diff --git "a/data_multi/mr/2019-43_mr_all_0279.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-43_mr_all_0279.json.gz.jsonl"
new file mode 100644--- /dev/null
+++ "b/data_multi/mr/2019-43_mr_all_0279.json.gz.jsonl"
@@ -0,0 +1,487 @@
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/featured/8215/Samsung-resale-Foldable-Phone-X-galaxy-Registration-Begins-Soon.htm", "date_download": "2019-10-22T22:04:01Z", "digest": "sha1:KXZQU6UN5TQLZN7KFGASYGZBZ3KOYGKT", "length": 12312, "nlines": 125, "source_domain": "maharashtranews.com", "title": "लवकरच 'सॅमसंग'च्या फोल्डेबल फोनची नोंदणीची सुरुवात | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nलवकरच 'सॅमसंग'च्या फोल्डेबल फोनची नोंदणीची सुरुवात\nBy एम न्यूज टीम (author)\nलवकरच 'सॅमसंग'च्या पहिल्या स्मार्ट गॅलेक्सी फोल्डेबल फोनची ऑनलाईन बुकींग सुरू होणार आहे. ही नोंदणी ११ ऑक्टोबरपासून सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवरून करण्यात येईल. याआधी ४ ऑक्टोबर रोजी सॅमसंगच्या याच फोनची आगाऊ नोंदणी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी फक्त अर्ध्या तासात एक हजार सहाशे फोनची विक्री झाली होती. त्यानंतर आता पुन्हा ११ तारखेला ही नोंदणी करता येणार आहे. २० ऑक्टोबरपासून हा फोन ग्राहकांना घरपोच मिळणार आहे.\n(हे ही वाचा - सॅमसंगचा ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा \nकिंमत आणि नोंदणीची वेळ\nया फोनसाठी आगाऊ नोंदणी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे. तसेच १ लाख ६४ हजार ९९९ रुपये खरेदीदारांना पूर्ण रक्कम द्यावी लागणार आहे.\n(हे ही वाचा - 'सॅमसंग'तर्फे शुक्रवारपासून ५-जी स्मार्टफोनचे पर्व सुरू)\nहा फोन घरपोच मिळणार असून या फोनचा अपघात विमाही देण्यात येणार आहे. फ्रंट डिस्प्ले ४.६ इंचाचा आहे. तीन कॅमेरे असलेल्या या फोनमध्ये १६ मेगापिक्सल प्रायमरी आणि १२ मेगापिक्सल सेकंडरी सेन्सर आहे.\nताज्या मराठी बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचा महाराष्ट्र पहा फक्त एका क्लिक वर, जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप. मराठी बातम्या व घडामोडींसाठी फेसबुक पेजला लाईक करा,आणि ट्विटर फाॅलो करा.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\n0 Response(s) to “लवकरच 'सॅमसंग'च्या फोल्डेबल फोनची नोंदणीची सुरुवात ”\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nश्रद्धा आणि इतिहास या���चा संगम : महाराष्ट्राची साडेतीन शक्तिपीठे\nगडांवरील दुर्गा : राजगडावरील पद्मावती आणि प्रतापगडावरील भवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/district-news/", "date_download": "2019-10-22T22:39:05Z", "digest": "sha1:JXIASRSYZZ26K43ZPDXY7QGGNR5GBRND", "length": 17053, "nlines": 185, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "आपला जिल्हा – Hello Maharashtra", "raw_content": "\nपुण्यातील हॉटेल ड्रीमलँडला भीषण आग; बघ्यांची एकच गर्दी\n ओमराजे निंबाळकरांवर चाकूहल्ल्याचा प्रयत्न\nसीतारामन यांच्या पतीची आर्थिक धोरणांवरून सरकारवर टीका;…\nअर्थव्यवस्था सुधारण्यासाठी गडकिल्ले भाड्याने दिले तर…\nउल्हासनगरमध्ये मनसे राष्ट्रवादीसोबत; ज्योती कलानींना मोठा दिलासा\nकलानींच्या प्रचारात आम्ही पूर्णपणे सहभागी होणार आहे असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सांगण्यात आलं आहे.\nते थोरात आहेत, तर मी जोरात आहे – उध्दव ठाकरे\nपरभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली.\nमतदारांनो जादूचे प्रयोग बघा; बसपाकडून वाशिममध्ये अनोखा प्रचार\nमतदारांच्या दारोदारी जाऊन त्यांना आवाहन करणं तसेच गावागावात सभा घेणं हे प्रकार आपल्याला अनेक ठिकाणी पहायला मिळतात. मात्र वाशीममध्ये बसपाकडून होत असलेल्या जादूच्या प्रयोगाचा प्रकार संपूर्ण…\nनिवडणूक ही बॅलेट पेपरवरच व्हावी – प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार\nदेशात कोणत्याही एका पक्षाचं मोठं होणं हे लोकशाहीला घातक असल्यामुळे निवडणुकांच्या बाबतीत पारदर्शकता राहण्यासाठी मतदान हे बॅलेट पेपरवर घेण्यात यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा…\n५ वर्ष काय झक मारलीत, लोकांना भावनिक करून येडं बनवणं थांबवा; राज ठाकरेंची युती सरकारवर घणाघाती टीका\nभाबडेपणाने कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता यंदा मतदान करा असं मतदारांना सांगतानाच राज ठाकरे यांनी युती सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. मतांची भीक मागायला जसं येता ना तसंच लोकांच्या…\n‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ’ – शरद पवारांची अवस्था शोले चित्रपटातल्या जेलरसारखी;…\nएकीकडे राहुल गांधी बँकॉकला निघून गेलेत, तर शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ अशी झाली असून त्यांच्यासोबत आता कुणीच नाही असंही फडणवीस पुढे म्हणाले.\nमैदानात पैलवान नाही म्हणता, मग मोदींना दिल्लीवरून कशाला बोलावता ; शरद पवारांचा फडणवीसांना टोला\nआम्ही तुम्हाला मैदानात दिसत नाही कारण आम्ही तुमच्याशी नाही तर पैलवानांशी कुस्ती खेळतो असा पलटवारदेखील शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. अमित शहा हे नाव ५ वर्षांपूर्वी…\nफसणवीस सरकारला हद्दपार करा – बाळासाहेब थोरात\nसध्याची निवडणूक ही राज्यातील उमेदवारांची असून मोदींच्या नावावर मतं मागण्याचं काय कारण असा सवाल खर्गे यांनी विचारला. राज्यातील सिंचन व्यवस्था, शेतकऱ्यांचा पीक विमा, तरुणाईचा रोजगार प्रश्न…\nकुस्ती पैलवानांशी होते, ‘अशां’शी नाही; बार्शीच्या बालेकिल्ल्यातून पवारांचे फडणवीसांवर…\nअमित शाह कलम ३७० वर मला जवाब दो म्हणतायत, तर मी त्यांना ठासून सांगू इच्छितो, \"आमचा कलम ३७० हटवण्याला पाठिंबा आहे, तुम्ही ते कलम रद्द केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन, मात्र भाजपने आता अनुच्छेद…\nसतेज पाटलांना हरवलंय; पुतण्याला हरवणं कठीण नाही – प्रमोद सावंत\nकोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने केलेल्या कामांमुळे…\nराज्यात १३ ऑक्टोबरपासून मोदींचा प्रचारदौरा; ९ ठिकाणी होणार ‘मोदीगर्जना’\nविधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून राज्यात त्यांच्या नऊ प्रचार सभा होणार आहेत.\n३७० चं काय सांगता, अनुच्छेद ३७१ रद्द करा, पाठिंबा देतो ; शरद पवार यांचा भाजपला टोला\n३७१ अनुच्छेदानुसार नागालँड, मेघालय, सिक्कीम, मणिपूर या ईशान्येकडील राज्यांमध्ये कुणालाच जमीन खरेदी करता येत नाही. त्यावर तुम्ही का बोलत नाही.' असं म्हणत एक नवीन खेळणं शरद पवारांनी भाजपपुढे…\nकाय घ्यायचा उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा अर्थ\nदेशाला स्थिर सरकार देण्यासाठी आणि सेनेच्या स्थापनेपासूनचा हिंदुत्वाचा मुद्दा जिवंत ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजपला पाठिंबा दिला असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.\nखिंडीत सापडलेल्या काँग्रेसचा मी बाजीप्रभू; बाळासाहेब थोरातांचा कार्यकर्त्यांना दिलासा\nअडचणीत सापडलेल्या काँग्रेससाठी मी बाजीप्रभू आहे, असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं.\nराजकीय पक्ष, मग सत्ताधारी असो किंवा विरोधी – कुणाला घाबरतात माहितेय का\nराजकारणी लोकांवर लक्ष ठेवणारी सामान्य माणसं पण संघटनात्मक पातळीवर चांगलीच दहशत निर्माण करतात.\nलातूरमधील देशमुखी कायम राहणार का अमित आणि धीरज देशमुखांच्या प्रचारसभांना कुटुंबीयांचीही उपस्थिती\nदोन्ही भावांच्या प्रचारासाठी लातूरमध्ये दाखल झालेला अभिनेता रितेश देशमुख सध्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.\nकराड उत्तरमध्ये महायुतीला बंडाचं ग्रहण; माघार कोण घेणार – मनोज घोरपडे की धैर्यशील कदम \nकराड उत्तर विधानसभा क्षेत्रात महायुतीने दिलेल्या उमेदवाराला जनाधार नसून येथील खरी लढत मनोज घोरपडे विरुद्ध बाळासाहेब पाटील अशीच होईल असा अंदाज नागरिकांनीही व्यक्त केला आहे.\nगडचिरोलीची जनता म्हणतेय – आम्हाला पाहिजे दारूमुक्त उमेदवार..\nगडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक दारूमुक्त तर व्हावीच पण यंदा आम्हाला उमेदवारही दारूमुक्त म्हणजेच दारूबंदीचा समर्थक आणि दारू न पिणारा असावा अशी मागणी येथील मतदारांनी केली आहे.\nनाशिक शहरात जोरदार पाऊस, रेल्वे सेवा ठप्प\n नाशिक जिल्ह्यात जोरदार व मुसळधार पाऊस पडत असल्यान नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या आस्वली गावाजवळील रेल्वे पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळ सर्व गाड्या इगतपुरी ते आसनगाव व वाशिंद…\nमहाजनादेश यात्रा : नरेंद्र मोदींनी केला कलम ३७० हटवल्याचा उदो उदो\nनाशिक प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या महाजनादेश यात्रेच्या सांगता करण्यासाठी आलेल्या नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० हटवल्याचा उदो उदो केला आहे. रक्ताने रंजीत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/your-diwali-shopping-is-now-discounted-heres-how-you-can-make-your-every-wish-come-true/articleshow/71544103.cms", "date_download": "2019-10-22T23:08:53Z", "digest": "sha1:ZPZYI63JPOUXPXXS6XHAAVGCIHBW6FPR", "length": 22146, "nlines": 196, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "HDFC Bank’s Festive Treats: दिवाळीत तुमच्या खरेदीवर होणार सवलतींचा वर्षाव - your diwali shopping is now discounted! here’s how you can make your every wish come true | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nदिवाळीत तुमच्या खरेदीवर होणार सवलतींचा वर्षा���\nदिवाळी म्हणजे खरेदी करण्याचा सण. दिवाळीच्या सणासाठी खरेदी करायला सुरुवात झाली आहे. दिवाळीनिमित्त सर्वच ब्रँड्सवर डिस्काउंट ऑफर्सचा अक्षरशः पूर आला आहे. ग्राहकांसाठी ही खरेदी म्हणजे एकप्रकारे सुवर्णसंधीच असते. म्हणूनच खरेदीची ही सुवर्णसंधी ग्राहकांनी दवडू नये, यासाठी एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी फेस्टिव ट्रिट ( Festive Treats ) आणली आहे.\nदिवाळीत तुमच्या खरेदीवर होणार सवलतींचा वर्षाव\nनवी दिल्ली: दिवाळी म्हणजे खरेदी करण्याचा सण. दिवाळीच्या सणासाठी खरेदी करायला सुरुवात झाली आहे. दिवाळीनिमित्त सर्वच ब्रँड्सवर डिस्काउंट ऑफर्सचा अक्षरशः पूर आला आहे. ग्राहकांसाठी ही खरेदी म्हणजे एकप्रकारे सुवर्णसंधीच असते. म्हणूनच खरेदीची ही सुवर्णसंधी ग्राहकांनी दवडू नये, यासाठी एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी फेस्टिव ट्रिट ( Festive Treats ) आणली आहे. HDFC बँकेचे कार्ड (डेबिट/क्रेडिट) वापरून ग्राहक १०००+ ब्रॅण्ड्सवर १०,०००+ स्टोअर्समध्ये बँकिंग प्रोडक्ट्स, कार लोन, पर्सनल लोन यावर भरघोस सवलतीसह एक्स्ट्रा कॅशबॅक आणि रिवार्ड पॉइंट्सचीही कमाई करू शकणार आहेत. ग्राहकांसाठी ही ऑफर ऑफलाइन आणि ऑनलाइनही उपलब्ध आहे.\nउघडत आहोत HDFC बँकेच्या सर्व ऑफर्सचा पिटारा...\nदिवाळीनिमित्त बाजारात आलेले जितके लेटेस्ट गॅझेट्स (स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट स्पीकर) आले आहेत. त्या सर्वांवर मोठी सवलत देणाऱ्या ऑफर्स सुरू करण्यात आल्या आहेत. जर, तुम्ही नवे गॅझेट्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही HDFC बँकेच्या कार्डचा वापर करून अनेक फायदे घेऊ शकता.\n१. HDFC बँकेंच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करून iPhone ११ खरेदी केल्यास त्यावर ७००० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळत आहे. ही सुविधा ईएमआयवरही उपलब्ध आहे.\n२. शाओमी (Xiaomi), विवो आणि ओप्पोचा फोन खरेदी केल्यावर १० टक्के कॅशबॅक आणि सॅमसंग फोनवर १५ टक्के कॅशबॅक मिळत आहे.\n३. रीलायन्स डिजिटल आणि जिओ डिजिटल लाइफवर १० टक्के कॅशबॅक मिळत आहे.\n४. काही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर १२ महिन्यांसाठी नो कॉस्ट EMI ची सुविधा उपलब्ध आहे.\n५. लेटेस्ट वनप्लस स्मार्टफोन्सवर मिळवा ३००० रुपये इन्स्टंट डिस्काउंट.\nयाशिवाय HDFC बँकेच्या सर्व डेबिट आणि क्रेडिट कार्डवर १० टक्के कॅशबॅक आणि ६ महिन्यांसाठी नो कॉस्ट EMI ची सुविधा उपलब्ध आहे.\nदिवाळीसाठी घरात करा खास सजाव���\nदिवाळीनिमित्त प्रत्येकजण आपल्या व्यक्तीला, मित्रांना, कुटुंबातील व्यक्तीसाठी नवीन कपडे खरेदी करण्याची इच्छा बाळगतो. कपड्याचे सर्व ब्रँड्स यावेळी डिस्काउंट ऑफर देत आहेत. या संधीचं सोनं करण्यासाठी HDFC बँकेच्या कार्डवरून खरेदी करा आणि अधिक फायदा मिळवा.\n१. रिलायन्स ट्रेंड्स, अजियो (Ajio) आणि लाइफस्टाइलमधून खरेदी केल्यास १० टक्के कॅशबॅक मिळणार आहे.\n२. मिंत्रा, टाटा क्लिक आणि टाटा क्लिक लग्झरी या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खरेदी केल्यास १० टक्के सूट मिळणार आहे.\n३. अॅरो, INGLOT, व्हॅन ह्यूसन, गँट, ला सेंजा (La Senza) यांसारख्या ब्रँडवर ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे.\nयासोबतच फूटवेअर ब्रँडवरही कॅशबॅक मिळत आहे.\n१. कॉल इट स्प्रिंग, न्यू बॅलन्स आणि चार्ल्स अँड कीथ यासारख्या ब्रँड्सवर ५ टक्के कॅशबॅक मिळत आहे.\n२. रीलायन्स फूटप्रिंटवरून खरेदी केल्यास १० टक्के कॅशबॅक मिळेल.\nजर चिमुकल्यासाठी बॉर्न बेबीजवरून खरेदी करणार असाल तर ५ टक्के तत्काळ डिस्काउंट मिळेल. द चिल्ड्रन प्लेसवरून खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. हॅम्ले अँड मदर केअरवरून खरेदी केल्यास १० टक्के कॅशबॅक मिळणार आहे.\nदिवाळी म्हणजे खाण्यापिण्याची चंगळच. त्यामुळे खरेदी करण्याबरोबरच जर तुम्ही मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाणार असाल आणि त्या ठिकाणी HDFC बँकेचे कार्ड करणार असाल तर तुम्हाला आणखी फायदा मिळेल.\n१. झोमॅटो अॅप वरून ३०० रुपयांपेक्षा अधिक रकमेचे खाद्यपदार्थ ऑनलाइन ऑर्डर केल्यास ७५ रुपयांची कॅशबॅक मिळेल.\n२. HDFC च्या गुड फूड ट्रेल डायनिंग प्रोग्राम अंतर्गत देशभरातील प्रीमियम रेस्टॉरंटमध्ये मिलेनिया क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ४० टक्के तत्काळ डिस्काउंट मिळेल. HDFC बँकेंचे ग्राहक आपल्यासाठी अडवॉन्स टेबल बुकिंगही करू शकतात.\n३. HDFC बँक गुड फूड ट्रेल डायनिंग प्रोग्राम अंतर्गत कोणत्याही प्रमुख शहरांमधील प्रीमियम रेस्टॉरंटमध्ये HDFC बँकेच्या कोणत्याही कार्डवर मिळवा ४० टक्क्यांपर्यंत इन्संट डिस्काउंट.\nग्रॉसरीवरही जबरदस्त ऑफर; पार्टीचा बेत आखाच\nदिवाळीत जर घरातील किचनची सजावट झाली नाही तर सगळंच अर्धवट राहिल्यासारखं वाटतं. दिवाळीनिमित्त तुमच्या घरी मित्र, पाहुणे येतात. जर सणांनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांना नव्या ताटात, वाटीत स्नॅक्स किंवा जेवण दिले तर त��यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होईल.\n१. बिग बाजारमधून ग्रॉसरी खरेदी केल्यास ५ टक्के तत्काळ डिस्काउंट मिळेल.\n२. डी मार्टमधून खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळेल.\n३. रिलायन्स फ्रेश आणि रिलायन्स मार्केटमधून खरेदी केल्यास १० टक्के कॅशबॅक मिळेल.\n४. बिग बास्केटमधून खरेदी केल्यास १५ टक्के तत्काळ डिस्काउंट मिळेल.\n५. ग्रोफर्समधून खरेदी केल्यास २५० रुपयांपर्यंत तत्काळ डिस्काउंट मिळेल.\nअनुभवा दिवाळी मूव्ही नाइट्स\nदिवाळी हा आनंदाचा सण आहे. त्यामुळे मित्र आणि कुटुंबासोबत चित्रपट पाहून हा आनंद द्विगुणित करता येऊ शकतो. बुक माय शो (BookMyShow) आणि आयनॉक्स (INOX) मध्ये HDFC बँकेच्या कार्डवरून कमीत कमी दोन तिकीटं बुक केल्यास १०० रुपयांची सूट मिळेल.\nजर तुमच्या संपूर्ण खरेदीवर डिस्काउंट मिळत असेल तर वाट कशाची पाहता. तुम्ही HDFC बँक कार्डचा वापर करून तुमचा दिवाळी सण आणखी चांगल्या पद्धतीने साजरा करू शकता. HDFC प्रत्येक उत्पादनाच्या खरेदीवर कॅशबॅक, डिस्काउंट आणि रीवॉर्ड पॉइंट्सच्या रूपात तुमचा फायदाच फायदा करून देत आहे. दिवाळीसाठी सज्ज होण्यासाठी येथे क्लिक करा\nतुमचं घर फेस्टिव्ह सीजनसाठी सज्ज करण्यासाठी आणखी काही बजेट-फ्रेण्डली मार्ग... अधिक वाचा\nडिस्क्लेमरः एचडीएफसीसाठी हे आर्टिकल टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने तयार केले आहे.\nइन्फोसिसचे शेअर कोसळले; ४४ हजार कोटींचा फटका\nजुने फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन आता सरकार विकत घेणार\nबँकांमध्ये लवकरच पाच दिवसांचा आठवडा\n...म्हणून आरबीआयनं २०००च्या नोटांची छपाई केली बंद\nदिवाळीत तुमच्या खरेदीवर होणार सवलतींचा वर्षाव\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरो���ींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nबँक संपाला संमिश्र प्रतिसाद\nटेलिकॉमनी भरले स्पेक्ट्रम शुल्क\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nदिवाळीत तुमच्या खरेदीवर होणार सवलतींचा वर्षाव...\nAmazon Sale 2019: डिस्काउंट, कॅशबॅक, नो-कॉस्ट EMI आणि बरंच काही...\n वाहन विक्रीत घसरण सुरुच...\nजिओच्या ग्राहकांना लवकरच दिलासा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T22:10:35Z", "digest": "sha1:5MACMCOR4VQUHESGZ65J33Z7XM63ZWQM", "length": 4567, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोन्स्तांतिन स्त्नानिस्लावस्की - विकिपीडिया", "raw_content": "\nकोन्स्तांतिन स्त्नानिस्लावस्की (रशियन: Константин Сергеевич Станиславский ; रोमन लिपी: Constantin Sergeyevich Stanislavski ;) (जानेवारी १७, इ.स. १८६३ - ऑगस्ट ७, इ.स. १९३८) हा एक रशियन अभिनेता आणि नाट्यदिग्दर्शक होता.\nइ.स. १८६३ मधील जन्म\nइ.स. १९३८ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १५:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6/all/page-44/", "date_download": "2019-10-22T21:10:33Z", "digest": "sha1:6XZ2G4RC3FKLVGQFMOJVZEDINGCHWLYP", "length": 17292, "nlines": 182, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उस्मानाबाद- News18 Lokmat Official Website Page-44", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रा�� पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nमनसेमध्ये उलथापालथ सुरूच, दरेकर-गीतेंची नाराजांसोबत गुप्त बैठक\nमराठवाड्यात 3 महिन्यांत 36 शेतकर्यांच्या आत्महत्या\nअर्धे आयाराम पास निम्मे नापास \nहे आहेत विजयी उमेदवार पाहा यादी\nराज्यात मतदानाचा टक्क वाढला\nमतदारराजा रूसला, मतदानाकडे फिरवली पाठ \nमतदान संपलं, उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद\nभाजपचं आया'राम', 55 उमेदवारांवर भिस्त \nभाजपची निवडणूक टीम अफझल खानाची फौज -उद्धव ठाकरे\n...तर शिवसेनेची मदत घेऊ -विनोद तावडे\nभाजपची 51 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nराज्यभरात 74 टक्के पावसाची नोंद\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/roads-repair-due-cm-mahajadesh-rally-215483", "date_download": "2019-10-22T22:10:53Z", "digest": "sha1:JQS3DWK5HF2HUQ5EFP5GVLGPQ5Q4KWGK", "length": 13883, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश'मुळे रस्त्यावरील खड्डे गायब | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nमुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश'मुळे रस्त्यावरील खड्डे गायब\nशनिवार, 14 सप्टेंबर 2019\nगेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर असलेले खड्डे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने का होईना बुजविले जात आहेत. त्यामुळे आमचा या रस्त्यावरील प्रवास काहीसा सुखकर होईल, असे मत प्रवासी व्यक्त करत आहेत.\nखेड-शिवापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्या (ता.15) रोजी पुणे-सातारा रस्त्यावरून जाणाऱ्या महाजनादेश यात्रेमुळे शनिवारी सकाळपासून रिलायन्स इन्फ्राने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर असलेले खड्डे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने का होईना बुजविले जात आहेत. त्यामुळे आमचा या रस्त्यावरील प्रवास काहीसा सुखकर होईल, असे मत प्रवासी व्यक्त करत आहेत.\nपुणे-सातारा रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या खड्डयांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने या रस्त्यावरील प्रवासी त्रस्त झाले आहेत. प्रवाशांची खड्डयांमुळे मोठी गैरसोय होत असली तरी खड्डे बुजविण्याची तात्पुरती मलमपट्टी करण्यापलीकडे रिलायन्स इन्फ्राकडून जास्त दखल घेण्यात येत नव्हती. मात्र, रविवारी (ता.15) या रस्त्याने मुख्यमंत्र्यांच्या जाणाऱ्या महाजनादेश यात्रेमुळे रिलायन्स इन्फ्राला जाग आली आहे. शनिवारी सकाळपासून रिलायन्स इन्फ्राने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे. साताऱ्याकडे जाणाऱ्या बाजुकडील खड्डे बुजविण्यात आले आहेत.\nगळा आवळून विवाहितेचा खून\nमोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेल्या ठिकाणी थेट डांबरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने का होईना या रस्त्यावरील खड्डे बुजविले जात असून, या रस्त्यावरील आमचा प्रवास काहीसा सुखकर होईल, असे मत प्रवासी व्यक्त करत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nVidhan Sabha 2019: वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्येच \"फाइट'\nविधानसभा 2019 : पुणे - वडगाव शेरी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्येच \"फाइट' होणार आहे. येथे निम्मे मतदान...\nVidhan Sabha 2019: पुणे जिल्ह्यात तुलनेत जास्त मतदान\nविधानसभा 2019 : पुणे - शहरी भागात मतदानाची पन्नाशीही पार पडत नसताना जिल्ह्यात मात्र सरासरी 67 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. चुरशीच्या...\nदिवसभर आकडेमोड; विजयाचे दावे-प्रतिदावे\nदिवसभर आकडेमो��; विजयाचे दावे-प्रतिदावे नागपूर : मतदान आटोपल्यानंतर मंगळवारचा संपूर्ण दिवस उमेदवार आणि त्यांचे समर्थक आकडेमोड करण्यात व्यस्त होते....\nVidhan Sabha 2019: नागपुरात टक्का घसरला, धक्का कुणाला\nविधानसभा 2019 : नागपूर - जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसल्याने अनेकांची धाकधूक वाढली आहे. यामुळे कोणाचे विजयाचे गणित बघडते हे गुरुवारच्या...\nमंकी हिल-कर्जतदरम्यान दहा दिवसांचा ब्लॉक\nमुंबई : मध्य रेल्वेवर मंकी हिल ते कर्जत स्थानकांदरम्यान तांत्रिक कामांसाठी ‘अप’ मार्गावर गुरुवारपासून (ता. २४) १० दिवसांचा ब्लॉक घेण्यात येईल....\n मुख्यमंत्र्यांचाच मतदारसंघ मतदानात शेवटून पहिला\nनागपूर : विधानसभा निवडणुकीच्या सोमवारी झालेल्या मतदानाचे अंतिम आकडे जाहीर झाले असून विदर्भाने 60 टक्क्यांचा आकडा ओलांडून प्रथम श्रेणी मिळवली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%2520%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Apolitics&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3&f%5B2%5D=field_site_section_tags%3A37&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T22:09:35Z", "digest": "sha1:HOOQHPZCK6ZE45DVVWEXOA72UM6NT4X6", "length": 8057, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove मनोरंजन filter मनोरंजन\n(-) Remove राजकारण filter राजकारण\nचित्रपट (1) Apply चित्रपट filter\nबाळासाहेब ठाकरे (1) Apply बाळासाहेब ठाकरे filter\nमराठी चित्रपट (1) Apply मराठी चित्रपट filter\nराम मंदिर (1) Apply राम मंदिर filter\nशिवसेना (1) Apply शिवसेना filter\n'ठाकरे' review : बाळासाहेब ठाकरे परत आलेत...\n\"जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनी आणि मातांनो' अश�� शब्दांत आपल्या भाषणाची सुरुवात करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाच दशके मराठी माणसांच्या मनात अधिराज्य गाजवलं. बाळासाहेबांच्या भाषणाची सुरुवात होताच लाखोंचा जनसागर ढवळून निघायचा अन् घोषणाबाजी व्हायची. शुक्रवारी प्रदर्शित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/raigad-news/", "date_download": "2019-10-22T21:38:24Z", "digest": "sha1:7XWC6ZSS7DYLBTNMBZTBFHETOMFSYCII", "length": 7943, "nlines": 133, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "रायगड – Hello Maharashtra", "raw_content": "\nबंडखोरीचा फटका अदिती तटकरेंना बसणार श्रीवर्धन मध्ये काँग्रेसच्या ३ बंडखोरांचे अर्ज कायम\n‘शेकाप’च्या जयंत पाटील यांच्यासह चार आमदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई\nराजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८…\nपनवेल महापालिकेचं चाललंय काय \nतुपगाव जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहारात आढळले किडे\n खालापूर तालुक्यातील तुपगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात किडे तसच निकृष्ट दर्जाचे कडधान्य आढळून आले आहे. तुपगाव ग्रामस्थांनी शाळेत भेट देऊन…\nविजयराज खुळे शिवसेनेत, सुनील तटकरे यांना मोठा धक्का\nरायगड प्रतिनिधी | रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही. राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते विजयराज खुळे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना…\nकट्टर शिवसैनिक असल्याने मन स्वस्थ बसू देत नव्हतं ; शिवसेना प्रवेशावेळी भास्कर जाधवांचे उद्गार\nमुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन…\nउरणच्या ओएनजीसी गॅस प्लँटमध्ये आग, तीन कामगार जखमी\nरायगड प्रतिनिधी | रायगड जिल्ह्यातील उरण ���ेथील ओएनजीसीच्या (ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन) गॅस प्लँटमध्ये भीषण आग लागली. सकाळी सात वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीत तीन कामगार जखमी झाले आहेत.…\nमुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांच्या वाहनांची वर्दळ\nरायगड प्रतिनिधी | गणेशोउत्सव २ दिवसावर येऊन ठेपला असल्यान मुंबईतून चाकरमानी आपल्या गावी कोकणात तळकोकणात जाण्यासाठी निघाले आहेत. मात्र मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती फारशी चांगली नसल्यानं…\nपोलीस अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nप्रतिनिधी रायगड |अलिबाग येथे तीन महिन्यांपूर्वी बदलीवर आलेल्या सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणेरकर (50) यांनी पोलीस मुख्यालयात अधीकारी विश्रामगृहामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खलबळजनक…\nरायगडमधून सुनिल तटकरे विजयी\nरायगड प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी रायगडमध्ये २१ हजार मताधिक्याने विजय संपादित केला आहे. येथे त्यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा पराभव केला आहे. तब्बल सहा वेळा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/badminton/korea-open-pv-sindhu-sai-praneeth-saina-nehwal-crash-out-parupalli-kashyap-advances/articleshow/71298788.cms", "date_download": "2019-10-22T23:16:29Z", "digest": "sha1:74GPDJZR7R3P3VWZXIR5TAVLCY6H74FQ", "length": 15473, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Korea Open: सिंधू, सायना, साई गारद - korea open: pv sindhu, sai praneeth, saina nehwal crash out; parupalli kashyap advances | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nसिंधू, सायना, साई गारद\nभारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यपने कोरियो ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे; पण बुधवारचा दिवस भारताच्या इतर बॅडमिंटनपटूंसाठी विस्मरणीयच होता. जगज्जेत्या सिंधूने मॅच पॉईंट गमावत, पराभव ओढावून घेतला.\nसिंधू, सायना, साई गारद\nइन्चॉन: भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यपने कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे; पण बुधवारचा दिवस भारताच्या इतर बॅडमिंटनपटूंसाठी विस्मरणीयच होता. जगज्जेत्या सिंधूने मॅच पॉईंट गमावत, पराभव ओढावून घेतला. तर सायना नेहवाल, साईप्रणीत यांना दुखापतीमुळे लढत अर्धवट सोडावी लागली. पुरुष एकेरीत कश्यपने तैपईच्या ल्यू चिया हन्ग याच्यावर २१-१६, २१-१६ अशी मात करत आगेकूच केली. पुढील फेरीत कश्यप���ा सामना होईल तो मलेशियाच्या ल्यू डारेनेशी.\nसिंधूचा पराभव मात्र जिव्हारी लागणारा होता. अमेरिकेच्या बीवन झँगने सिंधूची झुंज ७-२१, २४-२२, २१-१५ अशी मोडून काढली. तीन गेममध्ये पण नव्हे. अगदी सहज दोन गेममध्येच झुंज जिंकण्याची संधी सिंधूला होती. मात्र मूळची चिनी असणारी आणि आता अमेरिकेची नागरिक झालेल्या झँगने संयम राखत खेळ केला अन् सिंधूविरुद्धच्या सलग तीन पराभवांनंतर पहिल्यांदा तिच्याविरुद्धची लढत जिंकली.\nजागतिक स्पर्धेत पदकाची कमाई करणाऱ्या बी साईप्रणीतनेही पुरुष एकेरीच्या आपल्या सलामीच्या लढतीतून दुखापतीमुळे माघार घेतली. डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसनविरुद्ध ९-२१, ७-११ असा मागे पडला असताना साईची दुखापत बळावली अन् त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला. साईप्रणीतप्रमाणेच भारताच्या सायना नेहवाललाही दुखापतीमुळे लढत सोडावी लागली. दक्षिण कोरियाच्या किम गा इयूनविरुद्ध सायनाने पहिला गेम १९-२१ असा गमावला, तर दुसरा गेम २१-१८ असा जिंकला. तिसऱ्या गेममध्ये सायना १-८ अशी पिछाडीवर पडली होती. मात्र दुखापतीचा 'खो' बसल्याने तिने सामना सोडला.\nपुरुष दुहेरीत मनू अत्री आणि बी सुमीत रेड्डी यांचे आव्हान चीनच्या हुआंग काय झियांग-ल्यू चेंग यांनी १६-२१, २१-१९, १८-२१ असे परतवून लावले. सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या जोडीने जागतिक रँकिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या जोडीला तोडीची लढत दिली. मात्र जपानच्या किगो सोंडा-ताकेशी कामुरा यांनी सात्विक-चिरागची झुंज २१-१९, १८-२१, २१-१८ अशी मोडून काढली. दुसरा गेम जिंकून लढतीत बरोबरी साधणारे सात्विक-चिराग निर्णायक गेममध्ये ११-१० असे आघाडीवर होते; पण अनुभव सरस ठरला अन् सोंडा-कामुरा यांनी आगेकूच केली.\n१)२४ वर्षांच्या सिंधूला जगज्जेतेपद लाभल्यानंतर सलग दोन स्पर्धांमध्ये झटपट गाशा गुंडाळावा लागला आहे. गेल्याच आठवड्यात चीन ओपन आणि आता कोरिया ओपन स्पर्धेतूनही सिंधूला झटपट गाशा गुंडाळावा लागला आहे. चायना ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत थायलंडच्या पोर्नपावी चोचूवांगने सिंधूला नमवले होते.\n२) सिंधूप्रमाणेच सायनालाही सलग दुसऱ्या बॅडमिंटन स्पर्धेतून झटपट गाशा गुंडाळावा लागला आहे. चायना ओपन आणि आता कोरिया अशा दोन्ही स्पर्धेत तिचा निभाव लागला नाही.\nसाईनाची पराभवाची मालिका कायम; 'डे��्मार्क'मध्येही पहिल्याच फेरीत पराभूत\nसिंधू, साई, समीरचा पराभव\n जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ठरली अजिंक्य\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\n'आयसीएफ' चषक कॅरम स्पर्धा पुण्यातम टा\nफेडररचा १५००व्या सामन्यात विजय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसिंधू, सायना, साई गारद...\nसिंधूच्या जगज्जेतेपदाची शिल्पकार पायउतार...\nऑलिम्पिकपूर्वीच सिंधूच्या कोचचा राजीनामा...\nकिरण माकोडे इंडोनेशियात चमकले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-and-young-are-upset-wrong-policies-23291", "date_download": "2019-10-22T22:50:06Z", "digest": "sha1:BYMPPJQSAWIJKBSDTKHUUFTF7B5FKXLZ", "length": 15736, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, the farmers and Young are upset with the wrong policies | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण पिढी, शेतकरी अस्वस्थ : पवार\nसत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण पिढी, शेतकरी अस्वस्थ : पवार\nगुरुवार, 19 सप्टेंबर 2019\nबीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा कार्यक्रम राबविला नाही. तसेच उद्योग बंद पडत असल्याने बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे राज्यात तरुण पिढी व शेतकरी अस्वस्थ असल्याचे आपण पाहत आहोत. याला सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत असल्याची टी��ा ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.\nबीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा कार्यक्रम राबविला नाही. तसेच उद्योग बंद पडत असल्याने बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे राज्यात तरुण पिढी व शेतकरी अस्वस्थ असल्याचे आपण पाहत आहोत. याला सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत असल्याची टीका ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.\nबीड जिल्ह्यात मुक्कामी असलेल्या शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १८) राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. यात श्री. पवार बोलत होते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश सोळंके, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, महिला आघाडीच्या रूपाली चाकणकर, युवक आघाडीचे महबूब शेख, डॉक्टर आघाडीचे डॉ. नरेंद्र काळे उपस्थित होते.\nश्री. पवार म्हणाले, ‘‘राज्यात यंदा १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. घामाने पिकविलेल्या मालाची किंमत मिळत नाही, त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने शेतकरी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. आपण केंद्रात मंत्री असताना ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. या सरकारने दिलेल्या कर्जमाफीत ऑनलाइमुळे केवळ ४० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असून, ६० टक्के शेतकऱ्यांच्या डोक्यावर अद्यापही कर्जाचा बोजा असल्याचे पवार म्हणाले.\nपवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडताना धनंजय मुंडेंच्या होमपिचवर राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर केली. परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गेवराई- विजयसिंह पंडित, केज- नमिता मुंदडा, बीड- संदीप क्षीरसागर, माजलगाव- प्रकाश सोळंके असे पहिले पाच उमेदवार पवारांनी जाहीर केले. आष्टी मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करु असे पवारांनी सांगितले.\nबीड beed बेरोजगार शरद पवार sharad pawar धनंजय मुंडे dhanajay munde अमरसिंह पंडित amarsinh pandit कर्ज कर्जमाफी\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nहमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठसोलापूर : मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने...\nभोर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्यात सोमवारी (ता. २१) दिवसभराच्या...\nसोलापूर जिल्ह्यात पावसामुळे टॅंकरच्या...सोलापूर : गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर...\nसातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...\nमराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...\nपरभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...\nस्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...\nसततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...\nखाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...\nपावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...\nफलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...\nरसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...\nजळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Magog_the_Ogre", "date_download": "2019-10-22T21:22:49Z", "digest": "sha1:KOGM2I2EEIERRQL3KNXRBDFZTQUHJXUD", "length": 3052, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Magog the Ogre - विकिपीडिया", "raw_content": "\nया सदस्याला मराठी चे ज्ञान नाही (किंवा समजण्यासाठी खूप कष्ट पडतात).\nमराठी भाषा न येणारे सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जुलै २०१२ रोजी १८:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nagpur-dengue-60-patients-pensitiv-found-nagpur-municipal-corporation-new-302971.html", "date_download": "2019-10-22T21:50:01Z", "digest": "sha1:5IB6ABFQKKVGOYSJ7N7BHPXA7ZRBN2GB", "length": 29685, "nlines": 169, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागपुरला डेंग्यूचा डंख; 60 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले! | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nनागपुरला डेंग्यूचा डंख; 60 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; देवाचा अवतार सांगणाऱ्या बाबाकडे सापडले घबाड\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nVIDEO : ब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची धडाकेबाज कामगिरी\nएक चूक जीव गेला, तरीही 'जिमी'ला वाचवलं\nनागपुरला डेंग्यूचा डंख; 60 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nनागपूर शहरावर डेंग्यूची साथ पसरली असून आतापर्यंत 60 डेंग्यूचे पाँझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.\nप्रवीण मुधोळकर, नागपूर, 29 ऑगस्ट : नागपूर शहरावर डेंग्यूची साथ पसरली असून आतापर्यंत 60 डेंग्यूचे पाँझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 51 रुग्ण एकट्या ऑगस्ट महिन्यात आढळले आहेत, तर उर्वरित ९ जुलै महिन्यात आढळले होते. ही जरी सरकारी आकडेवारी असली तरी शेकडो रुग्ण नागपुरच्या खाजगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये डेंग्यूवर उपचार घेत आहेत.\nनागपूर महानगर पालिकेच्या कार्यालयाबाहेर कारंजासाठीच्या टाकीतील पाण्यात डेंग्यू आणि मलेरियाचे डास उत्पन्न झालेत. शहरातील जवळपास दोन हजार पेक्षा जास्त घरांमध्ये मनपाच्य पथकाने डेंग्यूच्या अळ्या शोधल्या. मात्र महापालिकेच्या कार्यालयाकडेच मनपाचे दुर्लक्ष आहे. शहरात डेग्यूने थैमान घातलं असल्याचं मनपाने मान्य केलंय, पण कारवाई मात्र अपुरीच दिसते.\nडेंग्यूच्या विळख्यात अडकलेल्या रुग्णांमध्ये लहान मुले आणि तरुणांचे प्रमाणही मोठे आहे. त्यातच जागोजागी साचलेला कचरा, घाण, दुर्गंधी, उघड्या गडरलाइन, पावसाचे साचलेले पाणी, मोकळ्या जागांवर पावसामुळे कमरेइतकी वाढलेली झुडपे, फवारणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यावर पोसल्या जात असलेल्या डासांमुळे डेंग्युचा प्रकोप वाढत चालला आहे.\nयंदा दमदार पाऊस झाल्याने शहरात ठिकठीकाणी मोकळ्या जागेवर साचलेल्या पाण्यात, अनेक बंद इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने डेंग्यूचे डास उत्पन्न होताहेत. डेग्यूच्या प्रकोपामुळे शहरातील शासकीय आणि खाजगी दवाखाने रुग्णांनी खचाखच भरले आहेत. पण, ज्या महापालिकेला डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखायचा आहे त्यांच्या कार्यालयातच डेंग्यूला पोषण मिळतय. त्यामुळे मनपाचा हा कारभार दिव्याखाली अंधार असल्या सारखी परिस��थीती आहे.\nयाबाबत नागपूर उपमहापौर दिपराज पार्डीकर यांना विचारले असता, दोन हजार घरामध्ये आम्हाला डेंग्यूच्या अळ्या आढळल्याचे त्यांनी सांगितले. शहरात 51 रुग्ण पाँझिटीव्ह आढळून आले असून, डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही शहरात पाच फाँगींग मशीन्स फिरवत असल्याचे त्यांनी न्यूज18 लोकमतला सांगितले.\nतर विभागात 1200 रुग्णांची आम्ही तपासणी केली होती, त्यात 188 रुग्ण पाँझिटीव्ह असल्याचे नागपूर आरोग्य विभागाचे संचालक संजय जयस्वाल यांनी सांगितले. विशेषतः शुद्ध पाण्यात डासाची उत्पत्ती होत असल्याने नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात असा सल्ला त्यांनी दिलाय. तसेच ठिकठीकाणी साचलेल्या पाण्यावर माती टाकावी असेही त्यांनी सांगितले.\nPHOTOS : तुम्हाला ड्रोन उडवायचं आहे मग हे नियम जाणून घ्या\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nTags: 60 patients60 रुग्णdenguefoundnagpurnagpur municipal corporationPensitivआढळलेडेंग्यूनागपूरनागपूर महानगर पालिकापाँझिटीव्ह\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-parbhani-drumstick-3500-5000-quintal-23346?page=1", "date_download": "2019-10-22T22:40:31Z", "digest": "sha1:7XTM7A7LVDWJD7NMCIBGY5XIZHZQIQWH", "length": 17504, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, In Parbhani, drumstick 3500 to 5000 per quintal | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणीत शेवगा ३५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल\nपरभणीत शेवगा ३५०० ते ५००० रुपये प्रत��क्विंटल\nशनिवार, 21 सप्टेंबर 2019\nपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.२०) शेवग्याची ५ क्विंटल आवक झाली. त्याच्या शेंगांना प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.\nवेलवर्गीय भाज्यांमध्ये काकडीची २५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. दोडक्याची १० क्विटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १५ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले.\nपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.२०) शेवग्याची ५ क्विंटल आवक झाली. त्याच्या शेंगांना प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.\nवेलवर्गीय भाज्यांमध्ये काकडीची २५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. दोडक्याची १० क्विटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १५ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले.\nशेंगवर्गीय भाज्यांमध्ये गवारीची ३५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. चवळीची ७ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये मेथीच्या ४ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. पालकाची १२ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये दर मिळाले.\nशेपूची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ४० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये दर मिळाले.\nवांग्यांची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची १२०० क्रेट आवक झाली. त्यांना प्रतिक्रेट १०० ते १५६० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची १२० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ४०० ते ९०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरची��ी १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ९०० ते १३०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ३५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.\nकोबीची १० क्विंटल आवक झाली, तर दर प्रतिक्विंटल १२०० ते २००० मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीट रुटची ५ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रूपये दर मिळाला. लिंबांची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३५०० ते ६००० रुपये दर मिळाले.\nपातीच्या कांद्याची ७ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. मक्याची ५० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.\nकोथिंबिर टोमॅटो मिरची भेंडी okra\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nगुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...\nजळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...\nकळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nमराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...\nपुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...\nपावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदे��� : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...\nबुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...\nवाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...\nरत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...\nसोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...\nनगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...\nसातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊससातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी...\nपावसाने कऱ्हाड-पाटणच्या शेतकऱ्यांचा...कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण...\nसुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...\nउजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...\nराजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर...रत्नागिरी ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्वर...\nकापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-precaution-during-mahajandesh-yatra-nashik-peasant-leaders-took-possession?page=1", "date_download": "2019-10-22T22:45:57Z", "digest": "sha1:U3UH33VXMOAA4RPH53SANWOAV3PVYHRF", "length": 17786, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi; As a precaution during the Mahajandesh Yatra in Nashik, the peasant leaders took possession at midnight | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून शेतकरी नेते मध्यरात्री घेतले ताब्यात\nमहाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून शेतकरी नेते मध्यरात्री घेतले ताब्यात\nगुरुवार, 19 सप्टेंबर 2019\nनाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (ता. १९) होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. १८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक शहरातून रॅली झाली. या यात्रेत कुठलाही अडथळा व गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने धसका घेतल्याचे दिसून आले. या वेळी अनेक विरोधी पक्ष, शेतकरी संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले होते.\nनाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (ता. १९) होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. १८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक शहरातून रॅली झाली. या यात्रेत कुठलाही अडथळा व गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने धसका घेतल्याचे दिसून आले. या वेळी अनेक विरोधी पक्ष, शेतकरी संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले होते.\nसरकारने नुकताच कांदा आयात करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादकांमध्ये तीव्र संताप आहे. त्यामुळे कुठलाही गैरकारभार घडू नये याची सावधगिरी पोलिसांनी घेतली आहे. विविध पक्षांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिल्याने नाशिक पोलिसांनी मध्यरात्री अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलिस स्थानकात नजर कैदेत ठेवले होते. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, नाशिक तालुक्याचे अध्यक्ष रतन मटाले, प्रहार पक्षाचे जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, ‘आप’चे योगेश कापसे, स्वप्निल घिया यांसह विविध कार्यकर्ते ताब्यात होते. तर शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, पदाधिकारी शंकर पुरकर, भगवान बोराडे यांनाही निवासस्थानी जाऊन नजरकैदेत ठेवण्यात आले होते.\nयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांद्याच्या मिळालेल्या पैशाची मनिऑर्डर करणारे संजय साठे यांच्यावरही लक्ष ठेवण्यात आले होते. तसेच पंतप्रधान मोदी यांना रक्ताचे पत्र लिहणारे कृष्णा डोंगरे यांना येवला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात असंतोष पसरला आहे.\nरात्रीबेरात्री एखाद्या अतिरेक्यासारखे घरातून अटक करणे व शहरापासून दूर पोलिस स्टेशनला नेऊन ठेवणे. या सरकारची शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवण्याऐवजी विरोधकांनाच मिटवणे अ��े कट कारस्थान सुरू आहे. अशीच मुस्कटदाबी सुरू राहिली तर शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल.\n- प्रा. संदीप जगताप,\nराज्य प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना\nआम्ही कार्यकर्ते आंदोलन करणार नाही असे सांगितले असतानाही पोलिसांनी कार्यकर्त्यांना झोपेत असताना ताब्यात घेतले. त्यामुळे राज्य शासन व पोलिस यंत्रणेचा निषेध करतो. घोटाळेबाजांना पाठीशी घालून सरकार शेतकऱ्यांच्या आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.\nजिल्ह्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नाशिक प्रशासन सरकार आंदोलन पोलिस स्वप्न शरद जोशी\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nजळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...\nसोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...\nकोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...\nजिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nगुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...\nजळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...\nकळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nमराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...\nपुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...\nपावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...\nबुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...\nवाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...\nरत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...\nसोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...\nनगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...\nसातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊससातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B0%2520%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%A8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%2520%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B0%20%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T22:25:16Z", "digest": "sha1:6PRR2KU6OLL3LJNNEPTWFQGQCHNF2MHK", "length": 23172, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (15) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove भुवनेश्वर कुमार filter भुवनेश्वर कुमार\n(-) Remove शिखर धवन filter शिखर धवन\nविराट कोहली (10) Apply विराट कोहली filter\nरोहित शर्मा (9) Apply रोहित शर्मा filter\nएकदिवसीय (5) Apply एकदिवसीय filter\nक्रिकेट (5) Apply क्रिकेट filter\nफलंदाजी (4) Apply फलंदाजी filter\nरवींद्र जडेजा (4) Apply रवींद्र जडेजा filter\nअजिंक्य रहाणे (3) Apply अजिंक्य रहाणे filter\nकर्णधार (3) Apply कर्णधार filter\nकेदार जाधव (3) Apply केदार जाधव filter\nगोलंदाजी (3) Apply गोलंदाजी filter\nचेतेश्वर पुजारा (3) Apply चेतेश्वर पुजारा filter\nट्रेंट बोल्ट (3) Apply ट्रेंट बोल्ट filter\n���्यूझीलंड (3) Apply न्यूझीलंड filter\nमहंमद शमी (3) Apply महंमद शमी filter\nरॉस टेलर (3) Apply रॉस टेलर filter\nऑस्ट्रेलिया (2) Apply ऑस्ट्रेलिया filter\nदिनेश कार्तिक (2) Apply दिनेश कार्तिक filter\nदिल्ली (2) Apply दिल्ली filter\nमार्टिन गुप्टील (2) Apply मार्टिन गुप्टील filter\nरिषभ पंत (2) Apply रिषभ पंत filter\nविश्वकरंडक (2) Apply विश्वकरंडक filter\nवृद्धिमान साहा (2) Apply वृद्धिमान साहा filter\nहैदराबाद (2) Apply हैदराबाद filter\nभारताचा विजय पण फलंदाजीत निराशा\nलॉडरहिल, फ्लोरिडा : ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये विद्यमान विश्वविजेते असलेल्या वेस्ट इंडीजला शरण आणणारी कामगिरी गोलंदाजी केली, परंतु 96 धावांच्या माफक आव्हान पार करताना भारताच्या मधल्या फळीने निराशा केली. भारताने हा पहिला सामना चार विकेटने जिंकला. पदार्पणात तीन विकेट मिळवणाऱ्या नवदीप सैनीने वेस्ट...\nworld cup 2019 : भुवनेश्वर किमान दोन सामन्यांना मुकणार\nवर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : शिखर धवन पाठोपाठ भारतीय संघाला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी होण्याचा फटका बसला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्नायूच्या दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी करता आली नव्हती. आता तो किमान दोन ते तीन सामने खेळू शकणार नाही, असे संघ...\nमालिका पराभवाची भारतावर नामुष्की\nनवी दिल्ली - पहिले दोन सामने जिंकून मालिका विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली. विश्वकरंडक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अखेरच्या मालिकेतला सलग तिसरा आणि अखेरचा सामना भारताने ३६ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ अशी...\nहैदराबादचा आणखी एक सनसनाटी विजय\nहैदराबाद - मुंबईविरुद्धच्या सामन्यात ११८ ही धावसंख्या निर्णायक ठरवणाऱ्या हैदराबादने आज १३२ धावा करूनही विजय मिळवला. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी गुरुवारी पंजाबचा १३ धावांनी पराभव केला. गेल आणि राहुल यांनी ५५ धावांची सलामी देऊनही पंजाबचा डाव ११९ धावांत संपुष्टात आला. भुवनेश्वर कुमार...\nकेप टाऊन - दोन्ही संघांची गोलंदाजीतील ताकद लक्षात घेता मालिकेचा निर्णय फलंदाजांच्या कामगिरीवरच लागणार, हे पहिल्या कसोटी सामन्यातच सिद्ध झाले. दोन्ही संघांच्या गोलंदाजांच्या तालावर फलंदाजांचा अक्षरशः नाच करताना दिसत होते. फरक इतकाच की यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी बाजी मारली आणि भारतीय क्���िकेट...\nश्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी कोहलीला विश्रांती\nनागपूर - पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळविण्यात येणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सलामीवीर रोहित शर्मा याच्याकडे सोपविण्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर एकदिवसीय...\nविजयासाठीचे विराट प्रयत्न अपुरे\nकोलकता - चौथ्या दिवसअखेर अनिर्णित अवस्थेकडे झुकलेल्या कसोटीत विराट कोहलीच्या सुवर्णमहोत्सवी शतकाने जान ओतली. भुवनेश्वर कुमार, महंमद शमी आणि उमेश यादवने पुरेसा वेळ नसतानाही भारताच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले; पण अखेर ईडन गार्डनवरील भारताविरुद्धची पहिली क्रिकेट कसोटी अनिर्णित राखण्यात...\nभारताला टी- 20 मालिका जिंकण्याची संधी\nराजकोट : पाच वर्षांत तिसऱ्या टी- 20 मालिकेचे विजेतेपद मिळविण्याची भारताला चांगली संधी असली, तरी झुंजार वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या न्यूझीलंडकडून या सामन्यात प्रतिआक्रमणाची अपेक्षा बाळगली जात आहे. पहिल्या टी- 20 सामन्यात भारताने 53 धावांनी सहज विजय मिळविला. आता दुसरा सामना जिंकून येथेच मालिका...\nइतिहास बदलण्याची भारताला संधी\nनवी दिल्ली - कसोटी असो वा एकदिवसीय, एरवी न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवणाऱ्या भारताला त्यांच्याविरुद्ध कधीच टी-२० सामना जिंकता आलेला नाही. उद्यापासून (ता. १) सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतून हा इतिहास बदलण्याची संधी भारताला मिळणार आहे. प्रामुख्याने मायदेशात विविध...\nन्यूझीलंडने बिघडवली भारताच्या विजयाची चव\nमुंबई : भारताने मिळवलेल्या सलग सहा एकदिवसीय मालिका विजयांच्या अवीट गोडीमध्ये न्यूझीलंडने मिठाचा खडा टाकला. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिलाच सामना त्यांनी सहा विकेटने थाटात जिंकला. प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर विराट कोहलीने केलेली शतकी खेळी व्यर्थ ठरली, तर शतकवीर टॉम लॅथम आणि रॉस टेलर...\nऑस्ट्रेलियाविरुद्धचा निर्णायक टी-20 सामना आज\nहैदराबाद : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या झटपट क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत गाजवलेल्या वर्चस्वाची विजयी सांगता आणि त्याचबरोबर टी-20 मालिका विजय असा संगम उद्या (ता. 13) भारतीय संघाला गाठायच��� आहे; परंतु त्यासाठी फलंदाजीची घडी बसवायला लागणार आहे. एकदिवसीय मालिकेत 4-1 असा विजय मिळवल्यानंतर तीन सामन्यांची टी-...\nचॅम्पियन्स करंडक : बांगलादेशचा उडवला धुव्वा बर्मिंगहॅम : क्रिकेटविश्वाला ज्या अंतिम सामन्याची उत्सुकता लागून राहिली होती त्याच भारत-पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचा महामुकाबला रंगणार आहे. पाकिस्तानने इंग्लंडला धूळ चारून अंतिम फेरी गाठली होती. आज भारताने बांगलादेशचा धुव्वा उडवून...\nभारताचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश\nलंडन - ‘जिंका किंवा मरा’ अशा स्थितीत असलेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आठ गडी राखत परतवून लावत चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दक्षिण आफ्रिकेला किरकोळीत रोखून भारताने अर्धा सामना जिंकला होता. त्यानंतर शिखर...\nभुवनेश्वरचे पाच बळी; न्यूझीलंड 7 बाद 128\nकोलकाता: पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारच्या तिखट माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आज (शनिवार) नांगी टाकली. यामुळे दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडची 7 बाद 128 अशी अवस्था झाली. भारताचा पहिला डाव 316 धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंड पहिल्या डावात अजून 188 धावांनी...\nभारताचा पहिला डाव 316 धावांत संपुष्टात\nकोलकाता : न्युझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव 77 धावांची भर घालून संपुष्टात आला. एकवेळ तीन बाद 46 अशी अवस्था झाली असतानाही चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या संथ पण भक्कम फलंदाजीमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश मिळाले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=382&limitstart=5", "date_download": "2019-10-22T21:16:06Z", "digest": "sha1:GTWHQ3K6BU3HO5VESYNHJHQ5JGY3MVQ6", "length": 17534, "nlines": 15, "source_domain": "saneguruji.net", "title": "राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 22, 2019\nत्यांना डॉ.जॉन्सन याप्रमाणें जगाचें, जगांतील लोकांच्या मनोवृत्तीचें ज्ञान नीट झालें नाही. डॉ.जॉन्सन लोकांवर प्रथम असाच संतापे. परंतु तो पुढें कमी संतापूं लागला; कारण तो म्हणतो. 'जगापासून मी अपेक्षाच थोडी करितों-त्यामुळें आतां जग मला चांगलें दिसूं लागलें आहे' जॉन्सरला मनुष्य स्वभाव कळला. मनुष्य हा जात्याच आळशी सुखलोलुप आहे. राजवाडे यांस हा लोकांचा स्वभाव कळला असेल: परंतु तो कळून जॉन्सनप्रमाणें ते संतुष्ट न होतां उलट जळफळत. लोकांचा त्यांस तिरस्कार वाटे. गुलामगिरीमध्येंच गौरव मानूं पाहणारे आपले भाईबंद पाहिले म्हणजे त्यांच्या स्वाभिमानी मनाचा भडक होई. यामुळें ही सर्व मंडळें स्थापूनही कार्य करावयास लोक तयार नाहीत हें पाहून ते पुनरपि एकाकीच काम करूं लागले.\nमंडळें जमवूनच सर्व काम होईल असें त्यांस वाटत नव्हतें. मंडळें निर्माण करून कांही मंडळी कार्यार्थ तयार करणें म्हणजे निम्में काम झालें असें ते म्हणत. ते लिहितात 'संशोधनार्थ विद्वान निर्माण करणें आणि त्यांची सहानुभाविकांची मंडळें स्थापण्याचें कार्य थोडें फार झाले आहे. परंतु एवढयाने संपत नाही. देशांत संशोधक मंडळें व संशोधक यांची संख्या वाढली म्हणजे पन्नास हिस्से फत्ते झाली. बाकी राहिलेली पन्नास हिस्से फत्ते एका बाबीवर अवलंबून आहे. ती बाब म्हणजे द्रव्यबल, द्रव्यबलासाठीं देशांत मायेचें व जिव्हाळयाचें Home-rule स्वराज्य होण्याची आवश्यकता नितांत भासमान होते.' स्वतंत्र देशांत निरनिराळया संशोधकांस व संशोधक मंडळास केवढा सरकारी पाठिंबा असतो हें पाहून राजवाडे यांचा जीव तुटे. आपल्या देशांतील सरकार तर बोलून चालून परकी. विद्येच्या अभिवृध्यर्थ, शास्त्र प्रसारार्थ तें जनतेस कसें साहाय्य करणार परंतु सरकारनें कानावर हात ठेविले.\nदेशांतील लोकांनी या शास्त्रसंवर्धनाच्या कार्यास हातभार नको का लावावयास राजवाडे संतापून लिहितात 'विद्या वृध्दर्थ द्रव्य कां, कसें व कोठें खर्चावें हें समजण्याची अक्कल अद्याप लोकांना, राजांना, परिषदांना व सभांना फुटावयाची आहे. कबुतरें, वारवनिता, पेहेलवान, तमाशेवाले यांची पारख धनिकांना होऊं शकते. विद्वान्, संशोधक व विच���रद्रष्टे यांना ओळखण्याची इंद्रिये अद्याप राजांना व परिषदांना आलेली नाहीत. ती आली म्हणजे वागीश्वरांची ओळख धनेश्वरांना पटून शास्त्रे, कला, ज्ञानप्रसार व विदग्ध वाड्.मय यांनी भूमि फुलून जाईल.' आपल्याकडील धनिक वर्ग देशकार्यास व शास्त्रकार्यास मदत करीत नाहीत याचें त्यांस आश्चर्य वाटे. लोक नाटकें, तमाशे व सिनेमा यांस पैसे खर्चतात, परंतु या देशकार्यार्थच त्यांस उदासिनता कां येतें राजवाडे संतापून लिहितात 'विद्या वृध्दर्थ द्रव्य कां, कसें व कोठें खर्चावें हें समजण्याची अक्कल अद्याप लोकांना, राजांना, परिषदांना व सभांना फुटावयाची आहे. कबुतरें, वारवनिता, पेहेलवान, तमाशेवाले यांची पारख धनिकांना होऊं शकते. विद्वान्, संशोधक व विचारद्रष्टे यांना ओळखण्याची इंद्रिये अद्याप राजांना व परिषदांना आलेली नाहीत. ती आली म्हणजे वागीश्वरांची ओळख धनेश्वरांना पटून शास्त्रे, कला, ज्ञानप्रसार व विदग्ध वाड्.मय यांनी भूमि फुलून जाईल.' आपल्याकडील धनिक वर्ग देशकार्यास व शास्त्रकार्यास मदत करीत नाहीत याचें त्यांस आश्चर्य वाटे. लोक नाटकें, तमाशे व सिनेमा यांस पैसे खर्चतात, परंतु या देशकार्यार्थच त्यांस उदासिनता कां येतें राजवाडे म्हणतात 'दुष्काळानें व महर्गतेनें पोटभर अन्न न मिळालें तरी चालेल; परंतु भांडी विकून व बायको गहाण ठेवून नाटकें पाहाणारे कारागीर ज्या देशांत फार झाले तो देश पक्का वेडा बनला असला पाहिजे, यांत बिलकूल संशय नाही. दहा वर्षांच्या खटपटीनें पैसा फंडाचें महाराष्ट्रांत आठ हजार मिनतवारीनें जमतात; एकटया मुंबईतील सर्व नाटक कंपन्यांचें आठवडयाचें उत्पन्न वीस हजारावर आहे राजवाडे म्हणतात 'दुष्काळानें व महर्गतेनें पोटभर अन्न न मिळालें तरी चालेल; परंतु भांडी विकून व बायको गहाण ठेवून नाटकें पाहाणारे कारागीर ज्या देशांत फार झाले तो देश पक्का वेडा बनला असला पाहिजे, यांत बिलकूल संशय नाही. दहा वर्षांच्या खटपटीनें पैसा फंडाचें महाराष्ट्रांत आठ हजार मिनतवारीनें जमतात; एकटया मुंबईतील सर्व नाटक कंपन्यांचें आठवडयाचें उत्पन्न वीस हजारावर आहे (विश्ववृत्त सप्टेंबर १९०७)' राजवाडे यांना लोकांच्या या कर्तव्याच्या विस्मृतीची चीड येई. त्यांचा स्वत:चा जीव भारतवर्ष प्राचीन वैभवानें पुनरपि विलसूं लागेल त्याच्यासाठी तळमळत होता. इंग्रज सरकारास ���ालवून देऊन देश देहानें, मनानें, बुध्दीनें स्वतंत्र कसा होईल याचीच तळमळ त्यांस लागून राहिली होती. 'हिंदुस्थानांतून इंग्लिशांस घालवून देणें हेंच सुशिक्षित हिंदवासीयांचे आद्य कर्तव्य होय.' असें त्यांनी स्पष्टपणें एके ठिकाणी लिहिलें आहे.\nतीन तपें निरलसपणें राजवाडे यांनी निरनिराळयाप्रकारें राष्ट्राची सेवा केली. प्रदीप्त प्रतिभा, अवर्णणीय नि:स्पृहता, अत्युदात्त निरपेक्षता, अतुल कष्टशीलता इत्यादि सद्गुणांच्या साहाय्यानें आपल्या राष्ट्राची सेवा केली. कोणत्या हेतूनें राजवाडे या सेवेस प्रवृत्त झाले राष्ट्राचा अध:पात झालेला आहे. हा कां झाला, असे अध:पात कां होतात, कसे होतात - याची कारणमीमांसा करण्याच्या उद्देशानें ते आपल्या जीवित कार्यास लागले. आपल्या महाराष्ट्रास निकृष्ट स्थिति हीनदीन स्थिति कां आली हें नीट सम्यग् रीतीनें, समजून घेतल्याशिवाय, राष्ट्राच्या उध्दारार्थ योग्य दिशेनें प्रयत्न करणें शक्य होणार नाही हें त्यांच्या बुध्दीनें जाणलें. आपलें चुकतें आहे कोठें हें समजल्याशिवाय, आपणांस चुका सुधारतां येणार नाही. यासाठी ते आपला इतिहास यथार्थ स्वरूपानें पाहूं लागले. परकीय इतिहासकार आपल्या देशाचा इतिहास जिव्हाळयानें कसा लिहिणार राष्ट्राचा अध:पात झालेला आहे. हा कां झाला, असे अध:पात कां होतात, कसे होतात - याची कारणमीमांसा करण्याच्या उद्देशानें ते आपल्या जीवित कार्यास लागले. आपल्या महाराष्ट्रास निकृष्ट स्थिति हीनदीन स्थिति कां आली हें नीट सम्यग् रीतीनें, समजून घेतल्याशिवाय, राष्ट्राच्या उध्दारार्थ योग्य दिशेनें प्रयत्न करणें शक्य होणार नाही हें त्यांच्या बुध्दीनें जाणलें. आपलें चुकतें आहे कोठें हें समजल्याशिवाय, आपणांस चुका सुधारतां येणार नाही. यासाठी ते आपला इतिहास यथार्थ स्वरूपानें पाहूं लागले. परकीय इतिहासकार आपल्या देशाचा इतिहास जिव्हाळयानें कसा लिहिणार इंग्लिश लोक नेपोलियन यास अधम म्हणतात, तर फ्रेंच लोक वेलिंग्टन यास तुच्छ लेखतात. तेव्हां हे परके लोक आपल्या भारताचा इतिहास असाच विकृत स्वरूपांत लिहिणार यांत शंका नाहीं. म्हणून प्रथम हा राष्ट्रीय स्मृति तयार करण्यासाठी राजवाडे तयार झाले. परंतु राजवाडे यांची दृष्टि एकांगी नव्हती. अनेक तऱ्हांनी व अनेक दिशांनीं आपणांस खटाटोप करावे लागणार हें त्यांस ��्पष्ट दिसून येत होतें. परकी लोकांशी टक्कर द्यावयाची म्हणजे आपण त्यांच्या तोलाचे झाल्याशिवाय कांहीएक हातून होणार नाहीं असें ते म्हणत. प्रत्येक शास्त्रांत पाश्चात्य लोक पुढें पुढें जात आहेत व आपणांत शास्त्राभ्यास व शास्त्रसंवर्धन करणारा कोणीच पुढें येत नाही याचें त्यांस आश्चर्य वाटे. समाजशास्त्र, भाषाशास्त्र, इतिहासशास्त्र, रसायनशास्त्र अशा प्रकारच्या सर्व शास्त्रांच्या अध्ययनांत गति करून घेतल्याविना आपला तरणोपाय नाही असें ते म्हणत. ही कामें एकेकटयानें होणार नाहीत. म्हणून त्यांनी संघटना करण्याचेही प्रयत्न केले. त्यांनी अनेक मंडळें स्थापन केली. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नमुन्यावर धुळें, अंमळनेर वगैरे ठिकाणी त्यांनी संस्था स्थापल्या. पुण्यास आरोग्यमंडळ ही सभा त्यांनी स्थापन केली. लोकांचे आरोग्य वाढल्याविना ते सशक्त व कार्यकर होणार कसे इंग्लिश लोक नेपोलियन यास अधम म्हणतात, तर फ्रेंच लोक वेलिंग्टन यास तुच्छ लेखतात. तेव्हां हे परके लोक आपल्या भारताचा इतिहास असाच विकृत स्वरूपांत लिहिणार यांत शंका नाहीं. म्हणून प्रथम हा राष्ट्रीय स्मृति तयार करण्यासाठी राजवाडे तयार झाले. परंतु राजवाडे यांची दृष्टि एकांगी नव्हती. अनेक तऱ्हांनी व अनेक दिशांनीं आपणांस खटाटोप करावे लागणार हें त्यांस स्पष्ट दिसून येत होतें. परकी लोकांशी टक्कर द्यावयाची म्हणजे आपण त्यांच्या तोलाचे झाल्याशिवाय कांहीएक हातून होणार नाहीं असें ते म्हणत. प्रत्येक शास्त्रांत पाश्चात्य लोक पुढें पुढें जात आहेत व आपणांत शास्त्राभ्यास व शास्त्रसंवर्धन करणारा कोणीच पुढें येत नाही याचें त्यांस आश्चर्य वाटे. समाजशास्त्र, भाषाशास्त्र, इतिहासशास्त्र, रसायनशास्त्र अशा प्रकारच्या सर्व शास्त्रांच्या अध्ययनांत गति करून घेतल्याविना आपला तरणोपाय नाही असें ते म्हणत. ही कामें एकेकटयानें होणार नाहीत. म्हणून त्यांनी संघटना करण्याचेही प्रयत्न केले. त्यांनी अनेक मंडळें स्थापन केली. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नमुन्यावर धुळें, अंमळनेर वगैरे ठिकाणी त्यांनी संस्था स्थापल्या. पुण्यास आरोग्यमंडळ ही सभा त्यांनी स्थापन केली. लोकांचे आरोग्य वाढल्याविना ते सशक्त व कार्यकर होणार कसे सावकारांच्या तावडीतून कुळास सोडविणारे-हलक्या दरा��ें कर्ज देणारें मंडळ त्यांनी काढलें होतें. रेल्वेसंबंधी उतारुंच्या तक्रारी दूर करणारें मंडळ त्यांनी काढलें होतें समाजशास्त्र मंडळ हें समाजाच्या सर्व अंगांचा विकासैक दृष्टीने अभ्यास करण्यासाठी त्यांनी काढलें होते. शिक्षाविचारमंडळ हें शिक्षणाच्या सर्व प्रकारच्या चर्चा करण्यासाठी त्यांनी काढलें होतें. भौतिकशास्त्र संशोधन मंडळ, हें त्यांनी काढलें व स्वत: त्यास १०० रुपये दिले. ज्ञानेश्वरी मंडळ ज्ञानेश्वरीसंबंधी चर्चा करण्यास होतें. अशा प्रकारें निरनिराळया कामांत लोकांनी भाग घ्यावा म्हणून त्यांनी अनेक मंडळें स्थापिली. परंतु या मंडळापैकी किती कार्यकर्ती झाली सावकारांच्या तावडीतून कुळास सोडविणारे-हलक्या दरानें कर्ज देणारें मंडळ त्यांनी काढलें होतें. रेल्वेसंबंधी उतारुंच्या तक्रारी दूर करणारें मंडळ त्यांनी काढलें होतें समाजशास्त्र मंडळ हें समाजाच्या सर्व अंगांचा विकासैक दृष्टीने अभ्यास करण्यासाठी त्यांनी काढलें होते. शिक्षाविचारमंडळ हें शिक्षणाच्या सर्व प्रकारच्या चर्चा करण्यासाठी त्यांनी काढलें होतें. भौतिकशास्त्र संशोधन मंडळ, हें त्यांनी काढलें व स्वत: त्यास १०० रुपये दिले. ज्ञानेश्वरी मंडळ ज्ञानेश्वरीसंबंधी चर्चा करण्यास होतें. अशा प्रकारें निरनिराळया कामांत लोकांनी भाग घ्यावा म्हणून त्यांनी अनेक मंडळें स्थापिली. परंतु या मंडळापैकी किती कार्यकर्ती झाली किती मंडळांशी राजवाडे यांचा संबंध राहिला किती मंडळांशी राजवाडे यांचा संबंध राहिला या अनेक मंडळांपैकी पुण्याचें भारत-इतिहास-संशोधकमंडळ, आरोग्य मंडळ व शिक्षा विचार मंडळ ही तीन मंडळेंच जिवंत आहेत. भा.इ.संशोधक मंडळ आतां मरणार नाही. त्यास प्रो.पोतदार यांसारखे उत्साही कार्यकर्ते लाभले आहेत. शिक्षा विचार मंडळाच्या पुण्यास मधून मधून सभा होत असतात; तसेंच आरोग्यमंडळ वझे व नंतर नुकतेच कैलासवासी झालेले भट यांनीं नांवारुपास आणिलें होतें. बाकीची मंडळें राजवाडे ह्यांच्या ह्यातीतच आटोपलीं व जी शिल्लक आहेत त्यां मंडळांजवळही त्यांचा संबंध उरला नव्हता. मंडळें स्थापन करणें हें एक काम व मंडळें चालविणें हें दुसरें काम, राजवाडे यांच्याजवळ तडजोड नसे. त्यांना आंगमोड व पदरमोड करणारी माणसें आवडत. कार्यार्थ ज्यांस तळमळ लागली आहे असे लोक त्यांस पाहिजेत. कार्य करण्याची त्यांची तडफ, त्यांचा उरक इतरांस नसे. इतरांच्या फावल्या वेळांत देशकार्य करण्याच्या प्रवृत्तीचा त्यांस संताप येई. व मग आपणच एकटे दुस-यांवर न विसंबतां आपल्याच सान्निपातिक तडफेनें व जोरानें काम करू लागत. रें रें करीत काम करणें हें त्यांस सहन होत नसे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/opinion/8106/aarey-forest-tree-cutting-metro-carshed-royal-palms-hiranandani-estate-powai-milk-colony.htm", "date_download": "2019-10-22T21:08:42Z", "digest": "sha1:QIXXPHKSBTAFIIWWIHZZH4ELNBKM4YM6", "length": 25031, "nlines": 131, "source_domain": "maharashtranews.com", "title": "ऐक जंगला, तुझी कहाणी | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nऐक जंगला, तुझी कहाणी\nBy एम न्यूज टीम (author)\nआटपाट नगर होतं आणि त्याच्या आसपास मोठ्ठं जंगल होतं. भरपूर दाट वाढलेली झाडं, वर्षभर हिरवंच राहणारं गवत, काही छोटी तर काही मोठी तळी, सगळं काही होतं. पण ते जंगल काही एकटं नव्हतं. त्याचं बाजूच्या जंगलाशी घनिष्ठ नातंही होतं. कित्येक डोंगरदऱ्यांवर पसरून शेकडो वर्षं ते आनंदाने उभं होतं. आटपाट नगरातल्या माणसांना मात्र हे जंगल फारसं आवडत नव्हतं. तिथे पल्याडही एक विस्तीर्ण जंगल आहेच की, मग हा डोंगराळ पट्टा कशाला हवा आणखीन डोंगराच्या पलीकडे जायला किती त्रास होतो डोंगराच्या पलीकडे जायला किती त्रास होतो मग हळूच काही दिवसांनी तिथे रस्ते आले. त्यांच्यातला एक माणूस थोडा शहाणा होता, तो म्हणाला, आपल्या नगरातल्या लोकांना दुधाची गरज तर आहेच, मग त्यासाठी गायी म्हशी हव्यात, त्यांच्यासाठी चराऊ कुरण म्हणून हा भाग राखून ठेवू. रस्ते असू देत इथे. क्वचित कधी नगरीतल्या मुलांना झाडापेडांकडे यावेसे वाटले तर काही बागाही फुलवून ठेवू त्यांच्यासाठी. पण तेवढेच. त्यापलीकडे शहरी माणसांनी फार फिरकू नये इकडे. मग बराच काळ ते जंगल तसेच राहिले, जितके सोपे तितकेच अवघड, जितके रम्य तितकेच गूढ, जितके आकर्षक तितकेच अंतर्मुख.\nपण जास्त दिवस झाले नसतील असे काळ बदलला आणि राजा बदलला. म्हणजे आधीचा जाऊन दुसरा आला. त्याला वाटले ठीक आहे, राखीव कुरण आहे तेवढे ठेवू, पण नगरीत आता लोकांना जागा अपुरी पडतेय, थोडे दोन बाजूंचे म्हणजे उत्तरेचे आणि दक्षिणेचे तुकडे लोकांना राहायला देऊ. त्यांचीही सोय व्हायला हवीच. मग डोंगराच्या एका अंगाने मोठा थोरला रस्ता आला, रस्त्यामुळे दोन भाग पडले, मोठं जंगल आपसूकच छोट्या जंगलापासून दुरावलं. छोट्या जंगलातले जीव बिचकलेच, पण माणूस शेवटी आपला राजा आहे, आपली थोडी गैरसोय व्हायचीच, चालायचंच असं म्हणत त्यांनी स्वतःची समजूत काढली.\nहेही वाचा- सेनेनं गाठली वेळ, काळ ठरवेल आदित्योदयाचं भवितव्य\nमग हळूहळू जंगलाच्या पूर्वेकडे माणसं राहायला गेली तशी त्या जंगलातून बऱ्याच माणसांची येजा सुरू झाली. राजानेच तशी ती सुरू करून दिली. पूर्वेकडच्या एका मोठ्ठ्या तलावाच्या सान्निध्यात एक चतुर माणसाने खूप मोठी वसाहत वसवण्याचं स्वप्न पाहिलं. त्यानं चतुरपणे राजाला पटवून दिलं की इथे वस्ती झाली तर ती राजाच्याच फायद्याची ठरेल. मग पूर्वेकडच्या डोंगरावर अतिप्रचंड वसाहत उभी राहिली. जंगल दबलं. माणसांना आनंद झाला की नुसत्या झाडांपायी एवढी जमीन फुकट जात होती, काहीतरी उपयोग तरी झाला. आता आनंदात राहू. जंगलातले बेघर झालेले प्राणी क्वचित प्रसंगी माणसांची घरं बघायला येत.\nकाळ पुढे गेला, राजा नवाच आला. त्याच सुमाराला राज्यातल्या एका अति श्रीमंत माणसाला डोंगर विकत घ्यायचं सुचलं. तोही भर जंगलातला. आजपर्यंत असं स्वप्न तर कोणीच पाहिलं नव्हतं. जंगलाच्या मधोमध हिरवागार डोंगर, त्यावर त्याच्याचसारख्या श्रीमंतांची आलिशान घरं, वाहवा तर या माणसाने गुपचुप राजाला गाठलं. आपली योजना त्याला समजावून दिली. राजा हुरळला. म्हणाला, चालेल नाहीतरी या दूधविक्या लोकांनी जमीन फुकटची अडवून ठेवली आहे. आता या डोंगरावर पंचतारांकित संस्कृती उभी करू. झालं. मधला डोंगरही उजाड व्हायला सुरुवात झाली. काही चार माणसांनी या योजनेला विरोध करण्याचं ठरवलं पण राजा शक्तिमान होता. चार चुकार शब्दांना त्याने कधीच गप्प करून टाकलं. जंगलावर प्रेम करणाऱ्या लोकांनी विकास हा शब्द तेव्हा प्रथमच ऐकला. डोंगरावर ताडमाड भयाण दिसणाऱ्या इमारती उभ्या राहिल्या.\nआणखी काही वर्षं उलटली. आटपाट नगरीत टीव्ही आणि चित्रपटांचं भलतंच वेड बोकाळलं होतं. एका चित्रपट ताऱ्याच्या कन्येला वाटलं आपला स्टुडिओ हवा तर या जंगलातच. पण तो रस्त्याला लागूनही हवा ���ाई. नाहीतर तारेतारका चित्रीकरणाला येणार तरी कशा मग तीही राजाला जाऊन भेटली. राजा भलताच उदार. त्याने लगोलग या कन्यकेला तिला हवी ती जागा देऊन टाकली. आपल्या राज्यातल्या माणसांची सोय आपण नाही बघणार तर आणखी कोण मग तीही राजाला जाऊन भेटली. राजा भलताच उदार. त्याने लगोलग या कन्यकेला तिला हवी ती जागा देऊन टाकली. आपल्या राज्यातल्या माणसांची सोय आपण नाही बघणार तर आणखी कोण झालं. स्टुडिओचं अतिक्रमणही जंगलाने पचवून घेतलं. मग थोड्याच दिवसात जंगलातून चकचकीत गाड्यांची प्रचंड रहदारी सुरू झाली. विकास विकास म्हणतात तो यालाच अशी माणसांची खात्री झाली. सर्वत्र छान छान इमारती, सुंदर गाड्या, देखणी माणसं. आणि मधूनच झाडे, तळी हेसुद्धा होतंच की. उगाच तक्रार कशाला करायची.\nहेही वाचा- सर्वोच्च पुरस्कारासाठी सर्वोत्तमाची निवड\nपण याहून पुढे आणखीही भीषण घडणार होतं. माणसांना जागा अपुरी तर पडतच होती पण आता त्यांना रस्तेही अपुरे पडायला लागले. लांबच्या ठिकाणी रोजीरोटीसाठी जाणं कठीण होत होतं. आणि याच सुमारास राजाही नवीन आला होता. नव्या दमाचा, उत्साही. पार दूरच्या गावातून आला होता तो. शहराच्या आतच जंगल त्याने पाहिलं नव्हतं कधी. त्याच्या मनात वेगळ्याच कल्पना होत्या. लोकांची सोय महत्त्वाची. काही अति वेगवान गाड्या आणू, आणि माणसांना दूरपर्यंत, त्यांच्या कामाच्या ठिकाणापर्यंत पोचायला मदत करू असं ठरवलं होतं त्याने. मग त्याच्या जवळची माणसं म्हणाली या वेगवान गाड्या ठेवणार कुठं आणि लागलीच काही चतुर माणसांनी ते अर्धंमुर्धं जंगल दाखवलं त्याला. राजाला जागा पसंत पडली. म्हणाला, एवीतेवी फालतू झाडांपायी फुकट जातेय इथली जमीन, किती भाव आहे माहिताय या जमिनीला. आजूबाजूच्या मंडळींनी मान डोलावली. राजा म्हणेल तेच खरं. व्हायलाच पाहिजे, गाड्यांचा तळ इथेच व्हायला पाहिजे. पण आटपाट नगरीतली काही जुनीजाणती माणसं आता विरोध करायला लागली. म्हणाली गाडीतळ इथं नको, दुसरीकडे कुठंही करा. राजा चिडला. त्यानं न्यायाधीशांना कामाला लावलं. म्हणाला, या टिवटिव करणाऱ्या मंडळींना काही करून रोखा. फुकाची अक्कल शिकवतात लेकाचे. झाडे हवीत की गाड्या हव्यात यावरून मोठाच वाद उभा राहिला. सगळे अधिकारी राजाच्या समर्थनासाठी जीवाचं रान करायला लागले.\nन्यायाधीशांनीही कागदांवर बरोब्बर बोट ठेवून एक गोष्ट ध्याना�� आणून दिली. म्हणाले, हे जंगल नव्हतंच कधी. माणसाला काय, चार झाडं बघितली की जंगल वाटतंय. पण पाहा इथे किती इमारती आधीपासून उभ्या आहेत, लोक राहतात, सहलही करतात, चित्रीकरण करतात, नगरच हे. जंगलाचा आभास निर्माण करणारे नगरच हे. झालं. जाणत्या लोकांचा पराभव झाला. आणि राजाच्या गोटात जल्लोष झाला. राजा खुश. त्याचे अधिकारी त्याहून खुश. शनिवारच्या आत, रातोरात... ताबडतोब ही झाडं नष्ट होऊ द्यात आदेश निघाले. राजा बोले, दळ हाले. फौजफाटा जमला. धारदार करवती बाहेर निघाल्या. घाव पडले. झाडांनाही माहिती होतं, हे असे एक दिवस घडणारच होतं. तुझ्यानंतर मी असं ठरवत ठरवत, सपासप चालली करवत. घावावर घाव. उजाड गाव. शहाणीसुरती माणसं बसली अश्रू ढाळत. पण हे एक दिवस घडणारच होतं.\nया माणसांनाही एक दिवस समजायलाच हवं की हा रिपीट टेलिकास्ट आहे खांडववनाचा. जेव्हा पांडवांनी जंगलाची भीषण कत्तल करून इंद्रप्रस्थ नगरी वसवली. तेव्हापासून हाच इतिहास आहे माणसाचा.\nया माणसांनाही एक दिवस समजायलाच हवं की जेता म्हणतो तीच व्याख्या असते विकासाची. कुणाला हवा असो अथवा नसो. जेता म्हणेल तीच पूर्व दिशा असते. कुणाला पटो अथवा न पटो. कारण सर्वांनी त्यालाच राजा म्हणून निवडून दिलेलं असतं आणि आतापर्यंतच्या सगळ्या राजांनी हेच तर केलेलं असतं.\nताज्या मराठी बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचा महाराष्ट्र पहा फक्त एका क्लिक वर, जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप. मराठी बातम्या व घडामोडींसाठी फेसबुक पेजला लाईक करा,आणि ट्विटर फाॅलो करा.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\n���ेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\n0 Response(s) to “ ऐक जंगला, तुझी कहाणी”\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nऐक जंगला, तुझी कहाणी\nसेनेनं गाठली वेळ, काळ ठरवेल आदित्योदयाचं भवितव्य\nअजितदादांचा 'बांध' फुटला, कुठे, कसा नि केव्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-commodity-rates-market-committe-pune-maharashtra-22611", "date_download": "2019-10-22T22:54:10Z", "digest": "sha1:6ZZTQHOOIRFOG56SPXSUMSLIT2BZFH3W", "length": 23910, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, commodity rates in market committe, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोट��फिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर\nपुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर\nपुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर\nसोमवार, 26 ऑगस्ट 2019\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. २५) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर होती. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे अडीच लाख, तर मेथीची ४० हजार जुड्या आवक झाली होती. आवक आणि मागणी स्थिर असल्याने गेल्या आठवड्यातील बहुतांश भाजीपाल्याचे वाढलेले दर स्थिर होते.\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. २५) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर होती. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे अडीच लाख, तर मेथीची ४० हजार जुड्या आवक झाली होती. आवक आणि मागणी स्थिर असल्याने गेल्या आठवड्यातील बहुतांश भाजीपाल्याचे वाढलेले दर स्थिर होते.\nभाजीपाला आवकेत परराज्यांतील आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरचीची, कर्नाटक आणि गुजरात येथून ८ टेम्पो कोबीची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवग्याची सुमारे ४ टेम्पो, इंदूर येथून गाजराची सुमारे ६ टेम्पो, कर्नाटकमधून घेवडयाची सुमारे ४ टेम्पो, तर मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ६ हजार गोणी, तर आग्रा आणि इंदूर येथून बटाट्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली होती.\nमहाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेत सातारी आल्याची सुमारे १५०० गोणी, टोमॅटोची सुमारे ६ हजार क्रेट, फ्लॉवरची १०, तर कोबीची सुमारे ८ टेम्पो, भेंडीची १० टेम्पो, गवारीची ८ टेम्पो, कोबीची ८ टेम्पो, फ्लॉवरची १० टेम्पो, सिमला मिरची आणि तांबडा भोपळयाची प्रत्येकी सुमारे १० ते १२ टेम्पो, मटारची ५ टेम्पो, पावटाची ४ टेम्पो, भुईमूग शेंगांची सुमारे १०० गोणी, तसेच कांद्याची सुमारे १०० ट्रक आवक झाली होती.\nफळभाज्यांचे दर (प्रतिदहा किलो) :\nकांदा -२००-२५०, बटाटा- ८०-१४०, लसूण - ५००-९००, आले : सातारी ६००-६५०, भेंडी : २५०-३००, गवार : २५०-४००, टोमॅटो - १००-१५०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-२५०, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी १८०-२००, पापडी : ३००- ४००, पडवळ : २००-२५०, फ्लॉव�� : १२०-२००, कोबी : १२० - १६०, वांगी : ४०० -४५०, डिंगरी : २०० -२२०, नवलकोल : १४० -१५०, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१२०, शेवगा : ४००-४५०, गाजर : ३५०-४०० वालवर : ३००-३५०, बीट : २००-२४०, घेवडा : ४००-५००, कोहळा : १०० -१५०, आर्वी : २५०- ३००, घोसाळे : १५० -२००, ढेमसे : २००-२५०, भुईमूग : ५०० -५५०, पावटा : ५५०-६००, मटार : ५००- ७००, तांबडा भोपळा १००-१५०, सुरण : २८०-३००, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.\nपालेभाज्यांचे दर (शेकडा, जुडी) :\nकोथिंबीर : ३००-७००, मेथी : ८००-१५००, शेपू : ८००-१०००, कांदापात : १२०० -१५००, चाकवत : ६०० -८००, करडई : ६०० -८००, पुदिना : १००० -१२००, अंबाडी : ८००-१०००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ८०० -१०००, चुका : ७००-८००, चवळई : ५०० -८००, पालक : ८०० -१०००.\nरविवारी (ता. २५) मोसंबीची सुमारे ७० टन, संत्रीची ४ टन, डाळिंबाची ३०० टन, पपईची २० टेम्पो, लिंबाची सुमारे दीड ते २ हजार गोणी, चिकूची १ हजार डाग, कलिंगडाची ५ टेम्पो, खरबुजाची ४ टेम्पो, पेरूची सुमारे ४०० क्रेट, तर सीताफळाची सुमारे ८ टन आवक झाली होती.\nफळांचे दर : लिंबे (प्रति गोणी) : १५०-८००, मोसंबी : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन ) : ६०-१५०, संत्रा : (३ डझन) : १५०-३५०, (डझन ४) : ६०-१५०, डाळिंब (प्रति किलो) : भगवा : ३०-१३० गणेश १०-३०, आरक्ता २०-५०. कलिंगड : १०-२० खरबूज : १०-३५, पपई : १०-३०, चिकू : १००-५००, पेरू (२० किलो) ७००-९००, सफरचंद सिमला (२५ किलो) - १७००-३०००.\nफुलांचे दर (प्रतिकिलो) : झेंडू : २०-५०, गुलछडी : १२०-२००, बिजली : १२०-१६०, कापरी : ३०-६०, शेवंती : ८०-१५०, अॅस्टर : १६-२५, गलांड्या : १५-२० (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : १०-२०, गुलछडी काडी : १०-५०, डच गलाब (२० नग) : ५०-१००, लिली बंडल : १५-२०, जरबेरा : २०-४०, कार्नेशियन : ८०-१५०.\nनारळी पौर्णिमेनंतर पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरून बाजारात मासळीची आवक सुरू झाली असली, तरी अद्याप श्रावण महिना सुरू असल्याने मासळीसह मटण, चिकनला मागणी कमी आहे. त्यामुळे आवक वाढूनही मागणी कमीच असल्याने सर्वच मासळीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत २० ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. इंग्लिश अंड्याच्या दरात शेकडा १० ते १५ रुपयांनी घट झाली असून, मटण आणि चिकनचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.\nदरम्यान, गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (ता. २५) खोलसमुद्रातील मासळीची सुमारे ८ टन, खाडीची सुमारे २०० किलो, तर नदीच्या मासळीची १ टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून र���ू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाल्याची माहिती ठाकूर परदेशी यांनी दिली.\nखोल समुद्रातील मासळीचे दर (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १३००-१४०० मोठे १३००-१४०० मध्यम : ८००, लहान ६००, भिला : ५००-५५०, हलवा : ४८०-५५०, सुरमई : ४४०-५२०, रावस : लहान ४८०, मोठा : ६००, घोळ : ६००, भिंग : ३२०, करली २४०, करंदी सोललेली २८०, पाला : लहान ५५०, मोठा ९००-१३००, वाम : पिवळी लहान २४० मोठी ४८०, काळी : २४०, ओले बोंबील : ६०-१००, कोळंबी ः लहान २४०, मोठी : ४०० जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स : ७००, लॉबस्टर : १२००, मोरी : लहान : १६०, मोठी २४०, मांदेली : १००, राणीमासा : १६०, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४८०.\nखाडीची मासळी : सौंदाळे : २४०, खापी २००, नगली : लहान : ३२० मोठी ४८०, तांबोशी : मोठी-४८०, पालू : २००, लेपा : लहान १००, मोठे २००, शेवटे : २०० बांगडा : लहान १६० मोठे २००, पेडवी : ६०, बेळुंजी : १००, तिसऱ्या : १६०, खुबे १२०, तारली : -१२०\nनदीची मासळी : रहू : १४०, कतला : १६०, मरळ : लहान २४०, मोठे ४००, शिवडा : १६०, चिलापी : ६०-८० खवली : १६०, आम्ळी : १०० खेकडे : २४०, वाम : ४८०\nमटण : बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा : ५००, कलेजी : ५८०.\nचिकन : चिकन : १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २४०.\nअंडी : गावरान : शेकडा : ५९०, डझन : ८४, प्रति नग : ७. इंग्लिश : शेकडा : ३४० डझन : ४८ प्रतिनग : ४.\nपुणे उत्पन्न बाजार समिती कोथिंबिर आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटक मिरची तमिळनाडू मध्य प्रदेश महाराष्ट्र टोमॅटो भेंडी भुईमूग कांदा नारळ फळबाजार मोसंबी डाळिंब पपई सीताफळ सफरचंद फुलबाजार झेंडू गुलाब मटण मासळी किनारपट्टी चिकन पापलेट सुरमई खेकडे\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nमराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे...औरंगाबाद, नांदेड : मरा��वाड्यात ४२१ पैकी ३०१...\nपरभणीत गेल्या रब्बीतील ज्वारी,...परभणी : गतवर्षी (२०१८-१९) च्या रब्बी हंगामात...\nमुसळधारेमुळे रब्बी हंगाम लांबण्याची...सांगली, कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी...\nहमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठसोलापूर : मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने...\nभोर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्यात सोमवारी (ता. २१) दिवसभराच्या...\nसोलापूर जिल्ह्यात पावसामुळे टॅंकरच्या...सोलापूर : गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर...\nसातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...\nमराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...\nपरभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...\nस्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...\nसततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...\nखाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...\nपावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...\nफलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...\nरसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...\nजळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/buldhana-news/", "date_download": "2019-10-22T22:19:48Z", "digest": "sha1:QGX4IWMYANOWDDNTDAZDLKZTPLLINODQ", "length": 17700, "nlines": 186, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "बुलढाणा – Hello Maharashtra", "raw_content": "\nबुलडाणा जिल्ह्यात मतदान गोपनीयतेचा भंग; मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल\nबुलडाणा जिल्ह्यात माजी सैनिकाची २ मुलांसह आत्महत्या\n१०० टक्के मतदान झालं पाहिजे – मोहन भागवत\nबुलडाणा जिल्ह्यात शिवशाही बस-ट्रकचा भीषण अपघात\nमहाराष्ट्रातील दुष्काळ काँग्रेस-राष्ट्रवादी निर्मित- नितीन बानगुडे पाटील\nमहाराष्ट्रातील दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस निर्मितआहे . या दोन्ही काँग्रेसने राज्यात ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केला आहे. हा घोटाळा झाला नसता…\n‘तिकीट नाही दिलं तर मी काय गप्प बसणार आहे\nनाथाभाऊला तिकीट नाही दिलं तर काय नाथाभाऊ काय गप्प बसणार आहे' काय. विकासकामांसाठी आम्ही सरकारला काही स्वस्थ बसू देणार नाही असं विधान करत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपलाच घरचा आहेर…\n‘मी राहुलभाऊ समर्थक’ लिहिलेले टी-शर्ट घालून युवकाची आत्महत्या\n‘मी राहुलभाऊ समर्थक’ नावाचे टी-शर्ट घालून एका तरुणाने आत्महत्या केल्याने बुलडाणा सह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धाड येथे ही घटना घडली असून सतीश मोरे (२१) असे गळफास लावून…\nतुम्हाला फक्त चैनसुख संचेती यांना नाही तर भाजपला निवडून द्यायचे आहे – स्मृती इराणी\nमलकापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा आज मलकापूर येथे दौरा होता. रोड शो झाल्यानंतर संचेती यांच्या प्रचारार्थ प्रचार…\nबुलडाण्यातील नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्कार; गावात लावले फलक\nबुलडाणा विधानसभा मतदार संघातील मोताळा तालुक्यातील वडगाव महाळुंगे या गावांमध्ये गेल्या पाच वर्षापासून गावात जाण्यासाठी रस्ता नाही. गावांमध्ये पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही. गेल्या पाच…\n५ वर्ष काय झक मारलीत, लोकांना भावनिक करून येडं बनवणं थांबवा; राज ठाकरेंची युती सरकारवर घणाघाती टीका\nभाबडेपणाने कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता यंदा मतदान करा असं मतदारांना सांगतानाच राज ठाकरे यांनी युती सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. मतांची भीक मागायला जसं येता ना तसंच लोकांच्या…\n‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ’ – शरद पवारांची अवस्था शोले चित्रपटातल्या जेलरसारखी;…\nएकीकडे राहुल गांधी बँकॉकला निघून गेलेत, तर शरद पवारांच�� अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ अशी झाली असून त्यांच्यासोबत आता कुणीच नाही असंही फडणवीस पुढे म्हणाले.\nमी पुन्हा येणार म्हणणार्या फडणवीसांच्या दौऱ्या दरम्यान शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nबुलडाणा प्रतिनिधी | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी बुलडाणा दौर्यावर असताना एका शेतकर्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुन्हा आणू भाजपचे सरकार असं लिहीलेला टीशर्ट घालून…\nलाचखोर मुद्रांक विक्रेता अटकेत, शेगाव येथे एसीबीची कारवाई\nदुय्यम निबंधक कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्रेता म्हणून काम करणाऱ्या एका इसमान दस्त नोंदणीसाठी दुय्य्म निबंधकाच्या नावान एक हजार रुपयांची लाच स्वीकारली. हे करत असताना बुलढाणा लाचलुचपत…\nनिवडणूक म्हणजे ‘हमखास रोजगार योजना’; घर सांभाळून महिलांचा रोजंदारीवर प्रचार\nमहिलांचे विश्व आता केवळ कुटुंबापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्यांनी केव्हाच घराचा उंबरठा ओलांडून आकाशाला कवेत घेतले आहे. सर्वच क्षेत्रात यशस्वी घोडदौड करणाऱ्या महिलांनी राजकीय क्षेत्रातही…\nबुलडाणा जिल्हयात ऐन सणासुदीला मुसळधार पावसामुळे झेंडू फुलाचे मोठे नुकसान\nलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सुल्तानपुर, रायगाव, गांधारी, लोणारसह बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. या पावसान शेतकऱ्यांच्या शेतातील झेंडूच्या फुलांसोबत विविध…\nखामगावात आमदार आकाश फुंडकर यांच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाचा विजय संकल्प मेळावा\nभाजपा-शिवसेना महायुतीचे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार आकाश फुंडकर यांच्या समर्थनार्थ खामगाव येथील श्रीहरी लॉन्स येथे मुस्लिम समाजाचा भव्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला…\nबुलडाणा जिल्ह्यातील बीबी येथे २५ दिवसापासून वीजपुरवठा खंडित\nलोणार तालुक्यातील बिबी येथील मागासवर्गीय वस्तीसह गावातील काही भागात २५ दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने जनजीवन विस्कळीत झाल आहे. त्यामुळं संतापलेल्या नागरिकांनी होणारी गैरसोय…\nराजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल\nमहाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.\n २४ तासात ४ शेतकऱ्यांच्या आत्म��त्या\nबुलडाणा प्रतिनिधी| बुलडाणा जिल्ह्यातील धाड या गाव शिवारात कर्जबाजारीपणाला कंटाळून ४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आल्या आहेत. गेल्या २४ तासांच्या अवधीत शेतकऱ्यांच्या झालेल्या…\nकाँग्रेसच्या दिलीप सानंदांची निवडणुकीतून माघार; ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत घेतला निर्णय\n बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सानंदा यांच्या निवडणूक न लढवण्यामागे…\nरविकांत तुपकर यांचा पक्ष ‘प्रदेशाध्यक्ष’ पदाचा राजीनामा\n अखेर रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर भाजपामध्ये जाणार…\nराहुल बोन्द्रे यांच्या भाजप प्रवेशाला चिखलीत भाजप कार्यकर्त्यांचा विरोध\n विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय खलबतांनी जोर पकडला आहे. जो तो आपली जागा शाबूत ठेवण्याच्या प्रयत्नात असून विचारधारा पक्षनिष्ठा या…\nराज्यमहामार्गावर संशयस्पद मृतदेह आढळल, नातेवाईकांना खून केल्याचा संशय\n लोणार तालुक्यातील राज्यमहामार्गावर युवकाचा संशयस्पद मृतदेह आढळलाय. मात्र हा अपघात की घातपात हे अजून कळायला मार्ग नाही. तालुक्यातून गेलेल्या नागपूर-मुंबई राज्यमहामार्गावर…\n २५ वर्षांपासून बुलडाण्यातील गिरणी गावाची खड्डे कहाणी..\n महाराष्ट्रात सध्या सर्वत्र खड्डे पुराण सुरु आहे. एक वेळ शहरातील रस्त्यांची प्रशासन कशी-बशी बोळवण तरी करते मात्र ग्रामीण भागाला सावत्र वागणूक मिळते. अशीच वागणूक गेल्या २५…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/role-modified/articleshow/71559677.cms", "date_download": "2019-10-22T23:13:29Z", "digest": "sha1:44Q5AWJQCYZG6AMCXWDQ6DKRMQW6QJ6B", "length": 11826, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: भूमिका सुधारित - role modified | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nआणखी किती बळी घेणाररस्त्यांतील खड्डे नागरिकांच्या जणू पाचवीलाच पुजले आहेत दरवर्षी पावसाळा आला की रस्त्यावर खड्डे पडतात त्यावर गदारोळ होतो...\nआणखी किती बळी घेणार\nरस्त्यांतील खड्डे नागर���कांच्या जणू पाचवीलाच पुजले आहेत. दरवर्षी पावसाळा आला की रस्त्यावर खड्डे पडतात. त्यावर गदारोळ होतो. त्यातून अपघातही होतात. असे अपघात कधी जीव घेणारेही असतात. भिवंडी-वाडा रस्त्यावर खड्ड्यांमुळे एका महिला डॉक्टरचा झालेला मृत्यू असाच वेदनादायी आहे. एक बळी गेल्यानंतर सरकारी यंत्रणा जागी झाली आणि या रस्त्यावरील टोलवसुली थांबवली. नागरिकांनी नियमित न चुकता सर्व कर भरायचे. त्या बदल्यात त्यांना कोणत्या सुविधा मिळतात सुविधा मिळणे राहिले दूरच, कधी त्यांना स्वतःचा जीवही गमवावा लागतो. राजकारणी आणि सरकारी अधिकारी यांच्यातील आर्थिक लागेबांधे अनेकदा जगजाहीर होऊनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. दुसरीकडे कंत्राटदारही बेलगाम झाल्यागत वागत आहेत. रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवणारी संपूर्ण यंत्रणाच कंत्राटदाराच्या दावणीला बांधल्याने तकलादू रस्ते बनवले तरी कोणताही आक्षेप घेतला जात नाही. खड्ड्यातून जाताना काय यातना होतात,हे आलिशान गाड्यांचा वापर करणाऱ्या नेतेमंडळींना कसे कळणार सुविधा मिळणे राहिले दूरच, कधी त्यांना स्वतःचा जीवही गमवावा लागतो. राजकारणी आणि सरकारी अधिकारी यांच्यातील आर्थिक लागेबांधे अनेकदा जगजाहीर होऊनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. दुसरीकडे कंत्राटदारही बेलगाम झाल्यागत वागत आहेत. रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवणारी संपूर्ण यंत्रणाच कंत्राटदाराच्या दावणीला बांधल्याने तकलादू रस्ते बनवले तरी कोणताही आक्षेप घेतला जात नाही. खड्ड्यातून जाताना काय यातना होतात,हे आलिशान गाड्यांचा वापर करणाऱ्या नेतेमंडळींना कसे कळणार घरातील एखादी व्यक्ती गेल्यास संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे भ्रष्ट यंत्रणेला वेळीच वेसण घालणे गरजेचे आहे. अन्यथा खड्ड्यामुळे आणखी बळी जातील.\nमराठी माणूस उझबेकिस्तान गाठणार का\nयापुढे निवडणूक लढवणार नाही; हितेंद्र ठाकूरांची घोषणा\nठाणे: परस्पर संमतीनं संबंध बलात्कार नव्हे- कोर्ट\nचिमाजी आप्पांची नगरी गुंडगिरीमुक्त करणार: उद्धव\nआजी, आजोबाची हत्या करणाऱ्या नातवाला अटक\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nभाजपने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र; राज यांनी विचारला जाब...\nमेट्रो उल्हासनगरपर्यंत; स्टेशनचं नाव सिंधूनगर\nअंबरनाथमध्ये काँग्रेसला रिपाइंचे समर्थन...\nवीजवाहिनीत अडकलेल्या कबुतराची १६ तास मृत्यूशी झुंज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-circulation-through-tankers-status-nagar-maharashtra-23047", "date_download": "2019-10-22T22:40:49Z", "digest": "sha1:7RVGGR5D2KFLFOFHGGXYDQTC4YZONJGL", "length": 15509, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, water circulation through tankers status, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही ३९६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nनगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही ३९६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nसोमवार, 9 सप्टेंबर 2019\nनगर ः पावसाळ्याचे आता अडीच महिने संपले आहेत, पण जोराचा पाऊस नसल्याने पाणीटंचाईची तीव्रता कमी होताना दिसत नाही. सध्या जिल्ह्यातील ३५१ गावांत तब्बल ३९६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू केलेले टॅंकर सप्टेंबर महिन्यातही कायम ठेवण्याची आत्तापर्यंतची ही पहिलीच वेळ आहे.\nनगर ः पावसाळ्याचे आता अडीच महिने संपले आहेत, पण जोराचा पाऊस नसल्याने पाणीटंचाईची तीव्रता कमी होताना ��िसत नाही. सध्या जिल्ह्यातील ३५१ गावांत तब्बल ३९६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू केलेले टॅंकर सप्टेंबर महिन्यातही कायम ठेवण्याची आत्तापर्यंतची ही पहिलीच वेळ आहे.\nनगर जिल्ह्यामधील एखादा अपवाद वगळला तर जवळपास सर्वच गावांनी यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र दुष्काळ सोसला आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात पाऊस झाला नाही. परतीचा पाऊस देखील आला नाही. त्यामुळे पाणी साठवण झाले नाही. त्यामुळे पाणीटंचाई कायम आहे. ग्रामीण भागातील लोकांची तहान भागवण्यासाठी गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा उन्हाळ्यात टॅंकरचा आकडा साडेआठशेंवर गेला होता.\nअल्प पावसावर पिके चांगली दिसत असली तरी, अनेक तालुक्यांत चांगला पाऊस नाही. त्यामुळे पाणीटंचाई कायम आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी सुरू केलेल्या टॅंकरची संख्या कमी झालेली असली तरी तब्बल ३५१ गावांत आणि दोन हजारांपेक्षा अधिक वाडी वस्त्यांवरील लोकांची तहान भागवण्यासाठी पावसाळ्यातही पाण्याचे टॅंकर सुरू ठेवावे लागले आहेत. आत्तापर्यंतची अशी पहिलीच वेळ आहे. मध्यंतरी पंधरा दिवसांपूर्वी टॅंकरची संख्या कमी झाली होती. मात्र आता पुन्हा संख्या वाढली आहे. ग्रामीण भागात जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न अधिक गंभीर असल्याने पशुपालक त्रस्त आहेत. टंचाई असलेल्या भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.\nतालुकानिहाय टॅंकरची संख्या : संगमनेर ः १८, नेवासा ः ८, राहाता ः ५, नगर ः २९, पारनेर ः ५९, पाथर्डी ः ६०, शेवगाव ः ५७, कर्जत ः ३९, श्रीगोंदा ः २४. कर्जत ः ६०, राहुरी ः १ पारनेर नगर पंचायत ः ५, जामखेड नगर पंचायत ः ३१.\nनगर पाऊस पाणी पाणीटंचाई दुष्काळ संगमनेर नगर पंचायत\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nपावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...\nफलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...\nरसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...\nजळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्यातील...\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nपुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...\nनगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...\nपावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...\nजळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...\nसोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...\nकोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...\nजिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%2520%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Apolitics&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A4&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T22:20:06Z", "digest": "sha1:4KXXVO4UO34W4KYX46SOBJLGXPPRGNRR", "length": 14086, "nlines": 254, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (4) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nराजकारण (5) Apply राजकारण filter\nनरेंद्र मोदी (4) Apply नरेंद्र मोदी filter\nसप्तरंग (4) Apply सप्तरंग filter\nउत्तर प्रदेश (3) Apply उत्तर प्रदेश filter\nदिल्ली (3) Apply दिल्ली filter\nनिवडणूक (3) Apply निवडणूक filter\nलोकसभा (3) Apply लोकसभा filter\nश्रीराम पवार (3) Apply श्रीराम पवार filter\nगुजरात (2) Apply गुजरात filter\nगैरव्यवहार (2) Apply गैरव्यवहार filter\nछत्तीसगड (2) Apply छत्तीसगड filter\nनिवडणूक आयोग (2) Apply निवडणूक आयोग filter\nपाकिस्तान (2) Apply पाकिस्तान filter\nबेरोजगार (2) Apply बेरोजगार filter\nमध्य प्रदेश (2) Apply मध्य प्रदेश filter\nममता बॅनर्जी (2) Apply ममता बॅनर्जी filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nमायावती (2) Apply मायावती filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nमेघालय (2) Apply मेघालय filter\nमोदी सरकार (2) Apply मोदी सरकार filter\nराजस्थान (2) Apply राजस्थान filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nलालूप्रसाद यादव (2) Apply लालूप्रसाद यादव filter\nलोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींना रोखणार काय किंवा ममता भाजपला पाय रोवण्यापासून रोखणार काय याचीच चर्चा आहे. यात डावे आणि कॉंग्रेस वळचणीला पडल्यात जमा आहेत. हा मोठा बदल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पश्चिम बंगालच्या राजकारणात स्पष्टपणे दिसतो आहे. या निवडणुकीची दिशा पाहता पश्...\nउत्सव लोकशाहीचा (मृणालिनी नानिवडेकर)\nसन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...\nलोकसभेपूर्वीची 'सेमी फायनल' (श्रीराम पवार)\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम ���णि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून पाच राज्यांच्या निवडणुकाकंडं पाहिलं जातं, म्हणूनच त्याचं वर्णन \"लोकसभेपूर्वीची सेमी फायनल' असंही केलं जातं आहे. तेलंगण वगळता सर्व ठिकाणी थेटपणे भाजप...\nमंत्रिमंडळातील सदस्यांची बेताल वक्तव्ये थांबवा : अजित पवार\nमुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा दिल्लीला जाईल. त्यानंतर यावर योग्य निर्णय घेण्यात येईल. राज्यातील मराठा आरक्षणाचा हा मुद्दा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जायला हवा. तसेच आरक्षण असे हवे जे न्यायालयात टिकेल. राज्यातील मंत्र्यांच्या विविध वक्तव्यांमुळे संभ्रमावस्था निर्माण होत आहे...\nदोस्ती ते व्यवहार (श्रीराम पवार)\nनेपाळचे पंतप्रधान खड्गप्रसाद शर्मा ओली हे भारताच्या दौऱ्यावर नुकतेच येऊन गेले. त्या देशाचे ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरचा हा दौरा होता. नेपाळच्या आधीच्या सगळ्या पंतप्रधानांइतके ओली हे भारतस्नेही नाहीत, हे आजवरच्या त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांवरून स्पष्ट झालं आहे. दोस्तीपेक्षा देवाण-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B5_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82", "date_download": "2019-10-22T21:06:32Z", "digest": "sha1:F5CK5F5Q6YQO65M6PZP3BEYBTCXFTQ6B", "length": 4077, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पोलंडमधील इमारती व वास्तू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:पोलंडमधील इमारती व वास्तू\nपोलंडमधील इमारती व वास्तू\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► पोलंडमधील फुटबॉल मैदाने (४ प)\nदेशानुसार इमारती व वास्तू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ एप्रिल २०१३ रोजी ०८:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://storetest.dadabhagwan.org/adjust-everywhere-in-marathi", "date_download": "2019-10-22T21:16:57Z", "digest": "sha1:EETWXLTEVSDV2KM5CUKATPDRYN7JDUNW", "length": 3283, "nlines": 60, "source_domain": "storetest.dadabhagwan.org", "title": "Buy Books Online |Spiritual books in Marathi| Book on how to adjust | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nपरम पूज्य दादाश्रींनी खुलासा केला आहे की \"अॅडजस्ट एव्हरिव्हेअर\" ही अशी गुरुकिल्ली (मास्टर की) आहे जी तुमचा संसार सुखी बनवेल. हे सरळ सूत्र तुमचा संसार बदलून टाकेल अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा ....\nजर गटारातून दुर्गंध आला तर आपण त्याच्याशी भांडतो का ह्याच प्रमाणे ही भांडखोर माणसे ही दुर्गंध पसरवतात., तर आपण त्यांना काय म्हणायला जावे ह्याच प्रमाणे ही भांडखोर माणसे ही दुर्गंध पसरवतात., तर आपण त्यांना काय म्हणायला जावे जे दुर्गंध पसरवतात ते सर्व गटारा सारखे, व जे सुगंध पसरवतात ते सर्व बागे सारखे. ज्यांच्या-ज्यांच्या पासून दुर्गंध येतो ते सर्व म्हणतात \"तुम्ही आमच्याशी वीतराग (राग-द्वेषा पासून मुक्त) रहा\". आपण जीवनात अनेक वेळा पारिस्थितीशी जुळवून घेतो. उदाहरणार्थ पावसात आपण छत्री घेऊन जातो. अभ्यास पसंत असो वा नसो, करावाच लागतो. ह्या सगळ्याशी अॅडजस्टमेंट करावी लागते. तरीही जेंव्हा नकारात्मक लोकांशी संबध येताच संघर्ष (बेबनाव) होतो. असे का होते जे दुर्गंध पसरवतात ते सर्व गटारा सारखे, व जे सुगंध पसरवतात ते सर्व बागे सारखे. ज्यांच्या-ज्यांच्या पासून दुर्गंध येतो ते सर्व म्हणतात \"तुम्ही आमच्याशी वीतराग (राग-द्वेषा पासून मुक्त) रहा\". आपण जीवनात अनेक वेळा पारिस्थितीशी जुळवून घेतो. उदाहरणार्थ पावसात आपण छत्री घेऊन जातो. अभ्यास पसंत असो वा नसो, करावाच लागतो. ह्या सगळ्याशी अॅडजस्टमेंट करावी लागते. तरीही जेंव्हा नकारात्मक लोकांशी संबध येताच संघर्ष (बेबनाव) होतो. असे का होते परम पूज्य दादाश्रींनी खुलासा केला आहे की \"अॅडजस्ट एव्हरिव्हेअर\" ही अशी गुरुकिल्ली (मास्टर की) आहे जी तुमचा संसार सुखी बनवेल. हे सरळ सूत्र तुमचा संसार बदलून टाकेल परम पूज्य दादाश्रींनी खुलासा केला आहे की \"अॅडजस्ट एव्हरिव्हेअर\" ही अशी गुरुकिल्ली (मास्टर की) आहे जी तुमचा संसार सुखी बनवेल. हे सरळ सूत्र तुमचा संसार बदलून टाकेल अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा ....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/human-brain-facts-and-functions-1820796/", "date_download": "2019-10-22T22:04:30Z", "digest": "sha1:QKO6UNDH43IJABBQ7KRG75KGYVQ3FYGP", "length": 9576, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Human Brain Facts and Functions | लग्नघर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nआपल्या मेंदूत सर्वकाळ पाचही ज्ञानेंद्रियांमार्फत विविध प्रकारची माहिती आदळत असते.\nआपल्या मेंदूत सर्वकाळ पाचही ज्ञानेंद्रियांमार्फत विविध प्रकारची माहिती आदळत असते. या माहितीतूनच आपलं विविध प्रकारचं शिक्षण चालू असतं.\nडोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा सतत मेंदूला दक्ष अवस्थेत ठेवत असतात. नवी माहिती आली की विविध कॉर्टेक्समध्ये असलेले न्यूरॉन्स कामाला लागतात. अशा प्रकारे एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे विद्युत- रासायनिक संदेशांची देवाणघेवाण सतत चालू असते. जशी एखाद्या गजबजलेल्या लग्नघरात कामांची गडबड- घाई चाललेली असते, तशीच कामं इथे चालू असतात.\nप्रत्येक न्यूरॉन, प्रत्येक क्षेत्र आपली ठरवलेली कामं करत असतो, तसंच इतर अवयवांचं – हात, पाय, पोट इत्यादींचं सहकार्य सतत घेत असतो. आपल्यापकी प्रत्येकाचा मेंदू शिकतो तो असा. प्रत्येक अनुभवाचं रूपांतर मेंदू सिनॅप्समध्ये करतो. कोणत्याही मेंदूत जेवढे सिनॅप्स जास्त, तितकी त्या माणसाची बुद्धी जास्त. मेंदूत सिनॅप्सचं जाळं तयार करणं हेच आपलं काम. त्यामुळेच लग्नघरासारखी विद्युत रोषणाई इथे सतत चालू असते.\nडोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा यांचा मेंदूशी संबंध कसा असतो, हे आपण पुढल्या आठवडय़ात पाहणार आहोत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच���या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Afight&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Asummer&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3", "date_download": "2019-10-22T21:56:50Z", "digest": "sha1:KIAALVRYCIUHOMUS3ITNNFKJR4HL6COX", "length": 4723, "nlines": 115, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nअंश%20सेल्सियस (1) Apply अंश%20सेल्सियस filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nदिव्यांग (1) Apply दिव्यांग filter\nपार्थ%20पवार (1) Apply पार्थ%20पवार filter\nबारामती (1) Apply बारामती filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nराजकीय%20पक्ष (1) Apply राजकीय%20पक्ष filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nलक्ष्मण%20जगताप (1) Apply लक्ष्मण%20जगताप filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nलोकसभा%20मतदारसंघ (1) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nश्रीरंग%20बारणे (1) Apply श्रीरंग%20बारणे filter\nLoksabha 2019 :पिंपरी चिंचवड मध्ये उन्हाचा पारा घसरला; मतदानाचा टक्का वाढणार\nपिंपरी - गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा पारा 43 अंशापर्यंत चढलेला पारा 38 अंशापर्यंत घसरल्याने मतदानाची टक्केवारी शक्यता निर्माण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "https://www.khabarbat.com/2019/05/blog-post_25.html", "date_download": "2019-10-22T21:22:26Z", "digest": "sha1:ZAHIHLIXIVHBBM4QL47RXINUVGRUILO7", "length": 12992, "nlines": 119, "source_domain": "www.khabarbat.com", "title": "संवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास - KhabarBat™", "raw_content": "\nHome कारंजा वर्धा संवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nकारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असलेल्या पाणी फाउंडेशन च्या वाॅटर कप स्पर्धेच्या धरतीवर कारंजा शहरात सुद्धा पाणी प्रश्न मिटावा यासाठी जलसंधारणाचं काम करण्याचं या ग्रुप ने ठरवलं. आणि कारंजा चे ग्रामदैवत श्री संत लटारे महाराज यांच्या पुण्यतिथी च्या पर्वावर 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या मोहिमेला सुरुवात केली.\nसध्या संपुर्ण महाराष्ट्र पाणी समस्येशी झगडत आहे. कारंजा शहर सुद्धा याच परिस्थितीतून जात आहे. खैरी धरणातील पाणीसाठा अगदी कमी झाला आहे.\nपाणी फाउंडेशन तर्फे आयोजित वाटर कप स्पर्धेत शहराला सहभागी होण्याची काही योजना नाही. परंतु भविष्यात कारंजा शहरातील भु-जल पातळी वाढविण्यासाठी वाॅटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या गावांसारखं जलसंधारणाचं काम करण्याचं शहराच्या वतीनं संवेदना युवा मंच ने ठरवलं.\nत्यादृष्टीने श्री संत लटारे महाराज पुण्यतिथी च्या पावन पर्वावर शहरवासीयांच्या मदतीने दि. १९/०५/२०१९ ते २८/०५/२०१९ भु-जल पातळी वाढविण्यासाठी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' मोहिमेअंतर्गत श्री विठ्ठल टेकडी जवळ च्या परिसरात सकाळी 6.00 ते 10.00 ला जल-संधारणासाठी श्रमदान करण्याचे काम अविरतपणे चालू आहे. शहरातील नागरिक सुद्धा श्रमदानात उत्स्फुर्तपणे सहभागी होत आहेत.\nआज आपण या श्रमदानात केलेल्या छोट्याशा मदतीमुळे पाणी प्रश्न मिटविण्यासाठी व पर्यायाने उज्वल भविष्यासाठी मदत होईल. यासाठी शहरवासीयांनी आपले कर्तव्य म्हणून या श्रमदानात सहभागी होऊन उद्याच्या उज्ज्वल जलमय भविष्यासाठी हातभार लावावा व जेसीबी च्या कामाकरिता शक्य ती आर्थिक मदत करावी, अशी विनंती संवेदना युवा मंच च्या वतीने करण्यात आली.\nयासोबतच वाटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या गावातील जल-संधारणाचं प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती (वॉटर हिरो) व तालुक्यातील नोंदणीकृत जलमित्र तसेच शाळा, महाविद्यालये, मंदिर व्यवस्थापन, व्यापारी संघटना, सामाजिक संस्था-संघटना यांनी सुद्धा श्रमदानात सहभागी व्हावं, अशी विनंती संवेदना युवा मंच ने केली आहे.\nश्रमदानाच्या यशस्वीतेसाठी ग्रुपचे विशाल खवशी, मो. अजहर, प्रतिक लोखंडे, अंकेश शेकार, अभिषेक शेकार , चेतन जोगणे, कुंदन गोंडे व इतर सदस्य सातत्याने झटत आहेत.\nसर्व प्रकरचे पोल्ट्रीफीड उपलब्ध\nTags # कारंजा # वर्धा\nचंद्रपूर, नागपूर कारंजा, वर्धा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तास बंद - पुणे (प्रतिनिधी) :- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी (दि. २३) दुपारी १२ ते २ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणा...\nतिवारी हत्या: राजस्थान बॉर्डरवरून दोघांना अटक - हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी आज पाचव्या दिवशी दोन आरोपींना अटक करण्यात एटीएसला यश आले आहे. अशफाक पठाण आणि मोइनुद्दीन पठान ...\nतब्बल २१ वर्षांनी सापडले चंद्रपूरचे बेपत्ता वनरक्षक - ललीत लांजेवार/नागपूर: लाखोंच्या संख्येत आयोजित कार्यक्रमात किव्...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nबाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर ITD विभागाची धाड\nखाली हात परतले अधिकारी ललित लांजेवार: चंद्रपूर-वणी -आर्णी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या चंद्रपूर ...\nहंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात;२ जवान ठार\nललित लांजेवार/नागपूर : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात चंद्...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/happenings/8240/global-economic-slowdowns-effects-are-more-pronounced-in-india-says-imf-chief.htm", "date_download": "2019-10-22T21:05:48Z", "digest": "sha1:MZG76XCHRVKAEVBBA25WA2OBODCWFWSG", "length": 13332, "nlines": 121, "source_domain": "maharashtranews.com", "title": "भारतात ठळकपणे दिसत आहेत जागतिक मंदीचे परिणाम – आयएमएफ प्रमुख | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nभारतात ठळकपणे दिसत आहेत जागतिक मंदीचे परिणाम – आयएमएफ प्रमुख\nBy एम न्यूज टीम (author)\nजागतिक पातळीवर अनेक देशांना समकालीन मंदीचा फटका बसला आहे. पण, भारतात या मंदीचे परिणाम ठळकपणे दिसून येत आहे. केवळ भारतातच नव्हे, तर 90 टक्के जगाला या घटत्या विकासदराचा सामना करावा लागेल, असं विधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टालीना जॉर्जिव्हा यांनी केलं आहे.\nख्रिस्टालीना जॉर्जिव्हा यांनी मंगळवारी आयएमएफच्या एमडी पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी आपल्या पहिल्या भाषणात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, 2 वर्षांपूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये प्रगती पाहायला मिळाळी होती. जगाचा 75 टक्के भाग विकसाच्या दिशेने वाटचाल करत होता. आता जागतिक अर्थव्यवस्थेवर समकालिक मंदीचे सावट आहे. 90 टक्के जगाला मंदीचा सामना करावा लागू शकतो असा आमचा अंदाज असल्याचं त्या म्हणाल्या.\nहेही वाचा - कोथरूड - पुण्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ\nयाचाच एक भाग म्हणून जर्मनीत बेरोजगारी वाढली आहे. अमेरिका, जपान आणि प्रामुख्याने युरोपियन देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंद स्थिती पाहायला मिळाली आहे. पण, भारत आणि ब्राझील या सर्वात मोठ्या बाजारपेठांमध्ये यावर्षी मंदीचा परिणाम अधिक ठळकपणे दिसून येत असल्याचं जॉर्जिव्हा यांनी नमूद केले.\nभारतात वाहन उद्योगासह अन्य क्षेत्रांमध्ये मंदीचे परिणाम दिसत आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारकडून वेगवेगळी पावले उचलण्यात येत आहेत. प��� त्याचा अपेक्षित परिणाम अजून दिसलेला नाही.\nताज्या मराठी बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचा महाराष्ट्र पहा फक्त एका क्लिक वर, जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप. मराठी बातम्या व घडामोडींसाठी फेसबुक पेजला लाईक करा,आणि ट्विटर फाॅलो करा.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\n0 Response(s) to “भारतात ठळकपणे दिसत आहेत जागतिक मंदीचे परिणाम – आयएमएफ प्रमुख”\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - मह��राष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nसिडकोच्या घरांसाठी अर्ज भरण्यास ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nपाहा, किती आहे तुमच्या उमेदवाराची संपत्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=9946", "date_download": "2019-10-22T22:00:15Z", "digest": "sha1:XFB7Y4C57QG34BYPK3SC6WQ3B5KAMPIC", "length": 12436, "nlines": 80, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nहनुमान जयंतीनिमित्त सेमाना देवस्थानात 'जय हनुमान' चा गजर, पहाटेपासून भाविकांची रीघ\nप्रतिनिधी / गडचिरोली : श्रीराम भक्त हनुमान जयंती निमित्त आज १९ एप्रिल रोजी गडचिरोली वासीयांचे आराध्य दैवत असलेल्या सेमाना येथील हनुमान मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे.\nश्री क्षेत्र सेमाना देवस्थान येथे गडचिरोलीतीलच नव्हे तर इतरही ठिकाणाहून भाविक दाखल झाले आहेत. भविकांसाठी महाप्रसाद, भोजनाचे आयोजन विविध मंडळांच्या वतीने महाप्रसाद, पिण्याचे पाणी तसेच अन्य व्यवस्था करण्यात आल्या आहेत. शहरातील विविध वॉर्डातील हनुमान मंदिरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दिवसभर भजन, पूजन व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nमुरमाडीत साजरा झाला ग्रामपंचायतीचा वाढदिवस , ज्येष्ठ नागरिकांचा केला सत्कार\nतंबाखू विरोधी रॅलीला नगराध्यक्षा योगिताताई पिपरे यांनी दाखविली हिरवी झेंडी\nगडचिरोली -चिमूर लोकसभा मतदार संघासाठी ५ जणांनी केले १० अर्ज सादर\nजलसमृद्धी सोबत शेती सबलीकरणाचे शासनाचे पाऊल : राजे अम्ब्रीशराव आत्राम\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची शरद कळसकर, सचिन अंदुरे ची कबुली\nवैनगंगा नदीत दोन सख्ख्या भावांना जलसमाधी, व्याहाड खुर���द येथील घटना\nवीज बिल भरल्यानंतर संगणकीकृत पावतीचाच आग्रह धरा\nविधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी जनहितार्थ याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल\nभामरागड येथे पोलिस विभागातर्फे जनजागरण मेळावा, आरोग्य शिबिराचे आयोजन\nविभागीय क्रीडा स्पर्धेत सहभागी आश्रमशाळेच्या १७४ विद्यार्थ्यांना विषबाधा\nनिवडणुकीदरम्यान चुकीच्या पद्धती रोखण्यासाठी सतर्क रहा : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपदवी मिळवायची असल्यास विद्यार्थ्यांना ग्रामीण समाजाशी संबंधित ३० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदाराचा मृत्यू, पाच पोलीस शहिद\nरामाळा येथे पाणी समस्या गंभीर मात्र सौर ऊर्जेवरील दुहेरी पंप नळयोजना बंद\nगडचिरोली जिल्ह्यातील सहा जवानांच्या शहीद होण्याने जिल्ह्यावर शोककळा\n‘निर्माण’ चे ३ ऑगस्ट पासून नवव्या सत्राचे दुसरे शिबीर , ५५ वैद्यकीय विद्यार्थ्यांचा सहभाग\nएटापल्ली - गट्टा मार्ग देतोय अपघातास निमंत्रण, मुख्य रस्त्यालगतच ५ ते ६ फुटांचा खड्डा\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचं अंतिम सूत्र ठरलं, प्रत्येकी १२५ जागा लढवणार\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचं वृद्धापकाळामुळे निधन\nइंदाळा येथील जि. प. शाळेतून एल.इ.डी टीव्ही अज्ञात चोरट्यांनी केली लंपास\nमुलचेरा तालुक्यातील कांचनपूर- बोलेपल्ली जंगलात अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या\nगडचिरोली विधानसभा क्षेत्रात २ लाख ८५ हजार ७०७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क\n१९ वर्षीय शालेय हॅन्डबाॅल स्पर्धेत साहिल परसवार ची राष्ट्रीय संघात निवड\nभाजपाची शिवसेनेला ३१ जानेवारीपर्यंत डेडलाइन\nआईच्या चितेजवळच मुलाने चारचाकी वाहनासह स्वत:ला पेटविले\nफटाका विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरुपातील परवानासाठी अर्ज आमंत्रित\nस्वतंत्र पोर्टल द्वारे मिळणार राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ\nशहीद पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून २५ लाख, घरासाठीही सरकार मदत करेल : मुनगंटीवार\nआर्थिक जनगणने बाबत ३३० प्रगणक व पर्यवेक्षकांना मार्गदर्शन\nराज्यपाल विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार घेऊन कुमारस्वामी सर्वोच्च न्यायालयात\nआचारसंहिता काळात गावठी पिस्तुल बाळगणारे दोघे गजाआड , शिर्डी पोलिसांची कारवाई\nतण नाशक फवारणी करताना कुरखेडा तालुक्यात शेतकऱ्याचा मृत्यू\nबारावी पाठोपाठ दहावीतही गडचिरोली जिल्हा माघारला, केवळ ५४.६५ टक्के निकाल\nविनायक बांगडे यांच्या उमेदवारीला काँग्रेस - राकॉ पदाधिकाऱ्यांचा विरोध\nशिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी जाहीर\nभामरागड येथील पुरग्रस्त भागाला जिल्हाधिकारी शेखर सिंह , पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट\nशेतकऱ्यांचे दिवसा वीजपुरवठा मिळण्याचे स्वप्न साकार करणार मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना\nवीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्यासोबतच कार्यालयीन कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा : खंडाईत\nजेईई अॅडव्हान्स मध्ये चंद्रपूरचा देशात डंका , बल्लारपूर येथील कार्तिकेय गुप्ता देशात पहिला\nनवीदिल्ली- चैन्नई रेल्वे मार्गावरील वाहतूक वरोरा नजीक ६ तास खोळंबली\nअचूक वीजबिल आणि योग्य महसुलासाठी महावितरण आग्रही : ३५ हजारावर नादुरुस्त वीज मीटर्स बदलले\nगिधाड हा निसर्ग स्वच्छतेचा प्रतिक आहे : खा. अशोक नेते\nआयसीसी वर्ल्ड कपमधून भारताचे आव्हान संपुष्टात\nगणितज्ज्ञ उमर खय्याम यांच्या ९७१ जयंतीनिमित्त गुगलचा खास डुडल\nचिंचाळा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या\nअखेर कृषी विभागाचे अधिकारी चोप गावात दाखल , शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन\nगोंडवाना विद्यापीठात गुणवाढ घोटाळ्याप्रकरणी तिघांना अटक\nगडचिरोली पोलिस दलात परिवहन विभागात कार्यरत पोलिस शिपायाची आत्महत्या\nनागपूर विभागातील १११ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ई-भूमिपूजन\nगडचिरोली जिल्ह्यात पहिल्या दिवशी २ नामनिर्देशन अर्ज दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-news-st-employee-strike-77964", "date_download": "2019-10-22T21:36:18Z", "digest": "sha1:X5F44RTXRHXHT2JKR42S4BHPUYW22VXF", "length": 21451, "nlines": 227, "source_domain": "www.esakal.com", "title": "रस्ता तर आहे; पण एसटी कुठे? (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nरस्ता तर आहे; पण एसटी कुठे\nगुरुवार, 19 ऑक्टोबर 2017\nदिवाळीच्या सुटीच्या मोसमात पर्यटनासाठी बाहेरगावी जाणाऱ्यांनाही या संपामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरले असल्याचे चित्र प्रथमदर्शनी उभे राहिले असले, तरी परिस्थितीचा खोलात ज���ऊन विचार केल्यास ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या हक्काच्या अशा एकमेव वाहतूक सेवेला नेमके कोणी वेठीस धरले आहे, असा प्रश्न पडू शकतो.\nएसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ऐन दिवाळीत हजारो प्रवाशांची झालेली गैरसोय लक्षात घेता राज्य सरकारने दोन पावले मागे येऊन त्यावर तातडीने तोडगा काढायला हवा.\n\"गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी' असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी बससेवेचे म्हणजे राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या सार्वजनिक वाहतूक उपक्रमाचे कर्मचारी ऐन दिवाळीत संपावर गेल्यामुळे अनेकांच्या मनसुब्यावर पाणी पडले आहे. दिवाळीसाठी आपल्या गावी जाणाऱ्या हजारो प्रवाशांचे या संपामुळे प्रचंड हाल झाले, तर दुसरीकडे संपाचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी अडलेल्या प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून त्यांची लूट केली. हे चित्र पाहता सरकार आणि विशेषत: परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गेले दोन महिने या संपाबाबतच्या बातम्या येत असूनही त्याकडे गांभीर्याने का बघितले नाही, असा प्रश्न उभा राहतो.\nदिवाळीच्या सुटीच्या मोसमात पर्यटनासाठी बाहेरगावी जाणाऱ्यांनाही या संपामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरले असल्याचे चित्र प्रथमदर्शनी उभे राहिले असले, तरी परिस्थितीचा खोलात जाऊन विचार केल्यास ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या हक्काच्या अशा एकमेव वाहतूक सेवेला नेमके कोणी वेठीस धरले आहे, असा प्रश्न पडू शकतो. महाराष्ट्रात या सेवेचा नेमका बोजवारा का उडाला, याची सहजपणे समोर येणारी काही कारणे आहेत. त्यातील डिझेलच्या चढत्या दरामुळे महामंडळाला बसणारा फटका हे एक प्रमुख कारण असले, तरी त्याचबरोबर 1989 मध्ये वाहन कायद्यात बदल करून, खासगी जीप व टॅक्सी यांना वाहतुकीची दिलेली परवानगी हेही महामंडळाची वाटचाल तोट्याकडे नेणारे प्रमुख कारण आहे. या समांतर खासगी व्यवस्थेची अवस्था तर मैलागणिक होणाऱ्या अपघातांतून रोजच्या रोज समोर येत असतेच; शिवाय या वाहतुकीचे बेनामी मालक हे गावागावांतील सर्वपक्षीय राजकीय पुढारीच असतात. त्यामुळेच उच्च न्यायालयाने ही सेवा बंद करण्याचे आदेश वारंवार देऊनही ते होत नाही. परिणामी, महामंडळाचा तोटा हा कोटीच्या कोटी उड्डाणे घेत वाढतच आहे.\nएसटी कर्���चाऱ्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने सातवा वेतन आयोग लागू करावा, ही आहे. या आणि अन्य मागण्या मान्य केल्या तर महामंडळावर पडणारा बोजा साधारणपणे 4300 कोटी रुपयांचा आहे. वाटाघाटींमध्ये त्या मागण्या आता 2400 कोटींपर्यंत खाली आणण्याची तयारी कर्मचाऱ्यांनी दाखवली आहे. पण संपाला दोन दिवस झाले, तरी परिवहनमंत्री दिवाकर रावते त्याबाबत गप्पच होते. त्यामुळे खरा फटका बसला तो ग्रामीण भागातील जनतेला; कारण महामंडळाच्या रोजच्या सरासरी 66 लाख प्रवाशांपैकी किमान 78 टक्के प्रवासी ग्रामीण भागातीलच असतात. ऐन दिवाळीत ती संख्या 85 लाखांच्या पुढे जाते. महामंडळाचे रोजचे सरासरी 20 कोटींच्या घरात असलेले उत्पन्न या काळात चांगलेच वाढते. त्यामुळे संपाच्या पहिल्याच दोन दिवसांत साधारणपणे 50 कोटींचा फटका महामंडळाला बसला आहे आणि प्रथमदर्शनी तरी या संपाला रावते यांची आडमुठी भूमिकाच कारणीभूत असल्याचे दिसते.\nरावते हे शिवसेनेचे बडे नेते आहेत आणि गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीचा विषय औद्योगिक न्यायालयात नेल्यानंतर त्यांनी महामंडळातील एकूण 22 संघटनांमध्ये फूट पाडण्याचे धोरण अवलंबिले, असा आरोप केला जातो. त्याला डझनभर संघटना बळीही पडल्याचे दिसते. मात्र, रावते यांचा त्यामागील मुख्य उद्देश हा शिवसेनाप्रणीत संघटना मजबूत व्हावी, हाच असल्याचे दिसून आले. गेले वर्षभर हा वेतनवाढीचा घोळ सुरू असतानाच वेतनप्रश्नी नेमलेल्या समितीने देशभरातील सार्वजनिक वाहतूक उपक्रमांचा अभ्यास केला असता, महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन सर्वांत कमी असल्याचे आढळले होते. आणखी एक बाब म्हणजे, गुजरात असो की कर्नाटक की मध्य प्रदेश, अशी अनेक राज्ये सार्वजनिक वाहतूक उपक्रमांना अनुदान देतात. महाराष्ट्र हा त्यास ठळक अपवाद आहे. या आणि अशाच अनेक कारणांनी महामंडळाचा तोटा वाढत गेला आहे. 2012-13 मध्ये म्हणजेच राज्यात भाजप सरकार येण्याआधी महामंडळाचा संचित तोटा हा 2029 कोटी होता आणि यंदाच्या आर्थिक वर्षांत तो 2900 कोटींच्याही पुढे जाईल, असा अंदाज आहे. त्याला अर्थातच सरकारची बेपर्वाई कारणीभूत आहे.\nखरे तर मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी, रावते यांच्यामार्फत हा संप होणारच नाही, याकडे लक्ष द्यायला हवे होते. एसटी कर्मचारी आणि त्यांचे नेते आपल्या मागण्यांमुळे महामंडळावर पडणारा बोजा कमी करण्यास तयार असतानाही रावते यांनी इतके दिवस गप्प बसून आता वाटाघाटींचा घोळ सुरू केला आहे. त्यांनी दोन पावले मागे यावे आणि किमानपक्षी भाऊबीजेला तरी गावागावांतील भावांना बहिणींकडे जाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, एवढीच काय ती अपेक्षा.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएसटी कामगारांच्या प्रश्नावर आज तोडगा\nसोलापूर - राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा \"फेस्टिव्हल ऍडव्हान्स' राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना द्यावा, या मागणीवरून एसटी...\nएसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता\nमुंबई: एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी (ता. 23) दुपारी 3 वाजता व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी तातडीची बैठक...\nसुरक्षारक्षकांची व्यथा; साहेब, पाचशे रुपये देता का उधार\nनागपूर : साहेब, 500 रुपये उधार देता का पगार झाला की परत करतो. समोर दिवाळी आहे.... लेकरासाठी नवीन कपडे घेऊन जाईन... तीन महिन्यांपासून वेतन न...\nछोट्या मावळ्यांची किल्ले उभारणी सुरू\nनागपूर ः दिवाळीची आतुरता ही लहान-मोठ्या सगळ्यांनाच लागलेली असते. दिवाळी अवघ्या चार दिवसांवर आल्याने घराघरांत गृहिणी साफसफाई, फराळ बनवण्याच्या...\nसंपामुळे 2200 कोटींची उलाढाल ठप्प\nनागपूर ः सरकारच्या बॅंका विलीनीकरणाच्या विरोधात बॅंक कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारला होता. सलग तिसऱ्या दिवशी बॅंका बंद असल्याने दिवाळीच्या तोंडावर...\nवालसावंगी (जि.जालना) - परिसरात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. 22) पावसाने हजेरी लावली. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/maharashtra-news/marathwada-news/parbhani-news/vanchit-bahujan-aghadi-candidate-held-election-campaign-in-st/", "date_download": "2019-10-22T22:00:42Z", "digest": "sha1:PZ57QEN4Y32SH4SRZCPDUHPLPPRXUDVM", "length": 11178, "nlines": 155, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "वंचित उमेदवाराचा एसटीत ‘चालता बोलता’ प्रचार – Hello Maharashtra", "raw_content": "\nवंचित उमेदवाराचा एसटीत ‘चालता बोलता’ प्रचार\nवंचित उमेदवाराचा एसटीत ‘चालता बोलता’ प्रचार\nपरभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर निवडणूक रिंगणामध्ये उभे असणाऱ्या ५३ उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. कोणी मंदिरामध्ये तर कोणी महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. आपल्यालाच निवडून द्या आम्ही तुमच्या प्रश्नांचे रामबाण उपाय आहोत असे मतदारांना पटवुन देण्यास सुरुवात केली आहे. प्रचारासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर सुरू झाला आहे. सोशल मीडिया, प्रचाररथ ,बॅनर अशा विविध स्वरूपामध्ये बुधवारपासून प्रत्येक मतदारसंघांमध्ये प्रचाराचे चित्र पाहायला मिळत आहे. हॉटेल ,चौक, चावडी अशा सर्व ठिकाणी, चार-दोन लोक दिसले की नेतेमंडळी व उमेदवार थांबून आपला प्रचार जाहीरनामा सांगत आहेत. या सर्वांमध्ये बुधवारी जिल्ह्यांमध्ये एका आगळ्या-वेगळ्या प्रचाराची चर्चा दिसून आली.\nजिल्ह्यातील जिंतूर व सेलु मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मनोहर वाकळे यांनी आज येलदरी ते जिंतूर पर्यंत चक्क बसने प्रवास करत चालता बोलता प्रचार केला. प्रवासादरम्यान वाकळे यांनी बस मधील प्रवाश्यांच्या समस्या जाणून घेत ,येणाऱ्या काळात आपण ह्या सर्व अडी अडचणी दूर करु असे आश्वासन दिले .त्याच बरोबर माध्यमांशी बोलतांना ,रस्त्याचे प्रश्न फार गंभीर झाले असून यावर तोडगा काढण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, त्याचबरोबर मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याची १९ वर्षांची नौकरी सोडून, समाजसेवेसाठी आपण पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.\nसर्व स्तरातील समाजाला सोबत घेऊन उद्योग निर्मिती, विकासकामे व समाजकारण करतच राजकारण करणे हेच खरे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेऊन नागरिकांना योग्य सुविधा आपण देऊ, असे चित्र वाकळे यांच्या प्रचारात दिसणार हे मात्र नक्की. एकंदरीतच अशाप्रकारे प्रवास करून वाकळे यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.\nहे पण वाचा -\n‘कमळ’ वाला निवडून आला तर सांगतोच; ईव्हीएम…\nबुलडाणा जिल्ह्यात मत���ान गोपनीयतेचा भंग; मतदान करतानाचे…\n‘पांगरा ढोणे’ गावात मतदारांना मनस्ताप; अपुऱ्या…\nराजीव सातव यांचे खंदे समर्थक गंगाधर पाटील चाभरेकर शिवबंधनात\nछगन भुजबळांना मोठा धक्का माणिकराव शिंदेंचा सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा\nवडिलांसोबत दोन्ही मुले प्रचाराच्या मैदानात\nजिंतूर व सेलु मतदारसंघमनोहर वाकळेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक२०१९महाराष्ट्र विधानसभा २०१९वंचित बहुजन आघाडीविधानसभा२०१९maharashtra assembly election 2019Parbhani news\nसरकारने दिली केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘दिवाळी भेट’; महागाई भत्त्यात केली ५ टक्के वाढ\nआघाडीच्या फक्त ४० जागा निवडून येतील; चंद्रकांत पाटील यांचे भाकीत\n‘कमळ’ वाला निवडून आला तर सांगतोच; ईव्हीएम घोळवरून सातारकर संतप्त\nबुलडाणा जिल्ह्यात मतदान गोपनीयतेचा भंग; मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल\nबिगबाॅस फेम अभिजीत बिचुकलेवर गुन्हा दाखल\nभारताचा कसोटी क्रिकेट मध्ये नवीन कीर्तिमान, ८ संघाना जमलं नाही ते भारताने करून दाखवलं…\n‘कमळ’ वाला निवडून आला तर सांगतोच; ईव्हीएम…\nबुलडाणा जिल्ह्यात मतदान गोपनीयतेचा भंग; मतदान करतानाचे…\n‘पांगरा ढोणे’ गावात मतदारांना मनस्ताप; अपुऱ्या…\nअनिल गोटेंचा ईव्हीएमच्या गाडयांना पहारा; आपल्या वाहनात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T21:19:04Z", "digest": "sha1:4OP46MJ7ZKHUNC4NSTDG23Y4V6REW75H", "length": 19210, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सर्व सार्वजनिक नोंदी - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियाच्या सर्व नोंदीचे एकत्र दर्शन.नोंद प्रकार, सदस्यनाव किंवा बाधित पान निवडून तुम्ही तुमचे दृश्यपान मर्यादित करू शकता.\nसर्व सार्वजनिक नोंदीTimedMediaHandler logआयात सूचीआशय नमूना बदल नोंदीएकगठ्ठा संदेशाच्या नोंदीखूणपताका नोंदीखूणपताका व्यवस्थापन नोंदीगाळणीने टिपलेल्या नोंदीचढवल्याची नोंदटेहळणीतील नोंदीधन्यवादाच्या नोंदीनवीन सदस्यांची नोंदनोंदी एकत्र करापान निर्माणाच्या नोंदीरोध नोंदीवगळल्याची नोंदवैश्विक अधिकार नोंदीवैश्विक खात्याच्या नोंदीवैश्विक पुनर्नामाभिधान नोंदीवैश्विक ब्लॉक सूचीसदस्य आधिकार नोंदसदस्य एकत्रीकरण नोंदसदस्यनाम बदल यादीसुरक्षा नोंदीस्थानांतरांची नोंद\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (ज���ने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n११:१०, १९ ऑक्टोबर २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page निर्माल्य दान (नवा लेख सुरु केला) खूणपताका: दृष्य संपादन: बदलले\n१०:३२, १९ ऑक्टोबर २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page वर्ग:विकिपीडिया प्रोजेक्ट टायगर २.० (नवा वर्ग तयार केला)\n११:४७, ७ ऑक्टोबर २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page खंडेनवमी (नवा लेख सुरु केला) खूणपताका: दृष्य संपादन: बदलले\n११:५२, ३ ऑक्टोबर २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९ (नवीन पान: _NOTOC__ {{ProjectTiger | header=
प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा
|subheader= वि...)\n१३:१६, २३ सप्टेंबर २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धेसाठी स्थानिक विषयांशी निगडीत लेखांची यादी - २०१९ (प्रकल्प पान सुरु केले) खूणपताका: अमराठी मजकूर\n१९:४१, १३ सप्टेंबर २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page पर्युषण पर्व (नवा लेख सुरु केला)\n१६:१२, ५ सप्टेंबर २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page दुर्गा सप्तशती (नवा लेख सुरु केला)\n१५:४५, १३ ऑगस्ट २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page चर्चा:हडप्पा संस्कृती (नवीन पान: {{साद| अभय नातू}} https://tools.wmflabs.org/copyvios/lang=mr&project=wikipedia&title=%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE_%E0%A4%B8%...) खूणपताका: अमराठी मजकूर\n१९:१९, ६ ऑगस्ट २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page बाबा (मराठी चित्रपट) (नवा लेख सुरु केला) खूणपताका: दृष्य संपादन: बदलले\n१२:१०, ३० जुलै २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page भुजरिया (नवा लेख सुरु केला)\n११:४२, १८ जुलै २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page श्री गणेश चतुर्थी (लेखात आवश्यक भर घातली.)\n११:२३, १३ जुलै २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान ने लेख दिव्याची अमावास्या (आषाढ अमावस्या) वरुन दिव्याची अमावास्या (आषाढ अमावास्या) ला हलविला (शुद्धलेखन दुरुस्ती)\n११:२२, १३ जुलै २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान ने लेख आषाढ अमावस्या वरुन दिव्याची अमावास्या (आषाढ अमावस्या) ला हलविला (जे नाव समाजात अधिक प्रचलित आहे ते नाव शीर्षकाला उपयुक्त म्हणून बदलले)\n१६:००, ११ जुलै २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page रथयात्रा (नवा लेख सुरु केला) खूणपताका: दृष्य संपादन: बदलले\n११:४८, ३ जुलै २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page चर्चा:मेघदूत (नवीन पान: सदर लेखाला https://tools.wmflabs.org/copyvios/lang=mr&project=wikipedia&title=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A4&oldid=&action=searc...) खूणपताका: अमराठी मजकूर\n१���:२५, २३ जून २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान ने लेख वारकरी संप्रदाय वरुन आषाढी वारी (पंढरपूर) ला हलविला (या लेखाचा प्रमुख आशय या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणा-या वारीवर आहे. वारकरी संप्रदाय हा या लेखचा प्रमुख विषय नाही, त्यावर स्वतंत्र लेख करून येथे दुवा जोडणे शक्य आहे)\n१२:२५, २३ जून २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान ने लेख चर्चा:वारकरी संप्रदाय वरुन चर्चा:आषाढी वारी (पंढरपूर) ला हलविला (या लेखाचा प्रमुख आशय या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणा-या वारीवर आहे. वारकरी संप्रदाय हा या लेखचा प्रमुख विषय नाही, त्यावर स्वतंत्र लेख करून येथे दुवा जोडणे शक्य आहे)\n०८:५८, १ एप्रिल २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page चेटीचंड (नवा लेख सुरु केला.)\n१८:२२, २२ मार्च २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page जागतिक जल दिन (नवा लेख सुरु केला.)\n१८:०६, १४ मार्च २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page नवरेह (नवा लेख सुरु केला.)\n११:३१, १४ मार्च २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान ने लेख पुंथडु वरुन पुंथंडु ला हलविला (अयोग्य शीर्षक बदलून योग्य शीर्षक दिले.)\n०९:५९, १२ मार्च २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page पुंथडु (नवा लेख सुरु केला.)\n११:१२, १० मार्च २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page विशु (नवा लेख सुरु केला.)\n११:०७, १० मार्च २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page चर्चा:उगादी (संदेश)\n१३:३६, ८ मार्च २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page चर्चा:मेरी कोम (नवीन पान: नमस्कार या लेखातील संदर्भ कमी असून जे आहेत त्यातही दोन मृत दुवे...)\n१२:५६, ८ मार्च २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page चर्चा:आनंदीबाई गोपाळराव जोशी (संदेश) खूणपताका: अमराठी मजकूर\n१०:४८, ८ मार्च २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page दुर्गाबाई व्योम (नवा लेख सुरु केला.)\n११:२७, १२ फेब्रुवारी २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page विकिपीडिया:धूळपाटी/आर्या जोशी (नवीन पान: ''राधा'') खूणपताका: अमराठी मजकूर\n१९:५०, ९ फेब्रुवारी २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान ने लेख मराठी विकिपीडिया प्रशिक्षण कार्यशाळा, एस्.एन्. डी.टी. महिविद्यालय,पूणे वरुन मराठी विकिपीडिया प्रशिक्षण कार्यशाळा, एस्.एन्. डी.टी. महाविद्यालय,पुणे ला हलविला (शुद्धलेखन दुरूस्ती)\n१९:४९, ९ फेब्रुवारी २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान ने लेख विवेक चरित्रकोश कार्यशाळा वरुन मराठी विकिपीडिया प्रशिक्षण कार्यशाळा, एस्.एन्. डी.टी. महिव��द्यालय,पूणे ला हलविला (अचूक नाव दिले)\n११:५०, ९ फेब्रुवारी २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page विवेक चरित्रकोश कार्यशाळा (नवीन पान)\n१६:१८, ३ फेब्रुवारी २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page ऐरावत (नवा लेख सुरु केला)\n२१:००, २ फेब्रुवारी २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page चर्चा:समुद्रमंथन (संदेश)\n१९:३३, ३१ जानेवारी २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page चर्चा:कुंभमेळा (संदेश) खूणपताका: अमराठी मजकूर\n१८:५९, २५ जानेवारी २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page चर्चा:महाशिवरात्र (संदेश) खूणपताका: अमराठी मजकूर\n२२:२२, २४ जानेवारी २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page गणेश जयंती (नवा लेख सुरु केला)\n१२:४८, १७ जानेवारी २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page अबान मिस्त्री (नवा लेख सुरु केला) खूणपताका: संदर्भा विना भला मोठा मजकुर कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.\n१०:१८, ११ जानेवारी २०१९ आर्या जोशी चर्चा योगदान created page हळदी-कुंकू (नवा लेख सुरु केला)\n१८:४९, २९ डिसेंबर २०१८ आर्या जोशी चर्चा योगदान created page आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर (नवा लेख सुरु केला)\n१८:४६, २९ डिसेंबर २०१८ आर्या जोशी चर्चा योगदान created page आणि डॉ. काशिनाथ घाणेकर (नवा लेख सुरु केला)\n१८:२६, २९ डिसेंबर २०१८ आर्या जोशी चर्चा योगदान created page नूतन वर्ष संध्या (नवा लेख सुरु केला)\n१८:२६, १६ डिसेंबर २०१८ आर्या जोशी चर्चा योगदान created page चर्चा:हिंदु देवता (संदेश पाठविला)\n२१:३२, १४ डिसेंबर २०१८ आर्या जोशी चर्चा योगदान created page पहाट (नवा लेख सुरु केला)\n२१:४४, १३ डिसेंबर २०१८ आर्या जोशी चर्चा योगदान created page चर्चा:हिंदु धर्मातील देवता (सूचना केली)\n१६:४२, १८ नोव्हेंबर २०१८ आर्या जोशी चर्चा योगदान created page इराणी खाद्यसंस्कृती (नवा लेख सुरु केला)\n११:१८, १६ नोव्हेंबर २०१८ आर्या जोशी चर्चा योगदान created page चाम नृत्य (नवा लेख सुरु केला)\n१३:५५, ११ नोव्हेंबर २०१८ आर्या जोशी चर्चा योगदान created page इकेबाना (नवा लेख सुरु केला)\n१३:४७, ११ नोव्हेंबर २०१८ आर्या जोशी चर्चा योगदान created page विकिपीडिया चर्चा:विकिपीडिया आशियाई महिना २०१८ (सूचना केली)\n१८:३५, ९ नोव्हेंबर २०१८ आर्या जोशी चर्चा योगदान created page अंगकोर साम्राज्य (नवा लेख सुरु केला)\n१८:३४, ९ नोव्हेंबर २०१८ आर्या जोशी चर्चा योगदान created page अंगकोर थोम (नवा लेख सुरु केला)\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/health/", "date_download": "2019-10-22T22:14:04Z", "digest": "sha1:ONGPC7TJSRWFM5R6OCEFQ5BJ3F2N3WJB", "length": 12220, "nlines": 156, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "आरोग्य – Hello Maharashtra", "raw_content": "\nचिमुरड्याच्या श्वासनलिकेत अडकलेला लोखंडी स्क्रू काढण्यात यश, डॉक्टरांवर अभिनंदनाचा वर्षाव\nनोबेल इसी का नाम हैं..\nमहात्मा गांधींची आठवण काढायला नथुराम गोडसे आज पुन्हा…\nआता प्लास्टिकसुद्धा सोडेना राष्ट्रवादीची पाठ; शरद…\nपौष्टिक आणि लज्जतदार – दुधी हलवा\nदुधी हलवा हा कुटुंबातील सगळ्यांच्याच स्वास्थ्यासाठी लाभकारक ठरणार आहे.\nगडचिरोलीत पुन्हा दारूबंदीचा एल्गार; दारूचे साठे जाळून साजरा केला दसरा\nही निवडणूक दारूमुक्त निवडणूक यासह इतरही घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. निवडणूक काळात गावात दारू येऊ देणार नाही यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार असल्याचेही या महिलांनी सांगितले.\nकुणी डॉक्टर देतं का डॉक्टर; राज्यात डॉक्टरांची ६४३ पदे रिक्त; आरोग्यव्यवस्था व्हेंटिलेटरवर\nविशेष सेवा देणाऱ्या डॉक्टरांची एकूण ६४३ पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. या रिक्त जागा भरण्याचे शासनाचे आश्वासन हवेतच विरले असून शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा…\nगडचिरोलीची जनता म्हणतेय – आम्हाला पाहिजे दारूमुक्त उमेदवार..\nगडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक दारूमुक्त तर व्हावीच पण यंदा आम्हाला उमेदवारही दारूमुक्त म्हणजेच दारूबंदीचा समर्थक आणि दारू न पिणारा असावा अशी मागणी येथील मतदारांनी केली आहे.\nगडचिरोलीतील ग्रामसभांचे लढवय्या नेते लालसू नोगोटी अपघातात गंभीर जखमी\nग्रामसभांचे सक्रिय कार्यकर्ते आणि भामरागडमधील जिल्हा परिषद सदस्य लालसू नोगोटी यांच्या दुचाकीला कारमपल्ली येथे अपघात झाला आहे. यामध्ये नोगोटी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना गडचिरोली येथे…\nपनवेल महापालिकेचं चाललंय काय प्रदूषणाविरुद्धची कार्यवाही अजूनही अहवालातच अडकलेली\nवाढत्या प्रदूषणाच्या समस्यांनी पनवेल शहराचं आणि त्यायोगे शहरांचा आसरा घेतलेल्या चाकरमान्यांचं आयुष्य दिवसेंदिवस जर्जर होत आहे. ३ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पनवेल महापालिकेचा पर्यावरण अहवाल साद���…\n तुम्ही येवले चहाचे शौकीन आहात ; येवले चहावर झाली अन्न प्रशासनाची कारवाही\nपुणे प्रतिनिधी | अल्पावधीतच पुण्यात प्रसिद्धी पावलेल्या आणि महराष्ट्रभर विस्तारलेल्या येवले चहावर कारवाही अन्न प्रशासनाची कारवाही झाली आहे. मानवी शरीराला अपायकार असणाऱ्या मेलानाईटचा या चहात…\nकाजू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का\nआरोग्यमंत्रा | सुक्या मेव्यातील सर्वांच्या आवडीला उतरणारा पदार्थ म्हणजे काजू होय. काजू जेवणापासून सौदर्यवृद्धी पर्यत सर्वच स्तरात उपयोगी पडणारा पदार्थ आहे. काजू खायला लागलं कि खातच राहवं…\nवयाच्या ७४ व्या वर्षी पूर्ण झाली मातृत्वाची इच्छा ; जुळया मुलींना दिला जन्म\nवृत्तसंस्था | आंध्रप्रदेशमध्ये रहाणाऱ्या एका महिलेची मातृत्वाची इच्छा वयाच्या ७४ व्या वर्षी पूर्ण झाली आहे. एर्रामत्ती मंगम्मा असे या महिलेचे नाव असून आयव्हीएफ तंत्राच्या सहाय्याने या…\nलहान बहीण देणार मोठ्या बहिणीला ‘जिवनदान’ वडिलांचे शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन\nप्रतिनिधी ठाणे| नैना वय वर्ष फक्त १०. थॅलेसेमिया या आजारामुळे दर १५ दिवसाला तिला रक्त चढवावे लागते. या आजरापासून तिची सुटका व्हावी.यासाठी तिच्या शरीरात लहान बहिणीच्या बोन मॅरोचे प्रत्यारोपण…\nपूरग्रस्तांच्या सेवेसाठी शिवसेनेने पाठवले १०० डॉक्टर\nठाणे प्रतिनिधी | २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करण्याचं वचन देणाऱ्या शिवसेनेन पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून पूरग्रस्त सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील…\nनिरोगी रहायचंय, मग हे तुमच्यासाठी\nआरोग्य|बदलत्या जीवन शैलीमुळे मानवी जीवनात आरोग्याची निगा राखणे हा विषय मागे पडत चालला आहे. त्यामुळे आपल्याला बऱ्याच शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आपल्याला आजार लगेच बाधतात आणि ते…\nकंडोमच्या वापरा संदर्भात तुम्हाला हि माहिती आहे का\nआरोग्य मंत्रा |कंडोम हि संभोगाच्या दरम्यान वापराची गोष्ट. हि बाब सर्वांना माहित असते. मात्र या कोंडमचा वापर कसा करायचा या संदर्भात काही महत्वाची महिती असणे गरजेचे आहे. सध्या बाजारात २…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%AD%E0%A4%AF-hjLPldcvoKUY", "date_download": "2019-10-22T22:15:11Z", "digest": "sha1:VAIJQ3BVYLPDLGLY342THT4OBDOQJQYM", "length": 2412, "nlines": 55, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "विश��वनाथ कांबळे \"Vish\" च्या मराठी कथा भय चा सारांश « प्रतिलिपि मराठी | Vishwanath kambale \"Vish\"'s content fear Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nवाचक संख्या − 7232\nते दोघे त्या भयानक आशा त्या जंगलामधून पळतच बाहेर रोडवर आले होते.खुप घाबरून गेले होते ते दोघे,आजूनपन जंगलं संपलेले नव्हतं, पण तो रस्ता जंगलातून जात होता,ते दोघेही चारी बाजूंनी सगळीकडे बगत होते की ...\nखुपच भयानक कथा आहे\nअप्रतिम लेखन.. परंतु अर्ध्या तच कळून जाते ते तिघे कोण असतील...\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97&search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T21:59:11Z", "digest": "sha1:YDEAWZCV6YA4NB4YJHAC6W7MTNS5CFCP", "length": 11218, "nlines": 238, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\n(-) Remove जीवनशैली filter जीवनशैली\n(-) Remove प्रदूषण filter प्रदूषण\n(-) Remove सप्तरंग filter सप्तरंग\nपर्यावरण (3) Apply पर्यावरण filter\nस्थलांतर (2) Apply स्थलांतर filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nकॅन्सर (1) Apply कॅन्सर filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nजैवविविधता (1) Apply जैवविविधता filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nमाधव गोखले (1) Apply माधव गोखले filter\nशीर्षक (1) Apply शीर्षक filter\nसमुद्र (1) Apply समुद्र filter\nस्त्री (1) Apply स्त्री filter\nहवामान (1) Apply हवामान filter\nविश्वाचे आर्त (माधव गोखले)\nआययूसीएनची (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) निसर्गाला असणारा धोका दर्शवणारी रेड लिस्ट नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही यादी आहे नामशेष झालेल्या, होण्याच्या काठावर असणाऱ्या, या यादीत येण्याच्या मार्गावर असलेल्या पृथ्वीवरच्या प्रजातींची. आजमितीला पृथ्वीवरचे 27 टक्के प्राणी, पक्षी, किडे, सरिसृप...\nवय कोवळे उन्हाचे... (डॉ. वैशाली देशमुख)\nमुली वयात येण्याची स्थिती हल्ली लवकर येताना दिसत आहे. आधुनिक जगातले ताणतणाव, लठ्ठपणा आणि मुख्य म्हणजे वातावरणातलं प्रचंड वाढलेलं प्रदूषण या गोष्टी त्याला जबाबदार आहेत प्लॅस्टिक, किटकनाशकं, कॉस्मेटिक्स, कृत्रिम खतं, रंग, जंतुनाशकं, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे अशा अ��ेक गोष्टींमध्ये एन्डोक्राइन...\n‘येत्या १०० वर्षांत मानवप्राण्याचा सर्वनाश होणार आहे,’ असा इशारा देत ‘या सर्वनाशापासून बचावासाठी आणि तगून राहण्यासाठी मानवानं पृथ्वी सोडून परग्रहांवर वस्ती करावी,’ असं स्टीफन हॉकिंग यांनी सुचवलं आहे. बीबीसी या वाहिनीवर होत असलेल्या एका चर्चासत्रात त्यांनी ही सूचना केली आहे. हॉकिंग हे ख्यातनाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/raj-thackeray-attacks-on-bjp-over-maharashtra-bandh-issue/articleshow/65146823.cms", "date_download": "2019-10-22T23:16:06Z", "digest": "sha1:WJKZMNIPMTGMEYDRAUEFQZY4SW2JSJSL", "length": 18037, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Bandh: झेपत नसेल तर पायउतार व्हा, राज ठाकरेंचा निशाणा - raj thackeray attacks on bjp over maharashtra bandh issue | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nझेपत नसेल तर पायउतार व्हा, राज ठाकरेंचा निशाणा\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मराठा आंदोलनावरून राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. 'मराठा आरक्षण असो की अन्य काही. प्रत्येक गोष्ट जर न्यायालयातच न्यायची असेल तर मग सरकारचं काय काम,' असा सवाल करतानाच 'ह्या अशा वृत्तीमुळेच लोकांचा सरकारवरचा विश्वास उडला आहे. त्यामुळे झेपत नसेल तर ह्या सरकारनं सरळ पायउतार व्हावं, उगाच लोकांच्या मनाशी आणि भावनांशी खेळत बसू नये,' असा इशारा राज ठाकरे यांनी राज्यातील भाजप सरकारला दिला आहे.\nझेपत नसेल तर पायउतार व्हा, राज ठाकरेंचा निशाणा\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मराठा आंदोलनावरून राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. 'मराठा आरक्षण असो की अन्य काही. प्रत्येक गोष्ट जर न्यायालयातच न्यायची असेल तर मग सरकारचं काय काम,' असा सवाल करतानाच 'ह्या अशा वृत���तीमुळेच लोकांचा सरकारवरचा विश्वास उडला आहे. त्यामुळे झेपत नसेल तर ह्या सरकारनं सरळ पायउतार व्हावं, उगाच लोकांच्या मनाशी आणि भावनांशी खेळत बसू नये,' असा इशारा राज ठाकरे यांनी राज्यातील भाजप सरकारला दिला आहे.\nमराठा मोर्चाने बुधवारी मुंबईत पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडणारे एक निवेदन काढून राज्यसरकारला खडेबोल सुनावले आहेत. 'सरकारनं वस्तुस्थिती स्वच्छपणे समोर ठेवावी. आरक्षण दिल्यावर खरंच किती रोजगार सरकारी क्षेत्रात मिळणार आहे किती जागा शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत किती जागा शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत सरकारचं धोरण जर खाजगी क्षेत्राला उत्तेजन देण्याचं आहे तर मग सरकारी क्षेत्रात खरोखरंच भविष्यात रोजगार असणार आहे का सरकारचं धोरण जर खाजगी क्षेत्राला उत्तेजन देण्याचं आहे तर मग सरकारी क्षेत्रात खरोखरंच भविष्यात रोजगार असणार आहे का कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात नेमक्या अडचणी काय कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात नेमक्या अडचणी काय त्या अडचणी दूर करण्याची सरकारची योजना काय त्या अडचणी दूर करण्याची सरकारची योजना काय ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर ठेवाव्यात,' अशी मागणी राज यांनी केली आहे.\nसरकारला फक्त मते हवी आहेत\nयावेळी राज यांनी मराठा तरुणांना भावनिक आवाहनही केलं आहे. 'प्रत्येकाच्या घरी त्याची वाट पाहणारी आई वडील, बायको-मुलं आहेत. त्यांचा विचार मनात असू द्या. जातीपातीच्या नावाखाली आपला मराठी समाज दुभंगणार नाही, याची काळजी घ्या आणि आपला खरा शत्रू ओळखा. आपल्यावर संकट आहे ते बाहेरून,' असं सांगतानाच 'सरकारला तुमचा जीव प्यारा नाही. सरकारला, मग ते आधीचे असो की आत्ताचे, फक्त तुमची मतं हवी आहेत. वास्तविक 'मराठा समाज' म्हणून इतके मोर्चे काढल्यावर सरकारनं ह्यावर तत्परतेनं भूमिका घ्यायला पाहिजे होती, आपणच दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी तातडीनं करायला हवी होती. पण त्यांनी तसं केलं नाही. लोकांच्या भावनांशी ते फक्त खेळत राहिले,' अशी टीका त्यांनी केली आहे.\n>> काल मात्र काकासाहेब शिंदे ह्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव समर्पित केला आणि घडू नये ते घडलं. अर्थात असं असलं तरी आ��ल्या सर्वांना हात जोडून विनंती की ह्यापुढे एकाही 'मराठी', मग तो मराठा असेल, धनगर, आगरी असेल, वंजारी असेल, ब्राह्मण किंवा दलित असेल,कुठल्या का जातीचा असेना, कुठल्याही मराठी तरुणाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव गमावू नये. आपल्याला 'मराठी' म्हणून ते परवडणारे नाही.\n>> शिवाजी महाराज म्हणाले होते की 'हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा', आता सध्याची परिस्थिती पाहिली की वाटतं: 'आपण जातीजातीत भांडत रहावे, ही तो परप्रांतीयांची इच्छा.' त्यामुळे आपापसातली भांडणं बाजूला ठेवा. महाराष्ट्राच्या उभारणीसाठी मला तुमच्यातील प्रत्येकाची साथ हवी आहे. हो, प्रत्येकाची आणि म्हणून उगाच जीवाचं बरंवाईट करून घेऊ नका.\n>> सरकारला 'शांतता आणि सुव्यवस्था' सांभाळता येत नाही हे स्पष्ट दिसतं आहे. त्यांची बेजबाबदार विधानं ह्याची साक्ष आहेत. आता पुन्हा काही आश्वासनं देऊन प्रश्न पुढे ढकलण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे किंवा न्यायालयाचं कारण पुढे करून त्यांना प्रश्न मात्र तसाच ठेवायचा आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.\n'बहिणाबाई' शब्दात यातना होण्यासारखं काय आहे; पवारांचा पंकजांना टोला\nठाणेः कारागृहाऐवजी रमेश कदम आढळला फ्लॅटमध्ये\n, मुंबईकरांचा सभेतून काढता पाय\nबेपत्ता मुलीचा शोध नाही; चेंबूरमध्ये जमावाची दगडफेक, रास्तारोको\n'मातोश्री'च्या अंगणातच सेनेला आव्हान देणाऱ्या सावंत यांची हकालपट्टी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:राज ठाकरे|महाराष्ट्र बंद|मनसे|raj thackeray|MNS|Maharashtra Bandh|BJP\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nझेपत नसेल तर पायउतार व्हा, राज ठाकरेंचा निशाणा...\nपेटलेल्या महाराष्ट्राचेही श्रेय घ्या, उद्धव यांनी सुनावले...\nमुख्यमंत्री बदलल्यास पाठिंबा काढू: अपक्ष आमदार...\nचलो अयोध्या; शिवसेनेची मुंबईत पोस्टरबाजी...\nMaratha Stir: मुख्यमंत्री बदलणार; सेनेचा दावा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=3558", "date_download": "2019-10-22T22:15:17Z", "digest": "sha1:3OENAVV2FMSONCVFNB5WOHEDQ4ZQ5DXZ", "length": 10857, "nlines": 78, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा : - खासदार अशोकजी नेते\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nपत्रकार पेन्शन योजनेसाठी अधिवेशनात भरीव तरतूद करणार\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सोळावी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस\nआदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या ७ व्या वेतन आयोगाबाबत दहा दिवसांत निर्णय\nजि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरी उप जिल्हा रुग्णालयाला भेट\nसात वाहनांमधून जनावरांची तस्करी, २० जनावरांचा मृत्यू, सात आरोपींना अटक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रोचे संचालक के. सिवन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची नागपुरातील संस्थेची मागणी\nमहावितरणचा १९४७ वीजचोरांना दणका\nमहाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी १ लाख १६ हजार घरे मंजूर\nवासाळा मार्गावर असलेल्या खुल्या विद्युत रोहित्रामुळे अपघाताचा धोका\nसुप्रीम कोर्टातील खटल्यांचे निकालपत्र आता इंग्रजी, हिंदीसह मराठीतही उपलब्ध होणार\nआरमोरी विधानसभा क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना लागल्या मार्गी\nलोकसभा निवडणुकीत २३ राज्यांतून काँग्रेस हद्दपार, ६ राज्यांत काँग्रेसला केवळ एक जागा\nपतीच निघाला मारेकरी, पुलगाव येथील खुनाचा उलगडा, आरोपीस अटक\nशेतकऱ्यांच्या उत्पन वाढीसाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने वीर बाबुराव सेडमाके कृषी मेळाव्यांचे आयोजन\nतिसऱ्या टप्प्यात देशाच्या १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांत मतदान सुरु\nखात्यातून रक्कम गहाळ कर��ाऱ्या महिलेस ३ वर्षांचा कारावास\n लाचेच्या बदल्यात मागितले शरीरसुख , एसीबीने केली अटक\nलहान मुलीच्या हत्येची शिक्षा भोगून आलेल्या नराधम बाप्पाने १५ वर्षांच्या सख्ख्या मुलीवर केला अत्याचार\nगडचिरोली जिल्ह्यात शाळा, अंगणवाडी, आरोग्य आणि रोजगार निर्मितीकडे अधिक लक्ष द्यावे : मुनगंटीवार\nकाँग्रेसच्या १२ आमदारांनी मागितली तेलंगाणा राष्ट्र समिती पक्षामध्ये विलीन होण्याची मंजुरी\nसंततधार पावसामुळे चोप येथे घरांची भिंत कोसळली\nनदीत बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू\nसोन्याच्या भावामध्ये घसरण, महिनाभरात सोन्याचे भाव प्रती तोळा दोन हजार रुपयांनी झाले कमी\nनांदेड जिल्ह्यात प्रेमी युगुलाची तलावात उडी मारून आत्महत्या\nआष्टीत ४० घरे वाचविण्यासाठी नागरिकांचे चक्काजाम, तणावाचे वातावरण\nगडचिरोली पोलिस दलातून १६ कर्मचाऱ्यांनी घेतला निरोप\nपुरामध्ये सर्वस्व गमावलेल्या महिलेस जि.प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत\nमुख्याधिकारी आणि कर्मचारी रजेवर, आरमोरी नगरपरीषद ऑक्सिजनवर\nजि. प. उपाध्यक्षांची अन्यायग्रस्त रोजगार सेविकेच्या उपोषणस्थळी भेट\nकोरची तालुक्यात रुग्णवाहिकेअभावी रूग्णाने गमावला जीव\nवायुसेनेच्या हवाई तळावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरचा फोटो लीक, दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना घेतले ताब्यात\nलोकसभा निवडणूक २०१९ - अपक्ष उमेदवारांना १९९ निवडणूक चिन्हांमधून एकाची निवड करावी लागणार\nआता पॅनकार्ड नसले तरी कर भरता येईल : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण\nअतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीचे सर्व्हे करण्यास विमा कंपनीची टाळाटाळ\nबेलोरा शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळला\nआरमोरी नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक ४ वर भाजपाचे वर्चस्व\nबांबू क्षेत्राचे सशक्तीकरण , बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान महाराष्ट्र कंपनीची स्थापना\nभारत-ऑस्ट्रेलिया एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी नागपुरात कडेकोट बंदोबस्त\nकाटोल-नागपूर मार्गावर एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी जात असताना १६ लाख घेऊन लुटारू पसार\nगडचिरोली - चिमूर लोकसभा मतदार संघात सकाळी ७ ते ११ पर्यंत १८. १ टक्के मतदान\nनागपूर विभागातील १११ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ई-भूमिपूजन\nमोफत लॅपटॉप ची योजना असल्याचे ��ाखवून लोकांची गोपनीय माहिती चोरणाऱ्या आयआयटी पदवीधराला अटक\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाचे खरे शिलेदार सुधीर मुनगंटीवार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nखेळ आदिवासींच्या सांघिक भावनेचे प्रतिक : डॉ. अभय बंग\nगडचिरोली वाहतूक शाखेची अल्पवयीन दुचाकीस्वारांवर धडक कारवाई\nनियंत्रन रेषेवर पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद, पाच वर्षीय मुलीचा मृत्यू\nगडचिरोलीत विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ, पोलिसांचा चोख बंदोबस्त\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nवीज धोरणात मोठा बदल केल्याने ग्राहकांच्या सेवेत प्रचंड सुधारणा : पाठक\nसूक्ष्म सिंचना खाली ९ लाख हेक्टर क्षेत्र, ११ लाख शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-akola-udid-quintal-4600-rupees-23258?page=1", "date_download": "2019-10-22T22:43:28Z", "digest": "sha1:UUZGPD77C6HP4MFUBPWAP4MQKD7467JF", "length": 15282, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, in Akola Udid per quintal 4600 rupees | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअकोल्यात उडीद प्रतिक्विंटल सरासरी ४६०० रुपये\nअकोल्यात उडीद प्रतिक्विंटल सरासरी ४६०० रुपये\nबुधवार, 18 सप्टेंबर 2019\nअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक झालेल्या उडदाला ४५०० ते ५००० रुपये असा दर मिळाला. सरासरी ४६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर भेटला. नवीन उडदाची आवक येत्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते. मंगळवारी (ता. १७) ३८ पोत्यांची आवक झाली होती.\nमागील आठवड्यापासून सुरू असलेला संततधार पाऊस काहीसा ओसरला आहे. यामुळे आता बाजारपेठेतील आवक वाढू शकते. बहुतांश ठिकाणी मुगाची काढणी वेगाने सुरू झाली. यामुळे आवकसुद्धा हळूहळू वाढत आहे. येथील बाजार समितीत मुगाची २७६ पोत्यांची आवक होती. मुगाला कमीत कमी ३५०० व जास्तीत जास्त ५३०० असा दर भेटला. सरासरी ४७०० रुपये भाव होता.\nअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक झालेल्या उडदाला ४५०० ते ५००० रुपये असा दर मिळाला. सरासरी ४६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर भेटला. नवीन उडदाची आवक येत्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते. मंगळवारी (ता. ���७) ३८ पोत्यांची आवक झाली होती.\nमागील आठवड्यापासून सुरू असलेला संततधार पाऊस काहीसा ओसरला आहे. यामुळे आता बाजारपेठेतील आवक वाढू शकते. बहुतांश ठिकाणी मुगाची काढणी वेगाने सुरू झाली. यामुळे आवकसुद्धा हळूहळू वाढत आहे. येथील बाजार समितीत मुगाची २७६ पोत्यांची आवक होती. मुगाला कमीत कमी ३५०० व जास्तीत जास्त ५३०० असा दर भेटला. सरासरी ४७०० रुपये भाव होता.\nया बाजार समितीत सोयाबीनची ६१४ क्विंटल आवक झाली होती. सोयाबीनला कमीत कमी ३३०० व जास्तीत जास्त ३७०० रुपये दर होता. सरासरी ३६५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बाजारात तुरीची सर्वाधिक ७१२ क्विंटल आवक होती. तुरीला कमीत कमी ४५०० व जास्तीत जास्त ५५५० भाव होता. सरासरी ५४०० रुपये दर होता. हरभऱ्याला ३६०० ते ४२५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सरासरी ४१५० रुपये दर होता.\nबाजारात ५६३ क्विंटलची आवक झाली होती. गव्हाची आवक १४० क्विंटल झाली होती. गव्हाला प्रतिक्विंटल १८११ ते २१५० तर सरासरी २०९० रुपये असा दर मिळाला. ज्वारीची २७ क्विंटल आवक झाली होती. १६०० ते २३११ रुपये दराने विक्री झाली. सरासरी २००० रुपये भाव मिळाला.\nउत्पन्न बाजार समिती ऊस पाऊस ज्वारी jowar\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nजिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nगुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...\nजळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात ��ोडावलेलीच...\nकळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nमराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...\nपुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...\nपावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...\nबुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...\nवाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...\nरत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...\nसोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...\nनगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...\nसातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊससातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी...\nपावसाने कऱ्हाड-पाटणच्या शेतकऱ्यांचा...कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण...\nसुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...\nउजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-aurangabad-jalna-districts-receive-heavy-rainfall-23337?page=1", "date_download": "2019-10-22T22:55:48Z", "digest": "sha1:DROPL5QESCSFYKFC2ITVB65L5DENXDCB", "length": 18260, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Aurangabad, Jalna districts receive heavy rainfall | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबाद, जाल���ा जिल्ह्यांत पावसाचा कमी-अधिक जोर\nऔरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-अधिक जोर\nशुक्रवार, 20 सप्टेंबर 2019\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५ मंडळांत गुरुवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली. औरंगाबाद, जालना, जिल्ह्यांत पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाची बऱ्यापैकी हजेरी लागली. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील आठ व लातूर जिल्ह्यातील एक अशा नऊ मंडळांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला. जालन्यातील धावडा मंडळात सर्वाधिक १४७, तर वडीगोद्री मंडळात १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५ मंडळांत गुरुवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली. औरंगाबाद, जालना, जिल्ह्यांत पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाची बऱ्यापैकी हजेरी लागली. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील आठ व लातूर जिल्ह्यातील एक अशा नऊ मंडळांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला. जालन्यातील धावडा मंडळात सर्वाधिक १४७, तर वडीगोद्री मंडळात १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.\nअनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरविलेल्या मराठवाड्यात पाऊस पुन्हा जोर धरतो आहे. परंतु, हा जोर सार्वत्रिक नसल्याचे चित्र आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांच्या उत्तर पश्चिम व काही ठिकाणी मध्य भागात पावसाचा जोर जास्त दिसतो आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५४ मंडळांत पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये पैठण, सिल्लोड, सोयगाव, कन्नड तालुक्यांत पावसाचा जोर राहिला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४० मंडळांत हजेरी लावली, तर मंठा तालुक्यासह परतूर तालुक्यातील बहुतांश मंडळांकडे पाठ फिरविली.\nपरभणी जिल्ह्यातील ३९ पैकी २० मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यासह नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, हिमायतनगर, तालुक्यातील मंडळांकडे पावसाने पाठ फिरविली. याशिवाय एकूण ८० पैकी केवळ ३० मंडळांत तुरळक ते हलकी हजेरी लावली. बीड जिल्ह्यात ६३ पैकी ५४ मंडळांत पाऊस झाला. परळी, धारूर, केज, शिरूर कासार, अंबाजोगाई, पाटोदा, तालुक्ंयातील कमी पाऊस वगळता इतर तालुक्यांतील मंडळांमधील पावसाची हजेरी समाधानकारक राहिली.\nलातूर जिल्ह्यातील ५३ पैकी ४७ मंडळांत पाऊ��� झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ४० मंडळांत हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील छोट्या नद्यांना बुधवारी (ता. १८) व गुरुवारी सकाळच्या सुमारास पूर आले. औरंगाबाद शहरासह जिल्ह्याच्या दक्षिण भागात काही ठिकाणी गुरुवारी दुपारी पाऊस सुरू होता.\nजिल्हानिहाय पावसाची मंडळे (३० मिमी पुढील)\nऔरंगाबाद जिल्हा आडूळ ७, विहामांडवा ७३, अमठाणा ९५, चिकलठाणा ६८, चिंचोली ६५, पाचोड ६३, नांदर ३८, अजिंठा ६२, अंबाई ३६, भराडी ४०, गोळेगाव ३०, बोरगाव अर्ज ४५, कन्नड ५६, पिशोर ३५, करंजखेडा ३४, नाचनवेल ४९\nजालना जिल्हा धावडा १४७, अनवा ७०, वडीगोद्री १२४, भोकरदन ३७, सिपोरा बाजार ४२, पिंपळगाव रेणूकाई ६०, हसनाबाद ४०, आष्टी ३२, जामखेड ३२, गोंदी ३५, रोहीलागड ३४, सुखापूरी ३६, रांजणी ३०, कुंभार पिंपळगाव ५६\nपरभणी जिल्हा गंगाखेड ४०, महातपुरी ४०,\nबीड जिल्हा बीड ३०, जातेगाव ३०, तलवाडा ४५, माजलगाव ३५\nलातूर जिल्हा मदनसुरी ९१, औसा ३९, किल्लारी ३६, कासार शिरसी ४४, औराद श. ४९, कासारबालकुंदा ५५, बोरोळ ३४\nनांदेड जिल्हा देगलूर ३२\nउस्मानाबाद जिल्हा ढोकी ३३, पाडोळी ५०, नळदुर्ग ५१, सालगरा ४६, मुळज ४०, डाळिंब ५८, मोहा ३९.\nऔरंगाबाद aurangabad लातूर latur उस्मानाबाद usmanabad पाऊस पैठण सिल्लोड परभणी parbhabi नांदेड nanded बीड beed शिरूर खेड\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्यातील...\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nपुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...\nनगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...\nपावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...\nजळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...\nसोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...\nकोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...\nजिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nगुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...\nजळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...\nकळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nमराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...\nपुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://akola.gov.in/mr/notice/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2019-10-22T22:02:19Z", "digest": "sha1:UICZV4Q6SKXCL4VS653XBRLWDW4ORUNC", "length": 4650, "nlines": 83, "source_domain": "akola.gov.in", "title": "पाहिजेत तक्रार निवारण प्राधिकारी,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला | अकोला जिल्हा | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nछत्रपती शिवाज�� महाराज शेतकरी सन्मान योजना\nबोडअळी लाभार्थी यादी दुसरा टप्पा\nएसटीडी आणि पिन कोड\nपाहिजेत तक्रार निवारण प्राधिकारी,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला\nपाहिजेत तक्रार निवारण प्राधिकारी,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला\nपाहिजेत तक्रार निवारण प्राधिकारी,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला\nपाहिजेत तक्रार निवारण प्राधिकारी,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला\nपाहिजेत तक्रार निवारण प्राधिकारी,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला\n© कॉपीराइट जिल्हा अकोला , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Oct 01, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/article-about-agusta-vengeance-and-impersonation-1819527/", "date_download": "2019-10-22T21:33:22Z", "digest": "sha1:ZL4T5O4ZNAMC32OKW6KJ7GT7PVIKKFAV", "length": 29123, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about Agusta Vengeance and Impersonation | ‘ऑगस्टा’ : सूडबुद्धी आणि अपप्रचारही! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\n‘ऑगस्टा’ : सूडबुद्धी आणि अपप्रचारही\n‘ऑगस्टा’ : सूडबुद्धी आणि अपप्रचारही\nराफेलप्रकरणी मोदी सरकारचे तोंड भ्रष्टाचाराच्या आरोपांनी काळे झाल्याने अस्वस्थ झालेल्या भाजपने विरोधकांवर चिखलफेक सुरू केली आहे.\n‘ऑगस्टा प्रकरणीही काँग्रेसचा खोटेपणा’ या लेखातून केलेल्या आरोपांना उत्तरे देतानाच, भाजप प्रवक्त्यांसाठी नवे प्रश्न उपस्थित करणारा हा प्रतिवाद..\nराफेलप्रकरणी मोदी सरकारचे तोंड भ्रष्टाचाराच्या आरोपांनी काळे झाल्याने अस्वस्थ झालेल्या भाजपने विरोधकांवर चिखलफेक सुरू केली आहे. भाजपच्या प्रवक्त्यांनी आपल्या नेत्यांकडून दिलेले ‘पाठ’ वदवून काँग्रेसला कितीही मोठय़ा आवाजात खोटारडे म्हटले तरी जनतेचा विश्वास त्यावर बसणार नाही. ऑगस्टा प्रकरणात काँग्रेस नेत्यांचे चारित्र्यहनन करण्याकरिता ख्रिस्तियन मिशेलचा वापर करणार याचे सूतोवाच पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठीच्या जाहीर सभेत केले होते. यातूनच तपास यंत्रणांना विरोधकांना खोटय़ा आरोपात गोवण्याचे निर्देश मोदींनीच दिल्याचे स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या अनुषंगाने केलेल्या खोटय़ा आरोपांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. या प्रतिहल्ल्यामुळे हादरलेल्या भाजपच्या प्रवक्त्यांनी काँग्रेसवर खोटारडेपणाचा आरोप करीत जनतेची दिशाभूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न ४ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेल्या ‘ऑगस्टाप्रकरणीही काँग्रेसचा खोटेपणा’ या आपल्या लेखातून केला आहे. तो कसा ते पाहण्याकरिता काँग्रेस सरकारने ऑगस्टाप्रकरणी केलेल्या कारवाईचा आढावा घेऊ . मिशेल याने २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केरळमधील मच्छीमारांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या इटालियन खलाशांना सोडण्याच्या बदल्यात ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात सोनिया गांधींना गोवण्याकरिता मोदी सरकारने इटालियन सरकारची मदत मागितली होती, असे उघड झाले आहे. याच पत्रात सीबीआय आणि ईडी यांच्यामार्फत काँग्रेस काळात चालू झालेल्या चौकशीला मिशेलने सामोरे जाण्याची तयारी दर्शविली असतानाही दोन वर्षे मोदी सरकार गप्प का बसले होते दुबईच्या राजकुमारी शेखा लतिफा यांनी दुबईतून पळून भारत सरकारकडे आश्रय मागितला होता. भारतीय कायद्यानुसार शरणार्थीला आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येते. परंतु कायद्याच्या या तरतुदीला धाब्यावर बसवून सरकारने शेखा लतिफाला पकडून दुबईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशीद अल मकतूम यांच्या हवाली केले व त्याबदल्यात ख्रिस्तियन मिशेलचे भारतात प्रत्यार्पण करून घेतले गेले असे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिले जात आहे. सोनिया व राहुल गांधी यांचे नाव ख्रिस्तियन मिशेलने घ्यावे याकरिता मोदी सरकार त्याच्यावर दबाव आणत आहे, असा आरोप जुलैमध्ये मिशेलची बहीण साशा ओजमैल आणि मिशेलच्या वकील रोजमैरी पैट्रिजी एन्जोस यांनी केला होता. यावरून मोदी सरकार किती सूडबुद्धीने वागत आहे हे स्पष्ट दिसून येते.\nफेब्रुवारी २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय टेंडर प्रक्रियेच्या माध्यमातून १२ हेलिकॉप्टर खरेदीचे कंत्राट ऑगस्टा वेस्टलँड व तिची पॅरेंट कंपनी फिनमेकॅनिकाला मिळाले. या कंत्राटाची एकूण रक्कम ३,५४६ कोटी रुपये होती. १२ फेब्रुवारी २०१३ रोजी माध्यमातील बातम्यानंतर शंका निर्माण झाल्याने यूपीए सरकारने ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले. २७ फेब्रुवारी २०१३ रोजी तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांनी ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत ठेवला होता. मात्र त्या वेळी भाजपने त्याला विरोध का केला, याचे उत्तर भाजप प्रवक्त्यांनी दिले असते तर बरे झाले असते.\n१ जानेवारी २०१४ रोजी यूपीए सरकारने ऑगस्टा वेस्टलँडकडून १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचे कंत्राट रद्द केले. तोपर्यंत ऑगस्टा वेस्टलँडला १,६२० कोटी रुपये दिले होते व तीन हेलिकॉप्टर भारत सरकारला मिळाले होते. कंत्राट रद्द केल्याबरोबर यूपीए सरकारने ऑगस्टा वेस्टलँडची भारतीय बँकेत जमा केलेली २४० कोटी रुपयांची गॅरंटी जप्त केली व इटलीच्या कोर्टात खटला दाखल केला. २३ मे २०१४ रोजी यूपीए सरकारने हा खटला जिंकला व ऑगस्टा वेस्टलँडची उर्वरित बँक गॅरंटीही जप्त केली. ऑगस्टाला दिलेल्या १६२० कोटी रुपयांच्या बदल्यात यूपीए सरकारने एकूण २९५४ कोटी रुपये वसूल केले.\nकाँग्रेसवर आरोप करताना ए. के. अॅन्टोनी यांनी राज्यसभेत ऑगस्टा वेस्टलँड / फिनमेकॅनिका कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाही असे दिलेले उत्तर भाजप प्रवक्त्यांनी आपल्या लेखात उद्धृत केले आहे. परंतु काँग्रेसने कारणे दाखवा नोटिशीसह या कंपनीवर केलेली कारवाई सांगण्याचे मात्र जाणीवपूर्वक टाळले. ‘या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया १० फेब्रुवारी २०१४ रोजी झाली’ हे जरी सांगितले असते तरी भाजपमध्ये काही तरी नैतिकता शिल्लक आहे असे म्हणता आले असते. परंतु भाजप प्रवक्त्यांचे अज्ञान दूर करण्यासाठी हे सांगावेच लागेल की, ही प्रक्रिया सुरू करण्याबरोबरच अँटोनी यांनी ऑगस्टा वेस्टलँड / फिनमेकॅनिका या कंपन्या किंवा त्यांच्या कोणत्याही उपकंपन्यांसोबत भारत सरकार कोणतेही वाणिज्यिक संबंध ठेवणार नाही, असा आदेशही त्याच वेळी दिला होता.\nया कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची चालू झालेली प्रकिया संपेपर्यंत काँग्रेसचे सरकार बदलले होते. २६ मे २०१४ रोजी मोदींचे सरकार स्थानापन्न झाले आणि ३ जुलै २०१४ रोजी या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. ‘केवळ सव्वा महिन्याच्या अवधीमध्ये या कंपन्यांना मोदींनी काळ्या यादीत टाकले’ असे मानणे खुळेपणाचे आहे. एवढय़ा कमी कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण होऊच शकत नाही. मोदी सरकारला आपल्या काळात ही चूक झाली आहे असे जाणवले असावे म्हणूनच या कंपन्या काळ्या यादीत टाकल्यानंतर लगेच अॅटर्नी जनरल यांचे मत मागवून ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला २२ ऑगस्ट २०१४ रोजी काळ्या यादीत टाकले गेल्याने घातलेल्या निर्बंधातून सूट दिली, हे नमूद करणे भाजप प्रवक्त्यांनी टाळले आहे. काळ्या यादीतील कंपन्यांना सर्व प्रक्रियेतून बाद केले जाते. परंतु भाजप प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसारच या कंपन्यांनी नवीन टेंडर प्रक्रियेत भाग घेऊ नये केवळ असा आदेशच मोदी सरकारने दिला होता. पण अगोदरच्या सर्व मंजूर झालेल्या टेंडर प्रक्रियेतील प्रकल्पांमध्ये तसेच इतर कंपन्यांसह भागीदारी करून नवीन प्रकल्पांत ऑगस्टा वेस्टलँड काम करू शकते अशी विशेष सूट देऊन मोदी सरकारने या कंपनीवरचे आपले प्रेमच दर्शविले आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये १०० नौदलाच्या हेलिकॉप्टरसाठी इतर कंपन्यांच्या आडोशाने व मोदींच्या आशीर्वादाने बोली लावण्याची परवानगी मिळाली. मोदींचे या कंपनीवर एवढे प्रेम दिसते की, या कंपनीला एअरो इंडिया- २०१५ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भाग घेण्याकरिता सरकारने निमंत्रितही केले.\nभाजप प्रवक्त्यांनी काँग्रेसवर खोटारडेपणाचा आरोप करताना ‘२०११ साली टाटा आणि ऑगस्टा वेस्टलँड यांच्या भागीदारी प्रकल्पाला काँग्रेसच्या कार्यकाळातच परवानगी दिली होती. भाजप सरकारचा त्याच्याशी संबंध नाही. मोदी सरकारच्या समोर केवळ नाव बदलण्याकरिता प्रस्ताव आला होता,’ असे सांगून खोटारडेपणाचा कळस गाठला आहे. खऱ्या अर्थाने सप्टेंबर २०११ मध्ये टाटा आणि ऑगस्टा वेस्टलँड यांच्यामधील भागीदारी प्रकल्प इंडियन रोटरक्राफ्ट लि. (आयआरएल) या कंपनीला एडब्ल्यू-११९ केई हेलिकॉप्टर उत्पादनाची परवानगी दिली होती. परंतु मोदी सरकारतर्फे ऑक्टोबर २०१५ मध्ये हेलिकॉप्टरचे सुधारित मॉडेल एडब्ल्यू-११९ केएक्सच्या उत्पादनाकरिता नव्याने परवानगी देण्यात आली. तसेच परकीय थेट गुंतवणुकीची मर्यादाही वाढवून देण्यात आली.\nसीबीआय आणि ईडी यांनी मोदी सरकारला या कंपन्यांवर गुन्हे दाखल असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगून यांना मेक इन इंडियात सहभागी करून घेऊ नये, असे कळवले असतानाही मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात इटलीच्या न्यायालयात भारत सरकारने खटला दाखल करून लढवला व जिंकला. परंतु इटलीच्या न्यायालयात मोदी सरकार सर्व खटले हरले आहे हे सत्यच आहे. खा. अशोक चव्हाण यांनी केलेल्या आरोपानुसार ८ जानेवारी रोजी इटलीच्या न्यायालयाने ऑगस्टा वेस्टलँडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुसेपे ओर्सी व ब्रुनो स्पॅगनोलिनी या हेलिकॉप्टर युनिटच्या माजी प्रमुखाची निर्दोष मुक्तता केली. तसेच १७ सप्टेंबर २०१८ रोजी इटलीच्या मिलान येथील उच्च न्यायालयाने या प्रकरणात भारतीय अधिकाऱ्यांकडून कोणताही भ्रष्टाचार झाला नाही असेही सांगितले. या दोन्ही खटल्यांत भारत सरकारने याचिकाकर्ता असूनही या निकालाविरोधात अपील केले नाही. भाजप प्रवक्त्यांनी ‘या खटल्याशी मोदी सरकारचा संबंध नाही’ असे धडधडीत खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. असत्यांच्या या मालिकेमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी हवाईदलप्रमुख एस. पी. त्यागी हे विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन या संस्थेशी संबंधित आहेत. याच कारणामुळे मोदी सरकारने चौकशी पूर्णत्वास नेली नाही का या प्रश्नाचे उत्तर भाजप प्रवक्त्यांनी द्यावे. त्याचबरोबर छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमणसिंग व राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या दोघांनाही महालेखापालांनी ‘ऑगस्टा’ प्रकरणात दोषी धरले आहे. त्यांच्यावर अद्याप कारवाई का केली नाही या प्रश्नाचे उत्तर भाजप प्रवक्त्यांनी द्यावे. त्याचबरोबर छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमणसिंग व राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या दोघांनाही महालेखापालांनी ‘ऑगस्टा’ प्रकरणात दोषी धरले आहे. त्यांच्यावर अद्याप कारवाई का केली नाही तसेच सहारा बिर्ला डायरीमध्ये गुजरात सीएम २५ कोटी (12 Cr paid rest तसेच सहारा बिर्ला डायरीमध्ये गुजरात सीएम २५ कोटी (12 Cr paid rest) असे लिहिलेले मिळाले असतानाही का कारवाई केली नाही) असे लिहिलेले मिळाले असतानाही का कारवाई केली नाही पनामा पेपरबाबत केव्हा कारवाई करणार पनामा पेपरबाब��� केव्हा कारवाई करणार याचेही उत्तर दिले पाहिजे.\nमोदी सरकारच्या सूडबुद्धीच्या कारवायांना काँग्रेस पक्ष भीक घालणार नसून सत्यासाठी लढत राहील. मोदींनी कितीही भ्रष्टाचार दडवण्याचा प्रयत्न केला तरी काही आठवडय़ांनंतर असल्या कारवायांसाठी सत्तेची ऊब भाजपला मिळेलच, अशा भ्रमात राहू नये.\nलेखक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Adoctor&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aindia&search_api_views_fulltext=doctor", "date_download": "2019-10-22T21:58:28Z", "digest": "sha1:GDE4JNO2QFYEDJ2622AWHESIHIA5VPFU", "length": 3215, "nlines": 90, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nडॉक्टर (1) Apply डॉक्टर filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nगावखेड्यांत सेवा न दिल्यास डॉक्टरांना ५ वर्ष जेल; सेवा न दिल्यास पदवी रद्द करणार\nडॉक्टर्स ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी टाळाटाळ करत आलेत, त्यामुळं गावागावांत डॉक्टरांचा कायम तुटवडा जाणवत आलाय. हीच तुट कमी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80_(%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95)", "date_download": "2019-10-22T21:04:35Z", "digest": "sha1:UGQQ6C3JMQZBI2V3QMMN6GIZXV5OYXZD", "length": 3621, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भगवती (मासिक) - विकिपीडिया", "raw_content": "\nभगवती हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जुलै २०१४ रोजी २२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T22:22:47Z", "digest": "sha1:KZCRGUIBD3W7HWYNWYVL3JIKHSUGSDIE", "length": 27653, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (24) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (12) Apply महाराष्ट्र filter\nअॅग्रो (5) Apply अॅग्रो filter\n(-) Remove सोलापूर filter सोलापूर\nअमरावती (14) Apply अमरावती filter\nमहाराष्ट्र (14) Apply महाराष्ट्र filter\nकोल्हापूर (13) Apply कोल्हापूर filter\nचंद्रपूर (11) Apply चंद्रपूर filter\nमालेगाव (11) Apply मालेगाव filter\nअलिबाग (9) Apply अलिबाग filter\nऔरंगाबाद (9) Apply औरंगाबाद filter\nयवतमाळ (9) Apply यवतमाळ filter\nकिमान तापमान (7) Apply किमान तापमान filter\nमहाबळेश्वर (6) Apply महाबळेश्वर filter\nउस्मानाबाद (5) Apply उस्मानाबाद filter\nमुख्यमंत्री (5) Apply मुख्यमंत्री filter\nगोंदिया (4) Apply गोंदिया filter\nसातारा (4) Apply सातारा filter\nदेवेंद्र फडणवीस (3) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमहापालिका (3) Apply महापालिका filter\nमहाराष्ट्रातील 'या 'दिग्गजांनी केलं मतदान.. चला बाहेर पडा, मतदान करा \nमहाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात. मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय...\nकाय जबरदस्त हाय... हत्तीच्या धडकेनेही न तुटणारा दरवाजा\nसोलापूर : हत्तीच्या धडकेनेही न तुटणारा मजबूत असा हत्ती दरवाजा.., उंचच उंच बुरूज..., सुरक्षेसाठीचा खंदक..., पर्शियन भाषेतील शिलालेख.., नैसर्गिक वातानुकूलित असलेली 32 खांबी वास्तू.., सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेले कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर... हे सारं अनुभवताना सोलापूरकर थक्क झाले होते....\n'पीयूसी' नोंदणी आता ऑनलाइन\nसोलापूर : राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर, नाशिक अशा मेट्रो सिटींमध्ये दरवर्षी सुमारे दीड ते दोन लाख वाहनांची भर पडते. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. अनेकजण विविध आजारांनी त्रस्त असून काहींचा मृत्यूही त्यामुळे होत आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक मंत्रालयाने माहिती व...\nविदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही थंडीची चाहूल\nपुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान घटण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी नागपूर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. राज्यात कोरड्या मुख्यत:...\nराज्यात उन्हाचा चटका वाढला\nपुणे - राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात...\nसोलापूरचा पाऊस नोंदवण्यासाठी खास रडार\nःसोलापूर- भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) संकेतस्थळावर आता सोलापूरच्या आकाशातील ढग, पावसाची छायाचित्रे दिसत आहेत. त्यासाठी खास रडारची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार विशिष्ट अंतराने काढली जाणारी छायाचित्रे सर्वसामान्य जनतेला पाहता येतील. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल...\nराज्यात शुक्रवारपर्यंत पावसाची उघडीप\nपुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर...\nमॉन्सूनचे प्रवाह सुरळीत होऊ लागले...\nपुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...\nसमज्ञा ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’\nपुणे - रूपसंपदा आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ‘सौंदर्यवती’ होण्याच्या स्वप्नाकडे झेपावणाऱ्या राज्यातील ३२ तरुणींमध्ये रंगलेली ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’ प्रस्तुत ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१८’ या स्पर्धेची उत्सुकता अखेर शनिवारी (ता. १७) संपली. पुण्याच्या समज्ञा ढवळेश्वर हिने ‘सकाळ ब्यूटी ऑफ...\nमराठवाडा, विदर्भात आज, उद्या पाऊस\nपुणे : आज (ता.१२) विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्या (ता.१३) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. बुधवारपासून (ता.१४)...\nविदर्भ, मराठवाड्यात गारपिटीचा कहर; पिकांचे मोठे नुकसान\nपुणे : २०१४ च्या ‘महागारपिटी’ची आठवण डोळ्यांसमोर असतानाच रविवारी विदर्भ, मराठवाड्यासह खानदेशातील अनेक भागांत गारपिटीने दाणादाण उडवून दिली. रब्बी पिके, फळबागांसह मालमत्तेचेही प्रचंड नुकसान या गारपिटीने केले. वाशिम जिल्ह्यात महागाव येथे गारपिटीने यमुनाबाई रामभाऊ हुंबाड या महिलेचा मृत्यू झाला, तर अनेक...\nशहरासह राज्यातून थंडी गायब\nपुणे - मकरसंक्रांतीच्या दिवशी शहरासह ��ाज्यात बहुतांश ठिकाणी थंडीने काढता पाय घेतल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. शहरात पुढील दोन दिवस किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वर राहणार असून, राज्यातही हवामान कोरडे राहील, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. दीवचा परिसर आणि महाराष्ट्राच्या...\n\"सकाळ'चा राज्यात स्वच्छतेचा गजर\nपुणे - राज्यभरातील अनेक प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सोमवारी सकाळी स्वच्छतेचा गजर झाला अन् बघता- बघता तो परिसर चकाचकही झाला त्याचे निमित्त ठरले, ते \"सकाळ माध्यम समूहा'च्या स्वच्छता मोहिमेचे. या शहरांतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मोहिमेत...\nऑनलाइन अर्ज भरण्यात जळगाव नंबर वन\nसोलापूर - कर्जमाफीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेले छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून ऑनलाइन अर्ज भरण्यात राज्यात जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. राज्यात सर्वाधिक 1 लाख 55 हजार 758 शेतकऱ्यांचे अर्ज आतापर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरले गेले आहेत. राज्यातील एकूण 13 लाख 93 हजारांहून अधिक...\nटॅंकरची मागणी अडखळलीय लाल फितीच्या कारभारात\nराज्यात पाऊस 82.3 अन् धरणातील साठा 13.68, तर पेरण्या 45 टक्के नाशिक - राज्यात गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात 90 टक्के पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत 82.3 टक्के पाऊस झाला असून, पावसाने ओढ दिल्याने धरणातील साठा 13.68 टक्क्यांवर सीमित राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 19, 2015...\nदूध, भाजी तुटवड्याचे संकट\nमुंबईसह मोठ्या शहरांना शेतकरी संपाच्या झळा पुणे - किसान क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली राज्यभरात सुरू असलेल्या शेतकरी संपामुळे राजधानी मुंबईसह मोठ्या शहरांची भाजीपाला व दूध कोंडी होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. या संपाच्या झळा शहरांना बसण्यास सुरवात झाली असून, उद्यापासून (ता. 3) दूध व...\nमध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज\nपुणे - विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता.19) सकाळपर्यंत चंद्रपूर येथे 46.2 अंश सेल्सिअसचे उच्चांकी तापमान नोंदविले गेले. रविवारी (ता.21) व सोमवारी (ता.22) मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, उर्वरित भागात हवामान कोरडे...\n'जलयुक्त'च्या वार्तांकनात 'सकाळ', 'ऍग्रोवन'ची बाजी\nसंगीता भापकर, संदी�� नवले यांना राज्य शासनाचे पुरस्कार जाहीर मुंबई - राज्यात \"जलयुक्त शिवार' अभियानाच्या उत्कृष्ट वार्तांकनात \"ऍग्रोवन' आणि दै. \"सकाळ'ने बाजी मारली आहे. \"ऍग्रोवन'चे नगरचे प्रतिनिधी संदीप नवले आणि \"सकाळ'च्या बारामतीच्या प्रतिनिधी संगीता भापकर यांना राज्य शासनाचा पुरस्कार...\nउन्हाचा कडाका वाढू लागला\nभिराचा पारा ४०. ५ अंशांवर पुणे - वातावरणातील कोरड्या हवामानामुळे सकाळपासून उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. भिरा येथे शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंत सर्वाधिक ४०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत...\n\"झेडपी' निवडणुकीत भाजपची यंदा कसोटी\nमुंबई - राज्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामीण भागात या निवडणुकीला मोठे महत्त्व आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या भाजपची या वेळी कसोटी लागणार आहे. नोटाबंदीचे मूल्यमापन नोटाबंदीमुळे अडचणीत सापडलेला शेतकरी व ग्रामीण मजूर या निवडणुकीत मतदार असल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/coverstory-news/midlife-marathon-1820011/", "date_download": "2019-10-22T21:46:02Z", "digest": "sha1:YILUHI577QO5E6FTNIXBOLXSQWAMYXQQ", "length": 51162, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "midlife marathon | #ट्रेण्डिग मिडलाइफ मॅरेथॉन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nगेल्या पाचेक वर्षांत मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे.\nगेल्या पाचेक वर्षांत मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीच्या परिणामांबाबत सजग होऊन तिशी-चाळिशीतील लोक मोठय़ा ��ंख्येने मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत,\nवेगवेगळ्या शहरांमध्ये मोसमांनुसार असणाऱ्या मॅरेथॉनमधून धावण्याचा ट्रेण्ड गेल्या काही वर्षांमध्ये दिसू लागला आहे. हजारो वर्षांपूर्वी ग्रीकमध्ये निरोप सांगण्यासाठी धावण्याच्या घटनेला आज आरोग्य, तंदुरुस्ती, मार्केटिंग, मौजमजा असे सगळे पैलू निर्माण झाले आहेत. आपली आवड म्हणून, कुणाचं तरी बघून किंवा क्रेझ म्हणून माणसं धावताहेत. त्यातही तिशीचाळीशीतल्या लोकांची संख्या या धावणाऱ्यांमध्ये जास्त आहे.\nआज ठाणे मॅरेथॉन, पुढच्या आठवडय़ात वसई मॅरेथॉन, थोडय़ाच दिवसात नाशिक मॅरेथॉन, सातारा हिल मॅरेथॉन, मुंबई टाटा मॅरेथॉन.. अशी ही वर्षभरात मॅरेथॉनची न थांबणारी धाव गेल्या काही वर्षांत जोमाने वाढत आहे. हौसे, नवसे-गवशांबरोबरच अगदी ठरवून सराव करून सगळीकडच्या मॅरेथॉन धावणाऱ्यांच्या पायाला जणू काही िभगरीच लागलेली असते. कोण पाच किमी धावतोय, कोण १०, कोण २१ किमीची अर्ध मॅरेथॉन, तर कोणी ४२ किमीची पूर्ण मॅरेथॉन धावतोय. एका आकडेवारीनुसार वर्षभरात देशभर सुमारे १५०० मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन केले जाते. काही जण अगदी परदेशातील मॅरेथॉनमध्येदेखील धावताना दिसतात. एकीकडे म्हटलं तर यात स्पर्धा आहे आणि दुसरीकडे अनेकांना ठरावीक अंतर धावून पूर्ण केल्याचा आनंद आहे. विशेष म्हणजे असा आनंद मिळवू इच्छिणाऱ्यांची संख्या सध्या वाढते आहे. रूढ क्रीडाप्रकारांपेक्षा काहीसा वेगळा असा हा क्रीडाप्रकार गेल्या काही वर्षांत चांगलाच लोकप्रिय झालेला आहे.\nमॅरेथॉन म्हणजे धावण्याची स्पर्धा. त्यामुळे त्यात स्पर्धक असतातच, पण त्यांच्या कैक पटीने अधिक संख्या असते ती ठरवून विशिष्ट अंतर पूर्ण करण्यासाठी सहभागी होणाऱ्यांची. गेली दोनतीन वष्रे सातत्याने मॅरेथॉनमध्ये भाग घेणाऱ्या काही जणांशी संवाद साधला तेव्हा त्यातील अनेक पलू लक्षात आले. पहिला प्रकार आहे तो मॅरेथॉन धावणे हेच करिअर म्हणून स्वीकारलेल्या धावपटूंचा. तर दुसरे साधारण तिशी- चाळिशी ओलांडलेले, थोडेसे स्थिरस्थावर असलेले, ठरवून धावायला सुरुवात केलेले. तर थोडाफार सराव करून सहज म्हणून आलेले तिसऱ्या प्रकारचे लोक अशी सर्वसाधारण विभागणी करता येते.\nयातील दुसरा घटक सध्या वेगाने वाढतो आहे. सेवाक्षेत्रातील नोकरी, त्यातून आलेली स्थिरता, मार्गी लागलेला संसार; पण त्याच वेळी बठय़ा नोकरीमुळे व्यायामाच अभाव हे चित्र सगळीकडेच दिसतं. मग तंदुरुस्ती-फिटनेस या शब्दांनी त्रास द्यायला सुरुवात केल्यावर त्यावर ज्यांना मॅरेथॉनचे उत्तर सापडलेले असते असे लोक या गटात येतात. तिसरा वर्ग तुलनेने फारसे सातत्य नसणारा आहे. दुसऱ्या गटात आयटी व तत्सम सेवाक्षेत्रातील लोकांचा वाढता सहभाग आहे. या लोकांचा सारा भर फिटनेसवर असला तरी त्यांनी फिटनेससाठी मॅरेथॉनचाच पर्याय का स्वीकारला हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. गेली तीन वष्रे सातत्याने मॅरेथॉन धावणारा आयटी क्षेत्रातील अमित बोरोले सांगतो, ‘फिटनेस हा मुद्दा तर असतोच, पण हल्लीच्या नोकरी व्यवसायांमध्ये असणाऱ्या ताणतणावावर उपाय म्हणून अनेकांना एखाद्या क्रीडाप्रकाराचा आधार हवा असतो. अशा वेळी धावणे ही सहज सोपी अॅक्टिव्हिटी म्हणून निवडली जाते. एकतर त्यासाठी स्वतंत्र अशी यंत्रणा अपेक्षित नसते, आणि धावण्याचे चांगले परिणाम शरीरावर लगेचच दिसू लागतात. किंबहुना अनेकांना एकाग्रता वाढणे यासारखे मानसिक लाभदेखील झाले आहेत.’ अशा गरजा आणि त्याचे लाभ यामुळे गेल्या पाचएक वर्षांत मॅरेथॉनचे वेड अनेकांना लागलेले दिसते. साधे धावायचेच आहे तर कुठेही धावता येऊच शकते. त्यासाठी मॅरेथॉनमध्येच सहभागी का होतात, याबद्दल मॅरेथॉन धावणारा आयटी क्षेत्रातील शैलेश खोंडे सांगतो, ‘स्पध्रेमुळे ध्येय निश्चित होते. सोबत सराव करणारे, धावणारे अनेकजण असतात. प्रत्यक्ष मॅरेथॉनमध्ये धावतानाचे वातावरण खूप उत्साहवर्धक असते. त्यामुळे अशा उपक्रमात भाग घेण्याकडे कल वाढतो आहे.’ काही वर्षांपूर्वी आपल्याकडे जिममध्ये जाण्याची प्रचंड लाट आली होती. तशीच आता मॅरेथॉन धावण्याची लाट आलेली दिसते. ती धावण्यासाठी तुमच्या शारीरिक क्षमतांचा कस (एन्ड्युरन्स) लागतो. तसा कस जिममध्ये तुलनेत कमी लागतो.\nमॅरेथॉनप्रेमींची ही वाढती संख्या केवळ पुरुषांपुरतीच मर्यादित नसून महिलांचादेखील त्यात जवळपास समान सहभाग आहे. तिशी-चाळिशीत संसारात गुरफटून जाताना फिटनेस टिकवणासाठी धावणाऱ्या महिलांची संख्या मॅरेथॉनमध्ये वाढत आहे. कधी नवऱ्यामुळे बायकोला मॅरेथॉन धावायची स्फूर्ती मिळते तर कधी बायको धावते म्हणून नवरादेखील धावतो असे प्रकार होताना दिसतात. अनेक ग्रुप्समध्ये नवरा-बायको जोडीने सरावास येण्याचे प्रमाणदेखील भरपूर आहे. म��िलांच्या यातील सहभागाबद्दल रश्मी शेट्टी सांगतात, ‘महिलांचे प्रमाण वाढले आहेच, यामध्ये सुमारे ८० टक्के महिला या कॉर्पोरेट क्षेत्रातील आहेत. तेथील ताणतणावापासून मुक्तता देणारा आणि तंदुरुस्तीचा नैसर्गिक उपाय म्हणून मॅरेथॉनकडे पाहतात. तर २० टक्के या गृहिणी आहेत.’ महिलांच्या वाढत्या सहभागाबद्दल निरीक्षण नोंदवताना अवंती दराडे सांगते, ‘मी नेहमीच्या मॅरेथॉन धावतेच, पण एकदा मुद्दाम फक्त महिलांच्या मॅरेथॉनमध्येदेखील भाग घेतला होता. तेव्हा तेथे सर्वच वयोगटातील महिला आल्या होत्या. स्थूल, किडकिडीत, फिटनेसवाल्या, नोकरी करणाऱ्या, गृहिणी अशा सर्वचजणी धावण्यासाठी म्हणून घराबाहेर पडणे ही खूप स्वागतार्ह बाब होती.’\nमॅरेथॉनमध्ये विशीतलेदेखील अनेकजण सहभागी होताना दिसत आहेत. त्यात हौसेबरोबरच सोशल मिडियावर फिनिश लाइनवरचा सेल्फी टाकण्याचा आनंददेखील असतो. इतकेच नाहीतर काही ठिकाणी ज्युनिअरथॉन अशा नावाने छोटय़ांसाठीदेखील तुरळक अशा स्पर्धा घेतल्या जात आहेत. अनेक ठिकाणी ऑफिसमधील ग्रुपच्या सहभागामुळेही मॅरेथॉन धावणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते. त्याचबरोबर तरुणपणापासूनच फिटनेसबद्दल सजग असलेला वर्ग आपल्या मित्रमंडळींबरोबर एकापाठोपाठ एक मॅरेथॉन धावण्याचा सपाटादेखील लावत असतो. पण त्यातुलनेत तिशी-चाळिशीतल्यांचा सहभाग हा काहीसा ठामपणे ठरवून होणारा आहे हे या वर्गातील लोकांशी बोलल्यानंतर लक्षात येते. ठरवून सराव करून मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या या वर्गात एक सातत्य दिसून येते.\nयाच अनुषंगाने काही महत्त्वाच्या गोष्टींची दखल येथे घेणे गरजेचे ठरते. शैलेश खोंडे सांगतो, ‘या वर्गात कधीकधी थोडासा पीअर प्रेशरचाही भाग असतो. अशा वेळी दुखापतीचा संभव असतो. या वर्गातील लोकांनी थोडं सजग होणं गरजेचे आहे. जेवढे झेपेल तेवढेच धावावे. त्यामुळे जे समजून उमजून करतात तेच टिकतात.’ त्यातील व्यायाम आणि आहाराचे महत्त्व अधोरेखित करताना अमित बोरोले सांगतो, ‘अनेकजण छोटे टप्पे धावत धावत लगेचच पुढच्या मोठय़ा टप्प्यावर जाऊ पाहतात. ते चुकीचे आहे. सुरुवातीला मीदेखील प्रशिक्षण न घेता धावत होतो. पण नंतर त्यासाठी योग्य तो सल्ला घेऊ लागलो. धावायचं तर त्यासाठी पूरक व्यायाम हवा आणि त्याचबरोबर योग्य तो आहारदेखील. खूप धावले की स्नायूंची हानी होते, ती भरून काढण्यासाठी व्यायाम आणि आहाराची जोड असायलाच हवी.’ ही जाणीव वेळीच होणे गरजेचे असते. अन्यथा मॅरेथॉन धावणे हे दुखापतीला कारणीभूत ठरू शकते. सुदीप बर्वे हा पट्टीचा गिर्यारोहकदेखील सध्या अनेक मॅरेथॉनमध्ये भाग घेत असतो तो सांगतो, ‘पूर्वी एक परीक्षा झाली मी महिनाभर सराव करायचो आणि मॅरेथॉन धावायचो. बेंगलोरला आलो तेव्हा ट्रेक कमी झाले आणि मॅरेथॉनवरचा भर वाढला. पण त्यासंदर्भातील प्रशिक्षण मिळालं तेव्हा मला यातलं विज्ञान कळत गेले. ते न कळता धावणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे याची जाणीव झाली. धावणे हा आपला अंगभूत भाग आहे. पण शालेय स्पर्धानंतर आपले धावणे कमी होते. मग मधल्या काळात अनेकांनी काहीच केलेलं नसते. तिशी-चाळिशीतले लोक याकडे फिटनेस म्हणून पाहतात तेव्हा प्रशिक्षण महत्त्वाचे ठरते. मेडल, टीशर्ट वगरे बाबीतून प्रोत्साहन मिळत असतेच, पण तेव्हाच आणखी काहीतरी करण्याकडे कल वाढू लागतो. अशा वेळी दुखापत टाळणे गरजेचे असते. मी व्यवस्थित फी भरून तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. असे पसे भरून प्रशिक्षण घेतल्याने दोन्ही बाजूंनी काहीतरी बांधिलकी राखली जाते.’\nप्रशिक्षण हा या मॅरेथॉनमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्याबद्दल बऱ्यापकी जागरूकता दिसून येत आहे. आणि त्या अनुषंगाने अनेक शहरांमध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षणाचे उपक्रम व्यावसायिक पद्धतीने कार्यरत झाले आहेत. अनेक चांगले धावपटू प्रशिक्षक होताना दिसतात. ठाण्यातील हरिदासन नायर हे सन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर अनेक मॅरेथॉन धावायचे. सध्या ते मॅरेथॉन धावणाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग चालवतात. हरिदासन नायर सांगतात, ‘तंदुरुस्ती हा यामधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तुमचे शरीर तंदुरुस्त असेल तर तुम्ही कोणत्याही खेळाचा आनंद घेऊ शकता. माझ्याकडे अगदी शून्य किलोमीटर धावणारे लोक येत असतात. त्यांना २१-४२ किमीसाठी तयार करायचे असते. त्यासाठी आम्ही आठवडय़ातून चार दिवसाचे प्रशिक्षण देतो. स्नायूंची बळकटी, योग्य आहाराचे गणित, वेगवेगळ्या ठिकाणी धावण्याचा सराव, श्वसनाचे गणित जमवणे, डोंगरावर धावण्याचा सराव अशा पद्धतीने हळूहळू त्यांची क्षमता वाढवत नेली जाते. कस वाढणे हा यातील एक महत्त्वाचा घटक आहे. या सर्वासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण महत्त्वाचे असते. कारण प्रशिक्षणातून तुम्हाला एक गणित बांध��े शक्य होते. तुमची क्षमता, वेळ आणि किलोमीटर यांचे सूत्र मांडले की मग पुढील गोष्टी सोप्या होतात. माझ्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्यांमध्ये १८ ते ६५ अशा वयोगटातील लोक येत असतात, पण तिशी ओलांडलेल्यांची संख्या अधिक आहे. हल्ली विशी-पंचविशीतील तरुणांची संख्यादेखील वाढत आहे.’\nव्यावसायिक पद्धतीने प्रशिक्षण देणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच स्वयंसेवी सहभागदेखील त्याचबरोबर वाढत आहे. आज अशा प्रकारे मॅरेथॉनमध्ये उतरणाऱ्यांचे अनौपचारिक ग्रुप तयार झाले आहेत. ‘पुणे रनर्स’ हा त्यापकीच एक गट. यामध्ये ठरावीक भागानुसार पुणे-पाषाण, पुणे-वाकड, पुणे-बालेवाडी वगरे उपगटदेखील आहेत. अशा ग्रुपचा एकत्रित सराव होत असतो. त्यांच्यापैकी अनेक मॅरेथॉन धावण्याचा अनुभव असलेली अनुभवी व्यक्ती इतरांना प्रशिक्षण देते. हे प्रशिक्षण स्वयंसेवी पद्धतीने विनामूल्य सुरू आहे. तर काही लोक अनेकांना या गटांशी जोडून घेताना दिसतात. व्यावसायिक मॅरेथॉन प्रशिक्षक महिन्याला दीड-दोन हजार रुपये घेत असतात, तर अशा स्वयंसेवी समूहातून मोफत प्रशिक्षणदेखील मिळत असते. ‘पुणे रनर्स’तर्फे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मॅरेथॉनचे आयोजन केले जाते.\nपण प्रशिक्षणाच्या बाबतीतला हा स्वयंसेवी प्रकार किती शास्त्रशुद्ध असतो यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उभे केले जाते. किंबहुना यातील अनेकजण केवळ खूप काळ धावतात म्हणून प्रशिक्षण देण्यास पात्र ठरतीलच असे नाही. त्यासाठी शरीरशास्त्राचे योग्य ते ज्ञान आणि जाणीव असणे महत्त्वाचे असते. अन्यथा केवळ धावण्याच्या प्रशिक्षणांमुळे भविष्यातील आजारांना आमंत्रण मिळू शकते. सध्याच्या या वाढत्या मॅरेथॉनप्रेमात हे विसरून चालणार नाही.\nमॅरेथॉनच्या या वाढत्या लोकप्रियतेमुळे गेल्या काही वर्षांत महानगरातच नाही तर अनेक छोटय़ामोठय़ा शहरांतदेखील मॅरेथॉनच्या आयोजनाचे जणू काही पेवच फुटले आहे. मुंबईत होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला (पूर्वीची स्टॅन्डर्ड चार्टड मुंबई मॅरेथॉन) सुरुवातीपासूनच वलय आहे. सुरुवातीला हजारोंच्या संख्येने लोक यामध्ये सहभागी होत असत. सध्या अंतरांच्या टप्प्यानुसार वेगवेगळ्या टप्प्याच्या सहभागासाठी पात्रता चाचणी घेतली जाते आणि मगच पुढील सहभाग नक्की होतो. ठाणे महापौर मॅरेथॉन (अर्ध मॅरेथॉन) ही सर्वात जुनी अशी मॅरेथॉन आजही आपली प्रत��ष्ठा टिकवून आहे. विशेषत: ठाण्याच्या ग्रामीण भागातील तरुणांचा सहभाग यात हमखास दिसून येतो. सरकारी नोकरी, पोलीस भरतीत मिळणारे प्राधान्य हे त्यामागील आणखी एक कारण असावे. अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मॅरेथॉन म्हणजे सातारा हिल मॅरेथॉन. डोंगराळ भागातूनच पण डांबरी सडकेवरून होणाऱ्या या मॅरेथॉनसाठी सर्वच ठिकाणाहून गर्दी होत असते. डोंगरातील रस्त्यांवर एकाच वेळी मोठय़ा संख्येने धावणारे धावपटू हे याचे वैशिष्टय़. मॅरेथॉनच्या वाढत्या लोकप्रियतेचा वापर युनेस्कोच्या वारसास्थळांसाठी देखील सध्या केला जात आहे. लोकांनी ही वारसास्थळं पाहावीत हा यामागचा उद्देश. यात वेळ-अंतराचे बंधन नसते. ‘हेरिटेज रिनग’ या नावाने हे उपक्रम होतात. सहभागींना स्थानिकांनी तयार केलेली मेडल्स दिली जातात. ४२ किमीपेक्षादेखील मोठय़ा अंतराच्या अल्ट्रा मॅरेथॉनदेखील सध्या आपले स्थान निर्माण करत आहेत. अल्ट्राच्या धर्तीवर मुंबईतील ‘शिवाजी पार्क रनर्स’तर्फे मुंबई अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. ही मॅरेथॉन निशुल्क असते. १२ तास शिवाजी पार्क ते वरळी धावायचे, यात पहिला-दुसरा क्रमांक, वेगाचे गणित नसते. धावणे महत्त्वाचे असते.\nबहुतांश मॅरेथॉनमधील सशुल्क सहभाग, धावण्यासाठी किमान वैयक्तिक साधनसामग्री (बूट, योग्य कपडे) आणि प्रशिक्षणाचा खर्च पाहता हे प्रकरण सोपे असले तरी खर्चीकदेखील आहे. बाहेरगावच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचे असेल तर प्रवासखर्च व राहण्याचा खर्चदेखील वाढतो. या सर्वामुळे कदाचित मॅरेथॉन सहभागींचा दुसरा वर्ग यात अधिक प्रमाणात दिसून येतो. या गटातील लोकांबद्दल एक नवी संकल्पनादेखी सध्या प्रचलित आहे. ती म्हणजे मामील- मिडल एज मेन इन लायक्रा. लायक्रा हा ताणल्या जाणाऱ्या कापडाचा प्रकार आहे. या वयोगटातील काही माणसं मस्ती मजेत या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात, त्यावरून ही संकल्पना वापरली जाते.\nथोडक्यात काय तर लोकांच्या वाढत्या सहभागातून मॅरेथॉन आयोजन हा एक व्यवसायही झाला आहे. सशुल्क असल्या तरी मॅरेथॉन काळातील सुविधा वगरेंसाठी अनेक प्रायोजकांकडून आयोजकांना अर्थप्राप्ती होत असते. काही ठिकाणी मिळणाऱ्या पशांचा योग्य तो विनियोग करून ठरावीक अंतरावर उत्साहवर्धक पेयं, मदतनीस, मार्गदर्शक, वैद्यकीय मदत, उत्तम आणि योग्य असा नाश्ता, मेडल्स, टीशर्ट वगरे सुविधा ��पलब्ध करून दिल्या जातात. तर काही ठिकाणी त्याबाबत अगदीच आनंद असतो. काही आयोजक केवळ यातील अर्थप्राप्तीवरच डोळा ठेवून असतात, मग अशा ठिकाणी सहभागींच्या संख्येवर पुढील वेळी आपोआपच परिणाम होतो.\nअर्थात मॅरेथॉनची ही संख्या वाढता वाढता वाढे अशीच होताना दिसत आहे. त्यातील चांगला भाग सोडला तर ते अजीर्ण होणार नाही याकडे पण लक्ष द्यावे लागेल. पण ही एक न संपणारी बाजारपेठ आहे याची जाणीव अनेकांना झाली आहे. १००-२०० टक्के वाढ असणारी बाजारपेठ यातून तयार झाली आहे. जगभरात यापूर्वीच मॅरेथॉनसंदर्भातील यंत्रणा चांगल्या प्रकारे विकसित झाल्या आहेत. अॅमस्टरडॅम, टोकियो, बíलन, लंडन आणि बोस्टन येथील मॅरेथॉन या आज जगातील मेगा मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जातात. तेथील सार्वजनिक स्वराज्य संस्थादेखील यांच्या आयोजनात सक्रिय असतात. किंबहुना मॅरेथॉन आणि समाजाची तंदुरुस्ती हे गणित या स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुरेपूर ओळखले आहे. त्यामुळेच अशा यंत्रणेसाठी त्यांच्याकडून पुरेपूर सहाय्य केले जाते. आपल्याकडील या वाढता वाढे स्पध्रेतून अशीच तंदुरुस्त यंत्रणा आणि समाज उभा राहील ही किमान अपेक्षा यानिमित्ताने करायला हरकत नाही.\nमॅरेथॉन हे ग्रीसमधील एका गावाचं नाव. कधीकाळी इतिहासात एका दूताने पळत जाऊन येथे संदेश पोहोचवला. तो ज्या ठिकाणाहून निघाला तेथून ते मॅरेथॉन गावाचे अंतर ४१.१९५ किमी होते. त्यावरून मॅरेथॉन आणि ४२ किमीचं गणित पक्क झाले असल्याचे सांगितले जाते. ख्रिस्तोफर मॅकडगल या लेखकाने त्याच्या ‘बॉर्न टू रन’ या पुस्तकात हे ४२ किमीचं गणित आणखीन विस्तृतपणे मांडण्याच्या प्रयत्न केला आहे. त्याशिवाय लेखकाने धावण्याची प्रेरणा, जैविक गणित यासाठी प्रयोगदेखील करून पाहिले. धावण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या तारा हुमारा या मेक्सिकोतील जमातीचा त्याने अभ्यास केला. या जमातीतील लोक अनवाणी धावतात. हेच लोक का उत्तम धावतात हे तपासण्यासाठी त्यांनी चारजणांची विशेष चाचणी धाव आयोजित केली होती. पायात अगदी पातळसा चामडी सॅण्डलसदृश्य वहाण घालून तारा हुमारा सुसाट धावतात. तारा हुमारा तशी नागरीकरणाचा फारसा स्पर्श न झालेली जमात आहे. या चाचणी धावेनंतर लेखक अनवाणी धावण्याचा पुरस्कार करतो.\nपुस्तकाच्या पुढच्या टप्प्यात ४२ किमीचं गणित मांडताना लेखक आणखी एका आदिम जमातीचा संदर्भ ���ेतो. दक्षिण आफ्रिकेतील ही जमात काही प्रमाणात अजूनही शिकारी टोळ्यांच्या पद्धतीने जगणारी आहे. या जमातीतील हरणाची शिकार करण्याची पद्धत लेखकाने अभ्यासली. शिकारी जमाव मागे लागल्यानंतर अशक्त हरीण मागे पडते. त्या हरणाबरोबर दोन जण त्याबरोबर धावू लागतात. मात्र ते त्या हरणाला पकडत नाहीत, पण त्याचा पाठलाग करून त्याला पळायला प्रवृत्त करत राहतात. अखेरीस ते हरीण जेव्हा दमून जमिनीवर पडते तेव्हा जमावातील इतर जण येऊन त्या हरिणाची शिकार करतात. हरीण पळायला लागल्यापासून दमून ते पडते आणि त्याबरोबर धावणारेदेखील दमून थांबतात ते अंतर साधारणपणे ४२ किमी असते. या आधारे लेखक जनुकीय अभियांत्रिकी (जेनिटिक इंजिनीअिरग) आणि ४२ किमीचा एकमेकांशी संबंध असावा असा मुद्दा उपस्थित करतो.\nट्रायथलॉन, ट्रेल रिनग ते ला अल्ट्रा\nमॅरेथॉनचा पुढचा टप्पा म्हणजे ट्रायथलॉन. धावणे, सायकिलग आणि पोहणे अशा तिन्ही गोष्टी एकत्र असणारा हा प्रकारदेखील सध्या लोकप्रिय होत आहे. त्यातील सहभागींची संख्या मर्यादित असली तरी त्यात वाढ होत आहे. तर दुसरीकडे ट्रेल रिनग हा दुसरा प्रकार चांगलाच जोर पकडताना दिसतो. डोंगरातील वाटांवरून आखलेली मॅरेथॉन असे याचे वर्णन करता येईल. यामध्ये तीस किमीपासून १०० किमीपर्यंत अंतर असू शकते. हिमालयाच्या पायथ्याशी या स्पर्धा बऱ्याच आधीपासून होत आहेत. अगदी एव्हरेस्टच्या तळछावणी (बेसकॅम्प) पर्यंतचे ट्रेल रिनग प्रसिद्ध आहे. आपल्या देशातदेखील केरळ (मलनाड), महाराष्ट्र (कल्याणजवळ रायता), कर्नाटक अशा ठिकाणी ट्रेल रिनग आयोजित केले जाते. नुकतीच सिंहगड-राजगड-तोरणा ट्रेल मॅरेथॉन झाली होती आणि तिला चांगला प्रतिसाद होता.\nडोंगराळ भागातील लोकप्रिय होत असलेली मॅरेथॉन म्हणजे लडाख मॅरेथॉन. ही मॅरेथॉन २१, ४२ आणि ७२ किमीची असते. ७२ किमीच्या रुटमध्ये मॅरेथॉन नुंब्रा व्हॅलीतील खारदुंग गावातून सुरू होऊन खारदुंग ला ही १८ हजार ३८० फूट उंचीवरील िखड पार करून लेहला संपते. ४२ किमीची मॅरेथॉन यशस्वी केली असली तरच ७२ किमीच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेता येतो. यावर्षी या मॅरेथॉनमध्ये ७२ किमी अंतर यशस्वी पार करणारा सुदीप बर्वे सांगतो, ‘यासाठी भरपूर सराव अपेक्षित आहे. नेहमीच्या मॅरेथॉनमध्ये फिटनेससाठी धावणे हा उद्देश असला तरी येथे मात्र त्यापलीकडे जाऊन विचार होतो. केवळ फिटनेसप���क्षा काहीतरी मिळवणे हे उद्दिष्ट असते. महत्त्वाचे म्हणजे यावर्षीच्या लडाख अल्ट्रामध्ये परदेशी नागरिकांची संख्या तुलनेत कमी होती आणि भारतीयांची संख्या वाढलेली होती.\nया सर्वातील कठीण प्रकार म्हणजे ला अल्ट्रा मॅरेथॉन. लडाखमध्ये घेतल्या जाणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये मोठय़ा िखडीचे अंतर धावत चढणे आणि उतरणे अपेक्षित असते. १११, २२२ आणि ३३३ किमी असे तीन टप्पे यामध्ये असतात. या ठिकाणी मात्र पात्रतेनुसारच प्रवेश दिला जातो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/corporator-details.php?Id=253", "date_download": "2019-10-22T22:45:16Z", "digest": "sha1:OBAQLPHUMN5WE2HO5LWGA7JXON775AK3", "length": 5367, "nlines": 120, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | Corporator Details", "raw_content": "\nनगरसेवक - प्रभाग क्रमांक. 29\nAddress : शिवसाई रेसिडेन्सी, बी 402, पिंपळे गुरव बस स्टँडच्या मागे\nPolitical Party : भारतीय जनता पार्टी\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या ��ंकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0/3", "date_download": "2019-10-22T23:28:35Z", "digest": "sha1:NMR3WTGGQAJG2AXGISZ56ALA3BROV32F", "length": 25906, "nlines": 301, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ट्विटर: Latest ट्विटर News & Updates,ट्विटर Photos & Images, ट्विटर Videos | Maharashtra Times - Page 3", "raw_content": "\n‘टॅपिंग केवळ सार्वजनिक सुरक्षेसाठीच’\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nकुलाब्यात मतदानात पुन्हा महिलाराज\n'एमएमआरडीए'ने लावली ५१ हजार रोपे\nअंधश्रद्धा निर्मूलनाचे विद्यार्थ्यांना धडे...\nनिर्वाणी आखाड्याला तीन दिवसांची मुदत\n‘पाम तेल विकत घेणे थांबवा’\n'सोशल मीडिया'चे नियम पुढील वर्षी\nपाक सीमेवर युद्धजन्य हालचाली\nहाफीज सईदची तुरुंगातून मध्यस्थी\nहाफीज सईदची तुरुंगातूनपोलिस प्रकरणात मध्यस...\nकर्तारपूर कॉरिडोरचे ९ नोव्हेंबरला उद्घाटन\n‘कॉर्पोरेट कर घटवल्याने भारतात गुंतवणूक वा...\nअफगाणिस्तानात मशिदीत स्फोट; ६२ मृत्युमुखी\nआंतरराष्ट्रीय विमानसेवेत किरकोळ वाढ\nबँक संपाला संमिश्र प्रतिसाद\nटेलिकॉमनी भरले स्पेक्ट्रम शुल्क\nबँकांना पाच दिवसांचा आठवडा\nबँकांना लवकरच पाच दिवसांचा आठवडा\nतीन पराभवामुळे आम्ही मानसिकदृष्ट्या हतबल: डु प्लेस...\nरवी शास्त्री म्हणतात, 'भाड में जाए पीच, आम...\nगांगुली, धोनीबाबतचे प्रश्न विराटने 'असे' ट...\nशानदार...या संघाचा अभिमान वाटतो: विराट\nतीन महिन्यांनंतर 'कॅप्टन कूल' टीम इंडियाच्...\nभारताची द. आफ्रिकेवर एक डाव, २०२ धावांनी म...\nआता लक्ष्य पाकव्याप्त काश्मीर\nजुना माल नवे शिक्के...\n'दबंग-३'मधील सई मांजरेकरचा लुक व्हायरल\nआलिया-रणबीरची लग्नपत्रिका झाली व्हायरल...\nमला हरवायला ठाकरेंनी पैसा वाटला: बिचुकले\n‘भारत की लक्ष्मी’अभियानात झळकल्या सिंधुताई...\n' बिग बी' ने मागितली चाहत्यांची माफी\nरणवीर घतोय दीपिकाकडून सल्ले...\nSamsung Galaxy M30s मिलेनियल्ससाठी ‘परफेक्ट’ फोन\nSamsung Galaxy M30s निवडण्याची ५ कारणं\n#GoMonster चॅलेंजेसची चॅम्पियन ठरली Samsun...\nSamsung Galaxy M30s बॅटरी चॅलेंज टॉप गेमर्...\nGalaxy M30sच्या सिंगल चार्जवर ३७०० किमी\nSamsung Galaxy M30s मिलेनियल्ससाठी ‘परफेक्ट’ फोन\nSamsung Galaxy M30s निवडण्याची ५ कारणं\n#GoMonster चॅलेंजेसची चॅम्पियन ठरली Samsun...\nSamsung Galaxy M30s बॅटरी चॅलेंज टॉप गेमर्...\nGalaxy M30sच्या सिंगल चार्जवर ३७०० किमी\nSamsung Galaxy M30s मिलेनिय��्ससाठी ‘परफेक्ट’ फोन\nSamsung Galaxy M30s निवडण्याची ५ कारणं\n#GoMonster चॅलेंजेसची चॅम्पियन ठरली Samsun...\nSamsung Galaxy M30s बॅटरी चॅलेंज टॉप गेमर्...\nGalaxy M30sच्या सिंगल चार्जवर ३७०० किमी\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी के..\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच..\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रि..\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय ..\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत को..\nआसामः दोन अपत्य असेल तरच सरकारी न..\nमी मोदी विरोधी असल्याचा मीडियाचा ..\nबिग बॉस १३संकटात; सरकारची राहणार नजर\nसर्वाधिक वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिग बॉसवर आता सरकारची नजर असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसमुळं समाजात अश्लीलता पसरत असल्याचा आरोप करत हा कार्यक्रम तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.\nतीन मिनिटांचे अडीच हजार\nविधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात रॅली, प्रचारसभेसह व्हिडीओवर सर्वच उमेदवारांनी विशेष भर दिला असून, त्यासाठी मतदारांच्या मानसिकतेचाही अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार अवघ्या तीन मिनिटांचे अडीच हजार रुपये, तर फेसबुकवर शेकडो व्ह्यूजकरिता ७८ रुपये मोजले जात आहेत.\nदसऱ्याच्या आनंदावर विरजण; वाहतूक पोलिसही सापडेनाम टा विशेष प्रतिनिधी, नागपूरविजयादशमीच्या आनंदावर मंगळवारी शहरातील ट्राफिक जामने विरजण घातले...\nएक जोड शूज घेण्याइतकेही पैसे नसायचे: बुमराह\nजसप्रीत बुमराह हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चमकता तारा आहे. आयसीसी क्रमवारीत त्याने अव्वल स्थानी झेप घेतली आहे. आपल्या भेदक गोलंदाजीने त्याने यशोशिखर गाठले असले तरी त्याचा येथपर्यंतचा प्रवास प्रचंड संघर्षाचा राहिला आहे.\nशाओमीला ५ वर्ष पूर्ण, ग्राहकांना मिळणार हे गिफ्ट\nस्मार्टफोनच्या बाजारात टॉपवर असलेल्या शाओमी कंपनीला भारतात व्यापार करून पाच वर्ष पूर्ण होत आहेत. पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स देऊ केल्या आहेत. पहिल्यांदा कस्टमर्सला फॅन म्हणत शाओमीनं कम्युनिटी ट्रेंड सुरू केला आहे. ग्राहकांना शाओमी कंपनी स्वस्तात फोन देणार आहे. रेडमी ८ च्या लाँचसोबत ५०० कोटी रुपयांचा फायदा ग्राहकांना पोहोचवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.\nआधुनिक शस्त्रांच्या पूजेसह नांदी\nलॅपटॉप, सोशल माध्यमांचे दसऱ्याला पूजनम टा...\n'या' सोशल मीडियावरून कंपन्यांची नोकर भरती\nइंटरनेट आणि स्मार्टफोनच्या जमान्यात नोकर भरतीची पद्धत बदलली आहे. असंख्य कंपन्या आता सोशल मीडियावरून नोकर भरती करीत असल्याची माहिती समोर आली आहे. इंस्टाग्राम आणि ट्विटर यासारख्या सोशल मीडियावरून नोकर भरती केली जात आहे. मार्केटमधील टॅलेंट शोधण्यासाठी जाहिरात देण्याची गरज कंपन्यांना आता वाटत नाही. जाहीरातीवर खर्च करण्यापेक्षा सोशल मीडियावरून होतकरू आणि क्रिएटिव तरूण शोधण्याचा प्रयत्न कंपन्यांनी सुरू केला आहे.\nमोबाइलवर गेम खेळत रात्री झोपला; सकाळी मृत्यू\nगेम खेळताना बॅटरी संपणार या भीतीपोटी मोबाइलला चार्जिंग लावून गेम खेळणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रात्री गेम खेळत असताना या तरुणाला झोप लागल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. सकाळी कुटुंबातील व्यक्तीनं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा रात्रीच्याच सुमारास मृत्यू झाला होता.\n'बिग बॉस १३' बंद करण्याची प्रेक्षकांची मागणी\nसर्वाधिक वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून प्रसिद्ध असलेला बिग बॉस कार्यक्रम बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सोशल मीडियावरही बिग बॉस १३चा विरोध करण्यात येत आहे. #UnsubscribeColoursTV, #Boycott_BigBoss, #JehadFelataBigBoss असे हॅशटॅगही ट्रेंड कालपासून ट्रेंड होत आहेत.\n‘एमएमआरसीएल’ने लावली २४,००० झाडे\nएकीकडे आरेमधील २,७०० झाडे तोडण्याच्या मुद्द्यावरून रणकंदन सुरू असतानाच मुंबईभर २४ हजार झाडे लावल्याचे मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) म्हटले आहे. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी ट्विटवर ही माहिती दिली आहे.\nरोमँटिक सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी\nआपल्या संवेदनशील अभिनयानं नवाजुद्दीन सिद्दीकीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तो ज्या सिनेमांमध्ये काम करतो, तिथे आपल्या अभिनयाची छाप पाडतोच. आता त्याच्या अभिनयाचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. 'बोले चुडिया' हा त्याचा नवा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.\nविमानातील ऑम्लेटमध्ये निघाली अंड्याची टरफले\nविमानाच्या बिझनेस क्लासमधून प्रवास करताना ऑर्डर केलेल्या ऑम्लेटमध्ये अंड्याची टरफले निघाल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्याबाबत हा प्रकार घडला असून, त्यांनी या प्रकाराची नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे तक्रार केली आहे.\n'ईव्हीएम' आणि 'व्हीव्हीपॅट'संबंधी नकारात्मक पोस्ट करणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे...\n'ईव्हीएम' आणि 'व्हीव्हीपॅट'संबंधी नकारात्मक पोस्ट करणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे...\nग्रेटा थुनबर्ग लहानपणापासून ऐकत होती, जंगलतोड, विविध प्रकारचं वायू प्रदूषण, अनिर्बंध औद्योगिकरण यांच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. हे तिच्या कानावर पडत होतं तसं आपल्याही पडत होतं. पण तुम्हाला-आम्हाला अस्वस्थ होण्यापलीकडे काही करावंसं वाटत नसलं, तरी ग्रेटाला स्वस्थ बसवलं नाही.\nआभासी व्यक्तीचे व्यक्त होणे\n'द सोशल नेटवर्क' हा हॉलिवूड चित्रपट आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल हा चित्रपट मार्क झुकरबर्ग याच्या फेसबुक शोधावर आधारलेला आहे...\nसोशल मीडियावर खाकीचा ‘वॉच’\nनिवडणूक काळात अफवा पसरविणारे येणार 'रडार'वर; व्हॉट्सअॅप अॅडमिनना धाडल्या नोटिसाम टा...\nआरे मेट्रो कारशेड प्रकरणी शुक्रवारी सकाळी निकाल आल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास झाडे तोडायला सुरुवातही करण्यात आली. इलेक्ट्रिक करवतीने झाडे तोडली जात असताना नागरिकांपर्यंत आवाज आणि माहिती पोहोचल्याने रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी आरे मेट्रो कारशेडच्या जवळ गर्दी केली.\nडिजिटल मार्केटिंगची भुरळकरिअरच्या दृष्टीने वाढतोय कलहर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टरडिजिटल शिक्षणाच्या युगात ई-बुक आणि ई- लर्निंग मोठ्या प्रमाणात ...\nपुलवामात चार तास चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nतिवारी हत्या: राजस्थान बॉर्डरवरून दोघांना अटक\n'ब्रह्मोस'ने भेदले ३०० किलोमीटरवरील लक्ष्य\nमोदी ब्रिटन, अमेरिकेच्या माजी पंतप्रधानांना भेटले\nBCCIमध्ये 'दादा'गिरी; उद्यापासून गांगुलीकडे सूत्रे\nराज्यात विधानसभेसाठी ६१.१३ टक्के मतदान\nअतिरेक्यांचा गोळीबार; लष्कराचा अधिकारी शहीद\nपीएमसीच्या खातेदारांचा पैसा सुरक्षित: आरबीआय\nसोशल मीडियाचा दुरुपयोग; जानेवारीत नवे नियम\nलागोपाठ तीन पराभवांनी मनोबल खचलं: डुप्लेसी\nभविष्य २२ ऑक्टोबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.khabarbat.com/p/on-line-shop.html", "date_download": "2019-10-22T22:42:48Z", "digest": "sha1:462M3HCBT4CQ5D4XWCOP4EF6RWZZTCXT", "length": 8119, "nlines": 113, "source_domain": "www.khabarbat.com", "title": "On-line Shop - KhabarBat™", "raw_content": "\n▪ आमच्याकडे आहेत असंख्य व्हरायटी...\n▪ आम्ही खरेदीदारांना संरक्षण देतो...\n▪ दर्जा, क्वालिटी आणि किंमतीत (स्वस्त) आम्ही बेस्ट आहोत...\n▪ फ्री कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा....\n पोलोज अॅण्ड टीजसाठी बेस्ट ऑप्शन\nखालील आवडीच्या वस्तूवर क्लिक करा आणि\nसवलतीच्या दरातील वस्तू बघा\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तास बंद - पुणे (प्रतिनिधी) :- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी (दि. २३) दुपारी १२ ते २ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणा...\nतिवारी हत्या: राजस्थान बॉर्डरवरून दोघांना अटक - हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी आज पाचव्या दिवशी दोन आरोपींना अटक करण्यात एटीएसला यश आले आहे. अशफाक पठाण आणि मोइनुद्दीन पठान ...\nतब्बल २१ वर्षांनी सापडले चंद्रपूरचे बेपत्ता वनरक्षक - ललीत लांजेवार/नागपूर: लाखोंच्या संख्येत आयोजित कार्यक्रमात किव्...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nबाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर ITD विभागाची धाड\nखाली हात परतले अधिकारी ललित लांजेवार: चंद्रपूर-वणी -आर्णी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या चंद्रपूर ...\nहंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात;२ जवान ठार\nललित लांजेवार/नागपूर : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंस��ाज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात चंद्...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/entertainment/8220/entertainment-bollywood-ms-dhoni-ziva-dhoni-ranveer-singh-glasses.htm", "date_download": "2019-10-22T22:03:55Z", "digest": "sha1:TEATST2PCTORHCAX52KK5TXJI7ZBRDNG", "length": 15560, "nlines": 130, "source_domain": "maharashtranews.com", "title": "रणवीरने माझा गॉगल का घातलाय ? धोनीच्या लेकीचा प्रश्न | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nरणवीरने माझा गॉगल का घातलाय \nBy एम न्यूज टीम (author)\nलहान मुलं कधी काय बोलतील आणि करतील, याचा काहीच भरोसा नसतो. असाच एक मजेशीर किस्सा भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीसोबत घडला आहे. जीवाने विचारलेल्या प्रश्नाने तो थक्क झाला आणि त्याने हा किस्सा सोशल मीडियावरुन सगळ्यांसोबत एका फोटोसह शेअर केला.\nहेही वाचा - 'शरद पवारांना राजकारणातून कायमची विश्रांती देणार'\nधोनीने शेअर केलेल्या फोटोत जीवाने रणवीर सिंह सारखाच गॉगल घातलेला दिसतो आहे. यासोबत धोनीने लिहिले की, जीवाला असे वाटले की रणवीरने तिचा गॉगल का घातला. म्हणून तिने तिचा गॉगल शोधला आणि शेवटी म्हणाली, \"माझा गॉगल तर माझ्याकडेच आहे.\" 'आत्ताची मुले वेगळी आहेत, साडेचार वर्षांचा असताना मला हे कळालंही नसतं की, माझा गॉगल कोणासारखा तरी आहे. मला खात्री आहे पुढच्या वेळी जेव्हा ती रणवीरला भेटेल, तेव्हा ती त्याला म्हणेल तुझ्यासारखाच गॉगल माझ्याकडेही आहे.\nधोनीच्या या पोस्टवर रणवीरने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की ''हाहाहाहा, फॅशनिस्टा Z''\nदरम्यान, नुकताच झालेल्या एले ब्युटी अवॉर्डसमध्ये रणवीरने काळा कोट, काळी टोपी आणि स्टाइलिश गॉगल घातला होता. त्यांचा हाच फोटो बघून रणवीरनं तो गॉगल जीवाच्या स्टाईलमधून प्रेरणा घेऊन घातल्याचा दावा धोनीच्या मुलीनं केला आह���.\nताज्या मराठी बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचा महाराष्ट्र पहा फक्त एका क्लिक वर, जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप. मराठी बातम्या व घडामोडींसाठी फेसबुक पेजला लाईक करा,आणि ट्विटर फाॅलो करा.\nचित्रपट, नाटक, मालिका, वेब सीरिज यांचं आकर्षण नाही, असं सांगणारी व्यक्ती आता शोधूनही सापडणार नाही. आपलं बॉलिवुड तर आता प्रत्येकाच्या घराघरातच पोचलं आहे. या बॉलिवुडची बित्तंबातमी, लेख, मुलाखती, गॉसिप्स आदींचा भरगच्च मजकूर या विभागात प्रसिद्ध होणार आहे. कलावंतांच्या खासगी जीवनाबद्दल सर्वसामान्यांना प्रचंड कुतूहल असतं. हे कलाकार काय खातात, कुठं हॉटेलिंगला जातात, जिममध्ये हे कोणते व्यायामप्रकार करतात यापासून त्या मंडळींच्या लिंकअप्सची खुसखुशीत माहितीदेखील आम्ही या सेक्शनमध्ये देणार आहोत. नवीन चित्रपटांबद्दल सर्वांनाच कुतूहल असतं. म्हणूनच आमच्याकडची समीक्षकांची टीम प्रत्येक नवीन हिंदी-मराठी चित्रपटाचं रसग्रहण करणार आहेत. तसेच केवळ समीक्षकांच्या मतांवरच आपल्या वाचकांनी विसंबून राहू नये यासाठी आम्ही सध्या पब्लिक रिव्ह्यूदेखील प्रसिद्ध करीत आहोत. जेणेकरून वाचकांना एखादा चित्रपट आपण पाहावा की नाही, याचा निर्णय़ घेणे सोपे होणार आहे.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\n0 Response(s) to “रणवीरने माझा गॉगल का घातलाय \nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nलेखिकेच्या भूमिकेत मधुरा वेलणकर, दसऱ्याला पुस्तकाचं प्रकाशन\nनवज्योत सिंह सिद्धूच्या लेकीच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर तापले वातावरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://mahatribal.gov.in/1051/1220/Website-Monitoring-Policy", "date_download": "2019-10-22T21:24:38Z", "digest": "sha1:HXQFQXF6W46A5VOAVYB44V4ULWJL2TS6", "length": 2429, "nlines": 52, "source_domain": "mahatribal.gov.in", "title": "संकेतस्थळ संनियंत्रण धोरण", "raw_content": "\nआदिवासी विभाग आयुक्तालय महाराष्ट्र शासन\nए टी सि नाशिक\nए टी सि ठाणे\nए टी सि अमरावती\nए टी सि नागपूर\nपाणी पुरवठा व स्वच्छता\nमहिला व बाल कल्याण पोषण\nकामगार आणि कामगार कल्याण\nए टी सि कार्यालये\nतुम्ही आता येथे आहात :\nएकूण दर्शक: ३८६५५८ आजचे दर्शक: ३३\n© आदिवासी विभाग आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थ��� आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nbleway.com/mr/faucets/", "date_download": "2019-10-22T22:08:07Z", "digest": "sha1:LOZCULBWBXCKY6V3JH6AFWUFFTLPG7OZ", "length": 3757, "nlines": 150, "source_domain": "www.nbleway.com", "title": "Faucets कारखाने | चीन faucets उत्पादक, पुरवठादार", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nएस-084 जड काच फ्रेम साठी घन जस्त धातूंचे मिश्रण हँडल ...\nएस-050 जस्त धातूंचे मिश्रण घन स्नानगृह शंकूच्या आकाराचे बॅक-टू-BAC ...\nHS014 शॉवर दार सुटे, काच दार पार सरकता ...\nHS011 शॉवर दार रोलर्स, कुंपण दार ग्रॅम सरकता ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनिँगबॉ Leway उत्पादन लि.\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}
+{"url": "http://viveksindhu.com/home/showmore/jobs", "date_download": "2019-10-22T22:09:44Z", "digest": "sha1:XUDDRCO6V3QZFPRBOGFWZ2XUKEW5S4FE", "length": 118986, "nlines": 227, "source_domain": "viveksindhu.com", "title": "Latest Marathi News | Latest top marathi news | Live Beed District News | Daily Vivek Sindhu - विवेक सिंधु", "raw_content": "\nकोंकण रेल्वेत १०० जागांसाठी भरती\nVSNN : • ट्रॅकमन - ५० जागा • असिस्टंट पॉइंट्समन - ३७ जागा • खलासी इलेक्ट्रिकल - २ जागा • खलासी S &T - ८ जागा • खलासी मेकॅनिकल - ३ जागा शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ सप्टेंबर २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/bicF12 • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/ZMQp3C\nभारतीय रिझर्व्ह बँकेत ६० जागांसाठी भरती\nVSNN : • फायनान्स - १४ जागा शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह अर्थशास्त्र / वाणिज्य पदव्युत्तर पदवी / एमबीए (Finance) / PGDM आणि ३ वर्षाचा अनुभव • डेटा अॅनालिटिक्स - १४ जागा शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह एमबीए (Finance) / M.Stat आणि ३ वर्षाचा अनुभव • रिस्क मॉडेलिंग - १२ जागा शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह एमबीए (Finance) / M.Stat आणि ३ वर्षाचा अनुभव • फॉरेन्सिक ऑडिट - १२ जागा शैक्षणिक पात्रता - सीए / आयसीडब्ल्यूए आणि ३ वर्षाचा अनुभव • प्रोफेशनल कॉपी एडिटिंग - ४ जागा शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव • ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट - ४ जागा शैक्षणिक पात्रता - मानव संसाधन व्यवस्थापन/कर्मचारी व्यवस्थापन/औद्योगिक संबंध / श्रम कल्याण पदव्युत्तर पदवी/ पीजी डिप्लोमा आणि ३ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१८ रोजी २४ ते ३४ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) परीक्षा - २९ सप्टेंबर २०१८ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ सप्टेंबर २०१८ अधिक माहितीसाठी - https://goo.gl/wZwdJp ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/N9pk71\nइंडियन बँकेत ४१७ प्रोबेशनरी ऑफिसर भरती\nVSNN : • प्रोबेशनरी ऑफिसर (PO) [PGDBF] शैक्षणिक पात्रता - पदवीधर वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) परीक्षा आणि प्रवेशपत्र - पूर्व परीक्षा प्रवेशपत्र - २४ सप्टेंबर २०१८ पूर्व परीक्षा - ६ ऑक्टोबर २०१८ मुख्य परीक्षा प्रवेशपत्र - २२ ऑक्टोबर २०१८ मुख्य परीक्षा - ४ नोव्हेंबर २०१८ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २७ ऑगस्ट २०१८ अधिक माहितीसाठी - https://goo.gl/yuwLmi ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/HL27Ay\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती\nVSNN : • सहायक विधी सल्लागार - १ जागा शैक्षणिक पात्रता - विधी शाखेची पदवी किंवा समतुल्य आणि ७ वर्षाचा अनुभव • लघु-टंकलेखक - १४ जागा शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, लघुलेखन ८० श.प्र.मि. व टंकलेखन ४० श.प्र.मि. वयोमर्यादा - २४ ऑगस्ट २०१८ रोजी ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २४ ऑगस्ट २०१८ अधिक माहितीसाठी - https://goo.gl/osBeP4 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/Kk7k2q\nमहाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात ‘इंजिनिअर’ची भरती\nVSNN : • एक्झिक्युटिव इंजिनिअर - ८ जागा शैक्षणिक पात्रता - सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी, वाहतूक / स्ट्रक्चरल / ब्रिज / महामार्ग पदव्युत्तर पदवी आणि ७ वर्षांचा अनुभव • डेप्युटी इंजिनिअर - १२ जागा शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि ५ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा - १ जून २०१८ रोजी २१ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट] ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २७ ऑगस्ट २०१८ अधिक माहितीसाठी - https://goo.gl/stwFFu ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/JXZcba\nमहाराष्ट्र गृहनिर्माण विभागात भरती\nVSNN : • निम्नश्रेणी लघुलेखक - ४ पदे शैक्षण���क पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि., टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी • लिपिक टंकलेखक – १० पदे शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी • प्रोसेस सर्व्हर – ५ पदे शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी • शिपाई – ८ पदे शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण वयोमर्यादा - १ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे नोकरी ठिकाण - पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती प्रवेशपत्र - १४ सप्टेंबर २०१८ पासून परीक्षा (CBT) - २२ किंवा २३ सप्टेंबर २०१८ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २९ऑगस्ट २०१८ अधिक माहितीसाठी - https://goo.gl/S5KwRU ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/Yf5Gow\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये १४७ जागांसाठी भरती\nVSNN : • इलेक्ट्रॉनिक्स - ८१ जागा • मेकॅनिकल - ५० जागा • इलेक्ट्रिकल - ३ जागा • कॉम्प्युटर सायन्स - १३ जागा शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी बीई / बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन / टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स / आयटी / इन्फॉर्मेशन सायन्स आणि ६ महिने अनुभव वयोमर्यादा - १ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३० ऑगस्ट २०१८ • अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2OCfO9Y • ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2Bg4oqF\nकेंद्रीय विद्यालय संघटन मध्ये ८३३९ जागांसाठी भरती\nVSNN : • प्राचार्य - ७६ जागा शैक्षणिक पात्रता - पदवीधर/ पदव्युत्तर पदवी /बी.एड वयोमर्यादा - ३० सप्टेंबर २०१८ रोजी, ३५ ते ५० वर्षे • उपप्राचार्य - २२० जागा • शैक्षणिक पात्रता - पदवीधर/ पदव्युत्तर पदवी /बी.एड वयोमर्यादा - ३० सप्टेंबर २०१८ रोजी, ३५ ते ४५ वर्षे • शिक्षक पदव्युत्तर (PGT) - ५९२ जागा शैक्षणिक पात्रता - पदवीधर/ पदव्युत्तर पदवी /बी.एड वयोमर्यादा - ३० सप्टेंबर २०१८ रोजी, ३५ ते ४० वर्षे • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) - १९०० जागा शैक्षणिक पात्रता - पदवीधर/ पदव्युत्तर पदवी /बी.एड वयोमर्यादा - ३० सप्टेंबर २०१८ रोजी, ३५ वर्षे • ग्रंथपाल - ५० जागा शैक्षणिक पात्रता - पदवीधर/ पदव्युत��तर पदवी /बी.एड वयोमर्यादा - ३० सप्टेंबर २०१८ रोजी, ३५ वर्षे • प्राथमिक शिक्षक - ५३०० जागा शैक्षणिक पात्रता - पदवीधर/ पदव्युत्तर पदवी /बी.एड वयोमर्यादा - ३० सप्टेंबर २०१८ रोजी, ३० वर्षे • प्राथमिक शिक्षक (संगीत) - २०१ जागा शैक्षणिक पात्रता - पदवीधर/ पदव्युत्तर पदवी /बी.एड वयोमर्यादा - ३० सप्टेंबर २०१८ रोजी, ३० वर्षे • ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - २४ ऑगस्ट २०१८ • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १३ सप्टेंबर २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/yS3DfU • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/Wy4KdJ\nभारतीय विमानतळ प्राधिकरणात दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष भरती\nVSNN : · सिनिअर असिस्टंट (Accounts) - २ जागा शैक्षणिक पात्रता - बी.कॉम, कॉम्प्युटर ट्रेनिंग कोर्स आणि २ वर्षाचा अनुभव · सिनिअर असिस्टंट (Steno) - १ जागा शैक्षणिक पात्रता - पदवीधर, टाइपिंग ८०/४०श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव · असिस्टंट (Office) - ४ जागा शैक्षणिक पात्रता - पदवीधर पदवी, टाइपिंग ४० श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव · ज्युनिअर असिस्टंट (Drg-Civil) - १ जागा शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, आयटीआय (सिव्हील ड्राफ्ट्समनशिप) आणि २ वर्षाचा अनुभव · ज्युनिअर असिस्टंट(Drg-Elect) - १ जागा शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रिकल आणि मॅकेनिक ड्राफ्ट्समनशिप) आणि २ वर्षाचा अनुभव · ज्युनिअर असिस्टंट(ACR) - १ जागा शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, आयटीआय (AC & Reff.) आणि २ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा - ३१ मे २०१८ रोजी १८ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) · ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ जुलै २०१८ · अधिक माहितीसाठी - https://goo.gl/E8Zm3Z · ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/FEqvjy\nमध्य रेल्वेत २५७३ ‘अप्रेन्टिस’ची भरती\nVSNN : • मुंबई क्लस्टर - १७९९ जागा कॅरेज व वॅगन (कोचिंग) वाडीबंदर - २५८ कल्याण डिझेल शेड - ५३ कुर्ला डिझेल शेड - ६० Sr.DEE(TRS) कल्याण - १७९ Sr.DEE (TRS) कुर्ला - १९२ परेल वर्कशॉप - ४१८ माटुंगा वर्कशॉप - ५७९ S & T वर्कशॉप, भायखळा - ६० • भुसावळ क्लस्टर - ४२१ जागा कॅरेज व वॅगन डेपो - १२२ इलेक्ट्रिक लोको शेड - ८० इलेक्ट्रिक लोकोमोटिव वर्कशॉप - ११८ मनमाड वर्कशॉप - ५१ टीएमडब्ल्यू नाशिक रोड - ५० • पुणे क्लस्टर - १५२ जागा कॅरेज व वॅगन डेपो - ३१ डिझेल लोको शेड - १२१ • नागपूर क्लस्टर - १०७ जागा इलेक्ट्रिक लोको शेड, अजनी - ४८ कॅरेज व वॅगन डेपो - ५९ • सोलापूर क्��स्टर - ९४ जागा कॅरेज आणि वॅगन डेपो - ७३ कुर्डुवाडी वर्कशॉप – २१ शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २५ जुलै २०१८ अधिक माहितीसाठी - https://goo.gl/hc4QSm ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/P3StEQ\nराष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लि.(RCFL) मध्ये ‘ऑपरेटर ट्रेनी’ पदांची भरती\nVSNN : • ऑपरेटर ट्रेनी - ५० जागा शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह बी.एससी (केमिस्ट्री) किंवा केमिकल इंजिनियरिंग / टेक्नोलॉजी डिप्लोमा वयोमर्यादा - १ जून २०१८ रोजी २७ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १४ जुलै २०१८ • अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2lDbkDo • ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2tIeBoH\n(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ८६ जागांसाठी भरती\nVSNN : • डेप्युटी इंजिनिअर - ८६ जागा शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी बीई/ बी.टेक किंवा AMIE/ AMIETE आणि १ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा - १ जून २०१८ रोजी २६ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • लेखी परीक्षा - १९ ऑगस्ट २०१८ • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ११ जुलै २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/8gNJRq • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/7qX1gX\nगोवा नेव्हल एरिया हेडक्वार्टर येथे ‘ड्रायव्हर’ पदांची भरती\nVSNN : • सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर - २४ जागा शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, अवजड वाहनचालक परवाना आणि २ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा - १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ जुलै २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/oXAjBZ • ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2IpHcEq\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जालना येथे विविध पदांची भरती\nVSNN : • प्रभाग समन्वयक - ४३ जागा शैक्षणिक पात्रता - बीएसडब्ल्यू / बी.एससी अॅग्रिकल्चर / एमएसडब्ल्यू / एमबीए / पीजी (Rural Development/ Rural Management) आणि ३वर्षाचा अनुभव • प्रशासन / लेखा सहाय्यक - ८ जागा शैक्षणिक पात्रता - वाणिज्य शाखेतील पदवी, मराठी टायपिंग ३० श.प��र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., एमएस-सीआयटी, टॅली आणि ३ वर्षाचा अनुभव • डाटा एंट्री ऑपरेटर - ८ जागा शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. , एमएस-सीआयटी आणि ३ वर्षाचा अनुभव • शिपाई - ६ जागा शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण आणि ३ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा - १ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सूट) • लेखी परीक्षा - २२ जुलै २०१८ • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ४ जुलै २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/f4fhTu • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/h1FrCK\nसंरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘सायंटिस्ट’ पदांची भरती\nVSNN : • सायंटिस्ट ’B’ (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) - १९ जागा शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी बीई / बी.टेक (मेकॅनिकल) आणि GATE वयोमर्यादा - ६ जुलै २०१८ रोजी २८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ जुलै २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/QF3gyw • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/pYqW8b\nइंडियन ऑईल मध्ये भरती\nVSNN : • ज्युनिअर ऑपरेटर (एव्हिएशन) ग्रेड I - ५० जागा शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह १२ वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना आणि १ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा - १८ ते २६ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • लेखी परीक्षा - ५ ऑगस्ट २०१८ • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ जुलै २०१८ • अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2HBQBsr • ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/1P7kXnd\nपॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये UGC-NET2018 द्वारे ‘एक्झिक्युटिव्ह ट्रेनी’\nVSNN : • एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (HR) - २५ जागा शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा/एमबीए (HR/ Personnel Management & Industrial Relations/ Social Work/ HRM and Labour Relations/ Labour and Social Welfare) वयोमर्यादा - ३१ जुलै २०१८ रोजी २८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे तर अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सूट) • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ जुलै २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/mkttxb • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/dYqFiw\n'LIC' चे विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान - २५ जागा\nअंबाजोगाई : भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान •••••••••••••••••••••••••••••••••••••• (केज, धारूर, अंबाजोगाई, परळी) .. भा���तीय जीवन विमा महामंडळ (LIC) मध्ये केज, धारूर, अंबाजोगाई आणि परळी या तालुक्यांसाठी २५ विमा प्रतिनिधींची नेमणूक करण्यात येणार आहे. इच्छुकांनी रविवार, दि. १५ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत खालील ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहावे. ▪ आवश्यक कागदपत्रे : इयत्ता १० वी ची सनद, १२ वी ची गुणपत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्ड, २ फोटो ▪ मुलाखतीचे ठिकाण : “जीवन ज्योती\" LIC कार्यालय, परळी रोड, अंबाजोगाई. ▪ अधिक माहितीसाठी संपर्क साधा : दत्तासाहेब रा. सावंत (विकास अधिकारी, LIC अंबाजोगाई) ▪ मोबाईल : 9588676101\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगात विविध १०८२ जागांसाठी भरती\nVSNN : दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट- क - ३३ जागा • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक • शारीरिक पात्रता – पुरुष – उंची – १६५ से.मी. (अनवाणी) छाती – ७९ से.मी. फुगवून ५ से.मी. महिला – उंची – १५५ से.मी (अनवाणी ) वजन – ५० किलो • वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) कर सहायक गट - क – ४७८ जागा • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. आवश्यक • वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) लिपिक टंकलेखक (मराठी) गट क - ३१६ जागा • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आवश्यक • वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १९ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) लिपिक टंकलेखक (इंग्रजी) गट क - ३५ जागा • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी व इंग्रजी ४० श.प्र.मि. आवश्यक • वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १९ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ एप्रिल २०१८ • परीक्षा शुल्क – अमागासवर्गीय उमेदवारांसाठी ३७४ रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांठी २७४ आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी २४ रुपये परीक्षा शुल्क. • पूर्व परीक्षा दिनांक - १० जून २०१८ • परीक्षा केंद्र - महाराष्ट्रातील ३७ जिल्ह्याचे ठिकाण • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/vwkF9P • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/Rh9NvE\nराष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत ६२ जागांसाठी भरती\nVSNN : सायंटिस्ट ‘बी’ (इलेक्ट्रॉ��िक्स) - २१ जागा सायंटिस्ट ‘बी’ (कॉम्पुटर सायन्स) - ३५ जागा सायंटिस्ट ‘बी’ (जिओ-इंफॉर्मेटिक्स) - ६ जागा • शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी / पदवी आवश्यक • वयोमर्यादा - १४ एप्रिल २०१८ रोजी ३० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना शासकीय नियमानुसार आरक्षण) • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ एप्रिल २०१८ • अधिक माहितीसाठी – https://goo.gl/FnrYV7 • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/74GmuV\nकोकण रेल्वेत ६५ जागांसाठी भरती\nVSNN : इलेक्ट्रिशिअन- III /इलेक्ट्रिकल - ३८ जागा • शैक्षणिक पात्रता - १० वी आणि आयटीआय उत्तीर्ण (इलेक्ट्रिशिअन/वायरमन/मेकॅनिक एचटी, एलटी उपकरण आणि केबल जॉइंटिंग/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) किंवा सीसीएए आवश्यक • वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत ) इलेक्ट्रिकल सिग्नल आणि टेलिकॉम मेंटेनर (ईएसटीएम)- III - २७ जागा • शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रिशिअन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकवायरमन) किंवा सीसीएए आवश्यक • वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत ) • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ एप्रिल २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/ahtix4 • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/pTxPnb\nभारतीय स्टेट बँकेत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदाच्या ११९ जागा\nVSNN : • स्पेशल मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह : ३५ जागा शैक्षणिक अर्हता : सीए/आयसीडब्ल्युए/एसीएस/एमबीए (फायनान्स) किंवा पीजी डिप्लोमा (फायनान्स) तसेच ५ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ३० ते ४० वर्षे (एससी/एसटी ५ वर्षे सूट, ओबीसी ३ वर्षे सूट) • डेप्युटी जनरल मॅनेजर (लॉ): १ जागा शैक्षणिक अर्हता : विधी विभागाची पदवी तसेच १७ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ४२ ते ५२ वर्षे (एससी/एसटी ५ वर्षे सूट, ओबीसी ३ वर्षे सूट) • डेप्युटी जनरल मॅनेजर (लॉ): १ जागा शैक्षणिक अर्हता : विधी विभागाची पदवी तसेच १७ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ४२ ते ५२ वर्षे (एससी/एसटी ५ वर्षे सूट, ओबीसी ३ वर्षे सूट) • डेप्युटी जनरल मॅनेजर (लॉ): ८२ जागा शैक्षणिक अर्हता : विधी विभागाची पदवी तसेच ४ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : २५ ते ३५ वर्षे (एससी/एसटी ५ वर्षे सूट, ओबीसी ३ वर्षे सूट) • नियुक्तीचे ठ���काण : संपूर्ण भारत • परीक्षा शुल्क : खुला आणि इमाव रु. ६००/-, एससी/एसटी/अपंग रु. १००/- • अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ७ एप्रिल २०१८ • अधिक माहितीसाठी – https://goo.gl/e7j4VM • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/HkpX6q\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र वन आणि कृषी सेवा पूर्व परीक्षा– २०१८\nVSNN : • सहाय्यक वन रक्षक - ५ जागा शैक्षणिक पात्रता - वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ कृषि/ इंजिनिअरिंग पदवी वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • वनक्षेत्रपाल - २१ जागा शैक्षणिक पात्रता - वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ कृषि/ इंजिनिअरिंग पदवी वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • नियुक्तीचे ठिकाण – औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– ४ एप्रिल २०१८ • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३७४ रुपये आणि अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांठी २७४ रुपये • परीक्षा – २४ जून २०१८ • अधिक माहितीसाठी – https://goo.gl/q9nJdb • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/Rh9NvE\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये १०९ जागांसाठी भरती\nVSNN : • सायंटिस्ट ‘ब’ श्रेणी – १०९ जागा मेकॅनिकल - ३१ जागा मेटलर्जिकल - १० जागा सिव्हील - ८ जागा इलेक्ट्रिकल - १० जागा इलेक्ट्रॉनिक्स - १७ जागा केमिकल - १२ जागा फूड टेक्नोलॉजी - ५ जागा मायक्रोबायोलॉजी - १३ जागा टेक्सटाइल आणि फायबर सायन्स - ३ जागा • शैक्षणिक पात्रता - मायक्रोबायोलॉजी - ६०% गुणांसह बीई/ बी.टेक (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५०% गुण आवश्यक) उर्वरित पदे - ६०% गुणांसह मायक्रोबायोलॉजी पदव्युत्तर पदवी (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५०% गुण आवश्यक) • वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • नियुक्तीचे ठिकाण - दिल्ली • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७५० रुपये तर अनुसूचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी परीक्षा शुल्क नाही • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २ एप्रिल २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/DqtPkx • ऑनलाईन अर्जा��ाठी - https://goo.gl/OhqEoh\nनाबार्डमध्ये (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) ९२ जागांसाठी भरती\nVSNN : • सहायक व्यवस्थापक श्रेणी अ - ९२ जागा खुला - ४६ जागा पशुसंवर्धन - ५ जागा सनदी लेखापाल (सीए) - ५ जागा अर्थशास्त्र - ९ जागा पर्यावरणीय अभियांत्रिकी - २ जागा फुड प्रोसेसिंग/फुड टेक्नॉलॉजी – ४ जागा वनीकरण (फॉरेस्ट्री) - ४ जागा लँड डेव्हलपमेंट (सॉईल सायन्स)/ कृषी - ८ जागा लघु पाटबंधारे (वॉटर रिसोर्सेस) - ६ जागा समाजकार्य - ३ जागा • शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवी/ एमबीए/ पी.जी डिप्लोमा (अनुसूचित जाती, जमाती तसेच अपंग उमेदवारांना ४५% गुण) • वयोमर्यादा - १ मार्च २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • परीक्षा - पूर्व - १२ मे २०१८, मुख्य - ६ जून २०१८ • नियुक्तीचे ठिकाण – मुंबई • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ एप्रिल २०१८ • परिक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ८०० रुपये तर अनुसूचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी १५० रुपये परीक्षा शुल्क • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/Z54NtT • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/AGBf2v\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा – २०१८\nVSNN : कृषि उपसंचालक – ४ जागा कृषि अधिकारी – ६६ जागा • शैक्षणिक पात्रता - कृषि/कृषि अभियांत्रिकी/उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य. • वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • नियुक्तीचे ठिकाण – औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– २७ मार्च २०१८ • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३७४ रुपये आणि अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांठी २७४ रुपये • परीक्षा - २० मे २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/SJe2nE • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/Rh9NvE\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १२२३ जागांसाठी भरती\nVSNN : उपनिरीक्षक(जनरल ड्यूटी) (केंद्रीय सशस्त्र पोलिस दल) - १०७३जागा उपनिरीक्षक (दिल्ली पोलीस) - १५० जागा • शैक्षणिक पात्रता – पदवीधर • वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते २५ (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • परीक्षा – ६ ते १० जून २०१८ • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ एप्रिल २०१८ • अधिक माहितीसाठी – https://goo.gl/ZFHXd3 • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/t86Pu\nभारतीय रेल्वेत ६२९०७ जागांसाठी महाभरती\nVSNN : पदाचे नाव - • हेल्पर • ट्रॅक मेंटेनर • हॉस्पिटल अटेंडंट • असिस्टंट पॉइंट्समन • गेटमन • पोर्टर/हमाल/स्वीपर कम पोर्टर • पात्रता – १० वी उत्तीर्ण, आयटीआय (एनसीव्हीटी) उत्तीर्ण आवश्यक • वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे ( इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत.) • नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०१८ • संगणक आधारित चाचणी - एप्रिल किंवा मे २०१८ • अधिक माहितीसाठी - https://goo.gl/VQQhuq • ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/cgukvx\n‘कृषि सेवक’ पदाच्या ९०८ जागांसाठी भरती\nVSNN : • अमरावती - ४१ जागा • औरंगाबाद – ९२ जागा • कोल्हापूर - ९० जागा • लातूर - ५० जागा • नागपूर - २१८ जागा • नाशिक - १०८ जागा • पुणे - ९९ जागा • ठाणे - २१० जागा ◆ अर्हता - शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषि पदविका किंवा समतुल्य ◆ वयोमर्यादा – ४ फेब्रुवारी २०१८ रोजी १९ ते ३८ वर्षे (अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) ◆ नियुक्ती ठिकाण – महाराष्ट्र ◆ ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख– १८ फेब्रुवारी ◆ ऑनलाईन परीक्षा – १३, १४ आणि १५ मार्च ◆ परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४०० रुपये तर अनु. जाती, जमातीतील उमेदवारांसाठी २०० रुपये ◆ सविस्तर जाहिरात- goo.gl/7RfsJN ◆ ऑनलाईन अर्ज- goo.gl/t81Yzx\nआयडीबीआय बँकेत ७६० पदांसाठी भरती\nVSNN : पदाचे नाव – एक्झिक्युटिव्ह – ७६० जागा • अर्हता – ६० % गुणांसह पदवीधर (अनुसूचित जाती, जमातीतील तसेच अपंग उमेदवारांना ५५ % गुण) • वयोमर्यादा – १ जानेवारी २०१८ रोजी २० ते २५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • नियुक्तीचे ठिकाण – संपूर्ण भारत • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७०० रुपये तर अनुसुचित जाती, जमाती तसेच अपंग उमेदवारांठी १५० रुपये • पूर्व परीक्षा – १६ एप्रिल ते २१ एप्रिल २०१८ • ऑनलाईन चाचणी – २८ एप्रिल २०१८ • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– २८ फेब्रुवारी २०१८ • अधिक माहितीसाठी- http://bit.ly/2BZSMTL\nइंडियन ऑईलमध्ये ३५० ट्रेड अप्रेन्टिसची भरती\nVSNN : पदाचे नाव - ट्रेड अप्रेन्टिस - २७८ जागा • ���प्रेन्टिस शाखा- फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मशिनिस्ट, अकाऊन्टट • अर्हता – ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण (अनुसुचित जाती, जमातीतील तसेच अपंग उमेदवारांना ४५ % गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक) तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय आवश्यक • वयोमर्यादा – ३१ जानेवारी २०१८ रोजी १८ ते २४ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) पदाचे नाव - टेक्निशिअन अप्रेन्टिस - ७२ जागा • शाखा- मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेन्टेशन, इले. ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स • अर्हता - ५० % गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण (अनुसुचित जाती, जमातीतील तसेच अपंग उमेदवारांना ४५ % गुण आवश्यक) • वयोमर्यादा – ३१ जानेवारी २०१८ रोजी १८ ते २४ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि छत्तीसगड • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– २० फेब्रुवारी २०१८ • अधिक माहितीसाठी - http://bit.ly/2C0Twbe\nभारतीय स्टेट बॅंकेत १२१ स्पेशालिस्ट केडर ऑफिसरची भरती\nबीड : स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर व्यवस्थापक -७६ जागा, मुख्य व्यवस्थापक - ४५ जागा • शैक्षणिक पात्रता - सीए / आयसीडब्लुए/ एसीएस किंवा एमबीए / पीजीडीएम किंवा बी.ई/ बी.टेक किंवा पदवी, पदव्युत्तर पदवी व किमान पाच वर्षाचा अनुभव. • वयोमर्यादा – ३० जून २०१७ रोजी व्यवस्थापक पदासाठी २५ ते ३५ वर्षे, मुख्य व्यवस्थापक पदासाठी २५ ते ३८ वर्षे. (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमाती आणि अंपग उमेदवारांना ५ वर्षे सवलत.) • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ६०० रुपये तर अनुसुचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी १०० रुपये. • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ फेब्रुवारी २०१८. • अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – १२ फेब्रुवारी २०१८. • अधिक माहितीसाठी भेट द्या- https://www.sbi.co.in/careers/\nभारतीय सैन्य दल- एनसीसी स्पेशल एन्ट्री-२०१८\nबीड : एनसीसी स्पेशल एन्ट्री- (पुरुष ५० आणि महिलांसाठी ०५ जागा) • शैक्षणिक अर्हता - ५० % गुणांसह पदवी. किमान २ वर्षे एनसीसीमध्ये सेवा. • वयोमर्यादा- १ जुलै २०१८ रोजी १९ ते २५ वर्षे. • ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ०८ फेब्रुवारी २०१८. • अधिक माहितीसाठी भेट द्या- https://goo.gl/KC3N2J\nपूर्व-मध्य रेल्वेत ‘प्रशिक्षणार्थी’ १८९८ जागांसाठी भरती\nबीड : • अर्हता – ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय आवश्यक • वयोमर्यादा – ३० जानेवारी २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • नोकरीचे ठिकाण - पूर्व मध्य रेल्वे पोलसन कॉम्प्लेक्स, दिघाघाट, पाटणा • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– २८ फेब्रुवारी २०१८ • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी – १०० रुपये तर अनुसुचित जाती, जमाती, महिला व अपंग उमेदवारांठी परीक्षा शुल्क नाही • अधिक माहितीसाठी https://goo.gl/r8t965 या संकेतस्थळाला भेट द्या\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ४४ अभियंत्यांची भरती\nबीड : उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य) - ८ जागा • शैक्षणिक पात्रता - स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (बीई / बी.टेक) आणि किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक • वयोमर्यादा – १५ फेब्रुवारी २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) सहाय्यक अभियंता (स्थापत्य) - ३५ जागा • शैक्षणिक पात्रता - स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (बीई / बी.टेक) • वयोमर्यादा – १५ फेब्रुवारी २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) सहाय्यक अभियंता (स्थापत्य) (महानिर्मिती कार्यरत कर्मचारी) - १ • शैक्षणिक पात्रता - स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (बी.ई / बी.टेक) आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक. • वयोमर्यादा– १५ फेब्रुवारी २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • नियुक्तीचे ठिकाण – महाराष्ट्र • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– १५ फेब्रुवारी २०१८ • परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – ८०० रुपये तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६०० रुपये • अधिक माहितीसाठी भेट द्या- http://bit.ly/2E5qBId\nभारतीय रिझर्व्ह बँकेत दिव्यांगांकरिता २७ जागांसाठी विशेष भरती मोहीम\nबीड : पदाचे नाव – सहायक (Assistant) • अर्हता - कोणत्याही शाखेतील पदवी • वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी १८ ते २८ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) • नियुक्तीचे ठिकाण - संपूर्ण भारत • ऑनल��ईन परीक्षा - पूर्व परीक्षा - ६ एप्रिल २०१८ आणि मुख्य परीक्षा - ७ मे २०१८ • ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : १९ फेब्रुवारी २०१८ • अधिक माहितीसाठी https://goo.gl/huqPf4 / www.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्या.\nभारतीय स्टेट बँकेमध्ये ज्युनियर असोशिएट (कस्टमर सपोर्ट अॅण्ड सेल्स) पदांच्या ८,३०१ जागा\nबीड : शैक्षणिक अर्हता : दि. १ जानेवारी २०१८ रोजी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०१८ रोजी २० ते २८ वर्षे. (कमाल वयोमर्यादा इमाव – ३१ वर्षे, अजा/अज – ३३ वर्षे, विकलांग – ३८/४१/४३ वर्षापर्यंत) परीक्षा शुल्क – रु. ६००/- ऑनलाइन पद्धतीने. (अजा/अज/विकलांग/माजी सनिक – रु. १००/-). अंतिम तारख : दि. १० फेब्रुवारी २०१८ परीक्षा केंद्र – महाराष्ट्रात अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, रत्नागिरी, सांगली, सातारा. अधिक माहिती तसेच ऑनलाइन अर्ज : https://bank.sbi.careers किंवा https://www.sbi.co.in/careers या संकेतस्थळावर उपलब्ध.\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम, मुंबई येथे विविध पदांची भरती\nबीड : टेक्निकल ऑफिसर- I – २ जागा • अर्हता - भौतिकशास्त्रातील (फिजिक्स) प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी , किमान २ वर्षाचा अनुभव. • वयोमर्यादा – ३५ वर्षं टेक्निकल ऑफिसर-I – १ जागा • अर्हता – बी.ई / एम.ई (कॉम्पुटर इंजिनिअरिंग) आणि किमान २ वर्षाचा अनुभव • वयोमर्यादा – ३० वर्षं सिनियर टेक्निकल असिस्टन्ट - ०१ जागा • अर्हता – भौगोलिक भौतिकशास्त्र (जिओ फिजिक्स) प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी आणि किमान २ वर्षाचा अनुभव . • वयोमर्यादा – ३३ वर्षे सुपरिटेंडट - ०२ जागा • अर्हता – कला, विज्ञान किंवा वाणिज्य पदवी किमान ५ वर्षाचा अनुभव • वयोमर्यादा – ४० वर्षे असिस्टन्ट - 0१ जागा • अर्हता – कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतील पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव • वयोमर्यादा – ३५ वर्षे. अपर डिव्हिजन क्लार्क - ०१ जागा • अर्हता - कला, विज्ञान किंवा वाणिज्य पदवी आणि किमान २ वर्षाचा अनुभव • वयोमर्यादा – २७ वर्षे स्टेनोग्राफर-ग्रेड-II - ०१ जागा • अर्हता - १२ वी उत्तीर्ण , कौशल्य चाचणी मानक - डिक्टेशन १० मिनिटे,( ८० शब्द.प्र.मि ), प्रतिलेखन -५० मिनिटे (इंग्रजी) संगणकावर. • वयोमर्यादा – २७ वर्षे • नोकरीचे ठिकाण - नवी मुंबई • अर्ज पाठविण्याचा पत्ता- द रजिस्टार, आयआयजी प्लॉट नं.५, सेक्टर १८, कंळबोली हायवे, नवी पनवेल, नवी मुंबई- ४१०२१८. • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ जानेवारी २०१८ • अधिक माहितीसाठी भेट द्या- http://www.iigm.res.in/\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळात ९४ जागांसाठी भरती\nबीड : कनिष्ठ साठा अधीक्षक - २२ जागा • अर्हता - शेतकी किंवा शेतकी व्यवसाय व्यवस्थापन पदवी,एमएस-सीआयटी • वयोमर्यादा – २९ जानेवारी २०१८ पर्यंत १९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ०५ वर्षे सवलत ) भांडारपाल - ६१ जागा • अर्हता - शेतकी किंवा शेतकी व्यवसाय व्यवस्थापन पदवी , एमएस-सीआयटी • वयोमर्यादा – २९ जानेवारी २०१८ पर्यंत १९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ०५ वर्षे सवलत) सहायक - ११ जागा • अर्हता - कोणत्याही शाखेतील पदवी आणि एमएस-सीआयटी • वयोमर्यादा –२९ जानेवारी २०१८ पर्यंत १९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ०५ वर्षे सवलत) • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी – ८०० रुपये तर अनुसुचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी ५०० रुपये • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जानेवारी २०१८ • अधिक माहितीसाठी भेट द्या- https://goo.gl/JQCGj9\nपुणे महानगरपालिकेत ६० जागांसाठी भरती\nबीड : १. बत्तीवाला (३० जागा) शैक्षणिक अर्हता- १० वी उत्तीर्ण व ITI (तारतंत्री) प्रमाणपत्र २. बत्ती इन्स्पेक्टर (३० जागा) शैक्षणिक अर्हता - १० वी उत्तीर्ण व ITI (वीजतंत्री) प्रमाणपत्र वयोमर्यादा - १२ जानेवारी २०१८ रोजी ३८ वर्षे वयाच्या आतील उमेदवार. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ०५ वर्षे सवलत) ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख - २२ जानेवारी २०१८. अधिक माहितीसाठी भेट द्या - https://pmc.gov.in/en या संकेतस्थळाला भेट द्या.\nभारतीय सैन्य दल- एनसीसी स्पेशल एन्ट्री-२०१८\nबीड : एनसीसी स्पेशल एन्ट्री- (पुरुष ५० आणि महिलांसाठी ०५ जागा) • शैक्षणिक अर्हता - ५० % गुणांसह पदवी. किमान २ वर्षे एनसीसीमध्ये सेवा. • वयोमर्यादा- १ जुलै २०१८ रोजी १९ ते २५ वर्षे. • ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ०८ फेब्रुवारी २०१८. • अधिक माहितीसाठी भेट द्या- https://goo.gl/KC3N2J\nभारतीय स्टेट बॅंकेत १२१ स्पेशालिस्ट केडर ऑफिसरची भरती\nबीड : पीजीडीएम किंवा बी.ई/ बी.टेक किंवा पदवी, पदव्युत्तर पदवी व किमान पाच वर्षाचा अनुभव. • वयोमर्यादा – ३० जून २०१७ रोजी व्यवस्थापक पदासाठी २५ ते ३५ वर्षे, मुख्य व्यवस्थापक पदासाठ��� २५ ते ३८ वर्षे. (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमाती आणि अंपग उमेदवारांना ५ वर्षे सवलत.) • परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ६०० रुपये तर अनुसुचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी १०० रुपये. • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ फेब्रुवारी २०१८. • अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – १२ फेब्रुवारी २०१८. • अधिक माहितीसाठी भेट द्या- https://www.sbi.co.in/careers/\nकॅनरा बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ च्या ४५० जागांसाठी भरती\nबीड : प्रवर्गनिहाय पदसंख्या- खुला - २२७, इतर मागासवर्ग -१२१, अनुसुचित जाती- ६७, अनुसूचित जमाती-३५ अर्हता - कोणत्याही शाखेतील ६० टक्के गुणांसह पदवी. वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २० वर्षे पूर्ण व ३० वर्षाच्या आतील उमेदवार. (अनुसूचित जाती-जमातीसाठी ५ वर्षे तर इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्ष सवलत) परीक्षा शुल्क - खुला व इतर मागास वर्गासाठी - ७०८ रुपये व अनुसूचित जाती- जमाती व दिव्यांग वर्गासाठी - ११८ रुपये. ऑनलाईन परिक्षेची तारीख - ४ मार्च २०१८ महाराष्ट्रातील ऑनलाईन परिक्षा केंद्र - अमरावती , औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०१८ अधिक माहितीसाठी http://ibps.sifyitest.com/canpojmjan18/index.php\nनेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये १५० जागांसाठी भरती\nबीड : ग्रॅज्युएट एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (जीईटी) मेकॅनिकल - ५० इलेक्ट्रिकल - ३५ इलेक्ट्रिकल (ईसीई) - १० सिव्हिल - २० कंट्रोल अँड इंस्ट्रुमेंटेशन - २० कॉम्प्युटर - ०५ जागा माइनिंग – १० शैक्षणिक अर्हता - ६० % गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. वयोमर्यादा - ०१ जानेवारी २०१८ रोजी ३० वर्षांपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ जानेवारी २०१८ सायं ५.०० वाजेपर्यंत. अधिक माहितीसाठी https://web.nlcindia.com/gate0517/ या संकेतस्थळाला भेट द्या.\nइंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये अभियंता पदाच्या ५८ जागा\nबीड : ज्युनिअर इंजिनिअरींग असिस्टंट (प्रोडक्शन) (३७ जागा) शैक्षणिक पात्रता : ३ वर्षाचा केमिकल/रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी पदविका किंवा बी.एस्सी. (मॅथ्स, फिजीक्स, केमिस्ट्री किंवा इंडस्ट्रीअल केमिस्ट्री) अनुभव : संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा ���नुभव ज्युनिअर इंजिनिअरींग असिस्टंट (बॉयलर) (०३ जागा) शैक्षणिक पात्रता : ३ वर्षाचा मॅकेनिकल अभियांत्रिकी पदविका अनुभव : संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव ज्युनिअर इंजिनिअरींग असिस्टंट (टर्बाईन) (०३ जागा) शैक्षणिक पात्रता : ३ वर्षाचा ईलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण अनुभव : संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव ज्युनिअर कंट्रोल रुम ऑपरेटर (०३ जागा) शैक्षणिक पात्रता : ३ वर्षाचा ईलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण अनुभव : संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव ज्युनिअर इंजिनिअरींग असिस्टंट (ईलेक्ट्रिकल) (०५ जागा) शैक्षणिक पात्रता : ३ वर्षाचा ईलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण अनुभव : संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल ॲनॅलिस्ट (०४ जागा) शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. (फिजीक्स), केमिस्ट्री/इंडस्ट्रीअल केमिस्ट्री ॲण्ड मॅथेमेटीक्स किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण अनुभव : संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव ज्युनिअर इंजिनिअरींग असिस्टंट (एफ ॲण्ड एस) (०१ जागा) शैक्षणिक पात्रता : एनएफएससीमधील मेट्रीक प्लस सब- ऑफिसर्स कोर्स किंवा समकक्ष अनुभव : संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव ज्युनिअर मटेरिअल असिस्टंट (०१ जागा) शैक्षणिक पात्रता : ३ वर्षाचा मॅकेनिकल/ईलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी पदविका अनुभव : संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव ज्युनिअर नर्सिंग असिस्टंट (०१ जागा) शैक्षणिक पात्रता : ४ वर्षाचा बी.एस्सी. (नर्सिंग) किंवा ३ वर्षांची पदविका अनुभव : संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव अर्ज करण्याची अंतिम तारीख : २० जानेवारी २०१८ अधिक माहिती : www.iocl.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nराज्य सेवा हक्क आयोगामार्फत शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कक्ष अधिकारी व सहाय्यक कक्ष अधिकारी यांच्या सेवा करार पद्धतीने घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.\nबीड : कक्ष अधिकारी (१ जागा) अर्हता : पदवीधर अनुभव : कक्ष अधिकारी पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ५९ ते ६३ वर्षे सहाय्यक कक्ष अधिकारी (२ जागा) अर्हता : पदवीधर अनुभव : सहाय्यक कक्ष अधिकारी पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ५९ ते ६३ वर्षे कामाचे स्वरुप : प्रशासकीय कामकाज नियुक्तीच्या अटी व शर्ती : शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३, दिनांक १७.१२.२०१६ अन्वये विनियमित व आर्थिक लाभ देण्यात येतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. १२ जानेवारी २०१८ अधिक माहितीसाठी संपर्क : राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त यांचे कार्यालय, २ रा मजला, निर्मल इमारत, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. दूरध्वनी : ६६५००९१८/९१६, ई-मेल : ccrts@maharashtra.gov.in\nस्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत लिपीक संवर्गीय पदाच्या ३२५९ जागा\nबीड : लोअर डिवीजन क्लर्क / ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट (८९८ जागा), पोस्टल असिस्टंट / सॉर्टींग असिस्टंट (२३५९ जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर्स (२ जागा) शैक्षणिक पात्रता : बारावी वयोमर्यादा : १८ ते २७ वर्षे अर्ज करण्याची अंतिम तारीख : १८ डिसेंबर २०१७ अधिक माहिती : http://ssconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध.\nभारत सरकारचा उपक्रम असलेल्या पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांच्या ८८ जागा\nबीड : उप व्यवस्थापक (ईलेक्ट्रिकल) (१५ जागा) शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची ईलेक्ट्रिकल मधील बी.ई./बी.टेक/बी.एस्सी. (अभियांत्रिकी) अनुभव : संबंधित क्षेत्रातील ९ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ३९ वर्षे वरिष्ठ अभियंता (ईलेक्ट्रिकल) (२५ जागा) शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची ईलेक्ट्रिकल मधील बी.ई./बी.टेक/बी.एस्सी. (अभियांत्रिकी) अनुभव : संबंधित क्षेत्रातील ६ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ३६ वर्षे सहायक अभियंता (ईलेक्ट्रिकल) (४८ जागा) शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची ईलेक्ट्रिकल मधील बी.ई./बी.टेक/बी.एस्सी. (अभियांत्रिकी) अनुभव : संबंधित क्षेत्रातील १ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ३० वर्षे अर्ज करण्याची अंतिम तारीख : २१ डिसेंबर २०१७ अधिक माहिती : www.powergridindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध.\nभारतीय वायुदलात विविध पदांच्या १३० जागा\nबीड : कनिष्ठ लिपीक (३ जागा) शैक्षणिक पात्रता : बारावी किंवा समकक्ष स्टोअर किपर (४ जागा) शैक्षणिक पात्रता : बारावी किंवा समकक्ष अनुभव : सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील स्टोअर किपींगचा अनुभव सफाईवाला (१८ जागा), एमटीएस (२८ जागा), मेस स्टाफ (६३ जागा), कुक (५ जागा), कारपेंटर (४ जागा), धोबी (२ जागा), वॉर्ड सहायिका / आया (१ जागा), पेंटर (२ ज��गा) शैक्षणिक पात्रता : दहावी किंवा समकक्ष वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे अर्ज करण्याची अंतिम तारीख : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवस अधिक माहिती : दि. ११ ते १७ नोव्हेंबर २०१७ चा एम्प्लॉयमेंट न्यूज पहावा.\nभारतीय रिझर्व बँकेत ऑफिस अटेंडंट पदाच्या ५२६ जागा\nबीड : शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. ७ डिसेंबर २०१७ अधिक माहिती : www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध\nआयबीपीएसमार्फत विशेष अधिकारी पदाच्या १३१५ जागा\nबीड : आय.टी.ऑफिसर (१२० जागा) शैक्षणिक पात्रता : कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लीकेशन / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्स्ट्रुमेंटेशन मधील ४ वर्षाची अभियांत्रिकी / टेक्नॉलॉजी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डीओइएसीसी ‘बी’ लेवल पदवी. ॲग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर (८७५ जागा) शैक्षणिक पात्रता : ॲग्रीकल्चर / हॉर्टीकल्चर / ॲनीमल हज्बंडरी / वेटरनरी सायन्स / डेअरी सायन्स / फिशरी सायन्स / पीस्कीकल्चर / ॲग्री मार्केटींग ॲण्ड को-ऑपरेशन / को-ऑपरेशन ॲण्ड बँकींग / ॲग्रा-फॉरेस्टरी / फॉरेस्ट्री / ॲग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी / फुड सायन्स / ॲग्रीकल्चर बीजनेस मॅनेजमेंट / फुड टेक्नॉलॉजी / डेअरी टेक्नॉलॉजी / ॲग्रीकल्चर इंजिनीअरींगमधील ४ वर्षाची पदवी. राजभाषा अधिकारी (३० जागा) शैक्षणिक पात्रता : हिंदी मधील पदव्युत्तर पदवी (इंग्रजी विषयासह) किंवा संस्कृत विषयातील पदव्युत्तर पदवी (इंग्रजी विषयासह) विधी अधिकारी (६० जागा) शैक्षणिक पात्रता : विधी विभागातील पदवी आणि बार कौसिंलमधील वकील एचआर/पर्सनल ऑफिसर (३५ जागा) शैक्षणिक पात्रता : पदवी आणि दोन वर्षाची पूर्णवेळी पदव्युत्त पदवी किंवा पर्सनल मॅनेजमेंट / इंडस्ट्रीअल रिलेशन्स/एचआर/एचआरडी/सोशल वर्क/लेबर लॉ मधील दोन वर्षाची पूर्णवेळ पदविका मार्केटींग ऑफिसर (१९५ जागा) शैक्षणिक पात्रता : एमएमएस (माकेंटींग) / एमबीए (मार्केटींग) पीजीडीबीए / पीजीडीबीएम / पीजीपीएम / पीजीडीएम (मार्केटींग विषयासह) दोन वर्षाची पूर्णवेळ पदवी. वयोमर्यादा : २० ते ३० वर्षे अर्ज करण्याची अंतिम तारीख : २७ नोव्हेंबर २०१७ अधिक माहिती : www.ibps.in या संकेतस्थळावर उपलब्ध.\nमानवलोक अंबाजोगाई या संस्थे��� करार पद्धतीने खालील पदे भरावयाची आहेत\nअंबाजोगाई : मानवलोक अंबाजोगाई या संस्थेत करार पद्धतीने खालील पदे भरावयाची आहेत. १. जिल्हा समन्वयक - ०१ पद • मानधन रू. १४,५०० प्रति माह (एकत्रित) • शैक्षणिक पात्रता : B.A.M.S./B.H.M.S./M.S.W • इतर पात्रता : ॰ इंग्रजी भाषेवर प्रभुत्व व संवाद कौशल्य असावे. ॰ संगणक वापराचे परिपुर्ण ज्ञान तसेच मराठी व इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक ॰ आरोग्य क्षेत्रात कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव २. तालुका समन्वयक - ०१ पद • मानधन रू. ८,००० प्रति माह (एकत्रित) • शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर • इतर पात्रता : ॰ आरोग्य क्षेत्राचा कामाचा अनुभव असणारास प्राधान्य ॰ संगणक वापराचे परिपुर्ण ज्ञान तसेच मराठी व इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक ॰ संवाद कौशल्य असावे ३. लेखापाल (अकाऊंटंट) - ०२ पदे • मानधन रू. १०,००० प्रति माह (एकत्रित) • शैक्षणिक पात्रता : एम.कॉम. • इतर पात्रता : ॰ कामाचा व टॅलीचा किमान ३ ते ५ वर्षाचा अनुभव ॰ टॅक्स संबंधित ज्ञान आवश्यक ▪ इच्छुकांनी शुक्रवार, दि. २४ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ठीक ११ वाजता स्वखर्चाने अर्ज व मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीचे ठिकाण : मानवलोक मुख्यालय रिंग रोड, अंबाजोगाई. फोन : 2446-247217 मोबाईल : 7770015026\nमहाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्टस् यांचा आंतरवासिता (इंटर्नशिप) उपक्रम (२८ पदे)\nबीड : संहिता लेखक (एकूण पदे- १७) (मराठी) (१३), हिंदी (२) आणि इंग्रजी (२) (१३ पदांपैकी ७ पदे ही मुंबई कार्यालय, प्रत्येकी २ पदे ही पुणे आणि विदर्भ कार्यालय आणि प्रत्येकी १ पद हे मराठवाडा आणि नाशिक कार्यालयात असेल) पात्रता - जनसंवाद/ पत्रकारिता/ संज्ञापन यातील पदवी किंवा जाहिरात, नाट्यशास्त्र, चित्रपट विषयक पदवी अथवा पदवीनंतर संबंधित विषयातील लघु अभ्यासक्रम. सोशल मीडियासाठी संहिता लेखक (एकूण पदे - २) पात्रता – पदवी + सोशल मीडिया या क्षेत्रातील लघु अभ्यासक्रम. ग्राफिक डिझाईनर (एकूण पदे - ४) पात्रता- फाईन/ॲप्लाईड आर्टमधील पदविका/पदवी. माहिती तंत्रज्ञान साहाय्यक (एकूण पदे - २) पात्रता- बीएस्सी, एमएस्सी, एमटेक, बीई (आयटी) (सीएस). व्हिडिओ ॲनिमेटर - (एकूण पदे - २) पात्रता- बारावी + ॲनिमेशन विषयातील पदविका. संगीत संयोजक -(एकूण पदे - १), पात्रता- बारावी + संगीत विषयातील पदविका. वयोमर्यादा - 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.\nस्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभ��यंता पदाच्या जागा\nबीड : कनिष्ठ अभियंता (सिव्हील) शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हील अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका / मान्यताप्राप्त विद्यापीठाची तीन वर्षांची सिव्हील अभियांत्रिकी पदविका कनिष्ठ अभियंता (ईलेक्ट्रिकल) शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची ईलेक्ट्रिकल किंवा मॅकेनिकल अभियांत्रिकी पदविका कनिष्ठ अभियंता (ईलेक्ट्रिकल ॲण्ड मॅकेनिकल) शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हील अभियांत्रिकी पदवी किंवा तीन वर्षांची सिव्हील अभियांत्रिकी पदविका अनुभव : संबंधित क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभव कनिष्ठ अभियंता (क्वांटिटी सर्व्हायव्हींग ॲण्ड कॉन्ट्रॅक्ट) शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची तीन वर्षाची सिव्हील अभियांत्रिकी पदविका कनिष्ठ अभियंता (मॅकेनिकल) शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची मॅकेनिकल अभियांत्रिकी पदवी / पदविका अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. १७ नोव्हेंबर २०१७ अधिक माहिती : http://ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध.\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या १९ जागा\nबीड : असिस्टंट सॉईल कन्झर्वेशन ऑफिसर (नॅच्युरल रिसोर्स मॅनेजमेंट/रिफाईंड फार्मिंग सिस्टीम) (१ जागा) शैक्षणिक पात्रता : अग्रोनॉमी किंवा ॲग्रीकल्चरमधील मास्टर डिग्री अनुभव : संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ३५ वर्षे सायंटिफिक ऑफिसर (केमिकल) (९ जागा) शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची केमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी मधील पदव्युत्तर पदवी किंवा केमिकल टेक्नॉलॉजी/केमिकल इंजिनीअरींग मधील पदवी अनुभव : संबंधित क्षेत्रातील एक वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ३० वर्षे सायंटिफिक ऑफिसर (नॉन-डिस्ट्रक्टीव्ह) (४ जागा) शैक्षणिक पात्रता : फिजीक्समधील पदव्युत्तर पदवी किंवा ईलेक्ट्रिक/मॅकेनिकल इंजिनीअरींग मधील पदवी अनुभव : संबंधित क्षेत्रातील एक वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ३० वर्षे नौटिकल सर्व्हायव्हर-कम-डेप्युटी डायरेक्टर जनरल (टेक्निकल) (५ जागा) शैक्षणिक पात्रता : मास्टर ऑफ अ फॉरेन गोईंग शिप सर्टीफिकेट अनुभव : संबंधित क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : ५० वर्षे अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. १७ नोव्हेंबर २०१७ अधिक माहिती : http://upsconline.nic.in किंवा http://upsc.gov.in या संक���तस्थळावर उपलब्ध.\nयुनियन बँकेत केडीट ऑफिसर पदाच्या २०० जागा\nबीड : शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण अनुभव : संबधित क्षेत्रातील दोन वर्षाचा अनुभव वयोमर्यादा : २३ ते २५ वर्षे अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. ४ नोव्हेंबर २०१७ अधिक माहिती : www.unionbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध.\nनागपूर नॅशनल सीव्हील डिफेन्स कॉलेजमध्ये फिल्ड ट्रेनर पदाच्या २ (ओबीसी) जागा\nबीड : शैक्षणिक पात्रता : एचएससी किंवा सायन्स विषयासह समकक्ष अनुभव : होमगार्ड/सीव्हील डिफेन्स/फायर सर्विसमधील दोन वर्षाचा अनुभव किंवा एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र प्राप्त वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे अंतिम तारीख : दि. २७ नोव्हेंबर २०१७ अर्ज पाठविण्याचा पत्ता : डायरेक्टर, नॅशनल सीव्हील डिफेन्स कॉलेज, सीव्हील लाईन्स, नागपूर-४४०००१ अधिक माहिती : दि. २८ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०१७ चा एम्प्लॉयमेंट न्यूजचा अंक पहावा.\nमहाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत नागपूर येथे तांत्रिक पदाच्या ९१\nबीड : टेक्निशिअन (ईलेक्ट्रीकल) (३४ जागा) शैक्षणिक पात्रता : आयटीआय (एनसीव्हीटी/एससीव्हीटी) ईलक्ट्रीशिअन ट्रेड टेक्निशिअन (सिव्हील) (३२ जागा) शैक्षणिक पात्रता : आयटीआय (एनसीव्हीटी/एससीव्हीटी) फिल्टर / मॅसॉन-सिव्हील कन्स्ट्रक्टर / प्लबंर ट्रेड टेक्निशिअन (ईलेक्ट्रॉनिक्स) (२५ जागा) शैक्षणिक पात्रता : आयटीआय (एनसीव्हीटी/एससीव्हीटी) मॅकेनिक रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे अंतिम तारीख : ९ नोव्हेंबर २०१७ अधिक माहिती : http://metrorailnagpur.com या संकेतस्थळावर उपलब्ध.\nमहाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत नागपूर येथे पर्यवेक्षकीय पदाच्या\nबीड : स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर / ट्रेन कंट्रोलर (६२ जागा) शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रिकल / मॅकेनिकल / ईलेक्ट्रॉनिक्स शाखेतील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी सेक्शन इंजिनिअर (ईलेक्ट्रिकल) (५ जागा) शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रिकल मधील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी सेक्शन इंजिनिअर (ईलेक्ट्रॉनिक्स) (४ जागा) शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रॉनिक्स / ईलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन मधील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी सेक्शन इंजिनिअर (मॅकेनिकल) (१ जागा) शैक्षणिक पात्रता : मॅकेनिकलमधील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी ज्यु���िअर इंजिनिअर (ईलेक्ट्रिकल) (१८ जागा) शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रिकलमधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका ज्युनिअर इंजिनिअर (ईलेक्ट्रॉनिक्स) (१६ जागा) शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रॉनिक्स / ईलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन मधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका ज्युनिअर इंजिनिअर (मॅकेनिकल) (४ जागा) शैक्षणिक पात्रता : मॅकेनिकलमधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हील) (५ जागा) शैक्षणिक पात्रता : सिव्हीलमधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका वयोमर्यादा : १८ ते २८ वर्षे अंतिम तारीख : ९ नोव्हेंबर २०१७ अधिक माहिती : http://metrorailnagpur.com या संकेतस्थळावर उपलब्ध.\nभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात उप व्यवस्थापक (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) पदा\nबीड : शैक्षणिक अर्हता : कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधील बी.ई / बी.टेक. अनुभव : संगणकीय अनुभव. अंतिम तारीख : ३० नोव्हेंबर २०१७ अधिक माहिती : http://nhai.org या संकेतस्थळावर उपलब्ध.\nभारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)-राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संस्थेमध्ये सायं\nबीड : सायंटिस्ट-बी (लाईफ सायन्सेस) (४ जागा) शैक्षणिक अर्हता : प्रथम श्रेणीत उत्तीर्ण लाईफ सायन्समधील पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीत एम.एस्सी. सायंटिस्ट-बी (सोशल सायन्सेस (१ जागा) शैक्षणिक अर्हता : शैक्षणिक अर्हता : प्रथम श्रेणीत उत्तीर्ण पदव्युत्तर पदवी (सोशल सायन्सेस/ॲन्थरोपोलॉजी / फिजीकोलॉजी) सायंटिस्ट-सी (रीप्रोडक्टीव्ह बायोलॉजी) (२ जागा) शैक्षणिक अर्हता : लाईफ सायन्समधील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण पदव्युत्तर पदवी सायंटिस्ट-सी (वेटरीनरी सायन्सेस) शैक्षणिक अर्हता : एम.व्ही.एस्सी. पदवी सायंटिस्ट-डी (मेडीकल ऑब्स्ट्रेस्टीक्स ॲण्ड गायनाकॉलॉजी/प्रिव्हेंटीव्ह ॲण्ड सोशल मेडीसीन / पेडीएट्रीक्स) “१ जागा) शैक्षणिक अर्हता : गायनाकॉलॉजी / पेडीएट्रीक्स मधील पदव्युत्तर पदवी (एमडी/एमएस/डीएनबी) अंतिम दिनांक : दि. ६ नाव्हेंबर २०१७ अधिक माहिती : www.nirrh.res.in किंवा http://www.icmr.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध.\nराष्ट्रीय आयुर्वेद इन्स्टिट्युटमध्ये विविध पदांच्या ७ जागा\nबीड : लेक्चरर (४ जागा) शैक्षणिक अर्हता : आयुर्वेदातील पदव्युत्तर पदवी अनुभव : संशोधनातील प्रकाशन आणि अनुभव पंचकर्म वैद्य (१ जागा) शैक्षणिक अर्हता : आयुर्वेदातील एमडी पॅथॉलॉजिस्ट (१ जागा) शैक्षणिक अर्हता : पॅथॉलॉजिस्ट एमडी मेडीकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट शैक्षणिक अर्हता : वैद्यकीय प्रयोगशाळा विज्ञान पदवी अंतिम तारीख : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवस अधिक माहिती : दि. १६ ते २२ सप्टेंबर २०१७ रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये उपलब्ध.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://viveksindhu.com/home/single/latestnews/1570632553", "date_download": "2019-10-22T22:02:40Z", "digest": "sha1:EEN4YGXHEDTPEZ6GPXKU6DMS2QRKPG3S", "length": 4497, "nlines": 48, "source_domain": "viveksindhu.com", "title": "Latest Marathi News | Latest top marathi news | Live Beed District News | Daily Vivek Sindhu - विवेक सिंधु", "raw_content": "\nआ. संगीता ठोंबरे आणि विजयप्रकाश ठोंबरेंवर गुन्हा दाखल..\nमतदारांच्या गाठीभेटीने नमिता मुंदडा यांच्या प्रचाराचा \"शुभारंभ\"\nमुदडांना विजयी करण्याचा मतदारांचा निर्धार\nअंबाजोगाई : अंबाजोगाई - मतदार हा आपला मुख्य घटक असुन मतदारांच्या पाठींब्यावरचं आपला विजय निश्चित आहे स्व.डॉ. विमलताई मुंदडा यांनी मतदारसंघाच्या पाठिंब्यावरच मतदारसंघाचा कायापालट केला हीच परंपरा पुढे नेवुन मतदारांच्या विकासासाठी काम करण्याचा संकल्प करत केज मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी मतदारांच्या गाठीभेटीने आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला,त्यांच्या या मोहीमेला मतदारांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत विजयी करण्याचा निर्धार केला.\nबुधवारी योगेश्वरी देवीच्या मंदिरात आरती करुन नारळ फोडण्यात आला त्यानंतर त्यांनी मतदारांशी संवाद साधण्यासाठी शहरात घरोघर जावुन प्रचार करण्याच्या मोहीमेला प्रांरभ केला मतदारांच्या प्रश्नासाठी आपण सातत्याने संघर्ष करुन मतदारांना न्याय देवु अशी ग्वाही नमिता मुंदडा यांनी दिली.स्व.डॉ.विमलताई मुंदडा यांची विकास कार्याची संकल्पना पुढे नेण्यासाठी मतदारसंघाच्या सहकार्यावर हे काम आपण करत आहोत या कामाला मतदारांच्या उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंडीबाजार,पाटील चौक,कुत्तर विहीर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी ही प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी भाजपा - शिवसेना - रिपाइं - रासप - रयत क्रांती सेना महायुतीचे सर्व नेते,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.rayhaber.com/2014/11/23-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-1938-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C-2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-10-22T21:28:33Z", "digest": "sha1:ZNFFETJNTWCGXQH73WUQDNJMIDCX2QET", "length": 45863, "nlines": 520, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "आज इतिहासातः एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर एक्सएनयूएमएक्स रेल्वे लाइन एरझीकनवर पोहोचली ... - RayHaber", "raw_content": "\nरेल्वे लाइन बांधकाम निविदा\nरेल्वे पुरवठा बांधकाम निविदा\nहाय स्पीड रेल्वे लिलाव\nलाइट रेल ट्रान्झिट सिस्टीम (LRT) लिलाव\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[22 / 10 / 2019] टीसीडीडी'एडन 'हायस्पीड ट्रेन ट्रॅफिक कत्तलखान अधिकारी सोपविण्यात आला' बातमी वर्णन\tएक्सएमएक्स अंकारा\n[22 / 10 / 2019] महापौर ğmamoğlu: 'आम्ही सिंहाप्रमाणे आपल्या ऐतिहासिक वास्तूंचे रक्षण करू'\t34 इस्तंबूल\n[22 / 10 / 2019] एक्सएनयूएमएक्सवर मालत्यामध्ये हाय स्पीड ट्रेनचे आगमन करण्याचे स्वप्न\t44 मालट्या\n[22 / 10 / 2019] टीसीडीडीचा 'हाय स्पीड ट्रेन ट्रॅफिक'\tएक्सएमएक्स अंकारा\n[22 / 10 / 2019] मेट्रो आणि रहदारीच्या व्यवस्थेमुळे गॅलाटसाराय-रिअल माद्रिद सामना\t34 इस्तंबूल\n[22 / 10 / 2019] सिनकन कायस कम्यूटर लाइन अद्याप धोकादायक आहे\tएक्सएमएक्स अंकारा\n[22 / 10 / 2019] पब्लिक लिबरेशन पार्टी हैदरपाझआ आणि सिरकेची रेल्वे स्टेशन निविदा घोषणा\t34 इस्तंबूल\n[22 / 10 / 2019] आयएमओ बुर्सा शाखेच्या वेगवान ट्रेनची अपेक्षा\t16 बर्सा\n[22 / 10 / 2019] राईज टीएसओ अध्यक्षांकडे अध्यक्ष अक्के यांचा रेल्वे प्रतिसाद\tएक्सएमएक्स गुमुशान\nघरसामान्यआज इतिहासात: 23 नोव्हेंबर 1938 रेल्वे लाइन एर्झिनकन येथे पोहोचली ...\nआज इतिहासात: 23 नोव्हेंबर 1938 रेल्वे लाइन एर्झिनकन येथे पोहोचली ...\n23 / 11 / 2014 लेव्हेंट ओझन सामान्य, मथळा, आज इतिहासात 0\n23 नोव्हेंबर 1938 रेल्वे लाइन एर्झिनकन येथे पोहोचली. डिसेंबरमध्ये उघडलेली 11 शिवा-एर्झिनकन लाइन.\nफेसबुक वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nट्विटर वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nदुवा साधलेल्या दुव्यावर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nव्हाट्सएप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nस्काईप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nटेलीग्राम वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nPinterest वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nTumblr वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआपल्या मित्रासह ई-मेल मार्���े शेअर करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nमुद्रित करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआवडी लोड करीत आहे ...\nआपणास आवडेल अशाच रेल्वे बातम्या आणि इतर बातम्या\nआज इतिहासात: 23 नोव्हेंबर XXX रेल्वे लाइन एर्झिनकन येथे पोहोचली. 23 / 11 / 2012 23 नोव्हेंबर 1938 रेल्वे लाइन एर्झिनकन येथे पोहोचली. डिसेंबरमध्ये 11 शिवास-एरझिनक लाइन उघडली.\nआज इतिहासात: 23 नोव्हेंबर 1938 रेल्वे लाइन एर्झिनकन येथे पोहोचली ... 23 / 11 / 2015 23 नोव्हेंबर 1938 रेल्वे लाइन एर्झिनकन येथे पोहोचली. डिसेंबरमध्ये 11 शिवास-एरझिनक लाइन उघडली.\nआज इतिहासात: 23 नोव्हेंबर 1938 रेल्वे लाइन एर्झिनकन येथे पोहोचली ... 23 / 11 / 2016 23 नोव्हेंबर 1938 रेल्वे लाइन एर्झिनकन येथे पोहोचली. डिसेंबरमध्ये 11 शिवास-एरझिनक लाइन उघडली.\nआज इतिहासात: 23 नोव्हेंबर 1938 रेल्वे लाइन एर्झिनकन येथे पोहोचली ... 23 / 11 / 2018 23 नोव्हेंबर 1938 रेल्वे लाइन एर्झिनकन येथे पोहोचली. डिसेंबरमध्ये 11 शिवास-एरझिनक लाइन उघडली.\nआज इतिहासात: 8 ऑक्टोबर 1938 अंकारा-शिवास-एझझुरम लाइन एर्झिनकन येथे पोहोचली. 08 / 10 / 2012 8 ऑक्टोबर 1892 फायरसिंक सुरू करण्यासाठी आणि कोमटिनी आणि ड्रामा पार करण्यासाठी करासुलू स्टेशनवरील सेरानिक-मिट्रोव्हिका मार्गाशी कनेक्ट होईल अशा रेषेची सवलत इस्तंबूलमधील बॅँकर फ्रेंच रेने बाउदा-यू यांना देण्यात आली. 1 ऑक्टोबर 1893 1 मध्ये सुरू होणारी लाइन एप्रिल 1896 मध्ये पूर्ण झाली. 8 ऑक्टोबर 1908 स्ट्राइकवर अस्थायी कायदा जारी करण्यात आला. 8 ऑक्टोबर 1938 अंकारा-शिवास-एझझुरम लाइन एर्झिनकन येथे पोहोचली. 8 ऑक्टोबर 1945 एर्झुरम आणि शिव गाड्या धडकल्या. 40 लोकांचा मृत्यू झाला.\nरेल्वे निविदा बातम्या शोध\nसद्य रेल्वे निविदा वेळापत्रक\nनिविदा सूचना: रेल ग्राइंडिंग Betकमक Çइफतेहान\nनिविदा सूचना: लेव्हल क्रॉसिंग गार्ड सेवा प्राप्त केली जाईल\nनिविदा सूचनाः जीएसएम-आर आणि सीटीसी कंट्रोल सेंटर सिस्टमसाठी देखभाल आणि दुरुस्ती सेवा\nप्रत्येक वर्षी, उच्च-गती रेल्वे क्षेत्रातील वाढत तुर्की मध्ये युरोपियन नेते. रेल्वेच्या गुंतवणूकीमुळे, हा वेग उच्च-गती गाड्यांपर्यंत वाढवितो, वाढते. याव्यतिरिक्त, शहरातील वाहतूक करण्याच्या गुंतवणूकीसह, आमच्या अनेक कंपन्यांच्या घरगुती देशांतर्गत उत्पादन चमकतात. टर्कीच्या हाय-स्पीड ट्रेन राष्ट्रीय रेल्वेवर गर्व आहे की \"घरगुती ट्राम, लाइट रेल आणि सबवे ���ाहने उत्पादित करणार्या कंपन्यांव्यतिरिक्त उत्पादन सुरू केले गेले आहे. या अभिमानास्पद टेबलमध्ये आम्हाला खूप आनंद झाला आहे.\nवेबसाइट फेसबुक आणि Instagram ट्विटर Google+ आपणTube संलग्न\nबर्फ कारच्या बांधकामासाठी ट्रक वाहून नेलेले सामान उलुदागकडे (बर्फबारी) (फोटो गॅलरी) रस्त्यावर राहिले.\nरशियामध्ये (फ्लोटिंग) चालणारी ही गाडी चालविण्यास मनापासून हृदय येते\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा\nही साइट स्पॅम कमी करण्यासाठी अकिस्मेट वापरते आपल्या टिप्पणी डेटावर प्रक्रिया कशी केली जाते ते जाणून घ्या.\nइतिहास आज: ऑक्टोबर 23 1978 तुर्की-सीरिया-इराक रेल्वे ...\nटीसीडीडी'एडन 'हायस्पीड ट्रेन ट्रॅफिक कत्तलखान अधिकारी सोपविण्यात आला\nमहापौर ğmamoğlu: 'आम्ही सिंहाप्रमाणे आपल्या ऐतिहासिक वास्तूंचे रक्षण करू'\nबुर्सा मधील टर्मिनल ट्राम लाइनचे रेल सोशल मीडियाच्या अधीन होते\nएक्सएनयूएमएक्सवर मालत्यामध्ये हाय स्पीड ट्रेनचे आगमन करण्याचे स्वप्न\nकोकाली ग्रीनहाऊस गॅस यादी आणि हवामान बदल कृती योजना सज्ज\nसलीम डर्व्हिएओलू फ्लू उघडत आहे\nटीसीडीडीचा 'हाय स्पीड ट्रेन ट्रॅफिक'\nमेट्रो आणि रहदारीच्या व्यवस्थेमुळे गॅलाटसाराय-रिअल माद्रिद सामना\nसिनकन कायस कम्यूटर लाइन अद्याप धोकादायक आहे\nपब्लिक लिबरेशन पार्टी हैदरपाझआ आणि सिरकेची रेल्वे स्टेशन निविदा घोषणा\nआयएमओ बुर्सा शाखेच्या वेगवान ट्रेनची अपेक्षा\nराईज टीएसओ अध्यक्षांकडे अध्यक्ष अक्के यांचा रेल्वे प्रतिसाद\nआर एण्ड डी मध्ये सर्वाधिक महिला रोजगार असणार्या कंपन्या\nहयदरपाना आणि सिरकेसी रेल्वे स्टेशन घोषणा\nMirzmir एक्सएनयूएमएक्समध्ये जलद ट्रेन मिळेल\nजर्मनीमध्ये एक्सएनयूएमएक्स फ्रीबर्ग समर्थित फायर\nबालिकेसिरमधील सेवा वाहने व टॅक्सीचे कडक निरीक्षण\nटीसीडीडी चे हयदारपाँआ आणि सिरकेची ट्रेन स्टेशन निविदा वर्णन\nओर्डुमधील बस स्थानकांचे नूतनीकरण\nएसकीसहिर 'तुर्की दुचाकी ये\n'अंकारा नॉइस अॅक्शन प्लान' प्रोटोकॉलवर स्वाक्षरी\nअंकारामधील 'ग्रीन फ्लॅश' अनुप्रयोगातील रहदारी दिवे काढले\n«\tऑक्टोबर 2019 »\nनिविदा सूचना: रेल ग्राइंडिंग Betकमक Çइफतेहान\nनिविदा सूचना: लेव्हल क्रॉसिंग गार्ड सेवा प्राप्त केली जाईल\nनिविदा सूचनाः जीएसएम-आर आणि सीटीसी कंट्रोल सेंटर सिस्टमसाठी देखभाल आणि दुरुस्ती सेवा\nनिविदा सूचना: रेल ग्राइंडिंग Betकमक Çइफतेहान\nनिविदा सूचना: लेव्हल क्रॉसिंग गार्ड सेवा प्राप्त केली जाईल\nनिविदा सूचनाः जीएसएम-आर आणि सीटीसी कंट्रोल सेंटर सिस्टमसाठी देखभाल आणि दुरुस्ती सेवा\nनिविदा सूचनाः टीसीडीडी आफ्योंकराइसर कामगार आवास केंद्र अन्न उत्पादन व वितरण सेवा\nप्राप्तीची सूचनाः अग्निशामक सेवा प्राप्त केली जाईल (TÜVASAŞ)\nनिविदा घोषितः अलिटिंकाया स्टेशन साफसफाई, निर्जंतुकीकरण आणि वाहतूक सेवा\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t30\nनिविदा सूचनाः इरमक झोंगुलदक लाइन येथे प्रबलित काँक्रीट स्टेटनिंग वॉल आणि ड्रेनेज वाहिनीचे बांधकाम\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t30\nखरेदी नोटिस: खाजगी सुरक्षा सेवा (तुवासास)\nखरेदी सूचनाः खरेदी पॉवर ट्रान्सफॉर्मर\nप्राप्तीची सूचनाः गीब्ज केसेकी लाइनसाठी सुटे भागांची खरेदी\nबायन्डर, टायर, şडमीş स्टेशन रोड्स फेरी वर्क्स टेंडर निकाल\nMirझमीर हार्बर क्वे आणि बॅकफिल फिलिंग्ज\nहयदरपाझ अंकारा लाईन किमी: एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स - एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स ढलान व्यवस्था निविदा निकाला दरम्यान\nगाझरे स्टेशन स्टेशन कम्युटर व हाय स्पीड ट्रेन डेपो कन्स्ट्रक्शन\nइरमक झोंगुलदक मार्गावर रेल्वे अंडरपास पुलाचे बांधकाम\nआज इतिहासात: 23 नोव्हेंबर XXX रेल्वे लाइन एर्झिनकन येथे पोहोचली.\nआज इतिहासात: 23 नोव्हेंबर 1938 रेल्वे लाइन एर्झिनकन येथे पोहोचली ...\nआज इतिहासात: 23 नोव्हेंबर 1938 रेल्वे लाइन एर्झिनकन येथे पोहोचली ...\nआज इतिहासात: 23 नोव्हेंबर 1938 रेल्वे लाइन एर्झिनकन येथे पोहोचली ...\nआज इतिहासात: 8 ऑक्टोबर 1938 अंकारा-शिवास-एझझुरम लाइन एर्झिनकन येथे पोहोचली.\nआज इतिहासामध्ये: 8 ऑक्टोबर 1938 अंकारा-शिवास-एझझुरम लाइन एर्झिनकनवर पोहोचते\nआज इतिहासामध्ये: 24 ऑगस्ट 1938 रेल्वे केमा येथे पोहोचला.\nआज इतिहासामध्ये: 24 ऑगस्ट 1938 रेल्वे केमा येथे पोहोचला.\nआज इतिहासात: 24 ऑगस्ट 1938 रेल्वे केमेह पर्यंत पोहोचते\nआज इतिहासात: 24 ऑगस्ट 1938 रेल्वे केमेह पर्यंत पोहोचते\nइतिहास आज: ऑक्टोबर 23 1978 तुर्की-सीरिया-इराक रेल्वे ...\nआजचा इतिहास: एक्सएनयूएमएक्स ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स काहरमनमाराझ टर्कोओलु\nआज इतिहासात: 21 ऑक्टोबर 1897 भारतीय मुस्लिम पत्रकार ...\nआज इतिहासातील: अंकारा विलायत वृत्तपत्रातील एक्सएनयूएमएक्स ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स\nआज इतिहासात: 19 ऑक्टोबर 1898 बगदाद रेल्वे भाडे सवलत तारा\nऑट��मोटिव्ह इंडस्ट्रीला भविष्यात घेऊन जाण्यासाठी एक्सएनयूएमएक्स पॅरामीटर\nपीएसए आणि ह्युंदाईच्या नवीन वस्तुनिर्मिती मॉडेल्ससाठी इलेक्ट्रिक ड्राइव्ह पुरवठा करणारा गट\nयॅन्डेक्सची ड्रायव्हरलेस कार एक्सएनयूएमएक्स कव्हर केले मिलियन किलोमीटर\nबीएमडब्ल्यू मालिका ग्रान कुपन 2 2020 एप्रिल तुर्की मध्ये\nराईज-आर्टविन विमानतळ कन्स्ट्रक्शनसाठी स्यगॅनलर एनाट यांनी फोर्ड ट्रक्सला प्राधान्य दिले आहे\nमेट्रो इस्तंबूल स्टाफने हरवलेल्या अपंग प्रवाश्याला तिच्या कुटुंबात पुन्हा एकत्र केले\n3. अंकारा एटो कॉन्ग्रेसियममध्ये आंतरराष्ट्रीय मेट्रोरेल फोरम उघडला\nकोन्या मेट्रोच्या निविदेचा निकाल\nएसेनबोगा विमानतळ मेट्रो मार्ग, स्थानके आणि जाहिरात व्हिडिओ\nEsenler बस स्थानकात इमारत इमारत\nएलिफंट हिटिंग इन द ट्रेन\nकोन्या मेट्रोच्या निविदेचा निकाल\nइस्तंबूल मेट्रोसाठी एक्सएनयूएमएक्स मिलियन युरो कर्ज सापडले\nवॉरसॉसाठी एक्सयूएनएक्स वाहन तयार करण्यासाठी हुंडई रोटेम\nओस्मानिया डुझीसीने डुडल माउंटन केबल कार प्रोजेक्ट (विशेष अहवाल) साठी करार केला.\nसीमेन्स आणि stलस्टॉम कंपन्या सैन्यात सामील झाली (विशेष बातमी)\nइस्तंबूल रेल्वे सिस्टम (विशेष अहवाल) साठी 120 युनिट मेट्रो वाहन खरेदी निविदा पुरस्कार\nहयदारपाना ट्रेन स्टेशनचा इतिहास, बांधकाम कथा आणि हैदर बाबा थडगे\nरेड क्रिसेंट प्रदेशात आकर्षक परिवर्तन\nकॅनडाचा ऐतिहासिक ब्रॉकविले रेल्वे बोगदा पर्यटनासाठी खुला\nअनाडोलु डीएमयू नॅशनल ट्रेन ने यूक मध्ये चाचणी ड्राइव्ह सुरू केली\nइटलीमधील मिलानमध्ये एक्सपो फेरोव्हेरिया एक्सएनयूएमएक्स फेअर भरला\nमेर्सीन मेट्रोसाठी कंपन्यांसह पूर्व-वाटाघाटी\nहाय स्पीड ट्रेन तास\nबुर्सा टीएक्सएनयूएमएक्स ट्राम स्टेशन, नकाशा आणि जाहिरात व्हिडिओ\nमेटर्स ते मेर्सिन कधी मार्सिन मेट्रो लाईन्स कुठे जाईल\nमर्सीन मेट्रो प्रकल्प आणि मर्सीन मेट्रो नकाशा\nकोनिया रेल्वे सिस्टम आणि वाहतूक नकाशा\nटीसीडीडी'एडन 'हायस्पीड ट्रेन ट्रॅफिक कत्तलखान अधिकारी सोपविण्यात आला\nटीसीडीडी चे हयदारपाँआ आणि सिरकेची ट्रेन स्टेशन निविदा वर्णन\nजाहिरात आणि शीर्षक बदलावरील नियमनात TÜLOMSAŞ कर्मचारी दुरुस्ती\nरेल्वे क्षेत्रात इथिओपिया सहकार्याचा विकास होईल\nकीवमध्ये रेल्वे क्षेत्रातील अग्रगण्य ���ंतरराष्ट्रीय कंपन्या जमल्या\nपोरसुक प्रवाहावरील पुल पेंटिंग आहेत\nGömeç Dursunlu ब्रिज सेवेत ठेवले\nकंट्री कंट्री आयकॉन प्रोजेक्ट\nएक्सएनयूएमएक्स हाइक टू बॉसफोरस ब्रिज आणि हायवे टोल\nमेलेट ब्रिजला पर्यायी म्हणून बांधलेल्या पुलावर काम सुरु आहे\nएक्सएनयूएमएक्स कॅनाककले ब्रिज प्रदेशास मुद्रांकित करतात\nकेस्किनची तपासणी डीएचएमİ एअर ट्रॅफिक कंट्रोल सेंटरमध्ये करण्यात आली\nUS नंतर तुर्की मध्ये नोंदणी करण्यासाठी लागोपाठ तीन वेळा ट्रॅक अर्ज\nप्रवाशांची लाइन क्रमांक बाहेर विमानतळ नवव्या महिन्यात तुर्की लोकसंख्या उत्तीर्ण\nइस्तंबूल विमानतळ वाचनालय उघडले\nइस्तंबूल विमानतळावर एक्सएनयूएमएक्सहून अधिक हजार लोक वाचकांसह भेटतील\nडीएचएमİ एक्सएनयूएमएक्स मासिक आकडेवारी जाहीर करते\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nध्वजांकित करा / इझमिर - तुर्की\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nHalkalı गेबेझ मार्मारे मॅप स्टॉप आणि इंटीग्रेटेड लाइन्स\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी वेळापत्रक आणि वेळापत्रक\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशनचे नकाशा\nइस्तंबूल मेट्रो आणि मेट्रोबस लाईन्स मेट्रोबस स्टेशनस् मेट्रो स्टेशनची नावे\nमरमेअर मोहीम टाईम्स आणि मर्मरे नकाशा\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2019\nलेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2019\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nमजकूर पाठविण्यात अयशस्वी - आपले ई-मेल पत्ते तपासा\nईमेल तपासणी अयशस्वी झाली, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nक्षमस्व, आपला ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\n%d blogcu हे आवडलेः", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/cruise-control-system-and-how-does-it-work-in-cars-1821563/", "date_download": "2019-10-22T21:43:36Z", "digest": "sha1:GVPB3JRSNIVPBD7LSRXTWINZPH4SBEHD", "length": 16248, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Cruise Control System And How Does It Work In Cars | नवं काय? : क्रूज कण्ट्रोल सिस्टीम | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\n : क्रूज कण्ट्रोल सिस्टीम\n : क्रूज कण्ट्रोल सिस्टीम\nकारने ४० किमी प्रति तास वेग गाठल्यानंतर ही प्रणाली कार्यान्वित करता येते\nआपल्या देशात वर्षांगणिक नवं नवीन गाडय़ा येत आहेत. तांत्रिकदृष्टय़ा प्रगत राष्ट्रांत निर्माण करण्यात आलेल्या या गाडय़ासुद्धा प्रगत असून आधुनिक सुविधांनी युक्त आहेत. आपला हा देश विकसनशील राष्ट्र असल्याने इतर अनेक क्षेत्रांतील उत्पादकांप्रमाणे वाहन उत्पादक आपल्या देशाकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहात आहे. नवनवीन सुविधा आपल्या वाहनात देऊन ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. त्यापैकी एक म्हणजे क्रूज कंट्रोल.\nकारने ४० किमी प्रति तास वेग गाठल्यानंतर ही प्रणाली कार्यान्वित करता येते. चालकाने लांब पल्ल्याचे ड्रायव्हिंग करताना मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग किंवा दिल्ली महामार्ग अथवा तुलनेत मोकळ्या रस्त्यावर वाहन चालवताना ठरावीक वेग निश्चित केल्यास (उदा. ५० किमी) तर कार त्या वेगाने (एक्सलेटरवर पाय न ठेवता) चालत राहते. ही प्रणाली वापरण्यासाठी स्टिअरिंग व्हीलवर एक लिव्हर अथवा स्टिअरिंगमध्ये पुरा कंट्रोल स्विच दिलेला असतात, कार क्रूज कंट्रोलद्वारे सेट केलेल्या वेगाने पुढे जात राहते अन् चालकाला सतत एक्सलेटर पेडलवर पाय ठेवावा लागत नाही.\nक्रूज कंट्रोल मोडमध्ये कार पुढे जात असताना क्लच अथवा ब्रेक दाबल्यास गाडी क्रूज कंट्रोल मोडमधून बाहेर येते आणि आधीच्या वेगाने म्यॅन्युअल मोडवर चालू लागते. ही प्रणाली आपल्या देशात सध्या प्रत्येक वाहन उत्पादक त्यांच्या वाहनांच्या उच्च श्रेणीत देत आहेत. लांब पल्ल्याचा प्रवास करताना चालकाला सतत एक्सलेटर पेडलवर पाय ठेवावा लागतो. विशिष्ट कोनात पाय एक्सलेटरवर ठेवून दाब द्यावा लागतो. क्रूज कंट्रोल या प्रणालीमुळे हा त्रास कमी करणे शक्य असते.\nक्रूज : क्रूज कंट्रोल प्रणाली वापण्यासाठी क्रूज या नावाचे बटण दाबले असता इन्स्ट्रमेंट क्लस्टरवर ‘क्रूज’ असे दर्शवण्यात येते. जर आपल्याला तासाला ८० किमीचा वेग हवा असल्यास गाडी ८० किमी प्रति तास वेगापर्यंत नेऊन क्रूज बटण दाबावे लागते. त्यानंतर सेट हे बटण दाबायचे व एक्सलेटरवरील पाय काढून घ्यायचा म्हणजे आपण चालवत असलेले वाहन ८० किमी प्रति तास या वेगाने चालत राहील.\n‘रिज्युम प्लस’ नावाचे बटण स्टेअरिंगवर असते. ८० किमी प्रति तासाहून अधिक वेग हवा असल्यास रिज्युम प्लस असे लिहिलेले बटन दाबायचे. सदर बटण एकदा दाबल्यास (१ मैल) १.६ किमीने वेग वाढेल. ८० किमी प्रति तासाहून अधिक वेग हवा असल्यास ‘रेस प्लस’ असे लिहिलेले बटण दाबायचे. सदर बटण एकदा दाबल्यास (१ मैल) १.६ किमीने वेग वाढेल. गाडी जोपर्यंत अपेक्षित वेग गाठत नाही, तोपर्यंत गाडीचा वेग वाढत राहतो.\nसेट मायनस : सेट केलेला वेग कमी करायचा असल्यास ‘सेट मायनस’ हे बटण दाबून वेग कमी करणे शक्य असते.\nकॅन्सल : कॅन्सल क्रूज कंट्रोल मोडमधून बाहेर येण्यासाठी क्लच किंवा ब्रेक पेडल दाबल्यास किंवा स्टेअरिंगवरील कॅन्सल बटण दाबल्यास क्रूज कंट्रोल प्रणालीमधून बाहेर पडता येते.\nनॉर्मल क्रूज कंट्रोल मोड रस्त्यावर काही अडथळा दिसल्यास चालकाला ब्रेक दाबून वाहनाचा वेग कमी करावा लागतो. नॉर्मल क्रूज कंट्रोल स्वत:हून सेट केलेला वेग कमी अथवा जास्त करू शकत नाही. अडॅपटिव क्रुझ कंट्रोल ही प्रणाली वापरलेल्या वाहनात पुढील शो ग्रीलमध्ये एक रडार सेन्सर लावलेला असतो. या सेन्सरमधून गाडीच्या समोरील बाजूस रेडिओ लहरी सोडल्या जातात. समोर एखादे वाहन सेट केलेल्या अंतराच्या आत आहे असे आढळल्यास गाडीचा वेग अडॅपटिव क्रुझ कंट्रोल प्रणाली स्वत:हून कमी करते. रस्ता मोकळा झाल्यावर सेट केलेल्या वेगाने गाडी पुन्हा चालू लागते. यासाठी चालकाने अपेक्षित वेग आणि दोन गाडय़ांमधील सुरक्षित अंतर सेट करायचे असते. रस्त्यावरील परिस्थितीनुसार गाडीचा वेग आपोआप कमी जास्त होतो. प्रसंगी चालकाने लेन चेंज करण्याचा प्रयत्न करताना एखादे सहजगत्या न दिसणारे वाहन असल्यास त्या संबधीची सूचनासुद्धा रडार सेन्सरद्वारे मिळते. आपल्या देशात मात्र क्रूज कंट्रोलसारखी प्रणाली प्रभावीपणे वापरण्यासाठी वाहनचालकांमध्ये किमान शिस्त आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लांब पल्ल्याचे रस्ते, तसेच पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदलाची गरज आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबा��ल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://zoneinvestgroup.com/124139-sample-explains-that-the-difference-between-service-attacks-keymozing-and-pay-per-click-expatriates", "date_download": "2019-10-22T22:41:36Z", "digest": "sha1:HI2AALJ725E5UFT4T63FEARTYG5YUQNU", "length": 9190, "nlines": 20, "source_domain": "zoneinvestgroup.com", "title": "Semalt समजावून सांगते की सेवेतील हल्ले, कळमोझिंग आणि पे-पर-क्लिक हद्दपार यांच्यामधील फरक स्पष्ट करतो", "raw_content": "\nSemalt समजावून सांगते की सेवेतील हल्ले, कळमोझिंग आणि पे-पर-क्लिक हद्दपार यांच्यामधील फरक स्पष्ट करतो\nएन्क्रिप्शन प्रोग्राम्स बोट्स शोधून काढतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या माहितीची कापणी करण्यास प्रतिबंध करतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे की बोटनेट सुरक्षिततेच्या खाली फेकून लावण्यात आले आहेत आणि ते संक्रमित मशीनमध्ये कीलग्रर्ज कार्यक्रम स्थापित करतात. कीलॉगर्स बॉट्सला कॉम्प्यूटरच्या सर्व प्रोग्रॅम्सचे नियंत्रण आणि फिल्टर करण्यास मदत करतात, ज्याचा वापर त्यारचा पेपॅल आयडी किंवा क्रेडिट कार्ड तपशील अपहृत करण्यासाठी केला जातो - best linux for vps. बोटनेट्सचा वापर नेटवर्कमध्ये विविध प्रकारचे व्हायरस आणि बोटंनेट्सचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी केला जातो. ते वापरकर्त्यांना दुर्भावनापूर्ण कार्यांमधे अडकवतात आणि त्यांचे संगणक उपकरण तसेच ईमेल आयडी चालवतात. जर आपण एका पे-प्रति-क्लिक प्रणालीवर क्लिक केले तर बॉटनेट आपल्या वित्तीय तपशीलांमध्ये प्रवेश करू शकतात. आपल्या प्रति-क्लिक-प्रणालींमधून काही पैसे कमविण्यासाठी झोम्बीचा उपयोग वापरकर्त्याच्या माहितीस हाताळण्यासाठी केला जातो.\nजॅक मिलर, मिमलट वरिष्ठ ग्राहक यशस्वी व्यवस्थापक, स्पष्टीकरण देतो की बॉटनॅट्सचा उपयोग एखाद्या विशिष्ट संगणक यंत्रावर किंवा नेटवर्कवर हल्ले लाँच करण्यासाठी आणि कनेक्शन अपहरण करून सेवेमध्ये व्यत्यय आणण्यासाठी केला जातो. याशिवाय, ते आपल्या नेटवर्कच्या बँडविड्थचा वापर करतात आणि सिस्टम स्त्रोत ओव्हरलोड करतात..सेवेतील हल्ल्यांचा गैरवापर (डीओएस) सामान्यतः एका स्पर्धकांच्या साइटचा नाश करण्यासाठी केला जातो आणि तो घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.\nबॉटनॅट्स जटिलता आणि आकारात बदलतात; त्यापैकी काही मोठ्या आहेत आणि इतर लहान आहेत. मोठ्या बोनेटच्या हजारो स्वतंत्र झोम्बी आहेत, आणि लहान बोनेटमध्ये फक्त काही सौ ड्रोन असू शकतात. जुलै 2010 मध्ये बोटनेट्सची प्रथम शोध झाली, जेव्हा एफबीआयने एका तरुण स्लोव्हेनियनला अटक केली शेकडो संगणक साधनांपासून दुर्भावनापूर्ण गोष्टींचा प्रसार करण्यासाठी त्याला दोषी ठरवण्यात आले. साधारणत: 12 दशलक्ष संगणकांना बोनेटट्सने संक्रमित केले होते. विविध प्रकारचे दुर्भावनायुक्त बॉट्स आहेत, त्यापैकी काही व्हायरस किंवा मालवेअर प्रमाणेच संगणकाच्या संक्रमणास संक्रमित होऊ शकतात आणि त्यापैकी काही लहान आहेत आणि कोणत्याही खर्चात आपल्या डिव्हाइसला संक्रमित करु शकत नाहीत. रोबोट नेटवर्क किंवा बोटीनेट हे ज़ोंबी संगणक किंवा बॉट्सचे समूह आहे जे स्पॅमरद्वारे नियंत्रित असतात आणि एकाधिक डिव्हाइसेस कुशल हाताळतात. Botnets म्हणजे कॉम्प्यूटर साधनांचे कायदेशीर नेटवर्क्स असले पाहिजे जे समान प्रोग्राम्सवर प्रक्रिया करतात किंवा व्हायरस आणि मालवेअरने संसर्गित संगणकांचे समूह असतात. एकदा तो आपल्या संगणकावरील उपकरणांवर स्थापित झाला की मुख्यतः वापरकर्त्याच्या ज्ञानाशिवाय, आपला संगणक झोम्बी, ड्रोन किंवा कॉम्प्युटर बनेल. हे योग्यरितीने कार्य करणार नाही आणि बोट नियंत्रकांच्या नियंत्रणास विरोध करणार नाही. अशा परिस्थितीमध्ये, शक्य तितक्या लवकर अँटी-मालवेअर प्रोग्राम किंवा अँटीव्हायरस सॉफ्टवेअर सक्षम करावे लागतात.\nस्पॅम आणि ट्रॅफिक मॉनिटरिंग:\nएक बॉटनेटचा वापर संगण���ाच्या उपकरणांचे टीसीपी / आयपी प्रोटोकॉल संक्रमित करण्यासाठी केला जातो आणि त्याच्या विशिष्ट ऍप्लिकेशनस त्यावर लागू करतो. Botnets प्रमाणात अनेक झोम्बी आणि व्हायरस सह conjugation वापरले आणि ईमेल पत्ते कापणी आहेत. ते पिडीतला स्पॅम डेटा आणि फिशिंग ईमेल मोठ्या प्रमाणावर पाठविते. थोडक्यात, झोम्बी आणि बॉट्सचा वापर वापरकर्त्याचे वापरकर्तानाव आणि संकेतशब्द काढून घेण्यासाठी केला जातो जेणेकरुन बोटीनेट त्याचे कार्य नियंत्रित करू शकेल आणि त्याचा वापर करू शकेल. आपली सुरक्षितता ऑनलाइन सुनिश्चित करण्यासाठी आपण आपले सुरक्षा पॅच नियमितपणे अद्यतनित करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayakhingane.com/2017/11/", "date_download": "2019-10-22T21:00:45Z", "digest": "sha1:EB4I27J3AXBPY2C7R6EYDAZBZYDER5WO", "length": 11730, "nlines": 135, "source_domain": "vinayakhingane.com", "title": "November 2017 – VinayakHingane", "raw_content": "\nआरोग्य सोप्या भाषेत. Let's simplify health\nमाझी आई एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. डिजिटल फोटोग्राफीच्या आधी फोटोग्राफी बरीच वेगळी असायची. त्यातल्या काही गोष्टी आईने मला शिकवल्या. ब्लॅक अँड व्हाईट फिल्म डब्यात मिळायची. ती अंधारात रोल मध्ये गुंडाळायची आणि मग तो रोल कॅमेऱ्यात टाकायचा. फोटो काढला की ती फिल्म अंधाऱ्या खोलीत वेगवेगळ्या केमिकल्स मध्ये वेगवेगळ्या काळापर्यंत बुडवून ठेवायची. हे टायमिंग खूप महत्त्वाचं असायचं. फिल्म कमी किंवा जास्त डेव्हलप झाली तर फोटो बिघडणार हळूहळू अनुभवातून प्रत्येक केमिकल साठी किती वेळ द्यायचा ते जमायला लागलं. कॅमेरा आणि फिल्म चं थोडं विज्ञान पण कळायला लागलं. पण विज्ञानासोबतच फिल्म डेव्हलप करणं ही एक कला आहे हे कळलं. या डेव्हलप केलेल्या फिल्मला निगेटिव्ह पण म्हणतात. मी शाळेत शिकतअसताना कधीतरी स्टुडिओत जायचो. आमच्या अगदी छोट्याश्या आणि केमिकल्स च्या वासांनी भरलेल्या डार्क रूममध्ये निगेटीव्ह डेव्हलप करताना एक कुतूहल असायचं. आपल्या डोक्यात जशी कल्पना अचानक येते तशी त्या फिल्मवर अंधारातून आकृती उमटायची. ती आकृती पण मजेशीर असायची. हसणारी व्यक्ती असेल तर दात काळे दिसायचे हळूहळू अनुभवातून प्रत्येक केमिकल साठी किती वेळ द्यायचा ते जमायला लागलं. कॅमेरा आणि फिल्म चं थोडं विज्ञान पण कळायला लागलं. पण विज्ञानासोबतच फिल्म डेव्हलप करणं ही एक कला आहे हे कळलं. या डेव्हलप केलेल्या फिल्मला निगेटिव्ह पण म्ह��तात. मी शाळेत शिकतअसताना कधीतरी स्टुडिओत जायचो. आमच्या अगदी छोट्याश्या आणि केमिकल्स च्या वासांनी भरलेल्या डार्क रूममध्ये निगेटीव्ह डेव्हलप करताना एक कुतूहल असायचं. आपल्या डोक्यात जशी कल्पना अचानक येते तशी त्या फिल्मवर अंधारातून आकृती उमटायची. ती आकृती पण मजेशीर असायची. हसणारी व्यक्ती असेल तर दात काळे दिसायचे मग आई त्या निगेटीव्ह कडे बघून नीट डेव्हलप झालीय का ते सांगायची. तिला त्या निगेटीव्ह मध्ये नंतर तयार होणारा फोटो दिसायचा मग आई त्या निगेटीव्ह कडे बघून नीट डेव्हलप झालीय का ते सांगायची. तिला त्या निगेटीव्ह मध्ये नंतर तयार होणारा फोटो दिसायचा अनुभवातून तुम्ही निगेटीव्हच्या पुढे बघू शकता. आईच्या त्या कौशल्याने मी फारच इम्प्रेस व्हायचो.\nमला हे सगळं एका वेगळ्याच संदर्भात आठवलं. जे के रोलिंग ही माझी आवडती लेखिका आहे. तिला ट्विटरवर फॉलो करताना दिसतं की लोक खूपदा बरेवाईट बोलतात. काही लोक शिवीगाळ करतात. बरेच आरोप होतात. तिची राजकीय मतं काही लोकांना पटत नाहीत. तिला गप्प बसायला सांगणारे आणि तिने काय बोलावे/काय बोलू नये असे सांगणारे खूप लोक दिसतात (त्यावर ती कधी कधी भन्नाट उत्तरं देते)… तर सांगायचा मुद्दा असाकी ती ट्विटरवर आली की निगेटीव्ह गोष्टींचा भडिमार तिच्यावर होतो. तिला ह्या गोष्टींचा त्रास होतो हे बरेचदा तिच्या ट्विट्स मधून दिसतं सुद्धा. तिच्या सारखे अनेक लोक आहेत. कलाकार, लेखक, संगीतकार, चित्रकार असे बरेच क्रिएटिव्ह लोक नकारात्मक टीका आणि टिप्पण्याना सोशल मीडियावर सामोरे जाताना आपल्याला दिसतात. साधारणपणे आपल्या मेंदूचा रोजच्या निगेटीव्ह गोष्टींना प्रतिसाद हा निगेटीव्ह असतो. चिडचिड, सारखा बचावात्मक पवित्रा घेणे किंवा आक्रमक होणे अशा सगळ्या गोष्टी दिसतात. लोक कधीकधी कंटाळून सोशल मीडिया , बातम्या इत्यादी गोष्टी बंदच करून टाकतात. पण मला ह्या कलाकार मंडळींचं कौतुक वाटतं. ते ह्या सगळ्या निगेटीव्हच्या पुढचं सौंदर्य बघू शकतात. त्यांचा कलेच्या माध्यमात ते सौंदर्य सादर करतात. काही सर्वसामान्य लोक सुद्धा काही इतक्या सुंदर पोस्ट टाकतात की दिवस प्रसन्न होऊन जातो.\nआमच्या डॉक्टर पेशात सुद्धा काहीसं असंच आहे. डॉक्टरांकडे नेहमी दुःखी लोक येतात. (प्रसुतीसाठी येणारे अपवाद. पण ते सुद्धा घाबरलेले असतात). आजार आणि वेदना असतात. त्यातच भीती, डॉक्टरांविषयी शंका,हताशा आणि राग हे सगळं बरेचदा सोबतीला असतं. ह्या सगळ्या निगेटीव्ह भावनांना हाताळण हे डॉक्टरांचं व्यावसायिक कौशल्य झालं. काही ठिकाणी ते शिकवलं सुद्धा जातं. पण ह्या प्रोफेशनल गोष्टीच्या पुढे जाऊन बरेचदा काम करावं लागतं. काही सकारात्मक केलं तर पेशंटचं जीवन बदलतं. निगेटीव्ह गोष्टींच्या भडीमारातून पेशंट चं निदान आणि उपचार डेव्हलप करावे लागतात. त्यासाठी कदाचित तीच क्रिएटिव्हिटी लागते जी कलेला हवी असते. निगेटिव्हीटीच्या भोवऱ्यात न अडकता असं काम करणाऱ्या बऱ्याच डॉक्टरांना भेटण्याची आणि त्यांच्या कामाने इम्प्रेस होण्याची संधी मला मिळाली ह्याचं समाधान आहे. सुचलं आणि तुमच्याशी शेअर करावं म्हटलं.\nI am a physician by profession . I love to paint , read and write. Marathi is my mother tongue. I intend to write about health, health related issues and share my experiences through this blog. मराठी मातृभाषा असल्याने जास्त जवळची वाटते. आपल्या भाषेत माहिती लवकर कळते आणि जास्त प्रभावी असते असा अनुभव आहे. मराठी लोकांना आरोग्याविषयी मराठीत बोललेलं उपयोगी पडेल ह्या भावनेने हा ब्लॉग सुरु केलाय. मी एक डॉक्टर आहे आणि मला कलेची आवड आहे. आरोग्य लिखाणातून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे .\nआरोग्याची रोजनिशी / Health Diary\nस्मॉलपॉक्सची गोष्ट : लसीकरणाचा लढा\nगोवर आणि रुबेला लसीकरणाबद्दल चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/demand-starts-new-bus-roots-shirur-haveli-107297", "date_download": "2019-10-22T22:00:56Z", "digest": "sha1:HNCFXKGZXE32NNMB4NNQULGLWN7WNF52", "length": 14282, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "शिरूर-हवेली भागात नव्याने बसमार्ग सुरु व्हावेत | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nशिरूर-हवेली भागात नव्याने बसमार्ग सुरु व्हावेत\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nउरुळी कांचन (पुणे) : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघातील उरुळी कांचन, अष्टापूर फाटा, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, तळेगाव ढमढरे, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या भागामध्ये नव्याने बसमार्ग सुरु व्हावेत अशा मागणीचे निवेदन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे दिले.\nउरुळी कांचन (पुणे) : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघातील उरुळी कांचन, अष्टापूर फाटा, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, तळेगाव ढमढरे, ��ोणी काळभोर व कदमवाकवस्ती या भागामध्ये नव्याने बसमार्ग सुरु व्हावेत अशा मागणीचे निवेदन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे दिले.\nपाचर्णे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये स्वारगेट ते उरुळी कांचन, पुणे स्टेशन ते उरुळी कांचन, वाघोली ते अष्टापूर फाटा, मनपा ते कोरेगाव भीमा-शिक्रापूर, स्वारगेट अथवा पुणे स्टेशन ते उरुळी कांचन (फक्त महिलांसाठी), महानगरपालिका भवन ते न्हावी सांडस, महानगरपालिका भवन ते तुळापूर-मरकळ, महानगरपालिका भवन ते केंदूर या मार्गांचा समावेश आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अजिंक्य कांचन उपस्थित होते.\nयावेळी पाचर्णे म्हणाले,\"स्वारगेट ते उरुळी कांचन व पुणे स्टेशन ते उरुळी कांचन या दोन्ही मार्गांवर येत्या पंधरा दिवसांच्या कालावधीत बससेवा सुरु करणार असल्याचे आश्वासन नयना गुंडे यांनी दिले. याचबरोबर पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून फक्त महिलांसाठी अनेक मार्गावर प्रायोगिक तत्वावर 'तेजस्विनी' नावाने बससेवा सुरु आहे. मे महिन्याच्या सुरवातीला महामंडळाच्या ताफ्यामध्ये एकूण ३० नवीन तेजस्विनी बसेस येणार असून, स्वारगेट ते उरुळी कांचन व पुणे स्टेशन ते उरुळी कांचन या मार्गांवर चालणाऱ्या बसेसमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारावर आम्ही सुचविलेल्या मार्गावर महिलांसाठी बससेवा सुरु करण्यात येणार असल्याचे गुंडे यांनी स्पष्ट केले आहे.\"\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोल्हापूर - पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. ते निवडून येतील असा अंदाजही वर्तवला...\nमहिला कैद्यांचा रंगला गरबा\nपुणे - येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्यांनी दांडियाचा आनंद लुटला. या महिला दोन महिने आधीपासून गरब्याचा सराव करीत होत्या....\nVidhan Sabha 2019: वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्येच \"फाइट'\nविधानसभा 2019 : पुणे - वडगाव शेरी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्येच \"फाइट' होणार आहे. येथे निम्मे मतदान...\nVidhan Sabha 2019: पुणे जिल्ह्यात तुलनेत जास्त मतदान\nविधानसभा 2019 : पुणे - शहरी भागात मतदानाची पन्नाशीही पा��� पडत नसताना जिल्ह्यात मात्र सरासरी 67 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. चुरशीच्या...\nमंकी हिल-कर्जतदरम्यान दहा दिवसांचा ब्लॉक\nमुंबई : मध्य रेल्वेवर मंकी हिल ते कर्जत स्थानकांदरम्यान तांत्रिक कामांसाठी ‘अप’ मार्गावर गुरुवारपासून (ता. २४) १० दिवसांचा ब्लॉक घेण्यात येईल....\nPune Rains:पुणेकरांनो मार्ग बदला; वाचा पावसामुळे कोठे आहे वाहतूक कोंडी\nपुणे : शहराच्या उपनगरांमध्ये मंगळवारी सायंकाळी आलेल्या पावसामुळे नागरीकांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. विशेषतः नगर रस्ता, सोलापुर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/politics/8245/Two-children-killed-father-arrested-mumbai-ghatkopar.htm", "date_download": "2019-10-22T21:15:52Z", "digest": "sha1:VRT53OI2JRJVRFRXVQTZ4HA555IKCQJI", "length": 15402, "nlines": 124, "source_domain": "maharashtranews.com", "title": "पत्नीच्या भांडणाला कंटाळला; दोन मुलांचा जीव घेतला | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nपत्नीच्या भांडणाला कंटाळला; दोन मुलांचा जीव घेतला\nBy एम न्यूज टीम (author)\nघाटकोपर येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय व्यक्तीने पत्नीसोबत होणाऱ्या सततच्या भांडणाला कंटाळून स्वतःच्या दोन मुलांची हत्या केली आणि त्यानंतर आत्महत्येच्या प्रयत्नात असताना त्याला पुणे जिल्ह्यातील शिरवळ येथे पोलिसांनी अटक केली. दोन्ही मुलांचे मृतदेह पोलिसांना मोटारीच्या डिकीत सापडले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपत्नीशी भांडण, पोटच्या मुलांची हत्या\nचंद्��कात मोहिते असे मुलांची हत्या करणाऱ्या वडिलांचे नाव आहे. चंद्रकांत हा पत्नी, ११ वर्षांची मुलगी गौरवी आणि ७ वर्षांचा मुलगा प्रतीक यांच्यासह घाटकोपर पश्चिम येथील जागृतीनगर येथे राहातो. ओला गाडीवर चालक म्हणून असणाऱ्या चंद्रकांतला क्षयरोग होता. त्यामुळे त्याची पत्नी त्याच्या आजारपणाला कंटाळून सतत भांडण करून माहेरी निघून जात असे. पत्नीच्या सततच्या भांडणाला कंटाळून चंद्रकांतने अनेक वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र माझ्यानंतर मुलांचे काय होईल, या चिंतेत असणाऱ्या चंद्रकांतने मुलांना मारून स्वतः आत्महत्या करण्याचे ठरवले.\nमंगळावरी दुपारी पत्नी भांडण करून माहेरी निघून गेल्यानंतर चंद्रकांत मुलांना घेऊन स्वतःच्या मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाला. जाण्यापूर्वी त्याने मोठ्या भावाला फोन करून पत्नीच्या सततच्या भांडणाला कंटाळून मुलांसह आत्महत्या करण्यासाठी निघालो असल्याचे सांगून त्याने फोन कट केला. भावाने ताबडतोब घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी चंद्रकांतच्या मोटारीला असलेल्या जीपीएस माध्यमातून त्याचा माग घेतला असता त्याचे लोकेशन सातारा येथे दाखवत होते.\n(हेही वाचा...मालाडमध्ये महिलेची हत्या करून लूट)\nघाटकोपर पोलिसांनी सातारा पोलिसांना संपर्क साधून त्याचा शोध सुरू केला. रात्री उशिरा चंद्रकांतची मोटार पुणे ग्रामीणच्या शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडली. पोलिसांनी चंद्रकांतला ताब्यात घेऊन मोटार तपासली असता मोटारीच्या डिकीत दोन्ही मुलांचे मृतदेह आढळले. शिरवळ पोलिसांनी चंद्रकांतला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता मुलांना मीच गळा आवळून मारले आणि मीसुद्धा आत्महत्या करणार होतो, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी चंद्रकांत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.\nताज्या मराठी बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचा महाराष्ट्र पहा फक्त एका क्लिक वर, जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप. मराठी बातम्या व घडामोडींसाठी फेसबुक पेजला लाईक करा,आणि ट्विटर फाॅलो करा.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा ज���हीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\n0 Response(s) to “पत्नीच्या भांडणाला कंटाळला; दोन मुलांचा जीव घेतला”\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रता��्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nभिकाऱ्याच्या संपत्तीवर मुलांचा डोळा, राजस्थान-गोव्यातून झाले गोळा\n'राईस पुलर' फसवणुकीचा नवा फंडा, व्यापाऱ्यांना घातला कोट्यवधींचा गंडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/nandurbar-news/", "date_download": "2019-10-22T21:38:45Z", "digest": "sha1:FKGKQRQSBTCDLHZSRTSA7L2TVGKY3NQ5", "length": 6854, "nlines": 125, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "नंदुरबार – Hello Maharashtra", "raw_content": "\nराजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल\n“राजकारण सोडतो, पण मी का नको हे पक्षानं सांगावं” – एकनाथ खडसे\nखडसेंचे समर्थक असल्यामुळे भाजप आमदाराला तिकीट…\nसरदार सरोवर प्रकल्प बुडीत क्षेत्रातील गावकऱ्यांचा…\nया तारखेला पुन्हा सुरु होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा\nमुंबई प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपची महाजनादेश यात्रा काढण्यात आली होती. त्या यात्रेला मधेच थांबवण्याची नामुष्की भाजपवर आली. कारण महाराष्ट्रातील पूर परिस्थिती गंभीर…\nपक्षांतर्गत बंडाळीमुळे भाजपचा हा मतदारसंघ ‘ डेंजर झोन ‘ मध्ये\nनंदुरबार प्रतिनिधी | नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अंतर्गत बंडाळी माजल्याने या ठिकाणी खासदार हीना गावित यांना आपली जागा गमवावी लागणार आहे असे चित्र सध्या दिसते आहे. भाजपचे निष्ठावान…\nखासदार हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या त्या व्यक्तींवर होणार अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत…\nनंदुरबार | हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला करणारे मराठा आरक्षणाचे आंदोलक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. चार आंदोलकांच्या पैकी तीन आंदोलकांना अटक करण्यात आली असून एका व्यक्तीचा पोलीस तपास करत…\nहिना गवितांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात आज कडकडीत बंद\nनंदुरबार | खासदार हिना गावित यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. नंदुरबार जिह्यातील नवापूर, तळोदा या मोठ्या शहरात शाळा,…\nसरकारला आर्थिक निकषावर आरक्षण देता येणार नाही – प्रकाश आंबेडकर\nनंदुरबार | मराठा, पटेल, जाट, गुज्जर यांच्या आरक्षण प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी केंद्र ��रकार पावले उचलत आहे. आरक्षणाच्या तिड्यावर राज्यवार अहवाल केंद्रीय गृह खात्याने मागवले आहेत. याच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-star-aamir-khan-daughter-ira-khan-is-all-set-to-make-her-directorial-debut/articleshow/70820383.cms", "date_download": "2019-10-22T23:28:28Z", "digest": "sha1:YSRNLZQIUWU2KHBKZAA4D4KNF4QYZR6A", "length": 11030, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment news News: आमिरची मुलगी दिग्दर्शनात - bollywood star aamir khan daughter ira khan is all set to make her directorial debut | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nबॉलिवूडस्टार्सची मुलं काय करतात याविषयी प्रेक्षकांना नेहमी उत्सुकता असते. अनेक स्टारकिड्स आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत इंडस्ट्रीत दाखल होतात. काही कलाकार आपल्या मुलाला किंवा मुलींना इंडस्ट्रीत लाँच करण्यासाठी खास सिनेमेही तयार करतात.\nमुंबई: बॉलिवूडस्टार्सची मुलं काय करतात याविषयी प्रेक्षकांना नेहमी उत्सुकता असते. अनेक स्टारकिड्स आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत इंडस्ट्रीत दाखल होतात. काही कलाकार आपल्या मुलाला किंवा मुलींना इंडस्ट्रीत लाँच करण्यासाठी खास सिनेमेही तयार करतात.\nइतर स्टार्सपेक्षा नेहमी वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या आमिर खानच्या मुलीनं, ईरा खाननं थोडी वेगळी वाट निवडली आहे. अभिनयापेक्षा दिग्दर्शनात तिला जास्त रस आहे. सिनेमाचं दिग्दर्शन करण्यापेक्षा तिनं आधी नाटकाचं दिग्दर्शन करायचं ठरवलंय. ग्रीक कथानक असलेल्या 'युरिपाइड्स मेडिया' असं नाव असलेल्या नाटकाचं ती दिग्दर्शन करतेय. देशभरात त्याचे प्रयोग होणार आहेत.\nNRI पतीसाठी राखी सावंतचा करवा चौथ...म्हणते माझे पती नंबर वन\nगोविंदा आणि भाच्यातील वादाचे 'हे' आहे कारण\nमला हरवायला ठाकरे कुटुंबीयांना पैसा वाटावा लागला: अभिजीत बिचुकले\nअनुष्काचे शस्त्रक्रियेमुळे असे पालटले रूप\nअमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\n...म्हणून ' बिग बी' ने मागितली चाहत्यांची माफी\nमला हरवायला ठाकरे कुटुंबीयांना पैसा वाटावा लागला: अभिजीत बिचुकले\nरणवीर घेतोय दीपिकाकडून वेळेच्या नियोजनाचे सल्ले...\nयामी गौतम म्हणते भूमिकेसाठी काहीही\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशाहरुखने 'अशी' हंडी फोडली; झाला ट्रोल\n'या' लुकमुळे राजकुमार रावची गर्लफ्रेंड पत्रलेखा झाली ट्रोल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/badminton/rohan-gurbani-in-the-fourth-round/articleshow/71494136.cms", "date_download": "2019-10-22T23:19:30Z", "digest": "sha1:47UDG72OAYBP7DJPYQCDAXUMZQEQEHPJ", "length": 11234, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "badminton News: रोहन गुरबानी चौथ्या फेरीत - rohan gurbani in the fourth round | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nरोहन गुरबानी चौथ्या फेरीत\nनागपूरच्या रोहन गुरबानी याने वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेतील मुलांच्या एकेरीतून चौथी फेरी गाठली रशियातील कझानमध्ये ही स्पर्धा सुरू आहे...\nनागपूरच्या रोहन गुरबानी याने वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेतील मुलांच्या एकेरीतून चौथी फेरी गाठली. रशियातील कझानमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. तिसऱ्या फेरीत रोहनने स्पेनच्या टॉमस टोलेडॅनोवर १६-२१, २१-१४, २३-२१ अशी मात केली. ही लढत ५५ मिनिटे चालली. ब्रेक झाला तेव्हा रोहनकडे ११-८ अशी आघाडी होती. ब्रेकनंतर टॉमसने कडवी झुंज दिली. रोहनकडे १४-१३ अशी निसटती आघाडी असताना टॉमसने सलग तीन पॉइंट घेत आघाडी मिळविली. त्यानंतर रोहनने झुंज दिली. मात्र, आघाडी कायम राखत टॉमसने पहिल्या गेममध्ये बाजी मारली.\nदुसऱ्या गेममध्येही सुरुवातीला चुरस पाहायला मिळाली. ब्रेक झाला तेव्हा रोहनकडे ११-९ अशी आघाडी होती. ब्रेकनंतर टॉमसने झुंज दिली. मात्र, अखेरपर्यंत आघाडी कायम राखत रोहनने गेम जिंकला आणि आव्हान राखले.\nनिर्णायक, तिसरा गेम काळजाचा ��ोका चुकविणारा ठरला. ब्रेक झाला तेव्हा रोहनकडे ११-९ अशी आघाडी होती. ब्रेकनंतररोहनने १७-१२ अशी आघाडी मिळविली. मात्र, त्यानंतर टॉमसने कडवी झुंज दिली. रोहनने २०-१८ अशा आघाडीसह दोन मॅच पॉइंट मिळविले होते. मात्र, टॉमसने सलग दोन पॉइंट घेत बरोबरी साधली. २१-२१ बरोबरीनंतर रोहनने सलग दोन पॉइंट घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.\nसाईनाची पराभवाची मालिका कायम; 'डेन्मार्क'मध्येही पहिल्याच फेरीत पराभूत\nसिंधू, साई, समीरचा पराभव\n जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ठरली अजिंक्य\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\n'आयसीएफ' चषक कॅरम स्पर्धा पुण्यातम टा\nफेडररचा १५००व्या सामन्यात विजय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nरोहन गुरबानी चौथ्या फेरीत...\nस्पर्श, पूर्वा, वरुण, सियाला जेतेपद...\nकश्यप उपांत्य फेरीत पराभूत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://mbmc.gov.in/view/mr/mbmc_account", "date_download": "2019-10-22T22:33:18Z", "digest": "sha1:EDH7PEYQLSHYBM36E3AECRFM5C32XIXY", "length": 8071, "nlines": 211, "source_domain": "mbmc.gov.in", "title": "लेखा खाते", "raw_content": "\nमा. स्थायी समिती सभा इत्तीवृत्तांत\nमा. सर्वसाधारण सभा इत्तीवृत्तांत\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nमा. स्थायी समिती ठराव\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nमुखपृष्ठ / विभाग / लेखा खाते\nविभाग प्रमुख श्री. शरद बेलवटे\nदूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक 8422811433\nR.T.I १७ मुद्द्यांची माहिती देणे\nवार्षिक जमाखर्च एप्रिल २०१६-मार्च २०१७\nअर्थसंकल्प २०१७ - २०१८\nभारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ | महाराष्ट्र शासन | आपले सरकार | स्वच्छ भारत अभियान| ई - सेवा | आधार | महाराष्ट्र राज्य पोलीस | महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी | राज्य निवडणूक आयोग\n© २०१६ मिरा भाईंदर महानगरपालिका.सर्व हक्क राखीव.\nछायाचित्रे | आपात्कालीन व्यवस्थापन | नागरिकाचा जाहिरनामा | संपर्क\nसंकेत स्थळ पाहण्यासाठी शक्यतो मोझीला फायर फॉव्स ,क्रोम , इंटरनेट एक्सप्लोरर ९ आणि त्यावरील अपडेट वापरावे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/trains/all/", "date_download": "2019-10-22T21:11:29Z", "digest": "sha1:DG7E3RPBTL63GY2MMSNZSQUDMLVRF3KP", "length": 18692, "nlines": 187, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Trains- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मु���्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nअभिनेत्री परिणीती चोप्राचा आज 31 वा वाढदिवस. 'लेडिज व्हर्सेस रिकी बहेल' सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या परिणीला मध्यंतरीचा काळात डिप्रेशनचा सामना करावा लागला होता.\nआता लक्ष्य क्लिन स्विप अखेरच्या सामन्यात ‘हा’ युवा खेळाडू करणार कमबॅक\nमहाराष्ट्रात घमासान: #मोदी_परत _जा' ट्विटरवर ट्रेण्डिंगला, भाजपनेही दिलं उत्तर\nमहाराष्ट्र Oct 9, 2019\n33 लाखांचे बक्षीस असलेल्या दलमच्या कमांडरसह सर्व जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण\nसायना नेहवालच्या बायोपिकसाठी परिणिती तयार, या दिवशी होणार शुटिंगला सुरुवात\nमहाराष्ट्र Oct 2, 2019\nVIDEO: माहिम स्थानकात लोकलचा डबा घसरला; हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत\nट्रेन लेट झाली तर आता सरकार देणार भरपाई\nVIDEO : चालत्या ट्रेनमधून पडणाऱ्या त्याला RPF जवानांनी असं वाचवलं\nVIDEO या मंत्र्यांना जरा आवारा 'रोजगार आहेत, मात्र लोकच शिकलेले नाहीत'\nदादर रेल्वे स्टेशनवर सुप्रियाताईंना आला विचित्र अनुभव, पोलिसांकडे केली तक्रार\nदादर रेल्वे स्टेशनवर सुप्रियाताईंना आला विचित्र अनुभव, पोलिसांकडे केली तक्रार\n मुंबई खड्ड्यात गेली, 10 वर्षात असा बसला 14 हजार कोटींचा फटका\nमुंबईच्या नेव्हल डाॅकयार्डमध्ये 933 व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/rajarshi-chhatrapati-shahu-maharaj-birth-anniversary/articleshow/69953902.cms", "date_download": "2019-10-22T23:22:48Z", "digest": "sha1:JRO65ELHF3IHLRBGAPK7EMERSLDBE5EB", "length": 17051, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "क्रांतिकारी विचारांचा वारसा: क्रांतिकारी विचारांचा वारसा - rajarshi chhatrapati shahu maharaj birth anniversary | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nराजर्षी छत्रपती शाहू महाराज लोककल्याणकारी राजा होते. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूल���, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक होते. आज, २६ जून रोजी त्यांची जयंती आहे.\nराजर्षी छत्रपती शाहू महाराज लोककल्याणकारी राजा होते. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक होते. आज, २६ जून रोजी त्यांची जयंती आहे.\nआरक्षणाचे जनक, समतावादी लोकराजे राजर्षी शाहू महाराज हे २० वर्षांचे असताना कोल्हापूर संस्थानचे राजे झाले. महात्मा जोतीबा फुलेंच्या मानवतावादी कार्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. त्यामुळे कोल्हापूर संस्थानची गादी हाती आल्यानंतर त्यांनी सामाजिक सुधारणांचे कार्य केले. शिक्षणावरील उच्चवर्णीय मक्तेदारीस विरोध करून बहुजन समाजातील लोकांना शिक्षण घेता यावे यासाठी अथक प्रयत्न केलेत. शिक्षणाद्वारे जातिभेद निर्मूलनासाठी प्रयत्न केले. त्यासाठी शिक्षण संस्था निर्माण केल्या. त्यांना सरकारी अनुदाने दिलीत. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी सरकारी नोकऱ्यामध्ये राखीव जागांची तरतूद केली. स्त्री दास्यत्वमुक्त होण्यासाठी स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले. अन्याय दूर व्हावा म्हणून आवश्यक कायद्यांची निर्मिती केली. कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली.\nहजारो वर्षांचे विषमतावादी विचार सहजासहजी मिटणार नाहीत, याची शाहू महाराजांना खात्री पटली होती. त्यांनी जातवार वसतिगृहे काढलीत. त्यांच्या या निर्णयावर टीका झाली. विषमतावादी टीकाकारांच्या टीकेची त्यांनी पर्वा केली नाही. १५ ऑगस्ट १९१५ रोजी भरवलेल्या आर्य क्षत्रिय परिषदेच्या अधिवेशनात भाषण करताना त्यांनी टीकाकारांना उत्तर दिले. ते म्हणाले, ‘जातिभेद हा भारताला लागलेला फार मोठा रोग आहे. हा रोग नष्ट व्हावा म्हणून माझे प्रयत्न सतत सुरू आहेत. असे असतानाही मी आपल्यासारख्या जातीविशिष्ट प्रयत्नास हे माझे वर्तन माझ्या बोलण्याशी विसंगत आहे. कोणी म्हणतील तर तेव्हा या संबंधाने चार शब्द सांगणे गैर नाही. परंतु ज्याला आपल्या संबंध आयुष्यात आपल्या मुलाबाळांच्या हितापलीकडे काही दिसत नाही, त्याला कोणीही दोष देईल. ज्या समाजात आपण वाढतो त्या समाजाची उन्नती करण्याची काळजी करणे हे योग्य आहे. पण त्या समाजाच्या बाहेर एक मोठा फारच मोठा समाज आहे व त्याचीही से��ा आपण केली पाहिजे. म्हणूनच जातीचा अभिमान अगदी मर्यादित असावा.’\nशाहू महाराजांनी जातिभेद अंतासाठी व अस्पृश्य उद्धारासाठी शिक्षणावरील उच्चजातीयांची मक्तेदारी तर मोडून काढली. शिक्षण केवळ अस्पृश्यांना खुले करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी आपल्या शासन दरबारात अस्पृशांना सन्मानाच्या जागा दिल्या. स्वत:चे अंगरक्षक अस्पृश्यच नेमले. आंतरजातीय विचाराचा एक नवीन क्रांतीकारक विचार त्यांनी मांडला. १९१७ साली वल्लभभाई पटेल यांचे वडील विठ्ठलभाई पटेल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात आंतरजातीय विवाहांना मान्यता देणारा कायदा मांडला. लोकमान्य टिळक, पुरीच्या शंकराचार्यांनी व करवीर संस्थानमधील सनातन्यांनी यास विरोध केला होता. मात्र शाहू महाराजांनी या बिलास जोरदार पाठिंबा दिला. केवळ पाठिंबाच दिला नाही तर आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा कोल्हापूर संस्थानात केलादेखील.\nस्त्रीमुक्तीची सुरुवातही महाराजांनी आपल्या घरापासूनच केली. महाराजांनी आपल्या सुनबाई इंदुमती राणीसाहेब यांना अकाली वैधव्य प्राप्त झाल्यानंतर त्यांना शिक्षण दिले. स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन राजाराम कॉलेजमध्ये मुलींना फी माफी दिली. स्त्रियांना शिक्षण दिले. धर्माच्या नावाखाली मुले-मुली वाहण्याची अघोरी प्रथा बंद केली. वाघ्या-मुरळी प्रतिबंधक कायदा केला. स्त्री पुनर्विवाह कायदा केला. इतरही बहुमोलाचे कार्य केले. विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळात सनातन्यांच्या सर्व प्रकारच्या विरोधाला तोंड देत राजर्षी शाहू महाराजांनी महात्मा फुले यांच्या समाजपरिवर्तनाच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा चालविण्याचे मोलाचे कार्य केले.\nवास्तवाला भिडण्याची ‘हीच ती वेळ’\nदिवाळी अंकांचा बौद्धिक खुराक\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nआता लक्ष्य पाकव्याप्त काश्मीर\nमहाराष्ट्रानं असं केलं मतदान\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआखातात पुन्हा युद्ध होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/bank-fined-for-mental-distress/articleshow/71548004.cms", "date_download": "2019-10-22T23:15:40Z", "digest": "sha1:KR2RBMXCB7BJAAEXVQY7T4T2VSF356UG", "length": 14406, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad News: मानसिक त्रासाबद्दल बँकेला दंड - bank fined for mental distress | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nमानसिक त्रासाबद्दल बँकेला दंड\nग्राहक संरक्षण मंचाचे आदेश म टा...\nग्राहक संरक्षण मंचाचे आदेश\nम. टा. प्रतिनिधी, जालना\nबँकेत सादर केलेल्या धनादेशाची रक्कम दुसऱ्या बँकेच्या खात्यात अदा करू नये अशी लेखी सूचना देऊनही संबंधित बँकेने तो धनादेश वटवण्यासाठी पाठवला. कर्जाच्या हप्त्याची रक्कम परस्पर दुसऱ्या बॅँकेत वर्ग केली आणि अनावश्यक दंडाची रक्कम खात्यातून कापून घेतली. या सगळ्या घटनांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या करवा नगर शाखेला ग्राहक संरक्षण मंचाने दोषी ठरविले आहे. बँकेच्या सेवेतील या सगळ्या त्रुटी असल्याचे मत व्यक्त करुन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षा निलीमा संत, सदस्या मंजुषा चितलांगे यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेला जबाबदार धरून वर्ग केलेली रक्कम, मानसिक त्रासाबद्दल व तक्रारीचा खर्च मिळून १५ हजार ४७५ रुपये ३० दिवसांत तक्रारदार संघमित्रा सूर्यवंशी यांना देण्याचे आदेश दिले.\nसंघमित्रा सूर्यवंशी यांनी एचडीएफसी बॅँकेतून कर्ज घेतले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील त्यांच्या पगार खात्यावरून कोणतीही रक्कम एचडीएफसी बँकेच्या कर्ज खात्यावर वर्ग करू नये अशी तोंडी विनंती आणि लेखी सूचना सुर्यवंशी यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या करवा नगर शाखेला केली होती. दरम्यान, एचडीएफसी बँकेने सूर्यवंशी यांच्या स्टेट बँकेच्या खात्यात सादर केलेल्या धनादेशाची रक्कम द���ण्यास सूर्यवंशी यांनी थांबविल्यामुळे एकाच दिवशी १२ वेळेस ११८ रुपयेप्रमाणे एकूण एक हजार ४१६ रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाने सूर्यवंशी यांच्या खात्यातून कापले. एचडीएफसी बँकेने सादर केलेल्या धनादेशाची रक्कम आठ हजार १५९ रुपये ही रक्कम सूर्यवंशी यांना कोणतीही सूचना न देता परस्पर एचडीएफसी बॅँकेच्या खात्यात वर्ग केली. या संदर्भात सूर्यवंशी यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना कारणे विचारले असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने त्यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.\nग्राहक मंचाने कपात केलेली रक्कम १२९८ रुपये तसेच एचडीएफसी बँकेला वर्ग केलेली रक्कम ८ हजार १५९ रुपये सूर्यवंशी यांना ३० दिवसांत देण्याचे आदेश दिले आहेत. बँकेने ३० दिवसांत सदरची रक्कम जमा केली नाही तर त्यावर दहा टक्के व्याज आणि मानसिक, शारिरीक त्रासापोटी चार हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रूपये अशी एकूण १५ हजार ४७५ रुपये अशी रक्कम तक्रारदारास देण्याचा आदेश स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेला दिला. सूर्यवंशी यांच्या वतीने अॅड. राजेंद्र राऊत आणि अॅड. तथागत पाईकराव यांनी बाजू मांडली.\nएमआयएम-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ\nउद्धव ठाकरे दाढीवाल्यांना घाबरतात; ओवेसींचा घणाघात\nजालना, सोलापुरात वंचितच्या तीन उमेदवारांवर हल्ले\nभाजपचे राजकारण द्वेषाचेः खा. ओवेसी\nकन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्��ा छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमानसिक त्रासाबद्दल बँकेला दंड...\nनिवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढवली पाहिजे...\nभगवा उतरवणाऱ्याला गाडावे लागेल...\nमोदींच्या नेतृत्वात देशाची प्रगती...\nकेंद्र शोधण्यातच गेला वेळ; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://prahaarlokmat.dailyfamelive.com/", "date_download": "2019-10-22T22:48:23Z", "digest": "sha1:IQSGSJMOTWM4BNK6UIJY5G3KK24QCEVB", "length": 17289, "nlines": 192, "source_domain": "prahaarlokmat.dailyfamelive.com", "title": "prahaarlokmat", "raw_content": "\nगूगल नकाशे, वेझ अद्यतने आयओएस 13 आणि कारप्ले - फोनअरेनासाठी सिरी एकत्रिकरण जोडतात\nसेगा पुन्हा त्याचे विचित्र आणि अद्भुत सेल्फ बनत आहे - एनजेजेट\n'एल हिजो' हा स्पॅगेटी वेस्टर्न स्टील्थ गेम आहे - हृदयासह - एनकेजेट\nफेसबुक आपले प्ले करण्यायोग्य आणि एआर जाहिरात स्वरूपने विस्तृत करते - टेकक्रंच\n'जीपार्डी' चाहते वाहन चालवताना हा गेम खेळू शकतात. सीएनएन - तज्ञांना खात्री नाही की ते सुरक्षित आहे\nजीवन शैली आणि फिटनेस\nअहवालः प्लेअर भरती करताना मार्क डॅनटोनियोने तीन कर्मचार्यांकडून दिलेल्या इशारेकडे दुर्लक्ष केले - नंतर तुरुंगात पाठविले - डेडस्पिन\nकॉल ऑफ ड्यूटीः मॉडर्न वॉरफेअर बीटामध्ये क्रॉस-सेव्ह आहे, आणि ती एक मोठी डील आहे - गेमस्पॉट\nअभ्यासाद्वारे तपासणी केली जाते की मानसोपॅथीक वैशिष्ट्यांसह लोक त्यांच्या 'डार्क इम्प्लीसेस' कसे नियंत्रित करतात - मेडिकल एक्सप्रेस\nगूगल नकाशे, वेझ अद्यतने आयओएस 13 आणि कारप्ले - फोनअरेनासाठी सिरी एकत्रिकरण जोडतात\nसेगा पुन्हा त्याचे विचित्र आणि अद्भुत सेल्फ बनत आहे - एनजेजेट\n'एल हिजो' हा स्पॅगेटी वेस्टर्न स्टील्थ गेम आहे - हृदयासह - एनकेजेट\nफेसबुक आपले प्ले करण्यायोग्य आणि एआर जाहिरात स्वरूपने विस्तृत करते - टेकक्रंच\n'जीपार्डी' चाहते वाहन चालवताना हा गेम खेळू शकतात. सीएनएन - तज्ञांना खात्री नाही की ते सुरक्षित आहे\nAndroid 10: दुर्लक्षित वैशिष्ट्यांकरिता दहा अत्यावश्यक टिप्स - पीसीवॉर्ल्ड\nडेड रेड डेड ऑनलाईनमध्ये वाढत आहेत म्हणून प्लेयर्स ऑफ द झिम्बीज - पुश स्क्वेअर याचा अहवाल देतात\nमोठा ��ाऊ 21 बुधवार रात्री ऑगस्ट 21 व्हिटो रेकॅप भाग 2 # बीबी 21 - रॉबकडे पॉडकास्ट आहे\nवायरकटरचे सर्वोत्तम सौदे: एसर Chromebook 11 वर $ 60 वाचवा - एनकेडजेट\nसॅमसंग 'नेव्हर-डाय' एसएसडी चे वचन देत नाही - पीसीमॅग\nफिफा 20 पुनरावलोकन - आयजीएन\nपाकिस्तान स्टार रि realityलिटी होस्ट वीणा मलिक शो सोडण्याची योजना आखत आहे\nडार्क क्रिस्टल: एज ऑफ रेझिस्टन्स म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स व पपेट्स - सीनेट\nया 2 चाली जेरिट कोल - स्पोर्ट्समॅप ह्यूस्टनवर पुन्हा साइन इन करण्यासाठी घडल्या पाहिजेत\nपीएस 4 चा कॉल ऑफ ड्यूटीः मॉडर्न वॉरफेअर प्लेयर्सना \"डे वन वन अॅडव्हान्टेज\" मिळतो - गेमस्पॉट\nWatchपल वॉच सीरिज 5 फोटो इन्स्टाग्रामवर सामायिक केला जाऊ शकतो - वेअरटेबल\nफेसबुक आपले प्ले करण्यायोग्य आणि एआर जाहिरात स्वरूपने विस्तृत करते - टेकक्रंच\nसप्टेंबर 2019 मध्ये नेटफ्लिक्स सोडत सर्वोत्तम टीव्ही शो आणि चित्रपट - / फिल\n'जीपार्डी' चाहते वाहन चालवताना हा गेम खेळू शकतात. सीएनएन - तज्ञांना खात्री नाही की ते सुरक्षित आहे\nबीबर हडसन व्हॅलीमधील मुलीशी विवाह करीत आहे, पुन्हा - हडसन व्हॅली पोस्ट\nटीएमझेडच्या वृत्तानुसार, जस्टिन बीबर हडसन व्हॅलीमध्ये वाढलेल्या मुलीशी लग्न करण्याचा विचार करत आहे. जस्टिन आणि हॅली बीबर यांनी तारखा वाचवली आणि 30 सप्टेंबर रोजी दक्षिण...\nजिराफसाठी, खूप गरज असलेल्या चांगल्या बातमीचा तुकडा - न्यूझर\n(न्यूझर) � जगातील सर्व राष्ट्रांनी गुरुवारी पहिल्यांदा जिराफांना धोकादायक प्रजाती म्हणून संरक्षित करण्यासाठी हलविले. काही सह-आफ्रिकन आफ्रिकी देशांच्या संरक्षकांकडून आणि कौतुकांची प्रशंसा केली. सीआयटीईएस म्हणून...\nमाऊंटन सिंह मॉल्स 8 वर्षाचा मुलगा जो आपल्या घराबाहेर खेळत होता - यूएसए टुडे\nजोशुआ बोटे यूएसए आज 6:20 पंतप्रधान ईडीटी 22 ऑगस्ट, 2019 रोजी प्रकाशित केले कोलोरॅडोच्या ग्रामीण भागात बुधवारी संध्याकाळी डोंगराच्या एका सिंहाने-वर्षाच्या मुलावर हल्ला केला आणि वन्यजीव अधिका officials्यांनी...\nमॅट्रिक्स 4 वाटेवर, सीक्वेल्सचे 34 डंबेस्ट लम्हे येथे आहेत - गेमस्पॉट\nख्रिस ई. हेनर | @ChrisHayner 22 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 4:42 वाजता पीडीटीए वर असे घडण्याचे संकेत दिल्यानंतर, मॅट्रिक्स 4 अधिकृतपणे काम करत आहे. हे...\nबोंबेल - मार्गोट रॉबीच्या नवीन चित्रपटाची सत्यकथा बॉम्बेल - एली डॉट कॉम\nप्रत्येकजण ज्याविषयी बोलतोय तो बोंब��ेळ हा सिनेमा टूर डी फोर्स आहे. नुकताच दाखल झालेला चिलिंग 85 सेकंदाचा टीझर ट्रेलर बहिरेपणाने शांत आहे. ही कृती: मार्गोट...\nसूर्याच्या पृष्ठभागाजवळील प्लाझ्मा प्रवाह सनस्पॉट्स, इतर सौर घटना - फिज.ऑर्ग\nसौर किरणे या प्रतिमेवर सनस्पॉट्स दिसू शकतात. प्रत्येक सनस्पॉट काही दिवस ते काही महिन्यांपर्यंत असतो आणि दर 11 वर्षांनी एकूण...\nऑस्टिओजेनेसिससाठी नवीन नॅनोव्हिब्रेशनल बायोरिएक्टर्सचे डिझाइन, बांधकाम आणि वैशिष्ट्यीकरण - फिजीओआरओजी\nमानवी आणि आर्केआ गुणसूत्रांमधील मुख्य समानता - फिज.ऑर्ग\nक्वांटम मेकॅनिक आणि सामान्य सापेक्षतेदरम्यान पूल अद्याप शक्य आहे - फिजीओआरओजी\nअभ्यासाद्वारे तपासणी केली जाते की मानसोपॅथीक वैशिष्ट्यांसह लोक त्यांच्या 'डार्क इम्प्लीसेस' कसे नियंत्रित करतात - मेडिकल एक्सप्रेस\nअंतराळ औषध केवळ अंतराळवीरांसाठी नाही. हे आपल्या सर्वांसाठी आहे - सीनेट\nइंटरस्टेलर स्पेसवरून आपल्याकडे येणारे रहस्यमय ऑब्जियन एलियन अंतराळ यान असू शकते, असे वरचे शास्त्रज्ञ कबूल करतात - सन\nवजाबाकीद्वारे विभाजनः मोठ्या सस्तन प्राण्यांच्या नष्ट होण्यामुळे वाचलेल्यांना वेगळे केले जाऊ शकते - फिजी.ऑर्ग\n17 विज्ञान 'तथ्य' आपण कदाचित शाळेत शिकले असावेत जे खरे नाहीत - Business Insider\nस्पॉटिफाय नाटकीयरित्या त्याचा विनामूल्य चाचणी कालावधी 90 दिवसांपर्यंत वाढवितो - डिजिटल संगीत बातम्या\nनवीन श्रोत्यांसाठी स्पॉटिफाय त्याचा विनामूल्य चाचणी कालावधी 30 दिवसांवरून 90 दिवसांपर्यंत वाढवित आहे. आजपासून, स्पॉटिफाई पात्र वापरकर्त्यांना स्पोटीफाई प्रीमियमसाठी साइन अप...\nपोर्टलवर कायम असलेल्या फेसबुकने, नोटबुकचेक.नेट या तीन नवीन मॉडेल्सची निर्मिती केली\nAppleपलने त्याचे नूतनीकरण केलेले पाचवे अव्हेन्यू फ्लॅगशिप स्टोअर - कर्बर्ड न्यूयॉर्कचे अनावरण केले\nगूगल क्रोम जाहिरातींमधील सुधारणांसाठी 'प्रायव्हसी सँडबॉक्स' प्रस्तावित करतो - सीएनईटी\nGoogle Photos आता आपल्याला मजकूर इन फोटो - पेटापिक्सेलद्वारे फोटो शोधू देते\nपोकेमोन गो हजार-वर्षांची झोपेची विशेष संशोधन मार्गदर्शक: जिराची कसा पकडायचा - गेमस्पॉट\n'जीपार्डी' चाहते वाहन चालवताना हा गेम खेळू शकतात. सीएनएन - तज्ञांना खात्री नाही की ते सुरक्षित आहे\nसॅमसंग 'नेव्हर-डाय' एसएसडी चे वचन देत नाही - पीसीमॅग\nफॉर्नाइटः 'वेलकम ���ू गोथम सिटी' आव्हाने कशी पूर्ण करावीत - डेकर्टो\nबॅटमॅन आर्कम खेळ विनामूल्य आहेत ... एपिक गेम्स स्टोअरवर - आयजीएन नाऊ - आयजीएन\nया 2 चाली जेरिट कोल - स्पोर्ट्समॅप ह्यूस्टनवर पुन्हा साइन इन करण्यासाठी घडल्या पाहिजेत\nवर्षांच्या उमेदवाराच्या झेलमध्ये हेड्सने व्लाड जूनियरला लुटले - एमएलबी डॉट कॉम\nजोसे रमीरेझ वर नवीनतम - एमएलबी व्यापार अफवा\nजीवन शैली आणि फिटनेस\n'एल हिजो' हा स्पॅगेटी वेस्टर्न स्टील्थ गेम आहे - हृदयासह - एनकेजेट\nजुळे 8, रॉयल्स 5: मशीन विरुद्ध बॉम्बा - ट्विन्की टाऊन\nभारतीयांनी वन्य जागा पुन्हा मिळविली, 18-1 विरुद्ध. टायगर्स - एमएलबी डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T22:38:33Z", "digest": "sha1:KDRS72UJ3D4FGMLHB2LV7QXQ2RHGDNFC", "length": 6551, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हार्पिन - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. पूर्व २२००\nक्षेत्रफळ ७,०६८ चौ. किमी (२,७२९ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ४८८ फूट (१४९ मी)\n- घनता ७५० /चौ. किमी (१,९०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी + ८:००\nचीनमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nहार्पिन (मराठी नामभेद: हार्बिन ; चिनी: 哈尔滨; फीनयीन: Hā'ěrbīn ; रशियन: Харбин́) ही चीन देशाच्या ईशान्येकडील हैलोंगच्यांग ह्या प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. चीनच्या ईशान्य कोपऱ्यात रशियाच्या सीमेजवळ वसलेल्या हार्पिन शहरावर रशियन सायबेरियन संस्कृतीचा प्रभाव जाणवतो. दर हिवाळ्यामध्ये येथे आयोजित केला जाणारा हार्पिन बर्फ व हिम शिल्प उत्सव जगप्रसिद्ध आहे.\nचीन मधील शहरे विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-gm-technology-useful-economical-devlopment-akola-maharashtra-20184", "date_download": "2019-10-22T22:45:19Z", "digest": "sha1:SR335QDE5BQBLFNS4VHNTCUVBBEHGWYA", "length": 17984, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, gm technology is useful for economical devlopment, akola, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘देशाच्या अर्थिक संपन्नतेसाठी जैव तंत्रज्ञान आवश्यक‘\n‘देशाच्या अर्थिक संपन्नतेसाठी जैव तंत्रज्ञान आवश्यक‘\nमंगळवार, 11 जून 2019\nअकोली जहाँगीर, जि. अकोला ः जैव तंत्रज्ञान फक्त शेतकऱ्यांसाठी गरजेचे नसून ते देशाच्या आर्थिक संपन्नतेसाठीही आवश्यक आहे. या तंत्रज्ञानामुळे पिकांमधील वैविध्य वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची संधी निर्माण होईल. तसेच जनुक संशोधित बियाणे पर्यावरणपूरकच आहेत, असा सूर शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनाप्रसंगी मान्यवरांच्या भाषणातून व्यक्त झाला.\nअकोली जहाँगीर, जि. अकोला ः जैव तंत्रज्ञान फक्त शेतकऱ्यांसाठी गरजेचे नसून ते देशाच्या आर्थिक संपन्नतेसाठीही आवश्यक आहे. या तंत्रज्ञानामुळे पिकांमधील वैविध्य वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची संधी निर्माण होईल. तसेच जनुक संशोधित बियाणे पर्यावरणपूरकच आहेत, असा सूर शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनाप्रसंगी मान्यवरांच्या भाषणातून व्यक्त झाला.\nजैव तंत्रज्ञानाच्या मान्यतेबाबत सरकारच्या अनास्थेला कंटाळून अकोली जहाँगीर येथील शेतकरी ललित बहाळे यांनी एचटीबीटी कापूस व वांग्याच्या बियाण्याची पेरणी केली. अलीकडेच हरियाना येथे दोन शेतकऱ्यांना जीएम वांग्यांची लागवड केल्याबद्दल दोषी ठरवून त्यांच्या शेतातील पीक प्रशासनाने नष्ट केले होते. अकोली जहाँगीर येथे जमलेल्या शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांची संपत्ती नष्ट केल्याबद्दल व नुकसान केल्याबद्दल त्यांना प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधी संकलनाचे आवाहन करण्यात आले.\nया वेळी ललित बहाळे म्हणाले, की शेतकरी मागील काही वर्षांपासून चोरून एचटीबीटी कापसाची लागवड करत आहेत. या सत्याग्रहामुळे आम्ही अभिमानाने या बियाण्यांची लागवड करू. शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून शेतीक्षेत्रातील अवाजवी बंधने नाकारण्यासाठी बळ देण्याकरिता हा सत्याग्रह आहे. तंत्रज्ञान निवडीच्या शेतकऱ्यांच्या मागणीला या सत्याग्रहामुळे बळ ���िळणार आहे.\nशेतकरी संघटनेचे तंत्रज्ञान आघाडीचे प्रमुख अजित नरदे म्हणाले, की जीएम तंत्रज्ञान फक्त शेतकऱ्यांसाठी गरजेचे नसून ते देशाच्या आर्थिक संपन्नतेसाठीही आवश्यक आहे. तेलबियांमधील जनुक तंत्रज्ञानामुळे आपण खाद्यतेलाची आयात कमी करू शकू. पिकांमधील वैविध्य वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची संधी या तंत्रज्ञानामुळे निर्माण होईल.\nशेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट म्हणाले, की जगभरात डझनभरापेक्षा अधिक पिकांत जनुक संशोधित तंत्रज्ञानाचे बियाणे वापरले जाते. मका, कापूस, सोयाबीन, मोहरी अशा अनेक पिकांत जनुक संशोधित बियाण्यांचा वापर केला जातो. मानवासह जनावरेदेखील गेल्या दोन दशकांपासून या बियाण्यांपासून उत्पादित अन्नाचे, चाऱ्याचे सेवन करत आहेत; परंतु कोणाच्याही आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचे आढळून आले नाही. एकीकडे जनुक संशोधित बियाण्यांमुळे पर्यावरण प्रदूषित होत असल्याचा दावा केला जातो, उलटपक्षी जनुक संशोधित बियाण्यांमुळे कीटकनाशकांचा वापर कमी होत असल्यामुळे ते पर्यावरणपूरकच आहेत.\nया वेळी जिंतूर (जि. परभणी) येथील गजानन देशमुख, श्रीगोंदा तालुक्यातील (जि. नगर) शेतकरी अनिल चव्हाण, यवतमाळ जिल्ह्यातील गोविंद रामदास शहाणे, तसेच हरियाना राज्यातील फतेहबाद जिल्ह्यातील शेतकरी नेत्यांनी आपले अनुभव कथन केले.\nउत्पन्न पर्यावरण आंदोलन कापूस प्रशासन शेती सोयाबीन आरोग्य कीटकनाशक नगर अनिल चव्हाण यवतमाळ\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nस्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...\nसततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्���्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...\nखाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...\nपावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...\nफलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...\nरसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...\nजळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्यातील...\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nपुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...\nनगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...\nपावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...\nजळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mozilla.org/mr/firefox/features/bookmarks/", "date_download": "2019-10-22T22:33:34Z", "digest": "sha1:A7HJKC3SNSEWB6FPIOETUJYNCIWT6VOR", "length": 18214, "nlines": 188, "source_domain": "www.mozilla.org", "title": "Firefox ब्राउझर: जिथे आपण तिथे चांगल्या वाचणखुणा", "raw_content": "\nFirefox डाउनलोड करा — मराठी\nआपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:\nFirefox डाउनलोड करा — मराठी\nआपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.\nआपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.\nFirefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.\nयाबद्दल मेनू बंद करा\nवाचनखुणांचे प्रेमी, चिंता करू नका. Firefox सोबत आयोजन करा.\nFirefox डाउनलोड करा — मराठी\nआपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:\nFirefox डाउनलोड करा — मराठी\nआपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.\nआपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.\nFirefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.\nवाचनखूण तारा चिन्हासह आपल्या सर्व आवडत्या गोष्टी क्रमवारी मांडून घ्या, जे आपल्याला सानुकूल नावे आणि फोल्डर त्वरीत जोडू देते. मग आपले प्रिय दुवे कुठेही जाणार नाहीत हे सुनिश्चित करण्यासाठी वाचनखूण साधनपट्टीवर जा.\nजिथे जाल तिथे वाचणाखुणा मिळवा\nआपल्या आवडीचे आपल्या सोबत घ्या. आपल्या सर्व उपकरणांवर वाचनखुणा मिळवण्यासाठी Firefox Sync वापरा. किंवा ऑनलाईन लेख व पाने Pocket मध्ये साठवून ठेवा आणि केव्हाही त्यांना परत पहा – इंटरनेट नसताना सुद्धा.\nत्या वाचणाखुणासोबत काम करा\nपूर्ण पृष्ठाच्या प्रतिमा पासून ते जलद-बदलता येणाऱ्या बाजूच्या पट्ट्या व कुलूपबंद घट्ट वाचनखूण यांच्या पर्यंत मनात येणाऱ्या प्रत्येक वाचनखूण व्यवस्थापक ऍड-ऑन सोबत आपला तंतोतंतपणा कायम ठेवा.\nFirefox कडून नवीनतम आणि महान गोष्टी थेट आपल्या इनबॉक्स मध्ये मिळवा.\nदेश निवडा अंगोला अंडोरा अजरबैजान अफगानिस्तान अमेरिकन समोआ अरूबा अर्जेन्टिना अल सल्वाडोर अल्जीरिया अल्बानिया अॅशमोर आणि कार्टियर द्वीप आइसलैंड आएल ऑफ मैन आयरलैंड आर्मिनेया आस्ट्रिया आस्ट्रेलिया इंडोनेशिया इक्वेडर इजरायल इटली इथियोपिया इराक इरान इरीट्रिया इस्टोनिया उजबेकिस्तान उत्तर कोरिया उत्तरी मरियाना द्वीप उरूगुवे एंग्वीला एंटार्किटिका एंटीगुआ व बार्बुडा एक्रोतिरी ओमान कंबोडिया कजाखस्तान कतार कनाडा कांगो (किंशासा) कांगो (ब्राज्जाविले) किंगमॅन रीफ किरिबाती किर्गिजस्तान कुक द्वीप कुराकाओ कुवैत कॅबो वर्डे केंद्रीय अफ्रीकी गणतंत्र केन्या कैमन द्वीप कैमरून कोकोस (कीलिंग) द्वीप कोट डि'वॉरे को��ोरोस कोरल सी द्वीप कोलंबिया कोसोव्हो कोस्टारिका क्यूबा क्रिसमस द्वीप क्रोशिया क्लिपरटोन बेट गांबीया गाझा पट्टी गायना गायना-बिसाउ गुआटेमाला गुआडेलोप गुआम गुयाना गैबान ग्यूर्नसे ग्रीनलैंड ग्रेनेडा ग्लोरिओसो द्वीप घाना चाड चिली चीन चेक गणतंत्र जमैका जर्मनी जर्सी जापान जाम्बिया जार्वीस द्वीप जिंबाबे जिब्राल्टर जुआन दे नोवा द्वीप जॅन मेयन जॉनस्टोन एटोल जोर्डन ज्यार्जिया टोंगा टोकेलाउ टोगो ट्यूनिसिया ट्रोमेलीन द्वीप डिएगो गार्सिया डेममार्क डोमिनिकन गणतंत्र डोमिनिका ड्जवोटी ढेकेलीया तंजानिया ताइवान ताजिकिस्तान तिमोर-लेस्टे तुर्क व कैकस द्वीप तुर्कमेनिस्तान तुर्की तुवालू त्रिनीदाद व टोबैगो थाईलैंड द बाहामाज दक्षिण कोरिया दक्षिण जॉर्जिया व दक्षिण सैंडविच द्वीप दक्षिण सुदान दक्षिणी अफ्रीका नाइजर नाइजीरिया नामीबिया नार्वे नावास्सा द्वीप निकारागुआ नियू नीदरलैंड नेपाल नोर्फोक द्वीप नौरू न्यू कैलिडोनिया न्यूजीलैंड पनामा परागुवे पलाउ पश्चिम बॅंक पश्चिमी सहारा पाकिस्तान पापुआ न्यू गाइना पाल्मीरा अटॉल पिटकैर्न द्वीप पुर्तगाल पॅरासेल द्वीप पेरू पोलैंड प्यूरेटो रिको फिजी फिनलैंड फिलीपीन्स फेडरेटेड स्टेट ऑफ मिक्रोनेसिया फेराओ द्वीप फॉकलैंड द्वीप (मालविनास) फ्रांस फ्रेंच गायना फ्रेंच पोलिनिशिया फ्रेंच सदर्न आणि अंटार्टिक लॅंड्स बंग्लादेश बरमुडा बर्मा बसास दा इंडीया बहरीन बारबाडोस बुरूंडी बुर्किना फासो बुल्गेरिया बेकर द्वीप बेनिन बेलारूस बेलीज बेल्जियम बॉभेट द्वीप बोत्सवाना बोनेअर, सिंट युस्टेशिअस आणि साबा बोलिविया बोस्निया व हर्जेगोविना ब्राजील ब्रिटिश इंडियन महासागर क्षेत्र ब्रुनेई भारत भूटान मंगोलिया मकाउ मलावी मलेशिया मसिडोनिया मारिशस मार्टिनिक मार्शल द्वीप मालदीव माली माल्टा माल्डोवा मिडवे द्विप मिश्र मेक्सिको मेयोट मैडागास्कर मॉरिटैनिया मोंटेनग्रो मोंटेसेराट मोजांबिक मोनाको मोरोक्को यूक्रैन यूगांडा यूनाइटेड किंगडम यूनाइटेड स्टेट्स यूनान यूरोपा द्वीप येमन रवांडा रशिया रियूनियन रोमानिया लक्समवर्ग लाइबेरिया लाओस लातविया लिचेंस्टाइन लिथुआनिया लीबिया लेबनान लेसेथो वनॉटू वर्जिन द्वीप, ब्रिटिश वालिस व फुटुना वियतनाम विषुवतरेखीय वेक द्वीप वेटिकन सिटी वेनेजुएला व्हर्जिन द्व��प, यू.एस. श्री लंका संयुक्त अरब अमीरात सउदी अरब समोआ सर्बिया साइप्रस साओ टोम व प्रिंसिप सिंगापुर सिंट मार्टेन सिचेलीस सियरा लिओन सीरिया सूडान सूरीनाम सेंट पियरे व मिकेलॉन सेंट बार्थेलेमी सेंट मार्टिन सेंट विंसेट व ग्रेनाडाइन्स सेंट हेलेना, अस्सेंशन व ट्रीस्टन दा कुंहा सेनेगल सैंट किट्स व नेविस सैंट लुसिया सैन मेरिनो सोमालिया सोलोमन द्वीप स्पेन स्प्रॅटली द्वीप स्लोवेकिया स्लोवेनिया स्वाजीलैंड स्विटजरलैंड स्वीडन स्वॅलबार्ड हंगरी हर्ड द्वीप व मैकडोनाल्ड द्वीप हांगकांग हैती हॉवलँड द्वीप होंडुरास\nह्या गोपनियता सुचनेमध्ये सांगितल्या प्रमाणे Mozilla ने माझी माहिती हाताळण्याबाबत माझी हरकत नाही\nआम्ही फक्त Mozilla संबंधित माहिती पाठवू.\nआपण जर याआधी Mozilla संबंधित बातमीपत्राचे सभासदत्व नक्की केले नसेल तर आपल्याला ते करावे लागेल. आपला इनबॉक्स किंवा स्पॅम वर्गिक्रूत मेल्स मध्ये क्रुपया आमचा ई-मेल तपासा.\nह्या अंतर्भुत माहितीमधील काही भाग ©1998–2019 परस्पर mozilla.org सहकार्यांच्या मालकीचे आहे. Creative Commons license अंतर्गत उपलब्ध अंतर्भुत माहिती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/happenings/8227/second-world-war-bomb-explodes-Poland-after-74-years-two-soldiers-dead.htm", "date_download": "2019-10-22T21:05:09Z", "digest": "sha1:MMHN6WKMBPJJMBPFHGHADFABDEK2CJCI", "length": 13436, "nlines": 122, "source_domain": "maharashtranews.com", "title": "७४ वर्षांनंतर दुसऱ्या महायुद्धातील बाॅम्ब निकामी करताना स्फोट, दोघे ठार | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\n७४ वर्षांनंतर दुसऱ्या महायुद्धातील बाॅम्ब निकामी करताना स्फोट, दोघे ठार\nBy एम न्यूज टीम (author)\nजपान आणि चीन यांच्यात सर्वाधिक दिवस झालेल्या दुसऱ्या विश्व युद्धादरम्यान वापरण्यात आलेल्या एका बाॅम्बचा मंगळवारी पोलंडमध्ये स्फोट झाला. यात दुर्घटनेत दोन सैनिक ठार, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ७४ वर्षांपूर्वी दुसरे महायुद्धात वापरण्यात आलेला बाॅम्ब निकामी करण्याचे काम हे सैनिक करत होते.\n(हेही वाचा - भारतीय अर्थव्यवस्थेला उतरती कळा; कॉम्पिटिटीव्ह इकॉनॉमीत ६८व्या स्थानावर)\nपोलंडच्या कुजनिया रासिबोर्सकानजीकच्या जंगलात ही दुर्घटना घडली. जखमी झालेल्या सैनिकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. सर्व सैनिक पॅराशूट रेजिमेंटचे सदस्य होते. त्यांना जंगल परिसरात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. सैनिकांना स्थानिकांकडून काही हत्यारे आणि बाॅम्ब दिसल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर सैनिकांनी ती हत्यारे ताब्यात घेतली. त्यात सापडलेले बाॅम्ब निकामी करण्याचा प्रयत्न करताना स्फोट झाला.\nकधी झाले होते दुसरे महायुद्ध\n७ जुलै १९३७ रोजी या युद्धाची सुरुवात झाली होती. मार्को पोलो पुलावर याच दिवशी एक अपघात झाला होता. त्यानंतर जपान आणि वाईना दरम्यान सर्वाधिक दिवस हे युद्ध चालले. १ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीने पोलंडमध्ये घुसखोरी केली. ज्यामुळे ब्रिटन आणि फ्रान्स यांनी हिटलरच्या नाजी राज्यासोबत युद्ध करण्याचा निर्णय घेतला. जपानने सप्टेंबर १९४५ मध्ये आत्मसमर्पण केल्यानंतर हे युद्ध थांबले.\nताज्या मराठी बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचा महाराष्ट्र पहा फक्त एका क्लिक वर, जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप. मराठी बातम्या व घडामोडींसाठी फेसबुक पेजला लाईक करा,आणि ट्विटर फाॅलो करा.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटा���्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\n0 Response(s) to “७४ वर्षांनंतर दुसऱ्या महायुद्धातील बाॅम्ब निकामी करताना स्फोट, दोघे ठार”\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nसिडकोच्या घरांसाठी अर्ज भरण्यास ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nपाहा, किती आहे तुमच्या उमेदवाराची संपत्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-22T21:55:46Z", "digest": "sha1:HJFGLZ5IP527K7UDBNWT5RB5IIWKCNTT", "length": 9165, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "घोटाळा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमो��णी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nमुख्यमंत्र्यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचे काम करावे, पृथ्वीराज चव्हाणांचा खोचक टोला\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात विरोधी पक्ष असेल तर तो ‘वंचित आघाडीचा’ असेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे...\nइथं खऱ्या गरजुला मुद्रातून कर्ज मिळंना अन् दुसरीकडे हजारो खात्यांमध्ये घोटाळा होतोय\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र कॉंग्रेसने सरकारच्या मुद्रा योजनेवरून सरकारवर निशाणा साधला. एकीकडे खऱ्या गरजुला मुद्रातून कर्ज मिळत नाही तर दुसरीकडे...\nचंद्रकांत पाटलांवर घोटाळ्याचा आरोप, राष्ट्रवादीकडून राजीनाम्याची मागणी\nटीम महाराष्ट्र देशा : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला...\nलालूंना जेलमध्ये पाठवण्यामागे नितीश कुमार यांचा हात : तेजस्वी यादव\nटीम महाराष्ट्र देशा : कोट्यावधींच्या चारा घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यामुळेच त्यांना...\nमोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर\nटीम महाराष्ट्र देशा : शिवसेना आणि भाजपचे भांडण म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीचे भांडण आहे त्यामुळे ते तुटत नाही अशा शब्दात शिवसेना-भाजपमधील वादावर आंबेडकरांनी...\nशिवसेनेला पटकणारा अजून जन्माला यायचा आहे – उद्धव ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा : काही दिवसांपूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शहा लातूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी शिवसेनेला आणि मित्र पक्षांना सोबत आलात तर ठीक नाहीतर पराभूत...\nमावळचे शिवसेना नेते पार्थ पवारांसोबत \nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे नेतेमंडळीच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद...\nराम मंदिरासाठी कॉंग्रेसचंं अडथळा : मोदींचा अजब दावा\nटीम महाराष्ट्र देशा : राम मंदिराच्या निर्माणासाठी कॉंग्रेसच अडथ��ा करत असल्याचा अजब दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.दिल्ली येथील रामलीला मैदानावर...\nमुख्यमंत्री असताना कॉंग्रेसने १२ वर्ष त्रास दिला – नरेंद्र मोदी\nटीम महाराष्ट्र देशा : दिल्ली येथील रामलीला मैदानावर सुरु असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...\nयेणारी निवडणुक पानिपतच्या लढाईसारखी,ताकदिनिशी उतरणार – अमित शहा\nनवी दिल्ली: ‘येणारी २०१९ ची निवडणूक ही भारताच्यादृष्टीने निर्णायक आहे. भारताच्या इतिहासात पानिपतची लढाई निर्णायक ठरली होती. या लढाईत अजेयी असा लौकिक...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95/", "date_download": "2019-10-22T22:24:47Z", "digest": "sha1:LGLP4RQF2NEZBTHNJ4KYI45BCFHBWKGX", "length": 3354, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दूध उत्पादक Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nTag - दूध उत्पादक\nदूध भुकटी प्रकल्पधारकांना मिळणार प्रतिलिटर 3 रुपये अनुदान\nमुंबई : दूध उत्पादकांना योग्य दर देता यावा यासाठी सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी उत्पादित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दुधाला प्रतिलिटर 3...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%A0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T22:56:19Z", "digest": "sha1:6PWCWL5NAYPN4S2GWXN4TFB7DRDWRBWC", "length": 3704, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:विमला ठकार - विकिपीडिया", "raw_content": "\nजीवन विभागातील संभाव्य प्रताधिकारित / व्यक्तिगत प्रतिभाविष्कारसदृश मजकूर[संपादन]\nया लेखात सध्या असलेल्या मजकुराच्या \"जीवन\" विभागांतर्गत संभाव्यतः प्रताधिकारित किंवा व्यक्तिगत प्रतिभाविष्कारासदृश मजकूर भरलेला दिसत आहे.\nकृपया हा मजकूर ज्ञानकोशीय निकषांत कसा बसेल, यावर माहिती भरणाऱ्या संपादकाने (किंवा अन्य कुणीही) प्रकाश टाकावा.\n--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ०१:३९, ५ ऑगस्ट २०१२ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ ऑगस्ट २०१२ रोजी ०१:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/zyrtec-p37084008", "date_download": "2019-10-22T21:32:18Z", "digest": "sha1:ER6NSSV4VMI7Y36IKI4JWVH5SYBSCKGE", "length": 18406, "nlines": 315, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Zyrtec in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Zyrtec upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Cetirizine\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nZyrtec के प्रकार चुनें\nZyrtec खालील उपचारासाठी वापरले जाते -\nॲलर्जीक अँजिआयटीस आणि ग्रॅन्युलोमेटोसिस मुख्य\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें पित्ती (शीतपित्त) खुजली अर्टिकेरिया पिगमेंटोसा एलर्जी नाक बहना कफ (बलगम)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Zyrtec घेतले जाते, तेव्हा खाल���ल दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Zyrtecचा वापर सुरक्षित आहे काय\nZyrtec गर्भावस्थेत घेण्यास सुरक्षित आहे.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Zyrtecचा वापर सुरक्षित आहे काय\nZyrtec मुळे स्तनपान देणाऱ्या फारच कमी महिलांवर दुष्परिणाम आढळून आले आहेत.\nZyrtecचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nZyrtec चा मूत्रपिंडावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना मूत्रपिंड वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nZyrtecचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वरील Zyrtec च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nZyrtecचा हृदयावरील परिणाम काय आहे\nZyrtec हृदय साठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nZyrtec खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Zyrtec घेऊ नये -\nZyrtec हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Zyrtec घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Zyrtec घेतल्यानंतर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करू नये, ज्याच्यासाठी मेंदू सक्रिय आणि सतर्क राहण्याची गरज असेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Zyrtec घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Zyrtec कोणत्याही मानसिक विकारावर उपचार करू शकत नाही.\nआहार आणि Zyrtec दरम्यान अभिक्रिया\nतुम्ही आहाराबरोबर Zyrtec घेऊ शकता.\nअल्कोहोल आणि Zyrtec दरम्यान अभिक्रिया\nZyrtec आणि अल्कोहोल एकत्र घेतल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.\nZyrtec के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Zyrtec घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा\nतुम्ही Zyrtec याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Zyrtec च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Zyrtec चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Zyrtec चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=3831", "date_download": "2019-10-22T21:12:04Z", "digest": "sha1:3V4LKZG6TMUSLDYZDISPW3PX5O5OVDMY", "length": 12512, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nमेहा बुज. येथील इसमाची गळफास घेवून आत्महत्या\nप्रतिनिधी / पाथरी (सावली) : सावली तालुका मुख्यालयापासून नजीकच असलेल्या तसेच पाथरी पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मेहा बुज. येथील एका इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल २७ आॅक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.\nसिध्दार्थ सावजी भैसारे (४५) रा. मेहा बुज. असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार सिध्दार्थ भैसारे याचा पत्नीसोबत घरगुती वाद होता. घटनेच्या दिवशी काल २७ आॅक्टोबर रोजी त्याने शेतात जावून गळफास घेतला. त्याच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले, पत्नी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. मृतकाला दोन एकर शेती असल्याचे बोलल्या जात आहे. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार जावेद शेख यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. प्रेत सावली ग्रामीण रूग��णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. पुढील तपास पाथरी पोलिस करीत आहेत.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nवर्ल्डकप : भारताची विजयी सुरुवात\nदारुच्या नशेत जन्मदात्यानेच दोन मुलांना फेकले विहिरीत\nमेगाभरतीच्या नावावर बेरोजगारांची लूट, एकाच पदासाठी ३४ प्राधान्यक्रम द्यायचे असल्यास भरावे लागते १७ हजार\nभारतात ‘गुगल पे’ ॲपचा बेकायदा वापर , दिल्ली हायकोर्टाने रिझर्व्ह बँकेला खडसावले\nमोदी आणि फडणवीस सरकारने कोणत्याही समस्या मार्गी लावल्या नाहीत : नाना पटोले\nकेरळ मध्ये महिला पोलिसांना भरदिवसा जिवंत जाळले\nविविध गावांमध्ये नक्षल बंदला केला नागरिकांनी विरोध\nतळोधी विज वितरण केंद्रातील लाचखोर लाईनमन, मजुरास अटक\n१७ जूननंतरच मान्सून महाराष्ट्रात ,भारतीय हवामान विभागाचा अंदाज\nसंजय दत्त उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून निवडणूक लढविणार\nपोंभुर्णा- जुनोना मार्गावर भीषण अपघात : टाटा एसच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर १२ प्रवासी जखमी\nजम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविल्याने देशभरात जल्लोष, नागपुरात फुटले फटाके\nमाजी आमदार सुभाष धोटे व राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांना तिन दिवसांची पोलीस कोठडी\nहिंगणघाट तालुक्यात वाघाने घातले थैमान : नागरीक भयभीत\nगडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानाचा विकास करणार : ना. सुधीर मुनगंटीवार\nकोरेगाव - भीमा हिंसाचाराच्या कटाच्या आरोपांखाली वर्षभरापासून अटकेत असलेल्या तिघांच्या जामीन अर्जांवर आज निर्णय\nउद्यापासून गडचिरोली येथे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन\nआधार क्रमांक टाकून कर विवरण पत्र भरल्यास मिळणार पॅन क्रमांक\nकोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का : परिसरात भीतीचे वातावरण\nशेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याची भाषा म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरची शिवसेनेची नौटंकी : ना. वडेट्टीवार\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस हवालदारास १० वर्ष सश्रम कारावास\nबेबी मडावी च्या हत्येच्या निषेधार्थ महिला, शालेय विद्यार्थिनींनी हुंकार रॅली काढून केला नक्षल्यांचा निषेध\nगडचिरोली शहरात एकाच ठिकाणी आढळले दोन विषारी घोणस साप\nवनमंत्री साधणार ग्रामपंचायतींशी 'महा ई संवाद', हरित महाराष्ट्रात योगदान देण्याचे आवाहन\nलघु पाटबंधारे विभागाचा कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ सहाय्यकावर एसीबीची कारवाई\nनिबंध स्पर्धेतील विजेत्यांचा पोलिस महानिरीक्षकांच्या हस्ते गौरव\nरापम च्या ३६ बसेस देणार महाशिवरात्री निमित्त भाविकांना सेवा\nविभागीय क्रीडा स्पर्धेत सहभागी आश्रमशाळेच्या १७४ विद्यार्थ्यांना विषबाधा\nसक्षम आणि सुसंघटित देशाच्या निर्मितीसाठी भाजप शिवाय पर्याय नाही : ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nप्रशासक नेमलेल्या आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकावर पोस्को, अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल\nसरकारची मला मरू देण्याची हिंमत नाही : अण्णा हजारे\nलोकसभा, विधानसभा निवडणूकीवर बहिष्काराचे आवाहन करणारे नक्षल्यांचे बॅनर ग्रामस्थांनी जाळले\n'खेलो इंडिया' युवा स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवत महाराष्ट्र अव्वल स्थानी\nनवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातर्फे विद्यार्थ्यांसाठी सफारी शुल्कात सवलत\n२६ नोव्हेंबर ला दिल्ली येथील जंतर - मंतर मैदानावर ओबीसी बांधवांचे धरणे आंदोलन\nवायुसेनेच्या बेपत्ता 'एएन-३२' विमानाचे अवशेष सापडले\nव्याहाड (बुज.) येथील ग्रामविकास अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात\nउपराष्ट्रपतींनी अनुभवली राजभवन येथील सकाळ\nहलगर्जीपणामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास सहायक अभियंता जबाबदार : चंद्रशेखर बावनकुळे\nअणुऊर्जा प्रकल्पास लागणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राचा ‘होलटेक’ समवेत सामंजस्य करार\nरमाकांत आचरेकर यांच्यावर अंत्यसंस्कार : गुरूच्या पार्थिवाला सचिनने दिला खांदा\nबकरी ईदच्या समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा : मा. अजय कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nदेसाईगंज तालुक्याला वादळी पाऊस, गारपिटीने झोडपले : जनजीवन विस्कळीत\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक आरेखकाला लाचप्रकरणी कारावास\nसर्च मध्ये मणक्याच्या दुखण्याने ग्रस्त ११९ रुग्णांची तपासणी\nयवतमाळ - चंद्रपूर मार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात ; दोन ठार\nउद्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nअहेरीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन युवक ठार\nमहावितरणची नवीन वीजजोडणी, नावांतील बदल ऑनलाईनद्वारेच\nपेरमिली नाल्यावर ५ फूट पाणी, वाहतूक ठप्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/after-hardik-pandya-internet-digs-up-ranveer-singh-old-video-koffee-with-karan-1821293/", "date_download": "2019-10-22T21:32:08Z", "digest": "sha1:R7ROGR4KQTMHMSGTJRM6IVUIPXCTG55F", "length": 11211, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "After Hardik Pandya Internet Digs Up Ranveer Singh old video Koffee With Karan | हार्दिक, लोकेशवर कारवाई मग रणवीरवर का नाही?, नेटकऱ्यांचा सवाल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nहार्दिक, लोकेशवर कारवाई मग रणवीरवर का नाही\nहार्दिक, लोकेशवर कारवाई मग रणवीरवर का नाही\nकरिनाबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या रणवीरचा कॉफी विथ करणमधला व्हिडिओ व्हायरल\n‘कॉफी विथ करण’मध्ये महिलांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांचा वाद ताजा असतानाच आता अभिनेता रणवीर सिंगही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘कॉफी विथ करण’मध्ये काही वर्षांपूर्वी अनुष्कासोबत उपस्थिती लावलेल्या रणवीरनंही महिलांवर आक्षेपार्ह टीपण्णी केली . जर हार्दिक आणि लोकेशवर कारवाई होते मग रणवीरवर का नाही असा सवाल अनेकांनी ट्विटमधून विचारला आहे.\nया कार्यक्रमात रणवीरनं अभिनेत्री करिनाविषयी आक्षेपार्ह व्यक्तव्य केलं होतं. गप्पागोष्टीदरम्यान रणवीरनं स्विमिंगसाठी क्लबमध्ये येणाऱ्या करिनाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याच्या करिनाबद्दलच्या भावना ऐकून या चर्चेदरम्यान ‘करीना माझ्यासाठी बहिणीसारखी असून तुझ्या बोलण्यानं मी देखील दुखावला जाऊ शकतो’, असं सांगत करणनं त्याला मध्ये थांबवण्याचा प्रयत्नही केला. मात्र करणनंही हा विषय थट्टा मस्करीत पुढे नेला.\nहा व्हिडिओ जरी जुना असला तरी अनेकांनी या व्हिडिओती आक्षेपार्ह टीप्पणीमुळे रणवीर आणि करणला धारेवर धरलं आहे. आजच्या घडीचा आघाडीचा दिग्दर्शक आणि अभिनेता या दोघांची महिलांप्रती असलेले विचार हे मर्यादा ओलांडणारे आहे अशा शब्दात अनेकांनी रणवीर आणि करणला खडे बोल सुनावले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayakhingane.com/2017/07/16/%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-22T22:13:16Z", "digest": "sha1:BHOREPC3IY2ZYJ6XWZA4CE4WXX5NZCZX", "length": 22621, "nlines": 179, "source_domain": "vinayakhingane.com", "title": "गव्हाची शहानिशा – VinayakHingane", "raw_content": "\nआरोग्य सोप्या भाषेत. Let's simplify health\nसध्या सोशल मीडियावर “गहू खूपच वाईट “अशी एक पोस्ट व्हायरल झाली आहे. काही मित्रांनी आणि नातेवाईकांनी हे कितपत खरं आहे हे विचारलं. त्याचं सविस्तर उत्तर आज लिहितो आहे.\nमुळात ही पोस्ट विल्यम डेव्हिस ह्यांच्या “व्हिट बेली” ह्या वादग्रस्त पुस्तकावर आधारित आहे. ह्या पोस्ट मध्ये सर्वसाधारण जनतेच्या आरोग्यासाठी गहू किती हानिकारक आहे असं ठसविण्याचा प्रयत्न केला आहे. जीवनशैलीशी निगडित आजार जसे डायबेटीस, बीपी, हृदयरोग इत्यादी सगळे फक्त गव्हामुळे होतात आणि फक्त गहू खाणे बंद केले तर आपण हे आजार बरे करू शकतो असा ह्या पोस्ट चा सारांश आहे. मी “व्हिट बेली” हे पुस्तक तर वाचलेले नाही पण इंटरनेट वर थोडे तपासून बघितले तर हे पुस्तक वादग्रस्त आहे हे लगेच कळले. पुस्तकातील माहिती, दृष्टिकोन, आणि दावे ह्या सगळ्यांवर आक्षेप घेतला गेला आहे. पुस्तकातील विधानांना वैज्ञानिक पाठबळ नाही आणि काही विधानं ही परस्परविरोधी आहेत असेही आक्षेप आहेत. तेव्हा हे पुस्तक वाचताना आणि त्यातील सल्ले घेताना आपण अतिशय सतर्क असायला हवं. मी हे पुस्तक वाचलेले नसल्यामुळे त्याविषयी न बोलता आपण पोस्ट मधील मुद्द्यांकडे वळू.\nगहू हे एक महत्वाचे तृणधान्य आहे. गव्हामधून आपल्याला कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट मिळतात. कार्बोहायड्रेट हा आपल्या आहारातील महत्वाचा घटक आहे. त्याशिवाय गव्हामध्ये ग्लूटेन नावाचे प्रथिन असते. (ह्या पोस्ट मध्ये ज्याचा उल्लेख आहे ते अमायलोपेकटीन हे सुद्धा कार्बोहायड्रेट आहे आणि ग्लायडीन हा ग्लूटेन प्रथिनांचाच एक भाग आहे) गव्हाला इतर तृणधान्यापासून वेगळे करते ते मुख्यत्वे ग्लूटेन हे प्रथिन किंवा प्रोटीन. गव्हाशिवाय राय, बार्ली आणि ओट्स ह्यामध्ये सुद्धा ग्लूटेन सापडते. ह्याशिवाय काही कार्बोहायड्रेट आणि इतर प्रोटीन्स हे इतर तृणधाण्यापेक्षा वेगळे असतात. साधारण निरोगी जनतेला आहारामध्ये तृणधान्याची गरज मुख्यत्वे उर्जे साठी आणि परिणामी कार्बोहायड्रेट साठी पडते. त्याशिवाय काही प्रमाणात प्रोटिन्स आणि इतर आहारतत्वे सुद्धा मिळतात. ही गरज मोठ्या लोकसंखेमध्ये गहू पुरवतो. असा उपयुक्त असलेला गहू धोकादायक सुद्धा असू शकतो का\nसिलियाक डिसीज नावाचा एक प्रतिकारशक्तीचा आजार आहे.( ह्यात आपली प्रतिकारशक्ती यंत्रणा आपल्याच शरीराच्या विरुद्ध लढते आणि त्रास होतो.) ह्या आजाराने त्रस्त व्यक्तीने ग्लूटेन प्रोटीन असेलेले अन्न खाल्ल्यास त्याला पोटात दुखणे, मळमळ उलटी होणे, जाउलब होणे किंवा बद्धकोष्ठता होणे अशी लक्षणे दिसू शकतात. खूप काळ हे सुरू राहिल्यास आतड्याला जास्त इजा होते आणि जीवनसत्वाची कमतरता व कुपोषण सुद्धा होते. ह्या पेशंटच्या रक्तात विशिष्ट अँटीबॉडी असतात. त्यावरून ह्या आजाराचे निदान होऊ शकते. काही लोकांना ग्लूटेन मुळे अशाच प्रकारचा पण थोडा सौम्य त्रास होतो. पण त्यांच्या रक्तात ठराविक अँटीबॉडी नसतात. ह्यांना नॉन सिलियाक ग्लूटेन सेनसिटीव्हीटी म्हणतात. ह्या दोन्ही ग्लूटेन संबंधित आजारांचे पक्के निदान तज्ञ डॉक्टरांकडून होणे आवश्यक असते. अशा पेशंटना ग्लूटेन विरहित आहार घ्यायला सांगितला जातो. युके मध्ये शंभरामध्ये एका व्यक्तीला असा त्रास असतो. आपल्याकडे हा त्रास कमी लोकांमध्ये दिसतो. फक्त ह्या प्रकारच्या पेशंटना ग्लूटेन किंवा गहू हानिकारक आहे. काही प्रतिकारशक्तीच्या आजारांमध्ये ग्लूटेन विरहित आहाराचा फायदा होतो असेही शोधनिबंध आहेत. पण आजकाल ग्लूटेन विरहित आहार सगळ्यांसाठी चांगला असा गैरसमज पसरत चालला आहे. पाश्चात्य देशांमध्ये बरेच सेलिब्रिटी ग्लूटेन फ्री आहाराची जाहिरात करतात. ग्लूटेन फ्री आहार वजन कमी करायला मदत करतो हे लोकांच्या मनावर ठसवलं जातंय. पण हे चुकीचं आहे. ग्लूटेन फ्री आहाराने वजन कमी हो��� नाही हे वेगवेगळ्या संशोधनात सिद्ध झालंय. वजन कमी होणे तर सोडाच पण निरोगी व्यक्तींमध्ये ग्लूटेन विरहित आहाराचा कुठलाही विशिष्ट फायदा झाल्याचा सबळ शास्त्रिय पुरावा नाही.\nराहिला प्रश्न कार्बोहायड्रेटचा. गव्हाव्यतिरिक्त आपण कुठलेही तृणधान्य खाल्ले तरी कार्बोहायड्रेट चा परिणाम सारखाच होणार. कार्बोहायड्रेट हे सरसकट वाईट हे म्हणणे खूप चुकीचे आहे. कार्बोहायड्रेट किंवा तृणधान्ये खाल्याने जर आरोग्याला अपाय होत असेल तर तो अतिप्रमाणात खाल्याने. निरोगी व्यक्तीला त्याचा आहार संतुलित राहील एवढे कार्बोहायड्रेट रोज खाणे आवश्यक असते. आपण तृणधान्ये, पीठ आणि साखर ह्यांचा अतिवापर करून आपल्या आहारातील संतुलन गमावून बसतो. मग लठ्ठपणा आणि त्याच्यासोबत येणारे इतर आजार आपल्या मागे लागतात. त्यामुळे कार्बोहायड्रेट वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.\nआपल्याला गहू किंवा तांदूळ बंद केल्यावर वजन कमी झालं असा अनुभव असलेले लोक भेटतात. त्यांचं वजन कमी झाल्याचे कारण गहू किंवा तांदूळ बंद होणे हे नसून आहारातील कॅलरी कमी होणे हे असते. वजन कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेट बंद केले किंवा फॅट (स्निग्ध पदार्थ ) बंद केले किंवा जास्त प्रोटिन्स असलेला आहार घेतला तर कुठला सर्वोत्तम वेगवेगळ्या अभ्यासामध्ये हे दिसून आलं आहे की लांब टप्प्यामध्ये ह्यातील कुठलाही उपाय दुसऱ्या उपायापेक्षा सरस नाही. वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारातील साधारण 500 कॅलरी कमी करणे आवश्यक आहे. ते साधलं तर वजन कमी होऊन त्याचा फायदा डायबेटीस व बीपी नियंत्रित व्हायला , दमा , सांधेदुखी व हृदयरोग ह्यांचा त्रास कमी व्हायला होईल. डायबेटीस च्या रुग्णांनी आहारातील कुठलेही मोठे बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ( पोळी किंवा भात पूर्णपणे बंद केल्यावर रक्तातील साखर अचानक कमी होणाची शक्यता असते)\nआपल्याकडच्या जेवणात कार्बोहायड्रेट भरपूर असतात. सोबत तेल आणि स्निग्ध पदार्थ असतात. पण प्रोटिन्स आणि कच्चा भाजीपाला कमी पडतो. उदाहरण म्हणून जर तुम्ही फक्त बटाट्याची भाजी आणि पोळी एवढेच जेवलात तर तुमच्या जेवणात कच्च्या हिरव्याभाज्या आणि प्रोटिन्स हे आवश्यक घटक नसतातच. माझे बरेचशे पेशंट असं जेवण जेवतात. त्यामुळे बरेच लोकांनी कार्बोहायड्रेट कमी करून प्रोटीन्स व कच्चा भाजीपाला वाढवण्यासाठी वा��� आहे. संतुलित आणि आपल्यासाठी योग्य कॅलरी असलेला आहार कधीही उत्तम पण त्यासाठी गहू किंवा भात पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. साखर पूर्णपणे बंद केली तर त्यावर आमचा काही आक्षेप नाही.\nनिरोगी व्यक्तीने गहू पूर्णपणे बंद केला तर त्याच्या पोटातील उपयोगी जिवाणू कमी झाल्याचं अभ्यासामध्ये दिसलं आहे. तृणधान्यातील कार्बोहायड्रेट पोटातील चांगले जिवाणू टिकवून ठेवायला मदत करतात आणि त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. ह्याशिवाय निरोगी व्यक्तींमध्ये ग्लूटेन चा सुद्धा चांगला परिणाम दिसून आला आहे. रक्तातील चरबी च्या रिपोर्ट मध्ये ग्लूटेन मुळे चांगली सुधारणा झाल्याचे दिसले आहे. आहारशास्त्रामध्ये वैविध्यपूर्ण आहाराला खूप महत्व दिल्या गेले आहे. जेवणामध्ये एकाच धान्याचा किंवा एकाच प्रकारच्या अन्नाचा भडिमार नको. त्यामुळे गव्हासोबत इतर तृणधान्ये , वेगवेगळी कडधान्ये, तेलबिया ह्यांचा समावेश केला तर ते उत्तमच. काही पोस्ट मध्ये गव्हाच्या ऐवजी ज्वारी वापरा असे जे लिहिलेले असते. ज्वारी किंवा कुठलेही एक धान्य सुपरफूड नसते. त्यामुळे तुम्हाला ग्लूटेन संबंधित आजार नसेल तर गहू पूर्ण बंद करून ज्वारी खायला लागल्यावर तुम्हाला फार काही फायदा होणार नाही. जर तुम्ही गहू , तांदूळ, ज्वारी आणि बाजरी सगळंच खात असाल तर ते वैविध्य तुमच्यासाठी चांगलंच आहे. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर 500 कॅलरी कमी होतील अशा प्रमाणात खावे.\nगव्हाविषयी भीती बाळगण्याची गरज नाही. ग्लूटेन संबंधित आजारांची शंका असल्यास तुमच्या डॉक्टरांना भेटा.\nआहाराविषयी अधिक माहितीसाठी वाचा आहाराचं सोपं गणित\nI am a physician by profession . I love to paint , read and write. Marathi is my mother tongue. I intend to write about health, health related issues and share my experiences through this blog. मराठी मातृभाषा असल्याने जास्त जवळची वाटते. आपल्या भाषेत माहिती लवकर कळते आणि जास्त प्रभावी असते असा अनुभव आहे. मराठी लोकांना आरोग्याविषयी मराठीत बोललेलं उपयोगी पडेल ह्या भावनेने हा ब्लॉग सुरु केलाय. मी एक डॉक्टर आहे आणि मला कलेची आवड आहे. आरोग्य लिखाणातून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे .\tView all posts by vinayakhingane\nNext Post बिईंग मॉर्टल : डॉ अतुल गावंडे\nI am a physician by profession . I love to paint , read and write. Marathi is my mother tongue. I intend to write about health, health related issues and share my experiences through this blog. मराठी मातृभाषा असल्याने जास्त जवळची वाटते. आपल्या भाषेत माहिती लवकर कळते आणि जास्त प्रभावी असते असा अनुभव आहे. मराठी लोकांना आरोग्याविषयी मराठीत बोललेलं उपयोगी पडेल ह्या भावनेने हा ब्लॉग सुरु केलाय. मी एक डॉक्टर आहे आणि मला कलेची आवड आहे. आरोग्य लिखाणातून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे .\nआरोग्याची रोजनिशी / Health Diary\nस्मॉलपॉक्सची गोष्ट : लसीकरणाचा लढा\nगोवर आणि रुबेला लसीकरणाबद्दल चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/acroli-p37098264", "date_download": "2019-10-22T21:57:42Z", "digest": "sha1:CE6NQYSY22PECFHNBOSRJIII2Q4GNCOJ", "length": 20208, "nlines": 362, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Acroli in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Acroli upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Tacrolimus\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nAcroli के प्रकार चुनें\nAcroli खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें एटॉपिक डर्मेटाइटिस\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Acroli घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Acroliचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भावस्थेदरम्यान Acroli मुळे मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला जर हानिकारक दुष्परिणाम वाटले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा, आणि Acroli तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पुन्हा घेऊ नका.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Acroliचा वापर सुरक्षित आहे काय\nAcroli मुळे स्तनपान देणाऱ्या महिलांवर काही दुष्परिणाम होऊ शकतात. Acroli घेतल्यावर तुम्हाला काही अनिष्ट लक्षणे जाणवली, तर त्याला परत घेऊ नका आणि तत्काळ तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमचे डॉक्टर तुम्हाला सर्वोत्तम पर्याय देतील.\nAcroliचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nAcroli चे मूत्रपिंड वर मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम आढळले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा. हे औषध पुन्हा घेण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा.\nAcroliचा यकृतावरील परिणाम काय आहे\nAcroli मुळे यकृत वर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला या औषधाचे अनावश्यक परिणाम जाणवू लागले तर, याला घेणे थांबवा. हे औषध तुम्ही पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.\nAcroliचा हृदयावरील परिणाम काय आहे\nAcroli घेणे हृदय साठी धोकादायक ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करू नका.\nAcroli खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Acroli घेऊ नये -\nAcroli हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Acroli घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Acroli घेतल्यानंतर तुम्ही आरामात मशिनरी वापरू शकता किंवा वाहन चालवू शकता, कारण यामुळे तुम्हाला पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Acroli सुरक्षित आहे, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Acroli कोणत्याही मानसिक विकारावर उपचार करू शकत नाही.\nआहार आणि Acroli दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, आहाराबरोबर Acroli घेतल्याने होणाऱ्या परिणामांविषयी काही सांगता येत नाही.\nअल्कोहोल आणि Acroli दरम्यान अभिक्रिया\nAcroli घेताना अल्कोहोल घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा, कारण याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतील.\nAcroli के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Acroli घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा\nतुम्ही Acroli याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Acroli च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Acroli चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Acroli चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखन�� में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/debt-waiver-in-first-cabinet/articleshow/71431062.cms", "date_download": "2019-10-22T23:25:26Z", "digest": "sha1:K464U7GRIGI7IIB6NI7F43I4ACN7ZIEG", "length": 14217, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "satara News: पहिल्याच कॅबिनेटमध्ये सरसकट कर्जमाफी - debt waiver in first cabinet | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nपहिल्याच कॅबिनेटमध्ये सरसकट कर्जमाफी\nआमदार जयंत पाटील यांचे प्रतिपादनम टा...\nपहिल्याच कॅबिनेटमध्ये सरसकट कर्जमाफी\nआमदार जयंत पाटील यांचे प्रतिपादन\nम. टा. प्रतिनिधी, बीड\nपाच वर्षांच्या सत्तेच्या काळात युती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी व युवकांना रोजगार न देता फक्त भुलथापा मारून फसवले. शरद पवार यांनी यापूर्वी ७२ हजार कोटीची कर्जमाफी देवून खरी कर्जमाफी काय असते ते दाखवून दिले आहे. राज्यात आघाडी सरकार आल्यास शेतकऱ्यांना पहिल्याच कॅबिनेटमध्ये संपूर्ण सरसकट कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.\nराष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघा��ीचे गेवराई विधानसभेचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ कृष्णाई येथे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अनिल तुरूकमारे, शेतकरी संघटनेचे श्रीनिवास भोसले, विजयसिंह पंडित यांची उपस्थिती होती.\nगेवराई विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात दाखल केला. त्यानंतर कृष्णाई येथे जमलेल्या हजारो मतदारांना संबोधित करताना जयंत पाटील म्हणाले, 'आता भाजप व सेनेची उलटी गिनती चालू झाली असून त्यांच्या काही मंत्र्यांनाच उमेदवारी दिली गेली नाही तर काही प्रमुख नेत्यांवर सुरक्षित मतदार संघ शोधण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. या सरकारची खोटी नियत राज्यातील तरुणांना समजली आहे. त्यामुळेच आज सर्वाधिक तरुणांचा लोंढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत असून हे तरुणच विजयसिंह पंडित यांच्या विजयाचे शिलेदार बनतील.'\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित म्हणाले, 'दुष्काळ, शेतीप्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, भाव वाढ, शेत मालाला भाव नाही या ज्वलंत प्रश्नांवर शासन काहीच उपाययोजना न करता भावनेचे राजकारण करून नागरिकांचे डोके भडकवित आहे. विद्यमान आमदार तर आमदार फंड संपला तरी फक्त उद्घाटन करून लोकांना वेड्यात काढण्याचा धंदा करीत आहेत. त्यांची ही पूर्ती फसवेगिरी मतदार आता ओळखून चुकला आहे.'\nशरद पवार भर पावसात उदयनराजेंवर बरसले\nघोटाळे केले नसते तर पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती: उद्धव ठाकरे\nआपसात भांडणारे सत्ता कशी चालवणार\nशशिकांत शिंदे यांच्यास्वीय सहाय्यकाच्या फ्लॅटवर छापा\nकलम ३७० वरून उदयनराजे भडकले\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपहिल्याच कॅबिनेटमध्ये सरसकट कर्जमाफी...\nनारायण मूर्ती यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार...\n'त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून माझं यू-ट्यूबही रडलं'...\nशिवरायांच्या वंशंजांचे साताऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन; भरले निवड...\nग्रामस्थांनी रंगेहाथ पकडलेल्याचंदन चोरट्यांना पोलिसांनी सोडले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayakhingane.com/2019/09/", "date_download": "2019-10-22T22:03:47Z", "digest": "sha1:E3BHWOLTXEHIHYXOWZG4LBLEJT3OYUKR", "length": 18461, "nlines": 152, "source_domain": "vinayakhingane.com", "title": "September 2019 – VinayakHingane", "raw_content": "\nआरोग्य सोप्या भाषेत. Let's simplify health\nआरोग्याची रोजनिशी / Health Diary\n” he cried impatiently. ”I can’t make bricks without clay.” शरलॉक होम्स च्या तोंडी असलेलं सर आर्थर कोनन डॉयल ह्याचं हे वाक्य खूप महत्त्वपूर्णआहे. माहिती शिवाय कुठल्याही निष्कर्षावर येणं होम्स ला कठीण वाटते . पुरेशा माहितीवरून निष्कर्ष काढणे हा तर्कशुद्ध विचारसरणीचा पाया आहे. आरोग्यासाठी तर हे जास्तच आवश्यक आहे आपल्या शरीराबाबत जेवढी जास्त माहिती आपल्याला कळेल तेवढे अचूक निदान होते.\nडॉक्टर आपल्याला तपासतात. काही प्रश्न विचारतात. काही तपासण्या सांगतात . यावेळी ते आपल्या आरोग्याविषयी माहिती गोळा करत असतात. ही माहिती चांगली मिळाली की निदान आणि उपचार सोपे होतात. विचार करा, जर ह्या कुठल्याही माहिती शिवाय डॉक्टरांना उपचार करावा लागला तर अंधारात गाडी चालवण्यासारखे होईल. गाडी खड्ड्यात गेल्यावरच कळेल.\nजे डॉक्टरांच्या बाबतीत होईल तेच आपल्या बाबतीत सुद्धा होऊ शकते. जीवनशैलीचे बरेच आजार हे लक्षणांशिवाय येतात. डायबेटीस , उच्च रक्तदाब इत्यादी आजार बरेचदा काहीही शारीरिक लक्षणं दाखवत नाहीत. तपासल्यावरच निदान होते. आपण तपासले नाही तर बरेचदा निदानही होत नाही. अशा वेळी आपल्याला कुठले शारीरिक लक्षण नाही म्हणजे आपण निरोगी आहोत हे म्हणणे चुकीचे ठरते. त्यामुळे आपल्या शरीराबद्दल अधिकाधिक माहिती आपल्याला हवी.\nआपले वजन, आपल्या नाडीचे ठोके , आपल्या पोटाचा घेर हे सगळे आपण सहज मोजू शकतो. यावरून आपल्या आरोग्याचा अंदाज येतो. आपली रक्तशर्करा म्हणजेच शुगर ची पातळी, कोलेस्टेरोल , रक्तदाब इत्यादी मोजणे सुद्धा सोपे आहे . आपली शारीरिक क्षमता , हृदय -फुफ्फुसाची क्षमता ह्याचा अंदाज आपल्याला आपल्या शारीरिक हालचालींवरून येतो. हे सगळे आपण तपासून बघितले तर त्यावरून आपल्याला आरोग्याची चांगली कल्पना येते. आपल्याला काही धोका असेल तर तो सुद्धा उघड होतो. पण पुष्कळशा लोकांना ह्यातील काहीच माहित नसते. आरोग्याचे काहीही मोजमाप केलेले नसते आणि केले तरीही नोंद नसते. आपण किती धावू शकतो ह्याचा अंदाज सुद्धा बरेच लोक बांधू शकत नाहीत. कारण बरीच वर्षे ते थोडेही धावलेले नसतात. मेडिकल चेक-अप किंवा ऑपरेशन आधी फिटनेस बघताना असा अनुभव बरेचदा येतो की बरेच लोक निरोगी दिसून सुद्धा अनफिट असतात . बऱ्याच लोकांची शारीरिक हालचाल इतकी कमी असते की त्यांच्या शारीरिक क्षमतेचा आढावाच घेता येत नाही. जीवनशैलीच्या आजारांचा धोका ओळखण्यासाठी आपल्या आरोग्याची माहिती गोळा करून त्याची नोंद ठेवणे आवश्यक आहे\nआपल्या जीवनशैलीचे चार महत्वाचे आधारस्तंभ आहेत : आहार , शारीरिक हालचाल , झोप आणि तणाव निवारण . हे आधारस्तंभ जपले तर आजार टाळता येतात. ह्यालाच आपण प्रतिबंध म्हणतो. शिवाय आजार झाले असतील तर ते बरे करण्यासाठी सुद्धा जीवनशैलीचे उपचार महत्वाचे असतात. आपली जीवनशैली कशी आहे हे समजण्यासाठी आपल्याला वरील चारही गोष्टींच्या नोंदी ठेवल्या तर मोठा फायदा होऊ शकतो. आपण किती आहार घेतो व किती व्यायाम करतो ह्याबद्दल लोकांचा अंदाज बरेचदा चुकीचा असतो. वास्तविक आहारापेक्षा कमी आहार सांगण्याकडे आणि वास्तविक व्यायामापेक्षा जास्त व्यायाम करतो असे सांगण्याकडे लोकांचा कल असतो. आहार आणि व्यायामाबद्दलच्या बऱ्याच अभ्यासांमध्ये हे लक्षात आले आहे. आपल्या आहार व व्यायामाची अचूक नोंद ठेवली तरच आपल्याला जीवनशैली चे खरे चित्र दिसते.\nआपल्या आहार आणि व्यायामाबद्दल आपला अंदाज बरेचदा चुकतो\nआरोग्याची रोजनिशी किंवा डायरी आपल्याला खूप उपयोगी पडू शकते \n१. आपल्या आरोग्याची माहिती एका ठिकाणी गोळा होते.\n२. आरोग्याची माहिती गोळा झाली की आरोग्याचा / तसेच धोक्याचा अंदाज येतो\n३. आहार, व्यायाम, झोप आणि ताणतणाव ह्यांचा हिशोब ठेवता येतो.\n४. आपली वाटचाल कुठल्या दिशेने होते आहे ह्याचा अंदाज येतो.\nआपण आरोग्याच्या रोजनिशी मध्ये आपले वजन , हृदयाची गती, रक्तदाब (बिपी) , शुगर असे महत्वाचे आकडे नियमित भरावेत. हे जेवढ्या नियमित केले तेवढी चांगली माहिती आपल्याला मिळते. याशिवाय रोजच्या आहाराची नोंद करावी . रोज किती तास व्यायम केला आणि किती तास झोप झाली ह्याची सुद्धा नोंद ठेवावी. ह्या सगळ्या नोंदी ठेवताना एकत्र आपण व्ही /डायरी मध्ये लिहून ठेऊ शकतो किंवा आपण मोबाईल मध्ये या सगळ्यांची नोंद ठेऊ शकतो. मोबाईल मध्ये बरीचशी अप्लीकेशन्स (ऍप्स ) आपल्याला याबाबतीत मदत करू शकतात. आपल्या आहारची नोंद ठेवायला आपण जे काही खाऊ त्याचे फोटो ठेवल्यास मदत होते.\nआपल्या जेवणाचा फोटो आहाराची नोंद ठेवायला मदत करतो.\nमोबाईल ऍप्स मध्ये व्यायाम आणि झोपेच्या नोंदी सुद्धा चांगल्या ठेवता येतात. वेगवेगळे फिटनेस बँड्स किंवा फिट बीट आपोआप मोबाईल मध्ये नोंदी करतात आणि आलेख देतात . यावरून एका नजरेत आपली शारीरिक हालचाल किती झाली किंवा व्यायम किती झाला हे कळते. झोपेची माहिती सुद्धा आलेखाच्या स्वरुपात दिसू शकते. नवीन नवीन तंत्रज्ञाचा फायदा आपल्याला आरोग्याची माहिती ठेवायला होतो. फिट बीट नसेल तरीही मोबाईल मध्ये आपल्या आरोग्याची बरीच माहिती गोळा करता येते.\nआधुनिक तंत्रज्ञांचा फायदा आपण करून घ्यावा\nआपल्या आरोग्याचा माहितीचा नेहमी मागोवा घ्यावा . आपल्याला सांगितलेला आहार आपण घेतो आहोत की नाही आपली शारीरिक हालचाल आणि व्यायाम पुरेसे आहेत की नाही आपली शारीरिक हालचाल आणि व्यायाम पुरेसे आहेत की नाही आपण पुरेसे झोपतो आहोत की नाही आपण पुरेसे झोपतो आहोत की नाही हे सगळे आपल्याला आपल्या डायरीतील माहितीतून कळते. जर आपले प्रयत्न कमी पडत असतील तर त्यात आपल्याला प्रयत्न वाढवता येतात. आपण कमी का पडतो आहोत या विषयी शहानिशा करता येते. उपाय शोधणे सोपे जाते. हा मोगोवा घेताना आपली वाटचाल कुठे सुरु आहे हे सुद्धा आपल्याला कळते. दर आठवड्याला वजन कमी होताना दिसणे , शुगर लेव्हल आणि बिपी नियंत्रणात येताना दिसणे , पोटाचा घेर कमी होताना दिसणे हे खूप मोठे समाधान देते. जीवनशैलीत बदल करणे खूप कठीण असते. चांगला परिणाम दिसायला लागला की मोठे प्रोत्साहन मिळते.\nकाय केल्याने आपल्याला फायदा होतो आणि काय केले की आपली शुगर वाढते हे बरेच लोकांना डायरी ठेवल्यामुळे कळते. वजनाच्या बाबतीत सुद्धा तेच. त्यामुळे काय करायचे आणि काय टाळायचे हे लोकांना डायरीचा मागोवा घेतल्याने कळते.\nआरोग्याची रोजनिशी ठेवण्याचे हे अनेक फायदे आपण बघितले. माहिती गोळा करणे आणि मागोवा घेण्याने जे फायदे होतात त्यापेक्षा निराळा असा एक फायदा डायरी ठेवल्याने होतो. आपल्या जीवनशैलीकडे आपण जास्त जागरूक होतो. आपण आहार , व्यायाम आणि झोप याबद्दल नकळत निर्णय न घेता जाणीवपूर्वक निर्णय घ्यायला लागतो. “आपली झोपायची वेळ झालीय”. “आजचा व्यायाम झालाच नाही , चला एक चक्कर टाकून येऊया “. “आज आधीच गोड खाल्ले आहे, आता नको ” असे विचार मनात येतात . आरोग्यासाठी चांगले पर्याय निवडायला यामुळे मदत होते. थोडक्यात काय तर आपण स्वतः आपले आरोग्य सुधारण्यासाठी प्रोत्साहित होतो. तर तुम्ही ठेवणार ना तुमच्या आरोग्याची रोजनिशी\nI am a physician by profession . I love to paint , read and write. Marathi is my mother tongue. I intend to write about health, health related issues and share my experiences through this blog. मराठी मातृभाषा असल्याने जास्त जवळची वाटते. आपल्या भाषेत माहिती लवकर कळते आणि जास्त प्रभावी असते असा अनुभव आहे. मराठी लोकांना आरोग्याविषयी मराठीत बोललेलं उपयोगी पडेल ह्या भावनेने हा ब्लॉग सुरु केलाय. मी एक डॉक्टर आहे आणि मला कलेची आवड आहे. आरोग्य लिखाणातून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे .\nआरोग्याची रोजनिशी / Health Diary\nस्मॉलपॉक्सची गोष्ट : लसीकरणाचा लढा\nगोवर आणि रुबेला लसीकरणाबद्दल चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/used-car-valuation-resale-car-valuation-car-resale-value-1821561/", "date_download": "2019-10-22T21:46:14Z", "digest": "sha1:CINKMWIJ7ANSAIOK6F4JXSSS2MW73XMK", "length": 18133, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Used Car Valuation Resale Car Valuation Car Resale Value | कशी ठरते रिसेल व्हॅल्यू? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nकशी ठरते रिसेल व्हॅल्यू\nकशी ठरते रिसेल व्हॅल्यू\nगाडी विकताना गाडीची स्थिती; गाडीने किती प्रवास केला आहे; गाडी कधी विकत घेतली आहे\nनवी गाडी घेताना गाडीची किंमत, मायलेज, त्यात दिल्या जाणाऱ्या सुविधा या पहिल्या जातात. हे निकष महत्त्वपूर्ण आहेतच. यासह गाडीची रिसेल व्हॅल्यू काय हेदेखील विचारात घेतले जाते. नवीन गाडी घेताना ती किती वर्षे वापरायची याचे गणित आधीच झालेले असते. त्यामुळे आपण घेत असलेल्या मॉडेलला सेकंड हॅण्ड कार बाजारात काय ‘किंमत’ आहे हे एकदा तपासून घेणे योग्य ठरते.\nभारतात जवळपास ८० टक्के गाडय़ा या कर्ज काढून विकत घेतल्या जातात. अशा परिस्थितीत तुमची जुनी गाडी विकून जी रक्कम मिळते ती नवीन गाडी विकत घेण्यासाठी वापरता येते. म्हणजे एका अर्थाने तुमची जुनी गाडी नव्या गाडीसाठी पैसे उभे करते. त्यामुळे एका चांगल्या कंपनीचे विश्वसनीय मॉडेल घेतल्यास ते विकल्यावर तुम्हाला चांगली रिसेल व्हॅल्यू मिळेल आणि यामुळे तुमच्या कर्जाचा हप्तादेखील कमी होईल. इथे एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे आणि तो म्हणजे रिसेल व्हॅल्यू ही गाडीच्या मॉडेलला असते, ठरावीक कंपनीला नाही. जर एखाद्या कारला चांगली रिसेल व्हॅल्यू असेल तर याचा अर्थ असा नाही की त्या कंपनीच्या सर्वच मॉडेल्सना चांगली रिसेल व्हॅल्यू मिळत असेल. काही लोकप्रिय कंपन्यांच्या गाडय़ा रिसेल व्हॅल्यूमध्ये निराश करतात, तर काही तितक्याशा लोकप्रिय नसणाऱ्या कार कंपन्यांचे ठरावीक मॉडेल चांगल्या किमतीला विकत घेण्यासाठी ग्राहक तयार होतात.\nगाडी विकताना गाडीची स्थिती; गाडीने किती प्रवास केला आहे; गाडी कधी विकत घेतली आहे; गाडी पेट्रोल आहे, डिझेल आहे का सीएनजी; गाडीचा पूर्वी कधी अपघात झाला आहे का; या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातात. मात्र गाडीचे मॉडेल आणि कंपनी हे त्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. थोडक्यात काय तर कार बाजारात एखाद्या गाडीची असलेली प्रतिमा तिची किंमत ठरवण्यात जास्त प्रभावी ठरते. कार बाजारात भारतात मिळणाऱ्या गाडय़ांची विभागणी त्यांच्या कंपन्यांनुसार तीन प्रकारांत होते. जर्मन आणि अमेरिकन गाडय़ा या इंधनाचा वापर अधिक करतात. तर जपानी गाडय़ा या तांत्रिकदृष्टय़ा प्रगत असतात आणि भारतीय गाडय़ा या चांगल्या मायलेज देतात. अशी एक ढोबळ विभागणी करण्यात आली आहे. सेकंड हॅण्ड बाजारात ग्राहक कमी मेंटेनन्स असणाऱ्या गाडय़ांना पसंती देतात. कमी मेंटेनन्स म्हणजे ज्या गाडीची देखभाल करण्यासाठी जास्त खर्च करावा लागत नाही अशा गाडय़ा. या गाडय़ांना चांगली रिसेल व्हॅल्यू मिळते. म्हणजे सेकंड हॅण्ड कार बाजारात अमेरिकी आणि जपानी गाडय़ांहून भारतीय आणि जपानी गाडय़ांना ग्राहकांची अधिक पसंती असते.\nत्यानंतरचा मुद्दा येतो तो आफ्टर सेल सव्र्हिसचा. यावरूनच तुमच्या गाडीची खरी किंमत ठरते. ज्या कंपनीचे देशभरात सव्र्हिस सेंटर आहेत, अगदी ग्रामीण भागात देखील ते सेवा देतात अशा कंपनीच्या गाडीची पुनर्विक्री किंमत निश्चितच अधिक असते. गाडीचे भाग बाजारात उपलब्ध असणे हे गाडीच्या रिसेल व्हॅल्यूसाठी महत्त्वपूर्ण असते.\nचांगल्या रिसेल व्हॅल्यू असणाऱ्या गाडय़ा\nसगळ्यात चांगली रिसेल व्हॅल्यू मिळवणाऱ्या गाडय़ांपैकी इनोव्हा एक आहे. ज्या काळात इनोव्हाने बाजारात धुमाकूळ घातला होता. तेव्हा या गाडीची रिसेल किंमत जवळपास नवीन गाडी इतकीच होती. आजही जुनी इनोव्हा चांगली किमतीला विकली जाऊ शकते.\nसेडान बाजारात होंडा सिटीच्या रिसेल व्हॅल्यूला तोड नाही. चांगले इंजिन आणि मायलेज, गाडीचे सुरेख डिझाइन या गाडीच्या रिसेल व्हॅल्यूमध्ये भर घालतात. १९९८ मध्ये या गाडीने भारतात पदार्पण केले तेव्हापासून या गाडीच्या लोकप्रियतेत खंड पडला नाही.\nसुरुवातीला स्विफ्ट डिझायर नावाने विकली जाणारी ही गाडी सध्या केवळ डिझायर या ब्रॅण्डिंगखाली बाजारात विकली जात आहे. विकण्यास सर्वाधिक सोपी गाडी म्हणून डिझायरकडे पाहिले जाते. यामुळे या गाडीला चांगली रिसेल व्हॅल्यू मिळते.\nटोयोटा फॉच्र्युनर : टोयोटाच्या विश्वासार्हतेमुळे या गाडीला चांगली रिसेल व्हॅल्यू मिळते. ऑफ रोडवरदेखील चांगली कामगिरी, अधिकाधिक लोड घेण्याची क्षमता यामुळे ही गाडी चांगलीच लोकप्रिय आहे.\nएण्ट्री लेवल हॅचबॅकमध्ये अजूनही आय १०ची जादू कमी झाली नाही. गाडीत असणारे विविध फीचर्स, राइड क्वॉलिटी यामुळे ही गाडी लोकप्रिय आहे.\nभारतीय बाजारात स्विफ्टला पर्याय नाही. कार डीलरदेखील स्विफ्ट खरेदी करताना जास्त विचार करत नाहीत, कारण ही गाडी लगेच विकली जाते. सेकंड हॅण्ड बाजारात स्विफ्ट तुमचा तोटा करणार नाही अशी धारणा आहे.\nमारुतीची ही सात सीटर कार शहरी आणि ग्रामीण भागातही चांगलीच लोकप्रिय आहे. सेकंड हॅण्ड कार बाजारात या गाडीला मोठी मागणी आहे. सात सीटरमध्���े एक चांगला परवडणारा पर्याय म्हणून ही गाडी ग्राहकांच्या पसंतीची आहे.\nमारुती सुझुकी वॅगन आर\nवॅगन आर विकत घेण्यासाठी लोक नेहमी तयार असतात. गाडीची विश्वासार्हता जास्त असल्याने सेकंड हॅण्ड कार बाजारात ही गाडी चांगल्या किमतीत विकली जाते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/colors-marathi-serials-makar-sankrant-special-episodes-1821215/", "date_download": "2019-10-22T21:41:34Z", "digest": "sha1:6VNYYPC244CQPILI3JGKK5GXZDE5MISZ", "length": 14528, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "colors marathi serials makar sankrant special episodes | या दिवशी रंगणार तुमच्या आवडत्या मालिकांचे मकर संक्रांत विशेष भाग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nया दिवशी रंगणार तुमच्या आवडत्या मालिकांचे मकर संक्रांत विशेष भाग\nया दिवशी रंगणार तुमच्या आवडत्या मालिकांचे मकर संक्रांत विशेष भाग\nजाणून घ्या, मालिकांमधील महत्त्वपूर्ण घडामोडी\nकलर्स मराठी वाहिनीवर येत्या रविवारी ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’, ‘घाडगे & सून’ आणि ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांचे विशेष भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेत प्रत्येक सण मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. मग दिवाळी असो वा दसरा असो.. यावेळेस मालिकेत मकर संक्रांत पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाणार आहे. हा विशेष भाग येत्या रविवारी म्हणजेच १३ जानेवारी रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजल्यापासून दाखवला जाणार आहे.\nबाळूच्या घरचे, पंच आणि गावातील सगळेच मकर संक्रांत पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करणार आहेत. ज्यामध्ये बाळूला तिळाचे तेल लावून तसेच तीळ घातलेल्या पाण्याने पहाटेची आंघोळ घातली जाणर आहे. गावातील सगळ्या बायका मिळून मंदिरात जाऊन देवीची पूजा करणार असून देवीला बोरं, उस, तिळगुळ, शेंगदाणे असा नैवेद्य दाखणार आहेत. गावामध्ये संक्रांतला मातीच्या भांड्यात दुध गरम करण्याची प्रथा असल्याने ते देखील रीतसर पार पाडले जाणार आहे. यानंतर गावातील बायका हळदी कुंकू साजर करणार असून एकमेकांना वाण देखील देणार आहेत. या सगळ्यामध्ये देवप्पा नक्की काय करणार, बाळू त्याची समजूत कशी घालणार हे बघणे रंजक ठरणार आहे.\n‘घाडगे & सून’ मालिकेत घाडगे सदनमध्ये माईची चुलत सासू येणार आहे आणि त्यांच्या स्वागताची लगबग आता सुरु झाली आहे. कियारा आणि अक्षयचे लग्न झाले आहे याची माहिती येणाऱ्या पाहुण्याला नसल्याने पुन्हा एकदा साडी आणि मंगळसूत्र घातलेली अमृता प्रेक्षकांना दिसणार आहे. या नव्या पाहुण्याच्या येण्याने विभक्त झालेले घाडगे कुटुंब एकत्र येईल का, कोणाची मकर संक्रांत साजरी केली जाणार अमृता की कियारा, मकर संक्रांत निर्विघ्नपणे पार पडेल का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.\n‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेत नुकतेच संयोगिता आणि मिलिंदचा लग्नसोहळा पार पडला. दुर्गा अनुवर नाराज आहे. दुर्गाला असे वाटते आहे की, तिने अनुला नोकरी न दिल्याने ती आता त्याचा सूड घेत आहे. यावरून दुर्गा अनुला बरेच ऐकवते. यामुळेच अनु आणि सिध्दार्थच्या मैत्रीमध्ये काही अडचणी तर येणार नाही ना, दुर्गा आणि अनुमध्ये झालेले गैरसमज कसे दूर होतील, हे गैरसमज दूर करायला सिद्धार्थ अनुला साथ देईल का हे बघायला विसरू नका.\n‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेत आर्वीच्या अचानक जाण्याने घरामध्ये दु:खद वातावरण आहे. लक्ष्मी आणि मल्हार या दोघांना देखील घडलेल्या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. मल्हारला या गोष्टीची खात्री आहे की, आर्वी नक्कीच परत येईल. हे घडत असताना अक्कांचा भूतकाळ लक्ष्मीच्या समोर आला आहे. अक्कांचा नवरा दिवाकर जिवंत असून त्याची तब्येत खूपच खराब आहे आणि लक्ष्मी त्यांना मदत करत आहे. घरामध्ये कुणालाच माहिती नाही की लक्ष्मीला अक्कांच्या भूताकाळाबद्दल माहिती आहे. या सगळयामध्ये अजिंक्यचा पाठिंबा लक्ष्मीला मिळत आहे. लक्ष्मीची अशी इच्छा आहे कि, हे सत्य घरच्यांना कळावं. हे सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी लक्ष्मीला अजिंक्यची मदत घेईल का, अजिंक्यच्या साथीने लक्ष्मी ठोस पाऊल उचलेल का हे येत्या महारविवारच्या विशेष भागात पाहायला मिळेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.misalpav.com/node/45433", "date_download": "2019-10-22T22:07:15Z", "digest": "sha1:3UXKMLUWSX3CCXQAE5H7SU6J75UF6FNU", "length": 46941, "nlines": 313, "source_domain": "www.misalpav.com", "title": "आमार कोलकाता - भाग ३ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nआमार कोलकाता - भाग ३\nअनिंद्य in जनातलं, मनातलं\nलेखमालेचे यापूर्वीचे दोन भाग इथे वाचता येतील :\nआमा�� कोलकाता - भाग ३\nहुगळी नदीचे पात्र, दक्षिणेश्वर, कोलकाता.\n१७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून ते १८५७ च्या ‘गदर’पर्यंतच्या वर्षशंभरीने भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शासन सर्वशक्तिमान होताना बघितले. एतद्देशीय शासकांचे वेगवेगळ्या क्लुप्त्यांनी खच्चीकरण करून त्यांना मांडलिक बनवण्यात आले, काहींचे पूर्ण राज्यच खालसा करून तेथे कंपनीचा थेट अंमल सुरु झाला. १८१८ साली मराठी सत्तेचे शेवटचे आव्हान संपुष्टात आले आणि पूर्ण भारतावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची एकहाती सत्ता स्थापन झाली. भारतात लुडबुड करणाऱ्या अन्य युरोपीय वसाहतवाद्यांना त्यांनी तोवर आवर घातला होता. आता भारतातील सर्वशक्तिमान सत्ताकेंद्र म्हणून फारसे आव्हान कंपनीपुढे राहिले नाही.\nकंपनीची ताकद प्रचंड पटीत वाढली, कोलकाता त्यांच्या राजधानीचे शहर असल्यामुळे त्याच पटीत शहराचे महत्वही वाढले. गव्हर्नर जनरल, मोठे मुलकी आणि सैन्याधिकारी, श्रीमंत व्यापारी, स्थानिक मांडलिक राजे-जहागीरदार यांची भव्य निवासस्थाने कोलकात्यात स्थलांतरित झाली. तालेवार सावकारी आणि व्यापारी पेढ्या, नाणी पाडण्याची टाकसाळ, सरकारी कोषागार आणि लेखागार, न्यायालय, शिक्षणसंस्था, सरकारी कार्यालये यांनी शहर सजले. त्यांना लागणाऱ्या सोयीसुविधा आणि सुरक्षा पुरवणाऱ्या लोकांची वस्तीही आपसूकच वाढली.\nही वर्षंशंभरी बंगाल प्रांतासाठी आणि विशेषतः कोलकाता शहरासाठी प्रचंड धामधुमीची आणि सामाजिक बदलांची ठरली. ह्या काळात कलकत्ता मदरसा (१७८१), एशियाटिक सोसायटी (१७८४) आणि फोर्ट विल्यम कॉलेज (१८००) अशा नामवंत संस्था कोलकात्यात स्थापन झाल्या आणि भरभराटीला आल्या. स्थानिकांबद्दल फार ममत्व निर्माण झाले आणि त्यामुळे त्यांना आपल्या पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी ब्रिटिश सत्ता पुढे सरसावली असा मामला नव्हता. ब्रिटिशांना आपले शासन व्यवस्थित चालवण्यासाठी स्थानिक लोकांची गरज होती. सुरवातीला काही दशकं शिक्षण व्यवस्था दुपेडी होती - ब्रिटिश अधिकाऱ्यांना शिक्षकांनी स्थानिक भाषा आणि कायदेकानू शिकवणे आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांनी स्थानिकांना शासनतंत्रासाठी योग्य असे प्रशिक्षण देणे अशी एकमेकांना पूरक व्यवस्था. त्यासाठी एतद्देशीय भाषांचा अभ्यास गरजेचा होता. संस्कृत, अरेबिक, पर्शियन, बंगाली, उर्दू, हिंदी अशा अनेक भाषांचे विद्वान शिक्षक कोलकात्याच्या शाळा-विद्यालयांमध्ये काम करू लागले. बंगाली भद्रजन इंग्रजी भाषा शिकले. याकाळात अक्षरशः शेकडो पुस्तके, ग्रंथ आणि शासकीय कागदपत्रे अन्य भाषांमधून इंग्रजी आणि बंगालीत भाषांतरित करण्यात आलीत, त्यांचा अभ्यास करणाऱ्या लोकांची मोठी जमात कोलकात्यात तयार झाली. १७९० साली एकट्या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये फक्त भाषाविषयक शिक्षकांची पटलसंख्या १०३ होती यावरून विषयव्याप्तीचा एक अंदाज यावा.\nकंपनी सरकारसाठी सरकारी आणि महसुली कागदपत्रांची हाताळणी करणाऱ्या लेखनिकांची आणि कारकुनांची संख्या तर प्रचंडच वाढली. ह्या मंडळींना काम करण्यासाठी शहरात २५ एकर क्षेत्रफळाच्या ‘लाल दिघी’ तळ्याकाठी भव्य 'रायटर्स बिल्डिंग' बांधण्यात आली. ही कोलकात्यातील पहिली ३ मजली इमारत. त्यावेळच्या काही ब्रिटिश प्रवासी अधिकाऱ्यांनी इमारतीचे डिझाईन गचाळ आणि ओबडधोबड असल्याची टीका केली आहे, गुरांच्या गोठ्याशी तुलना करायलाही कमी केले नाही. पण राज्यकर्त्यांची पसंती रायटर्सला सदैव लाभली आहे. ब्रिटिश सत्तेच्या वाढत्या वैभवाला अनुकूल असे बदल वेळोवेळी घडून रायटर्स बिल्डिंग एक इमारत राहिली नसून १३ वेगवेळ्या इमारतींचा समूह झाला आहे. बदलली नाही ती रायटर्सची 'सरकारी मुख्यालय' म्हणून असलेली वट आणि इमारतीचा लाल रंग \nआज २४० वर्षांनंतर रायटर्स बिल्डिंग मध्ये पश्चिम बंगाल सरकारचे मुख्यालय आहे. सत्तेचे प्रमुख केंद्र म्हणून रायटर्सचे स्थान आजही अबाधित आहे.\nसुप्रसिद्ध 'रायटर्स बिल्डिंग' कोलकाता.\nकंपनीची सत्ता जसजशी मजबूत होत होती तसे तसे ब्रिटन आणि युरोपच्या अन्य भागातून अधिक लोक नशीब काढण्यासाठी कोलकात्यात दाखल होऊ लागले. त्यात व्यापारी होते, शिक्षक होते, धर्मप्रचारक, कलाकार, सैनिक, हौशी प्रवासी - पर्यटक सगळेच होते. त्यातलाच एक विल्यम करे (William Carey). १७९३ मध्ये तो ख्रिती धर्मप्रसारक म्हणून कोलकात्याला आला आणि इथलाच झाला. त्याने बायबलचा पहिला बंगाली अनुवाद केला आहे. (त्याला बायबलच्या प्रथम मराठी अनुवादासाठीसुद्धा ओळखले जाते.) विल्यमने उडिया, असामी आणि संस्कृतमध्ये प्राविण्य मिळवले आणि इंग्रजी आणि बंगालीसोबत ह्या अन्य भाषा शिकवणासाठी सेरामपूर कॉलेज स्थापून तेथे अनेक वर्षे अध्यापन केले. बहुभाषाकोविद विल्यमने बंगाली लिपीचे प��रमाणीकरण, बंगाली व्याकरणाची आधिकारिक नियमावली आणि बंगाली-इंग्रजी शब्दकोश सिद्ध करण्यात पुढाकार तर घेतलाच पण स्थानिक दर्जेदार साहित्याचा सखोल अभ्यास करून इंग्रजीत अनुवादही केला. रामायणासारख्या महाकाव्याचा इंग्रजीत आणि बायबलचा अनेक भारतीय भाषा आणि बोलीभाषांमधे अचूक अनुवाद करण्याच्या कामांमध्ये मोठे योगदान दिले. विल्यमने कोलकात्यात स्थापन केलेले सेरामपूर कॉलेज 'लेखी पदवी' देणारी आशियातील पहिलीवहिली शिक्षणसंस्था म्हणून प्रसिद्ध झाले. शिक्षक आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक म्हणून त्याने मोठा लौकिक मिळवला. कोलकात्यात पहिला छापखाना सुरु करून रोमन, देवनागरी आणि बंगाली लिपीत साहित्य प्रकाशित करण्याची मुहूर्तमेढ रोवली. विल्यमची कर्मभूमी असलेला कोलकात्याच्या भाग आज सेरामपूर युनिव्हर्सिटी नावाने ओळखला जातो.\nसेरामपूर युनिव्हर्सिटीची सुमारे दोनशे वर्षे जुनी इमारत, कोलकाता.\nपाश्चात्य पद्धतीचे शिक्षण आणि देशविदेशातील विद्वान शिक्षकांचा संपर्क ह्यामुळे कोलकात्यातील समाजजीवन आमूलाग्र बदलले. पारंपरिक विद्याभ्यास करणारे शेकडो भारतीय लोक ब्रिटिश शासनप्रणीत संस्थांशी जोडले गेले. इंग्रजी भाषा आत्मसात करून अधिक ज्ञान मिळवण्यासाठी अनेकजण विलायतेत शिकायला गेले. तत्कालीन ब्रिटिश / युरोपीय विचारसरणीचा आणि जीवनपद्धतीचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. तेथून कोलकात्यात परत आल्यावर अनेकांनी अध्ययन-अध्यापन-संशोधनाचे काम हाती घेतले. ह्या संवादामुळे कोलकात्याच्या अभिजनांना नवीन संकल्पनांची तोंडओळख जलद गतीने झाली. राज्यकर्त्यांची भाषा असल्यामुळे इंग्रजीला अधिकच मान मिळाला तरी बंगाली भाषेचे महत्व काही कमी झाले नाही. संवादाची भाषा म्हणून समाजात इंग्रजीसोबत बंगाली भाषेलाही प्रतिष्ठा मिळत राहिली. बंगाली-इंग्रजी शब्दकोश आणि बंगालीत भाषांतर झालेल्या उत्तमोत्तम पुस्तकांनी बंगाली भाषकांना मातृभाषेतून नवीन विषय शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली. १८१३ पासून कोलकाता आणि जवळपासच्या भागात अर्मेनियन, डच आणि ब्रिटिश ख्रिस्ती धर्मगुरूंचा ओघ वाढला. त्यांनीही स्थानिकांशी संबंध वाढवण्यावर जोर दिला. बायबलचे बंगाली भाषेत भाषांतर झाले आणि चर्चमधल्या प्रार्थना बंगालीत करायला सुरुवात झाली.\nमागील भागात सांगितल्याप्रमाणे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देणाऱ्या मिशनरी शाळांची मोठी मालिका कोलकाता शहरात स्थापन झाली. ह्या मिशनरी शाळांमध्ये होणारे ख्रिस्ती धर्माचे गुणगान पसंत नसलेल्या काही स्थानिक धनपतींनी हिंदू विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या इंग्रजी आणि बंगाली शिक्षण संस्थांची स्थापना केली. पारंपरिक भारतीय ज्ञानवारसा न सोडता आधुनिक पद्धतीचे शिक्षण देणे असा त्यांचा प्रयत्न. ओरिएंटल सेमिनरी ही अशीच एक विख्यात संस्था. सरकारी किंवा चर्चचा हस्तक्षेप अजिबात न होऊ देता दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ही संस्था अल्पावधीतच लोकप्रिय झाली.\nओरियंटल सेमिनरीची इमारत, कोलकाता.\nह्याचवेळी ब्रिटन-युरोपमध्ये पहिल्या उद्योगक्रांतीला (१७६०-१८४०) लागणाऱ्या कच्च्या मालाचा प्रचंड पुरवठा करणाऱ्या भारतीय भूभागातील प्रमुख बंदर म्हणून कोलकात्याने एक आगळीवेगळी औद्योगिक-व्यापारी क्रांती अनुभवली. सहभाग फक्त कच्च्या मालाच्या पुरवठ्यापर्यंतच सीमित असला तरी विदेशी व्यापाऱ्यांबरोबरच देशी जमीनदार आणि व्यापारीसुद्धा त्यात उतरले. एकमेकांशी स्पर्धा करत, भांडत, जुळवून घेत एकमेकांचा वापर करून श्रीमंत झाले. राज्यकर्ते आणि धनको-सावकार-व्यापारी यांच्या परस्पर गरजेतून १८०६ साली 'बँक ऑफ कलकत्ता' शहरात स्थापन झाली. शहरात १७५७ सालीच नाणी पाडण्यासाठी ब्रिटिश टाकसाळ 'मिंट ऑफ कलकत्ता' उभारण्यात आली होती, पुढे ३३ वर्षांनी इंग्लंडमधून मागवण्यात आलेल्या नवीन यंत्रांनी मोठ्या प्रमाणात नाणी पाडण्याचे काम सुरु झाले. १८२९ सालापासून नवीन भव्य इमारतीतून दररोज ६ लाख नाणी पडणारी व्यवस्था क्रियान्वित झाली. (ही देखणी इमारत मात्र बेल्जियममधल्या जुन्या कापड बझाराची हुबेहूब नक्कल आहे.) कोलकात्यात ये-जा करणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यांच्या मालकांना विम्याची हमी देण्यासाठी भारतातील पहिलीवहिली विमा कंपनी 'ओरियंटल लाईफ इन्शुरन्स कंपनी' स्थापन झाली (१८१८). मालाची साठवणूक आणि खरेदी-विक्री यासाठी 'कमोडिटी एक्सचेंज' आणि लिलावाच्या खास सोई-सुविधा शहरात निर्माण करण्यात आल्या. या सर्व व्यापात स्थानिकांच्या हातातही पैसा आला.\nकोलकाता शहराची ब्रिटिश 'व्हाईट टाऊन' आणि उरलेले 'नेटिव्ह ब्लॅक टाऊन' अशी सुरवातीला झालेली विभागणी जाऊन हळूहळू स्थानिक जमीनदार आणि धनिकांचे महाल आणि व्हाईट टाऊनच्या राजेशाही इमारती यांची सरमिसळ झाली. ह्या भव्य महालांनी कोलकात्याला 'सिटी ऑफ पॅलेसेस' अशी ओळख मिळवून दिली. अनेकविध देशातून, वेगवेगळ्या समाजातून आलेल्या लोकांच्या आणि त्यांच्या संस्कृतींच्या अभिसरणातून कोलकात्याच्या स्वतःचे असे व्यक्तिमत्व तयार झाले. आपसात चर्चा-संवाद आणि प्रसंगी वादविवाद करणे कोलकात्याच्या संस्कृतीत रुजले. चर्चा - संवाद -वादविवाद करणे हा शहराचा गुण जुनाच.\nयथावकाश ब्रिटिश विचारांचा पगडा असणारा, त्यांच्याच पद्धतीचे जीवन जगू इच्छिणारा, स्थानिक भाषा आणि संस्कृती समजणारा, नोकरी-व्यापारउदीम करून श्रीमंत झालेला असा इंग्रजी भाषक अभिजनांचा एक वेगळा वर्ग कोलकात्यात निर्माण झाला. काहींच्या मते असा 'ब्राऊन साहेब' वर्ग आजही शहरात आहे.\nएक मात्र खरे. कोलकात्याच्या ह्या इंग्रजाळलेल्या बंगाली भद्राजनांनी खऱ्या अर्थाने 'बंगालेर नबोजागरण' म्हणजे सर्व क्षेत्रात बंगालच्या नवजागरणाचा सूत्रपात केला - त्याबद्दल पुढच्या भागात.\n(अन्यत्र पूर्वप्रकाशित. लेखातील कोणताही भाग लेखकाच्या परवानगीशिवाय अन्यत्र वापरू नये. काही चित्रे जालावरून साभार.)\n@ संपादक / साहित्य संपादक\n@ संपादक / साहित्य संपादक मंडळी,\nलेखमालेचा हा तिसरा भाग आज प्रकाशित केला आहे.\n१७९० साली एकट्या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये फक्त भाषाविषयक शिक्षकांची पटलसंख्या १०३ होती \nलेखातला पहिला फोटो (दक्षिणेश्वर) काढला तो दिवस खूप आनंदाचा गेला होता, आजही आठवतो.\nहा भाग पण छान.\nअत्यन्त व्यवस्थीत पट उलगडत आहे...\nछान माहिती. शहर नियोजन आणि\nछान माहिती. शहर नियोजन आणि शिस्त इतर देशात बघितली कि जाणवतं कि भारतीयांच्या डी एन ए मध्येच नाहीये हे :(\nकॅसेट थोडी रिवाईंड करता हरप्पा, मोहेंजोदारो, तक्षशीला, पाटलीपुत्र वगैरे उत्तम वसवलेली शहरे नजरेस पडतात, त्यामुळे एकदम भारतीयांच्या डीएनएला हात घालणे काही तितकेसे पटलेले नाही, सध्याचा भारत एका वेगळ्या परिस्थितीतून जात असून भविष्यात उत्तम नियोजन असलेली शहरे किंवा अस्तित्वात असलेल्या शहरांचे उत्तम नियोजन होणार नाहीच हे मी तरी ठामपणे म्हणून धजणार नाही.\nइमारतींचा इतिहास छान, योग्य तेवढ्याच शब्दात, त्यांचे देखणेपण, सौंदर्य प्रकाशचित्रात आणि ओघवत्या भाषेतली राजकीय, सास्कृतिक पार्श्वभूमी, सार्याची मस्त मांडणी. तुमच्या नजरेतले कोलकाता आवडले. रसायन मस्त जमले साहेव\nसुधीरजी, अनेक आभार उत्साह\nसुधीरजी, अनेक आभार उत्साह वाढवल्याबद्दल.\nहा भागही खूप आवडला.\nहा भागही खूप आवडला. कोलकत्याच्या ऐतिहासिक इमारतींचा धांडोळा अनुभवता आला.\nतुमच्यासारख्या स्थापत्यात रमणाऱ्या वाचकांसाठी शहरातल्या ऐतिहासिक इमारतींबद्दल लिहायचे झाल्यास २० -३० भाग सहज होतील. :-)\nलेखमालेच्या पहिल्याच भागात लिहिल्याप्रमाणे -\n'विकास' करण्याच्या मागे कोलकाता फार उशिरा लागलं म्हणून असेल, आजही इतिहासातल्या वैभवाच्या खुणा सरसकट पुसल्या गेल्या नाहीत. एखाद्या जुन्या संस्थानिकाच्या पडक्या महालात आरसे-झुंबर, सांबराची शिंगे, पेंढा भरलेले वाघ-चित्ते ठेवले असावेत तसे ह्या शहराच्या विविध भागात गतवैभवाच्या इतिहासखुणा विखुरल्या आहेत.\nफारच छान. वाचत आहे.\nतुमची एकंदरीत लेखनशैलीच \"अनिंद्य\" आहे पट उलगडला तसा मांडला आहेत, त्यात स्वतःचे हेवेदावे, मतमतांतरे आणि विचारसरणी न चिकटवता लिहायची ही तुम्ही कला स्तुत्य अन शिकण्यासारखी आहे. मी तरी पुष्कळ काहीसे शिकतोय तुमच्या लेखनातून, वाचनवेड्या स्वभावामुळे कलकत्ता कॉलेज स्ट्रीट वर मनसोक्त खरेदी करून कातडी बाईंडिंगच्या जडशीळ पुस्तकांनी वजनदार झालेली पिशवी सांभाळत गरियाहाट बाजारात एका हाती अस्सल सरसो तेलात बनवलेला डबल चिकन डबल एग रोल खात खात भटकंती करणे हा आमच्या फेवरेट स्वप्नातला नेहमीचा भाग आहे. पुढील भागांची आतुरतेने वाट पाहतोय. येउद्या नवनवीन पैलू ह्या शहरगाथेचे एकामागे एक पटापट.\nलेखनाबद्दलचे तुमचे मत वाचून आनंद वाटला, स्तुती कोणाला आवडत नाही \nलिहितांना 'फोकस' फक्त लेखविषयावर ठेवण्याचा प्रयत्न असतो, मी-माझे टाळतो. तुमच्या लक्षात आले हा तुमचा मोठेपणा _/\\_\nशहरगाथेचा पुढील भाग लवकरच.\nतुमचे परिश्रम दिसत आहेत, हा\nतुमचे परिश्रम दिसत आहेत, हा भागही उत्तम झालाय.\nआजच धागा उघडला. खुपच छान\nआजच धागा उघडला. खुपच छान माहिती. आता मागचे भाग वाचुन काढतो.\nलेखाच्या सुरवातीलाच आधीच्या दोन्ही भागांच्या लिंक दिल्या आहेत.\nआपण सर्वांनी लेखमाला आवडत असल्याचे आवर्जून सांगितलेत, अनेक आभार \nहाही भाग नेहमीप्रमाणे सुंदरच \nब्रिटिशांनी कसे नियोजनबद्धरित्या पूर्ण भारतावर राज्य केले हे कोलकता आणि बंगालच्या इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते. आपण खूप माहिती दिली आहे. फोटो प��� छानच. ब्रिटिशकालीन इमारती मला बघायला खूप आवडतात. त्यांची भव्यता आणि स्थापत्यकला मोहवून टाकतात.\nजाता जाता- 1892 की 93 सालचे एका मराठी इतिहासकाराने लिहिलेले हिंदुस्थानचा इतिहास हे पुस्तक एका प्रदर्शनात मिळाले. त्यात 1857 च्या युद्धाने भारतीयांस काय दिले हा त्या इतिहासकारांच्या नजरेतून लिहिलेला एक लेख आहे. त्यावेळच्या बहुसंख्य सुशिक्षित जनांमध्ये इंग्रजी राज्य ही भारताला मिळालेली ईश्वरी देणगी आहे अशी धारणा होती. लेखकाने असा शेवटी असा निष्कर्ष काढलाय की 1857 ला ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारून भारतीयांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला.\nत्या पुस्तकाचे / लेखकाचे नाव मिळू शकेल काय \nबहुधा शतपत्रकार लोकहितवादी-गोपाळ हरी देशमुख\nनाही, कोंडे म्हणून आहेत.\nमला नक्की आठवत नाही, पण कोंडे नावाचे गृहस्थ असावेत. पुस्तक मिळाले की पूर्ण नाव लिहितो.\nजरूर सांगा. उत्सुकता चाळवली\nजरूर सांगा. उत्सुकता चाळवली आहे तुमच्या कॉमेंटमुळे.\nपुस्तकाचे नाव आहे, \"हिंदुस्थान कथारस\" आणि लेखक आहेत विनायक कोंडदेव ओक .\nशिपायांच्या बंडाचा परिणाम या लेखात शेवटी ते लिहितात-\n1857 सालच्या बंडाने हिंदुस्तानचे काहीतरी बरे केले काय नाही, काडी इतके देखील नाही. उलटे फार नुकसान केले.\nएक तर, हजारो लोकांची कत्तल उडवली, दुसरे, शेकडो थोर कुळे धुळीस मिळवली, तिसरे, आम्हा सर्व रयतेस निःशस्त्र केले, चवथे, हिंदुस्तानच्या लोकांच्या शक्तीचा व शहाणपणाचा जो भ्रमाचा भोपळा होता, तो फोडला, पाचवे, इंग्लिश लोकांच्या मनात आम्हांविषयी अप्रिती उत्पन्न केली, सहावे, आमच्या डोक्यावर करायचे ओझे लादले, अशी आमची अनेक नुकसाने झाली...\nवा, झटपट केलेत. थँक्यू \nवा, झटपट केलेत. थँक्यू \nही माहिती माझ्यासाठी नवीन आहे. एका मराठी लेखकाचा हा अँगल असणे रोचक आहे. असेच काहिसे मत काही तत्कालीन बंगाली विचारकांचेही होते. बंगाल आणि महाराष्ट्र ह्या दोनच प्रांतातले लोक ईंग्रजी भाषा इतरांच्या आधी शिकले हे एक साम्य आहेच.\nहे पुस्तक वाचणे रोचक ठरावे.\nहे पुस्तक मिळते का अजूनही\nहे पुस्तक मिळते का अजूनही\nटिळक स्मारक समोर श्रीनाथ आर्ट ग्यालरी येथे जुन्या पुस्तकांचे प्रदर्शन असते. कुठलेही जुने पुस्तक 50 रुपये. मला तेथेच हे पुस्तक मिळाले. तुम्ही तिथे चौकशी करू शकता.\nपुढील भाग आज प्रकाशित केला\nपुढील भाग आज प्रकाशित केला आहे, इथ�� वाचता येईल : -\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/rohtak-husband-killed-his-wife-and-commit-suicide-mhrd-409275.html", "date_download": "2019-10-22T22:29:51Z", "digest": "sha1:DHPTHK73NQVI5CC7Y4ZS4XW3F52D2RJR", "length": 30356, "nlines": 171, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बायकोला भेटण्यासाठी पेरोलवर बाहेर आला, तिलाच संपवून स्वत:लाही लावला गळाफास! | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशा���ा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्���ा नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nबायकोला भेटण्यासाठी पेरोलवर बाहेर आला, तिलाच संपवून स्वत:लाही लावला गळाफास\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; देवाचा अवतार सांगणाऱ्या बाबाकडे सापडले घबाड\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nVIDEO : ब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची धडाकेबाज कामगिरी\nजम्मू काश्मीर : घरात दडून बसलेले 3 अतिरेकी ठार; सुरक्षा दलांची कारवाई; 1 भारतीय अधिकारी शहीद\nहिंदू समाज पार्टी नेत्याच्या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शन, नागपुरातून एकाला अटक\nबायकोला भेटण्यासाठी पेरोलवर बाहेर आला, तिलाच संपवून स्वत:लाही लावला गळाफास\nपत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पतीने स्वत: ला गळफास लावून आत्महत्या केली. मृतक पती खून प्रकरणात गेली अनेक वर्षे तुरूंगात होता.\nरोहतक (हरियाणा), 23 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. गुन्ह्याचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पेरोलवर बाहेर आलेल्या एका आरोपीने पत्नीची हत्यात केली आहे. बरं इतकंच नाही तर पत्नीच्या हत्येनंतर त्याने स्वत:लाही ठार केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पतीने स्वत: ला गळफास लावून आत्महत्या केली. मृतक पती खून प्रकरणात गेली अनेक वर्षे तुरूंगात होता.\nरोहतक जिल्ह्यात हे हृदय विदारक प्रकरण समोर आलं आहे. जिल्ह्यातील रामगोपाल कॉलनीमध्ये हा प्रकार घडला आहे. मृत आरोपीच्या नवऱ्याचे नाव समुन्द्र हुड्डा असून तो माजी सैनिक होता. त्यांची पत्नी कृष्णा गृहिणी होती. आरोपी हा काही दिवसांपूर्वी तुरूंगातून पॅरोलवर बाहेर आला होता. 27 सप्टेंबर रोजी तो तुरूंगात परतणार होता. तुरूंगात जाण्यापूर्वी आरोपींनी ही घटना घडवून आणली आहे.\nया संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांनी दोघांचाही मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर आरोपीने असं का केलं याचाही पोलीस आता कसून तपास करत आहे. दरम्यान, बुलढाण्यात आईसह 4 मुलींचा मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे.\nइतर बातम्या - नारायण राणेंना पुन्हा धक्का, आजचा भाजप प्रवेश रद्द\nबुलढाण्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडला आहे. बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातील माळेगाव इथे हा प्रकार घडला आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह आढळला असल्याची माहिती देण्यात आली आहे. आईसह 4 मुलींचा मृतदेह विहिरीत आढळला आहे. या सगळ्या गंभीर प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.\nगावाच्या एका विहिरीमध्ये हे 5 मृतदेह आढलले आहेत. यात एक मृतदेह महिलेचा तर त्यासोबत 4 चिमुकल्यांचा मृतदेह आढळला आहे. मृतांमध्ये आई आणि 4 मुली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आई उज्वला ढोके वय 35 वर्ष, मुलगी वैष्णवी ढोके 9 वर्ष, दुर्गा ढोके 7 वर्ष, आरुषी ढोके 4 वर्ष , पल्लवी धोके 1 वर्ष यांचा समावेश आहे. एकाच घरातील चौघींचा मृतदेह विहिरीत सापडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.\nइतर बातम्या - युतीच्या चर्चेवर भाजपचा हट्टीपणा कायम, शिवसेनेचा 'हा' फॉर्म्युला अमान्यच\nया संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर हे पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात येणार आहेत. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत आहेत.\nVIDEO: शिवच्या आईवर वीणाची जादू...सांगितला पुरणपोळीचा किस्सा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2019-10-22T21:53:38Z", "digest": "sha1:7OETQTF55FPAB4BP2VJDRQQH5UKHBQUB", "length": 3562, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nTag - राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६ इंचाची छाती २३ इंचावर\nटीम महाराष्ट्र देशा – प्रियांका गांधी यांची कॉंग्रेस पक्षात सरचिटणीस पदी नेमणूक होणे हा कॉंग्रेस पक्षाचा अंतर्गत भाग आहे. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-10-22T21:38:23Z", "digest": "sha1:MTE6TONOSVAIRJWSI3OWH44MH4H654UZ", "length": 3418, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विमुक्त जाती Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nTag - विमुक्त जाती\nयशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत पहिली वसाहत जामखेडमध्ये – प्रा. राम शिंदे\nमुंबई : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत मौजे खर्डा, ता. जामखेड, जि. अहमदन��र येथील मदारी वसाहत योजनेअंतर्गत सर्व मुलभूत सुविधेसह एकूण 88 लाख 10 हजार रुपये एवढ्या...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-10-22T21:29:55Z", "digest": "sha1:U7NRK6CJRX4HTUXSFB5GNZADJXAPTXPY", "length": 9379, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "श्रद्धांजली Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nदहशतवादा विरोधात आपण एकत्र लढू, मोदींचा श्रीलंकेला शब्द\nटीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान पदी दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी आपल्या पहिल्या विदेश दौऱ्यावर गेले आहेत. मालदीव आणि श्रीलंका या दोन शेजारील...\nराज्यात सुरू होणार आपला दवाखाना ; १०० युनिटला मंजुरी मिळाल्याची घोषणा\nमुंबई : राज्यात परिपूर्ण प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य उपकेंद्रांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात येत आहे...\n‘नाणार’ प्रकल्पाचे समर्थन करण्यासाठी आलेल्या भाजपच्या आमदारावर ग्रामस्थ आक्रमक\nटीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानिमित्त हेलियम डे साजरा न करता विजयदुर्ग येथील भाजप कार्यालयात जाऊन श्रद्धांजली अर्पण करण्याचा...\nऔरंगाबाद : हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते’ : MIM नगरसेवक\nटीम महाराष्ट्र देशा : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणारे एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांची भाजप नगरसेवकांनी...\n‘भारत-पाकिस्तानमध्य�� शांतता प्रस्थापित करणे हाच वाजपेयींचा खरा सन्मान’\nटीम महाराष्ट्र देशा – माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते, अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी दिल्लीतील...\nभारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले : विखे पाटील\nमुंबई : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले असून, त्यांच्या रूपात एक समर्पित, संवेदनशील आणि...\nहृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तीन वारकऱ्यांचा मृत्यू\nटीम महाराष्ट्र देशा : तरडगाव ते फलटण माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत असताना तीन भाविकांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी...\nमाजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली\nनागपूर : विधान परिषदेत माजी कृषिमंत्री दिवंगत पांडुरंग फुंडकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सभागृह नेते तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...\nभय्यूजी महाराजांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; देशभरातील अनुयायी इंदूरमध्ये दाखल\nइंदूर: आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मंगळवारी त्यांनी स्वत;वर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली होती...\nका केली भय्युजी महाराजांनी आत्महत्या वाचा काय लिहिलयं सुसाईड नोटमध्ये\nटीम महाराष्ट्र देशा: आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली आहे. त्यांनी असे टोकाचे पाउल उचलल्याने देशभरातून...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/fifa-world-cup-2018/", "date_download": "2019-10-22T21:30:48Z", "digest": "sha1:YKTLYQCMBC6VGO5SUDVORTNBELCPMF6R", "length": 3263, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "fifa-world-cup-2018 Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी ���ंपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nFIFA World Cup 2018 : जगज्जेतेपदाचा फैसला आज\nटीम महाराष्ट्र देशा : महिनाभर रंगलेले वर्ल्डकप फुटबॉलमधील जगज्जेतेपदासाठीचे युद्ध आता ६३ झुंजींनंतर अंतिम टप्प्यावर आले आहे. जेतेपदासाठी आज, रविवारी...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T22:13:47Z", "digest": "sha1:HIIALMHHBCHLENFTG5B6YYBQBLX6OOCO", "length": 5234, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:दिनेश कोतुळकर - विकिपीडिया", "raw_content": "\nमराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची/मजकुराची विश्वकोशिय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकुर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधीत पान/विभाग/मजकुर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.\nस्रोत शोधा: \"दिनेश कोतुळकर\" – बातमी, वृत्तपत्रे, पुस्तके, गुगल स्कॉलर, हायबीम, जेस्टोर संशोधन लेखांचा संग्रह, मुक्तस्त्रोत चित्रे, मुक्तस्त्रोत बातम्या, विकिपीडीया ग्रंथालय, न्यु योर्क टाईम्स, विकिपीडिया संदर्भ शोध\nऑगस्ट २०१८ मध्ये वगळावयाचे लेख\nलेख ज्यात अस्पष्ट उल्लेखनीयता युक्त विषय आहे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्��वेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१८ रोजी ११:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Agovernment&f%5B1%5D=field_site_section_tags%3A42&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Anarendra%2520patil&search_api_views_fulltext=%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T22:18:53Z", "digest": "sha1:IZ2KH5WOYTVJY4Y6RDEMBICBPTKKWTJX", "length": 8668, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nकौशल्य विकास (1) Apply कौशल्य विकास filter\nट्रेंड (1) Apply ट्रेंड filter\nयवतमाळ (1) Apply यवतमाळ filter\nसंभाजी पाटील निलंगेकर (1) Apply संभाजी पाटील निलंगेकर filter\nसी. विद्यासागर राव (1) Apply सी. विद्यासागर राव filter\nसॅमसंग (1) Apply सॅमसंग filter\nस्टार्टअप (1) Apply स्टार्टअप filter\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल’ बनवावे - राज्यपाल\nमुंबई - महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत सुरू असलेल्या शेतकरी कौशल्यविकास कार्यक्रमाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात कर्ज मंजुरीची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/article-on-nirmala-sitharaman-union-budget-abn-97-1927056/", "date_download": "2019-10-22T21:45:49Z", "digest": "sha1:TEXIQ5SCXNCQYY5DCXOMFHV2RYDZA4FS", "length": 15173, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article on Nirmala sitharaman union budget abn 97 | जुन्या बाटलीत नवी दारू.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nजुन्या बाटलीत नवी दारू..\nजुन्या बाटलीत नवी दारू..\nहा अर्थसंकल्प म्हणजे आई जगदंबेचा आशीर्वाद आहे’.. अशा ओळी त्याने कागदावर खरडल्या आणि साहेबांसमोर धरल्या.\nआता आपण टीव्हीसमोर बसून सभागृहातील भाषण ऐकणार आहोत, असे साहेबांनी सांगताच माध्यम सल्लागारास घाम फुटला. त्याने घाईघाईने मुखपत्राची जुनी कात्रणे मागविली. भवनातील कार्यकर्तेही कामाला लागले. तिकडे सभागृहात नरेंद्रभाई जोरजोरात बाकडे वाजवत असल्याचे दृश्य वारंवार दिसू लागल्याने, ‘यंदाचा अर्थसंकल्प विक्रमी आहे’, अशी प्रतिक्रिया माध्यमांना देण्याचा निर्णय साहेबांनी लगेच घेऊन टाकला होता. तरीही कुणा बूमधारीने सविस्तर प्रतिक्रिया मागितलीच, तर आणखी चार-पाच वाक्ये असावीत असे ठरवून साहेबांचे माध्यम सल्लागार कात्रणे चाळतच होते. कात्रणांची चाळण झाली, पण त्यांना साहेबांच्या तोंडी घालता येतील असे शब्द जुन्या नोंदीत सापडलेच नाहीत. त्याने हताशपणे साहेबांकडे पाहिले. साहेबांच्या नजरेत तर वेगळीच चमक उमटली होती. यंदा अर्थसंकल्पाचे स्वागत करावयाचे असल्याने चांगली प्रतिक्रिया द्यावी लागणार हे साहेबांच्या माध्यम सल्लागाराने ओळखले. ‘आमची मर्दाची औलाद आहे, जे बोलतो ते करून दाखवितो हे सिद्ध झाले आहे. हे भगवे वादळ देशाला नवी दिशा दाखविल्याशिवाय राहणार नाही. माझ्या मर्द मावळ्यांनी देशाच्या प्रगतीसाठी सज्ज झाले पाहिजे. सभागृहात आई जगदंबा अवतरली असाच भास झाला. हा अर्थसंकल्प म्हणजे आई जगदंबेचा आशीर्वाद आहे’.. अशा ओळी त्याने कागदावर खरडल्या आणि साहेबांसमोर धरल्या. साहेबांनी तो कागद वाचला आणि मनापासून मान हलवून सल्लागारास दाद दिली. लगेचच त्याने घाईघाईने साहेबांची ही प्रतिक्रिया माध्यमांकडे व्हॉटसअॅप केली. पुढच्या क्षणाला ती टीव्हीवर दिसू लागली. पहिल्यांदाच आपल्या नावाने टीव्हीवर दिसणारी अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया पाहून साहेबही सुखावले. एव्हाना प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला होता. गरिबांना अधिक गरीब करणारा व श्रीमंतांना श्रीमंत करणारा अर्थसंकल्प असल्��ाची टीका करताना राष्ट्रवादी दादांच्या चेहऱ्यावरच्या आठय़ांचे जाळे अधिकच गडद झाले होते, तर शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली असून हा तर भांडवलदारधार्जिणा अर्थसंकल्प आहे, अशी टीका करताना सीतारामभाऊंचा चेहरा कडवट झाला होता. सत्ताधारी बाजूचे सारे नेते तोंडभर स्तुतिसुमने उधळत होते. अर्थसंकल्पावरदेखील एवढय़ा प्रतिक्रिया येतात, हे साहेबांनी प्रथमच पाहिले होते. त्यांना गंमत वाटू लागली. आता आपणही पुढे नियमित प्रतिक्रिया द्यायच्या असे ठरवून, ‘पुढच्या वर्षीची प्रतिक्रिया तयार ठेवा, आयत्या वेळी गडबड नको’, असेही त्यांनी माध्यम सल्लागारास बजावले. पुन्हा एकदा माध्यम सल्लागारास घाम फुटला. आजची परिस्थिती पुढच्या वर्षी कायम राहिली तर.. एक शंका उगीचच त्याच्या डोक्यात वळवळून गेली.. मग त्याने पुन्हा एकदा मुखपत्राच्या जुन्या कात्रणांचा गठ्ठा उघडला. एक पान पालटताच त्याला बातमीचे एक कात्रण दिसले. ‘गरिबांची थट्टा कराल तर तुमची सिंहासने खाक होतील’.. साहेबांचा हा इशारा त्याने लगेचच डायरीत नोंदवून ठेवला..\nतिकडे राष्ट्रवादीच्या दालनातही सारे नेते भाषण पाहात होते. आता प्रतिक्रिया द्यावी लागणार हे लक्षात आल्यावर अण्णांनी पाच वर्षांपूर्वीची जुनी कात्रणे मागविली. आताचे सत्ताधारी नेते विरोधी पक्षात असताना अर्थसंकल्पावर खरमरीत टीका करायचे. त्यातलीच एखादी प्रतिक्रिया निवडण्यासाठी त्यांनी भराभरा पाने पालटली आणि त्यांना मनासारखे वाक्य सापडले. ‘जुन्या बाटलीत नवी दारू.. हा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ विनोद आहे’ आपल्या प्रतिक्रियेवर खूश होऊन अण्णांनी सध्या सत्तेवर असलेल्या त्या नेत्याचे मनातल्या मनात आभार मानले\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/happenings/8086/deadline-filing-applications-CIDCO-housing-schemes-has-been-extended-till-November-5.htm", "date_download": "2019-10-22T21:22:59Z", "digest": "sha1:HEMU7OCUF5NHV7JLCVPF3524AZG7Q7HC", "length": 16876, "nlines": 127, "source_domain": "maharashtranews.com", "title": "सिडकोच्या घरांसाठी अर्ज भरण्यास ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nसिडकोच्या घरांसाठी अर्ज भरण्यास ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nBy एम न्यूज टीम (author)\nसिडको महामंडळातर्फे स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित ८१४ आणि महागृहनिर्माण योजनेतील ९२४९ घरांकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी ५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\nसिडकोचे अर्ज भरण्यास ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nसिडकोतर्फे स्वप्नपूर्ती गृहनिर्माण आणि महागृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. या योजनांतील सर्व घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांसाठी आहेत. यापैकी ८१४ घरांच्या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ ऑक्टोबर २०१९ तर ९२४९ घरांच्या महागृहनिर्माण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १८ ऑक्टोबर २०१९ अशी होती. ८१४ घरांच्या गृहनिर्माण योजनेसाठी आतापर्यंत २७,३१० व ९२४९ घरांच्या महागृहनिर्माण योजनेसाठी ४५ हजार 34 जणांनी अर्ज केले आहेत. दोन्ही गृहनिर्माण योजनांकरिता www.lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१९ तर अनामत रक्कम व अर्जाचे शुल्क ऑनलाईन भरण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर २०१९ ठरवण्यात आली आहे. या योजनांची सोडत 26 नोव्हेंबर 2019 रोजी काढण्यात येणार आहे.\n(हेही वाचा...कांद्यामुळे शेतकऱ्यांना 'अच्छे दिन'; एकाच दिवशी २५० ट्रॅक्टरची खरेदी)\nसिडको गृहनिर्माण योजना २०१८ मधील यशस्वी अर्जदारांना घरांच्या हफ्त्याची रक्कम भरण्याकरिता www.cidco.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्जदारांनी ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरायची आहे. डीडी अथवा धनादेश स्वीकारला जाणार नाही. ज्या अर्जदारांना तारण ना हरकत प्रमाणपत्राची (Mortgage NOC) आवश्यकता आहे अशा अर्जदारांसाठी सिडको निवारा केंद्राच्या www.cidco.nivarakendra.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. अर्जाची पडताळणी करून अर्जदारांनी नमूद केलेल्या बँकेच्या नावे डिजिटल स्वाक्षरीने तारण ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तारण ना हरकत प्रमाणपत्र अर्जदारांनी स्वत: डाऊनलोड करून बँकेत जमा करायचे आहे.\n(हेही वाचा...सेनेनं गाठली वेळ, काळ ठरवेल आदित्योदयाचं भवितव्य)\nप्रतीक्षा यादीतील अर्जदारांसाठी महत्त्वाचे\nप्रतीक्षा यादीतील ज्या ४१०२ अर्जदारांना नव्याने इरादापत्रे देण्यात आली आहेत त्यांनी प्रथम ऑनलाईन पद्धतीने अनामत रकमेचा भरणा सिडको निवारा केंद्राच्या www.cidco.nivarakendra.in या संकेतस्थळावर करायचा आहे. या अर्जदारांनी ऑनलाईन पद्धतीने ७ ऑक्टोबर २०१९ ते ८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत ऑनलाईन अपॉईंमेंट निश्चित करावी. त्यानंतर ठरलेल्या तारखेला आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यासाठी सिडको निवारा केंद्र, टॉवर नं. 10, आठवा मजला, सीबीडी बेलापूर या ठिकाणी भेट द्यावी. कागदपत्रांच्या छाननी प्रक्रियेदरम्यान जे अर्जदार पात्र ठरतील, अशा अर्जदारांना त्यानंतर वाटपपत्रे देण्यात येतील, असे सिडकोने स्पष्ट केले आहे.\nयाबाबत कुणाला काही शंका वा प्रश्न असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास संबंधित अर्जदारांनी सिडको निवारा केंद्रास भेट द्यावी अथवा ०२२-६२७२२२५० या कॉल सेंटर क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिडकोने केले आहे.\nताज्या मराठी बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचा महाराष्ट्र पहा फक्त एका क्लिक वर, जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप. मराठी बातम्या व घडामोडींसाठी फेसबुक पेजला लाईक करा,आणि ट्विटर फाॅलो करा.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\n0 Response(s) to “सिडकोच्या घरांसाठी अर्ज भरण्यास ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ”\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nसिडकोच्या घरांसाठी अर्ज भरण्यास ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nपाहा, किती आहे तुमच्या उमेदवाराची संपत्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/football/news/modern-st-michaels-rabbani-sfs-in-the-quarterfinals/articleshow/71154338.cms", "date_download": "2019-10-22T22:56:42Z", "digest": "sha1:TY2ZDL2CI57UPNXUYKYF3MKU5IGU5ZQ3", "length": 14570, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "News News: मॉडर्न, सेंट मायकल्स, रब्बानी, एसएफएस उपांत्यपूर्व फेरीत - modern, st. michael's, rabbani, sfs in the quarterfinals | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nमॉडर्न, सेंट मायकल्स, रब्बानी, एसएफएस उपांत्यपूर्व फेरीत\nम. टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूर\nवायएमसीएतर्फे सुरू असलेल्या १६ वर्षांखालील मुलांच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत मॉडर्न स्कूल, सेंट मायकल्स, रब्बानी, एसएफएस यांच्यासह इतर पाच शाळांनी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत फेरीत प्रवेश केला.\nसोमवारी झालेल्या स्पर्धेतील पहिल्या लढतीत कोराडीच्या मॉडर्न स्कूलच्या संघाने चुरशीच्या लढतीत आदी बुरांडेच्या एकमेव गोलच्या जोरावर भवन्स त्रिमूर्तीनगर शाळेच्या संघाला १-० असे पराभूत केले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आघाडी घेण्याचे प्रयत्न केले. मात्र, ३१ व्या मिनिटाला आदीने गोल करत मॉडर्न स्कूलला विजय मिळवून दिला. दुसऱ्या लढती सेंट मायकल्स हायस्कूलने गौरव येरपूलने १७ व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर सेंट मायकल हायस्कूल संघाचा १-० असा पराभव करत संघाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित करून दिला. उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित करणारा तिसरा संघ ठरला एम.एम रब्बानी. अशहर अन्सारीच्या दोन गोलच्या जोरावर रब्बानी शाळेच्या संघाने वानाडोंगरीच्या स्कूल ऑफ स्कॉलर्स संघाचा ३-० असा पराभव केला. रब्बानी संघाकडून अन्सारीने २ व १५ व्या मिनिटाला गोल केले. तर मोहम्मद हंझालाने १३ व्या मिनिटाला गोल करत संघाचा ३-० असा विजय निश्चित केला. चौथ्या लढतीत एसएफएस शाळेच्या संघाने आशी अन्सारीच्या सामन्याच्या सुरुवातीलाच केलेल्या गोलच्या जोरावर भवन्स विद्या मंदिर सिव्हिल लाइन्स संघाचा १-० असा पराभव करत संघाचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला.\nसेंटर पॉइंट दाभा शाळेच्या संघाने स्पर्धेतील पाचव्या उपांत्यपूर्व फेरीत प्रतिक वाल्हेने केलेल्या चार गोलच्या जोरावर सेंट विन्सेट पलोटी संघाचा ४-० असा पराभव केला. प्रतिकने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ९, ११ आणि १२ व्या मिनिटाला गोल करत संघाला ४-० असा मोठा विजय मिळवून दिला. स्पर्धेतील सेंट जॉन्स हायस्कूल आणि सेंट क्लॅरेट हायस्कूल यांच्यातील लढत चांगलीच चुरशीची ठरली. यात सेंट मायकल्सने टायब्रेकरमध्ये ५-४ असा विजय मिळवला. निर्धारित वेळेत दोन्ही संघ ०-० असे बरोबरीत होते. त्यामुळे टायब्रेकरने लढतीचा निकाल लावण्यात आला. यात सेंट जॉन्स संघाकडून रोहित उईके, फवाज सय्यद, साहिल दुबे, तृषांत मोंडे, अशीर कुरैशी यांनी, तर सेंट क्लॅरेट हायस्कूल संघाकडून रामन यादव, वेदांत राणे, सौरभ सिंग, साहिल थुरांडे यांनी गोल केले. सातव्या उपांत्यपूर्व लढतीत भोसला मिलिटरी स्कूलच्या संघाने अभिषेक होळीच्या एकमेव गोलच्या जोरावर दिल्ली पब्लिक स्कूल कामठी संघाचा १-० असा पराभव करत स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर शेवटच्या लढतीत सेंटर पॉइंट वर्धमाननगरच्या संघाने प्रतिस्पर्धी अंजुमन इंग्लिश स्कूल संघाचा २-० असा पराभव केला. सीपीएस संघाकडून मेरीक पॉल आणि साहिल अंबादे यांनी गोल केले.\nनागपूर अकादमी फूटबॉल क्लबची आगेकूच\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\n'आयसीएफ' चषक कॅरम स्पर्धा पुण्यातम टा\nफेडररचा १५००व्या सामन्यात विजय\nमटा न्यूज अॅलर्ट सब��्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमॉडर्न, सेंट मायकल्स, रब्बानी, एसएफएस उपांत्यपूर्व फेरीत...\nभोसला, जैन, इरा, पलोटी उपउपात्यपूर्व फेरीत...\nरब्बानी, भवन्सचा दमदार विजय...\nसेंट झेवियर, अंजुमन, बीकेव्हीही विजयी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A6", "date_download": "2019-10-22T22:16:54Z", "digest": "sha1:J3OLXAYIYOZ64DCRS3XZX7LJG45DE7R5", "length": 5513, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लिंगभेद - विकिपीडिया", "raw_content": "\n१९१४ मध्ये लंडनमधील एका स्वयंसेवी संघटनेच्या स्त्री सदस्यांना अटक. या स्वयंसेवी संघटना स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्याकरता अभियान राबवित असे\nलिंगभेद हे एखाद्या व्यक्तीचा लिंग किंवा लिंगावर आधारित पूर्वाग्रहवरुन भेदभाव करणे होय. लिंगभेद कोणासही प्रभावित करू शकतो, परंतु प्रामुख्याने महिला आणि मुलींवर याचा परिणाम होतो. हे रूढीबद्धता आणि लिंग भूमिकांशी जोडलेले आहे आणि असे मानले जाऊ शकते की एक लिंग दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अत्यंत कडवा लिंगभेद लैंगिक शोषण, बलात्कार आणि लैंगिक हिंसा सारख्या प्रकारांना प्रोत्साहन देऊ शकतो. लिंगभेद विशेषत: कामाच्या ठिकाणी असमानतेच्या बाबतीत परिभाषित करण्यासाठी वापरला जातो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जून २०१८ रोजी २१:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-10-22T22:39:45Z", "digest": "sha1:DFDZLX4Z5W6FLV4S4F6XPLAFT3OH5EKM", "length": 3646, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:गोंदिया जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:गोंदिया जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ\n\"गोंदिया जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nअर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.drickinstruments.com/mr/drk118b-portable-206085-gloss-meter.html", "date_download": "2019-10-22T21:28:37Z", "digest": "sha1:S5UJSMVELTIQ5YFDAVOWHQNERAN55VJD", "length": 11558, "nlines": 259, "source_domain": "www.drickinstruments.com", "title": "DRK118B पोर्टेबल 20/60/85 तकाकी मीटर - चीन शॅन्डाँग Drick साधने", "raw_content": "\nPIastic लवचिक पॅकेजिंग चाचणी उपकरणे\nपेपर आणि चाचणी उपकरणे पॅकेजिंग\nछापील सामुग्री चाचणी उपकरणे\nछापील सामुग्री चाचणी उपकरणे\nकागद व पॅकेजिंग चाचणी\nपल्प परीक्षक मात देणे\nइलेक्ट्रिक वेगाने चक्राकार फिरणारे उपकरण\nदिवाळखोर नसलेला ओलावा परीक्षक\nलेसर कण आकार विश्लेषक\nरंग आणि चकाकी परीक्षक\nPIastic लवचिक पॅकेजिंग चाचणी\nअॅल्युमिनियम चित्रपट जाडी परीक्षक\nविरोधी दबाव उच्च तापमान बॉयलर\nघर्षण परीक्षक च्या गुणांक\nवाढता डार्ट प्रभाव परीक्षक\nउष्णता व शिक्का परीक्षक\nउच्च सुस्पष्टता चित्रपट जाडी परीक्षक\nघर्षण परीक्षक ऑफ कलते पृष्ठभाग गुणांक\nब्राइटनेस आणि रंग मीटर\nडिस्क फळाची साल परीक्षक\nपोलीस अधीक्षक मालिका X- संस्कार spectrophotometer\nसतत तापमान आणि आर्द्रता ओव्हन\nव्होल्टेज यंत्रातील बिघाड चाचणी मशीन\nघडी आणि कडकपणा जाणवणे परीक्षक\nचिकटवता सामर्थ्य चाचणी पकडीत घट्ट\nघर्षण परीक्षक च्या DRK127A गुणांक\nDRK101A स्पर्श-स्क्रीन ताणासंबंधीचा शक्ती परीक्षक\nDRK123 (पीसी) पुठ्ठा संक्षिप्तीकरण परीक्षक\nDRK133 उष्णता शिक्का परीक्षक\nDRK118B पोर्टेबल 20/60/85 तकाकी मीटर\nDRK118B संशोधन जे आहे आणि विकसित राष्ट्रीय मानक त्यानुसार, आधुनिक यांत्रिक डिझाईन संकल्पना आणि याचे प्रक्रिया तंत्रे, जरी उच्च अचूकता बुद्धिमान परीक्षक, एक नवीन प्रकार आहे. मानवी शरीर रचना दंड देखावा डिझाइन कराराला, आपण सुलभ वापर करण्यास परवानगी 1. उत्पादन वैशिष्ट्ये. 2. चीनी कार्य इंटरफेस, ऑपरेशन अधिक सोपे आणि सोयीस्कर आहे. आपला डेटा पूर्ण करण्यासाठी 3 विविध कोन एकाच वेळी 3. तकाकी डेटा प्रदर्शित फस��णे अंतर्गत आवश्यकता आहे ...\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nDRK118B संशोधन जे आहे आणि विकसित राष्ट्रीय मानक त्यानुसार, आधुनिक यांत्रिक डिझाईन संकल्पना आणि याचे प्रक्रिया तंत्रे, जरी उच्च अचूकता बुद्धिमान परीक्षक, एक नवीन प्रकार आहे.\nमानवी शरीर रचना दंड देखावा डिझाइन कराराला, आपण सुलभ वापर करण्यास परवानगी 1..\n2. चीनी कार्य इंटरफेस, ऑपरेशन अधिक सोपे आणि सोयीस्कर आहे.\nआपला डेटा पूर्ण करण्यासाठी 3 विविध कोन एकाच वेळी 3. तकाकी डेटा दाखवतो विविध चमक परिस्थीतीमध्ये आवश्यक आहे.\nडेटा विश्लेषण आणि उत्पादन 5. विशेष तकाकी सॉफ्टवेअर आपण मदत करू शकता\nतकाकी मीटरपेंट कोटिंग्जचे, सजावट साहित्य, इमारत साहित्य, प्लास्टिक साहित्य, बांबू, लाकूड उत्पादने, कुंभारकामविषयक उत्पादने, लेदर उत्पादने, चित्रपट कागद पृष्ठभाग glossiness मोजण्यासाठी वापरले जाते , मुद्रण शाई, कार देखभाल, काठ, आणि इतर अनेक भागात.\nमागील: DRK107D Paperboard जाडी परीक्षक\nपुढे: DRK125 बार कोड परीक्षक\nDRK118A सिंगल कोन तकाकी मीटर\n© कॉपीराईट - 2017: सर्व हक्क राखीव. - वीज Globalso.com\nशॅन्डाँग Drick साधने कंपनी, लिमिटेड\nकागद व पॅकेजिंग चाचणी\nPIastic लवचिक पॅकेजिंग चाचणी\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/ta/73/", "date_download": "2019-10-22T21:33:06Z", "digest": "sha1:N2FK762KSIAICDNHBPLVWNTOCKVAILEH", "length": 20717, "nlines": 377, "source_domain": "www.50languages.com", "title": "परवानगी असणे@paravānagī asaṇē - मराठी / तामिळ", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » तामिळ परवानगी असणे\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nतुला गाडी चालवण्याची परवानगी आहे का\nतुला दारू पिण्याची परवानगी आहे का\nतुला एकट्याने परदेशी प्रवासाची परवानगी आहे का\nपरवानगी देणे அன---- ப------\nआम्ही इथे धुम्रपान करू शकतो का\nइथे धुम्रपान करण्याची परवानगी आहे का\nएखादा कोणी क्रेडीट कार्डने पैसे देऊ शकतो का\nएखादा कोणी धनादेशाने पैसे देऊ शकतो का\nएखादा कोणी फक्त रोखच पैसे देऊ शकतो का\nमी फोन करू का\nमी काही विचारू का\nमी काही बोलू का\nत्याला उद्यानात झोपण्याची परवानगी नाही. அவ------ ப--------- த---- அ-----------.\nत्याला रेल्वे स्टेशनवर झोपण्याची परवानगी नाही. அவ------ ர------ ஸ-------- த---- அ-----------.\nआम्ही बसू शकतो का\nआम्हांला मेन्यू मिळू शकेल का\nआम्ही वेगळे वेगळे पैसे देऊ शकतो का\n« 72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + तामिळ (71-80)\nMP3 मराठी + तामिळ (1-100)\nबुद्धी नवीन शब्द कशी शिकते\nजेव्हा आपण नवीन शब्दकोश शिकतो आपली बुद्धी नवीन आशय साठवते. शिकणे फक्त त्याच वारंवारतेने काम करते. आपली बुद्धी चांगल्याप्रकारे शब्द कशी साठवते हे विविध घटकांवर अवलंबून आहे. पण खूप महत्वाची बाब अशी कि आपण नियमितपणे उजळणी करतो. फक्त शब्द जे आपण वापरतो किंवा कधीकधी लिहितो ते साठवले जातात. असे म्हणता येईल कि शब्द हे ऐतिहासिक प्रतिमेसारखे छापले जातात. शब्दाची नक्कल करण्याच्या बाबतीत हे शिक्षणाचे तत्व बरोबर आहे. जर ते ���्वतःला कधीकधी पुरेसे पाहतात तेव्हा, शब्दांची नक्कल ही शब्दाचे वाचन शिकण्यासाठीही होऊ शकते. तरीही ते त्यांना शब्द समजत नाहीत ते स्वतःच्या स्वरुपात शब्द ओळखतात. भाषा अस्खलितपणे बोलण्यासाठी आपल्याला खूप शब्दांची गरज पडते. त्यासाठी शब्दकोश हा व्यवस्थितपणे असायला हवा. कारण आपली बुद्धी ही ऐतिहासिकपणे काम करते. पटकन शब्द शोधण्यासाठी, कोठे शोधायचे हे माहिती असायला हवे.\nत्यासाठी शब्द हे ठराविक संदर्भात शिकणे चांगले असते. मग आपली बुद्धी ही नेहमीच बरोबर फाईल उघडू शकेल. तरीही आपण जे चांगल्याप्रकारे शिकलो आहे ते आपण विसरू शकतो. अशा प्रकरणात ज्ञान हे कार्यक्षम बुद्धीतून अकार्यक्षम बुद्धीमध्ये स्थलांतरित होते. विसरून आपल्याला न लागणार्या ज्ञानातून आपण मुक्त होतो. याप्रकारे आपली बुद्धी नवीन आणि महत्वाच्या गोष्टींसाठी जागा उपलब्ध करते. यासाठी आपण आपले ज्ञान नियमितपणे कार्यक्षम करणे महत्त्वाचे आहे. पण जे काही अकार्यक्षम बुद्धीमध्ये असते ते कायमस्वरूपी हरवले जात नाही. जेव्हा आपण विसरलेले शब्द बघतो तेव्हा आपल्याला ते पुन्हा आठवतात. आपण जे शिकलो आगोदर आहे ते आपल्याला दुसर्या वेळेस पटकन आठवते. ज्याला आपला शब्दकोश वाढवायचा आहे त्याला आपले छंदही वाढवावे लागतील. कारण आपल्यातल्या प्रत्येकाला ठराविक रुची असते. कारण आपण स्वतःला विशिष्ट प्रकारे गुंतवून घेतो. पण भाषेत वेगवेगळया अर्थासंबंधी क्षेत्र आहेत. एक माणूस ज्याला राजकारणात रुची आहे त्याने कधीतरी क्रीडा वृत्तपत्र ही वाचायला हवे.\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/indiastrikesback/news/", "date_download": "2019-10-22T21:12:18Z", "digest": "sha1:VWHYUPBRVZEXJ4TIC36ILXA5GZ6KSA4P", "length": 18386, "nlines": 183, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Indiastrikesback- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nAir Strikeमध्ये किती दहशतवादी मेले ते मोजणं आमचं काम नाही - वायुदल प्रमुख\nपाकिस्तानविरोधातील कारवाई अद्याप संपलेली नाही - वायुदल प्रमुख\nपाकिस्तानचा U टर्न : आता म्हणतात भारतीय हवाईदलाचा एकच पायलट आहे ताब्यात\nBREAKING 'पाकिस्तानचे विमान भारताने पाडले, मिग 21 चा पायलट बेपत्ता'\nपाकिस्तानातील शेअर बाजारात हाहाकार अवघ्या काही मिनिटांत बुडाले कोट्यवधी रुपये\nपाकिस्तानला युद्धाची खुमखुमी, तेल कंपन्यांच्या प्रमुखांची बोलवली बैठक\nभारताच्या 2 वैमानिकांना अटक, एकजण रुग्णालयात; पाकिस्तानचा खळबळजनक दावा\nभारत सरकारकडून 2700 कोटींच्या शस्त्र खरेदीला तातडीने मंजुरी\nएअर फोर्सनंतर आता Army 'इन अॅक्शन', पहाटे दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nवातावरण तापल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी भारत-पाकला दिला आहे Special Message\nAIRSTRIKE साठी 26 फेब्रुवारीच का ही नवीन माहिती आली पुढे\nINDIASTRIKESBACK शस्त्रसंधीचं उल्लंघन करून पाकिस्तानचा गोळीबार सुरूच\nINDIASTRIKESBACK 'रामाने रावणाला, कृष्णाने कंसाला मारलं, आता मोदी मसूदला ठार करतील'\n...म्हणून पाकिस्तान रडारला भारतीय जेट आल्याचं कळलंच नाही, जनरल डी.एस. हुड्डांनी सांगितलं कारण\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/nirmala-sitharaman/news/", "date_download": "2019-10-22T22:09:21Z", "digest": "sha1:FEGYCKFDAYUMWM7TNLFCKJ2QX3CVBVUV", "length": 18666, "nlines": 182, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nirmala Sitharaman- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठ���ण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nPMC बँक : ED ने 3830 कोटींची मालमत्ता केली जप्त; पण RBI चा खातेदारांना दिलासा\nएकीकडे PMC बँक घोटाळा प्रकरणी ED ने कारवाईचे पाश घट्ट करताना 3830 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे, तर दुसरीकडे RBI ने खातेदारांना दिलासा देण्यासाठी पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे.\nओला, उबरमुळे वाहनउद्योग संकटात; अर्थमंत्र्यांनी नव्या पिढीवर फोडलं खापर\nया 2 मोठ्या बँकांचं होणार एकत्रीकरण, निर्मला सीतारामन यांची घोषणा\nहोमलोन आणि कारलोन होणार स्वस्त, निर्मला सीतारामन यांची घोषणा\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन करत आहेत मोठ्या घ��षणा LIVE\nबजेटच्या दुसऱ्याच दिवशी दरवाढीची कुऱ्हाड, पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या\nIncome tax मध्ये बदल नाही, श्रीमंत जितकं उत्पन्न कमवतील तितका कर भरावा लागणार\n...म्हणून बजेटपूर्वी निर्मला सीतारमण यांनी बनवला हलवा, हे आहे पारंपरिक कारण\n'मैं ईश्वर की शपथ लेता हूं कि...', नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान\n...अन् निर्मला सीतारमन यांनी व्यासपीठावरच शहीद जवानाच्या आईचे पाय पडून घेतले आशीर्वाद\nसंरक्षणमंत्री निर्मला सितारमन 'टायगर'च्या भेटीला\n8 वर्षाच्या चिमुरडीने राहुल गांधींना समजवला राफेल मुद्दा, VIDEO व्हायरल\nसंसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांचे निधन\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/flipkart-big-diwali-sale-starts-on-october-12-discounts-of-tv-electronis/articleshow/71476075.cms", "date_download": "2019-10-22T23:17:49Z", "digest": "sha1:3UJATXC2W5DEXRB7VNWCVNAJBQQMU3HS", "length": 14044, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Flipkart: आता फ्लिपकार्टवर दिवाळी सेल; मोबाइल, टीव्ही स्वस्त - flipkart big diwali sale starts on october 12 discounts of tv, electronis | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nआता फ्लिपकार्टवर दिवाळी सेल; मोबाइल, टीव्ही स्वस्त\nऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल नुकताच संपतोय न संपतो तोच कंपनीने पुढील सेलची तयारी देखील सुरू केली. फ्लिपकार्टचा Big Diwali Sale 2019 येतोय. वॉलमार्टची मालकी असलेल्या फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन्सव्यतिरिक्त टीव्ही, इलेक्ट्रोनिक वस्तूंवर मोठी सवलत मिळणार आहे.\nआता फ्लिपकार्टवर दिवाळी सेल; मोबाइल, टीव्ही स्वस्त\nऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल नुकताच संपतोय न संपतो तोच कंपनीने पुढील सेलची तयारी देखील सुरू केली. फ्लिपकार्टचा Big Diwali Sale 2019 येतोय. वॉलमार्टची मालकी असलेल्या फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन्सव्यतिरिक्त टीव्ही, इलेक्ट्रोनिक वस्तूंवर मोठी सवलत मिळणार आहे.\nजुन्या सेलप्रमाणे हा सेलही फ्लिपकार्ट प्लसच्या मेंबर्ससाठी लवकर सुरू होणार आहे. १२ ऑक्टोबरपासून सुरू होणारा हा सेल फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी ११ ऑक्टोबर रात्री ८ वाजताच सुरू होणार आहे. अन्य युजर्ससाठी तो १२ ऑक्टोबर रात्री १२ वाजता सुरू होणार आहे. सेलमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना १० टक्के इस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. यासाठी फ्लिपकार्ट स्टेट बँक ऑफ इंडियाशी करार केला आहे. याव्यतिरिक्त ग्राहकांना नो कॉस्ट EMI, एक्स्चेंज ऑफरसह डिस्काउंटवर मोबाइल प्रोटेक्शन प्लान सारख्या सुविधा मिळणार आहेत.\nमोठ्या ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर मोठी सूट\nफ्लिपकार्टनुसार, सेलमध्ये रेड मी नोट ७, रेड मी नोट ७ एस, रिअल मी ५, विवो Z1 प्रो आणि रिअलमी सी २ सह अनेक स्मार्टफोन्सवर सवलत मिळणार आहे. याव्यतिरिक्त ग्राहकांना बाय बॅक गॅरंटी देखील मिळणार आहे. मोबाइल फोनव्यतिरक्त टीव्ही आणि अप्लायन्स कॅटेगरीत सुमारे ५० हजारहून अधिक प्रोडक्टवर ७५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाईल.\nइलेक्ट्रॉनिक्स विभागात अनेक वस्तूंवर सुमारे ९० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. यात हेडफोन्स, स्पीकर, लॅपटॉप आणि कॅमेऱ्याव्यतिरिक्त स्मार्टवॉच सारख्या वस्तूंचा समावेश आले. फ्लिपकार्टच्या या बिग दिवाळी सेलमध्ये 'धमाका डिल्स' नावाचा एक फ्लॅश सेल देखील आयोजित केला जाणार आहे. या फ्लॅश सेलमध्ये १२ am, ८am आणि ४ pm ला मोबाइल फोन्स, टीव्ही आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स सामानावर अतिरिक्त सवलत दिली जाणार आहे.\n...तर ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद होणार 'हे' ७ कोटी मोबाईल क्रमांक\nनोकियाचा नवा फोन लाँच, २७ तास गाणं ऐका\nदिवाळी ऑफर; ८०८मध्ये गिफ्ट करा जिओ फोन\n६४ MP कॅमेरा असलेला रेडमी नोट ८ प्रो लाँच\nस्मार्टफोन यूजर्स 'बग' समस्येमुळे वैतागले\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसोशल मीडियाचा दुरुपयोग; जानेवारीपर्यंत नवे नियम\nइन्स्टाग्रामचं डार्क मोड फिचर आता आयफोनमध्ये\nग्रुपमध्ये अॅड होण्यासाठी व्हॉट्सअॅप युजर्सना येणार इन्व्हाइट\nजिओचे स्वस्त प्लॅन विसरा; सर्वात कमी ९८ चा प्लॅन\nजिओची स्वस्ताई संपली; 'हा' आहे कमी किंमतीतला प्लान\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआता फ्लिपकार्टवर दिवाळी सेल; मोबाइल, टीव्ही स्वस्त...\n'गुगल पिक्सेल ४'ची किंंमत लीक...\nरिलायन्स जिओ फायबरची खास ऑफर; तीन महिने फ्री...\nटिक टॉकला टक्कर देणार गुगलचं हे अॅप...\nअॅमेझॉनवर नवा सेल; स्मार्टफोनवर सूट...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/effoday-p37118177", "date_download": "2019-10-22T22:17:36Z", "digest": "sha1:VUMEDM55HQ3RZKPTECD7M6HPKQ6AUT2S", "length": 18691, "nlines": 355, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Effoday in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Effoday upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nEffoday के प्रकार चुनें\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nEffoday खालील उपचारासाठी वापरले जाते -\nएच आय व्ही एड्स\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Effoday घेतले जाते, ��ेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Effodayचा वापर सुरक्षित आहे काय\nEffoday चे गर्भवती महिलांवर अनेक दुष्परिणाम आहेत, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याला घेऊ नका.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Effodayचा वापर सुरक्षित आहे काय\nEffoday मुळे स्तनपान देणाऱ्या फारच कमी महिलांवर दुष्परिणाम आढळून आले आहेत.\nEffodayचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nEffoday हे मूत्रपिंड साठी हानिकारक नाही आहे.\nEffodayचा यकृतावरील परिणाम काय आहे\nEffoday चा यकृतावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना यकृत वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nEffodayचा हृदयावरील परिणाम काय आहे\nEffoday हे हृदय साठी क्वचितच हानिकारक आहे.\nEffoday खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Effoday घेऊ नये -\nEffoday हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Effoday चे तुम्हाला सवय लागणार नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nEffoday घेतल्यानंतर, तुम्हाला पेंगुळलेले वाटू शकेल. त्यामुळे ही कार्ये करणे सुरक्षित नसेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Effoday घ्या.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Effoday चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे.\nआहार आणि Effoday दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Effoday घेतल्याने कोणतीही समस्या येत नाही.\nअल्कोहोल आणि Effoday दरम्यान अभिक्रिया\nEffoday बरोबर अल्कोहोल घेण्याने तुमच्या आरोग्यावर तीव्र हानिकारक परिणाम होऊ शकतो.\nEffoday के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Effoday घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा\nतुम्ही Effoday याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Effoday च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Effoday चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Effoday चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "http://zoneinvestgroup.com/1052160", "date_download": "2019-10-22T22:44:09Z", "digest": "sha1:T34BKWS6USEF56OL23KHGRSVAXBZWNOM", "length": 4138, "nlines": 27, "source_domain": "zoneinvestgroup.com", "title": "संक्षिप्त संपीड असमर्थित स्वरुपात आहे परंतु जर विसंगत असेल तर वैध आहे", "raw_content": "\nसंक्षिप्त संपीड असमर्थित स्वरुपात आहे परंतु जर विसंगत असेल तर वैध आहे\nमी वेगवेगळ्या साइटमॅपच्या साइटमॅप_इंडेक्सची रचना केली आहे \"साइटमॅप 1. xml \" जर त्यांना असंबद्ध राहिली तर ते यशस्वीरित्या सत्यापित आणि स्वीकारले जातात (Google वेबमास्टर).\nSemaltेट, संकुचित झाल्यावर, ते स्वीकारले जात नाहीत - veiled pillbox hat.\nमी फक्त gzip वापरून त्यांना संकुचित केले:\nझिप साइटमॅप 1. xml\nमाझे सर्व्हर nginx संपीड़ित फायली पाठविण्यासाठी सक्षम केले आहे.\nया वेळी मला \"साइटमॅप मार्गदर्शकतत्वे\" मध्ये दुवा आढळला नाही: कोणता संभाव्य चूक असू शकतो आणि त्याची तपासणी कशी करायची\nमी फक्त gzip वापरून त्यांना संकुचित केले:gzip sitemap1. xml\nमाझे सर्व्हर nginx संपीड़ित फायली पाठविण्यासाठी सक्षम केले आहे.\nआपण डबल-���ंकीर्ण फाइल आणि संकीर्ण फाइल पाठविण्याचा प्रयत्न करीत आहात असे दिसते.\nजेव्हा आपण फाईल जंप आणि फाईल्स पाठविण्यासाठी सेट केलेल्या एखाद्या सर्व्हरवर होस्ट करतो, तेव्हा आपण मूळ रूपात दोनदा तीच फाइल संकुचित केली आणि जेव्हा एक डीकोडिंग केले गेले, तेव्हा xml सामुग्रीऐवजी google काय पाहते कचराचा एक तुकडा जी खरोखरच संकुचित फाइल आहे जी आपण gzip युटिलिटी वापरून बनवली आहे.\nमी gz फाईल्ससाठी एनजीएनक्निकमधील कम्प्रेशन मेकॅरिझरीला अक्षम करण्याचा सल्ला देतो, आणि जी-जी फाईल म्हणून जीएम फाईल संकीत करतो, जेव्हा गुगल त्यांना विनंती करेल, तेव्हा त्यांना योग्यरित्या कॉम्प्रेस केले जाईल.\n. जी. उदाहरण. xml. gz , बहुतांश वेब ब्राऊझर आपल्याला योग्यरित्या संकुचित साइटमॅप फाइल डाउनलोड करण्यास सूचित करतील.\nतथापि, जर आपले वेबसर्व्हर योग्य एमआयएम हेडर . इंटरनेट ब्राउझर ने फाइल स्वरूपन योग्यरित्या ओळखले नसल्यामुळे हे अपयशी ठरेल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/political-news/", "date_download": "2019-10-22T21:43:11Z", "digest": "sha1:X44XJQJCD35WLXBVN3JKTHUG4VD47CSC", "length": 17952, "nlines": 184, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "राजकीय – Hello Maharashtra", "raw_content": "\nघड्याळासमोरचं बटन दाबले तरी मत कमळाला \nहो, फडणवीस पुन्हा येणार.. महायुतीला मिळणार १८५ ते १९५ जागा\n‘मतदार ओळखपत्र’ नसल्यास १० पैकी कोणताही एक…\nकागदावर लिहीलेलं भाषण वाचून उदयनराजेंचे शरद पवारांना…\nगेल्या ५ वर्षात तुमच्या सरकारने किती प्रकल्प आणलेपृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल\n'मी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पाचे कामे मुख्यमंत्री केल्याचे सांगत आहेत.गेल्या पाच वर्षात या सरकारने किती प्रकल्प आणले ते सांगावे' असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी…\nमहाराष्ट्रातील दुष्काळ काँग्रेस-राष्ट्रवादी निर्मित- नितीन बानगुडे पाटील\nमहाराष्ट्रातील दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस निर्मितआहे . या दोन्ही काँग्रेसने राज्यात ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केला आहे. हा घोटाळा झाला नसता…\nकाँग्रेसला मतदान करून महापुराचा बदला घ्या – जयंत पाटील\nमहापुराच्या काळात भाजप सरकारने मदत केली नाही. मंत्री व आमदारांनी सांगलीत येऊन शो बाजी केली. पुरामुळे सात दिवस जनतेचे आतोनात हाल झाले. त्याचा बदला घेण्या���ाठी विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने…\nभाजप सरकारकडून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचे काम – शरद पवार\nसोलापूर प्रतिनिधी | शिवाजी महाराज यांचा इतिहास चौथीच्या पुस्तकातून काढण्याच्या हालचालीवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. भाजप सरकारकडून शिवाजी महाराजांचा इतिहास…\nविधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला वाळव्यात मोठा धक्का\nराष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षांसह पदाधिकार्यांना इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांना पाठींबा दिला आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी…\nधनगर समाजाचा अपमान करणाऱ्या भाजपला धडा शिकवा – मुख्यमंत्री सिध्दरामय्या\nधनगर समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मात्र पाच वर्षात त्यांनी आरक्षण दिले नाही. त्यामुळे भाजपबद्दल समाजबांधवांच्या मनात द्वेेष निर्माण झाला पाहिजे. पंतप्रधान,…\nहर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरेंवर केलेली टीका भोवली ’आचारसंहिता भंगा’चा गुन्हा दाखल\nकन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह…\n‘यांच्या’ सल्ल्यानेच मी निवडणूक लढवत आहे\n'मी निवडूक लढवावी अशी पहिली इच्छा आ.अनिल बाबर यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आपण या ठिकाणी आमदार बाबर यांच्यासाठी नाही तर स्वतःच्या प्रचारासाठी आलो आहोत. अनिल बाबर यांना मत म्हणजेच मला…\nभाजपचा जाहिरनामा नव्हे तर जुमलानामा आहे- काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत\nभाजपने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपला जाहीरनामा संकल्पपत्र नावाने प्रसिध्द केला आहे. मात्र हा प्रसिध्द करण्यापूर्वी त्यांनी सन २०१४ च्या निवडणुकीचा जाहिरनामा पहायला हवा होता. २०१९…\nपालघरमध्ये निवडणुकी आधीच मोठी उलथापालथ माजी मंत्री मनीषा निमकर यांचा भाजपात प्रवेश\nशिवसेना पक्षातून पालघर मतदारसंघात हॅट्रिक साधलेल्या पालघरच्या माजी आमदार व राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मनीषा निमकर यांनी बहुजन विकास आघाडीला सोडचिठ्ठी देत…\nमोदी-शहांच्या सभांचा चांगला परिणाम होतोय – पृथ्वीराज ���व्हाण\nकराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची आज सातारा येथे प्रचार सभा पार पडली. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आलेल्या मोदी यांनी यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीवर कडाडून…\nसाताऱ्याला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांनी आता माघार घेतली आहे – नरेंद्र मोदी\n'साताऱ्याला आपला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांना आज इथून माघार घ्यावी लागली आहे,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये भेद…\nधुळ्यात युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफुसच, सेनेच्या बॅनर वरून भाजप कार्यकर्त्यांचे फोटो गायब\nधुळ्यात शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतु या सभे दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या…\nपरळीत घुमला ‘मोदी’ नाद, थकलेल्या नेत्यांना आता घरी बसवा – नरेंद्र मोदी\nभाजपच्या नेत्यांनी केलेल्या प्रत्येक कामाला काँग्रेस राष्ट्रवादीने नावं ठेवलीत. आज त्यांना कुणीच विचारत नाही कारण कृती करण्याचं धाडस ते दाखवू शकत नाहीत असं मोदी पुढे म्हणाले.\nरविकांत तुपकर परतले ‘स्वगृही’\n'स्वाभिमानी शेतकरी संघटना' सोडून 'रयत क्रांती संघटने'त गेलेल्या रविकांत तुपकर यांनी अवघ्या १९ दिवसात यु टर्न घेत पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घरवापसी केली. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी…\nमी स्वयंपाक करेन, पण अजित पवारांचे पाणी आपल्याला चालेल का\n''जेवणाच्या ताटात पवार खडे का टाकतात गरिबांसाठी १० रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले यात काय वाईट गरिबांसाठी १० रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले यात काय वाईट याच गरिबांसाठी स्वयंपाक करण्याची वेळ माझ्यावर आली तरी करेन. मी स्वयंपाक करेन, पण अजित पवार…\n‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ नाऱ्याचा आदित्य ठाकरेंना विसर, विडिओ वायरल\nनिवडणुकीच्या काळात मतदारांची मने जिकंण्यासाठी उमेदवार वेगवेगळे मार्ग अवलंबत असतात. मात्र, असाच काहीसा प्रयन्त करत असताना नातवाला आजोबांच्या विचारांचा विसर पडावा हे आश्चर्यच आहे. मुंबई स्थित…\nराहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या जमिनी खाल्ल्या – स्मृती इराणी\n''काँग्रेस चे राहुल गांधी म्हणतात त्यांना शेतकऱ्यांची चिंता आहे. मात्र अमेठी मध्ये जाऊन शेतकऱ्यांना विचारा.राहुल गांधींनी तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी खाल्या'' अशी घणाघाती टीका केंद्रीय…\n ओमराजे निंबाळकरांवर चाकूहल्ल्याचा प्रयत्न\nउस्मानाबादमधील भाजप खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कळंब येथे आयोजित जाहीर प्रचारसभेत एका तरुणाकडून चाकू हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी याठिकाणी ही घटना…\nसीतारामन यांच्या पतीची आर्थिक धोरणांवरून सरकारवर टीका; शरद पवारांकडूनही अकलूजच्या सभेत कानउघाडणी\n\"नेहरुंची आर्थिक धोरणं राबवायची नाहीत असं भाजपनं ठरवून टाकलं आहे. अर्थव्यवस्था संकटात आणायला हे एक प्रमुख कारण आहे. नेहरुंची धोरणं लागू करायची नाहीत, हे जरी निश्चित असलं तरी त्याला पर्याय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mbmc.gov.in/view/mr/educational_institutes", "date_download": "2019-10-22T22:26:24Z", "digest": "sha1:M6M7SAOK4WGFQDLQG4BO45V6HVLS6PEE", "length": 7603, "nlines": 134, "source_domain": "mbmc.gov.in", "title": "महाविद्यालये", "raw_content": "\nमा. स्थायी समिती सभा इत्तीवृत्तांत\nमा. सर्वसाधारण सभा इत्तीवृत्तांत\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nमा. स्थायी समिती ठराव\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nमुखपृष्ठ / शहरातील सुविधा / महाविद्यालये\n१ सेंट जोसेफ ज्युनियर कॉलेज उत्तन ऍलेक्स सरा ९८२३११८५३५\n२ अवर लेडी ऑफ नाझरेथ ज्युनियर कॉलेज भाईंदर सौ. ग्रेसी मॅडम २८१८५८९२\n३ जे.एच. पोद्दार ज्युनियर कॉलेज भाईंदर श्री. शशिकांत शहा २८१९२९९९\n४ अवर लेडी ऑफ वेलंकनी ज्युनियर कॉलेज भाईंदर सौ. निर्मला माखिजा ९८१९१४९९९२/ २८१९४९२६\n५ माँ भारती ज्युनियर कॉलेज भाईंदर शुक्ला सर ९३२१६०५३९२\n६ ब्लॉसम ज्युनियर कॉलेज भाईंदर सौ. छाया शिंदे ९८९२९०१६३१/२८१४३११७/ २८८३१८२\n७ लोकमान्य विद्यालय भाईंदर पूर्व उमा शाम पाटील २८१६ १८२६\n८ एस.एन. कॉलेज भाईंदर पूर्व रोहिदास पाटील २८०४६५६४\n९ रॉयल कॉलेज मिरारोड लाकडावाला सर २८४५४६६०\n१० रावल कॉलेज मिरारोड राजू रावल\n११ के.एस. मेहता मिरारोड मुकेश मेहता ९८६७३७९३७९\n१२ डीवाईन इमेज भाईंदर पूर्व पांडे सर २८१६१०९३\n१३ रिना मेहता कॉलेज भाईंदर पश्चिम रिना मेहता २८१७६२६४\n१४ अभिन�� जुनियर कॉलेज भाईंदर पूर्व प्रफुल्ल पाटील २८१९ ३६८८\n१५ कनाकिया कॉलेज मिरारोड रूपल मॅडम २८११९२६९\nभारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ | महाराष्ट्र शासन | आपले सरकार | स्वच्छ भारत अभियान| ई - सेवा | आधार | महाराष्ट्र राज्य पोलीस | महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी | राज्य निवडणूक आयोग\n© २०१६ मिरा भाईंदर महानगरपालिका.सर्व हक्क राखीव.\nछायाचित्रे | आपात्कालीन व्यवस्थापन | नागरिकाचा जाहिरनामा | संपर्क\nसंकेत स्थळ पाहण्यासाठी शक्यतो मोझीला फायर फॉव्स ,क्रोम , इंटरनेट एक्सप्लोरर ९ आणि त्यावरील अपडेट वापरावे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=9106", "date_download": "2019-10-22T22:30:18Z", "digest": "sha1:EUPFLCOJ67AOJHXYMPA4UAPG65LWTDZR", "length": 13068, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nमानेमोहाळी परिसरात नदीकिनारी वाघाचे दर्शन\n- वाघाला पकडण्यासाठी वनविभागाची चमू दाखल\nप्रतिनिधी / मासळ (बुज) : चिमूर तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या व ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या मानेमोहाळी गावाजवळील नदीच्या किनारी शेतशिवारात वाघाचे दर्शन झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे.\nएका इसमाला शेतशिवारात वाघ आढळून आला. याबाबत गावात माहिती पसरताच वनविभागास माहिती देण्यात आली. काही वेळातच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनासुध्दा पाचारण करण्यात आले. या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nदेसाईगंज येथील तिरूपती राईस मिलमधून शासकीय तांदळाची अफरातफर, धडक कारवाईत तहसीलदारांनी केले दोन ट्रक जप्त\nरिटर्न फाइल करणाऱ्यांना ३१ जुलैपूर्वी पॅन - आधार लिंक करावे लागणार\nउज्वला योजनेतून गॅस जोडणी दिली, केरोसीन बंद केले आता गॅसही गेले, केरोसीनही गेले\n१२ सराईत गुन्हेगार, अवैध दारूतस्करांवर तडीपारीची कारवाई\nदृष्टिहीनांना विविध मूल्यांच्या नोटा ,नाणी ओळखण्यास मदत करू शकेल असे ‘मोबाइल अॅप’ विकसित करण्याचा विचार करा\nपुण्यात पावसामुळे हाहाकार, ९ जण मृत्युमुखी\nभामरागडची वाट पुन्हा अडली, तासाभरातच तीन फुट पाणी\nपुढच्या वर्षीच्या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल, कामाला लागा : उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्र पोलिसांची गत पाच वर्षातील कामगिरी उत्कृष्टच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमासळ - मदनापूर जि.प.क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात पडला जागतिक शौचालय दिनाचा विसर\nराफेल डीलसंबंधी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी केलेल्या नव्या गौप्यस्फोटामुळे मोदी सरकार कोंडीत\nमराठा आरक्षणप्रकरणी याचिकेच्या सुनावणीदरम्यान २३ जानेवारीपर्यंत मेगा भरती करणार नाही\nदीड लाख रूपयांच्या आत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिली अर्ध्याच रक्कमेची कर्जमाफी, शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\n'चौकीदार चोर है' या विधानावर सुरक्षारक्षकांचा आक्षेप, राहुल गांधी यांच्या विरोधात पोलिसांत धाव\nगाजियाबादमध्ये गोळ्या झाडून भाजप नेत्याची हत्या\nखासगी अनुदानित शाळेतील अर्धवेळ, रात्रशाळा शिक्षक, ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग लागू\nराष्ट्रीय बाल हक्क आयोगा (NCPCR) मार्फत गडचिरोली येथे सुनावणीला सुरूवात\nपोषणतत्त्व गुणसंवर्धीत तांदूळ उपक्रमांतर्गत गडचिरोली येथे केंद्रस्तरीय चमूची भेट\nदिल्लीत हॉटेलमध्ये आग , नऊ जणांचा मृत्यू\n३३ कोटी वृक्ष लागवडीचे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण, वनमंत्र्यांचा चंद्रपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर\n'महालक्ष्मी एक्स्प्रेस' मधील सर्व प्रवाशांची अखेर सुखरूप सुटका\nआज डॉक्टरांचा २४ तासांचा देशव्यापी संप\nचांभार्डा ग्रामपंचायतीचा कारभार पाच दिवसांपासून बंद, नागरीकांना त्रास\nचातगाव- कटेझरी मार्गावर नक्षल्यांनी रचलेला भूसुरुंग स्फोटाचा कट पोलिसांनी उधळला\nदुचाकीसह नदीत वाहून गेलेल्या वढोली येथील तुळशिदास चुधरी याचे प्रेत सापडले\nअमरावती वनविभागात आढळलेल्या 'शेकरू' ला कोनसरी नियतक्षेत्रात केले मुक्त\nशेतात किटकनाशकाची फवारणी करतांना महिलेचा मृत्यू\nजीवाश्म पार्कमुळे सिरोंचाचे नाव जागतिक पातळीवर कोरले जाणार, वडधम येथील जीवाश्म जगात सर्वात अतिप्राचीन\nसावली येथील ए. टी.एम. दोनदा फोडण्याचा प्रयत्न, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nपुरामुळे कोठी येथील मोबाईल टाॅवरची यंत्रसामुग्री निकामी, १८ दिवसांपासून टाॅवर बंद\nसंविधानाची मूल्ये आणि लोकशाहीमुळे देश प्रगतीपथावर : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे\nवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर : संघाम���्ये मोठे बदल\n'महिला दिनी नक्षलवाद विरोधात महिलांचा आक्रोश' : आदिवासी महिला विकास साखळीत १२ हजार महिलांचा सहभाग\nराज्यातील पहिल्या रोबोटिक सर्जरी विभागासाठी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाला १६ कोटी रुपयांचा निधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात हरसिमरत कौर सर्वात श्रीमंत तर प्रताप सारंगी सर्वात गरीब मंत्री\nराज्यात ४८ हजार ५६१ शाळा प्रगत तर ६६ हजार ४५८ शाळा झाल्या डिजिटल\nपोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी रात्री १२ वाजता रक्तदान करुण दिले मानवतेचे दर्शन...\nअटल विश्वकर्मा सन्मान योजनेच्या लाभासाठी गडचिरोली नगर परिषदेत उसळली गर्दी\nहिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणारे ५ संशयित दहशतवादी पोलिसांच्या अटकेत\nगडचिरोली शहरालगतच्या वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांवर वनविभागाची धडक कारवाई, दुचाकी वाहनेही केली जप्त\n‘काही लोक पत्नीपेक्षा फाईलवर प्रेम करतात' : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अधिकाऱ्यांवर निशाणा\nनि:शुल्क मोबाईल सेवेच्या माध्यमातून शेतीतून घेतले दुप्पट उत्पन्न\nजन्मदात्या आईची हत्या करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावास\nकाँग्रेस पक्षात परिवारवाद आहे, मात्र भाजपा हाच एक परिवार आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nकार्यकर्ते भाऊ, साहेब , दादा, बाबा येणार म्हणतात पण मतदारांच्या मनात काय\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशु दगावला : वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील प्रकार\nनवरात्रोत्सवात नागरीकांना करावा लागतोय धुळीचा सामना\n७२ हजार पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिव गटाकडून आढावा\nराष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची राज्यात अंमलबजावणी करणार\nजांभुळखेडाच्या घटनेला जबाबदार कोण, जवानांना पाठविताना झाला निष्काळजीपणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE/news/page-3/", "date_download": "2019-10-22T21:17:37Z", "digest": "sha1:6LVPA2C4PJKB5AVNKY3XSTQLJYZ6GJXN", "length": 17984, "nlines": 183, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नासा- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने ��न्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\n1 लाख भारतीय जाणार 'मंगळ ग्रहावर\nनासाचं 'इनसाइट मिशन' 5 मे 2018ला सुरु होणार आहे. ज्या लोकांनी मंगळावर जाण्यासाठी बुकिंग केली आहे, त्यांना नासाकडून ऑनलाइन 'बोर्डिंग पास' दिला गेला आहे.\nसुशांत सिंग राजपूत घेतोय नासामध्ये ट्रेनिंग\n अंतराळात सापडलेल्या नव्या जीवाणूला डाॅ. कलामांचं नाव\nपाहा अशी दिसते अंतराळातून पृथ्वी,नासाच्या स्पेस स्टेशनमधून LIVE व्हिडिओ\nपृथ्वीचे बदलेले रूप 'नासा'च्या कॅमेऱ्यात कैद\nनासाने शोधून काढलं 2009 पासून हरवलेलं भारताचं पहिलं चांद्रयान\nयुरोपच्या मंगळ स्वारीची खबर खोडदच्या GMRT मध्ये \nइस्रोचा 'भीमपराक्रम', एकाच वेळी केले 20 उपग्रहांचे प्रक्षेपण\nफ्लॅशबॅक 2015 : आयलन, पॅरिस हल्ला, नेपाळ भूकंप आणि आयसिसचा उच्छाद \nमंगळावर पाणी सापडल्याचा 'नासा'चा दावा\n'नासा'ने शोधला पृथ्वीशी मिळताजुळता ग्रह\nनासाचं अवकाश यान प्लुटोपासून अवघ्या काही अंतरावर\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A5_%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T22:55:26Z", "digest": "sha1:2Y6RIJOD7WCHUZMCM37737TEOCI53SEH", "length": 4660, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेथ लँग्स्टन - विकिपीडिया", "raw_content": "\nबेथनी बेथ लँग्स्टन (६ सप्टेंबर, इ.स. १९९२:हॅरोल्ड वूड, एसेक्स, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइंग्लंड संघ - २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक\n१ नाइट (ना.) • २ बोमाँट • ३ ब्रंट • ४ एल्विस • ५ गन • ६ हार्टली • ७ हेझेल • ८ लँग्स्टन • ९ मार्श • १० श्रबसोल • ११ सायव्हर • १२ सॅ टेलर (य) • १३ विल्सन • १४ विनफील्ड • १५ वायट\nइंग्लिश महिला क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९९२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१७ रोजी २२:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/financial-news/modi-government-increase-da-central-government-employee/", "date_download": "2019-10-22T22:11:57Z", "digest": "sha1:53J3JTGRBLJOLR7QRA3LH3YS6ZWWQF4C", "length": 9148, "nlines": 141, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "सरकारने दिली केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘दिवाळी भेट’; महागाई भत्त्यात केली ५ टक्के वाढ – Hello Maharashtra", "raw_content": "\nसरकारने दिली केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘दिवाळी भेट’; महागाई भत्त्यात केली ५ टक्के वाढ\nसरकारने दिली केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘दिवाळी भेट’; महागाई भत्त्यात केली ५ टक्के वाढ\n दिवाळीपूर्वी मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. यानंतर आता सरकारी महागाई कर्मचाऱ्यांचा भत्ता १२ टक्क्यांवरुन १७ टक्क्यांवर पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात बुधवारी (९ऑक्टोबर) झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठक��त हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.\nकेंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली. ही भत्ता वाढ जुलै २०१९ पासून लागू होईल. सरकारच्या या निर्णयाचा फायदा ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि जवळपास ६५ लाख पेन्शन धारकांना होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयाने सरकारी तिजोरीवर १६ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता आहे.\nदरम्यान गेल्या एका वर्षात केंद्रीय सरकारने दुसऱ्यांदा महागाई भत्त्यात वाढ केली आहे. मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात शेवटच्या काही महिन्यांमध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना मिळणारा महागाई भत्ता १२ टक्के केला होता. यापूर्वी महागाई भत्ता हा ९ टक्के मिळायचा. सरकारच्या या निर्णयानंतर सरकारी तिजोरीवर ९,१६८.१२ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल, अशी माहिती तेव्हा सरकारने दिली होती.\nहे पण वाचा -\nकोषागार कार्यालयाच्या ‘या’ धोरणामुळे राज्य…\nसणासुदीच्या मुहूर्ताला यंदा ‘मंदी’चे विघ्न; वस्तू ,प्रॉपर्टी खरेदीबाबत ग्राहकांचा निरुत्साह\nवडिलांसोबत दोन्ही मुले प्रचाराच्या मैदानात\nउदयनराजेंच्या संपत्तीत पाच महिन्यांत दीड कोटींची भर\nराजीव सातव यांचे खंदे समर्थक गंगाधर पाटील चाभरेकर शिवबंधनात\nवंचित उमेदवाराचा एसटीत ‘चालता बोलता’ प्रचार\n‘कमळ’ वाला निवडून आला तर सांगतोच; ईव्हीएम घोळवरून सातारकर संतप्त\nइन्फोसिसचे काही मिनिटात बुडाले ४५ हजार कोटी\nहार्दीक पांड्या ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट\nबुलडाणा जिल्ह्यात मतदान गोपनीयतेचा भंग; मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल\nकोषागार कार्यालयाच्या ‘या’ धोरणामुळे राज्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/nagpur-news/", "date_download": "2019-10-22T21:40:50Z", "digest": "sha1:7CWPNT4R5PDZ2PUSISZDI5AFFGHXIBYL", "length": 15772, "nlines": 177, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "नागपूर – Hello Maharashtra", "raw_content": "\nमत कुणालाही द्या, पण मत द्या – नितीन गडकरी\nमतदान करणाऱ्यांना सरकारकडून सर्वात जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार – मुख्यमंत्री…\nनागपूर ‘मध्य रेल्वे’ चा फुकट्यांना दणका \nमी फोकनाड नेता नाही, जे बोलतो ते करून दाखवतो –…\n‘मतदान करा, भरघोस सूट मिळवा’ \nमतदारांनी मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या युक्त्या प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून लढवल्या जातात. नागपूर प्रशासनान विधानसभेसाठी असाच एक अभिनव उपक्रम केला आहे. मतदान करा आणि पेंच व्याघ्र…\nराज्यात १३ ऑक्टोबरपासून मोदींचा प्रचारदौरा; ९ ठिकाणी होणार ‘मोदीगर्जना’\nविधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून राज्यात त्यांच्या नऊ प्रचार सभा होणार आहेत.\n३७० चं काय सांगता, अनुच्छेद ३७१ रद्द करा, पाठिंबा देतो ; शरद पवार यांचा भाजपला टोला\n३७१ अनुच्छेदानुसार नागालँड, मेघालय, सिक्कीम, मणिपूर या ईशान्येकडील राज्यांमध्ये कुणालाच जमीन खरेदी करता येत नाही. त्यावर तुम्ही का बोलत नाही.' असं म्हणत एक नवीन खेळणं शरद पवारांनी भाजपपुढे…\nउत्तर नागपूरच्या आ. मिलिंद मानेंना नागरिकांनी घेतले फैलावर\nआज प्रचारादरम्यान मानेंना जनतेच्या विरोधाचा चांगलाच सामना करावा लागला. उत्तर नागपूर परिसरात भाजपाचे उमेदवार असलेले माने प्रचारासाठी गेले असता लोक त्यांच्यावर चांगलेच भडकले. यावेळी परिसरातील…\nताडोबा प्रकल्पात मीरा वाघिणीचा मृत्यू; गव्याच्या शिकारीत मृत्यू झाल्याचे उघड\nताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये माया वाघिणीच्या मीरा या बछड्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना काल सोमवारी सकाळच्या सुमारास समोर आली. या वाघिणीच्या शरीरावर खोलवर जखमा आढळल्या…\nपूर्व विदर्भातील तेली समाजाची नाराजी ‘भाजपा’ला भोवणार \nराज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), तुमसरचे आमदार चरण वाघमारे आणि माजी खासदार सुरेश वाघमारे या पूर्व विदर्भात बहुसंख्येने असलेल्या तेली समाजाच्या…\nदेवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर प्रतिज्ञापत्रात सापडली ‘ही’ गंभीर चूक\nनिवडणुकीसाठी भरण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील सर्वाधिक महत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्याने…\nराजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल\nमहाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.\nविदर्भी साहित्याचा मैत्रीपूर्ण प्रवास – गोत्र\nसाहित्याच्या अनोळखी प्रदेशात फिरत असताना आपण त्या स���हित्यात रममाण होऊन जातो ही गोत्रची जादू आहे. ही जादू नक्की काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हीही नक्की वाचा - 'गोत्र'\nखड्ड्यांबाबत फक्त कलावंतांनी बोलायचं आणि सामान्य माणसांनी गप्प रहायचं हे कितपत योग्य- अशोक सराफ\n राज्यात शहरी तसेच इतर भागातील रस्त्यामधील खड्यांमूळे सामान्य नागरिकांन पासून कलावंतांना सुद्धा त्रास होत आहे. प्रशांत दामले, पुष्कर क्षोत्री या मराठी कलावंतांनी रस्त्यावरील…\nपश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला खिंडार पाडत बसलेल्या भाजपचे विदर्भातील नेते पक्ष सोडण्याच्या नादात\nनागपूर प्रतिनिधी | भाजप अजिंक्य असल्याच्या सध्या अविर्भावात आहे. त्यांच्या या आत्मविश्वासाला भुलून विरोधी पक्षातील भल्याभल्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून भाजपमध्ये प्रवेश केला.परंतू असे…\nराजकारणात जातीचे कार्ड खेळणाराला गडकरी म्हणतात\nनागपूर प्रतिनिधी | भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीय राजकारणावर चांगलेच तोंड सुख घेतले आहे. जेव्हा लोक स्वकर्तृत्वावर तिकीट मिळवण्यात अपयशी ठरतात तेव्हा ते जातीच्या…\n चोर म्हणून आला आणि नवरदेव बनून गेला\nनागपूर प्रतिनिधी | चोरीचे अनेक प्रकार आपण पहिले वाचले आणि अनुभवले देखील असतील मात्र हा प्रकार थोडा अजबच आहे. कारण चोर म्हणून आलेला व्यक्ती चक्क नवरदेव बनून गेला आहे. सध्या पोलीस त्याचा तपास…\nखाकीवर काळा डाग ; २५ हजारांच्या लाचीसह पोलीसांनी सेक्ससाठी केली ३ मुलींची मागणी\nनागपूर प्रतिनिधी| लाची मध्ये महागड्या वस्तू आणि इतर ऐवजांची मागणी आपण ऐकली असेल मात्र नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकांच्या अधिकाऱ्यांनी चक्क २५ हजारांची लाच आणि सेक्ससाठी तीन…\nनागपूर होणार विमाननिर्मिती हब – नितीन गडकरी\n नागपूरच्या मिहान विशेष औद्योगिक क्षेत्रामध्ये (सेझ) 'टाल' या विमान कंपनीने निर्मिती चालू केली असून, बोईंग या एयरक्राफ्ट निर्मिती करणाऱ्या कंपनीला २५,००० फ्लोर बीमचा…\nगाव श्रमदानात गर्क मात्र ह्या मुख्याधिकारी नाचण्यात दंग \nनागपूर प्रतिनिधी | संपुर्ण गांव श्रमदानात गर्क असतांना नरखेडच्या वादग्रस्त मुख्याधिकारी माधुरी मडावी मात्र त्याच ठिकाणी हिंदी गाण्यावर बेधुंद नाचत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झालेला असुन…\nराहुल गांधी यांची नागपुरात आज जाहीर सभा…\nनागपूर प्रतिनिधी / काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज नागपूरमध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. नागपूरच्या कस्तुरचंद पार्क येथे संध्याकाळी पाच वाजता ही जाहीर सभा घेण्यात येणार आहे.…\n ट्रेनमध्ये जवानाची गोळी झाडून आत्महत्या\nनागपूर | गोंदियाहून राजस्थानला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरमित सिंग असं आत्महत्या केलेल्या जवानाचं नाव आहे. हाती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/vidhan-sabha-election-maharashtra-2019/party-profile/", "date_download": "2019-10-22T22:04:24Z", "digest": "sha1:NCPYB5VGJWIYZMQHXUD2755MCEVB6FSN", "length": 17336, "nlines": 185, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "पार्टी प्रोफाइल – Hello Maharashtra", "raw_content": "\nपरळीत घुमला ‘मोदी’ नाद, थकलेल्या नेत्यांना आता घरी बसवा – नरेंद्र मोदी\nशेम्बड पोरगंसुद्धा सांगेल, सरकार येणार तर महायुतीचच; फडणवीसांकडून विरोधकांची खिल्ली\nअर्थव्यवस्था सुधारण्यासाठी गडकिल्ले भाड्याने दिले तर…\nबंडखोरांवर सुटला शिवसेनेचा बाण; १४ बंडखोरांची एकाच…\nउल्हासनगरमध्ये मनसे राष्ट्रवादीसोबत; ज्योती कलानींना मोठा दिलासा\nकलानींच्या प्रचारात आम्ही पूर्णपणे सहभागी होणार आहे असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सांगण्यात आलं आहे.\nते थोरात आहेत, तर मी जोरात आहे – उध्दव ठाकरे\nपरभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली.\nउदयनराजे २ लाख मतांनी पडणार; पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी\nउदयनराजे भोसले लोकसभा पोटनिवडणुकीत २ लाख मतांनी पराभूत होणार आहेत असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.\nनिवडणूक ही बॅलेट पेपरवरच व्हावी – प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार\nदेशात कोणत्याही एका पक्षाचं मोठं होणं हे लोकशाहीला घातक असल्यामुळे निवडणुकांच्या बाबतीत पारदर्शकता राहण्यासाठी मतदान हे बॅलेट पेपरवर घेण्यात यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा…\n५ वर्ष काय झक मारलीत, लोकांना भावनिक करून येडं बनवणं थांबवा; राज ठाकरेंची युती सरकारवर घणाघाती टीका\nभाबडेपणाने कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता यंदा मतदान करा असं मतदारांना सांगतानाच राज ठाकरे यांनी यु���ी सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. मतांची भीक मागायला जसं येता ना तसंच लोकांच्या…\n‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ’ – शरद पवारांची अवस्था शोले चित्रपटातल्या जेलरसारखी;…\nएकीकडे राहुल गांधी बँकॉकला निघून गेलेत, तर शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ अशी झाली असून त्यांच्यासोबत आता कुणीच नाही असंही फडणवीस पुढे म्हणाले.\nमी फोकनाड नेता नाही, जे बोलतो ते करून दाखवतो – नितीन गडकरी\nएवढी वर्ष काँग्रेसला सत्ता दिली असली तरी देशातील जनता मात्र गरीबच राहिली. काँग्रेसने आजपर्यंत देशाचा कोणताही विकास केला नाही यावर चिंतन करण्याची गरज आहे असं म्हणत मी फोकनाड नेता नसून जे…\nमैदानात पैलवान नाही म्हणता, मग मोदींना दिल्लीवरून कशाला बोलावता ; शरद पवारांचा फडणवीसांना टोला\nआम्ही तुम्हाला मैदानात दिसत नाही कारण आम्ही तुमच्याशी नाही तर पैलवानांशी कुस्ती खेळतो असा पलटवारदेखील शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. अमित शहा हे नाव ५ वर्षांपूर्वी…\nपवारांनी माझ्यावर खरपूस टीका करावी किंवा झोडपून काढावं, त्यांना तो अधिकार आहेच – दिलीप सोपल\n\"आजही मला शरद पवार यांच्याविषयी आदर असून ते माझे थोरले बंधू आहेत, त्यांनी माझ्यावर खरपूस टीका करावी किंवा झोडपून काढावं, त्यांना तो अधिकार आहे\nयेरवडयाची हवा खाऊन या, कसं वाटतंय बघा – ईडी प्रकरणावरून सदाभाऊ खोतांचा शरद पवारांना टोला\nपंढरपूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारसभेत खोत बोलत होते. मंगळवेढा येथे बोलत असताना त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्यावर…\nफसणवीस सरकारला हद्दपार करा – बाळासाहेब थोरात\nसध्याची निवडणूक ही राज्यातील उमेदवारांची असून मोदींच्या नावावर मतं मागण्याचं काय कारण असा सवाल खर्गे यांनी विचारला. राज्यातील सिंचन व्यवस्था, शेतकऱ्यांचा पीक विमा, तरुणाईचा रोजगार प्रश्न…\nमोदींची भक्ती करणाऱ्या माध्यमांतून महाराष्ट्राचं वास्तव कधी दाखवलं जाणार\nजीएसटी,नोटबंदीचे भयानक परिणाम आजही देश भोगत असून सध्या देश आर्थिक संकटातून जात असताना ज्यांना खरचं मदतीची आवश्यकता आहे, त्यांना मदत करण्याऐवजी धनदांडग्यांना मदत करण्याचं काम सरकार करत…\nउदयनराजेंना प्रचाराची गरजच काय ; त्यांच��या पर्सनालिटीचा मी पण फॅनच – आदित्य ठाकरे\nमी उदयन महाराजांचा चाहता आहे. खरंतर मी आज त्यांनाच भेटण्यास आलो असून त्यांच्या शेजारी बसायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो असंही आदित्य पुढे म्हणाले. आतापर्यंत साताऱ्यात राष्ट्रवादीचा बोलबाला…\nकाँग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय म्हणून आम्ही तयार; उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देईन –…\n\"उध्दव ठाकरेंनी औरगांबाद मध्ये टीका केली असून, मीही उध्दव ठाकरेंना औरगांबाद मध्ये जाऊनच उत्तर देणार असल्याचं जलील म्हणाले.\nकुस्ती पैलवानांशी होते, ‘अशां’शी नाही; बार्शीच्या बालेकिल्ल्यातून पवारांचे फडणवीसांवर…\nअमित शाह कलम ३७० वर मला जवाब दो म्हणतायत, तर मी त्यांना ठासून सांगू इच्छितो, \"आमचा कलम ३७० हटवण्याला पाठिंबा आहे, तुम्ही ते कलम रद्द केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन, मात्र भाजपने आता अनुच्छेद…\nसतेज पाटलांना हरवलंय; पुतण्याला हरवणं कठीण नाही – प्रमोद सावंत\nकोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने केलेल्या कामांमुळे…\nराज्यात १३ ऑक्टोबरपासून मोदींचा प्रचारदौरा; ९ ठिकाणी होणार ‘मोदीगर्जना’\nविधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून राज्यात त्यांच्या नऊ प्रचार सभा होणार आहेत.\nआमचं ठरलय, आता फक्त दक्षिण उरलंय; सतेज पाटील अमल महाडिकांना धूळ चारणार \nकोल्हापूरचे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी आमच ठरलय, आता दक्षिण उरलय अशी नवी घोषणा केली आहे. यामुळं कोल्हापूर दक्षिणेतील वातावरण गुरुवारपासून ढवळून निघालं आहे.\nमहायुतीच्या स्टेजवरून शिवसेना खासदार हद्दपार; उस्मानाबादमध्ये निंबाळकर – पाटील कोल्ड वॉरला…\nसभास्थळावर लावण्यात आलेल्या बॅनरवर शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचा फोटो नाही. महायुतीची सभा असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या प्रचारावेळी भाजपबरोबर सेनेचेही झेंडे असं चित्र असताना सेनेचा…\nकाय घ्यायचा उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा अर्थ\nदेशाला स्थिर सरकार देण्यासाठी आणि सेनेच्या स्थापनेपासूनचा हिंदुत्वाचा मुद्दा जिवंत ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजपला पाठिंबा दिला असल��याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/sleep-is-very-essential-for-brain-health-1820285/", "date_download": "2019-10-22T21:31:35Z", "digest": "sha1:NPUUWRGXWVKD6W2AJTXFSPT5LWBHFRTV", "length": 11777, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sleep is very essential for brain health | मेंदूशी मैत्री : झोपेतली ‘वर्गवारी’, कंटाळ्याचा ‘प्रवास’! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nमेंदूशी मैत्री : झोपेतली ‘वर्गवारी’, कंटाळ्याचा ‘प्रवास’\nमेंदूशी मैत्री : झोपेतली ‘वर्गवारी’, कंटाळ्याचा ‘प्रवास’\nझोप ही मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते, कारण झोपेत देखील मेंदूचं काम थांबत नाही\nएखादी गोष्ट दीर्घकाळ लक्षात ठेवण्याच्या कामात आपल्याला कोण मदत करतं.. तर आपली झोप. पुरेशी झोप. पूर्ण झोप झाली नाही, तर चिडचिड होते. एकाग्रतेवर परिणाम होतो. म्हणून ठरलेल्या वेळी सर्व कामं संपवत आणावीत आणि शांत झोपावं.\nझोप ही मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते, कारण झोपेत देखील मेंदूचं काम थांबत नाही. ते चालूच असतं. उलट झोपेच्या अवस्थेत मेंदूत अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत असतात. या घडामोडी शिक्षणाला मदत करत असतात.जेव्हा आपण अगदी गाढ झोपेत जातो, तेव्हा मेंदू दिवसभरात घडलेल्या गोष्टींची वर्गवारी करायला घेतो. कोणत्या घटनेचे सिनॅप्स उद्याच्या दिवसासाठी उपयुक्त आहेत ते अल्पकालीन स्मृतीकेंद्राकडे (शॉर्ट टर्म मेमरी) पाठवा. कोणती घटना नको आहे, ती विसरून जा. असं त्याचं काम चालू असतं. हे केवळ अभ्यासाच्या बाबतीत आणि लहान मुलांच्याच मेंदूत चाललेलं असतं असं नाही. तर मोठय़ांच्या मेंदूतही वर्गवारी चालूच असते.\nकुतूहल ही मानवी मेंदूची फार महत्त्वाची क्षमता. लहान मुलांमध्ये पराकोटीचं कुतूहल असतं. समजा एक छान वाजणारं खेळणं मुलांना दाखवलं तर त्या खेळण्याचा आकार, आवाज त्यांना आवडतो. त्यांच्या मनात कुतूहल निर्माण होतं. मूल त्याच्याशी खेळतं. ते एकच खेळणं सतत खेळायला दिलं तर एक दिवस त्यातलं नावीन्य संपतं. या खेळण्यापासून कोणतीही नवी माहिती आता मेंदूला मिळत नसते. साहजिकच खेळण्याचा त्याला कंटाळा येतो.\nअचानक एक दिवस वेगळ्या आकारातलं, वेगळं खेळणं दिलं तर नवीन माहिती मिळण्याच्या आनंदात मूल आता या ख��ळण्याकडे कुतूहलाने बघतं.\nआपल्या प्रत्येकाच्याच मेंदूत असा कुतूहल ते कंटाळा हा प्रवास होत असतो. म्हणून मेंदू रोजच्या रूटीनमुळे कंटाळला आहे असं वाटलं तर कोणतंही एक नवं आव्हान स्वीकारायचं. जी गोष्ट आजवर कधी केली नाही ती करायला घ्यायची. म्हणजे न्यूरॉन्स नव्याने जुळतात, मेंदू पुन्हा तरतरीत होतो\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%AE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Apolitics&search_api_views_fulltext=%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%AE", "date_download": "2019-10-22T21:04:44Z", "digest": "sha1:5WHBW2RRU56NXQQMLKYVH3VO72PDOSV5", "length": 3567, "nlines": 94, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove तेलंगणा filter तेलंगणा\nतेलगू%20देसम (1) Apply तेलगू%20देसम filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nमुस्लिम (1) Apply मुस्लिम filter\nहैदराबाद (1) Apply हैदराबाद filter\n'अमित शहा यांना कॉंग्रेसमुक्त भारत नाही मुस्लिम मुक्त भारत करायचा आहे' - असदुद्दीन ओवेसी\nहैदराबाद : विधानसभा निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणामध्ये 'एमआयएम'चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8&f%5B1%5D=field_site_section_tags%3A122&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Aprofession&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T21:25:33Z", "digest": "sha1:ZXWFBLVV6BNTUWQZQ5KYOSWOWQJUVXUF", "length": 4938, "nlines": 119, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove बातम्या filter बातम्या\n(-) Remove मनोरंजन filter मनोरंजन\nव्यवसाय (2) Apply व्यवसाय filter\nकौशल्य%20विकास (1) Apply कौशल्य%20विकास filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nपर्यटन (1) Apply पर्यटन filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nराजस्थान (1) Apply राजस्थान filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nसुप्रिया%20सुळे (1) Apply सुप्रिया%20सुळे filter\nसेवानिवृत्ती (1) Apply सेवानिवृत्ती filter\nसौंदर्य (1) Apply सौंदर्य filter\nतुम्ही एकाच ठिकाणी अनेक वर्षे नोकरी करताय का\nनवी दिल्ली : जर आपण संपूर्ण करिअरमध्ये एकाच कंपनीसाठी काम करत असाल आणि तसे काम करण्याची इच्छा बाळगत असाल तर तुम्ही स्वत:ला \"...\nऐतिहासिक पर्यटनस्थळांची प्रसिद्धी लक्षात घेता पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8%2520%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5%2520%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Apolitical%2520parties&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4", "date_download": "2019-10-22T22:49:43Z", "digest": "sha1:AYDBFX5AVLLNXJ7RMENEXVLXKFV6GJIO", "length": 3943, "nlines": 98, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove उद्धव%20ठाकरे filter उद्धव%20ठाकरे\n(-) Remove मोहन%20भागवत filter मोहन%20भागवत\nनरेंद्र%20मोदी (1) Apply नरेंद्र%20मोदी filter\nपंकजा%20मुंडे (1) Apply पंकजा%20मुंडे filter\nभगवानगड (1) Apply भगवानगड filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nराजकीय%20पक्ष (1) Apply राजकीय%20पक्ष filter\nराम%20मंदिर (1) Apply राम%20मंदिर filter\nराष्ट्रीय%20स्वयंसेवक%20संघ (1) Apply राष्ट्रीय%20स्वयंसेवक%20संघ filter\nस्थलांतर (1) Apply स्थलांतर filter\nसरकारनं कायदा करून तातडीनं राम जन्मभूमीवर राम मंदिर उभारण्याची गरज - मोहन भागवतांची मागणी\nनागपुरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीचा उत्सव सुरू आहे. या कार्यक्रमात बोलत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारनं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "http://zoneinvestgroup.com/186782--edu", "date_download": "2019-10-22T22:41:08Z", "digest": "sha1:B4Y22AZ3VE3YQASPB3D22MIL2ZTMMRJU", "length": 10611, "nlines": 27, "source_domain": "zoneinvestgroup.com", "title": "माझ्या EDU वेबसाइटवर अधिक दर्जेदार आणि सेंद्रीय बॅकलिंक्स मिळवण्याचे मार्ग कोणते आहेत?", "raw_content": "\nमाझ्या EDU वेबसाइटवर अधिक दर्जेदार आणि सेंद्रीय बॅकलिंक्स मिळवण्याचे मार्ग कोणते आहेत\nEDU बॅकलिंक्स ते आहेत जे EDU विस्तारासह वेब स्रोतांवर मिळवले आहेत. ते नेटलिंकिंग नीतीवर आधारित आहेत आणि त्यांचे मूल्य आणि विश्वास यांच्या द्वारे ओळखले जातात. ईडीयू प्रतिबंधित टीएलडी आहे, आणि संघटनांनी यासाठी मान्यताप्राप्त पोस्टसेकंडरी शैक्षणिक संस्था असणे आवश्यक आहे - wohnungsreinigung umzug winterthur. वेबसाइट मालकांची सर्वात मोठी रक्कम करण्यासाठी,. edu आणि. gov बॅकलिंक्स उच्च प्राधान्य दर्जा डोमेन म्हणून कार्य करतात. तथापि, शोध इंजिन ऑप्टिमायझेशन उद्योगात, या डोमेनवरील दुवे बहुतेक अधिक असतात. अनेक वेबमास्टर अजूनही या वस्तुस्थितीवर चर्चा करीत आहेत की Google चा विशेष दृष्टिकोन आहे. साइट बॅकलिंक्स, आम्ही साइटवर आत्मविश्वासाने साइटचा दावा करू शकतो. ईडु डोमेनकडे गुणवत्ता, विश्वास आणि अधिकार असतो, प्रत्येक दुवा बिल्डर शोधत आहे.\nतथापि, लँडिंग. फसवे स्पॅमी तंत्��ांचा उल्लेख न करता किंवा फोरम प्रोफाइलमध्ये पुनर्संचयित न करता edu बॅकलिंक्स कदाचित खूप अवघड असू शकतात. या लेखातील, आपण काही कृती करण्याजोग्या योजनांचा वापर मिळवण्यासाठी आपण वापरु शकता. edu बॅकलिंक्स.\nकसे. edu backlinks आपल्या शोध इंजिन ऑप्टिमायझेशन योगदान करू शकता\nआम्ही मिळविण्याच्या मार्गांविषयी बोलण्यापूर्वी. वेबसाइटवर edu बॅकलिंक्स, आम्ही मूल्य आणि शक्ती जवळून पहायला पाहिजे. edu बॅकलिंक्स आहेत.\nआपण कदाचित ऐकले आहे की वेबमास्टर्सने Google मूल्यांना महत्व दिले. edu बॅकलिंक्स फक्त ते येतात कारण. edu डोमेन. तथापि, हा त्यांच्या अधिकाराचा एक पुरावा असू शकतो. काही शोध इंजिन प्रतिनिधींचा असा दावा आहे की. edu डोमेन Google कडून विश्वासार्हता मिळत नाही. म्हणूनच या डोमेनमधील बॅकलिंक्स मिळण्यावर कठोर परिश्रम करणे असं वाटत नाही. चांगले जिच्यामध्ये आकर्षक आणि संशोधन-आधारित सामग्रीचे शिल्प आहे जे वापरकर्त्यांना संघटितपणे सामायिक केले जाईल.\nप्रत्यक्षात, मध्ये वास्तविक मूल्य आणि प्राधिकरण. edu बॅकलिंक्स वेबवरील इतर कोणत्याही सन्मान्य साइट सारख्या स्रोत वरून येतात. Google या डोमेनचे मूल्यमापन करते कारण ते बर्याच काळापासून येथे आहेत आणि त्यांच्याकडे निर्देशित केलेल्या अनेक गुणवत्ता आणि संबंधित वेब स्त्रोत आहेत. या तथ्यामुळे, यापैकी बरेच वेबसाइट्स सर्च इंजिन्सद्वारे अधिकृत मानल्या जातात आणि त्यांच्यापासून बॅकलिंक्स तयार करण्याची शक्ती अस्तित्वात आहे.\nशोधण्याचे मार्ग. edu backlinks संधी\nया शक्तिशाली backlink तयार करण्यासाठी, आपण प्रथम आपल्या बाजार कोठडी साठी योग्य आणि संबंधित शोधू पाहिजे. edu डोमेन. आपण मिळवू इच्छित डोमेनची सूची आपण नियोजित करत असलेल्या दुवा इमारत तत्वावर अवलंबून आहे. प्रारंभिक टप्प्यात, आपण लक्ष्य साइट्सची मूलभूत यादी तयार करण्यासाठी काही प्रगत शोध सुधारकांची अंमलबजावणी करू शकता. उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट सुधारकाने अर्ज करणे जसे की \"साइट:. edu \"आपल्याला अधिक संबद्ध शोध परिणाम प्रदान करेल. याव्यतिरिक्त, आपण आपल्या क्वेरीवर आणखी अधिक सुस्पष्ट उत्तर मिळविण्यासाठी या सुधारकांचा वापर करू शकता, आपल्या कोनाडा साठी लक्ष्य शोधत आहात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की इमारत. edu बॅकलिंक्स, आपण आपल्या लक्ष्यित प्रेक्षकांची प्रासंगिकता आणि मूल्य यांचा विचार कर��वा. आपण विशिष्ट ठिकाणी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे जे आपल्या डोमेनमध्ये अर्थपूर्ण बनवेल आणि मूल्य जोडू शकते. या दिशानिर्देशांचे अनुसरण केल्यावर, आपण खरोखर शक्तिशाली बॅकलिंक्स तयार कराल.\nआपण शक्तिशाली मिळण्यासाठी वापरु शकता. आयडीयु बॅकलिंक्स\nदर्जेदार बॅकलिंक्स मिळविण्याचा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग स्थानिक संशोधन. जर आपण ज्या साइटवर लिंक्स बांधत आहात त्या साइट स्थानिक असल्यास, आपण स्थानिक शैक्षणिक संस्था, शाळा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकता. या संशोधन आयोजित करताना, \"स्थानीय संसाधने\" आणि \"स्थानिक व्यवसाय\" म्हणून स्थानिक वेबसाइटवरील अशा विभागांवर लक्ष द्या. \"त्यांच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्याची ही आपली संधी आहे.\nत्यांना सवलत कार्यक्रमांचा लुबाडणे\nगुणवत्ता मिळविण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग. ईडीयू बॅकलिंक्स आपल्या कर्मचार्यांसह विद्यापीठे आणि शाळा विशिष्ट सवलतीच्या किंमतीत सवलत देतात. Google जो दुवा खरेदीच्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त करतात त्यांना दंड म्हणून, आपल्याला दुव्यांसाठी सूट देण्याचा अधिकार नाही. त्याऐवजी, आपण शाळा आणि महाविद्यालयातील प्रतिनिधींबरोबर परस्पर फायदेशीर नातेसंबंध स्थापित करू शकता आणि ते बहुधा आपल्या साइटशी दुवा साधण्यास आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=7724", "date_download": "2019-10-22T22:16:55Z", "digest": "sha1:EVQKHAC74D6UKK3Q5V6UP3XSUFND6RME", "length": 13917, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nसरकारचा प्रस्ताव फेटाळून अण्णांचे उपोषण सुरूच\nवृत्तसंस्था / अहमदनगर : १९७१ च्या कायद्याऐवजी लोकपाल कायद्यानुसार लोकायुक्त कायदा करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मान्य केले; मात्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारचा हा प्रस्ताव फेटाळून लावत आपले उपोषण सुरूच ठेवले. लोकपाल नियुक्तीचा प्रश्न सुटला नाही, तर समाजसेवेसाठी मिळालेला पद्मभूषण पुरस्कार परत करू, असा इशाराही त्यांनी दिला.\nउपोषणाच्या पाचव्या दिवशी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने हजारे यांची रविवारी राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. अण्णांच्या मागण्यांबाबत राज्य व केंद्र सरकार गंभीर असल्याचे सांगत उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांनी केल��. पण लोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार हजारे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, लोकपाल कायदा होऊन पाच वर्षे झाली तरीही गेल्या पाच वर्षांत लोकपाल नियुक्ती झाली नाही. सर्वोच्च न्यायालयाने तीनदा सरकारला फटकारले. २८ फेब्रुवारीला न्यायालयात सुनावणी असल्याचे सरकार सांगत आहे. मग २८ फेब्रुवारीपर्यंत उपोषण सुरू ठेवतो, असा टोला अण्णांनी लगावला.\nनिवडणुकीपूर्वी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. वयोवृद्ध शेतकºयांना दरमहा ५ हजार रुपये निवृत्तिवेतन देण्याची आमची मागणी होती. पण, सरकारने वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या दु:खावर मीठ चोळले आहे, अशी टीका अण्णांनी केली.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nगडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात निवडणूक आहे एवढेच माहित, उमेदवार किंवा पक्ष माहितच नाही\nवर्धा लोकसभा मतदार संघ : आज एक नामांकन दाखल, ७ उमेदवारांकडून १४ अर्जाची उचल\nनव्या मंत्र्यांना राज्यपालांनी दिली पद आणि गोपनियतेची शपथ , सहा मंत्र्यांना डच्चू\nगडचिरोली जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालयांना ६ व ७ सप्टेंबर रोजी सुट्टी घोषित : जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचं वृद्धापकाळामुळे निधन\nमूलचेरा- अहेरी बस गोमनी येथे रस्त्याच्या कडेला फसली\nजांभुळखेडा स्फोटाची चौकशी अंतिम टप्प्यात , एसडीपीओ काळे सक्तीच्या रजेवर\nशहीद बालाजी रायपूरकर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण\nकागदावरील संस्था डिनोटीफाय करण्याचे काम सुरु : देवेंद्र फडणवीस\nरोहयोच्या प्रस्तावांना तीन दिवसात मान्यता मिळणार\nपुलवामामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा\nमैत्रेय कंपनीतील गुंतवणूकदारांनी माहिती सादर करावी\nराज्य परिवहन महामंडळात एकूण ८ हजार २२ जागांसाठी चालक आणि वाहक पदांची भरती\nसहा जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकणार\nकाँग्रेसकडून आतापर्यंत १०३ उमेदवार जाहीर , पहा कोणाला कुठून उमेदवारी\nपेपर जिप गाडीची अॅल्टो कार ला जब्बर धडक : दोघांचा मृत्यू तर पाच गंभीर जखमी\nरामगड - भटेगाव मार्गावर दारू तस्करांकडून २७ लाखांचा मुद्देमाल जप्त\nगडचिरोली येथील महिला व ���ाल रूग्णालयाला रूग्णवाहिकांची कमतरता\nचंद्रपुरात दुहेरी हत्याकांड, लग्नास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीच्या आईसह नातीचा केला खून\nभारतीय रेल्वेने तयार केले हायस्पीड इंजिन, १८० किमी वेगाने धावणार रेल्वे\nअवनीच्या बछड्यांचा आठवडाभरानंतरही शोध नाही\nगडचिरोली नगरपरिषदेला तलाव सौंदर्यीकरण व रस्ते विकासाकरिता १५ कोटी रुपये मंजूर\nमहाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी २२ हजार २६५ घरे मंजूर\n२६ ते २८ डिसेंबरदरम्यान राज्यात थंडीची लाट\nउमरेड - पवणी - कऱ्हांडला या गावांच्या जागेत अभयारण्याचा विस्तार होणार : डॉ. परिणय फुके\nचंद्रपूर पोलिसांची कुंटनखाण्यावर धाड, १० महिलांची सुटका\nसंघटीत होऊनच दारूमुक्ती साध्य होईल : डॉ. राणी बंग\n२२ वर्षांपासून बेपत्ता व्यक्तीची कोठारी पोलिसांनी घडवून दिली कुटुंबियांशी भेट\nलाखनी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक, ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nकाँग्रेसची दुसरी यादी आज जाहीर होणार, ही आहेत महाराष्ट्रातील १२ संभाव्य नावे\nभाजी तोडल्याच्या रागातून इसमाचा खून\n'चांद्रयान-२' मधील 'विक्रम' लँडरशी संपर्काची आशा मावळली, आता लक्ष्य मिशन 'गगनयान'\nश्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट : १०० हून अधिक ठार , २८० जखमी\nयापुढे गावातील लोकांकडून पाणी कर भरण्याबाबतचे हमी पत्र घेतल्यानंरतच मिळणार पाणीपुरवठा योजना\nवनवा लावून वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या प्रयत्नात असलेले ९ जण वनविभागाच्या ताब्यात\nरोहतक - रेवारी हायवेवर धुक्यामुळे ५० गाड्या एकमेकांवर आदळल्या , ७ जण ठार\nकाश्मीरमध्ये चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान आणि दोन स्थानिक पोलिस शहीद\nपरीक्षेच्या कालावधीत केंद्र अधिकाऱ्यांना मोबाईल फोनचा वापर करण्यास मनाई\nसी - ६० पथकाने केला कुंडम जंगल परिसरात नक्षल कॅम्प उध्वस्त\nडॉ. बंग दांपत्य ‘गार्डियन्स ऑफ ह्युमनिटी’ पुरस्काराने माऊंट अबू येथे सन्मानित\nओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी महासंघाच्या वतीने गडचिरोलीत धरणे आंदोलन\n'चांद्रयान २' ७ सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरेल\nलभानतांडा गावाजवळ दुचाकीच्या धडकेत निलगाय ठार, दुचाकीस्वार गंभीर जखमी\nचोप परिसरात धान पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव, कृषी विभागाने मार्गदर्शन करावे\nराजुरा येथील इन्फंट जिजस सोसायटीच्या वसतिगृहातील आणखी चार ���ुलींची लैंगिक शोषणाची तक्रार\nशेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याची भाषा म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरची शिवसेनेची नौटंकी : ना. वडेट्टीवार\nइंदाराम येथील रविंद्र मामीडालवार याचा मृत्यू, जि. प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी तेलंगणा राज्यातील मंदामारी गावाला जावून घेतली कुटु�\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन वृद्ध महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले\nराष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची राज्यात अंमलबजावणी करणार\nगडचिरोली शहरात डूकरांचा हैदोस, नागरीक त्रस्त, नगरपालिकेचे दूर्लक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/the-politics-of-threats-will-not-work/articleshow/71544118.cms", "date_download": "2019-10-22T23:23:19Z", "digest": "sha1:MPR4PWW64MBKL4YHQ7V3PYWDPOV3DRPW", "length": 16366, "nlines": 177, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: धमक्यांचे राजकारण चालणार नाही - the politics of threats will not work | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nधमक्यांचे राजकारण चालणार नाही\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगर जिल्ह्यात टोलेबाजी...\nधमक्यांचे राजकारण चालणार नाही\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगर जिल्ह्यात टोलेबाजी\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांसाठी नगर जिल्ह्यातील नेवासे, कोपरगाव आणि कर्जत येथे सभा घेतल्या. या तिन्ही ठिकाणी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली; तसेच कलम ३७० आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर बोलणे टाळून गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखाही मांडला.\n\\Bधमक्यांचे राजकारण चालणार नाही\\B\nनेवासे : 'इतिहासात पहिल्यांदाच नेवासे मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे चिन्ह गोठवले गेले. आघाडीजवळ उमेदवार नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे प्रेमाचे राजकारण करा. मात्र, धमक्यांचे राजकारण करत असाल, तर ते चालणार नाही. आमच्यातही धमक आहे,' असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विरोधकांना दिले.\nभाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, 'या निवडणुकीत कोणाशी लढायचे हेच समजत नाही. आमचे पैलवान तेल लावून उतरले आहेत; पण समोर कोणी पैलवानच दिसत नाही. नेवासे मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था बिकट आहे. आमचे चिन्ह कोणी तरी घ्या, अशी विनवणी करावी लागत आहे.' मुळा धरणातील नेवाशाच्या हिश्श्याचे आणि हक्काचे एक थेंबही पाणी मी बीडला जाऊ देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.\nपवारांना नागपूरकर गुंड वाटतो\nशिर्डी : कोपरगावमधील प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर तोफ डागली. 'शरद पवारांना प्रत्येक नागपूरकर गुंड वाटू लागला आहे. त्यांना जळी-स्थळी नागपूरचे गुंड दिसायला लागले आहेत. एका सामान्य नागपुरकराने त्यांची ही अवस्था करून ठेवली आहे,' अशा शब्दांत त्यांनी पवारांवर टीका केली. कोपरगाव मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. या वेळी त्यांनी कलम ३७० आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर बोलणे टाळून गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. या वेळी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोपरगावमधील बंडखोरीवर सूचक वक्तव्य केले. 'आमदार स्नेहलता कोल्हे माझी भाची आहे. त्यामुळे मामा म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहणे माझे कर्तव्यच आहे,' असे ते म्हणाले.\nरोहित बापूचे पार्सल परत पाठवा\nकर्जत : 'मावळमध्ये पार्थ बापूचा पराभव केला; तसा कर्जत-जामखेडमध्ये रोहित बापूचे पार्सल परत पाठवा,' असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धटेक येथे केले. भाजप-सेना व मित्रपक्षांचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फडणवीस यांच्या हस्ते फोडण्यात आला. या वेळी श्रीगोंदे तालुक्यातील काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे व त्यांचे बंधू दीपक नागवडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे यांनी व राष्ट्रवादीमधून गणेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 'पवार यांचे राज्यातील राजकारणाचे दिवस आता संपले आहेत. त्यांचे एक नातू मावळमधील जनतेने लोकसभेला घरी पाठवले. आता येत्या २४ तारखेला दुसरे नातू रोहित पवार यांचाही पार्थ पवार करून त्यांचे पार्सल परत पाठवा. कारण आमचे उमेदवार रामभाऊ कलाकार आहेत ते अनेकांना पुरून उरले आहेत,' असेही फडणवीस म्हणाले.\nनगर: रोहित पवार-राम शिंदे समर्थकांमध्ये हाणामारी\n...म्हणून मी कॉलर उडवतो; उदयनराजेंनी सांगितलं\nपरळीत काही खरं नाही ही अफवाः पंकजा मुं���े\nकर्जत-जामखेडचा विकास पाहायला पंतप्रधान येतील: पवार\nभाजपच्या उधळलेल्या घोड्याला लगाम लावणार: आंबेडकर\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nधमक्यांचे राजकारण चालणार नाही...\nरोहित पवारांचे पार्सल परत पाठवा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन...\nशरद पवारांना नागपूरकर गुंड वाटू लागलाय: देवेंद्र फडणवीस...\nछगन भुजबळांची प्रतिष्ठा पणाला...\nविखे कारखान्याला हायकोर्टाचा दणका...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%93%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T21:16:50Z", "digest": "sha1:OBVR6WAQYVEQBDQHITUL3DPUQCZIYDTB", "length": 4184, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:ओस्मानी सुलतानला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:ओस्मानी सुलतानला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:ओस्मानी सुलतान या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nदुसरा मेहमेद (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nपहिला ओस्मान (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nओऱ्हान (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nपहिला मुराद (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nपहिला बायेझिद (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nपहिला मेहमेद (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nदुसरा मुराद (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/am/24/", "date_download": "2019-10-22T22:16:24Z", "digest": "sha1:UUSCVRUODGMUXS2ZXEQFPFCQL74XS6AF", "length": 18873, "nlines": 377, "source_domain": "www.50languages.com", "title": "भेट@bhēṭa - मराठी / अम्हारिक भाषा", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रक��रांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » अम्हारिक भाषा भेट\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nतुझी बस चुकली का\nमी अर्धा तास तुझी वाट बघितली. ለግ-- ሰ-- ጠ---/ሽ-\nतुझ्याकडे मोबाईल फोन नाही का\nपुढच्या वेळी वेळेवर ये. በሚ---- ጊ- በ--- ተ---\nपुढच्या वेळी टॅक्सी करून ये. በሚ---- ጊ- ታ-- ያ--\nपुढच्या वेळी स्वतःसोबत एक छत्री घेऊन ये. በሚ---- ጊ- ጃ--- ያ--\nउद्या माझी सुट्टी आहे. ነገ እ--- ነ--\nआपण उद्या भेटायचे का\nमाफ करा, मला उद्या यायला जमणार नाही. አዝ------ አ-----\nयेत्या शनिवार-रविवारी तू आधीच काही कार्यक्रम ठरविले आहेस का\nकिंवा दुस-या कोणाला भेटायचे तुझे आधीच ठरले आहे का\nमला सुचवायचे आहे की, आपण आठवड्याच्या अखेरीस भेटू या. በሳ--- መ--- እ---- ነ- እ- የ----\nआपण पिकनिकला जाऊ या का\nआपण समुद्रकिनारी जाऊ या का\nआपण पर्वतावर जाऊ या का\nमी तुला कार्यालयाहून घेऊन जाईन. ከቢ- መ-- እ------/ ሻ---\nमी तुला न्यायला घरी येईन. ከቤ- መ-- እ------/ ሻ---\nमी तुला बस थांब्यावरून घेऊन जाईन. ከአ--- ማ--- ጋ- እ------/ ሻ---\n« 23 - विदेशी भाषा शिकणे\n25 - शहरात »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + अम्हारिक भाषा (21-30)\nMP3 मराठी + अम्हारिक भाषा (1-100)\nMP3 अम्हारिक भाषा (1-100)\nपरदेशी भाषा शिकण्यासाठी टिपा\nनवीन भाषा शिकणे नेहमीच अवघड आहे. शब्दोच्चार, व्याकरणाचे नियम आणि शब्दसंग्रह फारच शिस्तबद्ध असतात. शिकणे सोपे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आहेत सर्वप्रथम, सकारात्मक विचार करणे महत्त्वाचे आहे. नवीन भाषा आणि नवीन अनुभवाबद्दल उत्साहित राहा सर्वप्रथम, सकारात्मक विचार करणे महत्त्वाचे आहे. नवीन भाषा आणि नवीन अनुभवाबद्दल उत्साहित राहा सिद्धांताप्रमाणे, तुम्ही कशाबरोबर सुरुवात करता यास कोणतेही महत्त्व नाही. तुमच्या आवडीचा विषय शोधा. ऐकणे आणि बोलणे यावर एकाग्रता केली तरच यास अर्थ प्राप्त होईल. वाचा आणि नंतर लिहा. असा उपाय शोधा जो तुमच्यासाठी, आणि तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोगी येईल. विशेषण वापरून, आपण अनेकदा एकाच वेळी विरुद्ध बाबी जाणून घेऊ शकतो. किंवा तुम्ही तुमच्या राहत्या जागेमध्ये शब्दसंग्रहाबरोबर चिन्हे लावून अडकवू शकता. तुम्��ी व्यायाम किंवा कारमध्ये असताना श्राव्य ओळी ऐकून जाणून घेऊ शकता.\nविशिष्ट विषय आपल्यासाठी खूप कठीण जात असेल, तर थांबा. विश्रांती घ्या किंवा अभ्यासासारखे काहीतरी करा अशा प्रकारे, तुम्ही नवीन भाषा शिकण्यासाठी इच्छा गमावणार नाही. नवीन भाषेत शब्दकोडी सोडवणे खूप गमतीशीर असते. परदेशी भाषेतील चित्रपट विविधता प्रदान करतात. तुम्ही परकीय वर्तमानपत्र वाचून देश आणि लोकांबद्दल खूप काही जाणून घेऊ शकता. इंटरनेटवर अनेक स्वाध्याय आहेत जे अगदी पुस्तकांना पूरक आहेत. तसेच असे मित्र शोधा ज्यांना देखील भाषा शिकणे आवडते. नवीन आशय स्वतःचे स्वतः शिकू नका, नेहमी संदर्भातून शिका. नियमितपणे सर्वकाही पुनरावलोकन करा अशा प्रकारे, तुम्ही नवीन भाषा शिकण्यासाठी इच्छा गमावणार नाही. नवीन भाषेत शब्दकोडी सोडवणे खूप गमतीशीर असते. परदेशी भाषेतील चित्रपट विविधता प्रदान करतात. तुम्ही परकीय वर्तमानपत्र वाचून देश आणि लोकांबद्दल खूप काही जाणून घेऊ शकता. इंटरनेटवर अनेक स्वाध्याय आहेत जे अगदी पुस्तकांना पूरक आहेत. तसेच असे मित्र शोधा ज्यांना देखील भाषा शिकणे आवडते. नवीन आशय स्वतःचे स्वतः शिकू नका, नेहमी संदर्भातून शिका. नियमितपणे सर्वकाही पुनरावलोकन करा अशाप्रकारे, तुमचा मेंदू शिकलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवेल. ज्यांनी पुरेसा अभ्यास केला आहे त्यांनी आता थांबा अशाप्रकारे, तुमचा मेंदू शिकलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवेल. ज्यांनी पुरेसा अभ्यास केला आहे त्यांनी आता थांबा कारण इतर कोठेही नाही परंतु तुम्ही मूळ भाषिकांमध्ये अधिक प्रभावीपणे जाणून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या सहलीच्या अनुभव नोंदविण्यासाठी रोजनिशी ठेवू शकता. परंतु, सर्वात महत्वाची गोष्ट आहे: हार मानू नका\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/amur-falcon-nagaland-1820013/", "date_download": "2019-10-22T21:39:18Z", "digest": "sha1:JCK3YUZEY3ULHIAORSIWJKPLYCN3NTBX", "length": 28325, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "amur falcon nagaland | पुन्हा ‘अतिथी देवो भव’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nपुन्हा ‘अतिथी देवो भव’\nपुन्हा ‘अतिथी देवो भव’\nनागालॅण्डमध्ये केली जाणारी अमुर फाल्कनची कत्तल थांबवून त्यांचं संवर्धन करण्यात वन्यजीवप्रेमींना यश आलं आहे.\nअमुर फाल्कन हे सायबेरियातील ससाणे. तिथल्या गोठवणाऱ्या हिवाळ्यात स्थलांतर करतात. सैबेरियातून भारतावाटे दक्षिण आफ्रिकेत जाऊन पुन्हा आपल्या मायदेशी परततात.\nखबर राज्यांची : नागालॅण्ड\nसैबेरियातील हिवाळ्यात हजारो किलीमीटरचं अंतर कापून भारतामार्गे दक्षिण आफ्रिकेत जाणारे तिथले ससाणे म्हणजेच अमुर फाल्कन. नागालॅण्डमध्ये केली जाणारी त्यांची कत्तल थांबवून त्यांचं संवर्धन करण्यात वन्यजीवप्रेमींना यश आलं आहे.. राज्याराज्यांमधल्या घडामोडींचा वेध घेणारं नवं सदर\nनागालॅण्डमध्ये दरवर्षी हजारोंच्या संख्येने उतरणाऱ्या अमुर फाल्कन या स्थलांतरित पक्ष्यांची खाण्या-विकण्यासाठी बेसुमार कत्तल होत असे. स्थानिक वन्यजीव प्रेमींनी २०१२ मध्ये हे हत्याकांड जगासमोर आणले. आज त्यांची शिकार कमी झाली आहे. गेल्या सहा वर्षांत हा शिकारी समुदायच पक्ष्यांचा पालक बनला आहे. इथेच जीपीएस टॅगिंग केलेला लाँगलेंग नावाचा पक्षी यंदा प्रवासाची दोन चक्रे पूर्ण करून भारतात परतला. पण त्याच वेळी मणीपूरमध्ये या यंदाच टॅगिंग केलेल्या, पक्ष्याची अवघ्या चार दिवसांत शिकार झाली. तरीही अमुर फाल्कनचा प्रवास गेल्या सहा वर्षांत बराच सुरक्षित झाला आहे, हे मान्य करावेच लागेल. कोणत्याही जिवाची शिकार वज्र्य न मानणाऱ्या समाजातील या परिवर्तनाविषयी माहीत असायला हवं.\nअमुर फाल्कन हे सायबेरियातील ससाणे. तिथल्या गोठवणाऱ्या हिवाळ्यात स्थलांतर करतात. सैबेरियातून भारतावाटे दक्षिण आफ्रिकेत जाऊन पुन्हा आपल्या मायदेशी परततात. या थोडय़ा-थोडक्या नव्हे तर तब्बल २२ हजार किलोमीटरच्या उड्डाणात त्यांचे थवे अवघे दोन महिने नागालॅण्डच्या आश्रयाला येतात. तिथल्या दोयांग नदीवर धरण बांधल्यापासून त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.\nहे पक्षी खाल्लय़ामुळे रोग होतात, असा तिथल्या रहिवाशांचा समज असल्यामुळे पूर्वी त्यांची शिकार होत नसे, मात्र २००५-०६च्या सुमारास येथील स्थानिक लोक हे पक्षी खाऊ लागले आणि दोयांग नदीत मासेमारी करणाऱ्यांनी अमुर फाल्कनची शिकार सुरू केली. जोपर्यंत साध्या बेचकीने आणि एअरगनने शिकार केली जात होती, तोपर्यंत बळी पडणाऱ्या पक्ष्यांचे प्रमाण थोडेतरी मर्यादित होते, मात्र एका गावकऱ्याच्या डोक्यातून मासेमारीच्या जाळ्याचा शिकारीसाठी वापर करण्याची युक्ती निघाली. ही युक्ती या पक्ष्यांच्या मुळावरच उठणारी ठरली. नदीकाठी असलेल्या झाडांवर अनेक जाळी एकमेकांलगत बांधून मोठा सापळाच तयार करण्यात येऊ लागला. हे पक्षी दिवसभर उंचावरील विजेच्या तारांवर रांगेत बसून असत किंवा आकाशात मुक्तपणे विहार करत, मात्र संध्याकाळ होताच ते खाली झाडांवर येत आणि जाळ्यांत अडकून पडत. एअरगनमुळे एक व्यक्ती दिवसाला सरासरी १००-२०० पक्ष्यांची शिकार करू शकत होती, मात्र जाळ्यांमध्ये एकाच दिवशी हजारो पक्षी अडकून पडू लागले. हे पक्षी आजूबाजूच्या गावांत विकले जाऊ लागले.\nदारिद्रय़ात आयुष्य कंठणाऱ्या, मासेमारी करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या मच्छीमारांना पैसे कमवण्याचा नवा आणि सोपा मार्ग दिसू लागला. अमुर फाल्कनचे महिन्या-दोन महिन्यांचे वास्तव्य येथील अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग ठरू लागले. या काळात स्थानिक रहिवासी सुमारे ५० हजार रुपये कमवू लागले. पण त्याचबरोबर या परदेशी पाहुण्यांचा भारतातील अधिवास धोक्यात आला. २०१०मध्ये नागालॅण्ड सरकारने या पक्ष्यांच्या शिकारीवर बंदी आणणारा आदेश जारी केला, मात्र तो कागदावरच राहिला. त्यांची बेसुमार कत्तल सुरूच राहिली.\n२०१२ हे वर्ष मात्र ही स्थिती पूर्णपणे बदलवणारे ठरले. येथील स्थानिक पत्रकार, वन्यजीव अभ्यासक, वन्यजीव छायाचित्रकार, पक्षीप्रेमी यांनी या हत्याकांडाविरोधात आवाज उठवला. सरकारनेही त्यांना साथ दिली. ऑक्टोबर २०१२मध्ये तेथील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी अमुर फाल्कन या पाहुण्या पक्ष्यांची शिकार बंद करण्याचे आदेश स्थानिक अधिकारी आणि परिसरातील गावांच्या प्रमुखांना दिले. याच वर्षी भारताने ‘स्थलांतरित प्रजाती संवर्धन करार’ स्वीकारला. त्यामुळे आं��रराष्ट्रीय दबावही वाढला. नदीकाठची जाळी हटवली गेली, मात्र हे परिवर्तन शाश्वत ठरण्याची शक्यता कमीच होती.\nगेल्या काही वर्षांपासून या पक्ष्यांची शिकार हाच तेथील अर्थव्यवस्थेचा कणा झाला होता. त्यामुळे खुलेआम नाही, तरी छुप्या मार्गानी शिकारी सुरूच होत्या. वन विभाग आणि पोलीस बंदीची काटेकोर अंमलबजावणी करू लागले. शिकार करताना आढळणाऱ्यांना शिक्षा केली जाऊ लागली. काही वेळा तुरुंगवासाचाही मार्ग अवलंबण्यात आला. अल्पावधीतच जलाशयाकाठची सर्व जाळी हटवली गेली. सापळा दूर झाला. नदीकाठी टाकून दिलेल्या जाळ्यांतही पक्षी अडकून पडलेले दिसत. त्यामुळे तो परिसरही स्वच्छ करण्यात आला. पक्ष्यांचे थवे पुन्हा निर्धास्तपणे विहरताना दिसू लागले.\nशिकार करणाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न शिल्लक होताच आणि तो सुटेपर्यंत संवर्धनात यश येणे शक्य नव्हते. येथील काही पक्षीप्रेमी संस्था या पक्ष्यांच्या आणि नागालॅण्डला लाभलेल्या वरदानाच्या जतनासाठी धावून आल्या. त्यांनी लहान मुलांचे प्रबोधन करण्यासाठी इको क्लब स्थापन केले. चित्र, अभ्यास, गीतांच्या माध्यमातून पुढच्या पिढीच्या मनात या पक्ष्यांविषयी आदर, अभिमान निर्माण केला. या कत्तलीमुळे आपल्या राज्याची जागतिक स्तरावर होत असलेली बदनामी तेथील प्रसारमाध्यमांनी स्थानिकांच्या निदर्शनास आणली. त्यानंतर तेथील काही स्थानिक मच्छीमारांनी स्वत:च शिकार बंद करण्याचा निर्णय घेतला आणि ‘अमुर फाल्कन रुस्टिंग एरिया युनियन’ स्थापन केली.\nया पक्ष्यांबाबत शिकाऱ्यांना असणाऱ्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. आज त्यांच्यापैकी काही ‘अमुर फाल्कन संरक्षण दला’त कार्यरत आहेत. पक्ष्यांचे वास्तव्य जेवढा काळ असते, तेवढा काळ ते जंगलात त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडतात. उर्वरित रहिवाशांपैकी काही पर्यटक मार्गदर्शक झाले आहेत.\nनागालॅण्डमधील शिकारी जमातींच्या भीतीने पूर्वी पर्यटक इथे फारसे फिरकत नसत. आज येथील पंगती हे गाव अमुर फाल्कनची राजधानी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत वन्यजीवप्रेमी, अभ्यासक, छायाचित्रकार आणि हौशी पर्यटकही पक्ष्यांनी व्यापलेले येथील आकाश पाहण्यासाठी येतात. यंदा नोव्हेंबरमध्ये इथे अमुर फाल्कन महोत्सवही आयोजित करण्यात आला होता. येथील ��क्षी अभ्यासकांच्या मते गेल्या काही वर्षांपासून काही अमुर फाल्कन स्थलांतर करून परत न जाता इथेच राहात आहेत. जानेवारी, मार्चमध्ये देखील या परिसरात अमुर फाल्कन दिसू लागले आहेत. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाचेच हे यश आहे.\nया पक्ष्यांच्या लांबलचक प्रवासाचे रहस्य उलगडण्यासाठी येथील काही पक्ष्यांना जीपीएस टॅगिंग करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासावर, मार्गावर, त्यांनी पार केलेल्या अंतरावर नजर ठेवणे शक्य झाले आहे. ही तशी खर्चीक प्रक्रिया असते. एका पक्ष्याला सॅटेलाइट रेडिओ ट्रान्समीटर लावण्यासाठी तब्बल दीड लाख रुपये खर्च येतो. शिवाय त्याद्वारे माहिती संकलित करण्यासाठी लाखभर रुपये खर्च करावे लागतात. या दरम्यान अपघात, शिकार किंवा नैसर्गिकरीत्या मृत्यू झाल्यास खर्च वाया जातो. या प्रक्रियेसाठी काही पक्ष्यांना जाळ्यात पकडून त्यातील सुदृढ पक्ष्यांनाच टॅगिंग केले जाते. त्यानंतर काही तास त्यांना तिथेच ठेवून घेतले जाते आणि नंतर मुक्त केले जाते. यंदा ५ नोव्हेंबरला मणीपूर (नर) आणि तामेंगलाँग (मादी) या दोन पक्ष्यांना जीपीएस टॅगिंग करून मुक्त करण्यात आले होते. मात्र अवघ्या चार दिवसांत मणीपूरची एअर गनद्वारे शिकार करण्यात आली. शिकार कोणी केली हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी त्यामुळे एअरगनचे परवाने रद्द करण्यावर विचार सुरू झाला आहे. मणीपूरची मादी तामेंगलाँग २५ नोव्हेंबरला सोमालियाला पोहोचल्याची नोंद झाली आहे.\nलाँगलेंग हा एक जीपीएस टॅगिंग केलेला पक्षी तो दुसऱ्यांदा भारतात परत आल्याची बातमी वोखा जिल्ह्य़ात पसरताच त्याचे निश्चित ठिकाण जाणून घेण्याची उत्सुकता स्थानिकांमध्ये निर्माण झाली. आपल्या गावातून उडालेलं एक पाखरू हजारो मैल कापून पुन्हा पुन्हा सुरक्षित परतत असल्याचा आनंद त्यात सामावलेला होता.\n२०१३ साली जीपीएस टॅग लावलेल्या काही पक्ष्यांनी आसाम, बांगलादेश, बंगालचा उपसागर, दक्षिण भारत, अरबी समुद्र, दक्षिण आफ्रिका असा प्रवास केला. नंतर त्यापैकी काही बोत्स्वाना येथे तर काही टांझानिया येथे गेले. तिथे काही महिने राहिल्यानंतर त्यांनी आपल्या मायदेशाकडे परतीचा प्रवास केला. २०१४मध्ये हे दोन्ही पक्षी पुन्हा भारतात परतले. त्यांचे आगमन साजरे करण्यासाठी छोटेखानी समारंभही आयोजित करण्यात आला होता.\nत्यांच्याबरोबरच टॅगिंग करण्यात आलेला वोखा हा पक्षी मात्र दक्षिण आफ्रिकेत असल्याचेच दिसत होते. याचा अर्थ त्याचा टॅग तिथे पडला असावा किंवा तो मृत्युमुखी पडला असावा, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aeconomy&f%5B1%5D=field_site_section_tags%3A122&search_api_views_fulltext=economy", "date_download": "2019-10-22T22:33:47Z", "digest": "sha1:AGAFR2Q3WPDVN4N5WVEZA6Q3JS3FFXP7", "length": 4457, "nlines": 103, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove बातम्या filter बातम्या\nबातमी मागची बातमी (1) Apply बातमी मागची बातमी filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nस्पॉटलाईट (1) Apply स्पॉटलाईट filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nजीडीपी (1) Apply जीडीपी filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nबेरोजगार (1) Apply बेरोजगार filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nभारताच्या अर्थव्यवस्थेला ग्रहण; गाठला साडेसहा वर्षांतील नीचांकी विकासदर\nतुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा एखादा लहानसा उद्योग असेल. तुम्हाला आता सावधपणे पावलं टाकावी लागतील. कारण, कधी तुमच्या हातातली...\nपाकिस्तानकडून दोन हजारांच्या बनावट नोटांची निर्मिती भारतीय सुरक्षायंत्रणेसमोर नवं आव्हान\nजम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान भारताविरोधात कट कारस्थान रचू लागलाय. एकीकडे दहशतवाद्यांमार्फत हल्ला करायचा आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/rohit-pawar-ram-shinde-karjat-vidhansabha/", "date_download": "2019-10-22T21:51:20Z", "digest": "sha1:N3GSWK2E2TC24XASQJVU3DIV3MUL7XKN", "length": 10685, "nlines": 159, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "रोहित पवारांचा मास्टरस्ट्रोक, राम शिंदेंच्या पीए सह ‘या’ भाजप नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश – Hello Maharashtra", "raw_content": "\nरोहित पवारांचा मास्टरस्ट्रोक, राम शिंदेंच्या पीए सह ‘या’ भाजप नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश\nरोहित पवारांचा मास्टरस्ट्रोक, राम शिंदेंच्या पीए सह ‘या’ भाजप नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश\nअहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मास्टरस्ट्रोक खेळलाय. कर्जतचे पालकमंत्री आमदार राम शिंदे यांच्या पीए ने राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राम शिंदेंना मोठा धक्का बसलाय.\nपवार हे कर्जत विधानसनभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवत आहेत. त्याअनुषंगाने पवार यांनी मतदार संघात जोरदार फिल्डिंग लावल्याचं बोललं जातंय. सोमवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्धार मेळाव्यात भाजपच्या अनेक पदाधिकारर्यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं शिंदे यांना मोठा धक्का बसलाय.\nपंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे व पालकमंत्री राम शिंदे यांचे पीए अशोक धेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोमवारी जाहीर प्रवेश केला. तसेच पंं.स. उपसभापती राजश्री मोरे, अशोक धेंडे, अहल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे, देवदैठणचे सरपंच अनिल भोरे, भाजप किसान सेलचे अध्यक्ष संतोष कात्रजकर, कुसडगावचे ग्रामपंचायत सदस्य राम गंभिरे, भाजप वारकरी सेलचे तालुकाध्यक्ष अमृत महाराज डुचे यांचा समावेश आहे.\nदिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइ��� करा. Facebook Page लाईक करा.\nइतर महत्वाच्या बातम्या –\nकर्जत जामखेड : हा व्यक्ती अपक्ष उभारल्यास रोहित पवार निवडणूक जिंकण्याची शक्यता\nअपक्ष रोहित पवारांचा अर्ज छाननीत बाद\nरस्त्यांची कामे करणे म्हणजे विकास नव्हे ; रोहित पवारांचा राम…\nकर्जत जामखेड : रोहित पवारांना धक्का ; राष्ट्रवादीच्या…\nकर्जत जामखेड : हा व्यक्ती अपक्ष उभारल्यास रोहित पवार निवडणूक…\nपवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले\nरोहित पवारांशी खुली चर्चा करण्यास मी तयार आहे – राम शिंदे\nआणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग\nसुजय विखे ,सदाशिव लोखंडेंची खासदारकी जाणार\nराष्ट्रवादीत मला काय मिळाळं ठेंगा; उदयनराजे भोसलेंचा सवाल\nचा मास्टरस्ट्रोक, राम शिंदेंच्या पीए सह ‘या’ भाजप नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश\nप्रणिती शिंदेंकडून आचारसंहिता भंग नरसय्या आडम यांची तक्रार\nअहमदनगरकर्जत विधानसभा मतदार संघनिवडणुकराम शिंदेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीरोहित पवारविधानसभाRam Shinde\nतीन टप्प्यातील ‘एफ.आर.पी’ च्या वक्तव्याबाबत शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तांना विचारला जाब\n‘चव्हाण साहेब झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवा,’ तावडेंचा अशोक चव्हाणांना सल्ला\n‘कमळ’ वाला निवडून आला तर सांगतोच; ईव्हीएम घोळवरून सातारकर संतप्त\nबुलडाणा जिल्ह्यात मतदान गोपनीयतेचा भंग; मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल\nबिगबाॅस फेम अभिजीत बिचुकलेवर गुन्हा दाखल\n‘पांगरा ढोणे’ गावात मतदारांना मनस्ताप; अपुऱ्या व्हीव्हीपॅटमुळे रात्री…\nअनिल गोटेंचा ईव्हीएमच्या गाडयांना पहारा; आपल्या वाहनात…\nसाताऱ्यात मतदानाची सरासरी टक्केवारी निम्म्यापेक्षा कमीच;…\nमत कुणालाही द्या, पण मत द्या – नितीन गडकरी\nसोलापुरात मतदान केंद्रात शिरले पाणी; मतदानावर परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2019-10-22T22:26:33Z", "digest": "sha1:D4WIEIDF3XWEYS6G46Y3E6IGKNPPG6HB", "length": 4652, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मराठी संकेतस्थळे - विकिपीडिया", "raw_content": "\nमुख्य लेख मराठी संकेतस्थळे\nप्रकल्प पान विकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► मराठी ब्लॉगर (६ प)\n\"मराठी संकेतस्थळे\" वर्गातील लेख\nएकूण २२ पैकी खालील २२ पाने या वर्गात आहेत.\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०१० रोजी २१:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA&search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T22:24:37Z", "digest": "sha1:5RNAUBOGC75KSJHF4QX6NL5OPQHK6FMS", "length": 28223, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (22) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (11) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (6) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (2) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove चंद्रपूर filter चंद्रपूर\nअमरावती (11) Apply अमरावती filter\nनिवडणूक (7) Apply निवडणूक filter\nशिवसेना (6) Apply शिवसेना filter\nगडचिरोली (5) Apply गडचिरोली filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (5) Apply मुख्यमंत्री filter\nकाँग्रेस (4) Apply काँग्रेस filter\nखासदार (4) Apply खासदार filter\nजिल्हा परिषद (4) Apply जिल्हा परिषद filter\nकॉंग्रेस (3) Apply कॉंग्रेस filter\nकोल्हापूर (3) Apply कोल्हापूर filter\nचंद्रशेखर बावनकुळे (3) Apply चंद्रशेखर बावनकुळे filter\nदेवेंद्र फडणवीस (3) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनगरपालिका (3) Apply नगरपालिका filter\nनरेंद्र मोदी (3) Apply नरेंद्र मोदी filter\nनितीन गडकरी (3) Apply नितीन गडकरी filter\nरामटेक (3) Apply रामटेक filter\nलोकसभा (3) Apply लोकसभा filter\nलोकसभा मतदारसंघ (3) Apply लोकसभा मतदारसंघ filter\nविजय वडेट्टीवार (3) Apply विजय वडेट्टीवार filter\nसुधीर मुनगंटीवार (3) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nआरोग्य (2) Apply आरोग्य filter\nvidhan sabha 2019 : विदर्भात 62 मतदारसंघासाठी 755 उमेदवार रिंगणात\nनागपूर : विदर्भातील जनता उद्या सोमवारी राज्य विधानसभेचा आपला आमदार निवडण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावणार आहे. विदर्भातील 11 जिल्ह्���ांमधील 62 मतदारसंघांतील निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण 755 उमेदवारांचे भवितव्य उद्या मतयंत्रात बंदिस्त होईल. यातील 367 उमेदवार पश्चिम विदर्भातील पाच...\n सत्ताधाऱ्यांच्या जाहीरनाम्यात पर्यावरणाला बगल\nनागपूर :विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व शिवसेनेने वेगवेगळे जाहीरनामे प्रकाशित केले. परंतु, राज्यातील पर्यावरणाबाबत उभय पक्षांच्या जाहीरनाम्यात दुर्लक्ष करण्यात आल्याने पर्यावरणवाद्यांत नाराजीचा सूर आहे. राज्यातील 18 शहरे प्रदूषित असून, जाहीरनाम्यात प्रदूषणमुक्तीबाबत कुठल्याही...\nविकास करणाऱ्यालाच मतदार निवडतात : पंतप्रधान\nसाकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...\nvidhan sabha 2019 : प्रत्येक तालुक्यात टेक्स्टाइल क्लस्टर देऊ : नितीन गडकरी\nहिंगणघाट (वर्धा) : ग्रामीण शेती आणि अतिदुर्गम भाग हा मागील 70 वर्षांत दुर्लक्षित राहिला. मागील पाच वर्षांपासून आम्ही धोरणात्मक निर्णय घेणे सुरू केले आहे. ग्रामीण भागात 13 सोलर टेक्स्टाइल क्लस्टर दिलेत. येणाऱ्या काळात प्रत्येक कापूस उत्पादक तालुक्यात सोलर टेक्स्टाइल क्लस्टर देऊ, असे आश्वासन...\nनागपूर : भाजपची पहिली यादी जाहीर होताच विदर्भात इच्छुकांसह शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेकांनी यादीवर आक्षेप घेत बंडखोरीची भाषा सुरू केली आहे. विशेषतः पहिल्या यादीत सुधाकर कोहळे व राजू तोडसाम या दोन विद्यमान आमदारांची तिकिटे कापली आहेत. त्यांनी बंडखोरीचे संकेत दिले...\nभाजपचे विदर्भातील 38 उमेदवार घोषित; शिवसेनेला फक्त 12 जागा\nनागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना महायुतीचे जागावाटप अखेर झाले असून विदर्भातल्या 62 पैकी फक्त 12 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. भाजपने आज घोषित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत विदर्भातील 38 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) व...\nपूरपरिस्थितीत अंगणवाडी आहारासाठी निविदा\nनागपूर : राज्यात पूरपरिस्थिती असताना महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडींना नाश्ता व गरम आहाराच्या पुरवठ्यासाठी बचतगटांकडून निविदा मागविल्याने गावखेड्यातील बचतगटांना यात सहभागी होता आले नाही. अशा परिस्थितीत निविदा काढण्यामागचे नेमके कारण काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 9...\nelection results : केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या चंद्रापूर मतदारसंघात काय होणार\nनागपूर : चंद्रपूर : भाजपचे हंसराज अहीर 1316 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात बाळू धानेरकर पिछाडीवर आहेत. पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला...\nloksabha 2019 : विदर्भातील सात मतदारसंघांत आज मतदान : गडकरी, अहीर, ठाकरे यांच्यासह 116 उमेदवार रिंगणात\nनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत गुरुवारी (ता. 11) मतदान होणार आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे. गुरुवारी पार पडणाऱ्या मतदानावर केंद्रातील भाजपचे...\nloksabha 2019 : विदर्भात बहुरंगी लढतींची शक्यता कमीच\nनागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18...\n25 वर्षांनंतर ब्रह्मपुरीत कॉंग्रेसची सत्ता\nनागपूर - विदर्भातील एका नगरपंचायतीसह दोन नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. ब्रह्मपुरी येथे तब्बल 25 वर्षांनंतर भाजपला धूळ चारत कॉंग्रेसचे नगराध्यक्ष विजयी झाले. तर, नेर पालिकेत शिवसेना व मौदा नगरपंचायतीत भाजपचे नगराध्यक्ष निवडून...\nमुंबई - निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून जातीय विद्वेष पसवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या हिंसेंचा मुकाबला अहिंसेने करेल आणि सामाजिक शांतता, सलोखा व बंधुत्वाची भावना कायम राखण्याची जबाबदारी पार पाडेल असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण...\nमुनगंटीवार यां���े समर्थक कोंडबत्तुलवार यांचा अपघातात मृत्यू\nगडचिरोली - भाजप सोशल मिडीया सेलचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे समर्थक अमोल कोंडबत्तुलवार यांचा आज (शनिवार) पहाटे कार अपघातात मृत्यू झाला. चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भुयार जवळ आज पहाटे हा अपघात झाला. कोंडबत्तुलवार यांच्या कारला (एमएच...\nविदर्भात भाजपची यशाची कमान कायम\nनागपूर - अमरावती जिल्ह्यातील धारणी पंचायत समिती व चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये यश संपादन करून भाजपने विदर्भातील यशाची कमान कायम ठेवली. नागभीड नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदी भाजपचे उमाजी हिरे निवडून आले. त्यांनी कॉंग्रेसचे नारायण रंदये यांचा पराभव केला....\nनागभीड, धारणीमध्ये कमळ फुलले\nनागपूर - अमरावती जिल्ह्यातील धारणी पंचायत समिती व चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये यश संपादन करून भाजपने विदर्भातील यशाची कमान कायम ठेवली. नागभीड नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदी भाजपचे उमाजी हिरे निवडून आले. त्यांनी कॉंग्रेसचे नारायण रंदये यांचा पराभव केला....\nविदर्भात फडकले काळे झेंडे\nनागपूर - स्वतंत्र विदर्भाकरिता निवडणूकपूर्व मतांचा जोगवा मागून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या भूमिकेविरुद्ध विदर्भवाद्यांनी आज, सोमवारी महाराष्ट्रदिनी \"काळा दिन' पाळला. विदर्भात ठिकठिकाणी आंदोलन करून वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. काळे झेंडे फडकविण्यात आले. यवतमाळ...\nअध्यक्षपदाच्या निवडणुकीत धोरणांना सोडून युती\nनागपूर - विदर्भातील सहा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीमध्ये भाजपचा वरचष्मा राहिला आहे. चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली आणि वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने अध्यक्ष निवडून आला आहे. तर अमरावती येथे कॉंग्रेसने शिवसेनेचा टेकू...\nअध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक\nनागपूर - अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा परिषदेसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी उद्या, मंगळवारी निवडणूक होत आहे. वर्धा आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत असले तरी अमरावती, यवत���ाळ आणि गडचिरोली जिल्हा...\nपंचायत समित्यांवरही भाजपचा वरचष्मा\nविदर्भातील ७४ पैकी ३२ जागी भाजपचे सभापती - दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस नागपूर - मंगळवारी (ता. १४) पार पडलेल्या पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपने अपेक्षेप्रमाणे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती व बुलडाणा येथील एकूण ७४ पैकी ३२ पंचायत समित्यांवर झेंडा...\nमाओवाद्यांचा विरोध झुगारून गडचिरोलीत दिसला उत्साह\nनागपूर : विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान तुरळक घटना वगळता शांततेत पार पडले. जिल्हा परिषदेच्या 256 गटांसाठी व 512 गणांसाठी आज मतदान झाले. यवतमाळ जिल्ह्यात दोन ठिकाणी, तर चंद्रपूर जिल्ह्यात एका ठिकाणी मारहाणीच्या घटना झाल्यात. गडचिरोली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Adevendra%2520fadnavis&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Asharad%2520pawar&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&search_api_views_fulltext=devendra%20fadnavis", "date_download": "2019-10-22T22:11:51Z", "digest": "sha1:B6JOYM3LHB34LUIUF25UFNPUU3UVZ5QG", "length": 23906, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (15) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (15) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (3) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove कोल्हापूर filter कोल्हापूर\nशरद पवार (12) Apply शरद पवार filter\nदेवेंद्र फडणवीस (11) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमुख्यमंत्री (11) Apply मुख्यमंत्री filter\nकाँग्रेस (6) Apply काँग्रेस filter\nचंद्रकांत पाटील (6) Apply चंद्रकांत पाटील filter\nखासदार (5) Apply खास���ार filter\nनिवडणूक (5) Apply निवडणूक filter\nपत्रकार (5) Apply पत्रकार filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nलोकसभा (5) Apply लोकसभा filter\nबारामती (4) Apply बारामती filter\nसोलापूर (4) Apply सोलापूर filter\nदिल्ली (3) Apply दिल्ली filter\nधनंजय महाडिक (3) Apply धनंजय महाडिक filter\nनरेंद्र मोदी (3) Apply नरेंद्र मोदी filter\nसांगली (3) Apply सांगली filter\nvidhan sabha 2019 : ‘विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणले’ - देवेंद्र फडणवीस\nविधानसभा 2019 : जनतेचे जीवनमान उंचावत अगदी शेवटच्या माणसाच्या जगण्यात परिवर्तन करणारे निर्णय आम्ही राबवतोय. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शाश्वत सिंचनाची, एक कोटी युवकांना रोजगाराची, मालकीहक्काच्या घरात पेयजल पोचवण्याची हमी देणाऱ्या भाजप-शिवसेना महायुती सरकारला महाराष्ट्र पुन्हा एकदा दोनतृतीयांश...\nvidhan sabha 2019 : राज्यात निवडणूक प्रचाराला रंग चढला\nविधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. युतीचे...\nशरद पवार म्हणाले, ‘अभी तो मैं जवान हूँ\nकोल्हापूर - राज्यातील जनतेने मला १४ वेळा निवडून दिले. सात वेळा विधानसभा, तर सातवेळा लोकसभेत गेलो. चार वेळा मुख्यमंत्री केले. देशाचा कृषिमंत्री, अन्नमंत्री, संरक्षणमंत्री केले. महाराष्ट्रानं मला सगळं दिलंय. त्यामुळेच आता महाराष्ट्र चुकीच्या हातातून काढून घेणे ही माझी जबादारी आहे. राज्यातील युतीचे...\nविधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजप सुरक्षित आहे. अशा वेळी जुळवून घ्यायचे की दोन हात करायचे, एवढेच शिवसेनेच्या हाती आहे. तेव्हा जागा पदरात पाडून घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतील; पण तुटेस्तोवर न ताणता नंतर सोडून देतील. शिवसेनेच्या अन् ठाकरे घराण्याच्या भविष्यासाठी तेच हिताचे आहे. ‘मी...\nधनंजय महाडिकांचे ठरलं; ‘ताराराणी’ सह युवाशक्तीही होणार भाजपमध्ये विसर्जित\nकोल्हापूर - आज-उद्या करत लांबलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला असून, ५ सप्टेंबरला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. श्री. महाडिक यांनीच आज या...\nपंतप्रधानांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे 'हे\" माजी खासदार होणार भाजपवासी\nकोल्हापूर - सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. महाडिक यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. श्री. महाडिक यांचा भाजप प्रवेश झाल्यास हा राष्ट्रवादीला पश्चिम...\nकोल्हापुरात राष्ट्रवादीला धक्का; धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर\nकोल्हापूर - लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसह कॉंग्रेसच्या नेत्यांनी सहकार्य न केल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक हेही भाजपत जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. यासंदर्भातील महाडिक यांच्या हालचालीही वाढल्या असून, भाजपची मोठी जबाबदारी त्यांच्यावर...\nपुरग्रस्त भागाच्या उपाययोजनांवर मुख्यमंत्री व शरद पवारांंमध्ये चर्चा\nमुंबई : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात पुराने थैमान घातल्यानंतर आता उपाययोजनांवर भर देण्यासाठी सरकार व इतर राजकिय पक्ष सरसावले आहेत. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात अनुभव असणारे नेते शरद पवार यांनी या पुरग्रस्त भागात तळ ठोकून पुरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आता राज्य सरकारला...\nसंध्यादेवी कुपेकरांचं ठरलं, राष्ट्रवादी सोडणार\nकोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात जाण्याचे राज्यातील लोण कोल्हापुरातही पसरण्याची शक्यता असून, चंदगडच्या ‘राष्ट्रवादी’च्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांचंही राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचं ठरलं आहे. येत्या १० ऑगस्टपर्यंत कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात येईल...\nधनगर आरक्षण : पंढरपूरमधील मेळाव्यास 'या' नेत्यांची उपस्थिती\nकोल्हापूर - \"धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्याबाबत मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. त्यांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे. या विरोधात धनगर समाजात असंतोष असून येणाऱ्या निवडणूकीत त्यांना धडा शिकवावा लागेल. त्यासाठी येत्या 11 ऑगस्टला धनगर समाजाच्या राज्यस्तरीय मेळावा पंढरपूरमध्ये होणार आहे. यात...\nelection results : बारामतीत सुळे जिंकल्याने देशातील इव्हीएम बरोबरच - चंद्रकां��� पाटील\nकोल्हापूर - बारामतीमध्ये जरा गणित चुकले; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी हुरहूर होती. त्यांच्या मनातील हुरहुर हाच आमचा विजय आहे. राजू शेट्टींचा पराभव हा त्यांच्या उद्दामपणामुळे झाला आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांना मिळालेले मताधिक्य...\nचंद्रकांतदादा हिंमत असेल तर चौकात या...\nकोल्हापूर - भाजप हमसे डरती है.. पोलिस को आगे करती है... चौकीदार चोर है..., चंद्रकांतदादा हिंमत असेल तर चौकात या..., अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे, सोलापूर, सातारा, कऱ्हाड, बीड, बारामती तसेच येथील महिला कार्यकर्त्यांनी ताराराणी चौकात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना जाहीर...\nगुद्दे आहेत, चिमटे आहेत, आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत; पण लोकसभेची निवडणूक अजून मुद्द्यावर आलेली नाही. गेल्यावेळी मुद्दा होता जिल्ह्यातील दुष्काळ, विकासाचा बॅकलॉक, उद्योग, रोजगार आणि रेल्वे, महामार्ग असे पायाभूत सुविधांचे विषय होते. पतंगराव कदम आणि आर. आर. पाटील हे नेते गेल्यावेळी प्रचारात असतानाही...\nलातूरचा रेणा साखर कारखाना सर्वोत्कृष्ट\nपुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख दोन लाख ५१ हजार रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख दोन लाख 51 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत��काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8&f%5B1%5D=field_site_section_tags%3A122&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Ancp&search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T21:44:17Z", "digest": "sha1:PHAPMZ7H5URLAUPSK2HZWYNE3TRJSTLO", "length": 3755, "nlines": 99, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove बातम्या filter बातम्या\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove प्रमोद%20महाजन filter प्रमोद%20महाजन\nखासदार (1) Apply खासदार filter\nगुजरात (1) Apply गुजरात filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nमेधा%20पाटकर (1) Apply मेधा%20पाटकर filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nकिरीट सोमय्या यांच्या विरोधात संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय\nमुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसने हळूहळू आपले उमेदवार निश्चित करायला सुरवात केली असून राष्ट्रवादीने ईशान्य मुंबईमध्ये किरीट सोमय्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Abandh&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Amaratha&search_api_views_fulltext=bandh", "date_download": "2019-10-22T21:54:21Z", "digest": "sha1:WQDKZ7KEYQCYL3OTVNHQFEDA5CZQCNR7", "length": 5537, "nlines": 117, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nसरकारनामा (3) Apply सरकारनामा filter\n(-) Remove पत्रकार filter पत्रकार\nआरक्षण (2) Apply आरक्षण filter\nमराठा%20आरक्षण (2) Apply मराठा%20आरक्षण filter\nमराठा%20समाज (2) Apply मराठा%20समाज filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nआ��दोलन (1) Apply आंदोलन filter\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nनवी%20मुंबई (1) Apply नवी%20मुंबई filter\nमध्य%20प्रदेश (1) Apply मध्य%20प्रदेश filter\nमहाराष्ट्र%20बंद (1) Apply महाराष्ट्र%20बंद filter\nसंघटना (1) Apply संघटना filter\nऔरंगाबादेतून 9 आॅगस्ट 2016 रोजी सुरु झाला एल्गार\nऔरंगाबाद : मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरू केलेल्या मोर्चाला गुरुवारी (ता. नऊ) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. ऐतिहासिक क्रांती...\n#मराठाक्रांतीमोर्चा : मराठा आरक्षणासाठी आज महाराष्ट्र बंद\nऔरंगाबाद, मुंबई - मराठा आरक्षणासाठी आज (गुरुवार) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. अहिंसक, असहकाराने आंदोलन करण्यावर शिक्...\nमुंबईतील बंदवर मराठा क्रांती ठोक मोर्चकडून मोठी घोषणा\nVideo of मुंबईतील बंदवर मराठा क्रांती ठोक मोर्चकडून मोठी घोषणा\nमुंबईतील बंदवर मराठा क्रांती ठोक मोर्चकडून मोठी घोषणा..\nमुंबईतील बंदवर मराठा क्रांती ठोक मोर्चकडून मोठी घोषणा.. मराठा क्रांती सकल मोर्चाकडून मुंबई बंद स्थगित.. मराठा मोर्चा आयोजकांची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/cricket-news/india-declared-innings-by-scoring-601-wickets-for-five/articleshow/71540213.cms", "date_download": "2019-10-22T23:11:47Z", "digest": "sha1:KNXUCOZMVAPULXYRRFJIBU22OT6Y4OQP", "length": 15811, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "India vs South Africa Match Score: INDvSA: भारताचा ६०१ धावांवर डाव घोषित - India Declared Innings By Scoring 601 Wickets For Five | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nINDvSA: भारताचा ६०१ धावांवर डाव घोषित\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या द्विशतकीय खेळीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धावांचा डोंगर रचला. विराट कोहलीच्या २५४ धावा आणि रवींद्र जाडेजाच्या ९१ धावांच्या जोरावर भारताने ५ बाद ६०१ धावांवर आपला डाव घोषित केला आहे.\nINDvSA: भारताचा ६०१ धावांवर डाव घोषित\nपुणेः भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या द्विशतकीय खेळीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धावांचा डोंगर रचला. विराट कोहलीच्या २५४ धावा आणि रवींद्र जाडेजाच्या ९१ धावांच्या जोरावर भारताने ५ बाद ६०१ धावांवर आपला डाव घोषित केला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यात खेळवला जात आहे. एमसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात दिवा���ीपूर्वीच कर्णधार विराट कोहलीने धमाकेदार 'फटके'बाजी केली.\nIND x SA: कसोटी सामन्याचे Live स्कोअरकार्ड\nतीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यात खेळवला जात आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आक्रमक फलंदाजी करीत ५ बाद ६०१ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव घोषित केला. विराट कोहलीने नाबाद २५४ धावा केल्या. विराटची ही आतापर्यंतची वैयक्तिक सर्वश्रेष्ठ धावसंख्या ठरली. रवींद्र जाडेजाने ९१ धावांची जबरदस्त खेळी केली. सलमालीला आलेल्या फलंदाज मयांक अग्रवालनेही १९५ चेंडूत आपले शतक झळकाले. त्याने १०८ धावा केल्या, तर पुजाराने ११२ चेंडूचा सामना करीत ५८ धावा केल्या. यावेळी त्याने ९ चौकार ठोकले. कर्णधार विराट कोहलीने कसोटी कारकीर्दमधील सातवे द्विशतक ठोकले. कर्णधार म्हणून सर्वाधिक सात ठोकण्याचा विक्रमही विराटने आपल्या नावावर केला आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा दुसऱ्या नंबरवर आहे. लाराने ५ द्वीशतक शतक ठोकले आहेत. विराटचे हे कसोटी कारकिर्दीतील २६ शतक ठरले. ८१ व्या कसोटी सामन्यात १३८ व्या डावात विराटने २६ वे शतक ठोकले. सर्वात कमी डावात २६ शतके करण्याच्या यादीत विराट आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. सचिन तेंडुलकरने १३६ डावात २६ शतके ठोकली होती. तर सुनील गावस्करने १४४ डावात २६ शतके केली आहेत.\nविराट, मयांककडून 'रन बरसे'...सचिनचा स्तुतीवर्षाव\nमयांक अग्रवालने दुसऱ्या कसोटीतही शतक ठोकले. मयांक अग्रवालचे कसोटीतील हे दुसरे शतक आहे. मयांक अग्रवालने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०८ धावांची खेळी केली. यावेली त्याने १६ चौकार आणि २ षटकार ठोकले. मयांक अग्रवालचा भारतातील हा दुसरा कसोटी सामना आहे. मयांक अग्रवालने विशाखापट्टणममध्ये खेळल्या कसोटी सामन्यात पहिले शतक ठोकले होते. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची चौफेर धुलाई करीत मयांक आपले दुहेरी शतक झळकावण्यात यशस्वी ठरला होता. मयांकने पहिल्या कसोटीत २१५ धावांची खेळी केली होती. यावेळी त्याने २३ चौकार आणि ६ उत्तुंग षटकार ठोकले होते.\nशतक, दीडशतक, द्विशतक... विराटनं रचल्या विक्रमांच्या राशी\nपुणे कसोटी: विराटचं शतक, पॉन्टिंगशी बरोबरी\nमयांक अग्रवालनं सेहवागशी केली बरोबरी\nपुणे कसोटी: मयांक अग्रवालचं खणखणीत शतक\n रांची कसोटीत नाणेफेक करायला तीन कर्णधार\nरोहित शर्मानं 'माळ' लावली; एकाच कसोटी मालिकेत तिसरं शतक\nसचिन, लारा पुन्हा मैदान गाजवणार\n; युवराजला गांगुलीचे उत्तर\nसौरव गांगुली रवी शास्त्रींबाबत 'असे' बोलल्यानंतर क्रिकेटविश्वात रंगली चर्चा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\n'आयसीएफ' चषक कॅरम स्पर्धा पुण्यातम टा\nफेडररचा १५००व्या सामन्यात विजय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nINDvSA: भारताचा ६०१ धावांवर डाव घोषित...\nविराट, मयांककडून 'रन बरसे'...सचिनचा स्तुतीवर्षाव...\nविराट कोहलीचं पुणे कसोटीत दमदार शतक; पॉन्टिंगशी बरोबरी...\nमैदानावर पाय ठेवताच विराटनं केला 'हा' विक्रम...\nINDvsSA: पहिला दिवसअखेर भारत २७३/३...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.rayhaber.com/e/roketsan/", "date_download": "2019-10-22T21:36:27Z", "digest": "sha1:RPEKHC27MGKCVNC2H67MGN5ZUFWCBFWJ", "length": 44367, "nlines": 498, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "Roketsan Arsiv - RayHaber", "raw_content": "\nरेल्वे लाइन बांधकाम निविदा\nरेल्वे पुरवठा बांधकाम निविदा\nहाय स्पीड रेल्वे लिलाव\nलाइट रेल ट्रान्झिट सिस्टीम (LRT) लिलाव\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[21 / 10 / 2019] डेनिझली केबल कार आणि बाबा पठार एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्सने दशलक्षाहून अधिक पाहुण्यांना होस्ट केले\t20 डेनिझली\n[21 / 10 / 2019] आयलँड एक्स्प्रेस ट्रेनचे वेळापत्रक डिसेंबरमध्ये वाढविण्यासाठी एक्सएनयूएमएक्स\t34 इस्तंबूल\n[21 / 10 / 2019] हयदारपाण संपूर्ण आहे, बेकायदेशीर निविदा देण्यासाठी त्याग केला जाऊ शकत नाही\t34 इस्तंबूल\n[21 / 10 / 2019] Bबीबी, हयदरपासा आणि सिरकेसी स्टेशन निविदा अर्ज\t34 इस्तंबूल\n[21 / 10 / 2019] बुर्सा येनीहिर हाय स्पीड ट्रेन प्रकल्प एक्सएनयूएमएक्स येथे पूर्ण केला जाईल\t16 बर्सा\n[21 / 10 / 2019] अडाणा गझियान्टेप हाय स्पीड रेल्वे बांधकाम प्रगतीपथावर आहे\t01 अदाना\n[21 / 10 / 2019] कोन्या करमण हाय स्पीड ट्रेन सिग्नलीकरण काम एक्सएनयूएमएक्स येथे पूर्ण केले जाईल\t42 कोन्या\n[21 / 10 / 2019] Halkalı एक्सएनयूएमएक्स येथे पूर्ण करण्यासाठी कपुकुले हाय स्पीड ट्रेन प्रकल्प\t22 एडिने\n[21 / 10 / 2019] रेल्वे नेटवर्क देश व्यापेल, अंतर कमी करेल\tएक्सएमएक्स अंकारा\n[21 / 10 / 2019] हयदारपाना ट्रेन स्टेशनचा इतिहास, बांधकाम कथा आणि हैदर बाबा थडगे\t34 इस्तंबूल\nआम्ही देशांतर्गत आणि राष्ट्रीय ब्रांड उत्पादने का तयार केली पाहिजेत\n16 / 10 / 2019 लेव्हेंट एल्मास्टस 0\nतुर्की, दहशतवादी बुधवारी सीरिया उत्तर साफ करण्यासाठी गेल्या शांती ऑपरेशन वसंत ऋतु सुरू. अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये कर्मचारी आर्थिक झीज देश, सलग ते तुर्की हात निर्यात बंद केली आहे. प्रथम, फॅ-35 पासून अमेरिका, तुर्की विमान कार्यक्रम [अधिक ...]\nबीएमसीकडून संरक्षण उद्योगासाठी सामरिक सहकार\n02 / 05 / 2019 लेव्हेंट एल्मास्टस 0\nमुंबई महापालिकेनं 2019 सामान्य IDEF, Aselsan, Roketsan, संरक्षण उद्योग अध्यक्ष प्रा MKEK आणि Havelser प्रचंड उत्पादन तुर्की पहिल्या टाकी आलताय उपकंाटदार डॉ त्याने इस्लाम डेमिरशी करार केला. मुंबई महापालिकेनं, 2019 सामान्य IDEF, तुर्की च्या पहिल्या [अधिक ...]\nबुर्स येथील उद्योगपतींसह संरक्षण उद्योग देवी एस्सेलन यांची भेट घेतली\n30 / 10 / 2018 लेव्हेंट एल्मास्टस 0\nवाणिज्य आणि उद्योग बर्सा चेंबर, तुर्की च्या एकत्र ASELSAN बर्सा व्यवसाय प्रतिनिधी उद्दिष्टे संरक्षण उद्योगात अग्रेसर कंपन्या जमवाजमव पाठिंबा देणे संरक्षण उद्योग सुरू केले परदेशी आणि राष्ट्रीयीकरण आणले. बीटीएसओ, राष्ट्रीय आणि स्थानिक संरक्षण [अधिक ...]\n28 / 10 / 2018 लेव्हेंट एल्मास्टस TÜDEMSAŞ मूल्यांकन करणे yorumlar kapalı\nटर्कीच्या सशस्त्र बळकटीवर कायद्याच्या दुरुस्तीच्या समर्थनार्थ तुर्कीच्या ग्रँड नॅशनल असेंब्ली येथे झालेल्या भाषणात राष्ट्रवादी आंदोलन पक्ष (एमएचपी) शिवस उपाध्यक्ष अहमेट ओझरेक यांनी सांगितले. आम्ही तुर्कीच्या सशस्त्र दल फाऊंडेशनवर कायद्यातील दुरुस्तीचे समर्थन करतो \" [अधिक ...]\nराज्यपाल बाल्कनलिओओग्लू यांनी तुवासास येथे आयोजित इफ्तार कार्यक्र���ात भाग घेतला\nSakarya राज्यपाल इरफान Balkanlıoğlu, तुर्की वॅगन उद्योग Inc. (TÜVASAŞ) सामान्य संचालनालय आयोजित iftar कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम तुवाससच्या सुविधांसह कुरान आणि प्रार्थना व गव्हर्नर बाल्कनलिओओगुलू यांच्या आवाजात सुरु झाला; गॅरिसन आणि ब्रिगेड कमांडर पी. आल्ब. मुस्तफा [अधिक ...]\nराष्ट्रीय प्रकल्पांच्या नेत्या बनण्यावर बर्सचा पुढाकार\nतुर्की सशस्त्र सेना फाउंडेशन हवाई इलेक्ट्रॉनिक्स उद्योग (HAVELSAN) व्यवसाय भागीदार आणि पुरवठादार व्यवस्थापन व्यवस्थापक Yavuz Ekinci \"निसर्ग प्रकल्प कंपनी मध्ये एक नवे पर्व, आम्ही त्यांच्या उत्पादने पुढचा येतात कंपनी मध्ये चालू करण्याची योजना आखत. आम्ही या दिशेने पाऊल उचलू [अधिक ...]\nओएसटीआयएम रेल्वेला समर्थन देतो\nओएसटीआयएम रेल्वेला पाठिंबा देतोः अंकारा मधील उद्योगांपैकी एक म्हणजे ओएसटीआयएम ऑर्गनाइज्ड इंडस्ट्रियल झोन असून दहा लाख चौरस मीटरच्या 5 वर बांधलेला आहे. या क्षेत्रात 5000 कार्यस्थळ सुमारे 50.000 लोकांना ब्रेड दरवाजे प्रदान करते. महिन्याच्या मुलाखतीचा या महिन्याचा पाहुणे [अधिक ...]\nअॅरस-हॅव्हल्सन गुस्लु बिझिनेस इकोसिस्टम आणि स्ट्रॅटेजी इकोमेन्ट्री कंट्रीब्युशन इन स्ट्रिंग कॉपरेशन\nअॅरस-हेव्हल्सन \"व्यवसायातील पारिस्थितिक तंत्रज्ञानातील मजबूत सहकार्याने आणि वाढत्या घरगुती योगदान\" मीटिंग: बैठकीच्या उद्घाटन भाषणात विज्ञान, उद्योग आणि तंत्रज्ञानाचे मंत्री श्री. फिक्री इसिक यांनी महत्वाचे संदेश दिले. संपूर्ण जग डोळे मध्ये तुर्की आणि सर्वात महत्वाचे [अधिक ...]\nहॅव्हेल्सनने रेल्वेमार्ग (फोटो गॅलरी)\nहॅव्हेल्सनने रेल्वेमार्गांसाठी एक मोठा पाऊल उचलला: गुक्लु बिझिनेस इकोसिस्टम स्ट्रॉंग कॉऑपरेशन अँड इंक्रिजिंग डोमेस्टिक कंट्रीब्यूशन ड्यूझलेन यांनी रिक्सोस हॉटेलमध्ये हॅव्हेल्सन द्वारा आयोजित केले, तसेच एसएमई सदस्यांसह सहकार्याने विकास करुन घरगुती आणि राष्ट्रीय उत्पादन एकत्रित केले. [अधिक ...]\nइझीरचे ट्रॅम प्रकल्प इझीर फर्ममध्ये योगदान देईल\nकारण İzmirin ट्राम प्रकल्प इज़्मिर कंपनी मध्ये घालतील: उद्योग एजियन प्रदेश चेंबर (EBSO) अध्यक्ष समाप्तकर्ता Yorgancılar, तो इज़्मिर मध्ये ट्राम प्रकल्प İzmirli कंपनी योगदान देण्यासाठी क्लस्टर तयार आहे. गुणवत्ता आणि izmirli औद्योगिक उत्पादन [अधिक ...]\nआजचा इतिहास: एक्सएनयूएमएक्स ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स काहरमनमाराझ टर्कोओलु\nतुर्की पहिले खाजगी स्थानिक आणि राष्ट्रीय डिझेल इंजिन फॅक्टरी 'Yavuz इंजिन'\nडेनिझली केबल कार आणि बाबा पठार एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्सने दशलक्षाहून अधिक पाहुण्यांना होस्ट केले\nअंकारा ट्राफिक कनेक्शन रोडसह आराम\nइलिमटेप रोडचे नूतनीकरण केले जात आहे\nबीजिंग झांगजियाकौ हाय स्पीड लाइन स्पीड रेकॉर्ड\nआयलँड एक्स्प्रेस ट्रेनचे वेळापत्रक डिसेंबरमध्ये वाढविण्यासाठी एक्सएनयूएमएक्स\nहयदारपाण संपूर्ण आहे, बेकायदेशीर निविदा देण्यासाठी त्याग केला जाऊ शकत नाही\nBबीबी, हयदरपासा आणि सिरकेसी स्टेशन निविदा अर्ज\nबुर्सा येनीहिर हाय स्पीड ट्रेन प्रकल्प एक्सएनयूएमएक्स येथे पूर्ण केला जाईल\nअडाणा गझियान्टेप हाय स्पीड रेल्वे बांधकाम प्रगतीपथावर आहे\nकोन्या करमण हाय स्पीड ट्रेन सिग्नलीकरण काम एक्सएनयूएमएक्स येथे पूर्ण केले जाईल\nHalkalı एक्सएनयूएमएक्स येथे पूर्ण करण्यासाठी कपुकुले हाय स्पीड ट्रेन प्रकल्प\nरेल्वे नेटवर्क देश व्यापेल, अंतर कमी करेल\nहयदारपाना ट्रेन स्टेशनचा इतिहास, बांधकाम कथा आणि हैदर बाबा थडगे\nरेड क्रिसेंट प्रदेशात आकर्षक परिवर्तन\nअंकारा सबवेमध्ये रेल्सचे नूतनीकरण करणे\nअंकारा सबवे येथे एक्स-रे कालावधी सुरू होतो\nबॅटमॅन डायबकर लाइन वर मशिनिस्टसाठी रेलबस प्रशिक्षण\nअध्यक्ष झोरूलुओलू: 'आम्ही ट्रॅबझोनमधील केबल कारचा विचार करीत नाही'\nगिब्जमधील एक्सएनयूएमएक्स स्टोरी कार पार्कची बाह्य चित्रकला आहे\nकोकाली इंटरसिटी बस टर्मिनल ते उर्जा कार्यक्षम प्रकाश\n«\tऑक्टोबर 2019 »\nखरेदी सूचनाः खासगी सुरक्षा सेवांची खरेदी\nनिविदा सूचनाः एंगल मार्गदर्शक प्लेट खरेदी करणे\nप्राप्तीची सूचनाः उलूकला बोअझकप्रि लाइन लाइन किमी एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स ओव्हरपास बांधकाम काम\nखरेदी सूचनाः खासगी सुरक्षा सेवांची खरेदी\nनिविदा सूचनाः एंगल मार्गदर्शक प्लेट खरेदी करणे\nप्राप्तीची सूचनाः उलूकला बोअझकप्रि लाइन लाइन किमी एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स ओव्हरपास बांधकाम काम\nप्राप्तीची सूचनाः गीब्ज केसेकी लाइन सेक्शन सिग्नलिंग अँड कम्युनिकेशन सिस्टम्ससाठी स्पेअर पार्ट्सचा पुरवठा\nनिविदा सूचनाः अभियांत्रिकी सल्लामसलत सेवा मिळेल\nनिविदा सूचना: रेल ग्राइंडिंग Betकमक Çइफतेहान\nनिवि��ा सूचना: लेव्हल क्रॉसिंग गार्ड सेवा प्राप्त केली जाईल\nनिविदा सूचनाः जीएसएम-आर आणि सीटीसी कंट्रोल सेंटर सिस्टमसाठी देखभाल आणि दुरुस्ती सेवा\nनिविदा सूचनाः टीसीडीडी आफ्योंकराइसर कामगार आवास केंद्र अन्न उत्पादन व वितरण सेवा\nप्राप्तीची सूचनाः अग्निशामक सेवा प्राप्त केली जाईल (TÜVASAŞ)\nबायन्डर, टायर, şडमीş स्टेशन रोड्स फेरी वर्क्स टेंडर निकाल\nMirझमीर हार्बर क्वे आणि बॅकफिल फिलिंग्ज\nहयदरपाझ अंकारा लाईन किमी: एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स - एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स ढलान व्यवस्था निविदा निकाला दरम्यान\nगाझरे स्टेशन स्टेशन कम्युटर व हाय स्पीड ट्रेन डेपो कन्स्ट्रक्शन\nइरमक झोंगुलदक मार्गावर रेल्वे अंडरपास पुलाचे बांधकाम\nआजचा इतिहास: एक्सएनयूएमएक्स ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स काहरमनमाराझ टर्कोओलु\nआज इतिहासात: 21 ऑक्टोबर 1897 भारतीय मुस्लिम पत्रकार ...\nआज इतिहासातील: अंकारा विलायत वृत्तपत्रातील एक्सएनयूएमएक्स ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स\nआज इतिहासात: 19 ऑक्टोबर 1898 बगदाद रेल्वे भाडे सवलत तारा\nआज इतिहासात: 18 ऑक्टोबर 1898 इल विहिल्म आणि त्याची पत्नी होहेन्झॉलर्न ...\nयॅन्डेक्सची ड्रायव्हरलेस कार एक्सएनयूएमएक्स कव्हर केले मिलियन किलोमीटर\nबीएमडब्ल्यू मालिका ग्रान कुपन 2 2020 एप्रिल तुर्की मध्ये\nराईज-आर्टविन विमानतळ कन्स्ट्रक्शनसाठी स्यगॅनलर एनाट यांनी फोर्ड ट्रक्सला प्राधान्य दिले आहे\nकॉन्टिनेन्टल सेरेमनिअसली मिसिसिपीमध्ये नवीन टायर फॅक्टरी उघडते\nडासिया डस्टरसाठी नवीन जनरेशन पेट्रोल इंजिन\nमेट्रो इस्तंबूल स्टाफने हरवलेल्या अपंग प्रवाश्याला तिच्या कुटुंबात पुन्हा एकत्र केले\n3. अंकारा एटो कॉन्ग्रेसियममध्ये आंतरराष्ट्रीय मेट्रोरेल फोरम उघडला\nकोन्या मेट्रोच्या निविदेचा निकाल\nएसेनबोगा विमानतळ मेट्रो मार्ग, स्थानके आणि जाहिरात व्हिडिओ\nEsenler बस स्थानकात इमारत इमारत\nएलिफंट हिटिंग इन द ट्रेन\nकोन्या मेट्रोच्या निविदेचा निकाल\nइस्तंबूल मेट्रोसाठी एक्सएनयूएमएक्स मिलियन युरो कर्ज सापडले\nवॉरसॉसाठी एक्सयूएनएक्स वाहन तयार करण्यासाठी हुंडई रोटेम\nओस्मानिया डुझीसीने डुडल माउंटन केबल कार प्रोजेक्ट (विशेष अहवाल) साठी करार केला.\nसीमेन्स आणि stलस्टॉम कंपन्या सैन्यात सामील झाली (विशेष बातमी)\nइस्तंबूल रेल्वे सिस्टम (विशेष अहवाल) स��ठी 120 युनिट मेट्रो वाहन खरेदी निविदा पुरस्कार\nहयदारपाना ट्रेन स्टेशनचा इतिहास, बांधकाम कथा आणि हैदर बाबा थडगे\nरेड क्रिसेंट प्रदेशात आकर्षक परिवर्तन\nकॅनडाचा ऐतिहासिक ब्रॉकविले रेल्वे बोगदा पर्यटनासाठी खुला\nअनाडोलु डीएमयू नॅशनल ट्रेन ने यूक मध्ये चाचणी ड्राइव्ह सुरू केली\nइटलीमधील मिलानमध्ये एक्सपो फेरोव्हेरिया एक्सएनयूएमएक्स फेअर भरला\n'जॉर्डनमध्ये डॉक्युमेंट्स सर्व्ह एक्झिबिशनसह ऐतिहासिक हिजाज रेल्वे\nमेर्सीन मेट्रोसाठी कंपन्यांसह पूर्व-वाटाघाटी\nहाय स्पीड ट्रेन तास\nबुर्सा टीएक्सएनयूएमएक्स ट्राम स्टेशन, नकाशा आणि जाहिरात व्हिडिओ\nमेटर्स ते मेर्सिन कधी मार्सिन मेट्रो लाईन्स कुठे जाईल\nमर्सीन मेट्रो प्रकल्प आणि मर्सीन मेट्रो नकाशा\nकोनिया रेल्वे सिस्टम आणि वाहतूक नकाशा\nजाहिरात आणि शीर्षक बदलावरील नियमनात TÜLOMSAŞ कर्मचारी दुरुस्ती\nरेल्वे क्षेत्रात इथिओपिया सहकार्याचा विकास होईल\nकीवमध्ये रेल्वे क्षेत्रातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय कंपन्या जमल्या\nकायमस्वरूपी कामगार बनवण्यासाठी BUULAŞ 5\nईईटीटीच्या निविदा नसलेल्या वाहन खरेदीच्या दाव्यांना प्रतिसाद\nअंकारा पॉवर प्लांट टीसीडीडीची संख्या बदलत आहे\nपोरसुक प्रवाहावरील पुल पेंटिंग आहेत\nGömeç Dursunlu ब्रिज सेवेत ठेवले\nकंट्री कंट्री आयकॉन प्रोजेक्ट\nएक्सएनयूएमएक्स हाइक टू बॉसफोरस ब्रिज आणि हायवे टोल\nमेलेट ब्रिजला पर्यायी म्हणून बांधलेल्या पुलावर काम सुरु आहे\nएक्सएनयूएमएक्स कॅनाककले ब्रिज प्रदेशास मुद्रांकित करतात\nकेस्किनची तपासणी डीएचएमİ एअर ट्रॅफिक कंट्रोल सेंटरमध्ये करण्यात आली\nUS नंतर तुर्की मध्ये नोंदणी करण्यासाठी लागोपाठ तीन वेळा ट्रॅक अर्ज\nप्रवाशांची लाइन क्रमांक बाहेर विमानतळ नवव्या महिन्यात तुर्की लोकसंख्या उत्तीर्ण\nइस्तंबूल विमानतळ वाचनालय उघडले\nइस्तंबूल विमानतळावर एक्सएनयूएमएक्सहून अधिक हजार लोक वाचकांसह भेटतील\nडीएचएमİ एक्सएनयूएमएक्स मासिक आकडेवारी जाहीर करते\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nध्वजांकित करा / इझमिर - तुर्की\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nHalkalı गेबेझ मार्मारे मॅप स्टॉप आणि इंटीग्रेटेड लाइन्स\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी वेळापत्रक आणि वेळापत्रक\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशनचे नक��शा\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2019\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nइस्तंबूल मेट्रो आणि मेट्रोबस लाईन्स मेट्रोबस स्टेशनस् मेट्रो स्टेशनची नावे\nमरमेअर मोहीम टाईम्स आणि मर्मरे नकाशा\nलेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayakhingane.com/2015/02/", "date_download": "2019-10-22T22:04:00Z", "digest": "sha1:DYQM4OEVTE73XJXXFDWITEFNNOTE7AK4", "length": 24564, "nlines": 137, "source_domain": "vinayakhingane.com", "title": "February 2015 – VinayakHingane", "raw_content": "\nआरोग्य सोप्या भाषेत. Let's simplify health\nसोशल मेडिया आणि वैद्यकीय अफवांचे रान\nसोशल मेडिया आणि स्मार्ट फोन ह्यांमुळे माहितीच्या प्रसारात खूप वाढ झाली आहे. आज कुठलीही माहिती अगदी सहज आणि अगदी वेगात उपलब्घ होऊ शकते तसेच माहिती अनेक लोकांपर्यंत सहज पसरू शकते . ह्या उत्क्रांती मुळे जग छोटे झाले आहे . पण ह्याच्या फायद्या सोबतच काही तोटेही झाले आहेत . ज्ञान व माहिती च्या प्रसारा सोबतच अफवांचा प्रसार अगदी वेगात होतो आहे . ह्या अफवा सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक समस्या निर्माण करतात . सोशल मेडियाचा वापर करताना ह्या गोष्टींचे भान ठेवणे फार आवश्यक आहे . आज आपण सोशल मेडिया व त्यातून निर्माण होणारे गैरसमज ह्याच्याविषयी थोडी चर्चा करूया .\nइबोला हा एक भयावह असा आजार असून त्यासाठी कुठलीही लस वा रामबाण औषधे उपलब्ध नाहीत . ह्या आजाराची साथ आफ्रिकेतील तीन देशांमध्ये आली असून जगभरातील वैद्यक क्षेत्र जागरूक झाले आहे . भारताने स्वाइन फ्लू ह्या आजाराची साथ अनुभवल्यानंतर अशा गंभीर आजाराबद्दल सर्वसामन्यांच्या मनात भीती असणे स्वाभाविक आहे . पण हा वायरल आजार आफ्रिकेतून भारतात येण्यासाठी इबोला चा रुग्ण भारतात दाखल होणे आवश्यक आहे व कुठलीही दक्षता न घेता त्याला हाताळल्यास व रुग्णाच्या शरीर स्त्रावाशी किंवा रक्ताशी संबंध आल्यास हा आजार होऊ शकतो . अशा वेळी सोशल मेडिया वर भारतात इबोला रुग्ण दाखल झाल्याच्या अफवांना उधान आले आहे . पहिला रुग्ण पुणे , मुंबई तसेच कर्नाटक मध्ये असल्याच्या अफवा सर्रास येऊ लागल्या आहेत . हा लेख लिहिताना तरी इबोला मुळे मृत्यू झाल्याचे खात्रीशीर वृत्त सरकार किंवा एखाद्या वैद्यकीय संस्थेने प्रसारित केलेले नाही . अशा वेळी भारतात इबोला रोग आला आहे अशी अफवा कोणीतरी पसरवून लोकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार करत आहे . आणि लोक घाबरून असे मेसेज पुढे पाठवून ही भीती अधिकच वाढवण्यासाठी मदतच करीत आहेत. इबोलाचे हे उदाहरण त्ताजे व बोलके आहे म्हणून ह्याची चर्चा इथे केली आहे. परंतु इबोला सारख्या अनेक इतर आजारांविषयी अफवा पसरवून दहशत निर्माण करण्यात येते . मधे एक फोटो सोशल मेडियावर खूप गाजला . त्वचेवर विद्रूप असे फोड आलेले दाखवणारा हा फोटो बनावट होता . असा आजार अमुक एक सौंदर्य प्रसाधन वापरल्यामुळे होतो असे सुद्धा तेथे नमूद केलेले होते. एड्स किंवा हच आय व्ही संबंधीही खूप अफवा असतात . असे मेसेज प्रसारित झाल्याने आरोग्यविषयक दहशत निर्माण होते . अमुक तमुक गोष्ट / पदार्थ वापरल्याने कन्सर होतो असे सांगणारे मेसेज तुम्ही वाचलेच असतील . अशा घाबरवून टाकणाऱ्या मेसेजेसला बळी पडलेल्या लोकांची तारांबळ उडते .किरकोळ आजारच्या लक्षणाने सुद्धा भीतीने थरकाप उडतो व रुग्णालयातील गर्दी वाढते . मानसिक आणि आर्थिक नुकसान होऊन बसते . गरज नसतानाही काही गोष्टींचा वापर टाळला जातो . आपल्या आजूबाजूची प्रत्येक गोष्टच आपल्याला घातक आहे आणि आपण सतत संकटात वावरतो आहोत असा अतिरेकी गैरसमज होऊन बसतो\nखोटी भीती पसरवणे ह्याशिवाय खोटा दिलासा देण्याचे कामही सोशल मेडिया वर सुरु असते . उदा : इबोला ह्या आजारात तुळसीची पाने हा रामबाण उपाय आहे किंवा हृदयविकाराचा झटका आल्यावर जोरात खोकला केल्यास जीव वाचू शकतो इत्यादी . खरेतर इबोलावर सध्यातरी औषध उपलब्ध नाही . व भारतात आतापर्यंत इबोला चा रुग्ण कधीही आढळलेला नसल्यामुळे तुलसी चा त्यावर प्रभाव होण्याचा काही पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही .हृदयविकाराचा झटका आल्यावर खोकून काहीही फायदा होत नाही व आपल्याला तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज असते . कुठलाही सबळ असा पुरावा(शास्त्रीय किंवा वैद्यकीय )नसताना केले��ी अशी वक्तव्ये एखाद्या रुग्णाला अडचणीत आणू शकतात . महत्वाचा असा वेळ उपयोगी नसलेल्या किंवा प्रसंगी घातक असलेल्या गोष्टीमध्ये वाया जाऊ शकतो, उपयुक्त इलाजांपासून रुग्ण वंचित राहू शकतो किवा टाळता येणाऱ्या दुष्परीनामाना बळी पडू शकतो . काही प्रसंगी भोंदू लोक प्रचारासाठी सोशल मेडिया चा वापर करतात . अमुक अमुक आजारात खात्रीशीर इलाज करणाऱ्या जाहिराती जनजागृतीच्या नावाने सर्सास खपवल्या जातात . अशा मेसेजेस वर डोळे झाकून विश्वास ठेवणारे लोक स्वतःचा काही स्वार्थ नसताना नकळत भोंदू लोकांचा प्रचार करतात . साध्या घरगुती उपयांपासून ते आधुनिक उपायांपर्यंत दिशाभूल करणाऱ्या मेसेजेस पासून सावध असणे आवश्यक आहे .\nवरील दोन्ही प्रकारच्या माहितीमुळे रुग्णांना व नातेवाईकांना बराच त्रास सहन करावा लागू शकतो . काही मेसेजेस हे तितकेसे उपद्रवी नसले तरीही चुकीची माहिती प्रसारित करणारे असतात . त्यामुळे रुग्णाच्या आजारात किंवा उपचारात फरक पडत नाही पण लोकांच्या मनात शरीर विषयक तसेच रोग विषयक चुकीच्या संकल्पना होण्यात भर पडते . जेवताना पाणी पिल्याने पोटातील अग्नी विझतो व त्यामुळे वेगवेगळे आजार होतात असे ठासून सांगणारा एक मेसेज मी वाचला .आजच्या शरीरशास्त्रात अशी संकल्पना कुठेही नाही . लोक अशा मेसेजेस मधून आपल्या आरोग्यविषयक संकल्पना दृढ करतात व त्यामुळे प्रसंगी गोंधळ उडतात . पाणी भरपूर पिल्याने किडनी स्व्च्छ होते असा समज झाल्याने किडनीचा आजार झालेल्या एका रुग्णाने भरपूर पाणी पिले .किडनीचे काम कमी झालेले असल्यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही व त्यामुळे सूज वाढली व रुग्णाची परिस्थिती खालावली . त्यामुळे आरोग्यविषयक माहिती ही अपुरी किंवा अतिरंजक नसून परिपूर्ण असल्यास असा गोंधळ होण्याची शक्यता कमी असते .\nकाही मेसेजेस हे एखाद्या डॉक्टर किंवा रुग्णाच्या खासगी अनुभवांवर आधारित असतात . त्यांचा निष्कर्ष सरसकट सगळ्यांनाच लावणे हे चुकीचे ठरू शकते . पण असे मेसेजेस उदाहरण म्हणून जोरात फोरवर्ड केले जातात .वैद्यकीयसंदर्भातील विडीयो मेसेजेस हे सुद्धा अतिशय उत्साहाने फोरवर्ड केले जातात. ह्यातील काही मेसेजेस हे किळसवाणे असतात. रुग्णाला अत्यवश्यक असलेले काही उपाय जसे सी पी आर हे एखाद्याला नवीन असल्यास ते दृश्य भीतीदायक असू शकते . ह्या गोष्टींमुळे कध�� कधी नकारात्मक भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करत असतो . काही वैद्यकीय दृश्ये योग्य माहितीच्या किंवा मार्गदर्शना अभावी गैरसमज उत्पन्न करू शकतात . एका लहान मुलाला इंजेक्शन देतानाचा एक विडीयो पाहण्यात आला . तो मुलगा जोरात रडत होता व गावाकडील भाषेत नर्स वर ओरडत होता . एक चेष्टेचा विषय म्हणून हा मेसेज फोरवर्ड होत आहे . पण इंजेक्शन ची भीती असलेले कितीतरी लोक आपलीही अशी थट्टा होत असेल म्हणून खजील होत असतील व इंजेक्शन सारख्या कितीतरी उपयांपासून अधिक दूर जात असतील ह्याचा विचार आपण असा विडीयो फोरवर्ड करताना करत नाही . काही मेसेजेस मध्ये रुग्णाच्या गोपनीयते बाबतीत काहीच काळजी घेतलेली नसते. हे त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे असते . मेडिकल जर्नल किंवा पुस्तकात त्या रुग्णाची ओळख लपवून व त्याची परवानगी असेल तरच त्याचा फोटो दिला जातो . असे न केल्यास तो एक गुन्हा ठरतो . डॉक्टरांच्या सोबतच रुग्णाच्या नातेवाईकांनी सुद्धा ह्या गोष्टीची दखल घेऊन असे वैद्यकीय विडीयो किंवा फोटो चुकीच्या पद्धतीने प्रसारित करू नये .\nआजच्या काळात वैद्यकीय शिक्षण व आरोग्य शिक्षणाच्या क्षेत्रात सोशल मेडिया व माहिती तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे . आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने काही विशेष मेसेज व विडीयो तयार करून ते प्रसारित केल्या जातात . हे मेसेजेस तज्ञ लोकांनी तयार केलेले असतात व त्यांना योग्य संदर्भांची पुष्टी असते . अशा मेसेजेसमुळे ज्ञानात भर पडते व सकारात्मक संदेश जनतेपर्यंत पोहोचवला जातो . ही चांगल्या मेसेजेसची लक्षणे आहेत . परंतु प्रत्येक मेसेज पुढे पाठवताना किंवा प्रसारित करताना आपण भान ठेवणे आवश्यक आहे . मेसेज मधील माहिती आधी पडताळून बघायला हवी . इंटरनेट उपलब्ध असल्यानी मेसेज मधील माहितीची शहनिशा करणे सोपे जाते . विकीपेडिया किंवा गुगल सारख्या संकेतस्थळांवर अशी माहिती पडताळून बघता येते . ही माहिती पडताळून बघताना त्याचा संदर्भ व स्त्रोत हा पण पडताळून बघता येतो . वैज्ञानिक जर्नल , पुस्तके अधिकृत संस्था व अधिकृत संकेतस्थळे तसेच दर्जेदार वृत्तपत्रे ह्यांचा दाखला किंवा संदर्भ असणारी माहिती खात्रीशीर असते . काही मेसेजेसमध्ये लोकांचा विश्वास बसावा म्हणून चुकीचे संदर्भ व स्त्रोत टाकलेले असतात . ते पडताळून बघण्याची गरज अस���े . बरेचदा असे संदर्भ पडताळून बघताना मेसेज किती खोटी आहे हे लगेच कळते . त्यासोबतच नवीन व खरी अशी माहितीही आपल्याला मिळते .( मला अशा मेसेजेस च्या पडताळणी तून आपल्या इतिहासाच्या बाबतीत बर्याच गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या ) . काही लोक मेसेजेस अशा पद्धतीने पडताळून बघतात तर काही लोक आपल्या ओळखीच्या डॉक्टरांना विचारून माहितीचा खरेपणा तपासून बघतात . माहिती खोटी असल्यास ज्याने पाठवली आहे त्याला संदर्भ व स्त्रोत सांगून योग्य माहिती पुरवतात . अशा मुळे अफवा पसरवण्यास प्रतिबंध होतो . माहितीचा खरेपणा तपासून बघितल्यानंतर ती माहिती व्यवहारात उपयोगात आणताना सुद्धा सतर्क असणे आवश्यक असते . उपचारासंबंधी किंवा रोगनिदाना संबंधी निर्णय घेताना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते . विडीयो किंवा फोटो फोरवर्ड करताना आपण कुणाच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर अतिक्रमण तर करत नाही आहोत किंवा नकारात्मक भावना तर नाही न पसरवत आहोत हे बघावे . आपण सोशल मेडिया साठी सेन्सोर बोर्ड जरी बसवू शकणार नसलो तरी आपण स्वतः सेन्सोर बोर्ड होऊ शकतो . उत्तम दर्जा चे आरोग्यशिक्ष विषयक मेसेज आणि माहिती ही समाजाच्या विकासाची किल्ली आहे तर अफवा व चुकीची माहिती तितकीच घातक आहे. आपली सतर्कता आपल्याला वाचवू शकते . सोशल मेडिया वरील आपली सजगता ही आपल्या सुजन नागरिकत्वाची एक नवीन जबाबदारी आहे .\nI am a physician by profession . I love to paint , read and write. Marathi is my mother tongue. I intend to write about health, health related issues and share my experiences through this blog. मराठी मातृभाषा असल्याने जास्त जवळची वाटते. आपल्या भाषेत माहिती लवकर कळते आणि जास्त प्रभावी असते असा अनुभव आहे. मराठी लोकांना आरोग्याविषयी मराठीत बोललेलं उपयोगी पडेल ह्या भावनेने हा ब्लॉग सुरु केलाय. मी एक डॉक्टर आहे आणि मला कलेची आवड आहे. आरोग्य लिखाणातून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे .\nआरोग्याची रोजनिशी / Health Diary\nस्मॉलपॉक्सची गोष्ट : लसीकरणाचा लढा\nगोवर आणि रुबेला लसीकरणाबद्दल चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-aurangabad-lemon-available-rs-2500-4500-quintal-23010", "date_download": "2019-10-22T22:48:28Z", "digest": "sha1:KGJXRG4YOKM6TF74NW2WTMIQYDGSLMTY", "length": 16794, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, In Aurangabad, lemon is available at Rs 2500 to 4500 per quintal | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबादमध्ये लिंबू २५०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल\nऔरंगाबादमध्ये लिंबू २५०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल\nरविवार, 8 सप्टेंबर 2019\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ७) लिंबांची १६ क्विंटल आवक झाली. त्यांना २५०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ७) लिंबांची १६ क्विंटल आवक झाली. त्यांना २५०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १८३ क्विंटल आवक झाली. तिला १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ५५८ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला १३०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची आवक १७४ क्विंटल, तर दर ८०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३५ क्विंटल आवक झालेल्या वांग्यांचे दर १००० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १३ क्विंटल आवक झालेल्या गवारीला १००० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ३९ क्विंटल आवक झालेल्या भेंडीला ८०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.\nवालशेंगाची आवक ११ क्विंटल, तर दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्वंटल राहिले. १० क्विंटल आवक झालेल्या चवळीचा दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ७५ क्विंटल आवक झालेल्या मक्याला १००० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.\nकाकडीची ४८ क्विंटल आवक झाली. तिला ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. कारल्याची आवक ५७ क्विंटल, तर दर ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ७ क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १३० क्विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीचे दर १००० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. फ्लॉवरची आवक ३४ क्विंटल, तर दर १४०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. २२ क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.\nशेवग्याची आवक ५ क्विंटल, तर दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ५५ क्विंटल आवक झालेल्या काशिफळाला ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ३० क्विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर १२०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. डाळिंबाची आवक १८ क्विंटल, तर दर ५०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १५ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ३०० ते ४०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. १३ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकचे दर २५० ते ५५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २० हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला १५० ते २५० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद aurangabad उत्पन्न बाजार समिती agriculture market committee मिरची टोमॅटो गवा भेंडी okra मोसंबी sweet lime डाळिंब कोथिंबिर\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nसातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...\nमराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...\nपरभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...\nस्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...\nसततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...\nखाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...\nपावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला ः डॉ. पं���ाबराव देशमुख कृषी...\nफलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...\nरसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...\nजळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्यातील...\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nपुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/rally-and-padayatra-politics-abn-97-1928398/", "date_download": "2019-10-22T21:45:30Z", "digest": "sha1:DY2ST2RD7FIZLZGSEGYGPN5ZP42DJM72", "length": 14969, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rally and Padayatra Politics | रथयात्रा ते पदयात्रा.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nमित्रहो, आधी आपल्या नेत्यांनी रथयात्रा काढून देश ढवळून काढला. आता आपण गावाशी नाते जोडणार आहोत.\nमित्रहो, आधी आपल्या नेत्यांनी रथयात्रा काढून देश ढवळून काढला. आता आपण गावाशी नाते जोडणार आहोत. पक्षाचे खासदार आपापल्या मतदारसंघात गांधीजींच्या दीडशेव्या जयंती वर्षांनिमित्त दीडशे किलोमीटरच्या पदयात्रा काढणार आहेत, आता गांधी विचारासोबत पुढची वाटचाल करावयाची आहे’.. कार्यकर्त्यांच्या बैठकीत रावसाहेबांनी सांगितले, आणि सर्वाच्याच चेहऱ्यावर काळजीची काजळी दाटली. ‘प्रज्ञा���ेखील पदयात्रा काढणार’.. कुणीतरी कार्यकर्ता हळूच दुसऱ्याच्या कानात कुजबुजला. पण रावसाहेबांनी ते ऐकलेच. ते अस्वस्थ झाले. लगोलग दालनात येऊन कपाळावरचा घाम पुसत ते खुर्चीत बसले. रावसाहेबांनी अलीकडेच आपल्या दालनात गांधीजींच्या प्रतिमा अनावरणाचा मोठा सोहळा साजरा केला होता. त्यांची नजर त्या प्रतिमेकडे गेली. भिंतीवरच्या प्रतिमेतले गांधीजी आपल्याकडे पाहून हसत आहेत, असा त्यांना भासही झाला. ‘आता पूर्वतयारी करायला हवी’.. ते स्वतशीच पुटपुटले. मतदारसंघात आलिशान मोटार न वापरता घोडय़ावर मांड टाकून आणि दोन साथीदार सोबतीला घेऊन गावागावात जायचे, हा रावसाहेबांचा शिरस्ता होता. खाचखळग्यातून, डोंगरदऱ्यांतून चालताना घोडं अडखळत नाही, आणि मतदारांच्या दारापर्यंत पोहोचता येते. त्यामुळे रावसाहेब मतदारसंघाच्या दौऱ्यासाठी घोडय़ावरूनच रपेट करायचे. मतदारसंघात २ ऑक्टोबर ते ३१ जानेवारीपर्यंतच्या कोणत्याही ३० दिवसांत १५० कि.मी. पदयात्रा काढायचा आदेश आता थेट ‘वरून’च आलेला असल्याने, येत्या दोनअडीच महिन्यांत चालण्याची सवय केली पाहिजे, असे रावसाहेबांनी ठरविले, आणि बेल वाजवून फक्कड चहाची ऑर्डर दिली. बैठकीस आलेले कार्यकर्ते अजूनही सभागृहातच रेंगाळले होते. गांधी जयंतीच्या दिवशी पदयात्रेस सुरुवात करून, दररोज पंधरा किलोमीटरचा परिसर पायी पालथा घालावयाचा असल्याने, कार्यकर्त्यांचे गट तयार करण्याच्या सूचना रावसाहेबांनी बैठकीत दिल्या होत्या. पहिल्या दिवशी पदयात्रेत कोणता गट सहभागी होणार, यावर कार्यकर्त्यांमध्ये खल सुरू झाला. पहिल्या टप्प्यात पक्षात नव्यानेच पक्षात दाखल झालेल्या नेत्यांचे गट करावेत आणि साहेबांनीच पहिल्या दिवशीची पदयात्रा काढावी, असा तोडगा एका कार्यकर्त्यांने निरागस चेहऱ्याने सुचविला. संध्याकाळी शाखेत या कार्यक्रमाची सविस्तर आखणी करावी, असेही कुणीतरी सुचविले. पण शाखेत या विषयावर चर्चा करावी किंवा नाही, यावर एकमत होत नव्हते. अखेर, पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांच्या उपस्थितीतच पदयात्रांचा पहिला आठवडा साजरा करावा, असा धूर्त तोडगा पुढे आला. त्यावर एकमत झाले, आणि एका कार्यकर्त्यांने हा कार्यक्रम रावसाहेबांच्या कानावर घातला. रावसाहेबांनी गालात हसून त्याला मंजुरी दिली, आणि पदयात्रेची आखणी सुरू झाली. गांधी जयंतीनिमित्त आ��लेल्या या मोहिमेदरम्यान नेत्यांनी रस्ते सफाईचे काम करून गांधीजींची शिकवण आचरणात आणावी, असा एक विचार पुढे आला. एका दिवशी मनरेगाच्या कामात नेते व खासदारांनी स्वत किमान दोन तास तरी काम केल्यास ती गांधीजींना खरी आदरांजली ठरेल, असे एका कार्यकर्त्यांने सुचविले. साहेबांचा ‘पीए’ डायरीत सारे लिहून घेत होता. दालनाच्या भिंतीवरील ती प्रतिमा आपल्याकडेही पाहून हसत आहे, असा भास त्याला झाला, आणि त्याने डायरी बंद केली.. या कार्यक्रमाच्या वेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना वा छायाचित्रकारांना मतदारसंघात मनाई करावी, असे एकाने सुचवले, आणि अचानक पीएच्या रागाचा पारा चढला. तो काहीशा रागानेच ओरडला,‘तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहात, की स्वयंसेवक’.. कुणीतरी कार्यकर्ता हळूच दुसऱ्याच्या कानात कुजबुजला. पण रावसाहेबांनी ते ऐकलेच. ते अस्वस्थ झाले. लगोलग दालनात येऊन कपाळावरचा घाम पुसत ते खुर्चीत बसले. रावसाहेबांनी अलीकडेच आपल्या दालनात गांधीजींच्या प्रतिमा अनावरणाचा मोठा सोहळा साजरा केला होता. त्यांची नजर त्या प्रतिमेकडे गेली. भिंतीवरच्या प्रतिमेतले गांधीजी आपल्याकडे पाहून हसत आहेत, असा त्यांना भासही झाला. ‘आता पूर्वतयारी करायला हवी’.. ते स्वतशीच पुटपुटले. मतदारसंघात आलिशान मोटार न वापरता घोडय़ावर मांड टाकून आणि दोन साथीदार सोबतीला घेऊन गावागावात जायचे, हा रावसाहेबांचा शिरस्ता होता. खाचखळग्यातून, डोंगरदऱ्यांतून चालताना घोडं अडखळत नाही, आणि मतदारांच्या दारापर्यंत पोहोचता येते. त्यामुळे रावसाहेब मतदारसंघाच्या दौऱ्यासाठी घोडय़ावरूनच रपेट करायचे. मतदारसंघात २ ऑक्टोबर ते ३१ जानेवारीपर्यंतच्या कोणत्याही ३० दिवसांत १५० कि.मी. पदयात्रा काढायचा आदेश आता थेट ‘वरून’च आलेला असल्याने, येत्या दोनअडीच महिन्यांत चालण्याची सवय केली पाहिजे, असे रावसाहेबांनी ठरविले, आणि बेल वाजवून फक्कड चहाची ऑर्डर दिली. बैठकीस आलेले कार्यकर्ते अजूनही सभागृहातच रेंगाळले होते. गांधी जयंतीच्या दिवशी पदयात्रेस सुरुवात करून, दररोज पंधरा किलोमीटरचा परिसर पायी पालथा घालावयाचा असल्याने, कार्यकर्त्यांचे गट तयार करण्याच्या सूचना रावसाहेबांनी बैठकीत दिल्या होत्या. पहिल्या दिवशी पदयात्रेत कोणता गट सहभागी होणार, यावर कार्यकर्त्यांमध्ये खल सुरू झाला. पहिल्या टप्प्यात ��क्षात नव्यानेच पक्षात दाखल झालेल्या नेत्यांचे गट करावेत आणि साहेबांनीच पहिल्या दिवशीची पदयात्रा काढावी, असा तोडगा एका कार्यकर्त्यांने निरागस चेहऱ्याने सुचविला. संध्याकाळी शाखेत या कार्यक्रमाची सविस्तर आखणी करावी, असेही कुणीतरी सुचविले. पण शाखेत या विषयावर चर्चा करावी किंवा नाही, यावर एकमत होत नव्हते. अखेर, पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांच्या उपस्थितीतच पदयात्रांचा पहिला आठवडा साजरा करावा, असा धूर्त तोडगा पुढे आला. त्यावर एकमत झाले, आणि एका कार्यकर्त्यांने हा कार्यक्रम रावसाहेबांच्या कानावर घातला. रावसाहेबांनी गालात हसून त्याला मंजुरी दिली, आणि पदयात्रेची आखणी सुरू झाली. गांधी जयंतीनिमित्त आखलेल्या या मोहिमेदरम्यान नेत्यांनी रस्ते सफाईचे काम करून गांधीजींची शिकवण आचरणात आणावी, असा एक विचार पुढे आला. एका दिवशी मनरेगाच्या कामात नेते व खासदारांनी स्वत किमान दोन तास तरी काम केल्यास ती गांधीजींना खरी आदरांजली ठरेल, असे एका कार्यकर्त्यांने सुचविले. साहेबांचा ‘पीए’ डायरीत सारे लिहून घेत होता. दालनाच्या भिंतीवरील ती प्रतिमा आपल्याकडेही पाहून हसत आहे, असा भास त्याला झाला, आणि त्याने डायरी बंद केली.. या कार्यक्रमाच्या वेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना वा छायाचित्रकारांना मतदारसंघात मनाई करावी, असे एकाने सुचवले, आणि अचानक पीएच्या रागाचा पारा चढला. तो काहीशा रागानेच ओरडला,‘तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहात, की स्वयंसेवक\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या ��ृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://viveksindhu.com/home/single/latestnews/1570621320", "date_download": "2019-10-22T22:36:06Z", "digest": "sha1:NEBQVAV2BPDKXZKXYBEMWTTILNXARTFH", "length": 10002, "nlines": 49, "source_domain": "viveksindhu.com", "title": "Latest Marathi News | Latest top marathi news | Live Beed District News | Daily Vivek Sindhu - विवेक सिंधु", "raw_content": "\nआ. संगीता ठोंबरे आणि विजयप्रकाश ठोंबरेंवर गुन्हा दाखल..\nमाजलगाव मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी रमेश आडसकर यांना विजयी करा - अर्चना आडसकर\nमाजलगाव : माजलगाव (प्रतिनिधी)- माजलगाव मतदारसंघातील भाजपा,शिवसेना,रिपाइं,रासप, रयत क्रांती सेना महायुतीचे उमेदवार रमेशराव आडसकर यांची बाजू दिवसेंदिवस बळकट होत चालली आहे. त्यामुळे माजलगाव मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी रमेशराव आडसकर यांना विजयी करावे असे आवाहन बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सौ.अर्चनाताई आडसकर यांनी केले आहे. माजलगाव मतदारसंघात सौ.अर्चनाताई रमेशराव आडसकर यांनी उपळी येथे आयोजित प्रचार संपर्क दौर्यात बोलताना सदरील आवाहन केले. अर्चनाताई आडसकर यांच्या मतदार संवाद दौर्यास सर्वत्र उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.\nबेरजेचे राजकारण करणारे आडसकर यांची दिवसेंदिवस ना.पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्त्व बळकट करणे, भाजपाचा जनाधार वाढविणे, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि माजी आमदार बाबुरावजी आडसकर साहेब या दोन नेत्यांप्रमाणे सर्वांना सोबत घेवून समाजकारण करण्याचे काम रमेशराव करीत आहेत. आडसकरांच्या हाबाड्याने राष्ट्रवादीचे सोळंके सध्या तरी हतबल झाल्याचे दिसत आहेत. आडसकरांना मिळणारा प्रतिसाद पाहता माजलगाव मतदारसंघात भाजपा महायुतीचे रमेश आडसकर दिवसेंदिवस विजयाच्या समिप जात आहेत.कारण,माजलगाव मतदार संघातील भाजपाचे, शिवसेनेचे,रिपाइंचे,रासपचे आणि रयत क्रांती सेनेचे सर्व नेते,पदाधिकारी हे आडसकर यांच्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या पाच वर्षांत पालकमंत्री पंकजाताईंच्या माध्यमातून विद्यमान आमदार आर.टी. देशमुख यांनी केलेली विकास कामे जनता विसरलेली नाही. भाजपाने केवळ विकास हेच ध्येय ठेवून सामान्य माणूस, शेतकरी,कष्टकरी आणि गोर गरीब जनतेला विविध प्रकारे सन्मान व सक्षम करण्याचे का��� केले आहे.\nमाजलगाव मतदार संघात मागील दोन तीन वर्षापासून रमेशराव आडसकर यांनी सर्व गावे,खेडे व वस्ती तांडे या ठिकाणी जावून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न समजावून घेतले. मतदारांशी संवाद साधला. देशात नरेंद्रजी मोदी व राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांची सत्ता असल्याने बीड जिल्ह्यात ना.पंकजाताई यांच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहत आहे.पुढील काळात माजलगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे होणार आहेत.राज्यात आघाडीचे सरकार असताना माजलगाव मतदार संघाला मंत्रीपद मिळाले होते.परंतु,या मंत्रीपदाचा फायदा मात्र माजलगावाचे जनतेला झाला नाही, रस्त्याचे,आरोग्याचे, शिक्षणाचे प्रश्न सोडविण्यासाठी विद्यमान आ.आर.टी.देशमुख यांनी गेल्या पाच वर्षात अतिशय चांगले कार्य केले.त्यामुळे जनतेला भारतीय जनता पक्षावर विश्वास निर्माण झाला आहे.\nबीड जिल्ह्याच्या पालकमंंत्री ना.पंकजाताई मुुंडे यांच्या माध्यमातून पुढील काळात माजलगाव मतदार संघाचा सर्वांगीण आणि चौफेर विकास करण्यासयाठी भाजपा महायुतीचे रमेशराव आडसकर हे मतदारांसमोर सक्षम पर्याय असल्याचे दिसू लागले आहे. गेल्या काही दिवसात आडसकरांना मिळणारा माजलगाव मतदार संघातील अठरापगड जातीधर्म व समाजबांधवांचा प्रतिसाद पाहता रमेश आडसकरांचा विजयी दिवसेंदिवस सोपा होत असल्याचे दिसू लागले आहे. रात्रंदिवस मतदारांना उपलब्ध असलेले,जनतेचे प्रश्न सोडविणारे उमेदवार रमेशराव प्रचंड मतांनी विजयी होणार अशीच परिस्थिती माजलगाव मतदार संघात निर्माण झाली आहे. रमेशराव यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाचा नवा पर्याय माजलगावकरांना उपलब्ध झाला आहे.त्यामुळे महायुतीच्या विजयाचा वारु माजलगाव मतदारसंघात जोरात धावत आहे. मितभाषी, कोणावर टिका न करता प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे नेतृत्त्व म्हणून रमेश आडसकरांकडे पाहिले जात आहे.त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधक हैराण झाले आहेत. अर्चनाताई आडसकर यांनी उपळी येथे जिल्हा परिषद सर्कल मध्ये संपर्क दौरा करून मतदार बांधवांशी संवाद साधला. भाजपाच्या प्रचार दौर्यांना महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://zoneinvestgroup.com/186771-", "date_download": "2019-10-22T22:42:52Z", "digest": "sha1:PHSBYGM5CWB2VNICS4KWOT63BSKSGIVA", "length": 7778, "nlines": 29, "source_domain": "zoneinvestgroup.com", "title": "बॅकलिंक्स निर्देशिका सबमिशनचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?", "raw_content": "\nबॅकलिंक्स निर्देशिका सबमिशनचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो\nया लेखात ज्यांना निर्देशिका आणि ठिकाणांची शोधत आहे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल जेथे ते त्यांचे ब्लॉग सबमिट करू शकतात. मी आपल्यासाठी साइट्सची एक विशेष यादी तयार करतो, जो आपल्या दुवा इमारत मोहिमेसाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे, आपण या निर्देशिकाला आपले स्रोत सबमिट केले नसेल तर, आपण या परिस्थितीत सुधारणा आणि एक तयार करणे आवश्यक आहे. आपण या डिरेक्टरीजवर जवळून नजर टाकू.\nआपला ब्लॉग सबमिट कुठे करावा\nमी वेबमास्टर उपकरणाने ही यादी सुरू करू इच्छित आहे कारण ती आपल्या साइटवरील शोध इंजिनांसाठी योग्य मार्ग आहे. आपला ब्लॉग किंवा वेबसाइट सादर करून, आपण शोध सांगकामे आपल्या साइटला अधिक चांगले अनुक्रमित करू शकता आणि आपल्याला शोध परिणाम पृष्ठावर उच्च रँक देते - fotografias blanco y negro a color. काही निर्देशिका आहेत जी खूप उपयुक्त आहेत, आणि आपण आपल्या दुव्याचा निकाल परिणामी तपासू शकता.\nहे साधन वेबमास्टर्स आणि वेबसाइट मालकांसाठी गोष्टी सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. आपण केवळ आपल्या वेबसाइट Google प्रणालीमध्येच जोडू शकत नाही परंतु त्यात आपला साइटमॅप देखील सबमिट करू शकता. असे केल्याने, आपण हे सुनिश्चित करू शकता की Google बॉट आपल्या साइट दुव्यांची क्रॉल करू शकते आणि त्यांना अनुक्रमित करू शकते. या साधनाचा एक आणखी फायदा असा आहे की ते आपल्या वेबसाइटसाठी मोफत एसइओ साधन म्हणून काम करू शकतील.\nजर आपण एक सोशल मिडिया मार्केटिंग मोहीम निर्माण केली तर आपण आपल्या प्राथमिक डोमेनवर खूप मौल्यवान वाहतूक प्राप्त करू शकाल. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे. आपली साइट Facebook वर सबमिट करण्यासाठी, आपल्याला आपले व्यवसाय खाते येथे तयार करण्याची आवश्यकता आहे. Facebook वर व्यवसायासाठी पिक्सेल, जाहिराती इत्यादी बर्याच संधी आहेत.\nबरेच वेबसाइट मालक या Google प्लॅटफॉर्मचे मूल्य कमी करतात. तथापि, त्यावर सबमिट केल्याने, आपण Google वर अधिक दृश्यमान होऊन आपल्या डोमेनवर अधिक लक्ष्यित रहदारी मिळविणे प्रारंभ करा.\nGoogle Analytics आपली साइट किंवा ब्लॉग सबमिट करण्यासाठी एक सामान्य स्थान नाही. तथापि, आपण ऑनलाइन आपल्या ब्रँडला प्रोत्साहन देऊ इच्छित असल्या��� आपण या साधनाशिवाय अस्तित्वात राहू शकत नाही. हे आपल्या साइटच्या आकडेवारीचा मागोवा घेण्यास मदत करते आणि आपल्याला आपल्या एसइओ मोहिमांच्या यशाचा मागोवा घेण्यासाठी आवश्यक असलेली सर्व महत्वाची मेट्रिक्स प्रदान करते. त्याचा सर्वात चांगला भाग म्हणजे एक मुक्त साधन जे संपूर्ण जगभरातील वेबसाइट मालकांसाठी उपलब्ध आहे.\nPinterest हे एक लोकप्रिय माध्यम प्लॅटफॉर्म आहे जे व्हिज्युअल सामग्रीवर आधारित आहे. जेव्हा आपण आपल्या ब्लॉगला Pinterest वर सबमिट करता आणि आपले प्रोफाइल सत्यापित करता, तेव्हा आपण वापरकर्त्यांना दर्जेदार इन्फोग्राफिक्स प्रदान करता त्या अट अंतर्गत आपण विनामूल्य, संबंधित आणि उच्च दर्जाचे बॅकलिंक्स मिळवता. याशिवाय, ही बॅक्सिंक निर्देशिका आपली ब्रँड जागरूकता सुधारण्यासाठी आणि संभाव्य ग्राहकांना आपल्या ब्रँडला आकर्षित करण्यासाठी मदत करेल.\nही बॅकलिंक निर्देशिका जुन्या गुणवत्तेच्या डोमेनसाठी उपयोगी आहे ज्यात वापरकर्त्यांना काही अधिकार आहे.हे एक अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर प्लॅटफॉर्म आहे कारण हे आपल्या वेबसाइट प्रदर्शनास सुधारू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%A8%E0%A5%AB", "date_download": "2019-10-22T22:09:40Z", "digest": "sha1:COIPUC6G5PAK7S3KEH534C24O6WJLKQV", "length": 3968, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ४२५ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. ४२५\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ५ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०१:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=10152", "date_download": "2019-10-22T21:12:59Z", "digest": "sha1:MKDMVA6K2JXDL7NMZUQRVBTSHFXJTGLI", "length": 17449, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nशासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे नक्षल्यांचे पुनर्वसन मात्र बेरोजगारांचे काय\n- शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे बेरोजगार संभ्रमात\nप्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात नक्षल चळवळ मोठ्या प्रमाणात फोफावलेली होती. यामुळे शासनाने नक्षल आत्मसमर्पण योजना आणून नक्षल्यांचे पुनर्वसन करण्यास सुरूवात केली. यामुळे अनेक नक्षली चळवळीला लाथाडून मुख्य प्रवाहात सामिल झाले. त्यांना शासनामार्फत विविध सोयी - सुविधा, रोजगार, पैसा पुरविण्यात आला. ही योजना नक्षल चळवळीला सुरंग लावण्यात यशस्वी ठरली. मात्र विविध गुन्हे करून आलेल्या नक्षल्यांना विविध सोयी - सुविधा पुरविल्या जात असतानाच जिल्ह्यातील बेरोजगारांचे काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.\nशासनाची आत्मसमर्पण योजना गडचिरोली जिल्ह्यात पोलिस विभागामार्फत प्रभावीपणे राबविली जात आहे. नक्षल सदस्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचून पोलिस नक्षल चळवळ सोडून मुख्य प्रवाहात सामिल व्हा, त्यांना घरे, जमीन, रोजगार देऊ अशी जनजागृती केल्यामुळे अनेक नक्षली चळवळ सोडून आत्मसमर्पण केले आहेत. २००५ पासून सुरू करण्यात आलेल्या आत्मसमर्पण योजनेंतर्गत आतापर्यंत ६१२ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामुळे जिल्ह्यात नक्षल्यांचे मनुष्यबळ कमी झाले असल्याचा दावा पोलिस विभाग करीत आहे. जिल्ह्यात केवळ २०० नक्षल सदस्य दलममध्ये असल्याचा अंदाज पोलिस विभाग वर्तवित आहे.\nआत्मसमर्पीत नक्षल्यांना गडचिरोली तसेच प्राणहिता पोलिस मुख्यालयात विविध रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. गडचिरोली लगतच्या काही गावांमध्ये त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यांना जमीनी देवून घरे देण्यात आली. तसेच दर महिन्याला काही रक्कमसुध्दा त्यांना दिल्या जाते. यामुळे नक्षली चळवळीत गुन्हे करून येवूनही त्यांना शासन सामान्य माणसांप्रमाणे जगण्यासाठी सर्व सोयी - सुविधा पुरविते. अनेक हत्या, जाळपोळ, चकमकी आदींमध्ये सहभागी असलेले नक्षली आत्मसमर्पीत होताच त्यांचे जोरदार स्वागतसुध्दा केले जाते. मग जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी थोडेसेही प्रयत्न शासन का करीत नाही असा प्रश्न बेरोजगारांनी उपस्थित केला आहे.\nसामान्य नागरीक पोलिस ठाण्यात गेल्यास अनेकदा पोलिसांचा ससेमिरा, उध्दट वागणूकीला समोरे जावे लागते. मात्र आत्मसमर्पणापर्यंत अनेक गुन्हे करणारा नक्षली एकदम संत होतो. त्याला सर्व गोष्टी पुरविल्या जातात. यामुळे अनेक जण नक्षली चळवळीत सामिल होवून काही दिवस रहावे आणि परत आत्मसमर्पण करावे, असा विचार करणे साहजिक आहे. शासनाच्या दुटप्पी धोरणामुळ��� बेरोजगार साहजिकच संभ्रमात असणार. यामुळे शासनाने आतातरी या योजनेला लगाम लावणे आवश्यक आहे, अन्यथा बेरोजगारांमध्ये चुकीचा संदेश गेल्याशिवाय राहणार नाही, असे बोलल्या जात आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nदहशतवादी ठिकाणांवर कारवाईच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ॲक्शन रुममध्ये\nलष्कर येथील ‘त्या’ युवकाचा पाण्यात बुडून नाही तर अतिमद्यप्राशनाने मृत्यू\nपेट्रोल २५ पैसे, तर डिझेल केवळ ८ पैशांनी स्वस्त\nअवकाळी पावसाची रिपरिप, गारठा वाढला, रब्बी पिकांची वाताहात\nनवविवाहितेचे बसस्थानकावरून प्रियकरासोबत पलायन , पतीला जबर धक्का\n२० दिवसांपासून जिल्ह्यात नक्षल्यांचा धुमाकूळ, जाळपोळ, स्फोट, हत्यासत्रामुळे नागरीकांमध्ये दहशत\nलोकसभा निवडणुकीसाठी मतदारांच्या तर्जनीवर शाई महाराष्ट्राला ३ लाख शाईच्या बाटल्या\n७२ हजार पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिव गटाकडून आढावा\nशेतकऱ्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी कृषी उत्पादनांची मूल्यवर्धित श्रृंखला तयार करावी : सिमॉन क्रॉक्सटॉन\nयेत्या २०१९ च्या पावसाळ्यात लावणार ३३ कोटी वृक्ष जिल्हा-यंत्रणानिहाय वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाची निश्चिती हरित महाराष्ट्राच्य�\nरात्री १२ वाजतापर्यंत भाजपाचे अशोक नेते ७७ हजार ३३६ मतांनी आघाडीवर\nहळदा येथे वाघाने घेतला गुराख्याचा बळी\nस्वच्छतागृहात दडून बसलेल्या अस्वलाच्या हल्ल्यात विद्यार्थिनी जखमी\nदेशातील वाहन उत्पादक कंपन्यांना ओला, उबेरमुळे फटका : अर्थमंत्री सीतारमन\nआयसीटी शिकविणारे राज्यातील ८ हजार शिक्षक होणार उद्यापासून बेरोजगार\nखोब्रागडी नदीत चुरमुरा येथील इसम वाहून गेला , पोलीस प्रशासनाची शोधमोहीम सुरू\nगडचिरोली - चिमूर लोकसभा मतदार संघात सकाळी ७ ते ११ पर्यंत १८. १ टक्के मतदान\nगडचिरोलीत नक्षलविरोधी अभियानात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक पतीला भेटण्यासाठी येत असलेल्या पत्नीसह दोघांचा अपघातात मृत्यू\nपोंभुर्णा- जुनोना मार्गावर भीषण अपघात : टाटा एसच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर १२ प्रवासी जखमी\nगुरुपल्ली येथे ना.श्रीमंत राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सीएम चषकाचे थाटात उद्घाटन\nराजुरा येथील आदिवासी मुलींच्या वसतीगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई : दिपक केसरकर\nमहिला व बाल रूग्णालयातील डाॅक्टर, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीनंतर दगावली महिला\nशेतकऱ्यांनी निसर्गपूरक झिरो बजेट शेतीकडे वळावे : पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर\nजि.प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी घेतला शिक्षण विभागाचा आढावा\nदिव्यांग चित्रपटाने वाढविले दिव्यांगांचे मनोबल\nमहाराष्ट्रात डिझेल ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त\nकौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर : मुख्यमंत्री\nगिधाड हा निसर्ग स्वच्छतेचा प्रतिक आहे : खा. अशोक नेते\nमान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अद्याप पोषक वातावरण नाही, १५ ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातून बाहेर पडणार\nप्रियकरासोबत पळून जात असलेल्या एका विवाहित तरुणीवर सामूहिक बलात्कार\nतिसर्या टप्यासाठी देशभरात ६१.३१ टक्के तर महाराष्ट्रात ५५.०५ टक्के मतदान\nशेतीविषयक योजनांना विशेष प्राधान्य द्यावे : राज्यमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nतामिळनाडूत हिंदी भाषेवरुन पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्हे\nगोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांसोबतच निवडणूका, परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करणे गरजेचे\n५ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकारी गजाआड\nअजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा ; राष्ट्रवादीमध्ये खळबळ\nराज्यातील २८५ फुलपाखरांचे होणार मराठी नामकरण, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने जाहीर केली संभाव्य यादी\nप्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही पाच मतदान केंद्रावरील ‘व्हीव्हीपॅट’ पावत्यांची मोजणी करावी : सुप्रीम कोर्ट\nउभ्या असलेल्या ट्रकच्या केबीन मध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला चालकाचा मृतदेह\nरमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा - शुभेच्छुक : मा. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nभारतीय हवाई दलात अत्याधुनिक अशा चिनूक हेलिकॉप्टरचा समावेश\nइंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने तयार केले पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन\nवायुसेनेच्या बेपत्ता 'एएन-३२' विमानाचे अवशेष सापडले\nस्वच्छ सर्वेक्षण २०१९ : चंद्रपूर शहर महानगरपालिका विदर्भात पहिल्या क्रमांकावर\nदक्षिण कोरिया मधील तिसऱ्या जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत गडचिरोलीच्या खेळाडूंची उतुंग भरारी\nभामरागड तालुक्यातील मौल्यवान वनसंपदा वणव्याच्या विळख्यात, व���विभागाचे नियोजन शुन्य\nनवीन वाहनांसाठी उच्च सुरक्षायुक्त नोंदणी पाट्या बंधनकारक , १ एप्रिलपासून अंमलबजावणी होणार\n५ जानेवारीला राज्यातील विविध खात्यातील अधिकारी संपावर\nअर्थसंपन्न महिला निर्माण झाल्यानंतरच अत्याचारमुक्त होईल : विजया रहाटकर\nछत्तीसगडमध्ये भीषण चकमक : ७ नक्षलवाद्यांचा खात्मा , मोठा शस्त्रसाठा हस्तगत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/international/", "date_download": "2019-10-22T21:41:04Z", "digest": "sha1:RSIMUPQ4ALG5ITYGEOFZD347HFEICFYD", "length": 16256, "nlines": 183, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "आंतरराष्ट्रीय – Hello Maharashtra", "raw_content": "\nपाकिस्तानकडून दोन्ही देशांमधील टपाल सेवा बंद; इतिहासात पहिल्यांदाच सेवा खंडित\nअहो खरंच, प्रेमभंगामुळे मिळत नाही गणिताचं नोबेल..\nनोबेल इसी का नाम हैं..\nसीतारामन यांच्या पतीची आर्थिक धोरणांवरून सरकारवर टीका;…\nलातूरकर सौरभ अंबुरेंना मिळाला राफेल उडवण्याचा पहिला मान; उद्गीरकरांचा जल्लोष\nभारतीय हवाई दलातील मराठमोळे स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अम्बुरे यांना 'राफेल' उडवण्याचा पहिला मान मिळालेला आहे.\nवाचनाने आम्हाला काय दिलं\nपोटाला जेवण नसेल तरी चालेल पण डोक्याला खुराक पाहिजे. वाचनामुळे माणूस आयुष्यात प्रगती करू शकतो. वाचनाने शब्द संपत्ती वाढते. पुस्तक हा आपला गुरू असतो कारण आपण ज्या गोष्टी वाचतो त्या आपल्याला…\nवाचनानं आम्हाला काय दिलं\n\"कळणार ना तसा मी वाचून ये मला तू कळतो जरा कुठे मी भरपूर चाळल्यावर...\"\nवाचनानं आम्हाला काय दिलं \n“पुस्तक म्हणजे आयुष्य मार्गदर्शक, विचार प्रगल्भतेत वाढ करणारे ज्ञानाचे भांडार”\nवाचनानं आम्हाला काय दिलं\nआपण जसे दररोज शरीराच्या भुकेसाठी जेवण करतो तसेच मनाच्या, मेंदूच्या भुकेसाठी वाचन हेच जेवण आहे. जेव्हा वाचन चालू ठेवतो तेव्हा सतत काहीतरी नवीन विचार, कल्पना सुचतात व आयुष्य जगताना आणखी मजा…\nअर्थशास्त्रातलं ‘नोबेल’ मिळवणारे अभिजित बॅनर्जी ठरले दुसरे भारतीय\nअभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जगातलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. हा…\nअस्वस्थ मनाचा ठाव घेणारा – ‘जोकर’\nसगळं काही चांगलंच चाललंय असं दिसत असताना, अस्वस्थ वर्तमानाचा खरा चेहरा नेहमी झाकलेलाच रा��तो. याच चेहऱ्याला मुखवट्याचा आधार देऊन बदलू इच्छिणारा अवलिया म्हणजे 'जोकर'.\nब्रिटनची महात्मा गांधींना अनोखी आदरांजली..\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ ब्रिटन एक नाणं काढणार आहे. ब्रिटनचे मुख्य अर्थमंत्री साजिद जाविद यांनी ही माहिती दिली आहे. मूळ पाकिस्तानी वंशाचे असलेल्या ब्रिटिश अर्थमंत्र्यांनी…\nआत्महत्या केलेल्या आईच्या शोधात..एक नोबेल विजेता\nआपल्या आईचं जे शब्दचित्र पीटर हँडके यांनी रेखाटलं आहे त्यासाठी तरी त्यांचं कौतुक होत राहील हे निश्चित..\nइंग्लंडच्या महिला क्रिकेटपटू कॅथरीन ब्रँट आणि नॅट स्किवर विवाहबंधनात; नेटकऱ्यांकडून अभिनंदनाचा…\nविश्वचषक विजेत्या इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील कॅथरीन ब्रँट आणि नॅट स्किवर यांनी शुक्रवारी आपण लग्न केल्याचं जाहीर केलं.\nदेशावर संकट आल्यावर राहुल गांधी इटलीला पळून जातात – योगी आदित्यनाथ; परभणीतही कलम ३७० चा…\nराज्यात निष्क्रिय झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करताना कलम ३७० रद्द केल्यामुळे आतंकवादी कारवायांना अटकावच होईल असा विश्वास व्यक्त करत मोदी सरकारचं कौतुक योगी आदित्यनाथ यांनी केलं.\nमयंक ‘अग्रेसिव्ह’ – सलग दुसऱ्या कसोटीत ठोकले शतक\nआपल्या १०८ धावांच्या खेळीत मयंकने १६ चौकार आणि २ षटकार लगावले.\n‘जिन्हे नाझ है हिंद पर वो कहाँ हैं \n२०१० साली 'सीएनएन'ने गुरुदत्त यांचा आशिया खंडातील सर्वात प्रभावी २५ अभिनेत्यांमध्ये समावेश केला. टाईम्स नियतकालिकाने 'प्यासा' आणि 'कागज के फूल' या चित्रपटांचा समावेश सार्वकालिक १००…\nरसायनशास्त्रातील यंदाचं नोबेल लिथीयम आयन बॅटरीच्या विकासासाठी\nरसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकांची घोषणा बुधवारी करण्यात आली. लिथीयम आयन बॅटरीच्या विकासात्मक कल्पना मांडल्याबद्दल तिघांना हे पारितोषिक देण्यात आलं आहे. जॉन बी गुडेनफ, एम.स्टॅनले…\nभौतिकशास्त्रातील यंदाचं नोबेल कॉस्मोलॉजीसाठी\n२०१९ सालासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आलं आहे. जेम्स पिब्लेस यांना सैद्धांतिक मांडणीसाठी तर मायकेल मेयर आणि डीडीएर क्वेलोझ यांना कॉस्मोलॉजीच्या…\nगोष्ट ‘मरणाच्या दारातली’ – आपल्या कुटुंबीयांची वाट पाहत उभ्या राहिलेल्या…\nप्राण्यांचे बरे असते, आपला साथीदार मरून गेला की जास्त आशाअपेक्षा न करता लवकरात लवकर आपणही मरून जायचं एकीकडे हे जीव आहेत आणि दुसरीकडे माणूस नावाचा प्राणी आहे जो अधाशासारखा हावरट पद्धतीने…\nप्रेरणादायी विचारांचा असामान्य माणूस – लाल बहादूर शास्त्री\nदेशातील सामान्य नागरिकाचं प्रतिबिंब लाल बहादूर शास्त्रींच्या जीवनात प्रतीत होत होतं. देशातील शेतकरी आणि सैनिकांचं योगदान आपण कधीच विसरता कामा नये या त्यांच्या विचारामागील मूलभूत प्रेरणा ही…\nसोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे विरुद्ध संबीत पात्रा जुगलबंदी रंगली\nहाराष्ट्र ही शिवरायांची भूमी असून त्याकाळी शिवरायांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवला होता. देशाचे माजी गृहमंत्री मात्र पाकिस्तानातल्या शाहिस्तेखानाला मदत करत असून हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही…\nउदयन भोसलेंच्या मुलाचा अनोखा पराक्रम ; १४ व्या वर्षी आशियाई स्कुबा डायव्हिंग स्पर्धेचं प्रमाणपत्र\nछत्रपती शिवरायांचे चौदावे वंशज आणि उदयन भोसले यांचे चिरंजीव विरप्रताप याने नुकत्याच थायलंडमधील फुकेट येथे झालेल्या एशियातील स्कुबा डायव्हिंगच्या स्पर्धेत भाग घेतला होता. अवघ्या चौदाव्या…\nह्युस्टनमध्ये भारतीय वंशाच्या शीख पोलीस अधिकाऱ्याची हत्या\nह्युस्टन | परदेशातील शीख भारतीय व्यक्तींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.अमेरिकेतील ह्युस्टन इथे अमेरिकेचे पहिले पगडीधारक शीख पोलीस अधिकारी संदीप सिंग धालीवाल यांची शुक्रवारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/sport/virat-kohli-become-most-run-scorer-in-t20-international-mhsy-408279.html", "date_download": "2019-10-22T21:58:03Z", "digest": "sha1:AZWW726HZJ5LMBO4I6NL5T4YIOYDHMV3", "length": 28125, "nlines": 172, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "टी20 मध्ये विराटच नंबर वन, रोहित शर्माला टाकलं मागे virat kohli become most run scorer in t20 international mhsy | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्���कृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nटी20 मध्ये विराटच नंबर वन, रोहित शर्माला टाकलं मागे\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; देवाचा अवतार सांगणाऱ्या बाबाकडे सापडले घबाड\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nVIDEO : ब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची धडाकेबाज कामगिरी\nएक चूक जीव गेला, तरीही 'जिमी'ला वाचवलं\nटी20 मध्ये विराटच नंबर वन, रोहित शर्माला टाकलं मागे\nभारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकेविरुद्ध 7 गडी राखून विजय मिळवला.\nमोहाली, 19 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 सामन्यात भारतानं 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. भारताचा कर्णधार विराट कोहलीनं नाबाद 72 धावांची खेळी करून एकहाती विजय मिळवून दिला. यासह विराट हिटमॅन रोहित शर्माला मागे टाकून टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मा फक्त 7 धावांनी मागे आहे. त्यामुळे यापुढे दोघांमध्ये स्पर्धा असेल.\nविराट कोहलीच्या 66 डावात 2 हजार 441 धावा झाल्या आहेत. तर रोहित शर्माने 89 डावात 2 हजार 434 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मानंतर या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल आहे. त्याच्या 75 डावात 2 हजार 283 धावा झाल्या आहेत. तर पाकिस्तानचा शोएब मलिक 104 डावात 2 हजार 263 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.\nविराट कोहलीनं फक्त 71 सामन्यात ही कामगिरी केली आहे. तर रोहित शर्माला मात्र 26 सामने जास्त खेळावे लागले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 सामन्यात त्यानं 2 षटकारांसह 12 धावा केल्या. पुढचा सामना 22 सप्टेंबरला बेंगळुरूत होणार आहे.\nआफ्रिकेनं दिलेल्या 149 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखऱ धवन यांनी चांगली सुरुवात केली. 4 ओव्हरमध्ये 33 धावांची भागिदारी या दोन्ही फलंदाजांनी केली, यात रोहित शर्मानं दोन उत्कृष्ठ षटकार लगावले. मात्र फेहलुकवायोनं आपल्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर रोहित शर्माला बाद केले. शर्मा 12 धावा करत बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराटची अडखळत सुरुवात झाली. मात्र त्यानंतर धवन आणि कोहलीनं 51 धावांची भागिदारी केली.\n विराटचा कॅच पाहून आफ्रिकेला आठवला जॉन्टी ऱ्होड्स , पाहा VIDEO\n मिलर की विराट कोण भारी तुम्हीच ठरवा\nविधानसभेआधी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता, इतर टॉप 18 बातम्या\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/vijay-pandhare/-/articleshowprint/27201700.cms", "date_download": "2019-10-22T23:11:35Z", "digest": "sha1:OOZT7CYDVHIVPRKLLICOHFPNXC7RLEEU", "length": 6534, "nlines": 6, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "मानवी दुःखाला अंत आहे?", "raw_content": "\nदु:ख आहे हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. सर्वप्रथम दु:ख आपल्याला जाणवते कोठे याचा विचार केला असता दु:ख मनात जाणवते असे दिसते. तेव्हा दु:ख म्हणजे काय हे जाणायचे असेल तर आपल्याला मनाला जाणणे जरुर आहे. आपण मनाला जाणत नाही हेच दु:खाचे कारण आहे.\nआपण सर्व मनाविषयी अनभिज्ञ आहोत. आपल्याला मन म्हणजे काय ते माहीतच नाही. Concious, subconcious तसेच unconcious म्हणजे काय याचा पूर्ण बोध आपल्यालाच नाही. subconcious व unconcious तर आपल्याला जवळजवळ माहीतच नसतात. खरे तर subconcious, unconcious आपल्या मनाचा ९० टक्के भाग व्यापून आहेत. आपण त्या ९० टक्क्यांविषयी अनभिज्ञ आहोत. आपण कोण आहोत काय आहोत आपल्या अस्तित्वाचे स्वरूप काय ज्याला मी मी म्हणतो ते ‘मी पण’ नेमके काय आहे ज्याला मी मी म्हणतो ते ‘मी पण’ नेमके काय आह��� आपल्याला आपले स्वत:चेच नीट आकलन नाही आणि तरीही आपण आपले तसेच इतरांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न या अज्ञानी मनाच्या सहाय्याने करीत आहोत. अज्ञानातून होणाऱ्या सर्व कृती दु:ख निर्माण करतात. मनाचे संपूर्ण आकलन न करून घेता, मनाचे शुद्धीकरण न करता, स्वत:चे, समाजाचे, राष्ट्राचे, जगाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणे निरर्थक आहे.\nतुमचे मन जर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हिंसा, स्पर्धा, अहंपणाने भरलेले असेल तर आपण जे काही करू ते सर्व स्वार्थकेंद्री असल्याने त्यातून दु:खच निर्माण होते. या सर्व दु:खाचे मूळ ‘मी पणा’च्या भावनेत आहे. आपल्याला वाटते की मी म्हणजे जगापासून एक अलग, वेगळं व्यक्तिमत्त्व आहे आणि वर वर भासणाऱ्या गुण आकाराच्या विभिन्नतेमुळे हे खरे वाटायला लागते. जेव्हा आपण सगळेजण स्वत:च्या सुखासाठी, स्वत:च्या सुरक्षेसाठी, स्वत:च्या समृद्धीसाठी कार्यरत होतो, तेव्हा या सर्व कृती आत्यंतिक स्वार्थकेंद्रितपणाकडेच नेतात. या स्वार्थातूनच मग संघर्ष, युद्ध, हिंसा, चिंता, दु:ख यांचा आपोआप उद्भव होतो. हा जो स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा भ्रम आपल्या ठिकाणी आहे, तोच दु:खाचे मुख्य कारण आहे. त्या भ्रमालाच अविद्या, अज्ञान, माया असे म्हणतात. या भ्रमाचा निरास होणे हाच आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान, मुक्ती, मोक्ष आहे.\nमन बदलले तरच व्यक्ती बदलते. व्यक्ती बदलली तरच समाज बदलतो. अन्यथा सर्व क्रांती निष्फळच ठरल्या आहेत. क्रांतीपूर्वी खूप लोभस आश्वासने, घोषणा दिलेल्या असतात. पण क्रांतीनंतर सत्तेवर येणारे त्या सर्व घोषणा, अश्वासने विसरून स्वार्थीवृत्तीनेच काम करताना दिसतात. अर्थात हे भ्रमित अवस्थेचेच निदर्शक आहे. या सर्व अराजकतेचे कारण माणसाच्या मनात असलेल्या अनादि संस्कारबद्धतेतच आहे. अनादि कालापासून अस्तित्वात असलेल्या या संस्कारबद्धतेतून सुटका झाल्याशिवाय दु:खाचा अंत होणार नसतो. या संस्कारबद्धतेतून मुक्त होण्यासाठी संतांचे मार्गदर्शन घेऊन आपण आपला मार्ग शोधला पाहिजे व त्यासाठी सजग रहात आपणच आपले दीपक बनणे, हाच एकमेव उपाय आहे. धर्म, पंथ, गुरू, साधना, जप, तप, पूजा, प्रार्थना, ग्रंथ या गोष्टीत यांत्रिकपणे न अडकता त्यातून बोध घ्यायचा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayakhingane.com/2017/12/", "date_download": "2019-10-22T21:23:01Z", "digest": "sha1:NSC2JXONV6JSL5PC7MXPQISEJTXUGMAU", "length": 70499, "nlines": 242, "source_domain": "vinayakhingane.com", "title": "December 2017 – VinayakHingane", "raw_content": "\nआरोग्य सोप्या भाषेत. Let's simplify health\nआपल्या ओळखीच्या, अगदी जवळच्या व्यक्ती बरेचदा खूप प्रेरणादायी असं काहीतरी करून जातात. आपल्या आयुष्याच्या धकाधकीत आपल्याला ते जाणवतही नाही. पण जेव्हा जाणवतं, तेव्हा मिळालेली प्रेरणा खूप मोठी असते आरोग्याच्या बाबतीत ही अशी जवळच्या लोकांकडून मिळालेली प्रेरणा खूप महत्वाची असते. आरोग्याविषयी आपली वागणूक आपल्या आजूबाजूच्या लोकांवर अवलंबून असते असं बरेचदा दिसतं. जीवनशैली, आहार, डॉक्टरांची निवड, उपचारशैली इत्यादी अनेक बाबतीतील निर्णयांवर आपल्या जवळील लोकांच्या विचारसरणीचा प्रभाव असतो. आज मी तुम्हाला माझ्या ओळखीच्या दोन व्यक्तींची गोष्ट सांगणार आहे. हे दोघेही सामान्य आहेत आणि त्यांनी केलेलं कामही अगदीच असामान्य आहे असेही नाही. पण त्यांच्या सामान्य असण्यामुळे ते सगळ्याच वाचकांना जवळचे वाटतील असे आहेत. दोघांनीही गेल्या दीड-दोन वर्षांत बरंच वजन कमी केलं आहे आणि कमी केलेलं वजन टिकवून ठेवलं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक रिझोल्युशन घेतले जातील आणि त्यांची टिंगलही होईल आरोग्याच्या बाबतीत ही अशी जवळच्या लोकांकडून मिळालेली प्रेरणा खूप महत्वाची असते. आरोग्याविषयी आपली वागणूक आपल्या आजूबाजूच्या लोकांवर अवलंबून असते असं बरेचदा दिसतं. जीवनशैली, आहार, डॉक्टरांची निवड, उपचारशैली इत्यादी अनेक बाबतीतील निर्णयांवर आपल्या जवळील लोकांच्या विचारसरणीचा प्रभाव असतो. आज मी तुम्हाला माझ्या ओळखीच्या दोन व्यक्तींची गोष्ट सांगणार आहे. हे दोघेही सामान्य आहेत आणि त्यांनी केलेलं कामही अगदीच असामान्य आहे असेही नाही. पण त्यांच्या सामान्य असण्यामुळे ते सगळ्याच वाचकांना जवळचे वाटतील असे आहेत. दोघांनीही गेल्या दीड-दोन वर्षांत बरंच वजन कमी केलं आहे आणि कमी केलेलं वजन टिकवून ठेवलं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक रिझोल्युशन घेतले जातील आणि त्यांची टिंगलही होईल यातील अनेक निश्चय यशस्वी होतील आणि अनेक बारगळतील. माझ्या मते निश्चय करणे ही बदलाची पहिली पायरी असते. लोक ह्या निमित्ताने सुरुवात तरी करतात. त्यांचं मनोबल टिकून राहावं ह्याकरता पुढील दोन गोष्टी. ह्या दोन्ही व्यक्तींकडे बघितल्यावर एक कळतं की वजन कमी करण्यासारखं कठीण काम सुद्धा चिकाटी असली की पूर्ण होऊ शकतं. ते सुद्धा फार खर्च न करता व औषधांशिवाय.\nपहिली गोष्ट माझ्या काकांची. गोपाळराव हिंगणे. ते शेगावला राहतात आणि इतक्यातच मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले. शिक्षक म्हणून ते अगदी मनापासून काम करत व आदर्श शिक्षक होते.पुढे मुख्याध्यापक झाले. कामाचा ताण व रोजच्या जीवनात गुंतून गेल्यामुळे आरोग्यासाठी विशेष लक्ष देता आले नाही. शारीरिक हालचाल कमी झाली व वजन हळूहळू वाढत गेले. पोटाचा घेर वाढला पण आपल्याकडे त्याला सुखी माणसाचं लक्षण म्हणतात म्हणून थोडं दुर्लक्ष झालं. बघता बघता वजन 82 किलो झालं…\nजवळपास 2 वर्षांपूर्वी काकांना ह्या वाढलेल्या वजनाचा परिणाम प्रकृतीवर होताना स्वतः लाच जाणवायला लागला. हालचालींचा वेग मंदावला, जिना चढताना एक मजला चढल्यावर धाप लागायला लागली आणि आपल्या पोटावर आपण वजन घेऊन फिरतोय असं जाणवायला लागलं. पोटावरील हा चरबीचा घेर कमी करायलाच हवा हे काकांना कळलं. भावांना डायबेटीस असल्यामुळे तो धोका आपल्याला सुद्धा आहे याची काळजी त्यांना होतीच. आपले त्रास वाढण्याआधीच आपण पावलं उचलायला हवीत असं त्यांनी ठरवलं. वाढलेल्या चरबीसोबत आपल्याला डायबेटीस, बीपी , हृदयरोग असे अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे काका जो विचार करत होते तो अगदी बरोबर होता. एक मुख्य बाब म्हणजे काकांना वाढलेल्या वजनाचा शारीरिक त्रास जाणवला. अनेकांना तो जाणवत नाही. अशा वेळी रक्ताच्या तपासण्या केल्यावर कळतं की प्रोब्लेम होतोय. बरेचदा तर प्रॉब्लेम झाल्यावरच लक्षात येतं की चरबी वाढली आहे.\nकाकांनी ह्यासाठी काय केलं\nकाकांना प्रॉब्लेम वेळेत ध्यानी आला आणि त्यांनी सगळ्यात पहिले डॉक्टरांचा सल्ला घेतला. रक्ताच्या तपासण्या ठीक आल्या. डायबेटीस नव्हता व बीपी सुद्धा नॉर्मल होते. काकांची काळजी थोडी कमी झाली. काकांनी आहारात बदल सुरू केले.\nकाका शाकाहारी आहेत. आधी त्यांचं रोजचा आहार म्हणजे सकाळी 6 ते 7 पोळ्या आणि भाजी असा ब्रँच करून ते कामाला निघायचे. दुपारचे जेवण नसायचे. त्याऐवजी दुपारी उशिरा हॉटेलमध्ये/कँटीन मध्ये काहीतरी खात असत. संध्याकाळी दोन भाकरी आणि भाजी. दिवसातून दोन तीन वेळा ते कपभर दूध साखर घालून प्यायचे. त्यांच्या जेवणाचं विश्लेषण केलं तर दुपारचं बाहेरचं खाणं हा त्यांच्या आहारातील सगळ्यात घातक भाग होता. बाकी जेवण ���े आपल्या नेहमीच्या जेवणासारखे होते. गावाकडे जेवण हे पोळी किंवा भाकरीच्या संख्येत मोजल्या जाते. जेवणातील इतर घटकांकडे हवे तेवढे लक्ष दिल्या जात नाही. काकांच्या बाबतीतही तेच व्हायला लागले. दोन्ही वेळेच्या जेवणात तृणधान्यांचे प्रमाण जास्त होते.\nपुढील दीड-दोन वर्षात काकांनी आहारात बरेच बदल केले. एका वेळेच्या खाण्यात पोळ्या, पांढरा भात, भाकरी ह्यांचे प्रमाण अतिशय जास्त असले की खान्यानंतर रक्तातील साखरेचे व इन्सुलिनचे प्रमाण जास्त वाढते. असे जर वारंवार झाले तर शरीरातील चरबी वाढायला सुरुवात होते. काकांनी त्यांचे जेवण विभागून घ्यायला सुरुवात केली. एक वेळी 6ते 7 पोळ्या खाण्याऐवजी ते दोन वेळा 2 पोळ्या खायला लागले. त्याशिवाय त्यांनी सकाळी नाश्त्यासाठी गाजर, गोबी , पालक इत्यादी भाज्या कच्च्या खायला सुरुवात केली. त्यामुळे पोळ्यांचे प्रमाण कमी करून सुद्धा भूक नियंत्रित रहायला मदत झाली. याशिवाय आहारातील विविधता वाढली आणि आहार चौरस झाला. संध्याकाळच्या जेवणात सुद्धा भाकरीचे प्रमाण कमी झाले.2 ऐवजी 1 भाकरी खाऊ लागले. काकांना तर्रीची भाजी (म्हणजे जास्त तेल असलेली भाजी) आवडायची. ती सुद्धा आहारातून वजा केली. दुधात साखर घालणे बंद केले आणि जेवणात वरून मीठ घेणे बंद केले. तळलेले पदार्थ आधी बरेचदा घरी खाण्यात यायचे. त्यांच प्रमाण सुद्धा काकांनी खूप कमी केलं. काकांचा आहार हळूहळू बदलला पण जे बदल झाले त्यामुळे काकांचा आहार संतुलित झाला.\nकाकांनी आहाराशिवाय इतर काही बदल केले का\nमाझे काका दोन वर्षांपूर्वी रोज जवळपास 4 किलोमीटर फिरत असत. पण त्यांच्या चालण्याचा वेग हळू असे. वजन कमी करायचं असं ठरवल्यावर त्यांनी रोजचं फिरणं वाढवलं. आता त्यांचं चालणं हा व्यायाम असतो. ते दम लागेल अशा वेगात चालतात आणि रोज जवळपास 7 किलोमीटर चालतात. ते रोज सूर्यनमस्कार आणि 40 बैठका असे स्नायू बळकट करणारे व्यायाम करतात. वैद्यकीय सल्ल्यानुसार आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटं मध्यम तीव्रतेचा व्यायाम व कमीतकमी 3 दिवस स्नायू बळकट करणारे व्यायाम करणे आरोग्यासाठी आवश्यक असते. काका ह्यापेक्षा जास्त व्यायाम करतात व त्याचाच फायदा वजन कमी करण्यासाठी झाला. ह्याशिवाय काकांनी रोजची शारिरीक कामं वाढवली आहेत. त्यांच्या शेतातील छोटी छोटी काम ते स्वतः अधिक प्रमाणात करू लागले आहेत. त्यांच��या मते घरातील व शेतीतील कामं हातावेगळी होतात व शारीरिक हालचाल सुद्धा वाढते. ही शारीरिक हालचाल वाढल्याने दुहेरी फायदा होतो. वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा दुहेरी फायदा होतो. व्यायामशिवाय जी हालचाल वाढते त्यामुळे ऊर्जा तर जाळल्या जातेच पण स्नायूंचा इन्सुलिनला प्रतिकार कमी होतो. ह्याने वजन कमी व्हायला मदत होते असे आढळले आहे.\nकाकांचे वजन 82 किलोग्रॅम वरून कमी होत आता 65 किलोग्रॅम झाले आहे. पोटाचा घेरही खूप कमी झाला आहे. स्टॅमिना वाढला आहे व चपळता वाढली आहे. अर्थातच हा पोटावरील चरबी कमी करण्याचा प्रवास अगदी सोपा आणि सरळ नव्हता. काका आवर्जून सांगतात की पहिले 10 किलो वजन अगदी सहज कमी झाले. पण त्यानंतर वजन कमी होताना बराच वेळ आणि प्रयत्न लागले.\nहा वेळ देण्याची आणि प्रयत्न सुरू ठेवण्याची चिकाटी काकांना कुठून मिळाली हे मी त्यांना विचारलं. दुसरा एक प्रश्न माझ्या मनात होता की वजन कमी करण्याचे इतके उपाय जाहिराती, व्हाट्सएपच्या माध्यमातून आपल्या समोर येतात. त्यांना बळी पडून आहार व व्यायाम सोडून देण्याची इच्छा काकांना झाली नसेल का काकांनी मला त्यांच्या वारीची गोष्ट सांगितली. काका पंढरपूर वारी ला निघाले. वारीमध्ये रोज खूप चालावं लागायचं. एक दिवसात सरासरी 20 ते 25 किलोमीटर चालणं व्हायचं. एखाद्या दिवशी तर 30 किलोमीटर. ह्या काळात आहार अगदी कमी होता. पातळ कालवण व पोळी किंवा भाकरी हे जेवण दोन वेळा असायचं. नाश्ता बंद.त्यामुळे उपास घडला आणि शारीरिक श्रम बरेच झाले. काकांचं वजन झपाट्याने कमी झालं. अगदी बघितल्यावर कळेल असा फरक झाला. मग घरी परत आल्यावर घरचे नेहमीचे जेवण सुरू झाले. आता आपण फारच थकून भागून घरी आलोय म्हणून काही दिवस व्यायामाला सुट्टी मिळाली. ह्याचासुद्धा मोठा नाट्यमय परिणाम झाला. 8 दिवसांत वजन 4 किलोग्रॅम ने वाढलं. त्यामुळे आहारावर नियंत्रण + व्यायाम ह्यांचा फायदा आणि ते न करण्याचा तोटा दोन्ही गोष्टी काकांना अतिशय ठळकपणे जाणवल्या. त्यातून त्यांना पुरेसं प्रोत्साहन मिळालं आणि ते अजूनही नियमित व्यायाम करतात व आहारावर नियंत्रण ठेवतात.\n17 किलोग्रॅम वजन कमी करण्यासाठी काकांना कुठलंही औषध लागलं नाही व काहीही खर्च लागला नाही. ते काही अतिरिक्त कामं स्वतः करू लागले व बाहेरील खाणं कमी झालं. त्यामुळे झाल्यास थोडी बचतच झाली असं म्हणावं लागेल. आरोग्याला झालेला फायदा मात्र खूप मोठा आहे.\nदुसरी गोष्ट:आता आपण सिद्धेश ची गोष्ट बघूया. सिद्धेश पंडित हा माझा मित्र इंजिनिअर आहे. तो सध्या अमेरिकेत मिशिगन येथे काम करतो. त्याची जीवनशैली ही आपल्याकडील बहुतांशी शहरी तरुण लोकांसारखी झालेली. नवीन जॉब अमेरिकेत मिळाला. कामात प्रचंड ताणतणाव होता पण सुरुवातीला उत्साहात 14 ते 15 तास सलग काम करायचा. कामाला दिवसरात्रीची मर्यादा नसायची. झोप कमी व्हायला लागली. ताणतणाव व कमी झोपेचा आहारावर व आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. सिद्धेशच्या बाबतीत सुद्धा हे झालं. व्यायाम बंद पडला. खाण्या-पिण्यावर काहीच नियंत्रण राहिलं नाही. त्याचं वजन 2015 च्या सुरुवातीस 200 पाऊंड(जवळपास 91किलोग्रॅम) झालं. कमरेचा घेर वाढून 38 इंच झाला. बी एम आय 29.4 झाला. याचाच अर्थ सिद्धेश लठ्ठ झाला होता. तो आजारीही पडला. तपासण्या केल्यावर त्याला कळलं की त्याच बीपी 138/90असं आहे. पुन्हा तपासल्यावर सुद्धा ते जवळपास ह्याच पातळीत रहायचं. म्हणजे बीपी थोडसं वाढलेलं होतं.कोलेस्टेरॉल जरी नॉर्मल असलं तरी कोलेस्टेरॉल रेशो 5.1 होता. अगदी 30 वर्षे वयाच्या आत जर अस काही घडलं तर पुढे हृदयविकार व इतर आजार होण्याची शक्यता वाढते. सिद्धेशला हा धोका कळला आपलं आयुष्य आता आपल्याला नियंत्रित करण्याशिवाय काही पर्याय नाही हे त्याला कळलं. सुरुवात म्हणून त्याने नवीन जॉब शोधला. ताणतणाव कमी झाला आणि झोप सुधारली. यामुळे सिद्धेश च्या आहारावर बराच अनुकूल परिणाम झाला. आहारावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे असं त्याला वाटायला लागलं.\nसिद्धेश ने आहाराबाबतीत काय केलं\nजागरण करत असताना सिद्धेशला रात्री भूक लागायची आणि तो रात्री खाण्यासाठी काहीतरी तयारच ठेवायचा. ही जवळपास सवयच झाली होती. स्नॅकिंग म्हणजेच नाश्ता आणि मधेमधे खाणं नेहमीचं होतं. त्याने सगळ्यात पहिले हे खाणं म्हणजेच स्नॅकिंग थांबवलं. त्याने रात्री सिनेमे आणि कंप्युटर इत्यादी बंद केलं. झोप पूर्ण झाली पाहिजे ह्याकडे लक्ष दिलं. झोप सुधरल्यावर रात्रीचं खाणं सुद्धा बंद झालं. सिद्धेशने आहार आखून घेतला व तो पाळायला लागला.\nत्याचा आखलेला आहार असा आहे\nसकाळी 1 कप ओट्स (ह्या ऐवजी पर्याय म्हणजे पूर्ण दाना असलेली तृणधान्य किंवा कडधान्य)\nदुपारचं जेवण: एक प्लेट सॅलड (कच्च्या भाज्या) आणि पांढरे मांस(कोंबडी किंवा मासे इत्यादी)\nसंध्याकाळचं जेवण: 2 ��ोळ्या आणि भाजी. प्रोटीन मिल्क शेक\nसिद्धेश मांसाहारी आहे. पण तो लाल मांस टाळतो. आरोग्यासाठी लाल मांस व प्रक्रिया केलेलं मांस कमी कराव किंवा टाळावं असा वैद्यकीय सल्ला आहे. सिद्धेश चिप्स, डोनट, बेकरीचे पदार्थ पूर्णपणे टाळतो. आधी आवडीचे असलेले आईस्क्रीम व केक हे सुद्धा बंद आहेत. साखर अतिशय कमी प्रमाणात असते. ह्या सगळ्यामुळे कार्बोहायड्रेट व प्रकिया केलेले तेल ह्यांचे प्रमाण नियंत्रणात आले.\nसिद्धेश सोडा असलेली पेय मुळीच पीत नाही. सोडा असलेल्या पेयांमध्ये साखर तर असतेच पण सोड्यामुळे आपल्या पोटातून अन्न आतड्यात जाण्याची प्रक्रिया वेगावते. ह्यामुळे साखर लवकर शोषल्या जाऊन रक्तातील साखर अचानक वाढते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर अशी पेय टाळणं हे उत्तमच. तसेच फळांचा ज्यूस टाळणे सुद्धा फायद्याचे आहे. एक फळ पूर्ण खाल्ले तर त्यातून अनेक जीवनसत्वे व आवश्यक फायबर मिळते. ज्यूस मधून फक्त साखर मिळते ती सुद्धा लवकर शोषल्या जाणारी. युकेच्या आहारविषयक गाईडलाईन्स मधून त्यांनी चांगल्या पदार्थांच्या यादीतून ज्यूस काढून टाकला आहे.\nसिद्धेशच्या ह्या आहारामधील एक महत्वाचा घटक म्हणजे खाण्याचा आकार (पोर्शन साईज). किती खायचं हे सुद्धा सिद्धेश ने काटेकोर नियंत्रणात ठेवलं आहे. यासाठी तो “माय फिटनेस पाल” ह्या ऍप ची मदत घेतो. सिद्धेशने सुरुवात करताना 5 किलो वजन कमी करायचं ध्येय ठेवलं. त्यानुसार दिवसभरातील आहार किती कॅलरी असेल ते ठरलं. मग त्यानुसार रोज जे खाल्लं त्या सगळ्या पदार्थांची नोंद सिद्धेश ऍप मध्ये प्रामाणिकपणे करायचा. त्यानुसार मोजणी करून सिद्धेशच्या किती कॅलरी खाऊन झाल्या आहेत ते कळायचं आणि पुढच्या जेवणात किती खायला हवं ते सुद्धा कळायचं. ऍप मध्ये नोंद असली की आपण रुळावर आहोत की घसरतोय हे लगेच समजतं. अशी इतरही ऍप असतात. सिद्धेश वापरतो ते ऍप फुकट उपलब्ध आहे.\nसिद्धेश व्यायाम कसा करतो\nसिद्धेश जिम मध्ये जाऊन वजन उचलण्याचे व्यायाम करतो. शरीराचे सगळे मोठे स्नायू बळकट करणारे व्यायाम तो करतो. दर काही दिवसांनी तो वजन वाढवतो. याशिवाय कार्डियो व्यायाम तो आठवड्यातून 3 ते 4 वेळा करतो. कधी जिम मध्ये तर कधी बाहेर धावून तो हे व्यायाम करतो. जिमला स्विमिंग पूल उपलब्ध आहे त्यामुळे अधून मधून पोहण्याचा व्यायाम सुद्धा तो करतो. उन्हाळ्यात दर आठवड्याला तो क्रिकेट खेळतो. ह्या सगळ्या व्यायामाचा सिद्धेशच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम झाला आहे. वजन कमी होण्यासोबतच त्याचे बीपी सुद्धा नॉर्मल झाले आहे. आधी जे बीपी 138/90 च्या आसपास असायचं ते बीपी इतक्यात मोजलेल्यावर 116/84 इतकं आलंय. हे कुठलंही औषध न घेता घडलय.\nसिद्धेश व्यायामाच्या बाबतीत सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करतो. तो फिटबीट वापरतो आणि त्यात स्वतःची शारीरिक हालचाल किती होते यावर लक्ष ठेवतो. सिद्धेशच्या ह्या शारीरिक हालचालींची माहिती “माय फिटनेस पाल” ह्या ऍप मध्ये सुद्धा उपयोगात येते. व्यायामाव्यतिरिक्त सिद्धेश रोज जवळपास 6000 पावलं एवढी हालचाल करतो असं त्याच्या फिटबिट वरुन कळलं. व्यायामशिवाय रोज एवढी हालचाल केली तर वजन कमी व्हायला मदत होते.\nसिद्धेश वापरतो त्या ऍपमध्ये आपल्या ऊर्जेचे गणित मांडून येते. आपण किती कॅलरी खाल्ल्या आणि आपण किती कॅलरी जाळल्या(शारीरिक हालचाल व व्यायाम) ह्याचा हिशोब येतो. आपण रोज लिहून हा हिशोब करण्याचा त्रास त्यामुळे कमी होतो. आपण आपल्या आहारावर व हालचालींवर जेवढी करडी नजर ठेऊ तेवढं आपलं नियंत्रण घट्ट राहण्यासाठी मदत होते. आपण मोजत नाही त्यामुळे आपले नियंत्रण राहत नाही हे सिद्धेशला कळलं होतं. या ऍपच्या मदतीने सिद्धेशला हिशोब ठेवणं सोपं गेलं. कधी, किती व काय खायचं हे ठरवणं सोपं झालं. आठवडाभरात व्यायाम कमी पडला असेल तर तो भरून काढता आला. आपण एखादे ऍप वापरायलाच हवं असं नाही. मोजमाप महत्वाचं.\nसिद्धेश व्यायामासाठी जिम चे पैसे भरतो.फिटबिट चा खर्च एकदाच झाला. पण इतर काही खर्च त्याला लागले नाहीत. तो व्यायामासाठी इन्स्टाग्राम व युट्युब अशा वेबसाईट वरील माहिती वापरून व्यायामाचा आराखडा ठरवतो. नवीन व्यायाम सुद्धा शिकतो. सिद्धेश त्याच्या सगळ्या मोजमापांची नोंद मोबाईल मध्ये ठेवतो. आपली प्रगती प्रत्यक्ष बघितली की त्यापेक्षा मोठी दुसरी प्रेरणा नसते.\nसिद्धेशच्या आरोग्यावर झालेले परिणाम त्याने नोंद करून ठेवले आहेत.नोव्हेंबर 2015 पासून आतापर्यंत त्याचे वजन 200 पाऊंड वरून कमी होऊन 176 पाऊंड एवढे कमी झाले. (91 किलो ते 80 किलो म्हणजे जवळपास 11 किलो कमी झाले)\nत्याच्या शरीरातील चरबीचे प्रमाण 20.5 टक्क्यांवरून कमी होऊन 17.8 टक्के झाले. कमरेचा घेर 6 इंच कमी होऊन 32 इंच झाला. पोटावरील चरबी कमी झाल्यामुळे बीपी, साखर आणि कोलेस��टेरॉल च्या प्रमाणात सुद्धा सुधारणा झाली. कोलेस्टेरॉल रेशो म्हणजे टक्केवारी सुधारून 3.3 झाली. त्याच्या हृदयाची गती दर मिनिटाला 80 ठोक्यांवरून कमी होऊन 62 वर आली. म्हणजे त्याचं हृदय आणि फुफ्फुस खेळाडूंसारखं बळकट झालं आहे. सिद्धेश आणि त्याची पत्नी अवंती दोघेही नियमित व्यायाम करतात. त्यांचा उत्साह प्रेरणादायी आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या आरोग्यासाठी कसा वापर करायचा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.\nसिद्धेश व माझे काका ह्यांनी कुठलेही मोठे खर्च न करता वजन कमी केलं आणि टिकवले सुद्धा आहे. त्यांनी अवघड असं डायट सुद्धा केलं नाही. त्यांना अडचणी आल्या आणि कधी कधी थोडा सेटबॅक पण आला. तरीही त्यांच वजन यशस्वीपणे कमी झालं. आहार कमी करून आणि हालचाल वाढवून वजन कमी करणं सोपं नाही असं आपण तज्ञांकडून बरेचदा ऐकतो. ते काही अंशी खरं सुद्धा आहे. पण जर खोलात जाऊन बघितलं तर कळतं की हा मंत्र अयशस्वी होण्याचं कारण लोक फार काळ हे पाळू शकत नाहीत असं आहे. सिद्धेश आणि माझ्या काकांनी हे पाळलं आणि ते यशस्वी झाले.\nसगळेच एवढे यशस्वी होवोत. पण जर काही अडचण आली तर तज्ञांची मदत घ्यावी. एखादा आजार असल्यास आहारबदल व व्यायामपूर्वी डॉक्टरांना नक्की भेटावं.\nआहार आणि व्यायामाचा फायदा फक्त लठ्ठ लोकांनाच होतो असे नाही. सामान्य लोकांनी सुद्धा रोज व्यायाम करणं आणि ऍक्टिव्ह राहणं अपेक्षित आहे. आहार समतोल असल्यास त्याचे अनेक फायदे मिळतात. त्यामुळे तुम्ही नवीन वर्षात काही निश्चय केला नसेल तर निरोगी जीवनशैली पाळणं हा एक उत्तम पर्याय आहे\nमागच्या वर्षी मी कुशलचा वजन कमी करण्याचा प्रवास लिहिला होता:\nवजन, आहार व व्यायामविषयी इतर लेख व व्हिडीओ:\nबी एम आय बद्दल माहिती\nआहाराच्या मदतीने डायबेटीस-मुक्त होणे शक्य आहे का\nबी एम आय बद्दल माहिती\nआपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण वाढले आहे का याचा अंदाज येण्यासाठी “बी एम आय” हे एक चांगले माप आहे.\nपाश्चात्य जनतेपेक्षा आपल्या भारतीय लोकांची शरीररचना थोडी वेगळी पडते. आपल्या शरीरात चरबीचे प्रमाण जास्त असते व आपले शरीर चरबीला थोडे लवकर बळी पडते असे आढळले आहे. त्यामुळे भारतीय लोकांसाठी बीएमआय आणि पोटाच्या घेराचे मापदंड वेगळे आहेत.\nया व्हिडिओत आपण बीएमआय बद्दल थोडी माहिती बघू.\nनियमित व्यायाम करायला हवा हे सगळेच मान्य करतील. पण तरीही व्���ायामाबद्दल काही गैरसमज आढळतात. बरेच लोक ह्या गैरसमजांना बळी पडून व्यायाम टाळतात. अशाच काही समज आणि गैरसमज ह्याबद्दल लोकांचा कल कसा हे बघण्यासाठी मी ट्विटरवर एक छोटा सर्वे केला.\nउतारवयात वजन उचलण्याचा व्यायाम करावा का असा प्रश्न मी विचारला.हा सर्वे छोटासा असला तरी बहुतेक लोकांना असं वाटलं की असा व्यायाम उतारवयात करू नये कारण तो हानिकारक ठरू शकतो. बऱ्याच लोकांना ह्याबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे ह्या विषयावर वैद्यकीय सल्ला काय आहे ते आपण बघू.\nवैद्यकीय सल्ला काय आहे हे बघण्याआधी आपण उतारवयात भेडसावणारे प्रश्न बघू. उतारवयात स्नायूंचा आकार आणि वजन कमी होते. आपल्या वजनाच्या टक्केवारीत चरबीचे प्रमाण वाढते व स्नायूंचे कमी होते.चरबी वाढल्यामुळे होणारे जीवनशैलीचे त्रास जसे डायबेटीस, बीपी आणि हृदयरोग ह्यांचा धोका जास्त असतोच. हा धोका स्नायूंचे वजन कमी झाल्याने अजून वाढतो. ह्याशिवाय हाडे ठिसूळ होतात. बोन डेन्सीटी तपासणी केल्यावर बऱ्याच लोकांना हाडे ठिसूळ झाल्याचे कळते. अशा वेळी थोड्याश्या धोक्याने सुद्धा हाड फ्रॅक्चर होऊ शकते. उतारवयात बऱ्याच कारणांनी आपल्या शरीराची संतुलन सांभाळण्याची क्षमता कमी झालेली असते. स्नायूंची शक्ती कमी होणे हे सुद्धा त्यातील एक महत्वाचे कारण आहे. बॅलन्स सांभाळू शकल्यामुळे वारंवार पडण्याच्या घटना घडतात. आधीच हाडे ठिसूळ असल्यामुळे पडल्यावर फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. ह्याशिवाय वय वाढल्यावर समरणशक्ती कमी होण्याचा त्रास बऱ्याच लोकांना होतो. ह्या सगळ्या कारणांमुळे बऱ्याच जेष्ठ मंडळींची हालचाल मंदावते. हळूहळू हालचाल खूपच कमी होते, आत्मविश्वास कमी होतो आणि बरेचदा नैराश्य सुद्धा येतं. यातील बरीचशी लक्षणं लवकर सुरू झालेले पेशंट सुद्धा दिसतात. वार्धक्य कमी वयात सुरू झाल्यासारखी परिस्थिती असते.ह्या सगळ्या कॉमन प्रोब्लेम्स वर एक उपाय म्हणजे स्नायू बळकट करणारे व्यायाम.\nस्नायू बळकट करणारे व्यायाम हे आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. ह्यात तीन महत्वाचे प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे शरीराचे वजन वापरून केले जाणारे व्यायाम. ह्यात उठाबशा , दंडबैठका, जोर, सूर्यनमस्कार व वेगवेगळी योगासने(प्राणायाम नाही) इत्यादी येतात. दुसरा प्रकार म्हणजे वजन उचलण्याचे व्यायाम. यात जिम /व्यायामशाळेत करण्यात येणारे व्यायाम येतात. घरी सुद्धा आपण उपलब्ध असलेली वजने उचलून हे व्यायाम करू शकतो. तिसरा प्रकार म्हणजे रेसिस्टन्स बँड वापरून केलेला व्यायाम. यात रबरी पट्टे वापरून व्यायाम केला जातो. या तिन्ही प्रकारात स्नायू थकेपर्यंत व्यायाम केल्या जातो. स्नायू बळकट व्हावे व ताकद वाढावी यासाठी हा व्यायाम असतो. सोबतच स्नायूंना ताण देऊन (स्त्रेचेस करून) स्नायू मोकळे सुद्धा करायचे असतात. हळूहळू व्यायाम वाढवत न्यायचा असतो. हे व्यायाम हृदय आणि फुफ्फुसांची क्षमता वाढवणाऱ्या “कार्डियो” व्यायामापेक्षा थोडे वेगळे असतात. शरीरातील सगळे मोठे स्नायू जसे हातापायांचे स्नायू, छातीचे, पाठीचे व पोटाचे स्नायू ह्या सगळ्यांनाच व्यायाम मिळावा अशी अपेक्षा असते. आरोग्यासाठी स्नायूंचे हे व्यायाम व सोबत कार्डियो व्यायाम करावे असा वैद्यकीय सल्ला आहे.दर आठवड्यात सगळ्या वयातील लोकांनी कमीत कमी 150 मिनिटे मध्यम तीव्रतेचा कार्डियो किंवा एअरोबिक व्यायाम करावा व आठवड्यातून कमीत कमी 2 दिवशी स्नायू बळकट करणारे(सगळ्या मोठ्या स्नायूंचे)व्यायाम करावे.\nवेगवेगळ्या वेबसाईटवर तुम्हाला या व्यायामांबद्दल वाचता येईल आणि व्हिडीओ सुद्धा बघायला मिळतील. याशिवाय पुस्तकेही उपलब्ध आहेत. पण स्नायू बळकट करणारे व्यायाम शिकण्यासाठी तज्ञ व्यक्तीकडून शिकल्यास सगळ्यात उत्तम असे माझे मत आहे. जिम इन्स्ट्रक्टर , फिजिओथेरपिस्ट, योग गुरू इत्यादी लोकांकडून शिकताना आपण व्यायाम योग्य प्रकारे करतो आहोत हे तपासून बघता येते. व्यायाम करताना कुठल्याही वयात स्नायूंना दुखापत होण्याची थोडी शक्यता असते. पण व्यायाम योग्य पध्दतीने केला तर ही शक्यता कमी असते. त्यामुळे सुरुवातीला जागरूकपणे व तज्ञ व्यक्तीच्या देखरेखीखाली व्यायामाला सुरुवात केली तर कुठल्याही वयात व्यायामाला आडकाठी नाही. ह्यांना ऑस्टिओआर्थरायटीस आहे म्हबजे सांधे झिजले आहे त्यांनी व ज्यांना कुठलाही आजार आहे त्यांनी व्यायाम सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. माझ्या जिम मध्ये वायवर्षं 70 आणि75 असलेले दोन गृहस्थ नियमित व्यायाम करतात. इतक्यात माझे सासरे डॉ हेमंत जोशी हे आमच्यासोबत रहायला होते. त्यानी वयाच्या 63 व्या वर्षी वजन उचलण्याचा व्यायाम सुरू केला. एका महिन्यात त्यांचे स्नायू अधिक पिळदार दिसायला लागले आणि स्नाय��ंची शक्ती 30 ते 40 टक्के वाढली. ( तुम्ही आधीपेक्षा किती जास्त वजन उचलू शकता हे जिम मध्ये लगेच कळते.)\nयोग्य ती काळजी घेऊन स्नायू मजबूत करणारे व्यायाम केले तर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता खूप कमी असते. पण फायदे हे अनेक असतात. सुरुवात ही स्नायूंपासून करू. व्यायाम करताना स्नायूला दुखापत होण्यापेक्षा जास्त धोका हा स्नायू कमकुवत होऊन दुखावल्या जाण्याचा असतो. रोजचं काम करताना सुद्धा कमकुवत स्नायू दुखावल्या जातात. पाठदुखी,सांधे झिजने यांचे एक कारण कमकुवत स्नायू हे सुद्धा आहे. व्यायामाने हे स्नायू मजबूत झाले तर बरीच दुखणी टळतात. स्नायू मजबूत करणाऱ्या व्यायामानी स्नायू लवचिक सुद्धा होतात.\nस्नायूंच्या व्यायामाने चरबी कमी व्हायला आणि इन्सुलिन चा प्रभाव सुधारायला मदत होते. तसेच रक्तदाब नियंत्रित रहायला सुद्धा मदत होते. डायबेटीस, बीपी तसेच हृदयरोग असे आजार टाळण्यासाठी व त्यांच्या उपचारासाठी व्यायामाची मदत होते.\nशरीराचा तोल सांभाळण्यासाठी स्नायू मजबूत असणे आवश्यक असते. नियमित व्यायामाने ते साध्य होते. त्यामुळे बॅलन्स सुधारतो. पडण्याची शक्यता कमी होते. व्यायामाचा मेंदूवर सुद्धा चांगला परिणाम होतो. वजन उचलण्याचा व्यायाम केला की स्नायूंसोबत हाडे सुद्धा बळकट होतात. ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी वजन उचलण्याचा फायदा होतो असं अभ्यासात आढळलं आहे. त्यामुळे वाढत्या वयानुसार वाढणारी पडण्याची व फ्रॅक्चर होण्याची रिस्क व्यायामाने कमी होऊ शकते.\nकाही अभ्यासात असं दिसलं आहे की स्नायूंचे व्यायाम मेंदू तल्लख ठेवायला मदत करतात व विसराळूपणाला दूर ठेवतात. ह्याशिवाय व्यायामामुळे शरीरात एन्डोर्फीन नावाचे रसायन तयार होते. मूड चांगला ठेवण्यासाठी ह्याची मदत होते. व्यायाम डिप्रेशन किंवा नैराश्य टाळण्यासाठी व उपचारासाठी सुद्धा महत्वाचा आहे. अशा प्रकारे आपला मेंदू आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा स्नायूंचा व्यायाम आवश्यक आहे.\nतारुण्यात आपलं शरीर आपले स्नायू सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असते. शरीरातील हार्मोन्स आणि रसायने त्यात मदत करतात. शरीराची प्रतिकारशक्ती सुद्धा स्नायूंना रोज होणारी बारीक इजा लगेच दुरुस्त करते. पण उतारवयात आपल्याला व्यायाम करून स्नायूंचे आरोग्य राखायला लागते. त्यामुळे वय कुठलंही असो, तुम्हाला सोयीचा असलेला ���्यायामप्रकार निवडावा आणि शिकावा. स्नायूंच्या व्यायामाने आयुष्यमान तर वाढतेच तसेच आयुष्याचा दर्जा सुद्धा वाढतो.\nआहाराच्या मदतीने डायबेटीस-मुक्त होणे शक्य आहे का\nटाईप2 डायबेटीस हा आपल्याला भेडसावणारा एक मोठा प्रश्न आहे. हा आजार जुनाट आजार असून पूर्णपणे बरा होत नाही. 5 डिसेंबर 2017ला लँसेट ह्या वैद्यकीय शोधपत्रकात एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला आणि सगळ्यांचं लक्ष त्याकडे ओढल्या गेलं. बातम्यांमध्ये ह्या रिसर्च ला बरीच प्रसिद्धी मिळाली. न्यूकासल आणि ग्लासगो येथील डॉक्टर व वैज्ञानिक ह्यांनी वजन कमी केल्यामुळे औषधांशिवाय डायबेटीस नियंत्रित राहू शकतो का हा प्रयोग केला. आपण त्याविषयी थोडसं बघू.\nनेमका काय प्रयोग होता\nशास्त्रज्ञांनी युके मधील 49 क्लिनिक्स मधील 306 पेशंट निवडले. ज्यांचा बीएमआय 27 ते 45 आहे (म्हणजे वजन जास्त आहे) व ज्यांचा डायबेटीस फार जुना नाही (म्हणजे निदान होऊन 6 वर्षांपेक्षा कमी कालावधी झाला आहे) असे डायबेटीस चे रुग्ण निवडले पण ज्यांना इन्सुलिन चा उपचार सुरू आहे असे पेशंट टाळण्यात आले. या पेशंट ना दोन गटांत विभागण्यात आलं. यातील एका गटातील लोकांना वजन कमी करण्यासाठी विशिष्ट आहार देण्यात आला. ह्याला आपण “आहार उपचार”म्हणूया.दुसऱ्या गटातील लोकांना नेहमीचा डायबेटीस चा उपचार देण्यात आला.\n“आहार उपचारात” लोकांना त्यांचं जेवण पूर्ण बदलून दिवसभरात फक्त 825 ते 850 कॅलरी एवढा आहार 3ते 5 महिन्यांपर्यंत देण्यात आला. सुरुवातीलाच त्यांची सगळी औषधं बंद करण्यात आली. त्यांनतर हळूहळू 2 महिन्यात सामान्य पण निरोगी आहार देण्यात आला. त्यांनंतर वर्षभर वजन स्थिर ठेवण्यासाठी मदत करण्यात आली. आहार, जीवनशैलीचं मार्गदर्शन करण्यात आलं.\nऔषधांशिवाय एक वर्ष तपासणीनंतर जर एच बी ए वन सी (HbA1C) नॉर्मल म्हणजे 6.5 पेक्षा कमी राहिलं तर त्याला डायबेटीस-मुक्त म्हणण्यात येईल असं ठरवण्यात आलं.\nजवळपास 24टक्के लोक अपेक्षित वजन कमी करू शकले. म्हणजे दर चौघांत एक जण 15किलोपेक्षा जास्त वजन कमी करू शकले. वर्षभर वजन कमी ठेवण्याच्या बाबतीत हा आकडा उत्तम म्हणावा लागेल. ह्यापेक्षा जास्त प्रभावी निकाल म्हणजे प्रयोगातील 46 टक्के लोक डायबेटीस मुक्त झाले. म्हणजे दर दुसऱ्या व्यक्तीचं HbA1C औषधांशिवाय 6.5पेक्षा कमी आलं. हे सुद्धा उत्तम आहे.\nजर आणखी खोलात जाऊन बघितलं तर असं दिसतं की ज्यांचं वजन 15 टक्क्यांपेक्षा जास्त कमी झालं त्या 36 पैकी 31 लोकांचा डायबेटीस औषधांशिवाय वर्षभरासाठी बरा झाला. टक्केवारी 86%आहे. ज्यांचं वजन फारसं कमी झालं नाही त्यांना कमी फायदा झाला. पण फारसा दुष्परिणाम न होता बराच फायदा झाल्यामुळे ह्या पद्धतीने उपचार करण्यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत असं मला वाटतं.\nअर्थात एका वर्षभरानंतर पुढे ह्या रुग्णांचं काय होतं हे बघायला हवं. आहाराचा फायदा काही काळानंतर फारसा होत नाही असे काही निकाल आधी वेगवेगळ्या अभ्यासात बघायला मिळाले आहेत. वजन नेहमीसाठी निरोगी पातळीत टिकवून ठेवणं हे सुद्धा आव्हानात्मक असतं अस दिसतं. ह्या अभ्यासातून पुढच्या काळात ह्या प्रश्नांवर सुद्धा काही उत्तर मिळेल अशी आशा आहे. सध्याच्या परिस्थितीत एक वर्ष औषधांशिवाय डायबेटीस नियंत्रणात ठेऊ शकतो एवढाच निष्कर्ष ह्या अभ्यासातून मिळतो. हा निष्कर्ष सकारात्मक आणि आशा वाढवणारा आहे.\nअसा कमी कॅलरीचा आहार आपण भारतात घेऊ शकतो का\nइतक्या कमी कॅलरी असलेला आहार कधी कधी दुष्परिणाम करू शकतो. मुख्यत्वे डायबेटीस च्या रुग्णांमध्ये अगदी धोकादायक दुष्परिणाम दिसू शकतात. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलाही डाएट किंवा आहारातील बदल करू नये. डायबेटीस नसलेल्या लोकांनीही अगदी कमी कॅलरी असलेले आहार घेण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा.\nवर नमूद केलेल्या प्रयोगातून डायबेटीस च्या उपचारात बरेच बदल होण्याची शक्यता आहे. पण ह्यातून सुरक्षित उपचाराची मार्गदर्शक तत्वे (गाईडलाईन्स) तयार व्हायला बराच अवकाश आहे. तोपर्यंत ज्यांना औषधं लागतात अशा रुग्णांचा डायबेटीसचा उपचार सध्याच्या रूढ पद्धतीने सुरू राहील. आहारात व जीवनशैली बदल ह्याला नेहमी पेक्षा जास्त महत्व मिळेल असा माझा अंदाज आहे. ज्यांना डायबेटीस नाही पण डायबेटीस होण्याचा धोका आहे त्यांना वजन कमी केल्याने किती फायदा होऊ शकतो हे या प्रयोगातून आपण शिकू शकतो.\nभारतात ह्या प्रयोगावर आधारित प्रयोग करून बघायला खरंतर काहीच प्रॉब्लेम नसावा. आपण योग्य अशा टीम बनवून भारतीय लोकांमध्ये आहारातील बदलांचा डायबेटीस वर परिणाम तपासून बघू शकतो. पण ह्यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम हवी. शास्त्रीय पद्धतीने व इथिकल कमिटीच्या संमतीने असे प्रयोग व्हावेत.\n(ह्या प्रयोगातील पेशंटवर काटेकोर नजर ठेवण्यात आली. काही त्रास किंवा दुष्परिणाम होत नाही ना ह्यावर लक्ष होतं. अतिशय गंभीर डायबेटीस किंवा गंभीर आजारांचे रुग्ण ह्या प्रयोगात नव्हते. तज्ञ व कुशल तंत्रज्ञ ह्यांच्या सांघिक कामगिरीतून असे कठीण प्रयोग होतात. त्यामुळे आपण स्वतः औषधं बंद करून कमी जेवण करण्याची रिस्क घेऊ नये.)\nशोधनिबंधाची लिंक सोबत शेअर करतोय\nह्या शोधनिबंधावरील चर्चेचे दोन व्हिडीओ सुद्धा शेअर करतोय. तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि काही शंका/प्रश्न असतील तर उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करीन.\nI am a physician by profession . I love to paint , read and write. Marathi is my mother tongue. I intend to write about health, health related issues and share my experiences through this blog. मराठी मातृभाषा असल्याने जास्त जवळची वाटते. आपल्या भाषेत माहिती लवकर कळते आणि जास्त प्रभावी असते असा अनुभव आहे. मराठी लोकांना आरोग्याविषयी मराठीत बोललेलं उपयोगी पडेल ह्या भावनेने हा ब्लॉग सुरु केलाय. मी एक डॉक्टर आहे आणि मला कलेची आवड आहे. आरोग्य लिखाणातून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे .\nआरोग्याची रोजनिशी / Health Diary\nस्मॉलपॉक्सची गोष्ट : लसीकरणाचा लढा\nगोवर आणि रुबेला लसीकरणाबद्दल चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/all/", "date_download": "2019-10-22T21:14:43Z", "digest": "sha1:XQRKXR4KWOMOZ3W3XRLC7FIP7WTL73FO", "length": 18731, "nlines": 187, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संयुक्त राष्ट्र- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता ��ाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nपाकिस्तानच्या राजकारणात होणार मोठा बदल; PM इम्रान खान यांच्यासाठी धोक्याची घंटा\nपाकिस्तानचे राजकारण आता एका नव्या दिशेने जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत\nइमरान खान कसला आदर्श भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी काढली खरडपट्टी\n दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत; अमेरिकेने दिला हाय अलर्ट\n'माझ्या ठिकाणी तुम्ही असता तर हार्ट अटॅक आला असता'; पंतप्रधानांनी व्यक्त केली हत\nट्रम्प यांनी इज्जत काढली; इम्रान खान यांना विचारले, कोठून आणता असले पत्रकार\n... आणि यांना काश्मीर पाहिजे; पाकमधील व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही\nपाकच्या पंतप्रधानांची घाबरगुंडी, काश्मीरसंदर्भात जिहाद्यांना दिला 'हा' इशारा\nपंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी पाकिस्तानने नाकारली एअर स्पेस; म्हणाले...\nयुरोपचे भारताला समर्थन; पाकिस्तानला विचारले, 'दहशतवादी चंद्रावरून येतात का\n काश्मीर मुद्यावरून आता चीनकडूनही पाकिस्तानला दणका\nलवकरच पाक व्याप्त काश्मीर भारताचा भौगोलिक भाग असेल; मंत्र्यांचे मोठ वक्तव्य\nPM मोदींबद्दल सभ्य भाषेत बोला; मुस्लिम राष्ट्रांनी इम्रान खान यांना फटकारले\nभारतासोबत युद्ध झालं तर पाकिस्तानचा पराभव होणार; इम्रान खान यांची कबुली\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E2%80%8Eearthquake/all/page-4/", "date_download": "2019-10-22T21:11:34Z", "digest": "sha1:YJKUHK7VXFB2SGJX7HGIYGCFOGZRCTFP", "length": 16874, "nlines": 182, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "earthquake- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजा��ना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nफोटो गॅलरीMay 12, 2015\nनेपाळमध्ये मृतांची संख्या 64 वर\nभूकंपाचे धक्के आणखी 5 ते 6 महिने बसणार \nभूकंपाच्या हादर्यात बिहारमध्ये 16 जणांचा मृत्यू\nदीड तासांत 8 भूकंपाचे हादरे\n...जर भूकंप आला तर हे करा, हे करू नका \n'अफवांवर विश्वास ठेवू नका'\nभारताच्या मीडिया कव्हरेजवर नेपाळची जनता नाराज\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/financial-news/zandu-flower-crop-affected-by-rain-farmer-buldana/", "date_download": "2019-10-22T22:37:56Z", "digest": "sha1:GZQA75ERZJDOXSX2MWP4AFKTEP7G5VRC", "length": 9527, "nlines": 153, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "बुलडाणा जिल्हयात ऐन सणासुदीला मुसळधार पावसामुळे झेंडू फुलाचे मोठे नुकसान – Hello Maharashtra", "raw_content": "\nबुलडाणा जिल्हयात ऐन सणासुदीला मुसळधार पावसामुळे झेंडू फुलाचे मोठे नुकसान\nबुलडाणा जिल्हयात ऐन सणासुद���ला मुसळधार पावसामुळे झेंडू फुलाचे मोठे नुकसान\n बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सुल्तानपुर, रायगाव, गांधारी, लोणारसह बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. या पावसान शेतकऱ्यांच्या शेतातील झेंडूच्या फुलांसोबत विविध पिकांची नासाडी झाली आहे.\nयेत्या महिनाभरात झेंडूची फुले परिपक्व होऊन शेतकऱ्यांना त्यापासून सणासुदीच्या दिवसांत मोठे उत्पन्न मिळण्याचा विश्वास वाटू लागला होता. गत १५ दिवसांपासून पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकरी पावसाची प्रतिक्षाही करू लागले होते. अशातच पावसाने ऐन दसऱ्याच्या आदल्या दिवशी हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले खरे; परंतु तब्बल दीड तास बरसणारा हा पाऊस झेंडूची शेती जमीनदोस्त करून गेला. आता या झाडांना फुले उमलण्याची आशाच राहिली नाही.\nत्यामुळे शेतकऱ्यांच लाखो रुपयांच नुकसान झाल आहे. रायगाव येथील शेतकरी रामेश्वर कपाले यांच्या शेतात झेंडूच्या शेतीतील फुलांचे नुकसान झाले. कापले सांगतात की, ‘काल दिवसभर झालेल्या पावसान बहार आलेल्या झेंडुच फूल गळून पडले.त्यामुळे शेतकऱ्यांच लाखो रुपयांच नुकसान झाल आहे. आता प्रशासनान शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करावे व नुकसान भरपाई द्यावी’ अशी आमची मागणी शासनाला आहे.’\nहे पण वाचा -\n‘मी राहुलभाऊ समर्थक’ लिहिलेले टी-शर्ट घालून युवकाची…\nसीतारामन यांच्या पतीची आर्थिक धोरणांवरून सरकारवर टीका; शरद…\nअर्थव्यवस्था सुधारण्यासाठी गडकिल्ले भाड्याने दिले तर कुठे…\nखिंडीत सापडलेल्या काँग्रेसचा मी बाजीप्रभू; बाळासाहेब थोरातांचा कार्यकर्त्यांना दिलासा\n काश्मीरची बोंब मारल्याशिवाय जमतच नाय\nझेंडूची फुलेझेंडूची शेतीपिकांची नासाडीमुसळधार पाऊसBuldanabuldana newsEconomylonar\nखामगावात आमदार आकाश फुंडकर यांच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाचा विजय संकल्प मेळावा\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे संचलन\nइन्फोसिसचे काही मिनिटात बुडाले ४५ हजार कोटी\nबुलडाणा जिल्ह्यात मतदान गोपनीयतेचा भंग; मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल\nबुलडाणा जिल्ह्यात माजी सैनिकाची २ मुलांसह आत्महत्या\nकमी मतदानामुळे प्रमुख उमेदवारांच्या चिंतेत वाढ \n‘मी राहुलभाऊ समर्थक’ लिहिलेले टी-शर्ट घालून युवकाची…\nसीतारामन यांच्या पतीची आर्थिक धोरणांवरून सरकारवर टीका; शरद…\nअर्थव्यवस्था सुधारण्यासाठी गडकिल्ले भाड्याने दिले तर कुठे…\nबुलडाण्यातील नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्कार; गावात लावले फलक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nashik-guar-available-rs-2500-4500-quintal-23154?page=1", "date_download": "2019-10-22T22:32:41Z", "digest": "sha1:6IFO2TE65D4XA27IW3BREX5IOS3OHNI4", "length": 16784, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, In Nashik, guar is available at Rs. 2500 to 4500 per quintal | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये प्रतिक्विंटल\nनाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये प्रतिक्विंटल\nशुक्रवार, 13 सप्टेंबर 2019\nनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गवारीची आवक ३० क्विंटल झाली. गवारीला प्रतिक्विंटल २५०० ते ४५०० असा दर होता. त्यास सरासरी दर ३००० मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. फळे व भाजीपाला या दोन्हींमध्ये आवक कमी जास्त होत असून, त्यानुसार बाजारभाव काढले जात आहेत.\nनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गवारीची आवक ३० क्विंटल झाली. गवारीला प्रतिक्विंटल २५०० ते ४५०० असा दर होता. त्यास सरासरी दर ३००० मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. फळे व भाजीपाला या दोन्हींमध्ये आवक कमी जास्त होत असून, त्यानुसार बाजारभाव काढले जात आहेत.\nबाजारात वांग्याची आवक २९७ क्विंटल झाली. वांग्याला प्रति क्विंटल २५०० ते ५००० असा दर होता. त्यास सरासरी दर ३७०० मिळाला. फ्लॉवरची आवक २१५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४२८ ते १३५७ दर होता. सरासरी दर ११४२ मिळाला. कोबीची आवक १३४१ क्विंटल झाली. तिला सरासरी ७९१ ते २१६६ असा दर होता. सर्वसाधारण दर १७५० मिळाला. ढोबळी मिरचीची आवक १८९ क्विंटल झाली. तिला १००० ते २५०० दर होता. सर्वसाधारण दर २००० मिळाला. पिकॅडोरची आवक २९ क्विंटल झाली. तिला १२५० ते १८७५ दर होता तर सर्वसाधारण दर १५०० मिळाला.\nभोपळ्याची आवक ६६५ क्विंटल होती. त्यास ४०० ते १००० असा दर होता. सर्वसाधारण दर ७३३ मिळाला. कारल्याची आवक ३०१ क्विंटल झाली. त्यास ६६५ ते १२५० असा दर होता. सर्वसाधारण दर ९५८ मिळाला.\nदो��क्याची आवक ८६ क्विंटल झाली. त्यास २१६६ ते २९१६ असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर २५०० मिळाला. गिलक्याची आवक १७ क्विंटल झाली. त्यास १२५० ते २१०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १८०० मिळाला. भेंडीची आवक ४८ क्विंटल झाली. त्यास १००० ते २५०० दर होता. सर्वसाधारण दर २२०० मिळाला. डांगराची आवक ३३ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १५०० दर होता. सर्वसाधारण दर १३०० राहिला. काकडीची आवक ६० क्विंटल झाली. तिला ५०० ते ८५० असा दर होता. सर्वसाधारण दर ६७५ मिळाला.\nलिंबूची आवक २० क्विंटल झाली. त्यास १५०० ते ४००० असा दर होता. सर्वसाधारण दर ३५०० मिळाला. कांद्याची आवक १७९६ क्विंटल झाली. त्यास २२०० ते २७५० दर होता. सर्वसाधारण दर २४०० मिळाला. बटाट्याची आवक १३०५ क्विंटल झाली. त्यास ८०० ते १२५० दर होता. सर्वसाधारण दर ११०० मिळाला. लसणाची आवक ९१ क्विंटल झाली. सर्वसाधारण दर ५००० ते १७००० दरम्यान होता. सरासरी दर १३५०० मिळाला.\nफळांमध्ये पेरूची आवक १० क्विंटल झाली. त्यास १००० ते २५०० दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० मिळाला. डाळिंबाची आवक १८४९ क्विंटल झाली. त्यास ५०० ते ९५०० दर होता. सर्वसाधारण दर ५७५० मिळाला. आवक थोडीफार घटल्याचे दिसून आले.\nउत्पन्न बाजार समिती agriculture market committee ढोबळी मिरची capsicum मिरची भेंडी okra डाळिंब\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nनाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nमराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...\nपुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...\nपावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते ती��� दिवसांपासून पावसाने पुन्हा...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...\nबुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...\nवाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...\nरत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...\nसोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...\nनगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...\nसातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊससातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी...\nपावसाने कऱ्हाड-पाटणच्या शेतकऱ्यांचा...कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण...\nसुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...\nउजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...\nराजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर...रत्नागिरी ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्वर...\nकापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...\nपुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...\nमंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...\nनगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/special/", "date_download": "2019-10-22T21:32:24Z", "digest": "sha1:I2ERD2DJ677QN6SYDNKG2WDKD3BCMEIK", "length": 15405, "nlines": 183, "source_domain": "maharashtranews.com", "title": "विशेष | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंह��ता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nदिवाळी म्हटली की फराळ आलाच आणि फराळाबरोबर फटाकेही आले. मात्र हे फटाके आले कुठून फटाक्यांची निर्मिती कशी झाली फटाक्यांची निर्मिती कशी झाली फटाक्यांची निर्मिती भारतात झाली की भारताबाहेर\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nभाऊबीजेला लाडक्या बहिणीला आणि भावाला भेटवस्तू काय द्यावी, असा प्रश्न आता पडू लागला आहे. मात्र तुम्ही चिंता करू नका. ही बातमी नक्की वाचा आणि आवडती भेटवस्तू निवडा...\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nविधानसभा निवडणूक पार पडत असून अनेक नव्या मतदारांना मतदार यादीत आपलं नाव आणि मतदान केंद्र जाऊन घेणं गरजेचं आहे. तुम्हालाही याबाबत जाऊन घ्यायचं असल्यास सविस्तर वाचा...\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nमोबाईल पोर्ट करणे सोपे झाले असून आता हा कालावधी अवघ्या दोन दिवसांवर आलाय. या आधी हा कालावधी सात दिवसांचा होता. ही सुविधा येत्या ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होतेय.\nनागपूर : खोदकाम करताना लागला २०० वर्ष जुन्या तोफांचा शोध\nनागपूर येथे खोदकाम करताना तब्बल २०० वर्ष जुन्या तोफा सापडल्या असून त्या इंग्रज-मराठा युद्धकाळातील असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.\nभारतातील पहिल्या दृष्टिहीन आयएएस अधिकारी प्रांजल पाटील\nउल्हासनगरच्या प्रांजल पाटील यांनी केरळमधील थिरुवनंतपुरम जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी म्हणून सोमवारी पदभार स्वीकारला आहे.\nमहिलांनो नका घेऊ टेन्शन; मतदान करा चिमुरड्यांना घेऊन \nलहान मूल असेल तर मतदान करायला कसे जाणार, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र हा प्रश्न आता सुटला आहे. कसा ते वाचा...\nइथियोपियाच्या पंतप्रधानांना यंदा शांततेसाठी नोबेल जाहीर\nइथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांना यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अबी अहमद अली यांच्या बाबतची अधिक माहिती सविस्तर वाचा...\nराफेल पूजेवरून टीका होताना पाकिस्तानने केले समर्थन\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दसऱ्याच्या दिवशी केलेल्या राफेलच्या पूजेवरून टीका आणि ट्रोल झाली. मात्र पाकिस्तान आणि अन्य देशांतही शस्त्रपूजनाची परंपरा आहे. त्यात पाकिस्तानने भारताच��� समर्थनच केलेय.\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\nमराठीबहुल भागात ढोकळा वडापावला मागे टाकतोय का केंद्रात गुजराती नेतृत्व आहे म्हणून मुंबई-ठाण्यात ढोकळ्याची लोकप्रियता वाढतेय, अशीही चर्चाही सुरू झाली आहे. काय आहे यामागचं कारण, घ्या जाणून\nवैद्यकशास्रातील नोबेल पुरस्कार जाहीर\nजगभरात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील वैद्यकशास्रातील पुरस्कार तीन शास्रज्ञांना विभागून दिला आहे.\nसाधुसंत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा: वाचा दसऱ्याचे महत्त्व\nदसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असा हा दसरा सण. दसरा हा सण आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यानंतर दहावा दिवस म्हणजे दसरा. या सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nWorld Heart Day : तुमच्या हृदयाला ठेवा निरोगी\nअशी आहे भारतीय नौदलाच्या ताफ्यातली नवीन पाणबुडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.indiannewsbox.xyz/category/marathi-films/", "date_download": "2019-10-22T22:37:29Z", "digest": "sha1:LAPRWZT36ZHRXPRHJ4OUGZFT7WVIKPYH", "length": 19356, "nlines": 69, "source_domain": "www.indiannewsbox.xyz", "title": "Marathi Films – INDIANNEWSBOX.XYZ", "raw_content": "\nफ़क्त12 तास, प्रेस वार्ता आणि गाना प्र्दशन\nलेखक (कथा पटकथा संवाद)\nदिग्दर्शक एस प्यारे लाल (प्यारे लाल शर्मा)\nनिर्माता तुकाराम शंकर देवकर,\nसह-निर्माता किशोर बाबुराव गांगुर्डे,निर्मिती प्रमुख राम कृष्ण शंकर\nशिवयोग फिल्म (सबमिट केलेले)\nगीतकार अनिल अहिरे, शिला झा\nसंगीत दिग्दर्शक तूही विश्वास बिप्लब दत्त कॅमेरा पवन साहू\nकेसांची कला राज गोविल\nध्वनी रेकॉर्डिस्ट सानू दादा,\nनिर्माता प्रमुख राहुल तिवारी\nएआय.निमेष, पोस्ट प्रोडक्शन – त्रिशि स्टुडिओ\nगायक – खुशबू जैन, भूषण वानखेडे, लव कुमार\nअरुण नलावडे, लीना बी. शिवा किकड, इंदर खैरा, देव वाघमारे, अंजना नाथन, आरती माने, किशोर गांगुर्डे, तुकाराम देवकर, नितीन साळवी,रवी मोरे, संजीवनी म्हात्रे… ..\nनवी मुंबई, नेरूळ, तुर्भे, वाशी शिरवणे गाव माथाडी कामगार रुग्णालय, कोपर खैरेणे, कामोठे, भूमी सुसंवाद…\nगायन बंद करणे अदयापूर, कास्टिंग डायरेक्टर दा��िश सिद्धकी, जयसमंद तलाव, आय बँक\nसकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत आहे. शितल आणि आदित्य नावाच्या सुंदर जोडप्याचा एक वेदनादायक प्रवास आहे. तेथील गुंडा बाबूंच्या मुलाने त्याला पटवून दिले की शितल त्याच्यावर प्रेम आहे. खळबळ माजविणार्या बाबूने सांगितले की, मी तुम्हाला विटांनी भरलेल्या बाजारावर प्रेम करतो आणि त्या बदल्यात शितलने त्याला चापट मारली. आदित्य तिथे पोहोचला आणि बाबू आणि त्याच्या माणसांना जोरदार मारहाण करतो. जात असताना जखमी बाबू आदित्यला जिवे मारण्यास भाग पाडतो.\nआदित्य कामावर जाण्याची इच्छा करीत नाही, परंतु शितलने त्याला कामावर जायला भाग पाडले नाही, काही तासातच आदित्य लोकल ट्रेनमधून मरण पावल्याची बातमी आली, पण जेव्हा पोलिसांचा तपास पुढे गेला तेव्हा शितलभी संशयाच्या भोवरयात आली. गेले\nआदित्य एक भाग्यवान लोकांपैकी एक आहे ज्यांना एक आवडता जीवनसाथी मिळाला आहे. आदित्यला शितल आपल्या आयुष्यापेक्षा जास्त आवडते आणि त्या प्रेमामुळे त्याने आपला जीव गमावला.\nशितल ही एक सुंदर आणि आनंदी स्त्री आहे, कदाचित याच कारणामुळे तिचे लोक, पक्या आणि बाबू देखील…\nत्यावेळी आपल्या आयुष्यापेक्षा पती आदित्यवर अधिक प्रेम करणा lovedया शितलसमोर तो मॉसचा डोंगर फोडला होता. जेव्हा तिला समजले की तिचा नवरा आदित्य वारला आहे. त्यावेळी बाबू पकव्यासह पोलिसांनी शितलला आदित्यच्या मृत्यूला जबाबदार धरले तेव्हा शितलला मोठा धक्का बसला…\nपक्या हा एक टपोरी पंक आहे. तो निरर्थक कोणाशीही अडकतो. इथेही तो बाबूला खोटीपणे शितल, नातीजाच्या मागे ठेवतो, आदित्यच्या मृत्यूमध्ये त्याचे नावही येते हे कळते. पोलिसांनी त्याला अटक केली व मारहाण केली. मी दु: खाची शपथ घेतो की मी पुन्हा असे काही करणार नाही…\nबाबू असा गुंडागर्दी आहे जो हृदय वाईट नाही पण पाक्याच्या उकळण्यावरून तो चित्रपटाची नायिका शितलावर प्रेम व्यक्त करतो, पण शितलने त्याला चापट मारली, रागाने बाबू शितलला जबरदस्ती करायला लागला, त्यानंतर शितलचा नवरा आदित्य आणि समाज लोकांनी बाबू आणि त्याच्या माणसांना पळवून नेले, थोड्या वेळाने आदित्यच्या मृत्यूची बातमी आली.आदित्यच्या मृत्यूमध्ये बाबुकाचा हात असल्याचे पोलिस आणि लोकांना वाटते.\nअरुण नलावडे पहिल्यांदा खलनायकाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात ते आमदाराची भूमिका साका��त आहेत, तेथे बाबू यांच्यासारख्या गुंडांची फौज आहे. पडद्यामागून रक्तरंजित खेळ करणारे भाऊसाहेब यावेळी पोलिसांच्या नजरेत आले. आदित्यच्या हत्येचे गूढ पोलिस सुटू शकण्याआधी असे काहीतरी घडले ज्याने त्याला आश्चर्यचकित केले.\nमोल चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न\nनिर्माता-दिग्दर्शक योगेश कुलकर्णी यांनी मराठी आणि अहिराणी अशा दोन भाषांमध्ये ‘मोल’ या हलक्याफुलक्या सिनेमाची निर्मिती केली आहे. अहिराणी ही खान्देशची बोली भाषा. आपल्या मूळ भाषेत एक तरी चित्रपट असावा या ध्यासातून योगेश कुलकर्णी यांनी हा सिनेमा बनवला आहे. नुकताच या चित्रपटाच्या ध्वनीमुद्रिकांचे प्रकाशन राज्याचे सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यशवंत चव्हाण केंद्रात पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर आणि समाजसेविका अंजलीताई बाविस्कर यांच्यासह चाळीसगावचे आमदार उन्मेषदादा पाटील, जळगावचे महापौर ललित कोल्हे, अभिनेते मिलिंद शिंदे, गायक नंदेश उमप आणि संगीतकार श्याम क्षीरसागर हेही उपस्थित होते.\nया सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मराठीतील प्रथितयश अभिनेते आहेतच, पण स्थानिक खान्देशातील जवळपास ५० अभिनेत्यांनाही यात संधी देण्यात आली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन योगेश कुलकर्णी यांनीच केले आहे. व्यसनमुक्तीवर आधारलेल्या या सिनेमात योगेश कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत शीतल अहिरराव, किशोर कदम, नीला पाटील-गोखले, मिलिंद शिंदे, नलिनी कुलकर्णी, रमाकांत देसले, संजय भदाणे, अनिल मोरे आणि राजन पवार यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील.\nया सिनेमाचे संगीत अविनाश-विश्वजीत आणि श्याम क्षीरसागर यांनी दिलेले असून यात बहिणाबाई चौधरी, विठ्ठल वाघ, अनिल अवचट, कमलाकर देसले, अश्विनी शेंडे, योगेश कुलकर्णी आणि राजन पवार यांनी गीते लिहिली आहेत. पार्श्वसंगीत अविनाश लोहार, संकलन विजय खोचीकर यांनी केले आहे. पटकथा योगेश कुलकर्णी यांनी लिहिलेली असून संवाद योगेश कुलकर्णी यांनी प्रदीप कंखरे यांच्या साथीने लिहिले आहेत. ———-Wasim Siddique (Fame Media)\nहलक्याफुलक्या ‘मोल’ सिनेमाच्या ध्वनिमुद्रिकांचे दणक्यात प्रकाशन\nनिर्माता-दिग्दर्शक योगेश कुलकर्णी यांनी मराठी आणि अहिराणी अशा दोन भाषांमध्ये ‘मोल’ ���ा हलक्याफुलक्या सिनेमाची निर्मिती केली आहे. अहिराणी ही खान्देशची बोली भाषा. आपल्या मूळ भाषेत एक तरी चित्रपट असावा या ध्यासातून योगेश कुलकर्णी यांनी हा सिनेमा बनवला आहे. नुकताच या चित्रपटाच्या ध्वनीमुद्रिकांचे प्रकाशन राज्याचे सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यशवंत चव्हाण केंद्रात पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर आणि समाजसेविका अंजलीताई बाविस्कर यांच्यासह चाळीसगावचे आमदार उन्मेषदादा पाटील, जळगावचे महापौर ललित कोल्हे, अभिनेते मिलिंद शिंदे, गायक नंदेश उमप आणि संगीतकार श्याम क्षीरसागर हेही उपस्थित होते.\nया सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मराठीतील प्रथितयश अभिनेते आहेतच, पण स्थानिक खान्देशातील जवळपास ५० अभिनेत्यांनाही यात संधी देण्यात आली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन योगेश कुलकर्णी यांनीच केले आहे. व्यसनमुक्तीवर आधारलेल्या या सिनेमात योगेश कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत शीतल अहिरराव, किशोर कदम, नीला पाटील-गोखले, मिलिंद शिंदे, नलिनी कुलकर्णी, रमाकांत देसले, संजय भदाणे, अनिल मोरे आणि राजन पवार यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील.\nया सिनेमाचे संगीत अविनाश-विश्वजीत आणि श्याम क्षीरसागर यांनी दिलेले असून यात बहिणाबाई चौधरी, विठ्ठल वाघ, अनिल अवचट, कमलाकर देसले, अश्विनी शेंडे, योगेश कुलकर्णी आणि राजन पवार यांनी गीते लिहिली आहेत. पार्श्वसंगीत अविनाश लोहार, संकलन विजय खोचीकर यांनी केले आहे. पटकथा योगेश कुलकर्णी यांनी लिहिलेली असून संवाद योगेश कुलकर्णी यांनी प्रदीप कंखरे यांच्या साथीने लिहिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AA_%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95", "date_download": "2019-10-22T21:05:14Z", "digest": "sha1:TE4ZBQQLTL6D3VQEP2HFRZUG26YJTMYN", "length": 3834, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू.चे ४ थे सहस्रक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.पू.चे ४ थे सहस्रक\nसहस्रके: पू. ५ वे सहस्रक - पू. ४ थे सहस्रक - पू. ३ रे सहस्रक\nइ.स.पू.चे ४ थे सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्�� कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2019-10-22T21:08:52Z", "digest": "sha1:2KFRMD7BFNBGISJ5NKKX6LM4DKM22QTH", "length": 4052, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आशियाई भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\n\"आशियाई भाषा\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० डिसेंबर २०१८ रोजी २१:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/politics/8209/Shivsena-candidate-dipali-sayyed-mumbra-kalwa-constituency-campaign-two-different-names-assembly-elections-2019.htm", "date_download": "2019-10-22T21:04:27Z", "digest": "sha1:XYQDHTBVOMNOIP6JZJEMQZQUESNT67BY", "length": 14289, "nlines": 125, "source_domain": "maharashtranews.com", "title": "'मी दीपाली... मीच सोफिया...' कळवा-मुंब्य्रात सेनेचा डबलनेमगेम | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\n'मी दीपाली... मीच सोफिया...' कळवा-मुंब्य्रात सेनेचा डबलनेमगेम\nBy एम न्यूज टीम (author)\nआगामी निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला असून अनेक राजकीय पक्षांकडून प्रचाराच्या नवनव्या शक्कल लढवल्या जात आहेत. यात शिवसेनाही मागे नसून पक्षाच्या महिला उमेदवाराने चक्क आपल्या नावाचा वापर करत मतदार राजाला खुश करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. आता तुम्ही म्हणाला नावात एवढं काय पण नावातच सर्व काही असून सेनेच्या या उमेदवाराने खुशाल आपला प्रचार सुरू ठेवला आहे.\n(हेही वाचा...नितेश राणे रा.स्व. संघाच्या कार्यक्रमात, राजकीय वर्तुळात चर्चा)\nशिवसेनेच्या उमेदवार अभिनेत्री दीपाली सय्यद या कळवा-मुंब्रा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात ���तरल्या आहेत. दीपाली या आवश्यकतेनुसार दोन नावांचा वापर करत पक्षाचा प्रचार करत असल्याची चर्चा सुरू आहे. त्याच झालं असं, की दीपाली यांचं लग्नापूर्वीच नाव दीपाली भोसले असं आहे. तर लग्नानंतरच त्यांचं नाव सोफिया सय्यद असं आहे. त्या अधिकृतपणे आपलं नाव दीपाली सय्यद असंच लावत असून निवडणूक अर्जातही त्याची अशीच नोंद आहे. परंतु ते म्हणतात ना, युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ. तसंच निवडणुकीच्या प्रचारातही सर्व काही माफ असून त्यांच्या दोन्ही नावांचा अत्यंत हुशारीने प्रचारात वापर केला जात आहे.\nहिंदू आणि मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याची सेनेची खेळी\nकळवा-मुंब्रा या मतदारसंघात हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही मतदारवर्ग मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे कळवा व इतर भागांत असणाऱ्या हिंदू मतदारवर्गात 'दीपाली' म्हणून त्यांचा प्रचार केला जातो. तर मुंब्रा व अन्य भागांतील मुस्लिम मतदारवर्गासाठी त्या 'सोफिया सय्यद' म्हणून ओळखल्या जातात. अशा तऱ्हेने उमेदवाराच्या दोन्ही नावांचा वापर करत शिवसेनेला हिंदू, मुस्लिम या मतदारवर्गाला आकर्षित करण्याची चांगलीच संधी मिळाली आहे.\n(हेही वाचा...भागवतांच्या नेतृत्वात अनेक बॉम्बस्फोटात सहभागी, माजी प्रचारकाचे विधान)\nताज्या मराठी बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचा महाराष्ट्र पहा फक्त एका क्लिक वर, जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप. मराठी बातम्या व घडामोडींसाठी फेसबुक पेजला लाईक करा,आणि ट्विटर फाॅलो करा.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम स��रू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\n0 Response(s) to “'मी दीपाली... मीच सोफिया...' कळवा-मुंब्य्रात सेनेचा डबलनेमगेम”\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nकोथरूड - पुण्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ\n...तर परिस्थिती आणखी बिकट होईल, निरुपम यांचा पक्षाला घरचा अहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jaitane-gram-panchayat-remembers-departed-sarpanch-149289", "date_download": "2019-10-22T22:25:11Z", "digest": "sha1:ZGNIPBKYGWYYL74K4PUBZO6NNE34VEM3", "length": 18971, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "जैताणे ग्रामपंचायतीला आली दिवंगत सरपंचांची आठवण! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nजैताणे ग्रामपंचायतीला आली दिवंगत सरपंचांची आठवण\nशुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018\nदूरदृष्टीचे राजकारणी, दिवंगत सरपंच वेडू अण्णा महाजन हे धुळे जिल्हा व साक्री तालुक्यासह माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणेच्या सामाजिक व राजकीय इतिहासात अजरामर राहतील. त्यांना येथील जनता कदापि विसरू शकणार नाही. असा नेता पुन्हा होणे शक्य नाही.\n- ईश्वर कृष्णा न्याहळदे, नवनिर्वाचित सरपंच, जैताणे ता. साक्री.\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच, पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य कै.वेडू नागो महाजन उर्फ वेडू अण्णा यांची ग्रामपंचायतीला तब्बल 35 वर्षानंतर आठवण झाली. बुधवारी (ता.10) पहिल्यांदाच ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. सरपंच ईश्वर न्याहळदे, उपसरपंच नवल खैरनार, गटनेते संजय खैरनार, नानाभाऊ पगारे, ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, वरिष्ठ लिपिक यादव भदाणे आदींसह सदस्य व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत हा स्मृतिदिन साजरा झाला.\nसलग तीन पंचवार्षिक अर्थात 5 जुलै 1972 ते 10 ऑक्टोबर 1983 या अकरा वर्षे 3 महिने 4 दिवसाच्या सरपंचपदाच्या कालखंडात त्यांनी जैताणेचे नाव खऱ्या अर्थाने खान्देशात उज्वल केले. दरम्यान पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही ते निवडून आले होते. एक धडाकेबाज राजकारणी व विकासपुरुष म्हणून त्यांची ख्याती होती. लाल बावटा ते काँग्रेस असा राजकीय प्रवास त्यांनी केला. दिनांक 4 मार्च 1934 ला जन्मलेल्या वेडू अण्णांचा सरपंचपदी असतानाच 10 ऑक्टोबर 1983 रोजी अवघ्या 49 वर्षे, 7 महिने, 6 दिवसाच्या वयातच अकाली मृत्यू झाला.\nदिवंगत सरपंच वेडू नागो महाजन यांनी 1952 मध्ये राजकारणात प्रवेश केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलनात सहभाग, 1959 साली भूमिहीन चळवळीत भाग, यात दीड महिना कारावास भोगला. 1967 साली जमीन ज्योत सत्याग्रहात भाग, 1977 साली इंदिराजींच्या अटकेविरुद्ध जेलभरो आंदोलन केले, त्यावेळी सात दिवस कारावास भोगला. 1972 ते 1983 पर्यंत जैताणेचे सरपंचपद भूषविले. 1970 ते 1972 पर्यंत साक्री पंचायत समितीचे सदस्य होते. तर 1977 ते 1983 पर्यंत धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. माळी समाजाचे साक्री तालुकाध्यक्ष होते.\nसामान्य जनतेसाठी झालेल्या प्रत्येक आंदोलनात ते सतत आघाडीवर होते. हरीजनांना न्याय मिळवून देण्यासाठीही अनेक लढ्यात ते आघाडीवर होते. त्यांनी अभ्���ासू वृत्तीने अनेक प्रश्नांनी जिल्हा परिषद गाजविली. सामान्य माणसाच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलणारा व भ्रष्टाचाराच्या विरोधात तुटून पडणारा अशी अण्णांची प्रतिमा होती. कोणताही अन्याय ते सहन करीत नसत.\nबेरोजगारांना रोजगार, बेघरांना घरे, हरिजन वस्तीत विजेची सोय, 200 वृक्षांची लागवड, ग्रामपंचायतीत फोनची सोय, बालमंदिर, समाजमंदिर, जिल्हा परिषदेची शाळा, सेंट्रल बँकेची शाखा, महात्मा ज्योतिबा फुले भाजीपाला मार्केटसह रस्ते, वीज, पाणी आदी पायाभूत सुविधांची निर्मिती केली. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवून आर्थिक स्थिती मजबूत केली. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. जैताणे गावाला प्रगतीच्या यशोशिखरावर नेत असताना अचानक काळाने क्रूर घाव घालून अशा नामवंत, विचारवंत, धडाडीच्या कार्यकर्त्याला 10 ऑक्टोबर 1983 साली आपल्यातून हिरावून नेल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले.\nत्यांच्या पावन स्मृतींना उजाळा देण्यासाठी विद्यमान सरपंच ईश्वर न्याहळदे, उपसरपंच नवल खैरनार व सदस्यांनी दरवर्षी 10 ऑक्टोबरला जैताणे ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा स्मृतिदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवंगत सरपंच महाजन यांना ग्रामपंचायतीतर्फे सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ग्रामस्थ भारत मोरे, प्रशांत धनगर, कर्मचारी योगेश बोरसे, प्रदीप भदाणे, अनिल बागुल, काळू पगारे, भगवान जगदाळे आदी उपस्थित होते. दरम्यान दिवंगत सरपंच कै.वेडू नागो महाजन यांचा 35 वर्षानंतर प्रथमच ग्रामपंचायतीतर्फे स्मृतिदिन साजरा केल्याबद्दल सरपंच न्याहळदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकाळ नदीत पाणमांजरांचे दर्शन\nरोहा : तालुक्यातून वाहणाऱ्या काळ नदीत पामाणगावजवळ काही दिवसांपासून पाणमांजराचे दर्शन घडत आहे. वन्यजीव निरिक्षकांनी याबाबतच्या नोंदी घेतल्या असून ही...\nVidhan Sabha 2019 : राष्ट्रवादी-ओबीसी सेलचा जिल्हाध्यक्ष भाजपच्या तंबूत\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील माजी सरपंच, गटनेते, सरपंच संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे...\nVidhan Sabha 2019 : महायुतीच्या मोहन सूर्यवंशींचा उमेदवारी अर्ज जल्लोषात दाखल\nनिजामपू��-जैताणे (धुळे) : विधानसभा निवडणूक 2019 साठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी...\nअल्पवयीन मुलीवर माणगावात अत्याचार\nमाणगाव (वार्ताहर) : तालुक्यातील एका गावात आठ दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली होती...\nपोलिसांना ‘सोलर ब्लिंकर्स’ची भेट\nमाणगाव (वार्ताहर) : पोलिस, पत्रकार आणि माणगावकर सारेजण मिळून एकत्रित प्रयत्नातून माणगावची वाहतूक व्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी यापुढेही काम...\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तालुकाध्यक्ष भाजपच्या तंबूत\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील रुनमळी (ता. साक्री) येथील माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे साक्री तालुकाध्यक्ष चंद्रकांत पवार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/maharashtra-news/western-maharashtra-news/kolhapur-news/kolhapur-ambabai-temple-visits-ten-lakh-devotees/", "date_download": "2019-10-22T21:41:26Z", "digest": "sha1:VHVGLWH7DCYPGZC6QU7ISNDU246QPY4M", "length": 11509, "nlines": 155, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "यंदाच्या नवरात्रोत्सव काळात अंबाबाईचे साडे दहा लाख भाविकांनी घेतले दर्शन – Hello Maharashtra", "raw_content": "\nयंदाच्या नवरात्रोत्सव काळात अंबाबाईचे साडे दहा लाख भाविकांनी घेतले दर्शन\nयंदाच्या नवरात्रोत्सव काळात अंबाबाईचे साडे दहा लाख भाविकांनी घेतले दर्शन\n यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सव काळात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे, पर्यटक व स्थानिक साडेदहा लाख भाविकांनी दर्शन घेतले. मांगल्यपूर्ण वातावरण सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाची सोमवारी खंडेनवमीच्या पूजेने सांगता झाली.मंगळवारी विजयादशमीनिमित्त अंबाबाईची रथात बसलेल्या रुपात सालंकृत पूजा बांधण्यात येणार आहे. सोमवारी, खंडेनवमी दिवशी अंबाबाई मंदिरातील पारंपरिक शस्त्रांचे पूजन करण्यात आले. देवीची आयुध���, परंपरागत शस्त्रांना अभिषेक करण्यात आला. लव्हाळे, झेंडूची फुले वाहण्यात आली. त्यानंतर काशी अन्नपूर्णा रुपात अंबाबाईची जडावी सालंकृत पूजा बांधण्यात आली.\nरविवारी सुटीमुळे वाढलेला गर्दीचा ओघ सोमवारी कमी झाला. रविवारी अष्टमीचा जागर असल्यामुळे सोमवारी मंदिर सकाळी आठ वाजता उघडण्यात आले. ८ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत दर्शनरांगेत फारशी गर्दी नव्हती. मात्र दुपारी तीनच्या सुमारास थोडी गर्दी वाढली. सोमवारी दिवसभरात ४० हजारांच्या आसपास भाविकांनी दर्शन घेतले. गेल्या नऊ दिवसात शनिवार, रविवार व गांधीजयंतीदिवशी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. दरम्यान, अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या पर्यटक भाविकांकडून लाडूप्रसाद खरेदी करण्यासाठी मोठी मागणी होती. गेल्या नऊ दिवसात दररोज सरासरी १५ ते २० हजार याप्रमाणे दीड लाखांच्या घरात लाडू विक्री झाली.\nदरम्यान प्रवासाचा ताण, उन्हाचा तडाखा, पावसाची सर, हवामानातील बदल, पाणी व खाद्यपदार्थांमधील बदल यामुळे तब्येतीच्या तक्रारी उदभवलेल्या ४ हजार १८७ भाविकांनी नवरात्रकाळात अंबाबाई मंदिर परिसरातील वैद्यकीय कक्षात उपचाराचा लाभ घेतला. ४०० डॉक्टर व परिचारिका, २०० स्वयंसेवकांनी रूग्णांवर योग्य उपचार केले. तर अधिक उपचारासाठी ८ रूग्णांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिका, अँपल हॉस्पिटल, अँस्टर आधार हॉस्पिटल, सीपीआर यांच्यावतीने वैद्यकीय कक्षातील उपचार सुविधा देण्यात आली.\nइतर काही बातम्या –\nहे पण वाचा -\nकोल्हापूर स्फोटाचा सखोल तपास सुरु; २०१४ ची पुनरावृत्ती…\nकोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस, जनसुराज्य खाते उघडणार\nचंदगड मध्ये मोठी राजकीय उलथापालथ ; भाजप समर्थक अपक्ष…\nउदयनराजेंच्या संपत्तीत पाच महिन्यांत दीड कोटींची भर\nकाश्मीरचं वादळ आज महाराष्ट्राला धडकणार; नामग्याल विरुद्ध ठाकरे जुगलबंदी रंगणार\nफोटोग्राफर बनणार का आमदार संघर्षमय परिस्थितीत लढणाऱ्या किशोर तुपारेंची लढत लक्षवेधी\nकाश्मीरचं वादळ आज महाराष्ट्राला धडकणार; नामग्याल विरुद्ध ठाकरे जुगलबंदी रंगणार\nसणासुदीच्या मुहूर्ताला यंदा ‘मंदी’चे विघ्न; वस्तू ,प्रॉपर्टी खरेदीबाबत ग्राहकांचा निरुत्साह\n‘कमळ’ वाला निवडून आला तर सांगतोच; ईव्हीएम घोळवरून सातारकर संतप्त\nबिगबाॅस फेम अभिजीत बिचुकलेवर गुन्��ा दाखल\nमहाराष्ट्राचा ‘बिहार’ करायचा आहे का \nसाताऱ्यात मतदानाची सरासरी टक्केवारी निम्म्यापेक्षा कमीच; घटलेल्या मतदानाचा अर्थ काय\nहसन मुश्रीफांनी निकाला आधीच उधळला गुलाल \nकोल्हापूर स्फोटाचा सखोल तपास सुरु; २०१४ ची पुनरावृत्ती…\nकोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस, जनसुराज्य खाते उघडणार\nचंदगड मध्ये मोठी राजकीय उलथापालथ ; भाजप समर्थक अपक्ष…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/ye-re-ye-re-paisa-2-teaser-launch-on-social-media/articleshow/70156170.cms", "date_download": "2019-10-22T23:04:49Z", "digest": "sha1:NOAIKM5M6RMVANQTID3OP5OANN3QKRTD", "length": 11069, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "'ये रे ये रे पैसा २' चा टीझर लॉन्च - Ye Re Ye Re Paisa 2 Teaser Launch On Social Media | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\n'ये रे ये रे पैसा २' चा टीझर लॉन्च\n'ये रे ये रे पैसा २' या बहुचर्चित मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला. 'ये रे ये रे पैसा' या चित्रपटाचा हा सिक्वेल असून या बिगबजेट चित्रपटाचं जवळपास ९० टक्के चित्रीकरण लंडनमध्ये झालं आहे.\n'ये रे ये रे पैसा २' चा टीझर लॉन्च\n'ये रे ये रे पैसा २' या बहुचर्चित मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला. 'ये रे ये रे पैसा' या चित्रपटाचा हा सिक्वेल असून या बिगबजेट चित्रपटाचं जवळपास ९० टक्के चित्रीकरण लंडनमध्ये झालं आहे.\nसंजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी तगडी स्टाकास्ट असलेल्या 'ये रे ये रे पैसा २' या चित्रपटाची निर्मिती अमेय खोपकर यांनी केली असून हेमंत ढोमे दिग्दर्शकाच्या खुर्चीत आहे.\nयेत्या ९ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होत असून टीझरमधून या चित्रपटात वेगवान कथानक पहायला मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे.\nNRI पतीसाठी राखी सावंतचा करवा चौथ...म्हणते माझे पती नंबर वन\nगोविंदा आणि भाच्यातील वादाचे 'हे' आहे कारण\nमला हरवायला ठाकरे कुटुंबीयांना पैसा वाटावा लागला: अभिजीत बिचुकले\nअनुष्काचे शस्त्रक्रियेमुळे असे पालटले रूप\nअमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\n...म्हणून ' बिग बी' ने मागितली चाहत्यांची माफी\nमला हरवायला ठाकरे कुटुंबीयांना पैसा वाटावा लागला: अभिजीत बिचुकले\nरणवीर घेतोय दीपिकाकडून वेळेच्या नियोजनाचे सल्ले...\nयामी गौतम म्हणते भूमिकेसाठी काहीही\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'ये रे ये रे पैसा २' चा टीझर लॉन्च...\n राम कपूरला ओळखणेही अवघड...\n‘मैं तो रस्ते से जा रहा था’ नव्या ढंगात...\nकथा वाचून मनाला पटली तरच चित्रपटाची निवड...\nगाजतेय संत्या सुर्कीची गोष्ट...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%87%E0%A4%9F-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%9F-99xnjaywidwp", "date_download": "2019-10-22T23:10:28Z", "digest": "sha1:FFEFB4YTM6QU77KTRZVEFVOCFCNPYZSY", "length": 5117, "nlines": 52, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "उर्मी च्या मराठी कथा माईन्ड इट # 'डाऊट ' चा सारांश « प्रतिलिपि मराठी | urmi's content Mind it #'Doubt' Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nमाईन्ड इट # 'डाऊट '\nवाचक संख्या − 20527\nठरवून एखाद्याला मानसिक त्रास देणं, किंवा सारखी आपली मतं, विचारं, कृत्या त्याच्यावर बळजबरीने लादणं ही एक प्रकारची हिंसाच आहे... मानसिक हिंसा... बाहेरच्या आजाराचे निदान अद्ययावत विज्ञानाने करता येणं शक्य झालंय. पण मनाचं काय\nअगदी सुंदर कथा आहे.. मी देखील टीनएज मध्ये आहे त्यामुळे या परिष्टीतिशी अगदी साम्य जाणवले.. अनेक मनात दडलेल्या गोष्टी आई ला सांगव्याष्या वाटतात मात्र ती पुन्हा संशय घेईन या भीतीने अनेक गोष्टी मनातच दाडल्या जातात..आणि हा लपाछपी चा खेळ सुरू होतो... मुलांचीही अपेक्षा हीच असते की आईने लगेचच रिअँक्ट न होता समजून घ्यावं.. नेहमेची प्रतिक्रिया जर ठर��ेली असेल तर मुलांनाही सांगताना दडपण येत आणि संगण्यापरी ती गोष्ट लपवलेली च बरी ही समज होऊन जाते ..आणि सवयही..\nतरूण मुलामुलींवर आईवडिल असा सारखा संशय घेत राहीले तर ते नक्कीच बंड करून उठतात. त्यापेक्षा त्यांना विश्वासात घेउन बर्यावाईटाची समज द्यावी. बोध घेण्यासारखी कथा👌👌\nविषय अतिशय उत्तमरीत्या मांडलाय. आयुष्याला चांगले वाईट वळण तरूपणातच लागते. हे आईवडीलांना त्यांच्या अनुभवाने माहित असतं म्हणून आपल्या मुलांचे भवितव्य बिघडू नये यासाठी मुलांवरील प्रेमापोटी आईवडील संशय आणि काळजी घेत असतात. ते काही आपले वैरी नसतात. आईवडील आपल्या मुलांचे जेवढा चांगले विचार करतात तेवढा कोणीही करू शकत नाही. याची जाणीव असेलेली मुलं आईवडीलांच्या काळजीचा वेगळा अर्थ लावून वाईट वाटून घेत नाहीत. ज्यांना जाणीव नसते त्यांना स्वतः आईवडील झाल्यावर कळते.\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.rayhaber.com/2019/08/sanliurfada-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-10-22T21:00:55Z", "digest": "sha1:OCXEXW44IEIEYKSUE7UAPC4SSVA5NG2H", "length": 40522, "nlines": 394, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "sanliurfada sehir ici ulasim araclarinda klima denetimi - RayHaber", "raw_content": "\nरेल्वे लाइन बांधकाम निविदा\nरेल्वे पुरवठा बांधकाम निविदा\nहाय स्पीड रेल्वे लिलाव\nलाइट रेल ट्रान्झिट सिस्टीम (LRT) लिलाव\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[24 / 09 / 2019] अॅटॅटर्क विमानतळासाठी तोडण्याची निविदा\t34 इस्तंबूल\n[24 / 09 / 2019] येनिकाकपा अॅटॅटर्क विमानतळ भुयारी मार्गावरील शनिवार व रविवार रेकॉर्ड\t34 इस्तंबूल\n[24 / 09 / 2019] कार्डेमोर ऑटोमोटिव्ह आणि डिफेन्स इंडस्ट्रीसाठी उच्च दर्जाचे स्टील तयार करतो\t78 कराबूक\n[24 / 09 / 2019] इमामोग्लू: 'मला एर्दोगानबरोबर चॅनेल इस्तंबूलची चर्चा करायची आहे'\t34 इस्तंबूल\n[24 / 09 / 2019] इस्तंबूल मधील इतिहासातील प्रवास 'नॉस्टॅल्जिक ट्रॅम'\t34 इस्तंबूल\nघरमीडियाsanliurfada शहरी वाहतूक वाहने वातानुकूलन नियंत्रण\nsanliurfada शहरी वाहतूक वाहने वातानुकूलन नियंत्रण\nsanliurfada शहरी वाहतूक वाहने वातानुकूलन नियंत्रण\nआवडी लोड करीत आहे ...\nsanliurfada शहरी वाहतूक वाहने वातानुकूलन नियंत्रण\nफेसबुक वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nट्विटर वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nदुवा साधलेल्या दुव्यावर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nव्हाट्सएप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nस्काईप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nटेलीग्राम वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nPinterest वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nTumblr वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआपल्या मित्रासह ई-मेल मार्गे शेअर करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nमुद्रित करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआवडी लोड करीत आहे ...\nआपणास आवडेल अशाच रेल्वे बातम्या आणि इतर बातम्या\nअंतल्यातील सार्वजनिक वाहतूकसाठी एअर कंडिशनिंग पर्यवेक्षण 18 / 06 / 2012 अंतल्या मेट्रोपॉलिटन महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहतूक वाहने, वातानुकूलन नियंत्रण. अंतल्या मेट्रोपॉलिटन महानगरपालिकेने, परिवहन नियोजन विभाग आणि रेल्वे व्यवस्थेने अंतल्यातील सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात एअर कंडिशनर्स चालविण्याची आवश्यकता दर्शविली आहे. वाहतूक विभाग तपासणी संघ, शहर केंद्र, लारा, आकसु, Döşemealtı, पूर्व गॅरेज, Gulluk स्ट्रीट बस आणि वारकर्यांना शहराच्या विविध भागात म्हणून Kepez चालवा आणि व्हॅन denetledi.araç voyages वातानुकूलन नियंत्रणे आधी केले होते चालत नाही. एअर कंडिशनर्स, दोषरहित बसेस आणि मिनीबस यांना मार्ग अधिसूचना बोर्ड संलग्न करून लाइनवर काम करण्याची परवानगी नव्हती. अरका\nखाजगी सार्वजनिक बसमध्ये एमओटीएएने वातानुकूलन व्यवस्था केली 25 / 07 / 2017 या काळात तापमान मौसमी नियमांपेक्षा अधिक असेल तेव्हा नागरिकांनी अधिक सहज प्रवास करण्यास सक्षम होण्यासाठी मोटारने कंपनी आणि खाजगी सार्वजनिक बसांच्या दोन्ही वाहनांच्या नियंत्रणामध्ये वाढ केली आहे. मोटामध्ये सार्वजनिक वाहतुकीत प्रवाशांच्या समाधानास महत्त्व आहे आणि वाहनांच्या देखभालीसह नवकल्पना सुरू ठेवली आहे. motas जनरल मॅनेजर अन्वर सादात Tamgac मूल्यांकन गोष्टी नवकल्पना, मालत्या महानगर, नगरपालिका, महानगरपालिका सार्वजनिक वाहतूक आवर्जून दखल घेण्यासारखे की तुर्की मध्ये एक चांगला ठिकाणी; \"वाहनांची सरासरी वय तुर्की पहिल्या पाच प्रांतांमध्ये आहेत. पण ते आपल्यासाठी पुरेसे नाही. ग्राहक संतुष्टी ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही आमच्या फ्लीटचे नूतनीकरण शक्य तितके शक्य तितके केले ...\nमनिसा येथे एक विशाल ट्रिपसाठी एअर कंडिशनिंग कंट्रोल 16 / 07 / 2018 मनीसा मेट्रोपॉलिटन नगरपालिकेच्या परिवहन पथकातील विभाग, सलीहिली सार्वजनिक सार्वजनिक बसच्या प्रवासी वाहतुकीच्या कार्यालयांनी तपास व नियंत्रण केले. नागरिकांचे सुरक्षित आणि समृद्ध वाहतूक काम चालू राहील याची खात्री करण्यासाठी सलीहिली वाहतूक पोलीस संघाच्या ऑपरेशनविषयी चालकांना ताकीद देते. मनीसा मेट्रोपॉलिटन महानगरपालिकेच्या वाहतूक संघटना, नागरिकांना अधिक सुलभतेने प्रवास करण्यासाठी शहराच्या सार्वजनिक वाहतूक वाहनांनी वातानुकूलन नियंत्रण केले. परिवहन सार्वजनिक क्षेत्रातील खाजगी बसांवर नियंत्रण ठेवणारे खाजगी अधिकारी, सलीहलीमधील प्रवाशांच्या वाहतुकीस एकापेक्षा जास्त स्थानकांवर, चालकांना एअर कंडिशनर्स चालविण्यास इशारा दिला जातो जेणेकरून उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये हवा तपमान टाळता येईल.\nअंतल्यातील सार्वजनिक वाहतूक हवामान नियंत्रण 02 / 08 / 2018 अंतल्या मेट्रोपॉलिटन नगरपालिकेचे परिवहन नियोजन आणि रेल्वे प्रणाली विभाग, सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांमध्ये शहराच्या मध्यवर्ती वातावरणातील तापमान वाढल्याने एअर कंडिशनिंग कंट्रोल्ससाठी वाहतूक नियंत्रणे वाढली. मेट्रोपॉलिटन महानगरपालिकेने, नागरिकांच्या सामान्य नियमांपेक्षा हवा तपमान, सार्वजनिक कंडिशन वापरण्यामुळे एअर कंडिशनर नियंत्रणे वापरण्यासाठी वाढली. वाहतूक तपासणी संघाने केलेल्या कामाचा भाग म्हणून, सार्वजनिक वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता एअर कंडिशनर्स उघडत नसलेल्या वाहनांवर गुन्हेगारी कारवाई लागू केली जाते. याव्यतिरिक्त, एअर कंडिशनिंग तक्रारींद्वारे नागरिकांच्या तक्रारींकरीता मॉनिटरिंग आणि कम्युनिकेशन सेंटरकडे तक्रारींचे अचूकपणे मूल्यांकन केले जाते आणि गुन्हेगारी प्रक्रिया लागू केली जाते. निरीक्षण बाधा न करता सुरू राहील\nदयारबाकीर येथे सार्वजनिक वाहतूक मध्ये एअर कंडिशनिंग कंट्रोल 07 / 07 / 2019 दीयार्बकीर महानगरपालिकेने हवामानाच��या नियमांनुसार हवामानाच्या तापमानामुळे शहराच्या मध्यभागी सेवा देणा-या सार्वजनिक वाहतूक वाहनांवर हवामान नियंत्रण वाढविले आहे. हवामानशास्त्रीय मानदंड, नागरीक, सार्वजनिक वाहतूक नियंत्रणे वारंवार एअर कंडिशनिंगचा वापर करण्याच्या हेतूने दीयार्बाकीर महानगरपालिकेच्या नगरपरिषदेमुळे. पोलिस संघाने केलेल्या कामाच्या व्याप्तीमध्ये, सार्वजनिक वाहतूक वाहने नियमन आपल्या वाहनांना अनुकूल करणार्या वाहनांवर लागू असलेल्या गुन्हेगारीच्या प्रक्रियेचे पालन करीत नाही. पोलिस दल क्लिमा अलो 153 \"नागरिकांना टेलिफोन लाईनवर लक्ष देऊन प्रतिसाद देत आहेत आणि त्वरित त्यांना प्रतिसाद देत आहेत. सार्वजनिक वाहतूक वाहनांमध्ये एअर कंडिशनिंग नियंत्रण शहराच्या वेगवेगळ्या केंटद्वारे पोलिस विभाग वाहतूक शाखा निदेशालय संघ\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा\nही साइट स्पॅम कमी करण्यासाठी अकिस्मेट वापरते आपल्या टिप्पणी डेटावर प्रक्रिया कशी केली जाते ते जाणून घ्या.\nअॅटॅटर्क विमानतळासाठी तोडण्याची निविदा\nयेनिकाकपा अॅटॅटर्क विमानतळ भुयारी मार्गावरील शनिवार व रविवार रेकॉर्ड\nकार्डेमोर ऑटोमोटिव्ह आणि डिफेन्स इंडस्ट्रीसाठी उच्च दर्जाचे स्टील तयार करतो\nकमर्शियल प्लेट Proप्लिकेशन प्रक्रिया मुला जिल्ह्यात सुरू झाली\nफॅन्सी महिला सायकल टूरकडून जगाला अर्थपूर्ण संदेश\nसायकलिंग स्पोर्ट्स सेंटर कायसेरी\nकोन्यात युरोपियन गतिशीलता सप्ताह होता\nकोकाली पेस देदूर्ती मध्ये सार्वजनिक बस\nसायकल रोड होण्यासाठी इस्तंबूल स्ट्रीटवरील नॉस्टॅल्जिक ट्रॅमवे\nइमामोग्लू: 'मला एर्दोगानबरोबर चॅनेल इस्तंबूलची चर्चा करायची आहे'\nइस्तंबूल विमानतळ टॅक्सी चालकांसाठी पर्यटन प्रशिक्षण\nइस्तंबूल मधील इतिहासातील प्रवास 'नॉस्टॅल्जिक ट्रॅम'\nडेनिझली केबल कारच्या कामाचे तास बदलले\nTÜVASAŞ प्रविष्ट करण्यास पात्र 26 कामगारांची नावे\nऔद्योगिक क्षेत्रात आयओटी उत्पादन क्षेत्रात आणा\nऐतिहासिक लास्ट स्टीम तारिही प्रदर्शन ऐतिहासिक अल्सानकॅक स्टेशनमध्ये आयोजित\nअंकारा शिवास हाय स्पीड ट्रेन लाइनचे एक्सएनयूएमएक्स पूर्ण झाले\nटीसीडीडी चे एक्सएनयूएमएक्स. अफ्योंकराहैसरमध्ये जॉयसह वर्धापन दिन साजरा केला\nअंकारा रेल्वे स्थानकावरील एक्सएनयूएमएक्स.एयर उत्साही\nटीसीडीडी ट्रान्सपोर्टेशनचे जनरल मॅनेजर कमुरान याझेकी\nअंकारामधील रिकाम्या रस्त्यांवर बाईक\n'कॉन्टिनेंटल कप' इस्तंबूलमध्ये खेळला\nआयएमएम ड्रॅगन बॉट फेस्टिव्हलमध्ये संस्थांची बैठक\nओएमयू कुरुपलीट कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनी ट्रामच्या आरामात आनंद लुटला\n«\tसप्टेंबर एक्सएनयूएमएक्स »\nनिविदा सूचना: क्षैतिज लाइफ लाइन खरेदी केली जाईल (TUDEMSAS)\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t25\nनिविदा जाहीर: लिफ्ट इलेक्ट्रो-मेकेनिकल वर्क्स\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t25\nनिविदा घोषितः एस्केलेटर आणि लिफ्ट टू नाझिली पादचारी अंडरपास\nदियरबकरमधील कुर्तलन लाइन येथे हायवे अंडरपासचे बांधकाम\nबायरोवा स्टेशन बिल्डिंग आणि मिनेमेन स्टेशन बिल्डिंग तळ मजल्याची दुरुस्ती\nएनर्जी ट्रान्समिशन लाईन्स सुधार प्रकल्प प्रकल्प बांधकाम निविदा निकाल\nटायर-लेव्हलिंग लेव्हल क्रॉसिंग टेंडर निकाल\nअंकारा-कायसेरी लाइनमध्ये असलेल्या कल्व्हर्ट्सवरील मोर्टर्ड पेरे कोटिंगचा निविदा निकाल\nफर जिझिन स्थानक लिलावाच्या दरम्यान मालत्या दियरबकर लाइन\nटीसीडीडी एक्सएनयूएमएक्स रीजनल डायरेक्टरेट रबर कव्हरिंग लेव्हल क्रॉसिंग टेंडर निकाल\nÇकमक उलूकला स्थानकांच्या निविदा निकाला दरम्यान पातळी पातळीवर रबर कोटिंग\nएरिमॅन सर्व्हिस हाऊस लँडस्केपींग टेंडर निकाल\nस्वयंचलित पातळी क्रॉसिंग कॅमेरा सिस्टम स्थापना\nअंतल्यातील सार्वजनिक वाहतूकसाठी एअर कंडिशनिंग पर्यवेक्षण\nखाजगी सार्वजनिक बसमध्ये एमओटीएएने वातानुकूलन व्यवस्था केली\nमनिसा येथे एक विशाल ट्रिपसाठी एअर कंडिशनिंग कंट्रोल\nअंतल्यातील सार्वजनिक वाहतूक हवामान नियंत्रण\nदयारबाकीर येथे सार्वजनिक वाहतूक मध्ये एअर कंडिशनिंग कंट्रोल\nटॅर्सस मधील सार्वजनिक वाहतूक मध्ये एअर कंडिशनर आणि सुरक्षा कॅमेरा तपासणी\nएलानियामध्ये सार्वजनिक वाहतूकसाठी एअर कंडिशनिंग कंट्रोल\nसॅनलिर्फा शहर परिवहन वाहनांमध्ये वातानुकूलन नियंत्रण\nअपंग व्यक्तींसाठी वाहतूक नियंत्रण\nसार्वजनिक बसांसाठी रहदारी नियंत्रण\nइरमक कराबॅक झोंगुलडक रेल्वे प्रकल्प - RayHaber\nएक्सएनयूएमएक्स सीरीज स्टीम ट्रेन अदाना - RayHaber\nनेदरलँड्स रॉटरडॅम मेट्रो - RayHaber\nकोन्या मेट्रो परिचय चित्रपट - RayHaber\nएसेसन रेल सिस्टम परिचय फिल्म - RayHaber\nहाय स्पीड ट्रेन वायएचटी प्रमोशनल फिल्म - RayHaber\nअंकारा नियोजित भुयारी मार्ग आण�� इतर सार्वजनिक वाहतूक लाइन - RayHaber\nनियोजित अंकारा सबवे लाईन्स - RayHaber\nअंकारा एसेनबोगा सबवे प्रमोशन फिल्म - RayHaber\nआपले टायर प्रेशर काय असावे\nउपराष्ट्रपती फुआट ओक्ते ट्रॅगर टी-कार सह टेकनोफेस्टला भेट दिली\nइलेक्ट्रिक कॉन्सेप्ट मर्सिडीज-बेंझ व्हिजन ईक्यूएस (एक्सएनयूएमएक्स)\nतुझा कार्टिंग पार्क येथे बंपर बम्पर फाइटिंग\nकायसेरीमधील धूरांमधील वाहनांचे वाचन\nअंतल्यामध्ये क्लासिक कार स्पर्श केल्या गेल्या\nव्हॉईससह कॉन्टिनेन्टलचा डिजिटल कंपेनियन\nवाहन ट्रॅकिंग सिस्टम लक्ष्य सायबर पायरेट्स\nअचानक वाहनांच्या विफलतेविरूद्ध एक्सएनयूएमएक्सची शिफारस\nटोयोटाच्या हायब्रीड कार्स एक्सएनयूएमएक्स मिलियन पास\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nध्वजांकित करा / इझमिर - तुर्की\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी वेळापत्रक आणि वेळापत्रक\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2019\nइस्तंबूल मेट्रो आणि मेट्रोबस लाईन्स मेट्रोबस स्टेशनस् मेट्रो स्टेशनची नावे\nHalkalı गेबेझ मार्मारे मॅप स्टॉप आणि इंटीग्रेटेड लाइन्स\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nइस्तंबूल मेट्रो नकाशा 2019\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nअंकारा मेट्रो नकाशा आणि अंकरा रेल्वे प्रणाली\nलेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2019\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nमजकूर पाठविण्यात अयशस्वी - आपले ई-मेल पत्ते तपासा\nईमेल तपासणी अयशस्वी झाली, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nक्षमस्व, आपला ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\n%d blogcu हे आवडलेः", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://shabdakosh.marathi.gov.in/taxonomy/term/4", "date_download": "2019-10-22T21:36:41Z", "digest": "sha1:RDIEEZJAE3D2IS23CFPRJFF5UHIRRZLI", "length": 8207, "nlines": 85, "source_domain": "shabdakosh.marathi.gov.in", "title": "कार्यदर्शिका | मराठी शब्दकोश", "raw_content": "\n......आणि असे ठरले की, या प्रकल्पासाठी शासनाने रुपये ........... एवढी रक्कम द्यावी आणि जमीन वाजवी किंमतीस उपलब्ध करून द्यावी.\nलोक लेखा समितीच्या ह्या अहवालांतील अभिप्रायांचा व शिफारशींचा गोषवारा मंत्रि-मंडळाच्या माहितीसाठी सोबतच्या विवरण-पत्रांत दिला आहे.\nहा अध्यादेश कोणत्या कारणांसाठी काढण्यात आला हे दर्शविणारी टिप्पणीदेखील सोबत जोडली आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर.\nभारत सरकारने पुरस्कृत केलेला मृद व जल व्यवस्थापनासंबंधीचा एक पथदर्शी प्रकल्प पाटबंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात हाती घेण्यात आला आहे.\nही गिरणी स्वावलंबी व्हावी म्हणून जादा गुंतवणुकीसाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत याचा तंत्रशुद्ध अभ्यास करण्याचा एक कार्यक्रम महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ लवकरच हाती घेईल.\nअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर केलेली शब्दकोशनिहाय \"वर्णानुक्रमिक अनुक्रमणिका\" पहा\nतत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश (741) | कार्यदर्शिका (2204) | साहित्य समीक्षा परिभाषा कोश (2346) | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश (2889) | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (2909) | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश (3204) | पदनाम कोश (3240) | लोकप्रशासन परिभाषा कोश (3655) | शिक्षणशास्त्र परिभाषा कोश (3694) | गणितशास्त्र परिभाषा कोश (3919) | वित्तीय शब्दावली (4362) | राज्यशास्त्र परिभाषा कोश (4969) | संख्या शास्त्र परिभाषा कोश (5149) | वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश (5724) | भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश (5759) | औषधशास्त्र परिभाषा कोश (5950) | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश (6360) | धातुशास्त्र परिभाषआ कोश (6409) | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (7515) | कृषीशास्त्र परिभाषा कोश (8017) | विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश (8454) | भूगोलशास्त्र परिभाषा कोश (8704) | भूशास्त्र परिभाषा कोश (8995) | प्रशासन वाक्प्रयोग (9079) | मानसशास्त्र परिभाषा कोश (9159) | अर्थशास्त्र परिभाषा कोश (9818) | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (10177) | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश (10379) | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश (10411) | रसायनशास्त्र परिभाषा कोश (11044) | शारीर परिभाषा कोश (12428) | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश (12429) | न्याय व्यवहार कोश (13141) | भौतिकशास्त्र परिभाषा कोश (13646) | मराठी विश्वकोश (14520) | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (17388) | शासन व्यवहार शब्दावली (19011) | जीवशास्त्र परिभाषा कोश (22288) | शासन व्यवहार कोश (24470)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-vegetable-arrivals-pune-market-stable-16925", "date_download": "2019-10-22T22:41:00Z", "digest": "sha1:FNSTGQMP6RLCLTQCABY7Z3LGP3ZS72HX", "length": 24736, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Vegetable arrivals in Pune market stable | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिर\nपुणे बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिर\nसोमवार, 25 फेब्रुवारी 2019\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २४) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्याची घटलेली आवक स्थिर असून, लसणाची नवीन आवक सुरू झाली आहे. या लसणाच्या दराबरोबरच आले, हिरवी मिरची, सिमला मिरचीच्या दरांत वाढ झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड तर मेथीची सुमारे ७५ हजार जुड्या आवक झाली होती. कोथिंबिरीच्या दरात घट झाल्याने दर वाढले होते.\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २४) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्याची घटलेली आवक स्थिर असून, लसणाची नवीन आवक सुरू झाली आहे. या लसणाच्या दराबरोबरच आले, हिरवी मिरची, सिमला मिरचीच्या दरांत वाढ झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड तर मेथीची सुमारे ७५ हजार जुड्या आवक झाली होती. कोथिंबिरीच्या दरात घट झाल्याने दर वाढले होते.\nविविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून सुमारे १० ट्रक मटार आणि १० ट्रक गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ट्रक कोबी आणि मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली होती.\nमहाराष्ट्र्च्या विविध भागातील झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० गोणी, टॉमेटोे सुमारे ६ हजार क्रेट, कोबी १० तर फ्लॉवर सुमारे १२ टेम���पो, ढोबळी मिरची ८ टेम्पो, हिरवी मिरची ४ टेम्पो, भुईमूग शेंग ५० पोती आणि शेवगा ४ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, तर कांदा नवीन सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. तसेच स्थानिकसह आग्रा, इंदौर येथून बटाट्याची ४० ट्रक आवक झाली होती.\nफळभाज्यांचे दहा किलोचे भाव\nकांदा - ४५-५५, बटाटा : ८०-१३०, लसूण : २००-६०० आले : सातारी ६००-६५०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान -५००-७००, सुरती ६००-८००, टोमॅटो : १४०-१६०, दोडका : ३००-४५०, हिरवी मिरची : ४००-६००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : २००-२५०, कारली : हिरवी- ३५०-४०० पांढरी २५०- ३००, पापडी : १५०-२००, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर :८०-१००, कोबी : १००-१२०, वांगी : १००-२००, डिंगरी : २००- २५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी ३५०- ४००, जाड : १४०-१५०, शेवगा : ३००-४००, गाजर : १३०-१५०, वालवर : २००-२५०, बीट : १००-१५०, घेवडा : ४५०-५००, कोहळा : २००-२५०, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग : ५५०-६५०, पावटा : ४००-४५०, मटार : १६०- १८०, तांबडा भोपळा : ८०-१२०, चिंच अखंड - ३५०-४००, तोतापुरी कैरी -४००-५००, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.\nपालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख तर मेथीची सुमारे ७५ हजार जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ३००-६००, मेथी : २००-५००, शेपू : २००-४००, कांदापात : ६००-७००, चाकवत : ४००-५००, करडई : ४००-५००, पुदिना : १५०-२००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ५००-६००, चुका : ५००-८००, चवळई : ४००-६००, पालक : ४००-५००, हरभरा गड्डी : ६००-८००.\nफळबाजारात रविवारी (ता. २४) मोसंबीच्या जुन्या बहारातची सुमारे १५ आणि नवीव बहाराची सुमारे ५० टन, संत्री ४० टन डाळिंब सुमारे २५० टन, पपई १० टेम्पो, लिंबे सुमारे ३ हजार गोणी, चिक्कू २ हजार ५०० बॉक्स आणि गोणी, पेरू १५० क्रेट, कलिंगड ३० टेम्पो, खरबूज २० टेम्पो, विविध जातींची बोरे सुमारे १०० गोणी, विविध द्राक्षांची सुमारे ६० टन, स्ट्रॉबेरीची सुमारे १० टन आवक झाली होती.\nफळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रती गोणी) : १००-४००, मोसंबी : (३ डझन) : जुना - १८०-४००, नवीन १००-२००, (४ डझन ) : जुना १२०-२००, नवीन २०-८०, संत्रा : (३ डझन) १२०-३५०, (४ डझन) : ५०-१४०, डाळिंब (प्रती किलोस) : भगवा : २०-९०, आरक्ता १०-५० गणेश -५-२५, कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२०, पपई : ५-१५, चिकू : १००-६००, पेरू (२० किलो) : ४००-५००, बोरे : उमराण (१० कि���ो) -८०-१००, चमेली (१० किलो) १८०-२२०, चण्यामण्या ४५०- ४७०. द्राक्षे : जंम्बो (१० किलो) ३५०-७००. सुपर सोनाका - ६००-९००, शरद सिडलेस (१५)- ५००-८००, माणिकचमण - ३५०-४५०, ताश ए गणेश - ४५०-६००, स्ट्रॉबेरी-८०-१४०(२ किलोचे पनेट)\nफुलांचे प्रती किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-५०, गुलछडी : ६०-१००, बिजली : ५-२०, कापरी : १५-५०, सुट्टा कागडा : १२०-२००, मोगरा : २००-३००, ऑस्टर : १०-१६, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १५-३०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ५०-८०, लिलिबंडल : ५-७, जर्बेरा - २०-४०, कार्नेशियन : ८०-१२०\nगणेश पेठ येथील मासळीच्या घाऊक बाजारात खोलसमुद्रातील मासळीची सुमारे १० टन, खाडीची सुमारे ३०० किलो तर नदीची सुमारे ८०० किलो आवक झाली होती. तसेच आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मागणी कमी असली तरी दर टिकून असल्याचे मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले. तर मटण आणि चिकनचे दर मागच्या आठवड्याच्या तुलनते स्थिर असल्याचे अनुक्रमे प्रभाकर कांबळे आणि रुपेश परदेशी यांनी सांगितले.\nखोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १५००, मोठे १४००-१५००, मध्यम : १०००-११००, लहान ८००-८५० भिला : ६५०-७००, हलवा : ६००-६५०, सुरमई : ६५०-७००, रावस-लहान : ६००-६५०, मोठे ७५०-८००, घोळ : ६५०, करली : ३२०, करंदी (सोललेली) : ३६०, भिंग ४००, पाला : लहान ७०० , मोठे :१०००-१२००, वाम : लहान ४८०, पिवळी मोठे ७५०-८५०, काळी ३६०- ४००, ओले बोंबील : १२०-१६०.\nकोळंबी ः लहान : २८०, मोठी : ४८०, जंबोप्रॉन्स :१४००, किंगप्रॉन्स : ८५०, लॉबस्टर : १२००-१४००, मोरी : लहान २४०, मोठे २८०, मांदेली : १२०, राणीमासा : २००, खेकडे: २००, चिंबोऱ्या : ५५०-६००.\nखाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी १८०-२४०, नगली : लहान २८०-३२० मोठी ५५०, तांबोशी ४८०, पालू : २००, लेपा : लहान १६०, मोठे २४०-२८०, शेवटे : २०० बांगडा : लहान १६०-१८०, मोठा २४०-३२०, पेडवी : ६०, बेळुंजी : १४०-१८०, तिसऱ्या : १८०-२००, खुबे १४०-१६०, तारली : १८ १४०-१६०.\nनदीची मासळी : रहू: १६०, कतला :\n१८०, मरळ : लहान २८०, मोठी ४८०, शिवडा : २००, चिलापी : ८०, मागुर : १४०, खवली : २४०, आम्ळी : ८० खेकडे : २४०, वाम : ५२०.\nमटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०.\nचिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०.\nअंडी : गावरान : शेकडा : ७००, डझन : ९६ प्रती नग : ८ इंग्लिश : शेकडा : ४७० डझन : ६० प्रती नग: ५.\nपुणे उत्पन्न बाजार समिती agriculture market committee मिरची कोथिंबिर भुईमूग groundnut कांदा नारळ फळबाजार fruit market मोसंबी sweet lime डाळिंब द्राक्ष स्ट्रॉबेरी झेंडू गुलाब rose मटण मासळी समुद्र व्यापार चिकन पापलेट सुरमई\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nपावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...\nफलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...\nरसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...\nजळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्यातील...\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nपुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...\nनगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...\nपावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...\nजळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...\nसोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...\nकोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...\nजिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://aadvaith.in/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9D%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T22:59:16Z", "digest": "sha1:GS7KW5TUPGPYQLES47AQ7G2P7NVZFGHH", "length": 13504, "nlines": 111, "source_domain": "aadvaith.in", "title": "फ्रँचायझी | AADVAITH CONSULTANCY MAHARASHTRA STATE", "raw_content": "वेबसाईट वरून ऑनलाईन ऑर्डर केल्यास 20 % सुट मिळेल\nअद्वैत कन्सल्टन्सी ची शाखा आपल्या गावात,शहरात सुरु करा.एक सन्मानजनक व्यवसाय चालू करून आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हा.प्रशिक्षण आणि संपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध आहे.\nफ्रँचायझी कोण घेऊ शकते \nज्यांचे शिक्षण सुरू असा कोणताही कॉलेज विद्यार्थी-विद्यार्थिनी फ्रँचायझी घेऊ शकते.\nज्यांचा अगोदरच एखादा व्यवसाय आहे.आणि ज्यांना व्यवसायात वाढ करण्याची इच्छा असलेले व्यावसायिक फ्रँचायझी घेऊ शकतात.\nकिमान 12 वी उत्तीर्ण असलेली कोणतीही गृहिणी फ्रँचायझी घेऊ शकते.आठवड्यातील काही तास अद्वैत कन्सलटंसी चे काम करून आपण एक चांगली आर्थिक प्राप्ती करू शकता.\nजे प्रोफेशनल व्यक्ती आहेत.ज्यांचा उत्तम जनसंपर्क आहे असे व्यक्ती जसे की,पत्रकार,सेवा पुरवठादार,सामाजिक कार्यकर्ते,खाजगी नोकरी करणारे,ब्युटीशियन्स इत्यादि प्रोफेशनल व्यक्ती फ्रँचायझी घेऊ शकतात\nसर्व प्रकारचे नोकरदार मंडळी विशेषत शिक्षक आपल्या रिकाम्या वेळी अद्वैत कन्सलटंसी चे काम करून एक चांगली खात्रीशीरआर्थिक प्राप्ती करू शकते.\nइन्शुरन्स एजंट व सेवानिवृत्त व्यक्ती\nखाजगी इन्शुरन्स ,मार्केटिंगक्षेत्रात काम करणारी मंडळी तसेच सेवानिवृत्ती झालेले नोकरदार आपल्या रिकाम्या वेळी अद्वैत कन्सलटंसी चे काम करून एक चांगली खात्रीशीरआर्��िक प्राप्ती करू शकते.\nस्वतःचा व्यवसाय सुरु करा.\nअद्वैत कन्सल्टन्सी आपल्याला व्यवसाय चालू करण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहे.आपल्याच गावात,शहरात अद्वैत सुविधा केंद्र सुरु करून चांगले उत्पन्न मिळवा.\nअर्जदार किमान 12 वी उत्तीर्ण असावा.\nसंगणकाचे ज्ञान हवे./नसल्यास प्रशिक्षण घेण्याची तयारी हवी.\n१५० स्क्वेअर फुट जागा.(स्वतःची /किरायाने घेतलेली चालेल.)\nफ्रँचायझी साठीची निवड प्रक्रिया\nऑनलाईन अर्ज सादर करावा.\nकागदपत्रे जोडावीत.(फक्त झेरॉक्स प्रती )\nत्यानंतर आपल्याला फ्रँचायझी दिली जाईल\n100 रुपयाचा बॉंड पेपर\nकिरायाने घेतली असल्यास मालकाचे प्रमाणपत्र\nअर्ज दोन्ही प्रकारे भरू शकता ऑनलाईन/ऑफलाईन\nऑफलाइन अर्ज संपर्क केल्यावर उपलब्ध होतील.\nऑनलाईन बॉंड पेपर वगळून अर्ज भरताना सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.\nऑफलाईन अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठवावा लागेल.\nग्रामीण / तालुका स्तर\nग्रामीण / तालुका स्तरावरील फ्रँचायझी साठी रुपये दहा हजार इतके शुल्क आकारले जाते.\nजिल्ह्याचे ठिकाण स्तरावरील फ्रँचायझी साठी रुपये वीस हजार इतके शुल्क आकारले जाते.\nमहानगर स्तरावरील फ्रँचायझी साठी रुपये तीस हजार इतके शुल्क आकारले जाते.\nव्यवसाय वाढीसाठी जाहिरात फार आवश्यक बाब आहे. अद्वैत कन्सलटंसी च्या सर्व फ्रँचायझी ची जाहिरात वर्तमानपत्रे,टीव्ही ,रेडिओ च्या माध्यमातून तसेच बसस्थानक आणि रेल्वेस्थानक अशा ठिकाणी जाहिरात होत असल्याने आपल्याला व्यवसाय वाढीसाठी फायदा होतो\nआपल्या फ्रँचायझी साठी सर्व प्रकारचे मार्केटिंग साहित्य आमच्यावतीने पुरविले जाते, जसे की,लेटरहेड,विजिटिंग कार्ड,रबरी शिक्के,पोंप्लेट्स ,माहिती पत्रके इत्यादि साहित्य . ज्याच्या मदतीने तुम्हाला जास्तीत जास्त व्यवसाय मिळेल. सर्व साहित्य स्थानिक भाषेत उपलब्ध आहे.\nकोणत्याही व्यवसायाची सुरुवात करताना प्राथमिक महितीसोबतच प्रशिक्षण अत्यंत आवश्यक घटक आहे.अद्वैत कन्सलटंसी च्या वतीने आपल्याला सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचसोबत सॉफ्ट स्किल,भाषा आणि संवाद कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल.\nअद्वैत कन्सलटंसी ची फ्रँचायझी घेतल्यावर आपल्याला आपल्या फ्रँचायझी ची स्वतंत्र वेबसाईट बनवून दिल्या जाईल. याद्वारे तुम्ही जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचु शकाल. याचबरोबर वेबसाईट वर सर्व माहिती उपलब्ध असल्यामुळे तुमचा वेळ सुद्धा वाचेल .\nअद्वैत कन्सलटंसी ची फ्रँचायझी घेतल्यावर आपल्याला दोन अत्यंत दर्जेदार असे ऑफिस प्रीमियम युनिफॉर्म ,टाय आणि स्पोर्ट्स शुज देण्यात येतील. जेणेकरून ग्राहकांना भेटल्यावर आपले व्यक्तिमत्व प्रभावी दिसेल. तसेच ब्रॅंड ग्राहकांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील.\nअद्वैत कन्सलटंसी ची फ्रँचायझी घेतल्यावर आपल्याला एक अद्वैत बिझनेस मोबाईल सिमकार्ड, 2 ओळखपत्रे ,200 विजिटिंग कार्डस, 1 लाख रुपयाचा अपघात विमा,20 हजार चा वैद्यकीय उपचार विमा,बँक खाते (झीरो बॅलेन्स )डेबिट कार्ड , पेन्शन खाते इत्यादि मिळेल\nफ्रँचायझी बाबत आपल्याला काहीही विचारावयाचे असल्यास आम्हाला कॉल करा. 9822668786\nया वेबसाईट वरील सर्व मजकुर/ संकल्पना कॉपीराइट असुन अद्वैत कन्सलटंसी च्या परवानगी शिवाय हा मजकुर /डिझाईन संकल्पना कॉपी केल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी. तसेच हा मजकुर कोणत्याही वेबसाईट वर / सोशल मीडिया वर अद्वैत कन्सलटंसी च्या व्यतिरिक्त परवानगीशिवाय आढळून आल्यास 9822668786 / 9145164646 या क्रमांकावर कळवावे. माहिती खरी आढळल्यास आपल्याला योग्य बक्षिस दिले जाईल.\nहि वेबसाईट अद्वैत कन्सल्टन्सी अमरावती ९८२२६६८७८६ यांनी बनविली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/ananya-pandey-trolled-for-her-expressions-and-moods/articleshow/71436255.cms", "date_download": "2019-10-22T23:14:45Z", "digest": "sha1:H5TGNY6ZHG5FPS4524WJRKNPIH3YJ2O6", "length": 11156, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment gossips News: ट्रोलर्सना अनन्याचं सडेतोड उत्तर - ananya pandey trolled for her expressions and moods | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nट्रोलर्सना अनन्याचं सडेतोड उत्तर\nकलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेले असतात. चाहते त्यांचं भरभरुन कौतुक करतात. तर काही वेळा त्यांना ट्रोलही केलं जातं. अभिषेक बच्चनला हा अनुभव खूपदा आला आहे. ट्रोलिंगवरुन कलाकार वेळोवेळी नाराजी व्यक्त करत असतात. यावरुनच अभिनेत्री अनन्या पांडेनं सोशल मीडियाबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.\nट्रोलर्सना अनन्याचं सडेतोड उत्तर\nकलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेले असतात. चाहते त्यांचं भरभरुन कौतुक करतात. तर काही वेळा त्यांना ट्रोलही के���ं जातं. अभिषेक बच्चनला हा अनुभव खूपदा आला आहे. ट्रोलिंगवरुन कलाकार वेळोवेळी नाराजी व्यक्त करत असतात. यावरुनच अभिनेत्री अनन्या पांडेनं सोशल मीडियाबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.\nत्यातून तिनं आपले सडेतोड विचार मांडले आहेत. 'सोशल मीडियाचा वापर जबाबदारीनं केला पाहिजे. चूक दाखवणं ठीक, परंतु ऊठसूट त्यांना वाट्टेल ते बोलणं योग्य नाही', असं तिचं म्हणणं आहे. बॉलिवूडच्या तरुण फळीमधली अभिनेत्री म्हणून या विषयावर स्पष्टपणे व्यक्त झाल्याबद्दल तिचं कौतुक केलं जातंय. तिचा कित्ता आणखी कोण गिरवतंय ते बघू या.\n...म्हणून राधिका आपटेनं स्वत:च्या लग्नात नेसली विरलेली साडी\n‘अग्निहोत्र २’ मालिकेची झलक\nगोविंदा मामामुळं भाचा 'टीव्ही शो'मधून गायब\nसैफकडून अभिनेता मदन देवधरचं कौतुक\nअभिनेता पुलकित सम्राटच्या नात्या विषयी तुम्हीच ओळखा:क्रिती खरबंदा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:अभिषेक बच्चन|अनन्या पांडे|trolled|ananya pandey|Abhishek Bacchan\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\n...म्हणून ' बिग बी' ने मागितली चाहत्यांची माफी\nमला हरवायला ठाकरे कुटुंबीयांना पैसा वाटावा लागला: अभिजीत बिचुकले\nरणवीर घेतोय दीपिकाकडून वेळेच्या नियोजनाचे सल्ले...\nयामी गौतम म्हणते भूमिकेसाठी काहीही\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nट्रोलर्सना अनन्याचं सडेतोड उत्तर...\n'या' हॉलिवूडपटातील खलनायिकेसाठी ऐश्वर्या रायचा आवाज \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=12239", "date_download": "2019-10-22T22:13:15Z", "digest": "sha1:IQMDYOSQ2BVFUFCJYEL4QQGBQ6AHVSJB", "length": 14267, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची शरद कळसकर, सचिन अंदुरे ची कबुली\nवृत्तसंस्था / पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी घेण्यात आली. या चाचणीत, 'मी आणि साथीदार सचिन अंदुरेने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला,' अशी माहिती कळसकरने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिली. 'सीबीआय'कडून याबाबत मंगळवारी विशेष न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला.\nकळसकरची न्यायवैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, या चाचणीत कळसकर आणि अंदुरेने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती कळसकरने दिली आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात कळसकरचे वकील अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना २५ मे रोजी सीबीआयने अटक केली होती. 'गेल्या वर्षी जून महिन्यात मी अॅड. पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्या वेळी अॅड. पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता,' असे कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत 'सीबीआय'ला सांगितले.\nफेब्रुवारी २०१९ मध्ये 'सीबीआय'कडून विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रासोबत न्यायवैद्यकीय चाचणीचा अहवाल जोडण्यात आला होता. 'सीबीआय'चे विशेष सरकारी वकील अॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी मंगळवारी या अहवालाचा आधार घेऊन बाजू मांडली.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nपालकमंत्र्यांच्या हस्ते 'मी हनुमंता रिक्षावाला' चित्रपटाच्या गाण्यांचे लोकार्पण\nसततच्या पावसामुळे डुम्मे नाल्यावरील अर्धा रपटा गेला वाहून\nटीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव यांचा ५० हजार मतांनी तर पुत्र के.टी.रामाराव यांचा ८५ हजार मतांनी विजय\nबीएसएनएलला वाचविण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप\nझिल कॉलेज ची बॅटमोबिल टम्बलर कार\nभामरागड तालुक्यातील मेडपल्ली येथील इसम पुरात वाहून गेला\nचांदाळा मार्गावर गळफास लावलेल्या स्थितीत आढळले युवकाचे प्रेत\nभारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री , उत्कृष्ट संसदपटू सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा\nबचतगटांची चळवळ अधिक गतिमान करणारा ‘नवतेजस्वीनी’ प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता\nगोठणगाव - चांदागड मार्गावर कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात , युवक ठार\nनवरात्रोत्सवात नागरीकांना करावा लागतोय धुळीचा सामना\nआलापल्ली येथील पावसामुळे बाधित नागरिकांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत\nअरुंद विहिरीतील गाळ उपसताना प्राणवायू अभावी एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू\nकायद्याचा भंग केल्याने शहरातील तीन डीजे वाजविणाऱ्या मंडळांवर कारवाई : गडचिरोली पोलिसांची कारवाई\nमान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अद्याप पोषक वातावरण नाही, १५ ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातून बाहेर पडणार\nजुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आज लाक्षणिक संप, शाळा राहणार बंद\nआज नामांकनाची पाटी कोरीच, तिसऱ्या दिवशी तिनही विधानसभा क्षेत्रात ४५ नामांकनांची विक्री\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर मिरामार बीच येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nअखेर महायुतीची घोषणा, मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात\nआचारसंहिता कालावधीत राज्यात ४३ कोटी ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त\nगोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला अधिकारी संघटनेचा पाठींबा\nछत्तीसगढमध्ये पोलीस - नक्षल चकमक : एक नक्षलवादी ठार\nव्याघ्रपर्यटनात ताडोबा-अंधारी प्रकल्प अव्वल\nमाथाडी बोर्डाचा सचिव २ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात\nअक्षय तृतीय निमित्त समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा : - मा. ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nमुंबईतील स्त्री शक्ती सन्मान महोत्सवात गडचिरोलीच्या महिलांचा सन्मान\nजिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी घेतला भामरागड तालुक्यातील पुरस्थितीचा आढावा\nआता दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांचे मानधन थेट खात्यात\nपत्नी आणि प्रेयसीचा खर्च भागविण्यासाठी नागपुरातील शरीरसौष्ठवपटूने टाकला दरोडा\nचितळ शिकार प्रकरणी शिवणी, हिरापूर येथील १७ जणांना अटक\nचंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी तत्काळ हटविण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा\nविदर्भ राज्य निर्माण यात्रा उद्यापासून गडचिरोली जिल्ह्यात\nशाकाहारी साठी ११० रुपये तर मांसाहारीसाठी १८० रुपयांपेक्षा जास्त ���र्च केल्यास आचारसंहितेचा भंग\nघरभाड्यावरून होणारे वाद टाळण्यासाठी केंद्र सरकार आणणार आदर्श 'रेंटल ॲक्ट'\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पदयात्रेत सहभागी व्हा : आ.डाॅ. देवराव होळी\nगुगल ने दिला 'गुगल डुडल' मधून पृथ्वीच्या सुंदरतेचं दर्शन\nगडचिरोली जिल्ह्यात शाळा, अंगणवाडी, आरोग्य आणि रोजगार निर्मितीकडे अधिक लक्ष द्यावे : मुनगंटीवार\nसरकार स्वार्थासाठी संविधानाच्या विरोधात जाणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n४ ऑक्टोबरपर्यंत नव्याने झाली ४ लाख ९० हजार ५० मतदारांची नोंदणी\nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात २०१४ पेक्षा नोटा ला १११ मते अधिक , सर्वाधिक नोटा वर मतदान झालेला पहिला मतदारसंघ\nआता शिक्षकांचे वेतन होणार १ तारखेलाच\nताडोबात वाघाने केला जिप्सीचा पाठलाग, पर्यटकांची घाबरगुंडी\nलोकनियुक्त सरकारकडून सत्तेचा गैरवापर झाल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ योग्य ती दखल घेईल : सरसंघचालक मोहन भागवत\nअवैधरित्या शस्त्रक्रिया करुन महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या रुग्णालय व डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाई\nभाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील चार खासदारांना डच्चू\nगडचिरोलीत आरोग्य धनवर्षा डेव्हलपर्स अँड अलाईड लिमिटेड कडून ग्राहकांची फसवणूक\nआयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गरिबांच्या सेवेची संधी : पालकमंत्री आत्राम\n‘टीईटी’ अनुत्तीर्ण शिक्षकांना पुन्हा संधी : सेवा समाप्त करण्याच्या निर्णयाला सरकारकडून विरोध\nअपघातात मृत्यू झालेले वनपाल प्रकाश अंबादे यांच्या घरी खासदार अशोक नेते यांची भेट\nस्थलांतरित पक्ष्यांची माहिती देणार 'बर्ड बॅण्ड'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.misalpav.com/node/45440", "date_download": "2019-10-22T22:10:54Z", "digest": "sha1:V6DAOZBUSOHDH6SYOREQKTUDQG7QVHBQ", "length": 8066, "nlines": 137, "source_domain": "www.misalpav.com", "title": "दो डोळ्यांचे.... | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nदो डोळ्यांचे झरते पाणी इथून मजला स्पष्ट दिसे\nत्या पाण्याच्या आवेगावर ओठावरले गीत फिरे\nडोळ्यांमधल्या रेषा तांबूस पूरी सांगते व्यथा खरी\nसांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी\nगदगद्णारे हृदय राजसा तुझा पोचतो इथे हुंदका\nपाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला\nसहवासाचे अत्तर नाही तरी मिठीचा भास कोवळा\nइथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा\nसांगायाला शब्द कशाला झुळूक\nसांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी\nपाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला\nइथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा\nह्या ओळी खुप म्हणजे खुप आर्त वाटल्या.. निव्वळ अप्रतिम\nपुन्हा पुन्हा वाचली कविता..\nलिहित रहा... वाचत आहे..\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/sports/", "date_download": "2019-10-22T22:33:39Z", "digest": "sha1:QBFE72WI6YXHRHN34OELKSW3IPSGW4K5", "length": 17198, "nlines": 183, "source_domain": "maharashtranews.com", "title": "क्रीडा | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nहॉकी वि���्वचषक २०२३ : यजमानपदासाठी भारतासह तीन दावेदार, ८ नोव्हेंबरला निर्णय\n१३ ते १९ जानेवारी २०२३ दरम्यान होणाऱ्या पुरुष हाॅकी विश्वचषकाच्या तयारीला सर्व देश लागले आहेत. या स्पर्धेच्या यजमानपदासाठी हाॅकी इंडियाने आपली दावेदारी सादर केलीय. भारताबरोबरच बेल्जियम आणि मलेशिया या देशांनाही दावा केला आहे. याआधी तीन वेळा भारताने हॉकी विश्वचषकाचं यजमानपद भूषवलंय.\nक्रिकेटरसिकांसाठी पर्वणी, सचिन-लाराचा खेळ पुन्हा प्रत्यक्ष पाहता येणार\nजगविख्यात फलंदाज मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या या दोघाही दिग्गज फलंदाजांची फलंदाजी पुन्हा याचि देही याचि डोळा पाहण्याची संधी क्रिकेटरसिकांना मिळणार आहे.\nयश यशस्वीचे : प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये रचला इतिहास\nमुंबईचा उदयोन्मुख क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल याने विजय हजारे करंडक स्पर्धेत खणखणीत द्विशतक झळकावले आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करणारा यशस्वी हा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने १७व्या वर्षी हा विक्रम केला आहे.\nपुणे कसोटी: भारताची द. आफ्रिकेवर 1 डाव आणि १३७ धावांनी मात, कोहली सामनावीर\nदक्षिण आफ्रिकेचा संघ सहाशे धावांच्या डोंगरापुढे कोलमडून पडला. पुणे कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेला १ डाव आणि १३७ धावांनी पराभूत केले आहे. पहिल्या डावात द्विशतक ठोकणाऱ्या कर्णधार विराट कोहलीची निवड सामनावीर म्हणून करण्यात आली. भारताचा मायदेशातील हा सलग ११वा विक्रमी विजय आहे.\nपंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे मेरीचं 'सुवर्ण' स्वप्न भंगलं; ट्विटरवर नाराजी व्यक्त\nजागतिक स्पर्धेत बॉक्सिंगपटू मेरी कोमचं सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. याबाबत तिने पंचांच्या चुकीच्या निर्णयावर सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केलीय.\nविक्रमांचा 'किंग' कोहली; सचिन-सेहवागचा विक्रम मोडीत\nभारताचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत धडाकेबाज द्विशतक पूर्ण केले आहे. त्याच्या या द्विशतकामुळे शतकांचे अनेक विक्रम मोडीत निघाले आहेत. विराट कोहलीचे हे सातवे द्विशतक असून त्याने सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम मोडीत काढला आहे.\nभारत V/s द. आफ्रिका : मयांक अग्रवालची शानदार शत���ी खेळी\nमयांक अग्रवालने पुण्यातील दुसऱ्या कसोटीतही शानदार शतकी खेळी केली आहे. कसोटी सामन्याचा पहिला दिवस मयांक याने गाजवला.\nसुपर मॉमचा जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत 'इतिहास'\nभारताच्या ३६ वर्षीय महिला बॉक्सर मेरी कोमने गुरुवारी विक्रम रचला आहे. काय आहे हा विक्रम. वाचा.\nसंघात येण्याबाबत धोनीच ठरवेल - रवी शास्त्री\nक्रिकेटच्या मैदानातून थेट भारताच्या सीमेवर पोहोचलेला भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या पुनरागमनाबाबत प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भाष्य केलंय. नेमकं ते काय म्हणाले सविस्तर वाचा...\nशस्त्रक्रियेनंतर पांड्या थेट व्हिलचेअरवर; चालताना घेतोय दुसऱ्याचा आधार\nभारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्याला आता चालण्यासाठी दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतोय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून चाहत्यांनी हळहळ व्यक्त केलीय.\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nभारताचा सर्वाधिक चर्चेत असलेला क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी सध्या क्रिकेटपासून लांबच आहे. मात्र मुंबईतल्या एका फुटबॉल सामन्यात तो नुकताच आपलं पदलालित्य दाखवताना पाहायला मिळाला.\nट्विटरवर पुन्हा भिडले युवराज सिंग - केविन पीटरसन\nभारताचा सिक्सर किंग युवराज सिंग आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन यांच फुटबॉलवरील प्रेम जगजाहीर आहे. पण, यावरुन हे दोन्ही खेळाडू बऱ्याचदा एकमेकांना डिवचत असतात.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुर��� ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nरोहित शर्माचा षटकार आणि शतकांचा विक्रम\nपंत आणि धोनीबद्दल सुरेश रैनाचे ‘बोल’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/satara-news/", "date_download": "2019-10-22T21:41:32Z", "digest": "sha1:Y5ZG7FZ7TNS2MKHN5QDDRN4TXL6EULOC", "length": 16066, "nlines": 186, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "सातारा – Hello Maharashtra", "raw_content": "\n‘रंगात रंगलेली – फोटोजेनिक दिवाळी’\nबिगबाॅस फेम अभिजीत बिचुकलेवर गुन्हा दाखल\nघड्याळासमोरचं बटन दाबले तरी मत कमळाला \nसाताऱ्यात मतदानाची सरासरी टक्केवारी निम्म्यापेक्षा…\nकागदावर लिहीलेलं भाषण वाचून उदयनराजेंचे शरद पवारांना अडखळत प��रत्युत्तर\nकराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारचा दिवस शेवटचा आहे. अनेक पक्षांनी वेगवेगळ्या पद्धती वापरून मतदारांवर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.…\nगेल्या ५ वर्षात तुमच्या सरकारने किती प्रकल्प आणलेपृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल\n'मी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पाचे कामे मुख्यमंत्री केल्याचे सांगत आहेत.गेल्या पाच वर्षात या सरकारने किती प्रकल्प आणले ते सांगावे' असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी…\nमोदी-शहांच्या सभांचा चांगला परिणाम होतोय – पृथ्वीराज चव्हाण\nकराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची आज सातारा येथे प्रचार सभा पार पडली. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आलेल्या मोदी यांनी यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीवर कडाडून…\nसाताऱ्याला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांनी आता माघार घेतली आहे – नरेंद्र मोदी\n'साताऱ्याला आपला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांना आज इथून माघार घ्यावी लागली आहे,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये भेद…\nनरेंद्र मोदी साताऱ्यात येण्याच्या अवघ्या काही वेळापुर्वी विद्यार्थिनीची आत्महत्या\nनरेंद्र मोदी साताऱ्यात येण्याच्या अवघ्या काही वेळापुर्वी विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या साताव्या मजल्यावरून उडी टाकून आत्महात्या केल्याची घटना घडली आहे. शहरालगत असलेल्या गौरीशंकर फार्मसी…\nअर्थव्यवस्था सुधारण्यासाठी गडकिल्ले भाड्याने दिले तर कुठे बिघडलं – उदयनराजे भोसले\nराजकीय कोलांटउड्या मारण्यात माहीर असलेले उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी पैसे लागतातच. आवश्यक तेवढा निधी सरकारकडे उपलब्ध नसेल, किंवा असलेला निधी…\nवाचनाने आम्हाला काय दिलं\nपोटाला जेवण नसेल तरी चालेल पण डोक्याला खुराक पाहिजे. वाचनामुळे माणूस आयुष्यात प्रगती करू शकतो. वाचनाने शब्द संपत्ती वाढते. पुस्तक हा आपला गुरू असतो कारण आपण ज्या गोष्टी वाचतो त्या आपल्याला…\nवाचनानं आम्हाला काय दिलं\nअथांग ज्ञानाचा पसारा उघडणारी एक अमूल्य चावी म्हणजे वाचन. एक अशी मैत्री पुस्तकांसोबत जी सदासर्वकाळ सोबत करते. सत्संगती, विवेक, संस���कार यांचे पैलू मनाला पाडते. आयुष्यातील सगळ्यात कठीण प्रसंगी…\nवाचनानं आम्हाला काय दिलं\n\"कळणार ना तसा मी वाचून ये मला तू कळतो जरा कुठे मी भरपूर चाळल्यावर...\"\nवाचनानं आम्हाला काय दिलं\nवाचनाने माणूस प्रगल्भ होतो. बसल्या जागी एका नवीन दुनियेतून सफर करून येतो हे फक्त मी ऐकलं होतं पण मृत्यूंजय कादंबरी वाचल्यानंतर मला याची प्रत्यक्ष अनुभूती आली. जिवंत महाभारत या कादंबरीमुळे…\nवाचनानं आम्हाला काय दिलं \n“पुस्तक म्हणजे आयुष्य मार्गदर्शक, विचार प्रगल्भतेत वाढ करणारे ज्ञानाचे भांडार”\nवाचनानं आम्हाला काय दिलं\nआपण जसे दररोज शरीराच्या भुकेसाठी जेवण करतो तसेच मनाच्या, मेंदूच्या भुकेसाठी वाचन हेच जेवण आहे. जेव्हा वाचन चालू ठेवतो तेव्हा सतत काहीतरी नवीन विचार, कल्पना सुचतात व आयुष्य जगताना आणखी मजा…\nते थोरात आहेत, तर मी जोरात आहे – उध्दव ठाकरे\nपरभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली.\nउदयनराजे २ लाख मतांनी पडणार; पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी\nउदयनराजे भोसले लोकसभा पोटनिवडणुकीत २ लाख मतांनी पराभूत होणार आहेत असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.\nअतुल भोसलेंना एकदा आमदार तर करा मी त्यांना महाराष्ट्राचा नेता बनवेल – अमित शहा\n'अतुल भोसले ना एकदा आमदार करा मी त्यांना महाराष्ट्राचा नेता करेन' असे ठोस आश्वासन केंद्रीय गृहमंत्री तसेच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी कराड येथे दिले. सातारा लोकसभा पोटनिवडणुक आणि कराड…\nउदयनराजेंना प्रचाराची गरजच काय ; त्यांच्या पर्सनालिटीचा मी पण फॅनच – आदित्य ठाकरे\nमी उदयन महाराजांचा चाहता आहे. खरंतर मी आज त्यांनाच भेटण्यास आलो असून त्यांच्या शेजारी बसायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो असंही आदित्य पुढे म्हणाले. आतापर्यंत साताऱ्यात राष्ट्रवादीचा बोलबाला…\nकाँग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय म्हणून आम्ही तयार; उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देईन –…\n\"उध्दव ठाकरेंनी औरगांबाद मध्ये टीका केली असून, मीही उध्दव ठाकरेंना औरगांबाद मध्ये जाऊनच उत्तर देणार असल्याचं जलील म्हणाले.\nखाजगी बसचा अपघात, सुदैवाने ३३ प्रवासी बचावले\nमुंबईवरून म्हसवडकडे जात असलेल्या ट्रॅव्हलस बस��ा फलटणमध्ये भीषण अपघात झाला. बारामती पूलाजवळ स्मशानभूमी शेजारील बानगंगा नदीच्या कठड्याला धडकून बस खाली गेली. बसमध्ये प्रवास करणारे ३३ प्रवासी…\nपौष्टिक आणि लज्जतदार – दुधी हलवा\nदुधी हलवा हा कुटुंबातील सगळ्यांच्याच स्वास्थ्यासाठी लाभकारक ठरणार आहे.\nराज्यात १३ ऑक्टोबरपासून मोदींचा प्रचारदौरा; ९ ठिकाणी होणार ‘मोदीगर्जना’\nविधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून राज्यात त्यांच्या नऊ प्रचार सभा होणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/amazons-minor-game/articleshowprint/66103579.cms", "date_download": "2019-10-22T23:06:22Z", "digest": "sha1:SDSZACFLGT5RYTVDQR5MZ2QGMGQKRVEY", "length": 14216, "nlines": 15, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "अॅमेझॉनची ‘किरकोळ’ खेळी", "raw_content": "\nमध्यंतरी फेसबुकवर कंपन्यांची नावे आणि त्यांच्या लोगोंची पोस्ट व्हायरल झाली होती. त्या पोस्टमध्ये अॅमेझॉनच्या लोगोविषयीही बरीच रंजक माहिती होती. कंपनीच्या लोगोमध्ये कंपनीच्या नावाची आद्याक्षरे असून, ए आणि झेड या अक्षरांच्या खाली एक बाण दर्शविण्यात आला आहे. याचा अर्थ कंपनी आपल्या ग्राहकांना 'ए टू झेड' सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नमूद करण्यात आले होते. सध्या 'अॅमेझॉन'चा प्रवासही अथपासून इतिपर्यंत सुरू झाल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन रिटेल बाजारातील जगातील आघाडीची कंपनी असणाऱ्या अॅमेझॉनने आता भारतातील किरकोळ वस्तूंच्या बाजारपेठेत पाय रोवण्याची तयारी आरंभली आहे.\nसध्या कुठेही नजर टाका...वर्तमानपत्र असो किंवा टीव्ही...एफएम चॅनेल असो वा मोठमोठी होर्डिंगही....सर्वत्र ऑनलाइन रिटेलच्या आगामी सेलच्या जाहिराती पाहायला मिळत आहेत. त्याचे कारणही तसेच आहे... कारण त्यांना आगामी फेस्टिव्ह सीझनची चाहूल लागली आहे. आता दोन-चार दिवसांत नवरात्राला सुरुवात होईल. त्यानंतर दसरा, दिवाळी आणि नवीन वर्षाच्या आगमनाकडे बाजारपेठेचे डोळे लागतील...\nयंदाचा फेस्टिव्ह सीझन बऱ्याच कारणांमुळे व्हेरी व्हेरी स्पेशल असणार आहे. याचे कारण म्हणजे जगातील सर्वांत मोठी इंटरनेट कंपनी असणाऱ्या अॅमेझॉनने देशातील किरकोळ (रिटेल) वस्तू बाजारात मागच्या दाराने का होईना चंचूप्रवेश केला आहे. अॅमेझॉनच्या या एंट्रीमुळे आगामी कालावधीत देशातील रिटेल बाजारपेठेत मोठ्या प्���माणावर किंमतयुद्ध रंगण्याची दाट शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. गेल्या वर्षभरात रिलायन्स जिओच्या आगमनामुळे दूरसंचार उद्योगातील किंमतयुद्ध आपण सर्वांनीच अगदी जवळून अनुभवलंही आहे. अगदी सहा महिन्यांपूर्वीच अमेरिकेतील वॉलमार्ट या भल्यमोठ्या कंपनीनेही फ्लिपकार्ट या भारतीय कंपनीला आपलंसं करून टाकल्याचेही आपण अनुभवले. अॅमेझॉनने २०१३मध्ये देशातील ई-कॉमर्स क्षेत्रात उडी मारली आणि पाहतापाहता कंपनीने फ्लिपकार्ट य़ा आघाडीच्या कंपनीला शह देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, वॉलमार्टने फ्लिपकार्टचे अधिग्रहण केल्याने अॅमेझॉनचे मनसुबे धुळीला मिळाले. पण, हार मान्य करील ती अॅमेझॉन कसली...अॅमेझॉनने आदित्य बिर्ला समूहातील मोअर या कंपनीवर एका भारतीय कंपनीच्या माध्यमातून (समारा कॅपिटल) ताबा मिळवला.\nदेशात सध्या मोअर ब्रँडचे ५०९ सुपर मार्केट आणि २० हायपर मार्केट आहेत. बहुब्रँड रिटेल क्षेत्रात भारतात अजूनही ४९ टक्क्यांपेक्षा अधिक भागभांडवल अधिग्रहित करण्याची परवानगी परदेशी कंपन्यांना नाही. त्यामुळे मोअरमध्ये अॅमेझॉनचा हिस्सा ४९ टक्के, तर समारा कॅपिटलचा हिस्सा ५१ टक्के राहणार आहे. हा व्यवहार ४,२०० कोटी रुपयांचा असल्याची चर्चा आहे. समारा कॅपिटलने मोअर खरेदी करण्यासाठी आदित्य बिर्ला रिटेलसोबत जूनमध्ये करार केला होता. त्यानंतर दुसऱ्या गुंतवणूकदाराच्या धर्तीवर अॅमेझॉन आणि गोल्डमन सॅकची चर्चा सुरू झाली. मात्र, त्यानंतर गोल्डमन सॅकने या व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता अॅमेझॉन किराणा आणि अन्नपदार्थ व्यवसायात जम बसवू इच्छित आहे. आता मोअरमुळे त्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे. सध्या अॅमेझॉन ऑनलाइन रिटेलमध्ये अव्वल स्थानी असून, या माध्यमातून त्यांना अन्नपदार्थ आणि किराणा विक्रीमध्ये जम बसवायचा आहे.\nसध्या देशातील संघटित रिटेल क्षेत्रामध्ये मोअरचा चौथा क्रमांक लागतो. आजच्या घडीला किशोर बियाणी प्रवर्तित फ्यूचर समूहाची बिग बझार साखळी पहिल्या स्थानी आहे. त्या पाठोपाठ रिलायन्स रिटेल, आणि डीमार्ट यांचा क्रमांक लागतो. आदित्य बिर्लासारख्या वित्तीय क्षेत्रात अतिशय दर्जेदार आणि अव्वल मानल्या गेलेल्या समूहाचे पाठबळ असूनही मोअरला मोठी झेप मारता आली नाही, याचे आश्चर्य वाटते.\nदेशांतर्गत बाजारपेठेवर परिणाम काय\nद���नंदिन आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या छोट्या-मोठी गोष्टी विकत घेण्यासाठी आपण राहतो त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या छोट्या दुकानांवरच आपला प्रामुख्याने भर असतो. या दुकानांमध्ये अगदी सुईदोऱ्यापासून ते गरजेच्या सर्व वस्तू विनासायास उपलब्ध होतात. दररोज सकाळी नित्यनेमाने देशातील पाच कोटी छोटे दुकानदार दुकाने उघडून ९० कोटी ग्राहकांच्या सेवेत रूजू होतात. या पार्श्वभूमीवर देशातील रिटेल बाजारपेठेची उलाढाल जवळपास ६५० अब्ज डॉलरच्या घरात पोहोचली असून, पैकी ९० टक्के उलाढाल एकट्या किरकोळ व्यापाऱ्यांची आणि छोट्या दुकानदारांची आहे. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात भर घालण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीमध्येही छोट्या दुकानदारांचा वाटा मोठा आहे. त्यामुळेच की काय सध्या देशाताल मोठमोठ्या देशी आणि बहुराष्ट्रीय कंपन्या रिेटेल क्षेत्रामध्ये हळूहळू आपले नशीब आजमावत आहेत. गेल्या काही वर्षांत मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्याचा ट्रेंड वाढीला लागला असला तरी, एक ठरावीक मानसिकतेचा आणि वयोगटातील वर्ग तेथे जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही बाजारपेठ फारशी विस्तारल्याचे चित्र दिसून येत नाही. कारण, अजूनही कोट्यवधी किराणा दुकानदारांनी आणि मध्यम व्यापाऱ्यांनी या व्यवसायावर मिळवलेले वर्चस्व पूर्णपणे मोडून काढणे त्यांना जमलेले नाही, हे वास्तव आहे. कितीही मोठमोठ्या ऑफर द्या किंवा डिस्काउंटचा मारा करा, विविध कारणांमुळे किरकोळ दुकानदार आणि व्यापाऱ्यांशी जोडलेला सामान्य ग्राहकवर्ग तोडणे काही या कंपन्यांना अद्याप शक्य झालेले नाही. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे एकीकडे आर्थिक व्यवहार होत असतानाच दुसरीकडे एकाच घरातील कित्येक पिढ्यांचे ठरावीक दुकानांशी निर्माण झालेले भावनिक नाते आणि घरोब्याचे संबंध...असे असले तरी शहरीकरणाचा अजस्त्र रेटा आणि केंद्र आणि राज्य सरकारे देशात एकलब्रँड आणि बहुब्रँड रिटेलच्या (मल्टिब्रँड) वाढीसाठी करीत असलेसे प्रयत्न आणि देशाच्या लोकसंख्येमुळे या उद्योगाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे असा विश्वास जगभरच्या विश्लेषकांना वाटत आहे. त्यातच संघटित रिटेलच्या बरोबरीने भारतात ई-टेल कंपन्यांनीही हातपाय पसरायला सुरुवात केल्यामुळे त्याही आघाडीवर एक किफायतशीर बाजारपेठ म्हणून आपल्या देशाकडे जगाचे लक्ष लागले आहे.\nरिटेल बाजारपेठ एका दृष्टिक्षेपात...\nकिरकोळ विक्री बाजारपेठ दोन वर्षांत ७७ लाख कोटी रुपयांवर जाईल.\nसध्याची वार्षिक उलाढाल ४७ लाख कोटी रुपयांची.\nवार्षिक २० टक्के वाढ अपेक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/elections/lok-sabha-elections/news/ashok-chavan-may-resign-as-maharashtra-congress-president/articleshow/69492798.cms", "date_download": "2019-10-22T23:25:13Z", "digest": "sha1:SWEQMVUFGKXR7UJCYUIQAZHP5GO2RV24", "length": 13946, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ashok Chavan resignation: अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार? - अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nअशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार\nलोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले असून माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समजतं.\nअशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार\nलोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले असून माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. देशात जिथं-जिथं काँग्रेसला अपयश आलंय, तेथील सर्व प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत, असं मतही त्यांनी मांडलं आहे.\nलोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेसची पीछेहाट होत असताना महाराष्ट्रातही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची धूळधाण उडाली. काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली. अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. खुद्द अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा मतदारसंघात धुव्वा उडाला. भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांनी त्यांचा ४० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. निकालानंतर आज प्रथमच अशोक चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका मांडली. पराभवाची जबाबदारी म्हणून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अन्य राज्यांतील प्रदेशाध्यक्षांनीही हीच भूमिका घ्यावी. जेणेकरून आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं पक्षाला तयारी करता येईल. तरुण नेत्यांना संधी देता येईल,' असं चव्हाण म्हणाले.\nअशोक चव्हाण यांनी राहुल यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं. 'काँग्��ेसच्या पराभवाला राहुल गांधी जबाबदार आहेत, असं म्हणणं चूक आहे. देशात सर्व ठिकाणी पक्षाचा पराभव झाला आहे. त्याची कारणमीमांसा पुढं होईलच. मात्र, राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये व दिला तरी स्वीकारला जाऊ नये, अशी भूमिकाही चव्हाण यांनी मांडली.\nवंचित आघाडीमुळं आमचं नुकसान\nवंचित बहुजन आघाडीमुळं महाराष्ट्रात आम्हाला मोठं नुकसान झालं आहे. आमचे ९ ते १० उमेदवार त्यांच्यामुळं हरले आहेत, अशी कबुलीही चव्हाण यांनी दिली. 'प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही भाजपची 'बी' टीम आहे,' असा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला. नारायण राणे हे काँग्रेसमध्ये परतणार असल्याचीही चर्चा आहे. त्याबद्दल विचारले असता, याबद्दल मला माहीत नसल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.\nराज्यात १४ जागांसाठी ५५.०५ टक्के मतदान\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसातारा: नवलेवाडीत कोणतंही बटण दाबलं तरी कमळाला मत\nनितेशला ८० टक्के मते मिळतील: नारायण राणे\nनिकालाआधीच भाजप-राष्ट्रवादीने विजयाचे फटाके फोडले\nभुजबळ, अमिताभ, अनुपम खेर मतदानापासून वंचित\nएक्झिट पोल: भाजपला महाराष्ट्रात २१३, हरयाणात ६६ जागा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार\nआईचा आशीर्वाद घेण्यासाठी मोदी उद्या गुजरातला...\nमंत्रिमंडळात पन्नास टक्के नवे चेहरे\nविनायक राऊतांचा विजय मान्य नाही: राणे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/jalgaon-news/young-boy-commits-suicide-in-jalgaon/articleshow/70786972.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2019-10-22T23:09:29Z", "digest": "sha1:CO2ABKT22FOZLULGUMGDP3IM6QYDC727", "length": 14680, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Jalgaon Suicide Case: आजीला बाहेर जायला सांगून घेतला गळफास - Young Boy Commits Suicide In Jalgaon | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nआजीला बाहेर जायला सांगून घेतला गळफास\nआजीला थोडावेळ घराबाहेर थांबण्यास सांगत अवघ्या दहा मिनिटातच जळगावातील एका तरुणाने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. सारंग उर्फ मोनु राजेंद्र निकम (वय २५, रा.जिव्हाळा अपार्टमेंट, श्रीधरनगर) असे मृत तरुणाचे नाव असून तो तणावात होता असं सांगण्यात येतं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.\nआजीला बाहेर जायला सांगून घेतला गळफास\nजळगाव: आजीला थोडावेळ घराबाहेर थांबण्यास सांगत अवघ्या दहा मिनिटातच जळगावातील एका तरुणाने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. सारंग उर्फ मोनु राजेंद्र निकम (वय २५, रा.जिव्हाळा अपार्टमेंट, श्रीधरनगर) असे मृत तरुणाचे नाव असून तो तणावात होता असं सांगण्यात येतं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.\nउच्चशिक्षित असलेला सारंग हा गेल्या दोन दिवसांपासून तणावात असल्याचे त्याचे कुटुंबियांनी सांगीतले. सारंगचा लहानभाऊ सोनू हा पुण्यात शिकतो. तो रात्रीच जळगावहून पुण्याला गेला. आज सकाळी शिक्षक असलेले सारंगचे वडीलही शाळेत निघून गेले. त्यानंतर सारंग आणि त्याची आजी दोघेच घरी होते. सकाळी ११ वाजता सारंग टेलिफोनचे बिल भरण्यासाठी सारंग बाहेर गेला होता. तेथुन दुपारी १२ वाजता तो पुन्हा घरी आला. यावेळी त्याची आजी अपार्टमेंटच्या खाली काही महिलांसोबत बसली होती. सारंग आल्यामुळे आजी त्याच्यासोबत घराकडे येण्यासाठी निघाल्यावर त्याने आजीला तेथेच थांबण्यात सांगितले. काही वेळाने आजी घरी गेली. सारंग बेडरुमध्ये होता. आजीने त्याला हॉलमध्ये यायला सांगितले. परंतु तो आला नाही.‘त्याने बेडरुमचा दरवाजा देखील बंद केला. काही वेळाने आजीने दरवाजा ठोठावला असला आतून प्रतिसाद आला नाही.\nभीतीपोटी आजीने परिसरातील काही तरुणांना बोलावुन दरवाजा तोडायला सांगितला. दरवाजा तोडताच समोर सारंगने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या तरुणांनी तात्काळ रामानंदनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून सारंगचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अधिक तपास करत आहेत. सारंग हा मुजे महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने बी.टेकचे (केमिकल) शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने काही महिने पुण्यात एका कंपनीत नोकरी केली. सध्या तो जळगावात एका कंपनीत केमिकल इंजिनीअर म्हणून नोकरीस होता. त्याचे वडील ममुराबाद येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. तर भाऊ पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. वडील व आजी यांच्यासोबत तो राहत होता.\n'नटरंग'सारखे हातवारे करत नाही, फडणवीसांचा टोला\nआघाडीला चाळीसपेक्षाही कमी जागा\nथकलेले एकमेकांना आधार देऊ शकतात, राज्याला नाही: नरेंद्र मोदी\nमहायुतीला शह देण्यासाठी तडजोड\nकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर पवार भडकले; शिंदेंना सुनावले\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआजीला बाहेर जायला सांगून घेतला गळफास...\nदीड लाखांचा गांजा जप्त...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.rayhaber.com/2019/09/erciyes-moto-fest-muhtesem-bir-finalle-sona-erdi/?shared=email&msg=fail", "date_download": "2019-10-22T22:03:34Z", "digest": "sha1:LLQQXRPNQOEPSB5JJLC75EZRDBBJZ5GZ", "length": 55334, "nlines": 527, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "एर्कीज मोटो फेस्ट ने नेत्रदीपक अंतिम सामन्याने - RayHaber", "raw_content": "\nरेल्वे लाइन बांधकाम निविदा\nरेल्वे पुरवठा बांधकाम निविदा\nहाय स्पीड रेल्वे लिलाव\nलाइट रेल ट्रान्झिट सिस्टीम (LRT) लिलाव\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[22 / 10 / 2019] टीसीडीडी'एडन 'हायस्पीड ट्रेन ट्रॅफिक कत्तलखान अधिकारी सोपविण्यात आला' बातमी वर्णन\tएक्सएमएक्स अंकारा\n[22 / 10 / 2019] महापौर ğmamoğlu: 'आम्ही सिंहाप्रमाणे आपल्या ऐतिहासिक वास्तूंचे रक्षण करू'\t34 इस्तंबूल\n[22 / 10 / 2019] एक्सएनयूएमएक्सवर मालत्यामध्ये हाय स्पीड ट्रेनचे आगमन करण्याचे स्वप्न\t44 मालट्या\n[22 / 10 / 2019] टीसीडीडीचा 'हाय स्पीड ट्रेन ट्रॅफिक'\tएक्सएमएक्स अंकारा\n[22 / 10 / 2019] मेट्रो आणि रहदारीच्या व्यवस्थेमुळे गॅलाटसाराय-रिअल माद्रिद सामना\t34 इस्तंबूल\n[22 / 10 / 2019] सिनकन कायस कम्यूटर लाइन अद्याप धोकादायक आहे\tएक्सएमएक्स अंकारा\n[22 / 10 / 2019] पब्लिक लिबरेशन पार्टी हैदरपाझआ आणि सिरकेची रेल्वे स्टेशन निविदा घोषणा\t34 इस्तंबूल\n[22 / 10 / 2019] आयएमओ बुर्सा शाखेच्या वेगवान ट्रेनची अपेक्षा\t16 बर्सा\n[22 / 10 / 2019] राईज टीएसओ अध्यक्षांकडे अध्यक्ष अक्के यांचा रेल्वे प्रतिसाद\tएक्सएमएक्स गुमुशान\nघरतुर्कीसेंट्रल अनातोलिया क्षेत्र38 Kayseriएर्कीज मोटो फेस्ट ने नेत्रदीपक अंतिम सामन्याने अंतिम फेरी गाठली\nएर्कीज मोटो फेस्ट ने नेत्रदीपक अंतिम सामन्याने अंतिम फेरी गाठली\n05 / 09 / 2019 लेव्हेंट एल्मास्टस 38 Kayseri, सेंट्रल अनातोलिया क्षेत्र, फोटो, सामान्य, महामार्ग, टायर व्हील सिस्टम, तुर्की 0\nएर्सीआयज मोटो फेस्ट ने नेत्रदीपक अंतिम सामन्याने अंतिम फेरी गाठली\nतुर्की च्या Erciyes 40 पूर्ण मोटरसायकल उत्सव विविध प्रांतांमध्ये लोह घोडा कळस शेकडो एकत्र आणते. कायसेरीला वेगळंच वातावरण घेऊन या कार्यक्रमाला कुर्तलान एक्स्प्रेस कॉन्सर्टने मुकुट घातला.\nकायसेरी महानगरपालिका, एर्सीआयएस इंक आणि कायतुर इंक. कायसेरी येथील स्वयंसेवक मोटारसायकल क्लबांनी एर्कीस मोटो फेस्ट यावर्षी दुसर्या वेळी तंबू छावणी क्षेत्रातील एक्सएनयूएमएक्स हजार एक्सएनयूएमएक्स मीटरच्या समर्थनासह एर्कीस टेकिर पठार आयोजित केला.\nतुर्की च्या 40 सण पहिल्या दिवशी छावणी आग उपस्थित मोटारसायकल उत्साही शेकडो विविध प्रांतांमध्ये पासून जळत सुरुवात केली. एर्कीजमधील मोटरसायकल चालक, खेळ आणि सण एक्सएनयूएमएक्सच्या शिखरावर एक दिवस मैफिली, स्पर्धा, चित्तथरारक अॅक्रोबॅटिक्स शो आणि विविध कार्यक्रमांनी भरलेला होता. दिवसा चालणार्या कार्यांसह सुखद वेळ घालवणा Motor्या मोटरसायकलस्वारांनाही संध्याकाळी अग्निशामक मनोरंजन आवडले.\nउत्सवाच्या दुसर्या दिवशी, इतिहास आणि निसर्ग सहलींमध्ये भाग घेऊन कायसेरीचा शोध घेणा two्या दुचाकींना एर्कीजच्या पायथ्याशी असलेल्या हर्मेटाई रीड्समध्ये वर्षाच्या घोड्यांसह वाहन चालवून एक अविस्मरणीय अनुभव आला. त्यानंतर सहभागींनी एरकीसचा फेरफटका मारला, टेकीर पार्किंगमधील मोटारसायकल अॅक्रोबॅटिक्स प्रात्यक्षिके उत्साहाने भरलेल्या क्षणांचे साक्षीदार झाले. याव्यतिरिक्त, मोटारसायकलस्वारांनी सॉसेज-ब्रेड-खाण्याच्या स्पर्धेत सुक सॉसेज पाटला ला घोषणा देऊन सर्वाधिक वेळ खाण्यासाठी स्पर्धा केली. कार्यक्रमा दरम्यान सहभागींना विविध भेटवस्तूंचे वाटपही करण्यात आले.\nBaris Manco आणि अनातोलेनियाना Erciyes Kurtalan Ekspres Moto उत्सव आरपीटीएस तुर्की सर्वात जुनी खडक बँड शेवट लाभ रात्री केंद्र स्टेज घेऊन स्थापना केली. स्पर्धकांमध्ये तीव्र उत्सुकता होती या कार्यक्रमात सहभागींनी बरीच मजा केली.\nउत्सवा नंतर कायसेरी एर्कीएस ए. मंडळाचे अध्यक्ष मुरत काहिद कॉंगे म्हणाले, “आमचा एर्कीज पर्वत अनेक सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी एक सुंदर माध्यम बनला आहे. एरकीज़ मोटो फेस्टमध्ये ही एक सुंदर संस्था होती जी आम्ही आमच्या शहरात आणली. आम्ही कायसेरी येथील स्वयंसेवक मोटरसायकल क्लबसमवेत एकत्र पारंपारिक बनविलेला हा कार्यक्रम तयार केला. आम्ही तीव्र सहभागासह आणखी एक महान उत्सव साकार केल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. देशभरातून आलेल्या आमच्या पाहुण्यांनी चांगल्या आठवणी एकत्र करून आपल्या शहरातून खूप आनंदित शहर सोडले. या कार्यक्रमामुळे कायसेरीमध्ये एक वेगळंच वातावरण होतं. आशा आहे की, हा उपक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन आम्ही त्यांचा विस्तार करण्याचा प्रयत्न करू. ”\nया स्लाइड शोला जावास्क्रिप्ट आवश्यक आहे.\nफेसबुक वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nट्विटर वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\n��ुवा साधलेल्या दुव्यावर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nव्हाट्सएप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nस्काईप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nटेलीग्राम वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nPinterest वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nTumblr वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआपल्या मित्रासह ई-मेल मार्गे शेअर करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nमुद्रित करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआवडी लोड करीत आहे ...\nआपणास आवडेल अशाच रेल्वे बातम्या आणि इतर बातम्या\nबर्लिनमध्ये टीसीडीडी क्राइज्ड इनोट्रान्स फेअर 22 / 09 / 2018 टीसीडीडीने आपल्या यशस्वी संघटनांसह घरगुती आणि परदेशी अभ्यागतांचे लक्ष केंद्रीत केले आहे, यामुळे बर्लिन इन्नोट्रान्स फेअर हा एक उत्कृष्ट अंतिम सामना जिंकला आहे. INNOTRANS 12 (आंतरराष्ट्रीय रेल्वे तंत्रज्ञान प्रणाली आणि वाहने) मेला, जगातील सर्वात मोठा रेल्वे मेळा, बर्लिन, जर्मनी येथे आयोजित करण्यात आला. 2018 जग, तो देखील तुर्की सुमारे 3.000 कंपन्या आहे; टीसीडीडीने मेळाव्यामध्ये भाग घेतला जेथे रेल्वे तंत्रज्ञानाचा पायाभूत सुविधा, पायाभूत सुविधा, सुरंग बांधकाम आणि प्रवासी वाहतुकीचे प्रदर्शन केले गेले. टीसीडीडीचे मोठे स्टँड टर्क\nएर्कीज मोटो फेस्ट 27 / 08 / 2019 एक परंपरा बनलेली एर्कीस मोटरसायकल फेस्टिव्हल एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट ते एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर दरम्यान एक्सएनयूएमएक्स मीटरच्या टेकीर पठारात होईल. ज्या कार्यक्रमात अनेक कार्यक्रम होणार आहेत तेथे कुर्तलान एक्स्प्रेसही रंगणार आहे. कायसेरी Erciyes Moto उत्सव स्वयंसेवक आणि मोटारसायकल क्लब करून अग्रेसर कायसेरी महानगर महानगरपालिका, इन्क मध्ये Erciyes कळस दुसऱ्या वेळ तुर्की सुमारे मोटारसायकल उत्साही एकत्र आणेल, या वर्षी पुन्हा होणार आहे. एक्सएनयूएमएक्स, एक्सएनयूएमएक्स, एक्सएनयूएमएक्स मोटरसायकल फेस्टिव्हल, जो माउंट एर्कीयेसच्या एक्सएनयूएमएक्स हजार एक्सएनयूएमएक्स मीटरवर टेकिर पठाराच्या तंबू छावणी क्षेत्रात होईल, तो ऑगस्टमध्ये सुरू होईल - सप्टेंबरमध्ये एक्सएनयूएमएक्स. चार दिवस…\nउत्साहाने एर्कीज मोटो फेस्टची सुरुवात होते 31 / 08 / 2019 टेकीर पठारामधील कॅम्प क्षेत्रात एर्कीज मोटरसायकल महोत्सव सुरू झाला. दिवसाचा 3 हा रंगीबेरंगी कार्यक्रम असेल. Kurtalan एक्सप्रेस टी तुर्की सर्वात जुनी अनातोली रॉक बँड येथे स्टेज होतील. कायसेरी महानगर नगरपालिकेमध्ये Erciyes, इन्क अग्रेसर आणि स्वयंसेवक आयोजित पुन्हा शिखर परिषदेत एकत्र घोडेस्वार लोखंड शेकडो आणले प्रती तुर्की मध्ये कायसेरी मधील एक पारंपारिक मोटारसायकल क्लब Moto उत्सव Erciyes होतात. एक्सियनयूएमएक्स हजार एक्सएनयूएमएक्स मीटर माउंट एर्कीयेस येथे टेकीर पठाराच्या तंबू छावणी क्षेत्रात आयोजित मोटरसायकल महोत्सवाचा पहिला दिवस राक्षस कॅम्पफायरच्या ज्वलनाने प्रारंभ झाला. कार्यक्रम मैफिली आणि शेकोटीचा आहे\nभव्य हेडारपास्सा स्टेशनच्या पुढील भव्य स्थिती 26 / 03 / 2013 इस्तंबूलच्या गरम दिवसांकरिता भव्य स्थिती 2020 ओलंपिकच्या बाजूला भव्य हेडारपास्सा स्टेशन नामांकन अनुभवत आहे. प्रकल्प दर्शविण्यास सुरुवात केली. \"बोस्फोरस स्टेडियम\", \"बोस्फोरस स्टेडियम\", \"बोस्फोरस स्टेडियम\", एक्सएमएक्स ग्रीष्मकालीन ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक गेम्स, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी (आयओसी) ने या पुस्तकात मूल्यांकन आयोगाला सादर केलेल्या प्रकल्पाचे लक्ष वेधले नाही. इस्तंबूलमधील हेडारपासा रेल्वे स्टेशनच्या भागावर तात्पुरती स्थापन केली जाईल आणि उद्घाटन समारंभाचे आयोजन येथे केले जाईल. स्त्रोत: spor.haberturk.com\nएर्सीयस अल्ट्रा माउंटन मॅरेथॉन समाप्त होते 09 / 07 / 2019 आंतरराष्ट्रीय Erciyes अल्ट्रा स्काय ट्रेल माउंटन मॅरेथॉन, जे या वर्षी 4 साठी झाले होते, चालू असलेल्या समुदायाचे डोळे एरिसीसकडे वळले. Erciyes माउंटन अल्ट्रा मॅरेथॉन आपला देश, अमेरिका, विशेषत: तुर्की, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, रशिया, पोलंड सर्वात महत्वाचे शर्यत एक बनला आहे, अशा दक्षिण आफ्रिका परदेशातून 10 200 पेक्षा अधिक जास्त सामील झाले. कायसेरी मेट्रोपॉलिटन नगरपालिका, एर्सीयस ए. मॅरेथॉनचा पहिला दिवस मिडल अर्थ ट्रॅव्हल आणि वर्टिकल किलॉमिटर (व्ही के) सहकार्याने आयोजित करण्यात आला. या अवस्थेत, राष्ट्रीय अॅथलीट अहमम अरस्लन, जो डोंगराळ प्रदेशातील अरस्लनान म्हणून प्रसिद्ध होता, त्याने आपले स्वतःचे रेकॉर्ड 48 मिनिटे 6 सेकंदांसह मोडले.\nरेल्वे निविदा बातम्या शोध\nसद्य रेल्वे निविदा वेळापत्रक\nनिविदा सूचना: रेल ग्राइंडिंग Betकमक Çइफतेहान\nनिविदा सूचना: लेव्हल क्रॉसिंग गार्ड सेवा प्राप्त केली जाईल\nनिविदा सूचनाः जीएसएम-आर आणि सीटीसी कंट्रोल सेंटर सिस्टमसाठी देखभाल आणि दुरुस्ती सेवा\nवेबसाइट फेसबुक आणि Instagram ट्विटर\nएक्सएनयूएमएक्सने एरकीइजमधील रोपवे शुल्क फी वाढविली\nराजधानी मध्ये सायकलिंग वेळ\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा\nही साइट स्पॅम कमी करण्यासाठी अकिस्मेट वापरते आपल्या टिप्पणी डेटावर प्रक्रिया कशी केली जाते ते जाणून घ्या.\nइतिहास आज: ऑक्टोबर 23 1978 तुर्की-सीरिया-इराक रेल्वे ...\nटीसीडीडी'एडन 'हायस्पीड ट्रेन ट्रॅफिक कत्तलखान अधिकारी सोपविण्यात आला\nमहापौर ğmamoğlu: 'आम्ही सिंहाप्रमाणे आपल्या ऐतिहासिक वास्तूंचे रक्षण करू'\nबुर्सा मधील टर्मिनल ट्राम लाइनचे रेल सोशल मीडियाच्या अधीन होते\nएक्सएनयूएमएक्सवर मालत्यामध्ये हाय स्पीड ट्रेनचे आगमन करण्याचे स्वप्न\nकोकाली ग्रीनहाऊस गॅस यादी आणि हवामान बदल कृती योजना सज्ज\nसलीम डर्व्हिएओलू फ्लू उघडत आहे\nटीसीडीडीचा 'हाय स्पीड ट्रेन ट्रॅफिक'\nमेट्रो आणि रहदारीच्या व्यवस्थेमुळे गॅलाटसाराय-रिअल माद्रिद सामना\nसिनकन कायस कम्यूटर लाइन अद्याप धोकादायक आहे\nपब्लिक लिबरेशन पार्टी हैदरपाझआ आणि सिरकेची रेल्वे स्टेशन निविदा घोषणा\nआयएमओ बुर्सा शाखेच्या वेगवान ट्रेनची अपेक्षा\nराईज टीएसओ अध्यक्षांकडे अध्यक्ष अक्के यांचा रेल्वे प्रतिसाद\nआर एण्ड डी मध्ये सर्वाधिक महिला रोजगार असणार्या कंपन्या\nहयदरपाना आणि सिरकेसी रेल्वे स्टेशन घोषणा\nMirzmir एक्सएनयूएमएक्समध्ये जलद ट्रेन मिळेल\nजर्मनीमध्ये एक्सएनयूएमएक्स फ्रीबर्ग समर्थित फायर\nबालिकेसिरमधील सेवा वाहने व टॅक्सीचे कडक निरीक्षण\nटीसीडीडी चे हयदारपाँआ आणि सिरकेची ट्रेन स्टेशन निविदा वर्णन\nओर्डुमधील बस स्थानकांचे नूतनीकरण\nएसकीसहिर 'तुर्की दुचाकी ये\n'अंकारा नॉइस अॅक्शन प्लान' प्रोटोकॉलवर स्वाक्षरी\nअंकारामधील 'ग्रीन फ्लॅश' अनुप्रयोगातील रहदारी दिवे काढले\n«\tऑक्टोबर 2019 »\nनिविदा सूचना: रेल ग्राइंडिंग Betकमक Çइफतेहान\nनिविदा सूचना: लेव्हल क्रॉसिंग गार्ड सेवा प्राप्त केली जाईल\nनिविदा सूचनाः जीएसएम-आर आणि सीटीसी कंट्रोल सेंटर सिस्टमसाठी देखभाल आणि दुरुस्ती सेवा\nनिविदा सूचना: रेल ग्राइंडिंग Betकमक Çइफतेहान\nनिविदा सूचना: लेव्हल क्रॉसिंग गार्ड सेवा प्राप्त केली जाईल\nनिविदा सूचनाः जीएस��म-आर आणि सीटीसी कंट्रोल सेंटर सिस्टमसाठी देखभाल आणि दुरुस्ती सेवा\nनिविदा सूचनाः टीसीडीडी आफ्योंकराइसर कामगार आवास केंद्र अन्न उत्पादन व वितरण सेवा\nप्राप्तीची सूचनाः अग्निशामक सेवा प्राप्त केली जाईल (TÜVASAŞ)\nनिविदा घोषितः अलिटिंकाया स्टेशन साफसफाई, निर्जंतुकीकरण आणि वाहतूक सेवा\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t30\nनिविदा सूचनाः इरमक झोंगुलदक लाइन येथे प्रबलित काँक्रीट स्टेटनिंग वॉल आणि ड्रेनेज वाहिनीचे बांधकाम\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t30\nखरेदी नोटिस: खाजगी सुरक्षा सेवा (तुवासास)\nखरेदी सूचनाः खरेदी पॉवर ट्रान्सफॉर्मर\nप्राप्तीची सूचनाः गीब्ज केसेकी लाइनसाठी सुटे भागांची खरेदी\nबायन्डर, टायर, şडमीş स्टेशन रोड्स फेरी वर्क्स टेंडर निकाल\nMirझमीर हार्बर क्वे आणि बॅकफिल फिलिंग्ज\nहयदरपाझ अंकारा लाईन किमी: एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स - एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स ढलान व्यवस्था निविदा निकाला दरम्यान\nगाझरे स्टेशन स्टेशन कम्युटर व हाय स्पीड ट्रेन डेपो कन्स्ट्रक्शन\nइरमक झोंगुलदक मार्गावर रेल्वे अंडरपास पुलाचे बांधकाम\nबर्लिनमध्ये टीसीडीडी क्राइज्ड इनोट्रान्स फेअर\nउत्साहाने एर्कीज मोटो फेस्टची सुरुवात होते\nभव्य हेडारपास्सा स्टेशनच्या पुढील भव्य स्थिती\nएर्सीयस अल्ट्रा माउंटन मॅरेथॉन समाप्त होते\nअंकारा \"टीसीडीडी जनरल डायरेक्टरेट बिल्डिंग\" मधील अद्भुत उत्कृष्ट नमुना\nकार्तलकयदा स्की सीझन समाप्त\nUludağ अर्थव्यवस्था समिट समाप्त\nएरीसीस्टे स्की सीझन समाप्त\nआंतरराष्ट्रीय सरायमिस कप संपला\nइतिहास आज: ऑक्टोबर 23 1978 तुर्की-सीरिया-इराक रेल्वे ...\nआजचा इतिहास: एक्सएनयूएमएक्स ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स काहरमनमाराझ टर्कोओलु\nआज इतिहासात: 21 ऑक्टोबर 1897 भारतीय मुस्लिम पत्रकार ...\nआज इतिहासातील: अंकारा विलायत वृत्तपत्रातील एक्सएनयूएमएक्स ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स\nआज इतिहासात: 19 ऑक्टोबर 1898 बगदाद रेल्वे भाडे सवलत तारा\nऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीला भविष्यात घेऊन जाण्यासाठी एक्सएनयूएमएक्स पॅरामीटर\nपीएसए आणि ह्युंदाईच्या नवीन वस्तुनिर्मिती मॉडेल्ससाठी इलेक्ट्रिक ड्राइव्ह पुरवठा करणारा गट\nयॅन्डेक्सची ड्रायव्हरलेस कार एक्सएनयूएमएक्स कव्हर केले मिलियन किलोमीटर\nबीएमडब्ल्यू मालिका ग्रान कुपन 2 2020 एप्रिल तुर्की मध्ये\nराईज-आर्टविन विमानतळ कन्स्ट्रक्शनसाठी स्यगॅनलर एनाट यांनी फोर्ड ट्रक्सला प्राधान्य दिले आहे\nमेट्रो इस्तंबूल स्टाफने हरवलेल्या अपंग प्रवाश्याला तिच्या कुटुंबात पुन्हा एकत्र केले\n3. अंकारा एटो कॉन्ग्रेसियममध्ये आंतरराष्ट्रीय मेट्रोरेल फोरम उघडला\nकोन्या मेट्रोच्या निविदेचा निकाल\nएसेनबोगा विमानतळ मेट्रो मार्ग, स्थानके आणि जाहिरात व्हिडिओ\nEsenler बस स्थानकात इमारत इमारत\nएलिफंट हिटिंग इन द ट्रेन\nकोन्या मेट्रोच्या निविदेचा निकाल\nइस्तंबूल मेट्रोसाठी एक्सएनयूएमएक्स मिलियन युरो कर्ज सापडले\nवॉरसॉसाठी एक्सयूएनएक्स वाहन तयार करण्यासाठी हुंडई रोटेम\nओस्मानिया डुझीसीने डुडल माउंटन केबल कार प्रोजेक्ट (विशेष अहवाल) साठी करार केला.\nसीमेन्स आणि stलस्टॉम कंपन्या सैन्यात सामील झाली (विशेष बातमी)\nइस्तंबूल रेल्वे सिस्टम (विशेष अहवाल) साठी 120 युनिट मेट्रो वाहन खरेदी निविदा पुरस्कार\nहयदारपाना ट्रेन स्टेशनचा इतिहास, बांधकाम कथा आणि हैदर बाबा थडगे\nरेड क्रिसेंट प्रदेशात आकर्षक परिवर्तन\nकॅनडाचा ऐतिहासिक ब्रॉकविले रेल्वे बोगदा पर्यटनासाठी खुला\nअनाडोलु डीएमयू नॅशनल ट्रेन ने यूक मध्ये चाचणी ड्राइव्ह सुरू केली\nइटलीमधील मिलानमध्ये एक्सपो फेरोव्हेरिया एक्सएनयूएमएक्स फेअर भरला\nमेर्सीन मेट्रोसाठी कंपन्यांसह पूर्व-वाटाघाटी\nहाय स्पीड ट्रेन तास\nबुर्सा टीएक्सएनयूएमएक्स ट्राम स्टेशन, नकाशा आणि जाहिरात व्हिडिओ\nमेटर्स ते मेर्सिन कधी मार्सिन मेट्रो लाईन्स कुठे जाईल\nमर्सीन मेट्रो प्रकल्प आणि मर्सीन मेट्रो नकाशा\nकोनिया रेल्वे सिस्टम आणि वाहतूक नकाशा\nटीसीडीडी'एडन 'हायस्पीड ट्रेन ट्रॅफिक कत्तलखान अधिकारी सोपविण्यात आला\nटीसीडीडी चे हयदारपाँआ आणि सिरकेची ट्रेन स्टेशन निविदा वर्णन\nजाहिरात आणि शीर्षक बदलावरील नियमनात TÜLOMSAŞ कर्मचारी दुरुस्ती\nरेल्वे क्षेत्रात इथिओपिया सहकार्याचा विकास होईल\nकीवमध्ये रेल्वे क्षेत्रातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय कंपन्या जमल्या\nपोरसुक प्रवाहावरील पुल पेंटिंग आहेत\nGömeç Dursunlu ब्रिज सेवेत ठेवले\nकंट्री कंट्री आयकॉन प्रोजेक्ट\nएक्सएनयूएमएक्स हाइक टू बॉसफोरस ब्रिज आणि हायवे टोल\nमेलेट ब्रिजला पर्यायी म्हणून बांधलेल्या पुलावर काम सुरु आहे\nएक्सएनयूएमएक्स कॅनाककले ब्रिज प्रदेशास मुद्रांकित करतात\nकेस्किनची तपासणी ��ीएचएमİ एअर ट्रॅफिक कंट्रोल सेंटरमध्ये करण्यात आली\nUS नंतर तुर्की मध्ये नोंदणी करण्यासाठी लागोपाठ तीन वेळा ट्रॅक अर्ज\nप्रवाशांची लाइन क्रमांक बाहेर विमानतळ नवव्या महिन्यात तुर्की लोकसंख्या उत्तीर्ण\nइस्तंबूल विमानतळ वाचनालय उघडले\nइस्तंबूल विमानतळावर एक्सएनयूएमएक्सहून अधिक हजार लोक वाचकांसह भेटतील\nडीएचएमİ एक्सएनयूएमएक्स मासिक आकडेवारी जाहीर करते\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nध्वजांकित करा / इझमिर - तुर्की\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nHalkalı गेबेझ मार्मारे मॅप स्टॉप आणि इंटीग्रेटेड लाइन्स\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी वेळापत्रक आणि वेळापत्रक\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशनचे नकाशा\nइस्तंबूल मेट्रो आणि मेट्रोबस लाईन्स मेट्रोबस स्टेशनस् मेट्रो स्टेशनची नावे\nमरमेअर मोहीम टाईम्स आणि मर्मरे नकाशा\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2019\nलेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2019\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nमजकूर पाठविण्यात अयशस्वी - आपले ई-मेल पत्ते तपासा\nईमेल तपासणी अयशस्वी झाली, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nक्षमस्व, आपला ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\n%d blogcu हे आवडलेः", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/dipak-mankar-supreme-court-jitendra-jagtap-suicide-case-296964.html", "date_download": "2019-10-22T21:16:43Z", "digest": "sha1:AQLLFUEZU6NW6KD2J6MJU5YSEI7RBDMS", "length": 27900, "nlines": 169, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दीपक मानकरांना दणका, 10 दिवसांमध्ये शरण येण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांन��� पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग��नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nदीपक मानकरांना दणका, 10 दिवसांमध्ये शरण येण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; देवाचा अवतार सांगणाऱ्या बाबाकडे सापडले घबाड\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nVIDEO : ब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची धडाकेबाज कामगिरी\nएक चूक जीव गेला, तरीही 'जिमी'ला वाचवलं\nदीपक मानकरांना दणका, 10 दिवसांमध्ये शरण येण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश\nपुणे,ता.23 जुलै : पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांना सुप्रीम कोर्टाने सोमवारी दणका दिला. सुप्रीम कोर्टाने दीपक मानकर यांचा जामीन अर्ज फेटाळून लावतानाच त्यांना १० दिवसांत पोलिसांसमोर शरण जाण्याचे आदेशही दिले आहेत. २ जून रोजी जितेंद्र जगताप यांनी घोरपडी येथे रेल्वेखाली आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत जगताप यांनी मानकर यांच्यासह बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी व अन्य काहींची नावे लिहीली होती. आपल्या आत्महत्येसाठी हे सर्व जबाबदार असल्याचे जगताप यांनी म्हटले होते. या आधारे पोलिसांनी मानकर आणि अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटकही केली.\nदीपक मानकर हे पुण्यात कायम वादग्रस्त राहिले आहेत. सत्ताधारी पक्षाला हाताशी धरून साम-दाम-दंड नीतीचा वापर ही त्यांची खासियत आहे. आत्तापर्यंत त्यांच्या दांडगाईची अनेक प्रकरणं चव्हाट्यावर आली होती. पण प्रत्येक प्रकरणातून ते सहिसलामत सुटले. जवळपास सगळ्याच पक्षांचा वापर त्यांनी या दांडगाईसाठी केला आहे. तर मानकरांची दहशत असल्याने राजकीय पक्षांनी तात्कालीक फायद्यासाठी मानकरांचा वापर करून घेतला. या त्यांच्या जवळीकीमुळे त्यांच्यावर फार मोठी कारवाई कधीच झाली नाही.\nVIDEO : ....आणि चर्चगेट स्टेशनमध्ये अवतरली पंढरी \nआषाढी एकादशीनिमित्त बिग बींनी केलं पांडुरंगाला अभिवादन\nपरभणीत मराठा कार्यकर्ते पेटले, पोलीस व्हॅनसह जाळल्या 6 बसेस\nVideo- गौतम गंभीरच्या मुलीने दिली यो- यो परीक्षा\nऑनलाइन पार्टनर शोधताय... मग या गोष्टी नक्की वाचा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nTags: dipak mankarjitendra jagtapsuicide casesupreme courtआत्महत्या प्रकरणजितेंद्र जगतापदिपक मानकरसुप्रीम कोर्ट\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/indian-hip-hop-crew-the-kings-wins-american-reality-show-world-of-dance-mj-s-370792.html", "date_download": "2019-10-22T21:38:58Z", "digest": "sha1:OCONROJ6OEBUTSAY3IL376P5EEQJ3S6A", "length": 28822, "nlines": 170, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : जगाचं लक्ष लागलेल्या World of Dance या शोचा 'किंग' ठरला मुंबईचा हा ग्रूप indian hip hop crew the kings wins american reality show world of dance | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nVIDEO : जगाचं लक्ष लागलेल्या World of Dance या शोचा 'किंग' ठरला मुंबईचा हा ग्रूप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; देवाचा अवतार सांगणाऱ्या बाबाकडे सापडले घबाड\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nVIDEO : ब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची धडाकेबाज कामगिरी\nएक चूक जीव गेला, तरीही 'जिमी'ला वाचवलं\nVIDEO : जगाचं लक्ष लागलेल्या World of Dance या शोचा 'किंग' ठरला मुंबईचा हा ग्रूप\n14 डान्सरर्सच्या या डान्स क्रूनं आपल्या दमदार डान्स परफॉर्मन्सनं परिक्षक जेनिफर लोपेझ, नेयो आणि डेरेक ह्यूग या तिघांचीही मनं जिंकत या शोचं विजेतेपद आपल्या नावे केलं.\nमुंबई, 7 मे : सध्या सर्वत्रच डान्स रिअॅलिटी शोची क्रेझ दिसते. नुकताच जगभरात 'वर्ल्ड डान्स डे' साजरा करण्यात आला आणि अशातच नुकतीच भारताला अभिमान वाटवा अशी एक घटना वर्ल्ड ऑफ डान्स या अमेरिकन रिअॅलिटी शोमध्ये घडली. मुंबईचा हिप हॉप डान्स क्रू 'द किंग' अमेरिकन डान्स रिअॅलिटी शो वर्ल्ड ऑफ डान्सचा विजेता ठरला. 14 डान्सर्सच्या या डान्स क्रूनं आपल्या दमदार डान्स परफॉर्मन्सनं परिक्षक जेनिफर लोपेझ, नेयो आणि डेरेक ह्यूग या तिघांचीही मनं जिंकत या शोचं विजेतेपद आपल्या नावे केलं. यासोबतच त्यांनी 1 मिलियन डॉलर म्हणजे 7 कोटी रुपयांचं पारितोषिक जिंकलं.\nवर्ल्ड ऑफ डान्सचा सिझन फिनाले रविवार (5 मे)ला पार पडला. यामध्ये जगभरातील टॉप डान्स ग्रूपनी भाग घेतला होता. मात्र या सर्वांना मात देत मुंबईच्या 'द किंग'नं विजेतेपदावर आपलं नावं कोरलं आणि भारताची मान जगभरात उंचावली. या ग्रूपमध्ये सर्व मेंबर 17 ते 27 वयोगटातील आहेत. मागचे तीन महिने चाललेल्या या शोमध्ये सुरुवातीपासूनच दमदार परफॉर्मन्सनं 'द किंग'नं परिक्षकांसोबतच इतर सर्वांचीही मनं जिंकली. या ग्रूपच्या संघर्ष मुंबईतील स्ट्रीटवरून 2008मध्ये झाला होता. हा ग्रूप इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 3चा विजेता आहे. याशिवाय 2015मध्ये ते हिप हॉप डान्स चँपियनशिपमध्ये टॉप 3मध्येही होते. तसेच वरुण धवनाच्या 'ABCD 2' मध्येही त्यांनी काम केलं आहे.\nहा डान्स शो जिंकल्यानंतर रेमो डिसोझासहित बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरुन या ग्रूपचं अभिनंदन केलं. या शोची सुरुवात 26 फेब्रुवारीला झाली होती. या शोसाठी जेनिफर लोपेझ, डेरेक ह्यूग, नेयो यांनी परिक्षक म्हणून काम पाहिलं. तर हा शो स्कॉट इवेन्स आणि जेना डेवान यांनी होस्ट केला.\nप्रियांका चोप्राच्या 'मेट गाला लुक'वर नेटकरी सैराट, 'हे' भन्नाट मीम्स एकदा पाहाच\nMet Gala प्रियांकाच नव्हे, दीपिका, जेलो, सेरेना, किम कार्दाशियन आणि लेडी गागाने केला कहर\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-10-22T21:10:54Z", "digest": "sha1:B73MXUNJEYH4DPYITDLVOJ2KYMOLHWHB", "length": 4724, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मथुरापूर (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nमथुरापूर हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n३ हे सुद्धा पहा\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\n\"भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मथुरापूर (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण\" (इंग्रजी मजकूर). भारतीय निवडणूक आयोग. २० जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले.\nपश्चिम बंगालमधील लोकसभा मतदारसंघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०१३ रोजी २३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3&search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2019-10-22T22:22:00Z", "digest": "sha1:7RGXYK2THU65AVDDIMMYRR2P6H22G45P", "length": 28089, "nlines": 307, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (40) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (29) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (6) Apply महाराष्ट्र filter\nग्लोबल (2) Apply ग्लोबल filter\n(-) Remove प्रशासन filter प्रशासन\n(-) Remove राजकारण filter राजकारण\nमहाराष्ट्र (37) Apply महाराष्ट्र filter\nपाकिस्तान (26) Apply पाकिस्तान filter\nमुख्यमंत्री (23) Apply मुख्यमंत्री filter\nसप्तरंग (22) Apply सप्तरंग filter\nदहशतवाद (20) Apply दहशतवाद filter\nअमेरिका (19) Apply अमेरिका filter\nनिवडणूक (17) Apply निवडणूक filter\nमहापालिका (17) Apply महापालिका filter\nराजकीय पक्ष (17) Apply राजकीय पक्ष filter\nव्यापार (17) Apply व्यापार filter\nडोनाल्ड ट्रम्प (16) Apply डोनाल्ड ट्रम्प filter\nनरेंद्र मोदी (15) Apply नरेंद्र मोदी filter\nश्रीराम पवार (15) Apply श्रीराम पवार filter\nपुढाकार (14) Apply पुढाकार filter\nसर्वोच्च न्यायालय (14) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nउत्पन्न (13) Apply उत्पन्न filter\nराजकारणी (13) Apply राजकारणी filter\nगुंतवणूक (12) Apply गुंतवणूक filter\nव्यवसाय (12) Apply व्यव���ाय filter\nधार्मिक (11) Apply धार्मिक filter\nकाँग्रेस (10) Apply काँग्रेस filter\nआरक्षण (9) Apply आरक्षण filter\nहिलरी क्लिंटन म्हणजे 'युद्धखोरांची राणी' : तुलसी गबार्ड\nवॉशिंग्टन : अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचा 'युद्धखोरांची राणी' अशा शब्दांत डेमोक्रॅटिकच्या खासदार तुलसी गबार्ड यांनी उल्लेख केला आहे. आगामी 2020च्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तुलसी गबार्ड यांना रशिया तिसऱ्या पक्षाचे उमेदवार म्हणून समोर आणत असल्याचा आरोप हिलरी क्लिंटन...\nशक्तिशाली महाराष्ट्रासाठी मतदान करा : रामदास आठवले\nकल्याण : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे...\n'त्या' दोघांचा काळ बँकेसाठी सर्वांत वाईट : अर्थमंत्री\nन्यूयॉर्क : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा काळ हा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी सर्वांत वाईट होता, अशी टीका बुधवारी (ता.16) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केलेली असताना सीतारामन यांनी...\nमहाड : नेत्याच्या प्रचारासाठी अनवाणी पायपीट करून मते मागण्याचे दिवस आता संपले. ‘ताई-माई-अक्का, विचार करा पक्का’, अशा घोषणांचा प्रचारही मागे पडला. चिवडा-चुरमुऱ्यांपासून सुरू झालेला प्रचार आता चिकन-मटण-दारूपर्यंत आला आहे. ‘ते नेते गेले आणि ते निष्ठावंतही गेले...’, अशी खंत जुन्या काळातील निवडणुकांच्या...\nमोदी सरकारच्या 100 दिवसांबद्दल जावडेकर काय म्हणाले पाहा\nनवी दिल्ली : 'सध्याचे आर्थिक मंदीसदृश वातावरण ही कोणत्याही अर्थव्यवस्थेसमोर ठराविक काळाने येणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. देशातील अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम असल्याने परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल व पाच ट्रिलियन डॉलर अर्थसत्तेचे लक्ष्य देश निश्चित साध्य करेल,' असा आत्मविश्वास व्यक्त करून मोदी...\nआणखी एका ias अधिकाऱ्याचा राजीनामा\nबंगळूर : भारतातील लोकशाही धोक्यात येत चालली आहे. प्रशासकीय सेवेत अलीकडच्या काळात मुस्कटदाबी केली जात असून ह�� प्रमाण वाढत चालले आहे, अशी कारणे देत आयएएस अधिकारी आपल्या नोकरीचा राजीनामा देत आहेत. देशातील आयएएस वर्तुळातच आतापर्यंत ही चर्चा सुरू होती. मात्र, या पंधरा दिवसांमध्ये आणखी एका आयएएस...\nदबावगट तयार करण्यासाठी \"रोटरी वेस्ट'चा पुढाकार\nदबावगट तयार करण्यासाठी \"रोटरी वेस्ट'चा पुढाकार जळगावः शहरात समस्यांचा महापूर आहे. पालिका असताना जेवढ्या समस्या नव्हत्या त्यापेक्षा अधिक समस्या पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर निर्माण झाल्या आहेत. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, अधिकाऱ्यांची काम करण्यातील कुचराई, नागरिकांचा सोशिकपणा यामुळे...\nयुवकांसाठी दिशादर्शक उपक्रम (संदीप वासलेकर)\nमहाराष्ट्रातल्या युवकांना दिशा मिळण्यासाठी आणि आपलं कौशल्य वाढवण्यासाठी ज्या उपक्रमांचा फायदा होईल अशा काही उपक्रमांची माहिती या सदरातून पूर्वी वेळोवेळी सविस्तररीत्या प्रसिद्ध झालेली आहे. त्यातल्याच काही निवडक उपक्रमांची ही पुन्हा एकदा थोडक्यात ओळख. मी स्वतःला काही बाबतींत सुदैवी समजतो. समाजात...\n'शांघाय'चा सांगावा (श्रीराम पवार)\nनरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या परदेशदौऱ्यांची धामधूम सुरू झाली ती अपेक्षितच. पहिल्या खेपेस ज्या रीतीनं त्यांचा प्रत्येक दौरा गाजवला जात होता तसं या वेळी होताना दिसलं नाही. बहुदा परराष्ट्रव्यवहार आणि त्यातल्या घडामोडींत तात्कालिक दाखवेगिरीपेक्षा...\nअग्रलेख : अमेरिकी दबावतंत्र\nभारत व अमेरिका यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांपासून बळकट होत असून, विश्वासू भागीदार अशी त्यांची ओळख निर्माण होत आहे. दोन्ही देशांना निरनिराळ्या कारणांसाठी का होईना; पण परस्परांची गरज आहे. त्यामुळे त्यांचे संबंध उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जातील, अशी आशा असताना अमेरिकेने व्यापारविषयक...\nजी. टी. रोड : एक मर्डर, एक कहाणी : 1 (एस. एस. विर्क)\nढाब्यावर झालेला हा हल्ला पाहणारे अनेक जण असतील आणि त्यामुळे या खुनाचा तपास लागायला फार वेळ लागणार नाही असा माझा कयास होता. मात्र, काही दिवस उलटून गेल्यावरही तपासात फारशी प्रगती नव्हती. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात शेरशाह सूरीची कारकीर्द तशी फार मोठी नव्हे. सम्राट बाबरानंतर हुमायूँचा राज्याभिषेक...\nसिंचनाला अग्रक्रम, उद्योगांना प्रोत्साहन\nसातारा ज��ल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....\nलोकहिताच्या राजकारणाची संघर्षकथा (संतोष शेणई)\nलोकचळवळी पक्षीय राजकारणाला बळकटी देतात, हे महाराष्ट्रानं, देशानं याआधी अनुभवलं आहे. मात्र, पक्षीय राजकारणानं लोकचळवळींचा हात सोडूनही काही वर्षं लोटली. सध्याच्या तत्त्वभ्रष्ट, हितसंबंधाच्या आणि लोकांना दुय्यम लेखणाऱ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर लोकहिताचं राजकारण कसं असू शकतं, याचं उदाहरण भाई...\nजालियनवाला बाग नरसंहाराची शंभरी (श्रीमंत माने)\nतारीख 13 एप्रिल 1919. दिवस रविवार. शिखांचा बैसाखी सण. वेळ दुपारनंतरची. रौलेट ऍक्टच्या निमित्तानं ब्रिटिश दडपशाहीच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत हजारो लोक जमलेले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणारा \"बचर ऑफ अमृतसर' जनरल डायर व त्याचे शिपाई. गोळ्या संपेपर्यंत गोळीबार चालला. भीषण नरसंहार....\nअफगाणी पेच (श्रीराम पवार)\nअफगाणिस्तानात सुरू असलेल्या अमेरिकेच्या सर्वात लांबलेल्या युद्धातून बाहेर पडणं हाच प्राधान्यक्रम बनवलेल्या अमेरिकेनं यासाठी तालिबानशी तडजोड मान्य केल्यात जमा आहे. रशिया, चीन, इराण यांसारख्या या भागातल्या शक्तींना तालिबानचं वावडं नाही. पाकिस्तान तर तालिबानचा प्रायोजकच आहे. या स्थितीत ज्या...\nपाक लष्कराला शिंगावर घेणार\nलष्कर आणि ‘आयएसआय’ला राजकारणापासून दूर राहण्याचा पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असला, तरी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे सामर्थ्य इम्रान खान सरकारमध्ये नाही. इतकेच नव्हे, तर न्यायपालिकेतही तशी धमक नाही. लोकशाही व्यवस्था यशस्वी होणे अनेक घटकांवर अवलंबून असते. या व्यवस्थेला संविधानाचा...\nफैजलच्या राजकारण प्रवेशाचे गूढ\nआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘आयएएस’चा राजीनामा देऊन शाह फैजल या काश्मिरी तरुणाने राजकारणात प्रवेश केला आहे. त्याच्या राजकीय वाटचालीविषयी मोठी उत्सुकता असून, खोऱ्यातील प्रस्थापित नेत्यांपेक्षा त्याची राजकारणातली भाषा वेगळी राहील, असे दिसत��. भा रतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. शाह फैजल (३५...\n‘बेस्ट’ असूनही बेवारस (अग्रलेख)\nसर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. राज्याचे परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. तरीही मुंबईत गेल्या आठवड्यापासून ‘बेस्ट’ या अवघ्या काही...\nनेतृत्वाच्या जडणघडणीला नवा आयाम\nपुणे- नेतृत्व गुण हा उपजत असतो, असे आतापर्यंत आपल्याकडे म्हटले जात होते. हे काही अंशी खरे असले तरीही तो विकसितही करता येतो, हे आधुनिक शिक्षणशास्त्राने अधोरेखित केले आहे. नेतृत्व हे केवळ राजकीयच नसते, तर सोसायटीतील अध्यक्षपद हेदेखील त्याचेच उदाहरण आहे. असे वेगवेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व विकसित...\nपिंपरी - पिंपरीकरांच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने सध्या रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प महत्त्वाचा असून, त्यासाठी गहुंजे आणि शिवणे येथे कोल्हापूर पद्धतीने बंधारे बांधून देण्याचा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पालिकेला २०१२ मध्ये दिला होता. त्या बंधाऱ्यांच्या कामाला जलसंपदा विभागाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.khabarbat.com/p/2007.html", "date_download": "2019-10-22T21:51:23Z", "digest": "sha1:WZM4AB2YWUFCLAOEQM463JDOQMD2GGNV", "length": 8633, "nlines": 101, "source_domain": "www.khabarbat.com", "title": "काव्यशिल्प टीम - KhabarBat™", "raw_content": "\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. खबरबात साठी काम करणारी वेब टीम मोबदला घेत नाही. एक सेवा म्हणून कार्य करते. पत्रकारिता, माहिती तंत्र, आणि सोशल मीडिया या क्षेत्रात कार्य��त तरुण विनाशुल्क सेवा देत आहेत. समाजाला सत्य बातमी आणि माहिती मिळावी, हा एकमेव उद्देश आहे. व्हाट्सएपवर विविध ग्रुप आहेत. शिवाय फेसबुकवर Khabarbat.in आहे. या ब्लॉगचे सर्वाधिकार शिल्पा झाडे यांच्याकडे आहेत.\nसंपादक - ललित लांजेवार ९१७५९३७९२५\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तास बंद - पुणे (प्रतिनिधी) :- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी (दि. २३) दुपारी १२ ते २ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणा...\nतिवारी हत्या: राजस्थान बॉर्डरवरून दोघांना अटक - हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी आज पाचव्या दिवशी दोन आरोपींना अटक करण्यात एटीएसला यश आले आहे. अशफाक पठाण आणि मोइनुद्दीन पठान ...\nतब्बल २१ वर्षांनी सापडले चंद्रपूरचे बेपत्ता वनरक्षक - ललीत लांजेवार/नागपूर: लाखोंच्या संख्येत आयोजित कार्यक्रमात किव्...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nबाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर ITD विभागाची धाड\nखाली हात परतले अधिकारी ललित लांजेवार: चंद्रपूर-वणी -आर्णी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या चंद्रपूर ...\nहंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात;२ जवान ठार\nललित लांजेवार/नागपूर : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात चंद्...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF&search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3", "date_download": "2019-10-22T21:26:09Z", "digest": "sha1:MC4B34KT27PHOOJ7KB2MAYKBXLYYVM4D", "length": 7382, "nlines": 140, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (5) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\n(-) Remove प्रशिक्षण filter प्रशिक्षण\nशिक्षण (2) Apply शिक्षण filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nकृषी%20उद्योग (1) Apply कृषी%20उद्योग filter\nदहशतवाद (1) Apply दहशतवाद filter\nनरेंद्र%20मोदी (1) Apply नरेंद्र%20मोदी filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nप्राप्तिकर (1) Apply प्राप्तिकर filter\nबाबरी%20मशीद (1) Apply बाबरी%20मशीद filter\nबीबीसी (1) Apply बीबीसी filter\nमंत्रालय (1) Apply मंत्रालय filter\nमहामार्ग (1) Apply महामार्ग filter\nमोहन%20भागवत (1) Apply मोहन%20भागवत filter\nम्युच्युअल%20फंड (1) Apply म्युच्युअल%20फंड filter\nराम%20मंदिर (1) Apply राम%20मंदिर filter\nराष्ट्रीय%20स्वयंसेवक%20संघ (1) Apply राष्ट्रीय%20स्वयंसेवक%20संघ filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\nमोदी सरकार भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आता बाबूशाहीकडे आपले लक्ष्य वळवत दर महिन्यातून आयएएस आणि आयपीएस...\nरेल्वेमध्ये हवे आहेत प्रशिक्षणार्थी 'आयटीआय'च्या विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी\nकरिअर : चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्टरी या रेल्वेच्या विभागामध्ये प्रशिक्षणार्थींची भरती सुरू झाली आहे. या विभागात एकूण 992...\n'आता प्रभू रामाचे काम करायचे आहे, काम होणारच आणि त्यावर देखरेखही होणार - मोहन भागवत\nउदयपूर : 'आता प्रभू रामाचे काम करायचे आहे, रामाचे काम होणारच आणि त्यावर देखरेखही होणार,' असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार समोर नवी आव्हाने\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला सर्वप्रथम देशाचे आर्थिक स्वास्थ्य सुधारावे लागेल. जागतिक परिस्थिती...\n'जैश-ए-मोहम्मद'चा तळ खरंच नष्ट झाला\nलंडन - 26 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा भागातील बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण तळाला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/goodfood/", "date_download": "2019-10-22T21:21:37Z", "digest": "sha1:2Z26CTJ36Q3XW2BCANJEEZB4OT2PUSHY", "length": 13154, "nlines": 183, "source_domain": "maharashtranews.com", "title": "गुड फूड | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nसणासुदीला गोड पदार्थांचा घाट घातला जातो. मात्र दर वेळी वेगळे काय करावे हा प्रश्न पडतोच.\nवाचून आश्चर्य वाटेल पण अगदी कमी तेलात हे वडे अतिशय छान होतात, तळायची गरज नाही...\nउपवासाला चालेल अशी साबुदाण्याची इडली\nउपवास असो अगर नसो, रुचिपालट म्हणून नेहमीच्या इडलीऐवजी साबुदाण्याचीसुद्धा इडली करता येईल...\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nनवरात्रीत अनेक लोक उपवास करतात. उपवासाला चालतील अशा काही पाककृती जाणून घेऊया गुड फूड या सदरात...\nचटपटीत आणि मसालेदार : चंद्रपुरी डाळवडे\nविदर्भाची खासियत असलेले हे डाळवडे चटपटीत स्नॅक्स म्हणून खायला छान लागतात...\nसीझन स्पेशल : भुईमुगाची खमंग उसळ\nकाही चटपटीत खायची इच्छा होते तेव्हा सहज करता येण्याजोगा खास मराठमोळा, सोप्पा पदार्थ\nहलका पण चवदार नाश्ता : वरीचे घावन\nहलके तरी पोटभरीचे, बनवायला सोप्पे, उपवासालाही चालेल असे वरीच्या पिठाचे चवदार घावन\nचमचमीत तोंडीलावणे : भरल्या मिरच्या\nरोजच्या स्वयंपाकात विविधता आणण्यात चमचमीत तोंडीलावण्याची भूमिका मोलाची...\nसोप्पी स्वादिष्ट न्याहारी : तिखटमिठाचे आप्पे\nआप्पे हे एक उत्कृष्ट ब्रेकफास्ट फूड आहे. आधल्या रात्री थोडी तयारी करून ठेवली तर सकाळी गरमागरम, झटपट, सोप्पी, स्वादिष्ट न्या��ारी तयार.\nIndian Superfood शेवग्याच्या पानांचे थालीपीठ\nइंडियन सुपरफूड असे नामाभिधान प्राप्त झालेला शेवगा आहारात जरूर समाविष्ट करावा. ब्रेकफास्टसाठी याच्या पानांची थालीपीठे झकास लागतात.\nगणेश विसर्जन स्पेशल- मिश्र धान्यांची खीर\nगणेश विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला बहुतेक ठिकाणी खिरीचा नैवेद्य दाखवून निरोप दिला जातो. नेहमीच्या खिरींपेक्षा थोडीशी वेगळी अशी मिश्र भरडधान्यांची खीर करून पाहूया.\nगणेशोत्सव स्पेशल - ज्वारीच्या लाह्यांच्या पिठाचे लाडू\nगणरायाला नैवेद्य दाखवण्यासाठी दररोज गोडातले नवीन काय बनवावे असा प्रश्न असतो. आज करून पाहूया झटपट, सोपे, चवदार आणि हेल्दी लाडू.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nचटपटीत आणि मसालेदार : चंद्रपुरी डाळवडे\nसीझन स्पेशल : भुईमुगाची खमंग उसळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://zoneinvestgroup.com/186642--2018", "date_download": "2019-10-22T22:42:25Z", "digest": "sha1:H253TRPKXY3QS7RMAW3WH4U7FW26SB3Z", "length": 8573, "nlines": 24, "source_domain": "zoneinvestgroup.com", "title": "आम्ही 2018 मध्ये बॅकलिंक्स कसे तयार करू?", "raw_content": "\nआम्ही 2018 मध्ये बॅकलिंक्स कसे तयार करू\nडिजिटल बाजार एक सतत परिवर्तनशील गोल आहे जेथे नवीन अल्गोरिदम संपूर्ण गेम नियम बदलू शकतात. संभाव्य वेबसाइट मालक म्हणून, आपल्याला पुढील 2018 वर्षांमध्ये बॅकलिंक्स कसे तयार करावे लागेल हे माहिती करून घेणे आवश्यक आहे. या लेखातील आम्ही ज्या युक्त्यांची चर्चा करणार आहोत ती उच्च दर्जाच्या क्रमवारीत सुधारणा करण्याकरिता संभाव्य वेबसाइट मालकांकडे इतर गुणवत्ता बॅकलिंक मिळविण्याच्या आशेने मदत करू शकते.\nवयोगट जेव्हा बॅकलिंक्स सोप्या पद्धतीने बांधले गेले तेव्हा वयाचा शेवट येत आहे असे दिसते. आजकाल, एक दुवा मिळविण्यासाठी आपल्याला गुणवत्ता सामग्री प्रदान करणे आवश्यक आहे, एक वेब स्रोत शोधा जेथे आपण आपले दुवे घालू शकता आणि वेबसाइट मालकांशी व्यवसाय संबंध स्थापित करू शकता. हफिंग्टन पोस्ट, फोर्ब्स आणि इतर अशा अधिकृत वेबसाइटांमुळे युक्तीची रणनीती वापरली जाते ज्यामुळे आपल्या सर्व दुव्यांवर सिग्नल नसतील - hat designer canada.याचा अर्थ असा की आपले दुवे काही मूल्य पार करणार नाहीत कारण ते nofollow म्हणून कोड ��ेलेले आहेत. तथापि, प्रत्यक्षात, nofollow बॅकलिंक्सकडे सीटीआर दृष्टीकोनातून काही मूल्य असते. हे अद्याप पृष्ठ रँकिंग वाढवणार नाही कारण आपल्या साइटवर कोणतेही लिंक रस येत नाही.\ndofollow आहेत बॅकलिंक्स तयार आणि आपल्या साइटवर शोध इंजिन ऑप्टिमायझेशन साठी लक्षणीय मूल्य ताब्यात काही आवश्यक पद्धती आहेत. Google डॉक्स\nद्वारे बॅकलिंक्स तयार करणे असे दिसते की Google डॉक्स हे बॅकलिंक्स मिळविण्यासाठी एक मौल्यवान आणि सुलभ पद्धत असू शकते.आपल्याला याची खात्री करणे आवश्यक आहे एकमेव गोष्ट आपली मालमत्ता सार्वजनिक सह सामायिक करणे आहे. Google शोध परिणामांमध्ये त्याच्या उत्पादनांना विशिष्ट प्राधान्य देतो. म्हणूनच आपल्या वेब पृष्ठांवर किंवा सामग्रीच्या बॅकलिंक्ससह एक Google दस्तऐवज तयार करुन आपल्याला उच्च दर्जाच्या वेबसाइटवरून लिंक रस मिळवण्यास मदत होईल, म्हणजे Google. आपल्या मजकूरात किमान 300 शब्द असणे आवश्यक आहे. आपण आपल्या सामग्रीसाठी रँक करण्याचा प्रयत्न करीत असलेले आपले संबंधित उच्च-खंड शोध संज्ञा समाविष्ट करा. एकदा आपला कागदजत्र तयार झाला की आपल्याला त्याची URL Google आणि Bing वर सबमिट करणे आवश्यक आहे.\nGoogle साइट्सद्वारे बॅकलिंक्स उभारणे\nआपल्याला आणखी काही Google उत्पादन देणारे Google मूल्य. हे आपल्याला Google ब्रँड नावाखाली एक वेबसाइट तयार करण्याची क्षमता देते, जसे की Google डॉक्स. Google डॉक्सच्या विरोधात, Google साइट आपल्याला आपल्या बॅकलिंक्स सानुकूल करण्याची संधी देते. अलीकडील संशोधनाप्रमाणे Google साइट्स अशा वेबसाइट्सना अनुमती देतात जी टॉप -20 शोध निकालांमध्ये रँक करण्यासाठी अति स्पर्धात्मक नॉट में न ठेवलेल्या असतात. याचा अर्थ असा की एखाद्या विशिष्ट शोध संज्ञेवर आधारित Google TOP परिणामांमध्ये आपल्याकडे खूप सूची असू शकतात. दुसर्या Google SERP पृष्ठावर क्रमांक साधणे अद्याप आपल्या संभाव्य ग्राहकांना आकर्षित करू शकते आणि आपल्या साइटवर काही मौल्यवान रहदारी आणू शकते.\nआपल्या साइटवर लिंक रस आकर्षित करण्याचा एक नवीन मार्ग आहे, आणि आम्ही कदाचित त्याबद्दल आपल्याला सांगणारे प्रथमच आहोत. ही पद्धत आपल्याला आपल्या उच्च-व्हॉल्यूम कीवर्ड वाक्ये लक्ष्यित करून आपल्या ब्रँड नावाची जागरूकता सुधारण्याची संधी देते. जेव्हा आपण लिंक्डइनसह लॉग इन करता तेव्हा आपल्याला कंपनी खाते तयार करण्याची क्षमता प्रदान करते. आ���ले व्यवसाय खाते तयार करताना, आपल्याला अशा प्रकारे सेट करणे आवश्यक आहे की ते आपल्या उच्च-माप कीवर्डवर लक्ष्य करते. लिंक्डइन पृष्ठे Google वर उत्कृष्ट रँक करतात, आपल्याला पहिल्या पाच एसईआरपीच्या पदांवर स्थीत होण्याची एक उत्तम संधी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://storetest.dadabhagwan.org/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%AF", "date_download": "2019-10-22T21:18:41Z", "digest": "sha1:MVVTL7IUXHAJAVPV74AO5O7KRAEXNY3C", "length": 3389, "nlines": 59, "source_domain": "storetest.dadabhagwan.org", "title": "सत्य-असत्याचे रहस्य | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nबरेच लोक सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करत असतात\nबरेच लोक सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करत असतात. काही गोष्टी, काही लोकांसाठी सत्य मानल्या जातात तर काही लोक त्याचा तिरस्कार करतात. अशा दुविधेमुळे लोकांना प्रश्न पडतो की शेवटी सत्य कशास म्हणावे आणि असत्य कशास म्हणावे आत्मज्ञानी परम पूज्य दादा भगवान आपल्याला सत्, सत्य आणि असत्य या तीन्ही शब्दांचे भेद समजावतात. ते सांगतात की, सत्म्हणजे शाश्वत तत्त्व, जसे की आपला आत्मा, की जो एक परम सत्य आहे आणि त्यास बदलणे संभव नाही. आपण शाक्षात आत्मस्वरुप आहोत आणि हिच आपली खरी ओळख आहे, यास दादाश्रींनी सत्म्हटले आहे. व्यवहार सत्य म्हणजे रिलेटिव्हमध्ये दिसणारे सत्य की जे लोकांच्या मान्यतेमुळे निर्माण झाले आहे आणि म्हणूनच ते लोकांच्या आपापल्या दृष्टीकोनाच्या आधारे वेगवेगळे असते. सत्य आणि असत्य तर आपल्या माया आणि मान्यतांमुळेच उभे होत असतात आणि ती एक सापेक्ष संकल्पनाच आहे, ज्याचा काही आधार नसतो. सत्, सत्य आणि असत्याचे गूढ रहस्य जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा आणि आपल्या भ्रामक मान्यतांपासून मुक्त व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/recipes-news/virgin-sangria-recipe-for-loksatta-readers-1821569/", "date_download": "2019-10-22T21:58:30Z", "digest": "sha1:THCQ56Q2VYEZOW4NN45B3U42TYIQTD3R", "length": 8870, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Virgin Sangria Recipe for loksatta readers | मस्त मॉकटेल : व्हर्जिन सँग्रिया | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nमस्त मॉकटेल : व्हर्जिन सँग्रिया\nमस्त मॉकटेल : व्हर्जिन सँग्रिया\nएका मो���य़ा ग्लासात संत्र्याचा रस, सफरचंदाचा रस, नारळाचे पाणी आणि लिंबूरस एकत्र करा.\nदीड कप संत्र्याचा रस, अर्धा कप सफरचंदाचा रस, १ कप ताजे नारळाचे पाणी, १ चमचा लिंबूरस, दीड कप अननसाचे तुकडे, ३ किवी, ८ स्ट्रॉबेरी, दीड कप प्यायचा सोडा, मीठ, बर्फ\nएका मोठय़ा ग्लासात संत्र्याचा रस, सफरचंदाचा रस, नारळाचे पाणी आणि लिंबूरस एकत्र करा. आता हे मिश्रण फ्रिजमध्ये दोन तास ठेवा. अगदी हे मॉकटेल पिण्याच्या आधी ते फ्रिजमधून काढा. त्यात अर्धा कप सोडा घाला. लिंबाची एक फोड ग्लासाच्या कडेवरून फिरवा आणि त्यावर मिठाचा कोट द्या. आता त्यात बर्फाचे तुकडे घाला. सफरचंद, संत्र्याच्या रसांचे मिश्रण या ग्लासात ओता.\nपाककृतीसाठी लागणारा वेळ :\nपूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1\nएकूण वेळ : 1\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=102&Itemid=295", "date_download": "2019-10-22T22:00:05Z", "digest": "sha1:SVVRO465O6XZGT4VG25JPP2TJXUYM4QG", "length": 4708, "nlines": 43, "source_domain": "saneguruji.net", "title": "स्वदेशात", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 22, 2019\nविजयची वाट पाहून मुक्ता निराश झाली. आपले पत्र मिळाले की नाही, तिला समजेना. विजयवर आणखी तर काही संकट नाही ना आले, अशी शंका तिला येई. शशिकांत आता तीन वर्षाचा झाला. मोठा गोड सुंदर मुलगा.\n'आई, केव्हा येतील बाबा\n'तूच सांग रे राजा. तुझे बोलणे खरे होईल.' ती त्याला पोटाशी धरून म्हणे.\nतिचे वडील आजारी पडले. मुक्ता त्यांची शुश्रूषा करीत होती; परंतु एके दिवशी ते इहलोक सोडून गेले आणि रुक्माही गेला. मुक्ताने रुक्माची मनापासून सेवा केली.\n'मुक्ता, तू सुखी होशील. माझा शब्द खोटा होणार नाही.' असे मरताना तो म्हणाला.\n'मुक्ता, तू आता आमच्याकडे येऊन राहा.' बलदेव म्हणाला.\n'विजय आला म्हणजे येईन. तोपर्यंत नको.' ती म्हणे.\nमाईजी आता दिवसेंदिवस क्षीण होत चालल्या. त्यांनी शिरसमणी येथे प्रचंड बुध्दमंदिर बांधायचे ठरविले. त्यांनी आपल्या जवळचे सारे जडजवाहीर विकले. मंदिराचे काम सुरू झाले. बुध्दधर्माचे येथे मुख्य केंद्र व्हावे, असे माईजींस वाटे. कनोजच्या राजाला त्यांनी लिहिल, 'राजगृहाकडून एखादा थोर भिक्षू येथे राहायला मिळाला तर पाहा.' कनोजच्या राजाने राजगृहाच्या महाराजांस कळविले. महाराजांनी मठाधिपतीस कळविले.\n'सेवानंद, तुम्ही मूळचे कनोजकडचेच ना तुमच्या राजाकडून एका योग्य भिक्षूची मागणी आली आहे. शिरसमणी येथे एक भव्य बुध्दमंदिर बांदण्यात आले आहे. तेथे बुध्दधर्माचे केन्द्र व्हावे, अशी त्या राजाची इच्छा आहे. तुम्ही तेथे जाल तुमच्या राजाकडून एका योग्य भिक्षूची मागणी आली आहे. शिरसमणी येथे एक भव्य बुध्दमंदिर बांदण्यात आले आहे. तेथे बुध्दधर्माचे केन्द्र व्हावे, अशी त्या राजाची इच्छा आहे. तुम्ही तेथे जाल गेलात तर फार छान होईल.'\n'शिरसमणी का त्या गावाचे नाव\n'हो. कोणी माईजी तेथे आहेत. त्यांनी हे सुंदर मंदिर बांधले आहे. तेथे एक लहानसा मठ आहेच; परंतु कोणी तरी थोर अधिकारी पुरुष त्यांना पाहिजे आहे. तुमच्याहून अधिक थोर आपणात कोण आहे\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=5925", "date_download": "2019-10-22T21:54:03Z", "digest": "sha1:JBKN5NB52JU2ENVYEXJ4HTTRIHGHECPL", "length": 13072, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nअवकाळी पावसाची रिपरिप, गारठा वाढला, रब्बी पिकांची वाताहात\n- जिल्हाभर पावसाने आणले नागरीकांना जेरीस\nप्रतिनिधी / गडचिरोली : पहाटेपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली असून वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. यामुळे प्रचंड गारठा वाढला आहे. अशातच रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे.\nमागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून राज्यभर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली. यामुळे थंडीने आबालवृध्दांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांची रब्बी पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाने धान पिकांचे नुकसान केले आहे. चामोर्शी तालुक्यातील बहूतांश शेतकरी कापूस वेचणीची कामे करीत आहेत. मात्र पावसामुळे कापसाच्या पिकाला फटका बसला आहे. तूर पिकांला आलेला बहर गळायला लागला आहे. रब्बीच्या इतरही पिकांना तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. मळणी केलेले धान विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे. तसेच खरेदी केलेले धान ठेवण्यासाठी पुरेसे गोदाम नसल्यानेही धान भिजून सडण्याचा धोका आहे. जिल्ह्यातील अहेरी उपविभागातसुध्दा पावसाची रिपरिप सुरूच आहे. भामरागड, एटापल्ली, सिरोंचा तालुक्यातही सर्वदूर पाउस सुरूच आहे. यामुळे नागरीक हैराण झाले आहेत.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nशासन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस\nजमिन खरेदी प्रकरणी अभाविपने घातला गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव\nपालकमंत्री ना. आत्राम रमले बालगोपाल आणि गणेश भक्तांमध्ये\nबिबट्याची गोळ्या घालून शिकार , पंजे कापून नेले\nवन्यजीव सप्ताहास प्रारंभ, गडचिरोली वनविभागातर्फे रॅलीद्वारे जनजागृती\nगडचिरोलीमधील निवडणूक तयारी समाधानकारक : चंद्रभूषण कुमार\nसरकारचा प्रस्ताव फेटाळून अण्णांचे उपोषण सुरूच\nचंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने २६ जानेवारीपासून लोकशाही पंधरवाडा\nकोठारी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष अंबिके यांच्यावर दारू विक्रेत्यांचा जीवघेणा हल्ला\nपावसामुळे आलापल्ली - सिरोंचा मार्ग नंदीगावजवळ उखडला, वाहतूक विस्कळीत\n१४ जूनला होणार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार\nमुलचेरा पंचायत समितीचा शिक्षण विभाग रामभरोसे, गटशिक्षणाधिकारी प्रभारी\nउद्या मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांसोबत थेट लोकसंवाद\nनक्षल्यांनी धारदार शस्त्राने केली दोन युवकांची हत्या\nरेपनपल्लीजवळ ट्रक उलटला, चालक जखमी\nभाजपची चौथी यादी जाहीर : खडसेंना दिलासा तर तावडे, मेहता, पुरोहित यांना डच्चू\nश्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा : मा. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nशाॅट सर्कीटने विजपुरवठा खंडीत, पेरमिली येथे बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कामकाज ठप्प\nठाणेगाव (जुने) जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी तंत्रज्ञानात हुशार\nगडचिरोलीत टेलरची दुकानातच गळफास घेवून आत्महत्या\nएटीएममध्ये नवे सॉफ्टवेअर , एटीएम कार्डचे क्लोनिंग थांबणार\n२० वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या\nराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवघ्या दोन तासांत तब्बल २२ निर्णय\nनिवडणूक काळात एक्झिट पोल जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने केली मनाई\nवर्षाअखेरीस पेट्रोल व डिझेलच्या दरांनी मंगळवारी केली वर्षातील नीचांकी दराची नोंद\nट्रकच्या धडकेत आजोबासह नातू ठार, तीन गंभीर जखमी\nताडगुडा व कसुरवाही येथील आदिवासी तरुणांचा नक्षलविरोधात एल्गार, नक्षल बॅनरची केली होळी\nआयआयटी , जेईई चा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला\nइयत्ता बारावी चा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ८५.८८ टक्के, नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी\nआचारसंहीतेमुळे तेंदू लिलावाची प्रक्रीया थांबणार, मजूरांवर कोसळणार संकट\nयाचिका फेटाळल्याने चिडलेल्या सरकारी वकिलाने लगावली थेट न्यायाधीशांच्याच कानशिलात\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणात कपात\nचिमुर येथील मटन मार्केट हटविण्यासाठी नगर परिषद समोर केले 'ढोल बजाओ' आंदोलन\nकोठारी पोलिसांची धडक कारवाई, कारसह पाच लाख ४० हजारांची देशी दारू जप्त\n‘अशी ही आशिकी’चे रोमँटिक पोस्टर प्रदर्शित; कोण असेल अभिनयची हिरोईन\nऑनलाईन ,एटीएम द्वारे व्यवहार करताना वजा झालेली रक्कम पाच दिवसांच्या आत ग्राहकांना देण्याचे आदेश\nवैशाली बांबोळे (गेडाम) युथ वर्ल्ड इंडियन आयकॉन अवार्ड ने सन्मानित\nश्रीसाईबाबा समाधी शताब्दी सोहळा समारोपास पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार \nमुख्याधिकारी आणि कर्मचारी रजेवर, आरमोरी नगरपरीषद ऑक्सिजनवर\nपुरामुळे फसलेल्या प्रवाशांना पोलिसांनी दिला आसरा\nभद्रावती- माजरीदरम्यान संघमित्रा एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे इंजिन गाडीपासून झाले वेगळे\nएकाच ठिकाणी बदली द्या, नाहीतर घटस्फोट तरी द्या : राज्यातील शिक्षक दाम्पत्यांची राज्य सरकारकडे मागणी\nउंदीर मारण्याचे औषध पीऊन आत्महत्येचा प्रयत्न : दोन विद्यार्थिनींचा मृत्यू , एक अत्यवस्थ\nहत्तींच्या पुतळ्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या मायाव���ी यांना सुप्रीम कोर्टाचा दणका\nमेगाभरतीच्या नावावर बेरोजगारांची लूट, एकाच पदासाठी ३४ प्राधान्यक्रम द्यायचे असल्यास भरावे लागते १७ हजार\nकोयनगुडा जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांना घडविले नागपूरचे दर्शन\nब्रिटीश कालीन असोलामेंढा तलाव भरले १०० टक्के\nगरज पडल्यास अध्यादेश काढू मात्र डान्सबार बंदी कायम ठेवू : ना. मुनगंटीवार\nमाजी केंद्रीय मंत्री अहीर यांच्या ताफ्यातील गाडीच्या अपघातात दोघे ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-beginning-guarantee-moog-23163?page=1", "date_download": "2019-10-22T22:43:49Z", "digest": "sha1:2ICZ33H4IRE2DA327OSSILYG4WAVYEEJ", "length": 15154, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Beginning with the guarantee of the Moog | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुगाची हमीभावाने खरेदी सुरू करावी\nमुगाची हमीभावाने खरेदी सुरू करावी\nशनिवार, 14 सप्टेंबर 2019\nपरभणी ः मुगाची आधारभूत किंमत ७ हजार ५० रुपये असताना जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापारी ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात हमीभावाने मूग खरेदीसाठी केंद्रे सुरू करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.\nपरभणी ः मुगाची आधारभूत किंमत ७ हजार ५० रुपये असताना जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापारी ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात हमीभावाने मूग खरेदीसाठी केंद्रे सुरू करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.\nयंदाच्या हंगामातील मुगाची आवक सुरू झाली आहे. आर्थिक अडचणी असलेले शेतकरी मूग बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. केंद्र शासनाने मुगाची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ७ हजार ५० रुपये निश्चित केलेली आहे. परंतु, कृषी उत्पन्न बाजार समित्या अंतर्गतचे व्यापारी मुगाची ४ हजार रुपये ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करत आहेत.\nत्याकडे सर्व स��बंधित यंत्रणांचे दुलर्क्ष होत असल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे हमीभावाने मुगाची खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करावेत. केंद्र सुरू होईपर्यंत शेतमाल तारण योजनेअंतर्गंत मुगासाठी तारण कर्ज देण्यात यावे.\nमहाबीजला शेतमालाच्या आधारभूत किंमतीच्या ८० टक्के अग्रीम देण्यासाठी आदेशीत करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, युवक जिल्हाध्यक्ष शांतीस्वरूप जाधव, किरण तळेकर, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र रोडगे, मनोज राऊत, दीपक वारकरी, अशिष हरकळ, गोपाळ देशमुख, शेख सलमान, मोबीन कुरेशी यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.\nउत्पन्न व्यापार हमीभाव minimum support price मूग प्रशासन administrations तारण कर्ज\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nजिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nगुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...\nजळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...\nकळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nमराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...\nपुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...\nपावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...\nबुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...\nवाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...\nरत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...\nसोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...\nनगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...\nसातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊससातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी...\nपावसाने कऱ्हाड-पाटणच्या शेतकऱ्यांचा...कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण...\nसुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...\nउजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-light-rain-marathwada-23296?page=1", "date_download": "2019-10-22T22:54:53Z", "digest": "sha1:THYCGEIDR4TB6L6PFWFS4WUQYUMOI4YR", "length": 17245, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Light rain in Marathwada | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरी\nमराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरी\nगुरुवार, 19 सप्टेंबर 2019\nऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये बुधवारी (ता. १८) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील दोन, नांदेड जिल्ह्यांतील एका मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील ६५ प���की ४९ मंडळांमध्ये हलका ते जोरदार, जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ३१ मंडळांमध्ये हलका ते मध्यम, परभणीतील ३९ पैकी ३४ मंडळांमध्ये हलका ते मध्यम, हिंगोलीतील ३० पैकी २५ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.\nऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये बुधवारी (ता. १८) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील दोन, नांदेड जिल्ह्यांतील एका मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ४९ मंडळांमध्ये हलका ते जोरदार, जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ३१ मंडळांमध्ये हलका ते मध्यम, परभणीतील ३९ पैकी ३४ मंडळांमध्ये हलका ते मध्यम, हिंगोलीतील ३० पैकी २५ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.\nनांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ६४ मंडळांत हलका पाऊस झाला. लातूर जिल्ह्यतील ५३ पैकी ४४ मंडळांत हलका पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी २८ मंडळांत हलका पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ३४ मंडळांमध्ये हलका पाऊस झाला. त्यामुळे रब्बीतील पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना काहिसा दिलासा मिळाला.\nमंडळनिहाय पाऊस (मिमी) :\nऔरंगाबाद जिल्हा औरंगाबाद ३६, भावसिंगपुरा ४८, चित्तेपिंपळगाव ४६, कांचनवाडी २७, चिकलठाणा ४६, अमठाणा २८, भराडी ३१, बोरगाव बाजार २, सोयगाव ६, बनोटी ४४, वैजापूर १७, शिवूर २१, खंडाळा ४७, लोणी २९, बोरसर २६, कन्नड ३२, पिशोर २५, चिकलठाणा ३६, करंजखेडा ६६, चिंचोली लिंबाजी ७१.\nजालना जिल्हा धावडा २१, परतूर १९, आष्टी २०, अंबड ३६, धनगरपिंपरी २४, जामखेड २६, वडीगोद्री ५७, गोंदी २८, रोहिलगड ४०, सुखापुरी २७, घनसावंगी ४०, राणी उंचेगाव ५५, राजंणी १७, जांब समर्थ २४.\nपरभणी जिल्हा परभणी शहर १९, परभणी ग्रामीण कुपटा २६, वालूर ३७, चिकलठाणा २०, चुडावा २८, लिमला २४.\nहिंगोली जिल्हा हिंगोली ३, माळहिवरा १४, सिरसम ५, बासंबा ११, नरसी नामदेव ३, डिग्रस ७, कळमनुरी ७, नांदापूर ३, आखाडा बाळापूर ५२, डोंगरकडा ४७, वारंगा फाटा ६, वाकोडी ७, सेनगाव १०, पानकनेरगाव ३, वसमत १५, हट्टा १२, गिरगाव ८, कुरुंदा ५, टेंभुर्णी ४, आंबा १४, हयातनगर १५, औंढा नागनाथ ११, जवळा बाजार १३, येळगाव ९, साळणा ८.\nनांदेड जिल्हा किनवट ५६, इस्लापूर ४२, मांडवी ६१, बोधडी ४२, दहेली ५५, जलधारा ५४, शिवणी ७९, माहूर २८, वानोळा ४२, वाई ४६, सिंदखेड १९, हिमायतनगर २०, सरसम ५२, जवळगाव ३२, भोकर २७, किनी २४, मोगाली ३० धर्म��बाद २५, जारिकोट २०, करखेली १८, कुंडलवाडी ४२, कापसी २०.\nलातूर जिल्हा लातूर ४२, पोहरगाव २२, कारेपूर २७, खंडाळी २६, शिरुर ताजबंद ५१, निलंगा ५९, अंबुलगा ३७, पानचिंचोली ३७\nउस्मानाबाद जिल्हा बेंबाळी ३०, सावरगाव ३४, जळकोट १८, नळदुर्ग ३३,\nबीड जिल्हा आष्टी ५१, कडा १८, कौडगाव १३, अंबाजोगाई १०, लोखंडी सावरगाव २४, बर्दापूर ३२\nऔरंगाबाद aurangabad नांदेड nanded पाऊस परभणी parbhabi हिंगोली लातूर latur उस्मानाबाद usmanabad बीड beed शिरुर\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्यातील...\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nपुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...\nनगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...\nपावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...\nजळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...\nसोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...\nकोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...\nजिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nगुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...\nजळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...\nकळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nमराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...\nपुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/law-and-order-in-india-mpg-94-1924130/", "date_download": "2019-10-22T22:08:43Z", "digest": "sha1:NVGQZGRJVQJMXBWAZPCDP3T6PYJIWJVC", "length": 14518, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Law and order in India mpg 94 | असेही ‘सुशोभीकरण’.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nएक काळ असा होता, जेव्हा शहरांच्या विद्रूपीकरणाबद्दल खुद्द राज्यपालांनी वारंवार नाराजी व्यक्त केली होती.\nकायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या आपल्या ब्रीदवाक्याशी इमान राखण्यासाठी पोलिसांकडून ज्या अफलातून योजना आखल्या जातात, त्याला तोड नाही. सध्या अशाच एका अभिनव योजनेचा राज्यात मोठा बोलबाला आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या गावात, महाराष्ट्राच्या उपराजधानीत नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे अनेकांचे अनेक उद्देश सफल होणार यात शंका नाही. एक काळ असा होता, जेव्हा शहरांच्या विद्रूपीकरणाबद्दल खुद्द राज्यपालांनी वारंवार नाराजी व्यक्त केली होती. तेवढय़ासाठी कोर्टकचेऱ्यांचे खेटेही घातले. विद्रूपीकरणाविरुद्ध एक चळवळदेखील यातून जन्मास आली होती. त्याबाबत फारशी जनजागृती वगैरे झाली नसली, तरी शहरांच्या सुशोभीकरणासाठी त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंदाजपत्रकातील काही रक्कम बाजूला काढून ठेवण्याची प्रथादेखील पडली होती. या तरतुदीतून चौकाचौकांमध्ये वाहतूक बेटे, कारंजी, बगीचे वगैरे निर्माण करून शहरे सजविण्याचे उपक्रमही कोठे कोठे राबविले जातात. नागपूर ही तर कल्पक नेत्यांची कर्मभूमी असल्याने या शहरातही अशा योजना आखल्या गेल्या असतील, यात शंका नाही. आता या सुशोभीकरणात पोलिसांच्या नव्या योजनेची भर पडणार असे दिसू लागले आहे. गुन्हेगारीच्या क्षेत्रात नागपूरचे स्थान अव्वल आहे, हे एव्हाना लपून राहिलेले नाही. नामचीन गुंड गुन्हे करून लपण्यासाठी नागपुरात आश्रयास येतात असा नागपूर पोलिसांचा संशय आहे. काही गुंडांवर पोलिसांकडून तडीपारीची कारवाई केली जाते. नागपूर हे अशा तडीपार गुंडांचे आश्रयस्थान असल्याचेही पोलिसांना वाटते. तर, अशा गुंडांना जनतेच्या मदतीने शोधून काढून त्यांच्या लपण्याच्या जागा बुजविण्यासाठी चौकांच्या सुशोभीकरणाची आगळी मोहीम नागपूर पोलिसांनी हाती घेतली आहे. तडीपार गुंडांची छायाचित्रे असलेले फलक चौकाचौकांत मिरविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतल्याने, चौकांतील बगीचे, कारंजी, उद्याने अशा विरंगुळ्याच्या ठिकाणांनी सुशोभीकरणाच्या नव्या मिती प्राप्त होणार आहेत. शहरांच्या विद्रूपीकरणात अनधिकृत फलक, पोस्टरांचा मोठा वाटा असतो. बघता बघता नेता झालेल्यांच्या आयुष्यातील कोणत्याही प्रसंगाचा उत्सव साजरा करण्याचा हक्काचा उपाय म्हणून, चौकाचौकांत त्यांच्या अभिनंदन वा अभीष्टचिंतनाचे फलक लावणे हे अलीकडे समाज‘शास्त्र’ बनलेच आहे. पोलिसांनीच चौकाचौकांत तडीपारांची छायाचित्रे झळकविण्याचा निर्णय घेतल्याने, त्यापैकी काहींच्या आयुष्यातील अशा उत्सवांच्या निमित्ताने वेगळे फलक लावण्याचे ‘शुभेच्छुकां’चे खर्च वाचण्याची शक्यता आहे. तसेही, ‘तडीपारी’ आणि ‘राजकारण’ यांचे एकमेकांशी सूक्ष्म असे नाते असल्याचेही बोलले जात असते. स्वत:चे छायाचित्रांकित फलक चौकाचौकांतटांगून समाजमनात प्रतिमा रुजविणे हा तर नेता बनण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा नागपूर पोलिसांच्या या मोहिमेतून अनेकांचे काम सोपे होऊ शकते. अशा अभिनव प्रसिद्धी योजना मुंबईसारख्या महानगरात पोलिसांनी राबविल्या, तर चौकांच्या सुशोभीकर���ाच्या पारंपरिक योजनांची वा त्यासाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्याची प्रशासनास गरजच राहणार नाही. उलट, असे काही करायचे ठरलेच, तर कदाचित नव्या चौकांचीच निर्मिती करावी लागेल अशी शक्यता संभवते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F-2eknolpyt2jp", "date_download": "2019-10-22T21:50:19Z", "digest": "sha1:JQ6E2K3Y7C53PJI5LOT6FLJ5ECWYASVD", "length": 2289, "nlines": 51, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "अभिजीत इनामदार च्या मराठी कथा रिझल्ट चा सारांश « प्रतिलिपि मराठी | Abhijeet Inamdar's content Result Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nवाचक संख्या − 10948\nदहावीचा रिझल्ट लागला. अमितला ८१% मार्क्स मिळाले. नेटवरती आपला रिझल्ट त्याने पुन्हा पुन्हा चेक केला. फक्त ८१% तो स्वतःच अस्वस्थ झाला. त्याला ९२+%ची अपेक्षा होती. अमित तसा सुखवस्तू कुटुंबातील मुलगा. ...\nबापरे... थोडक्यात वाचला... पण एवढ समजून घेणारे पालक हवेत खरच आता...\nखुपच छान अप्रतिम आवडली\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=10706", "date_download": "2019-10-22T21:13:49Z", "digest": "sha1:HHHMEIZZPIS7YXJC3ACOSUZSX4W52R5B", "length": 13383, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nघुग्गुस परिसरात मुलीच्या वडिल आणि भावाने केली प्रियकराची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या\nप्रतिनिधी / चंद्रपूर : मुलीच्य�� वडिलांनी आणि भावाने प्रियकराची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केल्याची घटना जिल्ह्यातील घुग्गुस परिसरामध्ये घडली आहे. याप्रकरणी आरोपींनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक योगेश जाधव (२३) या तरुणाचे प्रभूदास धुर्वे यांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. याचा माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या प्रियकराला पिता-पुत्राने बेदम मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. मृतक योगेश जाधव हा १२ मे पासून बेपत्ता होता. सोमवारी १३ मे रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील निलजई खाण परिसरात जंगलात योगेशचा मृतदेह सापडला.\nदरम्यान, ट्रॅक्टरमालक असलेल्या प्रभूदास धुर्वे आणि पुत्र कृष्णा धुर्वे यांनी योगेशची हत्या केल्यावर पोलिसांपुढे शरणागती पत्करली. या प्रकरणी सिरपूर आणि घुग्गुस पोलीस अधिक तपास करत असून या हत्येमागे आणखी कोणते कारण आहे का याचाही तपास सुरू आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nगडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद मिटविण्यासोबतच रोजगार निर्मितीसाठी पोलिस विभागाचे पाऊल\nवैशाली बांबोळे (गेडाम) युथ वर्ल्ड इंडियन आयकॉन अवार्ड ने सन्मानित\nतिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ३९३ उमेदवारांनी दाखल केले नामनिर्देशनपत्रे\nपालकमंत्री ना. आत्राम यांची अतिदुर्गम व्यंकटापूर येथील ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली चर्चा\nएक पाऊल मुलांच्या शिक्षणासाठी ... शाळा विरहीत गावांना रात्री पालक भेटी\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. एन. डी. पाटील\nश्रीलंकेचा माजी कर्णधार जयसूर्या वर सडलेल्या कच्च्या सुपारीच्या स्मगलिंगचा आरोप, चौकशीसाठी मुंबईत येण्याचे आदेश\nआमदार कृष्णा गजबे उद्या तर ४ ला आमदार डॉ. देवराव होळी भरणार उमेदवारी अर्ज\nचंद्रपूरातून विशाल मुत्तेमवार यांची माघार, काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराची आज घोषणा होणार\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल्यांचा खात्मा, २९ जहाल नक्षल्यांना अटक\nचांद्रयान-२ चे उद्या रात्री २ वाजून ५१ मिनिटांनी होणार प्रक्षेपण\nनवीदिल्ली- चैन्नई रेल्वे मार्गावरील वाहतूक वरोरा नजीक ६ तास खोळंबली\nमोदी आणि फडणवीस सरकारने कोणत्याही समस्या मार्गी लावल्या नाहीत : नाना पटोले\nसमलैंगिकता गुन्हा नाही : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल\nश्रेयाचे राजकारण, काटोलकरांचे मनोरंजन\nमुलीच्या लग्नसमारंभाप्रसंगीच वडिलाची गळफास घेऊन आत्महत्या\nवायएसआर काँग्रेस पक्षाला लोकसभा उपाध्यक्ष पदाची ऑफर, जगनमोहन रेड्डी यांची आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची अट\n२ आॅक्टोबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती करणार सामुहिक उपोषण\nतारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा १ लाखावरून १.६ लाख रुपये\nआगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी : काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांचा सूर\nआरोग्य मेळाव्यात पन्नास पेक्षा अधिक रुग्णांवर औषधोपचार, पोलीस प्रशासनाचा उपक्रम\n११ ऑक्टोबर ला जर्मनीमध्ये ‘२१ व्या शतकासाठी गांधी’ विषयावर डॉ. अभय बंग यांचे भाषण\n'तिरंग्या' नं दिला स्वयंरोजगार चंद्रपूर येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात बांबूपासून बनवलेला तिरंगा देश-विदेशात\nमतदान केंद्रावर दारू पिऊन असलेला मतदान अधिकारी निलंबित\nदारू तस्करीचे वाहन पोलिसांच्या अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना ५ वर्ष सश्रम कारावास\nआज डॉक्टरांचा २४ तासांचा देशव्यापी संप\nवन्यप्राण्यांची शिकार व जंगलतोड बंद व्हायला पाहिजे : अनिकेत आमटे\n'आधार' साठी आता ‘लाइव्ह फेस फोटो’ योजना टप्प्याटप्प्याने सुरू करणार\nराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांचा राजीनामा\nभाजपा आयटी सेलची वेबसाईट हॅक\nकान्पा - नागभीड मार्गावर दुचाकीची उभ्या टिप्पर ला धडक : १ जण ठार , १ जण गंभीर जखमी\nराष्ट्रीय स्वास्थ्य मिशनच्या कार्यकारिणीवर डॉ. अभय बंग यांची नेमणूक\nगडचिरोली येथे केंद्रप्रमुखांना तंत्रज्ञानाचे धडे\nशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास तंत्रज्ञानाची मदत गरजेची : पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम\nजांभुळखेडा - लेंढारी भूसुरुंग स्फोटाच्या घटनेची दंडाधिकारीय चौकशी होणार\nओडिशामध्ये जवानांनी पाच नक्षल्यांचा केला खात्मा : शस्त्रसाठा जप्त\nगडचिरोली पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या कक्षाला गळती\n२० हजारांची लाच स्वीकारतांना नागपूर शहर तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात\nवासामुंडी जंगल परिसरात पोलिस - नक्षल चकमक, आयईडी स्फोटके जप्त\nहिंगण्यातील एका प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थिनीवर अत्याचार\nविजयादशमी ���सऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - आमदार डॉ. देवरावजी होळी, गडचिरोली विधानसभा क्षेत्र\nगडचिरोलीत मुसळधार पावसाची हजेरी, नागरीकांची धावपळ\nकारमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन दलालांना अटक, एका विद्यार्थिनीला घेतले ताब्यात\nभंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात चार उमेदवारांचे नामांकन अवैद्य\nदोन हजारांची लाच स्वीकारताना तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nमहेंद्रसिंह धोनी आजपासून जम्मू काश्मीरमध्ये : १५ दिवस भारतीय सैन्यात सेवा बजावणार\nअखेर गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांना स्थगिती, १४ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता\nशेतकऱ्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी कृषी उत्पादनांची मूल्यवर्धित श्रृंखला तयार करावी : सिमॉन क्रॉक्सटॉन\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ : सुधीर मुनगंटीवार\nभंडारा जिल्ह्यात रेती तस्करांवर महसूल व पोलीस विभागाचे धाडसत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.misalpav.com/node/45448", "date_download": "2019-10-22T21:18:41Z", "digest": "sha1:FDESGYUAE3Y2362IBVLV337PXTPMPGHK", "length": 17640, "nlines": 163, "source_domain": "www.misalpav.com", "title": "प्रचारपत्रकातील नित्याचेच गुळगुळीत विरोधाभास | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nप्रचारपत्रकातील नित्याचेच गुळगुळीत विरोधाभास\n२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारांच्या अनेकांपैकी एक गुळगूळीत प्रचार पत्रक हाती पडले. तशी सगळीच निवडणूक प्रचारपत्रके भाबडी असतात त्यांच्या गुळगुळीतपणावर भाळून मतदारराजा किमान काही मते आपल्या झोळीत टाकणार असा त्यांचा विश्वास असतो. निवडणूका म्हणजे हे चालायचेच.\nमाझ्या वाचनात आलेले ह्या एका निवडणूक पत्रातले एक वाक्य विरोधाभासाकडे कुणाचे लक्ष जाणार नाही या अदम्य विश्वासाने छापले आहे. आणि भारतिय मतदारांचे दुर्लक्ष करण्याची पद्धत पहाता हा विश्वास अगदिच चुकीचा म्हणणेही अवघड जाते. असो.\nआपल्याच …..परिसराचा स्थानिक आणि घराणेशाही विरहीत सर्वसामान्य कुटूंबातील आल्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा …..परिसराचा स्थानिक कार्यकर्ता\nराजकीय उमेदवार पक्ष आणि मतदारसंघ हे नमुद केले नाहीत कारण रिकाम्या जागा अनेक नावांनी भरता याव्यात.\nसर्वसामान्य कुटूंबातील आल्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणार आणि तर घराणेशाही उमेदवारांच्या बोलण्यात सर्वसामान्य हा शब्द राजकीय अपरीहार्यतेमुळे पोपटपंचीच्या स्वरुपात येतो आणि सर्वसामान्य जगणे कमी वाट्यास आल्याने त्यांच्या सर्वसामान्यांच्या समस्या विषयक जाणीवा कित्पत खर्या अर्थाने प्रगल्भ असतात या बद्दल मी साशंक असतो. माझा तसा तर्क असतो.\nत्यामुळेच राजकीय घराणेशाही विरुद्ध कुणि चुकून बोलले दिसले की मला भावतेच. पण ह्या प्रचारपत्रकात हेच वाक्य खूपच अधिक भावले कारण आपण ज्या राजकिय पक्षात काम करतो आहोत त्याचेही नेतृत्व घराणेशाहीचाच वारसा चालवते या विरोधाभासाकडे दुर्लक्ष करून वाक्य दणकून सोडून दिले. भाबडा मतदार अशा आपल्या बोलण्या आणि वागण्यातील विरोधाभासांकडे दुर्लक्ष करतो ह्या बद्दल राजकीय उमेदवारांच्या दुर्दम्य विश्वासाचे कौतुक वाटते.\nएकतर सदर उमेदवाराने राजकीय घराणेशाही नेतृत्वास सामाजिक समस्या आणि जाणीवांचा प्रत्यक्ष अनुभव कमी पडतो हे स्विकारताना जो नियम प्रतिस्पर्ध्यास लागू पडतो तोच आपल्याही पक्षाच्या नेतृत्वास लागू पडतो हे स्विकारावयास हवे. पण हे आपले मिपावर व्यक्त होणे याने उमेदवार आणि मतदारराजा दोघांनाही फरक पडत नाही आणि कोणत्याच पक्षातील राजकीय घराणेशाही संपत नाही. पण न व्य्क्त करण्यापेक्षा व्यक्त करणे अधिक उत्तम.\n* व्यक्तिगत टिका शुद्धलेखन आणि व्याकरणचर्चा टाळण्यासाठी अनेक आभार .\nबुद्धीमंतांच्या बुद्ध्यांकाचा सामान्य मतदारावर शष्प (बरोबर लिहिलाय ना) परिणाम होत नाहीत.\nपुर्वी वृत्तपत्रीय शहाणे बर्यापैकी मते फिरवायचे. आता सोशल मिडियाने डायरेक्ट वृत्तपत्रीय शहाण्यांच्या शहाणपणावरच प्रश्नचिह्न उभे केले आहे, त्यामुळे सगळा गोंधळच आहे.\nबदलत्या काळात निवडणूका जिंकणे हा पुर्ण वेगळा गेम बनला आहे.\nमिडियाला गोबेल्स पुरस्कार दिला पाहिजे.\nसगळे हुशार लोक लेन बदलतात.\nसगळे हुशार लोक लेन बदलतात. सर्व नेत्यांनी या निवडणुकीत विचार फिरवले आहेत.\nपण ह्या प्रचारपत्रकात हेच\nपण ह्या प्रचारपत्रकात हेच वाक्य खूपच अधिक भावले कारण आपण ज्या राजकिय पक्षात काम करतो आहोत त्याचेही नेतृत्व घराणेशाहीचाच वारसा चालवते या विरोधाभासाकडे दुर्लक्ष करून वाक्य दणकून सोडून दिले.\nहा.हा.हा... घराणेशाहीच्या नावाने बोंब मारणार्या पक्षात देखील घराणेशाहीच असते आम्ही नाही, तुम्हीच त्याला निवडले आहे हे रबर स्टँप वाक्य म्हणत रहायचे म्हणजे घराणेशाही नसल्याचा खोटा आव आणण्याचा प्रयत्न करता येतो. युवा नेतॄत्वाला वाव द्यायला हवा असे म्हणायचे आणि घरच्याच व्यक्तीला पुढे करायचे आम्ही नाही, तुम्हीच त्याला निवडले आहे हे रबर स्टँप वाक्य म्हणत रहायचे म्हणजे घराणेशाही नसल्याचा खोटा आव आणण्याचा प्रयत्न करता येतो. युवा नेतॄत्वाला वाव द्यायला हवा असे म्हणायचे आणि घरच्याच व्यक्तीला पुढे करायचे कार्यकर्ते बसता तंबु लावत आणि सतरंज्या उचलत कार्यकर्ते बसता तंबु लावत आणि सतरंज्या उचलत पोलिसांचा मार देखील कार्यकर्ते मंडळीना बसतो, कोणत्या नेत्याला गेला बाजार नगर सेवकाला पोलिसांची मार दिल्याची घटना माझ्या तरी वाचनात नाही अन् असल्याचे ते अति दुर्मिळ उदाहरण ठरावे.\nबाकी, सोवळ्यात राहुन सत्ते बाहेर बसुन पक्षाला हवा असलेला अजेंडा राबवता येत नाही त्यामुळे थोडे ओवळे होवुन सत्तेत राहणे उत्तम हे बीजेपीला समजलेले दिसतेय, थोडक्यात बिजेपीची बिनघराणेशाही नेतॄत्व असलेली कॉग्रेस झाली आहे \nघराणेशाहीवर वाचनात आलेली बातमी :-\nराजकारणातील घराणेशाहीला महाविद्यालयीन तरुणांचा विरोध\nपुरोगामी विचारान्च्या विवेकी कार्यकर्त्यास विजयी करा असा प्रचार दिसत नाहि कुठे\nधागा वाचून आनंद झाला\nनिवडणुकीचे प्रचारपत्रक दिसले कि तातडीने फेकून देतो, वाचायचे कष्टही घेत नाही\nअसे न वाचता टाकू नये,गुळगुळीत कागद असेल तर तेलाच्या डब्याच्या खाली ठेवावे, थेट गेलात तेल लावत हे प्रात्यक्षिकात दाखविल्याचे समाधान मिळते आणि तेलकट डाग पडत नाहीत जमीनीवर\nसर्वसामान्य माणसाला असलेले प्रश्न भेडसावत असलेला अतिसामान्य पांढरपेशा निखु\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नस���्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/articleshow/71560028.cms", "date_download": "2019-10-22T23:18:48Z", "digest": "sha1:2OXH4AKXDZL5YJG3VYEUBFXMMPB33XEE", "length": 12879, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: ०००००००००००००० - ०००००००००००००० | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nराज्याच्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३० टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या केलेल्या वक्तव्याचा ...\nराज्याच्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३० टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या केलेल्या वक्तव्याचा राज यांनी समाचार घेताना पुन्हा एकदा सरकारच्या फसलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर बोट ठेवले. नोटाबंदीनंतर उद्योग बंद होताहेत, नोकऱ्या जाताहेत. अशी परिस्थिती कायम राहिली तर पुढच्या पिढीला नोकऱ्या कुठून मिळणार, असा सवाल त्यांनी केला. वेळीच जागे व्हा आणि सत्ताधारी भाजपला त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी कल्याणात केले.\nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ६५०० कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले, हा सवाल आपण केला पाहिजे. भाजप अध्यक्ष अमित शहा प्रचारात कलम ३७० काढून टाकल्याचे सांगत आहेत. पण त्याचा महाराष्ट्रातील निवडणुकीशी काय संबंध, असा सवाल त्यांनी केला. राज्यातील सहा हजार शेतकऱ्यांनी गेल्या वर्षांत आत्महत्या केल्या. मात्र या चिंतेवर न बोलता आपले लक्ष दुसरीकडे वळविण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केल���. या सरकारला जाब विचारण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष हवा ही भूमिका घेऊन मी निवडणुकीच्या रिगणात उतरलो आहे, असे ते म्हणाले.\nसायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कल्याणात ढगाळ वातावरण निर्माण झाले. साडेसहा वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सभा होणार की नाही, याबाबत साशंकता होती. अर्ध्या तासानंतर पावसाचा जोर ओसरला. मात्र हलक्या सरी सुरूच होत्या. या रिमझिम पावसात राज यांना ऐकण्यासाठी छत्र्या, रेनकोट घालून मनसैनिकांनी गर्दी केली होती. रात्री आठ वाजता पावसाने पुरती उघडीप दिल्याने आयोजकांनी सुटकेचा श्वास सोडला.\nमराठी माणूस उझबेकिस्तान गाठणार का\nयापुढे निवडणूक लढवणार नाही; हितेंद्र ठाकूरांची घोषणा\nठाणे: परस्पर संमतीनं संबंध बलात्कार नव्हे- कोर्ट\nचिमाजी आप्पांची नगरी गुंडगिरीमुक्त करणार: उद्धव\nआजी, आजोबाची हत्या करणाऱ्या नातवाला अटक\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nभाजपने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र; राज यांनी विचारला जाब...\nमेट्रो उल्हासनगरपर्यंत; स्टेशनचं नाव सिंधूनगर\nअंबरनाथमध्ये काँग्रेसला रिपाइंचे समर्थन...\nवीजवाहिनीत अडकलेल्या कबुतराची १६ तास मृत्यूशी झुंज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/12/blog-post_25.html", "date_download": "2019-10-22T22:24:31Z", "digest": "sha1:7CHWMNNVPHOPLAPTG6FQDMJF2QUIT2LT", "length": 11831, "nlines": 108, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "नाताळ ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nनाताळ (इंग्रजी: ख्रिसमस) हा एक प्रमुख ख्रिश्चन सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी हा सण ऐवजी एपिफनी ६, ७ किंवा १९ जानेवारीला देखील साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप ज्युलियस पहिलाने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला.त्या वेळेपासून नाताळ हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही वैविध्य दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू. ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते.\nया दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री - नाताळासाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.\nख्रिस्ती बायबलच्या लूक व मॅथ्यु हे दोन्ही सेंट, येशू ख्रिस्तांच्या जन्माचे संदेश देतात. बायबलनुसार येशू ख्रिस्तांचा जन्म जुदेआच्या बेथलेहॅम या जागी एका गोठ्यात झाला. संत लुकच्या लेखनातून येशूची आई मारिया आणि वडील योसेफ यांच्या दृष्टिकोनातून बेथलेहॅमच्या यात्रेचा वृत्तांत दिलेला आहे. असे मानले जाते की, य��� दिवशी देवदूताने त्यांना मसिया म्हणून उद्देशिले व आजू-बाजूचे सर्व मेंढपाळ त्याची स्तुती करत होते. तसेच संत मॅॅथ्यु यांच्या सुवचनानुसार तीन राजे येशूंना भेटायला आले होते. त्याच लोकांनी येशूला भेटवस्तू दिल्या. येशूंच्या जन्माचा संदेश मिळताच त्यावेळच्या राजा हेरॉडने दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ठार मारायचे आदेश दिले. त्यामुळे येशूंचे कुटुंबीय ईजिप्तला गेले.\nरोमन कालगणनेनुसार २५ डिसेंबर ही तारीख हिवाळ्यातील संक्रांत अथवा अयनकाळाचा दिवस आहे. प्रतीकात्मक कारणासाठी भगवान येशू यांनी आपल्या जन्मासाठी हा सर्वात छोटा दिवस निवडला अशी धारणा आहे. प्राचीन धर्मोपदेशक ऑगस्टाईन यांनी नोंदविले आहे की आपल्या पृथ्वीय अनुमानानुसार भगवान येशू सर्वात छोट्या दिवशी जन्माला आले. तरीही त्यामागील उदात्त आशय असा आहे की त्या दिवसानंतर पुढे दिवस मोठा होत जातो. त्यामुळे भगवान येशू आपल्यासाठी लीन झाले आणि त्यांनी आपल्या उन्नतीचा मार्ग आपल्याला दाखविला. कारण यानंतरच्या दिवसांमध्ये सूर्य अधिक काळ प्रकाश देत राहतो.[९]\nया जन्माच्या स्मरणाचे औचित्य साधून चर्चमध्ये सायंकाळपासून प्रार्थना म्हणण्यात येतात.ख्रिस्ती बांधव या विशेष उपासनेस आवर्जून उपस्थित राहतात. काही ठिकाणी नाताळ सणापूर्वी आठवडाभर लहान मुले घरोघरी जावून येशूच्या जन्माची गाणी म्हणतात. यांना केरॉल असे म्हणतात.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://storetest.dadabhagwan.org/%E0%A4%AA%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%AF-marathi", "date_download": "2019-10-22T21:11:37Z", "digest": "sha1:2R625DPVBSBPXSWK446GYU5L7LB33MMV", "length": 3400, "nlines": 59, "source_domain": "storetest.dadabhagwan.org", "title": "Buy Books Online |Spiritual books in Marathi | Books on paap and punya | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nDOWNLOAD पाप - पुण्य ह्या पुस्तकात ज्ञानी पुरुष परम पूज्य दादाश्रींनी पाप-पुण्याच्या मान्यते सं���ंधी सविस्तर चर्चा केली आहे.\nह्या पुस्तकात ज्ञानी पुरुष परम पूज्य दादाश्रींनी पाप-पुण्याच्या मान्यते संबंधी सविस्तर चर्चा केली आहे. स्वत:च्या साद्या-सरळ शब्दांतून परम पूज्य दादाश्रींनी पाप-पुण्याला समजावताना सांगितले आहे की दुस:यांना सुख दिल्याने आपण पुण्य बांधतो. आणि आपल्या वाणीने, कार्याने किंवा वर्तनाने कोणालाही दु:ख दिल्याने आपण पाप बांधतो. पण तरी सुद्धा आपण जर त्या बद्दल प्रतिक्रमण केले तर आपण त्या पापाचे नाश करुन पुण्य बांधतो. पाप-पुण्याचा विस्तृत अर्थ काय त्याचा पुर्नजन्माशी काय संबंध आहे त्याचा पुर्नजन्माशी काय संबंध आहे पाप-पुण्याचे परिणाम कोणते पाप-पुण्याची फळे कशा प्रकारे भोगावी लागतात पाप-पुण्याचे प्रकार कोणते मोक्षमार्गावर पाप-पुण्य कशी कामगिरी बजावतात पुण्यामुळे मुक्ति मिळु शकते का पुण्यामुळे मुक्ति मिळु शकते का परम पुज्य दादाश्रींनी पाप-पुण्याच्या या पुस्तकात ह्या सर्व गोष्टींची चर्चा केली आहे. वाचकांना त्याचे वाचन केल्यामुळे निश्चितपणे पाप-पुण्यासंबंधी जागृति वाढविण्यासाठी मदतरुप ठरेल, तसेच जीवनातील अनेक समस्यांचे समाधान प्राप्त करवून मोक्षाच्या समीप पोहोचवेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%89.%2520%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%2520%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0&f%5B0%5D=changed%3Apast_year&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%2520%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6&search_api_views_fulltext=%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T21:38:09Z", "digest": "sha1:THPCKPCYY6KKRFZPP3K5TBSHU56S6M7X", "length": 28300, "nlines": 303, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\n(-) Remove गेल्या वर्षभरातील पर्याय filter गेल्या वर्षभरातील पर्याय\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove काँग्रेस filter काँग्रेस\n(-) Remove जिल्हा परिषद filter जिल्हा परिषद\nनिवडणूक (18) Apply निवडणूक filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (16) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nराष्ट्रवाद (14) Apply राष्ट्रवाद filter\nराजकारण (9) Apply राजकारण filter\nमुख्यमंत्री (6) Apply मुख्यमंत्री filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nअमोल कोल्हे (4) Apply अमोल कोल्हे filter\nपंचायत समिती (4) Apply पंचायत समिती filter\nमहापालिका (4) Apply महापालिका filter\nमहा��ार्ग (4) Apply महामार्ग filter\nखानदेश (3) Apply खानदेश filter\nvidhan sabha 2019 : हातकणंगलेत हाय होल्टेज लढत\nकोल्हापूर - जिल्ह्यातील अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या हातकणंगले मतदारसंघात सर्वाधिक उलथापालथ सुरू आहे. पक्षापेक्षा गट-तट किती महत्त्वाचे आहेत, हे या मतदारसंघात गेल्याशिवाय समजत नाही. वर्षानुवर्षे या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते; मात्र त्यानंतर जनसुराज्य व मागील दोन निवडणुकांत...\nvidhan sabha 2019 : भंडारा जिल्हा : बंडखोरांच्या आव्हानाने लढती लक्षवेधी\nतुमसर, भंडारा आणि साकोली मतदारसंघांत मिळून ३९ उमेदवार रिंगणात आहेत. अजूनही काही बंडखोर उमेदवारांचे आव्हान कायम राहिले आहे. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी तिरंगी लढतीची शक्यता आहे. जिल्ह्यात राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर बंडखोरांनी कडवे आव्हान उभे केल्याने लढती उत्कंठापूर्ण झाल्या आहेत. तुमसर...\nvidhan sabha 2019 : मावळ : काश्मीरमुळे महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार नाहीत - सुनील शेळके\nविधानसभा 2019 : लोणावळा - ‘काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द झाल्याने मावळचे व महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार नाहीत,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारवर टीका केली. मावळातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-एसआरपी-मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार...\nvidhan sabha 2019 : मतदारसंघातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न : डॉ. सतीश पाटील\nएरंडोल ः पाच वर्षांत मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून, शासनाच्या विविध योजना तसेच आमदार निधीच्या माध्यमातून सर्व गावांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस- कॉंग्रेस-मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केले. ...\nvidhan sabha 2019 : राहुल गांधींकडून काँग्रेस विसर्जित करण्याचे काम : योगी आदित्यनाथ\nउदगीर : महात्मा गांधींनी देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तो नेहरूंनी ऐकला नाही. त्यांचे काम आता राहुल गांधी करत आहेत. जिथे राहुल प्रचाराला जातात तेथे काँग्रेसची अनामत जप्त होते. काँग्रेस विसर्जित करण्याचे काम ते करत आहेत, असा टोला उत्तर प्रदेशचे...\n‘नार-पार’च्या पाण्यासाठी प्रसंगी रक्तही सांडणार : डॉ. सतीश पाटील\nजळगाव ः एरंडोल मतदारसंघ हा अवर्षणप्रवण दुष्काळी भागात येतो. कपाशीव्यतिरिक्त या भागात महत्त्वाचे पीक दुसरे नाही. त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी बहुतांश कपाशीच पिकवितात. या भागात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने उत्पादन कमी होते; परंतु ‘नार-पार’चे पाणी जिल्ह्यात वळविले, तर सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल....\nvidhan sabha 2019 : कोल्हापुरात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत\nकोल्हापूर - जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत दुरंगी व बहुरंगी लढती होत आहेत. सर्वच ठिकाणी काँटे का मुकाबला आहे. ताकदवान उमेदवार ‘अभी नहीं तो कभी नही’ अशा तयारीने रिंगणात उतरले आहेत. आपली बाजू भक्कम करण्यासाठी ते पैशाचा पाऊस पाडू लागले आहेत, तर पैशाने विकत न येणाऱ्यांना पदाचे स्वप्न दाखवले जात आहे....\nvidhan sabha 2019 : कळवण-सुरगाणा मतदारसंघात चौरंगी लढत\nकळवण-सुरगाणा मतदारसंघात यंदाची निवडणूक विकास या एकाच मुद्द्याभोवती केंद्रित झालेली असून चौरंगी लढत असली तरी मुख्य लढत दुरंगीच होणार असून माकपचे जीवा गावित यांच्यापुढे राष्ट्रवादीच्या नितीन पवारांनी कडवे आव्हान निर्माण केले आहे. गावित आठव्यांदा विधानसभा सर करणार कि नितीन...\nvidhan sabha 2019 : गंगाखेडकडे सगळ्यांचे लक्ष; शिवसेना-रासप मैत्रीपूर्ण लढत\nपरभणी : मराठवाड्यात परभणी जिल्ह्या तील चार विधानसभा मतदारसंघातील प्रभावशाली एकाही उमेदवाराने माघार घेतली नसल्याने जिल्ह्यात बहूरंगी लढती रंगणार आहेत. काँग्रेस आघाडी व युतीच्या बंडखोरांची मनधरणी होऊ शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यात चार जागांवर ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात सगळ्यात लढवेध लढत...\nvidhan sabha 2019 : सरकार जाती, धर्म व झुंडशाहीवर चालत नाही - भुजबळ\nघोटी : सरकार जाती धर्म व झुंडशाहीवर चालत नाही, भाजप सेनेच्या कार्यकाळात शेतकरी मेटाकुटीला आला, कारखाने बंद झाले, बेरोजगार तरुण रस्त्यावर आले, सरकारचे नियोजन शून्य कारभारा बरोबरच शासकीय यंत्रणेचा चुकीचा वापर करून ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा घाट या सरकारने घातला., बहुजन नेत्यांची...\nvidhan sabha 2019 : चंदगडला बाभूळकर गटाकडून 'यांना' उमेदवारी\nचंदगड - तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. गट टिकवून ठेवायचा असेल तर आपला उमेदवार हवा या मतावर सर्वांचे एकमत झाले. त्यानुसार विलास पाटील (बसर्गे) यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली. उद्या (ता. 4) ते अर्ज...\n'भाजप-सेनेच्या यात्रा म्हणजे स्वार्थाची जत्रा'\nपाली : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात सुरू असलेली शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी (ता.19) रायगड जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेना या सत्ताधारी पक्षांना लक्ष्य केले. - RJ मलिष्का करतेय रस्तांवरील खड्ड्यांची पूजा (व्हिडिओ) ''शिवसेना-भाजप युती सरकारने...\nvidhan sabha 2019 : मिरजेत खाडेंविरुद्ध आश्वासक चेहरा कोणाचा\nजिल्ह्यातील एकमेव मंत्री, सलग दोन वेळा मोठे मताधिक्य, कमकुवत विरोधक या आमदार सुरेश खाडे यांच्या जमेच्या बाजू आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका या निवडणुकांत रिझल्ट दाखवून, गट बांधून, भाजपची मुळे विस्तारून त्यांनी पक्षाला ‘मी दंगलीचा आमदार नाही’ हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्यासमोर आता...\nपाटबंधारे कार्यालय हलविण्याच्या विराेधात आळेफाटा येथे आंदाेलन\nआळेफाटा : पिंपळगाव जोगा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय कार्यालय सिंचन व्यवस्थापनासाठी नारायणगाव येथून अळकुटी (ता. पारनेर) येथे हलविण्याचा शासनाने घेतलेला निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत आळेफाटा (ता. जुन्नर) येथील मुख्य चौकात आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करीत 'राष्ट्रवादी युवक...\nvidhansabha 2019 : चंदगड भाजपमध्ये एका म्यानात अनेक तलवारी\n२००९ च्या पुनर्रचित मतदारसंघातील निवडणुकीनंतर चंदगड मतदारसंघाचे राजकीय संदर्भ बदलले. गडहिंग्लज तालुक्याचा मोठा भाग या मतदारसंघाला जोडला. दहा वर्ष मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. भाजपमध्ये एका म्यानात अनेक तलवारी, शिवसेनेच्या भात्यात बाणच बाण तर राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार...\nविदर्भावरील भाजपची पकड मजबूत\nविदर्भ खरे तर काँग्रेसचा बालेकिल्ला. सर्वाधिक जागा मिळायच्या. मात्र, आघाडी, युतीच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रभाव दाखवला; पण गेल्या पाच-सहा वर्षांपासून या वर्चस्वाला शह बसत गेला. भाजपचा प्रभाव वाढत गेला, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते थेट विधानसभा, लोकसभेपर्यंत भाजपच्या जागा वाढत...\nvidhan sabha 2019 : युतीच्या गणितावर निवडणुकीतील चुरस\nविधानसभा 2019 : सिंधुदुर्ग हा ज्येष्ठ नेते नारायण राणेंचा बालेकिल्ला, या समीकरणाला २०१४ च्या निवडणुकीत ���ुरूंग लागला. तो पुन्हा काबीज करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमानच्या झेंड्याखाली राणे पुन्हा प्रयत्न करतील, तर शिवसेना-भाजप गड अबाधित ठेवण्यासाठी ताकद लावतील. सावंतवाडी,...\nvidhan sabha 2019 : जागेच्या गणितावरून भाजपसमोर पेच\nविधानसभा 2019 : भंडारा जिल्ह्यातील तिन्हीही विधानसभा मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे. राज्यात शिवसेनेसोबत युती झाल्यास भंडारा मतदारसंघ मित्रपक्षासाठी सोडण्याची वेळ येऊ शकते. यावरून युतीचा धर्म की जागेचे गणित असा प्रश्न भाजपसमोर येऊ शकतो. दुसरीकडे विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जिल्ह्यात प्रभाव...\nvidhan sabha 2019 : काँग्रेसमुक्त जिल्ह्यासाठी भाजपची व्यूहरचना\nविधानसभा 2019 : बालेकिल्ल्यातच काँग्रेसला संपवण्याचा भाजपचा निर्धार आहे. दिग्गजांचे त्यासाठी पक्षांतर होतंय. त्यामुळे येथील लढती लक्षणीय ठरतील. नंदुरबार जिल्ह्यात विधानसभेच्या चार जागा असून, दोन भाजप आणि दोन काँग्रेसकडे आहेत. चारही मतदारसंघ राखीव असल्याने सर्वसाधारण गटातील नेते पालिका आणि जिल्हा...\nvidhan sabha 2019 : जिल्हा भाजपमय करण्याचे मनसुबे\nविधानसभा 2019 : काँग्रेसचा बालेकिल्ला उदध्वस्त करून धुळे जिल्हा भाजपमय करण्याचे मनसुबे पक्षनेत्यांनी रचले आहेत. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मातब्बरांनी भाजपमध्ये यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यात ‘तिकीट’ वाटपावरून वाटाघाटी सुरू आहेत. या हालचालींमुळे भाजपमधील निष्ठावंत, इच्छुक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://mahatribal.gov.in/1051/1219/Website-Security-Policy", "date_download": "2019-10-22T21:04:31Z", "digest": "sha1:X4OIWXC3353HZXZDUWV3LIYWSWIFQMTL", "length": 2402, "nlines": 52, "source_domain": "mahatribal.gov.in", "title": "संकेतस्थळ सुरक्षा धोरण", "raw_content": "\nआदिवासी विभाग आयुक्तालय महाराष्ट्र शासन\nए टी सि नाशिक\nए टी सि ठाणे\nए टी सि अमरावती\nए टी सि नागपूर\nपाणी पुरवठा व स्वच्छता\nमहिला व बाल कल्याण पोषण\nकामगार आणि कामगार कल्याण\nए टी सि कार्यालये\nतुम्ही आता येथे आहात :\nएकूण दर्शक: ३८६५५५ आजचे दर्शक: ३०\n© आदिवासी विभाग आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/air-travel-india-will-be-expensive-from-1st-july-sas-89-1908693/", "date_download": "2019-10-22T21:38:46Z", "digest": "sha1:JZDS64TX6SOXXAIG56YYZ66HPTBYIXBC", "length": 9496, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आता विमान प्रवास महागणार | Air travel india will be expensive from 1st july sas 89 | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nआता विमान प्रवास महागणार\nआता विमान प्रवास महागणार\nपरदेशी प्रवाशांबरोबरच देशांतर्गत प्रवाशांनाही शुल्कवाढीचा फटका बसणार\nतुमचा विमान प्रवास आता आणखी महाग होणार आहे. कारण, नागरी उड्डाण मंत्रालयाने उड्डाण सुरक्षा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जुलैपासून उड्डाण सुरक्षा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे विमान प्रवास काही प्रमाणात महागणार आहे. परदेशी प्रवाशांबरोबरच देशांतर्गत प्रवाशांनाही या शुल्कवाढीचा फटका बसणार आहे. विमान प्रवाशांकडून प्रवासी सेवा शुल्काऐवजी उड्डाण सुरक्षा शुल्काची आकारणी केली जाणार आहे.\nहवाई सुरक्षा शुल्कात १ जुलैपासून वाढ करण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आला आहे. हे शुल्क १३० रुपयांवरून १५० रुपयांवर गेल्यामुळे विमान प्रवास आता आणखी महाग होणार आहे, अशी माहिती एका निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. तर परदेशी प्रवाशांना 3.25 डॉलर्सऐवजी 4.85 डॉलर्सचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. यासंदर्भात नागरी उड्डाण मंत्रालयाने शुक्रवारी आदेश जारी केला. हवाई सुरक्षा शुल्काचे हे दर १ जुलै २०१९ रोजी १२ वाजून एक मिनिटांनी लागू होतील .\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध���ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://storetest.dadabhagwan.org/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%B0-marathi", "date_download": "2019-10-22T21:25:02Z", "digest": "sha1:2B7SCGTJWHG22YZOUAT3KARXURCOEKYG", "length": 3245, "nlines": 68, "source_domain": "storetest.dadabhagwan.org", "title": "Buy Books Online |Spiritual books in English| Book on Trimantra | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nधर्मात माझे-तुझे करून भांडणे होतात. ती भांडणे मिटविण्यासाठी निष्पक्षपाती त्रिमंत्र आहे.\nया त्रिमंत्राचा मूळ अर्थ जर समजला तर त्याचा कोणत्याही व्यक्ति, संप्रदाय किंवा कोणत्याही पंथाशी काहीही संबंध नाही. आत्मज्ञानीपासून ते अंतत: केवळज्ञानी आणि निर्वाण प्राप्तिने मोक्षगती प्राप्त करणाऱ्या उच्च जागृत आत्म्यांनाच नमस्कार निर्दिष्टत आहे. आणि त्यांना नमस्कार केल्याने संसारी विघ्ने दूर होतात, अडचणींमध्ये शांति राहते आणि मोक्षाच्या ध्येयाकडे लक्ष्य बांधले जाते. आत्मज्ञानी परम पूज्यश्री दादा भगवानांनी निष्पक्षपाती त्रिमंत्र प्रदान केला आहे, त्याचे सकाळ संध्याकाळ पाच-पाच वेळा उपयोगपूर्वक पठन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे संसारिक कार्ये शांतिपूर्वक संपन्न होतात. आणि अगदी कठीण प्रसंगी जर एक-एक तास म्हटला तर सुळीचा घाव सुईने सरेल. निष्पक्षपाती त्रिमंत्राचा शब्दार्थ, भावार्थ आणि तो कसा हितकारी आहे, याचा खुलासा दादाश्रींनी या पुस्तकात केला आहे.\nआध्यात्मिक विज्ञान (८ पुस्... $1.48 Quickview Wishlist\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%2520%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0&f%5B2%5D=field_site_section_tags%3A36&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%20%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T22:08:56Z", "digest": "sha1:SLSUQIAOJWENMMCJF4GNLI75X6HEK574", "length": 8373, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nअटलबिहारी वाजपेयी (1) Apply अटलबिहारी वाजपेयी filter\nइंदिरा गांधी (1) Apply इंदिरा गांधी filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nभारतरत्न (1) Apply भारतरत्न filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nअटलजींची तुलना केवळ नेहरू व इंदिरांजीशीच करावी लागेल- माधव भंडारी\nमुंबई : अटलजींनी देशाच्या विकासाचा मार्गच बदलून टाकला. अटलजींची तुलना करायची झालीच तर नेहरू व इंदिरा गांधींशीच करावी लागेल, इतके अफाट काम अटलजींनी केल्याचे भाजप प्रवक्ता माधव भंडारी यांनी सांगितले. मुंबई येथे काल (ता.19) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना शब्दसुमनांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र एकता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Ainfrastructure&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0&search_api_views_fulltext=infrastructure", "date_download": "2019-10-22T22:19:45Z", "digest": "sha1:KPU3AOP2MKA2PK5BGUPRUPYO7R4QZCTX", "length": 13422, "nlines": 255, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nपायाभूत सुविधा (2) Apply पायाभूत सुविधा filter\nशिक्षण (2) Apply शिक्षण filter\nस्थलांतर (2) Apply स्थलांतर filter\nमुंबई नगरी बडी बांका...\nझपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...\n#कारणराजकारण : रोजगाराअभावी तरुणांचे स्थलांतर (व्हिडिओ)\nवार्तापत्र - भोर विधानसभा मतदारसंघ रक्तपेढीच काय, पण रक्त साठवणूक केंद्रही नाही... उद्योग नाही म्हणून हाताला काम नाही... रोजगार नाही म्हणून गाव सोडून पुण्या-मुंबईकडे स्थलांतरित होत असलेला तरुण अशी आव्हाने भोर विधानसभा मतदारसंघात स्पष्ट दिसत आहेत. महाड रस्ता खचल्याने कोकणाशी तुटलेला संपर्क, ‘...\nआजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड\nकोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...\nपुणे - शहरातील लोहगाव विमानतळासाठी पार्किंग पॉलिसी ‘एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) मंजूर केली असून, येत्या एक एप्रिलपासून तिची अंमलबजावणी होणार आहे. तत्पूर्वी विमानतळावरील ‘पार्किंग लॉट्’स स्वयंचलित करण्यात येणार आहेत. नव्या पॉलिसीमध्येही प्रवाशांना विमानतळाच्या आवारात मोफतच ‘पिकअप-ड्रॉप’...\nस्मार्ट सिटीची घोषणा केवळ कागदावरच - अजित पवार\nहडपसर (पुणे) : भाजपने हडपसरला पुणे शहराचा कचरा आणून मातीत घातले. हडपसरला मेट्रो, रिंगरोड, पुरेसे पाणी या पायाभूत सुविधांपासून दूर ठेवले. पालिकेत केवळ तोडपाणी सुरू आहे. स्मार्ट सिटीची घोषणा केवळ कागदावरच आहे. पालकमंत्र्यांनी या शहरासाठी काहीही केलेले नाही. केवळ ते दाढी काळी कुळकुळीत करून पुणे करांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=95&Itemid=288&limitstart=7", "date_download": "2019-10-22T22:03:29Z", "digest": "sha1:R3HK7R645DFWE4U6CGF2B42OQRB43XSJ", "length": 6800, "nlines": 44, "source_domain": "saneguruji.net", "title": "तुरुंगात", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 22, 2019\n'चल माझ्याबरोबर.' तो म्हणाला.\nमुक्ता व रुक्मा लपत छपत तुरुंगाच्या दरीकडे भिंतीच्या बाजूस आली. बाणाच्या बारीक सुतळी अडकवून रुक्माने त्या खिडकीतून बाण मारला. विजय घाबरला. तो बाण खाली पडला. तो त्याला ती दोरी दिसली. चटकन त्याच्या लक्षात आले. कोणीतरी सुटकेची खटपट करीत आहे. खास. तो तो धागा ओढू लागला. दोरी येत होती. आता जरा जाडी दोरी आली. आता आणखी जाडी. शेवटी मजबूत दोर आत आला. बाहेर आता अंधार पडू लागला. विजयने खोलीतल्या पेटार्याला तो दोर गुंडाळून ठेवायचे ठरविले. पेटारा मजबूत आहे की नाही ते तो पाहत होता, तो त्या पेटार्याचे झाकण एकदम निघाले. त्या पेटार्यात कागद होते. कसले कागद अद्याप थोडा अंधुक प्रकाश होता. तो पाहू लागला. तो एके ठिकाणी मुक्ताच्या वडिलांच्या शेतीवाडीसंबंधीचे कागद होते. अरे चोरा अद्याप थोडा अंधुक प्रकाश होता. तो पाहू लागला. तो एके ठिकाणी मुक्ताच्या वडिलांच्या शेतीवाडीसंबंधीचे कागद होते. अरे चोरा मुक्ताच्या वडिलांना फसवलेस काय मुक्ताच्या वडिलांना फसवलेस काय ते कागद त्याने आपल्याजवळ घेतले. त्याने ती दोरी त्या पेटीच्या खालून अगदी बळकट बांधली बाहेरच्या लोकांनी खाली दोरी ताणून धरली. काळोख पडला. विजयने ईश्वराचे स्मरण केले आणि तो दोरीवरून चढू लागला. तो खिडकीत आला. हळुहळू तो बाहेर लोंबकळू लागला. मुक्ता पाहात होती.\n'जपून, विजय जपून' ती हळूच त्या दरीतून म्हणाली.\nत्या शब्दांनी विजयचे थरथरणारे हात स्थिर झाले. तो खाली खाली येत होता. आला. उतरला. मुक्ताजवळ उभा राहिला. इतक्यात दूर दिवा दिसला. कोण येत आहे सुगावा लागला की काय सुगावा लागला की काय विजय, मुक्ता व रुक्मा प्रचंड दगडाच्या आड बसली. तो दिवा जवळ जवळ येत होता. कोण होते विजय, मुक्ता व रुक्मा प्रचंड दगडाच्या आड बसली. तो दिवा जवळ जवळ येत होता. कोण होते हा तर सुमुख व त्याच्याबरोबर कोण आहे ते हा तर सुमुख व त्याच्याबरोबर कोण आहे ते ती पांगळी मंजुळा विजयला तुरुंगात टाकल्याचे कळल्यावर मंजुळा दुःखी झाली. ग्रामाधिपतीस इतक्या थरावर गोष्टी नेण्याचे काय कारण असे तिला वाटले. विजयची सुटका केलीच पाहिजे होती. ती सुमुखला म्हणाली, 'सु���ुख, आज भावाच्या उपयोगी पड. तू उंच भिंत चढतोस. दोरी कंबरेला बांधून चढ. बघ त्या तुरुंगाच्या भिंतीवरून चढता येईल का असे तिला वाटले. विजयची सुटका केलीच पाहिजे होती. ती सुमुखला म्हणाली, 'सुमुख, आज भावाच्या उपयोगी पड. तू उंच भिंत चढतोस. दोरी कंबरेला बांधून चढ. बघ त्या तुरुंगाच्या भिंतीवरून चढता येईल का आपण रात्री जाऊ. मी येईन बरोबर.' आणि सुमुखने कबूल केले. त्याच्याबरोबर रात्री कुबडया घेऊन मंजुळा निघाली. किती तिचे बंधुप्रेम आपण रात्री जाऊ. मी येईन बरोबर.' आणि सुमुखने कबूल केले. त्याच्याबरोबर रात्री कुबडया घेऊन मंजुळा निघाली. किती तिचे बंधुप्रेम दगडाधोंडयांतून ठेचाळत ती येत होती. सुमुखच्या हाती कंदील होता. दोघे त्या दरीत आली. तो तेथे दोर आधीच बांधलेला.\n'विजय सुटून गेला बहुधा.' मंजुळा म्हणाली.\n'मी बघतो आत जाऊन. दोर आहेच. एका क्षणात आत जाऊन येतो.' सुमुख म्हणाला.\nत्याने कंदील डोक्यावर नीट बांधला आणि दोरावर चढू लागला. भीषण देखावा सुमुख त्या खिडकीतून आत शिरला. त्या कोठडीत उतरला. तो तेथे कोणी नाही. त्याने पेटी उघडली. तो आत सरकारी कागद. त्याने ते फाडले. फेकले. त्यांना आग लावून दिली आणि झपझप दोरीवरून पुन्हा खाली आला.\n'गेला पक्षी पळून. चल घरी ताई.' तो म्हणाला.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/collective-leave-movement-of-contracting-employees/articleshow/70811208.cms", "date_download": "2019-10-22T23:24:29Z", "digest": "sha1:6QILZWXSNR44FFMG7IAT5OLYO7L32KNY", "length": 13869, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन - collective leave movement of contracting employees | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nकंत्राटी कर्मचाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन\nचार महिन्यांपासून पगाराविनाम टा...\nम .टा. वृत्तसेवा, कल्याण\nकल्याण-डोंबिवली महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने त्यांचे हाल सुरू आहेत. पालिकेत काम करणाऱ्या ४०० सफाई कामगारांना मागील चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी चार दिवसांच्या सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तोंडावर आलेल्या गणेशोत्सव काळात हातात पगार नसल्यामुळे चार दिवस इतरत्र काम करून उत्सवासाठी पैसे गोळा करण्यासाठी हे कामबंद आंदोलन करत असल्याचे या कामगारांनी सांगितले. मात्र त्यांच्या कामबंद आंदोलनामुळे ऐन सण-उत्सवादरम्यान कल्याण-डोंबिवली शहरात कचऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.\nपालिकेत ठेकेदारामार्फत कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या ४०० कामगारांना नियमित पगार मिळत नसल्याने त्यांनी अनेकदा आंदोलन करत पालिका प्रशासनाकडे निवेदने देत पाठपुरावा केला आहे. काही महिन्यांपूर्वी आंदोलनानंतर या कामगारांना थकीत पगार देण्यात आला असून, या कामगारांना नियमित पगार देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र तरीही त्यांना पगाराची प्रतीक्षाच असून, मागील चार महिन्यांपासून ठेकेदाराने कामगाराचा पगार दिलेला नसल्याने पुन्हा पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून केलेल्या कामाची बिलेच मिळत नसल्यामुळे कामगाराचा नियमित पगार देता येत नसल्याचे उत्तर ठेकेदाराकडून कामगारांना दिले जात आहे.\nचार महिन्यांपासून पगार मिळालेला नसल्यामुळे या कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कामगारांचे घरभाडे थकले असून घरमालकांनी घर खाली करण्यास सांगितल्याने ऐन सणासुदीच्या दिवसांत कर्मचारी संकटात सापडले आहेत. या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांमध्ये १२० चालक आणि २२० कर्मचारी आहेत. तोंडावर आलेला गणेशोत्सव साजरा कसा करायचा असा सवाल ते विचारत आहेत. यामुळेच या कर्मचाऱ्यांनी चार दिवसांची सामूहिक रजा घेतली आहे. हे कामगार सामूहिक सुट्टीवर गेल्याने कल्याण डोंबिवलीत कचऱ्याचा प्रश्न चांगलाच पेटणार आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिला आहे.\n'बहिणाबाई' शब्दात यातना होण्यासारखं काय आहे; पवारांचा पंकजांना टोला\nठाणेः कारागृहाऐवजी रमेश कदम आढळला फ्लॅटमध्ये\n, मुंबईकरांचा सभेतून काढता पाय\nबेपत्ता मुलीचा शोध नाही; चेंबूरमध्ये जमावाची दगडफेक, रास्तारोको\n'मातोश्री'च्या अंगणातच सेनेला आव्हान देणाऱ्या सावंत यांची हकालपट्टी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लाग���े २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकंत्राटी कर्मचाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन...\n'माझा निर्णय मतदारांवर अवलंबून'...\nगतिमंद तरुणीवर सामूहिक बलात्कार...\n'सावरकरांना मानत नाहीत त्यांना फटकावलं पाहिजे'...\nचेंबूरच्या 'त्या' आरक्षित भूखंडावर कब्जा नाहीच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF.-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-10-22T23:18:15Z", "digest": "sha1:JYGVEWAD6TAE3YS4BSVJ3OR3OTMW7YVJ", "length": 30434, "nlines": 301, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "भारत वि. वेस्ट इंडीज: Latest भारत वि. वेस्ट इंडीज News & Updates,भारत वि. वेस्ट इंडीज Photos & Images, भारत वि. वेस्ट इंडीज Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n‘टॅपिंग केवळ सार्वजनिक सुरक्षेसाठीच’\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nकुलाब्यात मतदानात पुन्हा महिलाराज\n'एमएमआरडीए'ने लावली ५१ हजार रोपे\nअंधश्रद्धा निर्मूलनाचे विद्यार्थ्यांना धडे...\nनिर्वाणी आखाड्याला तीन दिवसांची मुदत\n‘पाम तेल विकत घेणे थांबवा’\n'सोशल मीडिया'चे नियम पुढील वर्षी\nपाक सीमेवर युद्धजन्य हालचाली\nहाफीज सईदची तुरुंगातून मध्यस्थी\nहाफीज सईदची तुरुंगातूनपोलिस प्रकरणात मध्यस...\nकर्तारपूर कॉरिडोरचे ९ नोव्हेंबरला उद्घाटन\n‘कॉर्पोरेट कर घटवल्याने भारतात गुंतवणूक वा...\nअफगाणिस्तानात मशिदीत स्फोट; ६२ मृत्युमुखी\nआंतरराष्ट्रीय विमानसेवेत किरकोळ वाढ\nबँक संपाला संमिश्र प्रतिसाद\nटेलिकॉमनी भरले स्पेक्ट्रम शुल्क\nबँकांना पाच दिवसांचा आठवडा\nबँकांना लवकरच पाच दिवसांचा आठवडा\nतीन पराभवामुळे आम्��ी मानसिकदृष्ट्या हतबल: डु प्लेस...\nरवी शास्त्री म्हणतात, 'भाड में जाए पीच, आम...\nगांगुली, धोनीबाबतचे प्रश्न विराटने 'असे' ट...\nशानदार...या संघाचा अभिमान वाटतो: विराट\nतीन महिन्यांनंतर 'कॅप्टन कूल' टीम इंडियाच्...\nभारताची द. आफ्रिकेवर एक डाव, २०२ धावांनी म...\nआता लक्ष्य पाकव्याप्त काश्मीर\nजुना माल नवे शिक्के...\n'दबंग-३'मधील सई मांजरेकरचा लुक व्हायरल\nआलिया-रणबीरची लग्नपत्रिका झाली व्हायरल...\nमला हरवायला ठाकरेंनी पैसा वाटला: बिचुकले\n‘भारत की लक्ष्मी’अभियानात झळकल्या सिंधुताई...\n' बिग बी' ने मागितली चाहत्यांची माफी\nरणवीर घतोय दीपिकाकडून सल्ले...\nSamsung Galaxy M30s मिलेनियल्ससाठी ‘परफेक्ट’ फोन\nSamsung Galaxy M30s निवडण्याची ५ कारणं\n#GoMonster चॅलेंजेसची चॅम्पियन ठरली Samsun...\nSamsung Galaxy M30s बॅटरी चॅलेंज टॉप गेमर्...\nGalaxy M30sच्या सिंगल चार्जवर ३७०० किमी\nSamsung Galaxy M30s मिलेनियल्ससाठी ‘परफेक्ट’ फोन\nSamsung Galaxy M30s निवडण्याची ५ कारणं\n#GoMonster चॅलेंजेसची चॅम्पियन ठरली Samsun...\nSamsung Galaxy M30s बॅटरी चॅलेंज टॉप गेमर्...\nGalaxy M30sच्या सिंगल चार्जवर ३७०० किमी\nSamsung Galaxy M30s मिलेनियल्ससाठी ‘परफेक्ट’ फोन\nSamsung Galaxy M30s निवडण्याची ५ कारणं\n#GoMonster चॅलेंजेसची चॅम्पियन ठरली Samsun...\nSamsung Galaxy M30s बॅटरी चॅलेंज टॉप गेमर्...\nGalaxy M30sच्या सिंगल चार्जवर ३७०० किमी\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी के..\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच..\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रि..\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय ..\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत को..\nआसामः दोन अपत्य असेल तरच सरकारी न..\nमी मोदी विरोधी असल्याचा मीडियाचा ..\nभारत वि. वेस्ट इंडीज\nभारत वि. वेस्ट इंडीज\nविराट कोहलीनं 'यांना' दिलं विजयाचं श्रेय\nभारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडीजला २५७ धावांनी नमवलं. कर्णधार विराट कोहलीनं या विजयाचं श्रेय संघ सहकाऱ्यांना दिलं आहे. काही सत्रांत भारतीय संघ दबावात होता. मात्र, सर्वोत्तम खेळ करून सहज विजय मिळवण्यात संघ यशस्वी झाला, अशी प्रतिक्रिया विराटनं दिली.\nकसोटी: विराट, मयांकनं भारताचा डाव सावरला\nभारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात जमैकामध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघानं पहिल्या दिवसअखेर ५ बाद २६४ धावा केल्या. विराट कोहली आणि मयांक अग्रवालनं अर्धशतकी खेळी केली. हनुमा विहारी ४२ धावा आणि रिषभ पंत २७ धावां��र खेळत आहे.\nभारत-विंडीज दुसरी कसोटी आजपासून\nरिषभ पंत सध्या चांगलाच कामाला लागला आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला परदेशातील कसोटींमध्ये झेल, धावांच्याबाबतीत नवे विक्रम नोंदवल्यानंतर तो काहीसा मागे पडला. तशा सोप्या वेस्ट इंडिज दौऱ्यावरही पंतला यश मिळालेले नाही. शुक्रवारपासून भारत-वेस्ट इंडिज मालिकेतील दुसऱ्या कसोटीला सुरुवात होते आहे.\nकसोटी: भारताचा विंडीजवर ३१८ धावांनी दणदणीत विजय\nअजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीनंतर जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा, शमीनं केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं पहिल्या कसोटीत वेस्ट इंडीजवर ३१८ धावांनी दणदणीत विजय मिळवला.\nInd vs WI: विराट-रहाणेची शतकी भागीदारी; विंडीजवर २६० धावांची आघाडी\nभारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करून यजमान वेस्ट इंडीजला २२२ धावांवर रोखल्यानंतर दुसऱ्या डावात कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर संघाला तिसऱ्या दिवसअखेर २६० धावांची आघाडी मिळाली आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारतानं ३ बाद १८५ धावा केल्या. कोहली ५१ धावांवर, तर रहाणे ५३ धावांवर खेळत आहे.\n...तर विराट कोहली पाँटिंगलाही टाकणार मागे\nवेस्ट इंडीज आणि भारत यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत विराट ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकू शकतो. कर्णधार म्हणून पाँटिंगने १९ शतके झळकावली आहेत. तर विराटच्या नावावर १८ शतके आहेत.\nभारत वि. विंडीज: रोहित की रहाणे\nवेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीला गुरुवारपासून सुरुवात होत असून, अंतिम अकरामध्ये कुणाला खेळवायचं हा प्रश्न टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहलीसमोर आ वासून उभा राहिला आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यापैकी एकाला; अथवा पाचव्या गोलंदाजाला मैदानात उतरावायचं या पेचात टीम इंडियाचं व्यवस्थापन अडकलं आहे.\nमी श्रेयस अय्यरसारखाच खेळायचो: विराट कोहली\nवेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे लढतीत अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या श्रेयस अय्यरचं कर्णधार विराट कोहलीनं भरभरून कौतुक केलं आहे. श्रेयस दबावातही चांगला खेळला. अशा परिस्थितीत केलेल्या चांगल्या खेळीचं महत्व त्याला चांगलंच ठाऊक आहे. मी टीम इंडियात ���लो तेव्हा श्रेयससारखाच खेळायचो, असं कोहली म्हणाला.\nपंतऐवजी श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकासाठी योग्य: गावस्कर\nवेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ६८ चेंडूंत ७१ धावा चोपून युवा फलंदाज श्रेयस अय्यर यानं संघातील चौथ्या क्रमांकावर दावा ठोकला आहे. चौथ्या क्रमांकासाठी रिषभ पंतऐवजी श्रेयसच उत्तम पर्याय असून, त्याला संघात कायमस्वरुपी स्थान देण्यात यावं, असं मत टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे.\nविराट कोहलीनं मोडला जावेद मियाँदादचा विक्रम\nटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराट हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये रविवारी वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या लढतीत शतकी खेळी करून त्यानं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादचा विक्रम मोडीत काढला आहे.\nविराट कोहली मोडणार मियाँदादचा 'हा' विक्रम\nवेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला आणखी एक विक्रम आपल्या नावावर करण्याची नामी संधी आहे. या लढतीत १९ धावा काढल्या तर, तो वेस्ट इंडीजविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरणार आहे. सध्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादच्या नावावर हा विक्रम आहे.\nWI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण\n३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची आज (रविवार) निवड करण्यात येणार आहे. यासाठी एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय वरिष्ठ निवड समितीच्या मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत नव्या संघाची घोषणा होईल. माजी कर्णधार एमएस धोनी विंडीज दौऱ्यात नसेल हे त्याने आधीच स्पष्ट केले आहे. विराट कोहलीने मात्र आपण विश्रांती घेणार नसल्याचे म्हटले आहे.\nवर्ल्डकपनंतर धोनी क्रिकेटमधून होणार निवृत्त\nइंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संथ खेळी करणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याच्यावर चौफेर टीका सुरू असताना, आयसीसी वर्ल्डकप २०१९ नंतर धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये�� धोनी आपला शेवटचा सामना खेळेल, असे वृत्त पीटीआयने एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे.\nटी-२० क्रमवारीत टीम इंडिया दुसऱ्या स्थानी\nआयसीसीनं आज प्रसिद्ध केलेल्या टी-२० जागतिक क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानी विराजमान झालाय. पाकिस्तान पहिल्या स्थानी कायम आहे. याशिवाय वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिका विजयात मोलाचा वाटा असलेला भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यानंही जागतिक क्रमवारीत उत्तुंग झेप घेतली आहे.\n...तर देश सोडून जा, विराट चाहत्यावर भडकला\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तो एका चाहत्याला देश सोडून जाण्याचा सल्ला देत आहे. त्याचं हे बोलणं काही चाहत्यांना खटकलं. त्यांनी विराटला ट्रोल करण्यास सुरुवात केलीय.\nभारताची विंडीजवर मात; मालिकेत विजयी आघाडी\nकर्णधार रोहित शर्माच्या नाबाद १११ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर दुसऱ्या टी-२० लढतीत ७१ धावांनी मात केली असून ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.\nटी-२० : रोहितने विराटला टाकले मागे\nटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीला मागे टाकत रोहित शर्मा भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या लखनऊ टी-२० मध्ये रोहितने ही किमया साधली.\nभारतीय फलंदाजांना गावसकरांचा 'हा' सल्ला\nवेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघातील आघाडीच्या फलदाजांनी निराशा केल्यानंतर माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी त्यांच्या उणिवा दाखवल्या आहेत.\nपृथ्वीच्या 'शॉ'नदार शतकामुळे भारत ४ बाद ३६४\nकसोटी पदार्पणातच सलामीवीर पृथ्वी शॉने केलेली १३४ धावांची खणखणीत शतकी खेळी तसेच चेतेश्वर पुजारा (८४ धावा) व कर्णधार विराट कोहलीच्या (नाबाद ७२ धावा) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पहिल्या दिवशी ४ बाद ३६४ धावांची दमदार मजल मारली आहे.\nभारत-वेस्ट इंडिजदरम्यानच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याला आजपासून (गुरुवार) सुरुवात होत आहे. या कसोटीत भारताच्या सलामीच्या जोडीचा प्रश्न मिटला आहे. १८ वर्षीय पृथ्वी शॉला या कसोटीद्वारे पदार्पण करण्याची संधी मिळणार आहे. यात भारताने प्रथमच अंतिम बारा जणांचा संघ निश्चित केला आहे. त्यात लोकेश राहुलसोबत पृथ्वी शॉ सलामीला येईल, हे निश्चित झाले आहे.\nपुलवामात चार तास चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nतिवारी हत्या: राजस्थान बॉर्डरवरून दोघांना अटक\n'ब्रह्मोस'ने भेदले ३०० किलोमीटरवरील लक्ष्य\nमोदी ब्रिटन, अमेरिकेच्या माजी पंतप्रधानांना भेटले\nBCCIमध्ये 'दादा'गिरी; उद्यापासून गांगुलीकडे सूत्रे\nराज्यात विधानसभेसाठी ६१.१३ टक्के मतदान\nअतिरेक्यांचा गोळीबार; लष्कराचा अधिकारी शहीद\nपीएमसीच्या खातेदारांचा पैसा सुरक्षित: आरबीआय\nसोशल मीडियाचा दुरुपयोग; जानेवारीत नवे नियम\nलागोपाठ तीन पराभवांनी मनोबल खचलं: डुप्लेसी\nभविष्य २२ ऑक्टोबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.khabarbat.com/2019/10/Chandrapur-congress-jorgewar_52.html", "date_download": "2019-10-22T22:15:28Z", "digest": "sha1:L6RLIAVILSSNRRPAXJV3SGBHHEWHUQLI", "length": 10230, "nlines": 114, "source_domain": "www.khabarbat.com", "title": "जोरगेवार यांना उमेदवारी द्या अन्यथा मी आत्मदहन करणार - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर जोरगेवार यांना उमेदवारी द्या अन्यथा मी आत्मदहन करणार\nजोरगेवार यांना उमेदवारी द्या अन्यथा मी आत्मदहन करणार\nअमोल शेंडे यांचा आत्मदहनाचा इशारा\nयंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी परवा काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र आता काँग्रेसकडून त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात येत नसल्याने किशोर जोरगेवार यांचे समर्थक सध्या नाराज झाले आहेत. या कार्यकर्त्यांमधील किशोर जोरगेवार यांचे कट्टर समर्थक अमोल शेंडे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे, जर काँग्रेसने उमेदवारी किशोर जोरगेवार यांना उमेदवारी दिली नाही तर मी आत्मदहन करेल असा इशारा दिला आहे.\nअमोल शेंडे यांनी आज हा निर्णय घेतला असून आम्ही हा निर्णय किशोरभाऊ यांच्या कामाच्या जोरावर घेतला आहे असे अमोल शेंडे यांचे मत आहे. किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शहरात अनेक महत्वाचे जनहितार्थ आंदोलन आणि मोर्चे काढले आता खरी पक्षाची गरज असतांना त्यांना उमेदवारी दिली जात नसल्याने कार्यकर्ते नाराज आहेत.\nत्यामुळे किशोर जोरगेवार यांना उमेदवारी दिली नाही तर आम्ही देखील कठोर निर्णय घेवू असा इशारा समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबा�� वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तास बंद - पुणे (प्रतिनिधी) :- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी (दि. २३) दुपारी १२ ते २ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणा...\nतिवारी हत्या: राजस्थान बॉर्डरवरून दोघांना अटक - हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी आज पाचव्या दिवशी दोन आरोपींना अटक करण्यात एटीएसला यश आले आहे. अशफाक पठाण आणि मोइनुद्दीन पठान ...\nतब्बल २१ वर्षांनी सापडले चंद्रपूरचे बेपत्ता वनरक्षक - ललीत लांजेवार/नागपूर: लाखोंच्या संख्येत आयोजित कार्यक्रमात किव्...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nबाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर ITD विभागाची धाड\nखाली हात परतले अधिकारी ललित लांजेवार: चंद्रपूर-वणी -आर्णी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या चंद्रपूर ...\nहंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात;२ जवान ठार\nललित लांजेवार/नागपूर : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात चंद्...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/real-estate-news/money-is-big/articleshow/70845610.cms", "date_download": "2019-10-22T23:31:14Z", "digest": "sha1:ZGVFYZMAN4R6HUKJYO4DRUBBTOZRIB7W", "length": 14545, "nlines": 174, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "real estate news News: पैसा झाला मोठा - money is big | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nबचत व्याजावर कमाल१० हजारांची वजावटपैसा झाला मोठा सीए प्रफुल्ल छाजेड१मी १७ मे २००२ या दिवशी एका कंपनीचे प्रत्येकी पाच रुपये मूल्य असणारे ४१० ...\nमी १७ मे २००२ या दिवशी एका कंपनीचे प्रत्येकी पाच रुपये मूल्य असणारे ४१० समभाग विकत घेतले होते. हे समभाग १६ ऑगस्ट २०१९ रोजी बायबॅक ऑफर अंतर्गत मी विकले. यातून मला १,९६,८०० रुपये प्राप्त झाले. (एनएससीमधील ही कंपनी जुलै २०१८मध्ये डीलिस्ट झाली आहे.) या व्यवहारात मला चालू आर्थिक वर्षासाठी किती कर देय असेल, याची कृपया माहिती द्यावी.\nया व्यवहारातील नफा व कर मोजणीसाठी दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे या समभागांची आर्थिक वर्ष २०१९-२०साठीची अनुक्रमित खरेदी किंमत मोजावी व ती तुमच्या विक्री किमतीतून वजा करावी. यानंतर उरलेल्या नफ्याच्या रकमेवर सरसकट २० टक्के दराने प्राप्तिकर आणि चार टक्के दराने आरोग्य व शैक्षणिक उपकर लागू होईल. दुसऱ्या पर्यायामध्ये मिळालेल्या विक्री किमतीतून म्हणजेच १,९६,८०० रुपयांमधून २००२ची खरेदी किंमत म्हणजेच २,०५० रुपये वजा करावी. उरलेल्या नफ्याच्या रकमेवर (रु. १,९४,७५०) १० टक्के दराने प्राप्तिकर व कराच्या रकमेवर चार टक्के दराने आरोग्य व शैक्षणिक उपकर लागू होईल.\nप्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत एकाच बँकेच्या विविध शाखांमध्ये मिळून बचत वा अॅक्रूड इंटरेस्टवर जास्तीत जास्त किती वजावट मिळू शकते\nप्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० टीटीए अंतर्गत सर्वसाधारण व्यक्तींसाठी त्यांच्या विविध बँकांमध्ये असलेल्या सर्व बचत खात्यांवर मिळालेले व्याज अथवा १० हजार रुपये यापैकी जे कमी असेल तेवढी वजावट मिळते. प्राप्तिकर खात्याच्या कलम ८० टीटीबी अंतर्गत ज्येष्ठ व अतिज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या विविध बँक मुदत ठेवींवरील एकूण व्याज अथवा ५० हजार रुपये यापैकी जे कमी असेल तेवढी वजावट मिळते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत विविध गुंतवणुकीसाठी जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची वजावट मिळते, बचत खात��यांवरील व्याजापोटी नाही.\nकरबचत करण्यासाठी मी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये गुंतवणूक केली आहे. या बचत प्रमाणपत्राची मुदत पाच वर्षे असून यातील व्याज मुदतीअंती एकरकमी मिळणार आहे. व्याजाचे हे उत्पन्न दरवर्षी विवरणपत्रामध्ये व्याज उत्पन्न म्हणून दाखवणे आवश्यक आहे काय या व्याजाची रक्कम कशी समजू शकेल या व्याजाची रक्कम कशी समजू शकेल तसेच, या उत्पन्नावर दरवर्षी कलम ८०सी अंतर्गत वजावट मिळेल का, याची कृपया माहिती द्यावी.\nराष्ट्रीय बचत योजनेंतील व्याज हे पाच वर्षांनी एकत्र मिळत असले तरी अॅक्रूड पद्धतीने प्रत्येक वर्षाचे व्याज त्या-त्या वर्षी उत्पन्न म्हणून दाखवणे तुमच्या सोयीचे राहील. असे केल्याने त्याची पुनर्गुंतवणूक होऊन कलम ८० सी अंतर्गत या व्याजाची वजावट मिळू शकेल व केवळ शेवटच्या वर्षातील व्याजावर कर लागू होईल. या व्याजाच्या रकमेची माहिती ही टपाल कार्यालयात किंवा प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nबँक संपाला संमिश्र प्रतिसाद\nटेलिकॉमनी भरले स्पेक्ट्रम शुल्क\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअसोसिएशनसाठीचे नियम जाणून घ्या...\nफंड गुंतवणुकीत सीमोल्लंघनाची संधी...\nबँकेच्या व्याजावर दुहेरी कर नाही...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/ratnagiri-news/", "date_download": "2019-10-22T21:40:31Z", "digest": "sha1:SUH23MH3PWGBBHV2NRZ2RWYMINTETW6J", "length": 9422, "nlines": 141, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "रत्नागिरी – Hello Maharashtra", "raw_content": "\nराजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल\nरत्नागिरी जिल्ह्यात सेना-भाजपा युतीतील मतभेद चव्हाट्यावर\nनारायण राणेंच्या भाजप प्रवेशाला दीपक केसरकारांचा अडथळा…\n‘एकच जिद्द रिफायनरी रद्द’- विनायक राऊत\nनाणार रिफायनरी विरोधी ठिणगी, मुख्यमंत्र्यांनं विरोधात निषेध सभा\n नाणार रिफायनरी विरोधातली टप्पा दोनची संघर्षाची ठिणगी आज पुन्हा एकदा पडली. मुख्यमंत्र्यांनी रद्द झालेल्या रिफानरी प्रकल्पाला केलेल्या समर्थनानंतर आता याचे राजकीय पडसाद…\n‘नाणार रिफायनरी’बाबत सरकार करणार फेरविचार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n नाणारला रिफायनरी प्रकल्प आणण्याबाबत सरकार फेरविचार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजापूर येथे म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश कोकणात…\nदापोलीतही राष्ट्रवादीला खिंडार ; तीनशेहून अधिक कार्यकर्ते सेनेत\nरत्नागिरी प्रतिनिधी | दापोली हा रत्नागिरी जिल्ह्याचा उत्तरेकडील मतदारसंघ. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली आणि खेड या तीन तालुक्याचा या मतदारसंघात समावेश होतो. मतदारसंघ फेररचनेत खेड…\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू\nरत्नागिरी प्रतिनिधी | दापोली तालुक्यातील टेटवली येथील पंकज कदम या युवकाचा सर्पदंश झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातिल डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला…\nशासन, प्रशासन आणि संपलेलं माणूसपण\n अमित येवले गेल्या तीन चार दिवसातच मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी व इतर ठिकाणी सलग दुर्घटना घडल्या. त्यात जवळपास शंभरहुन अधिक बळी गेलेत व अजूनही काही लोक हे बेपत्ता आहेत.…\nचिपळूणमधील तिवरे धरण फुटले; 25 जण बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले\nरत्नागिरी प्रतिनिधी | रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नादुरुस्त तिवरे धरण काल रात्री फुटल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री 8 ते 9च्या सुमारास ही घटना घडली असून यात 23 ते 25 जण…\nएमपीएससी चा निकाल जाहिर ; सुमित खोत राज्यात प्रथम\nपुणे प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल काल दुपारी १ च्या दरम्यान लागला. निकाल लागताच पुण्यातील विद्यार्थ्यां��ी एकच जल्लोष केला. २०१७…\nरामदास कदम हे तर ‘दाम’ दास कदम, धनंजय मुंडे यांचा घाणाघात\nरत्नागिरी प्रतिनिधी | आमच्या मराठवाड्यात पैशांना दाम म्हणतात. शिवसेनेच्या मंत्र्यांचे सुपुत्र येत्या निवडणुकांना उभे राहतायत आणि ते कामाच्या जोरावर नाही तर दामाच्या जोरावर असं माझ्या कानावर…\nकोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे\nमुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत काही महत्वाचे बदल करण्यात येत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या कोकण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2019-10-22T21:05:04Z", "digest": "sha1:UBJT23UOJLUTGL7DLTQ7HWNXZAQYKNY7", "length": 11538, "nlines": 287, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आमगाव रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्थानक\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nदक्षिण पूर्व मध्य रेल्वे\nआमगाव हे भारत देशाच्या गोंदिया जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले आमगाव रेल्वे स्थानक ह्या भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.हे नागपूर स्थानकापासून सुमारे १४८ किमी अंतरावर आहे, तर गोंदिया स्थानकापासून हावड्याकडे सुमारे २२ किमी अंतरावर आहे.येथे ३ फलाट आहेत.या स्थानकावर सुमारे २७ गाड्या थांबतात.येथून कोणत्याही रेल्वे गाडीची सुरुवात होत नाही व कोणतीही गाडी येथे टर्मिनेट होत नाही.[१]\nआमगाव रेल्वे स्थानकाहून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या[संपादन]\nगोंदिया-छत्रपती शिवाजी टर्मिनस विदर्भ एक्सप्रेस\nपुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस\nलोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा समरसता एक्सप्रेस\nआमगावहून जाणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस\nगोंदिया जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथ�� काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑगस्ट २०१९ रोजी २३:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=10589", "date_download": "2019-10-22T22:33:17Z", "digest": "sha1:PK5G5UPPW4WFXKL5Y62RF3R3CLFXYBNA", "length": 13343, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nदेसाईगंज येथील तिरुपती राईस इंडस्ट्रीज मधील कुकसाच्या हाॅपरमध्ये मजुराचा मृत्यू\nतालुका प्रतिनिधी / देसाईगंज : तिरुपती राईस मिल लगतच अससलेल्या कविता कैलास अग्रवाल यांच्या नावाने असलेल्या तिरुपती राईस इंडस्ट्रीज मधील कुकसाच्या हाॅपरमध्ये भरडुन मजुराचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.\nविनोद गणपत मेश्राम (३१) रा.हरदोली असे मृतकाचे नाव असुन तो तिरुपती राईस इंडस्ट्रीजमध्ये मजुरीच्या कामावर होता. दरम्यान सदर राईस इंडस्ट्रीजच्या संचालकाने आज दुपारी कुकसाच्या हाॅपरमध्ये उतरुन सफाई करण्यास सांगितले असता हाॅपरच्या उष्णतेने त्याचा भरडुन मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.\nघटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रेत ताब्यात घेतले असुन उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटना ही मालकाच्या दबावतंञामुळे घडली असल्याचे सांगण्यात येत असल्याने संबंधित मालकावर सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतकाच्या कुटुंबियांना नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पुढील तपास देसाईगंज पोलिस करीत आहेत.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nजि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरी उप जिल्हा रुग्णालयाला भेट\n'कृतांत' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकाँग्रेसच्या मुलाखत घेणाऱ्या समितीमध्ये ईच्छुकांचाच अधिक भरणा, निवड समितीवर माजी खासदार पुगलीया गटाचा आक्षेप\nअवैद्य दारू वाहतूक करणाऱ्यावर नेरी पोलिसांची धाडसी कारवाही, १३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त\nतेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलेचा विज पडून मृत्यू\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद\nदीड लाखांच्य�� लाचप्रकरणी खरपुंडी येथील सरपंच, उपसरपंच आणि सचिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nभयमुक्त-भूक मुक्त आणि विषमतामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी मिळून काम करा : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nएटापल्ली येथील जि.प. च्या माध्यमातून विज्ञान महाविद्यालय सुरू करा\nमहाराष्ट्रासह दोन राज्यात येत्या काही दिवसात वादळी वार्यासह पाऊस : हवामान खात्याचा इशारा\nसमस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : मा. ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nरात्री ९ वाजता पर्यंत मतदान पथकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात सरासरी ६९ टक्के मतदान\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सुप्रीम कोर्टात आव्हान, राज्य सरकार, अजित पवार यांना नोटीस\nहोळीपौर्णिमेच्या रात्री होणार सुपरमूनचे दर्शन\nआईच्या चितेजवळच मुलाने चारचाकी वाहनासह स्वत:ला पेटविले\nधोत्रा चौरस्ता येथे बसने वृद्ध महीलेला उडवले, महिला जागीच ठार\nदोन हजारांची लाच स्वीकारल्याने लाईनमॅन एसीबीच्या जाळ्यात\nचामोर्शी उपविभागातील पोलीस पाटील व कोतवाल पद भरती प्रक्रियेला स्थगिती मिळणार\nहनीट्रॅपमध्ये अडकून देशाच्या सुरक्षेबाबतची महत्त्वाची माहिती आयएसआयला दिल्याप्रकरणी बीएसएफच्या जवानाला अटक\nशरीर सुखाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक\nवादळाचा कहर , चिंचेचे झाड चारचाकी वाहनावर कोसळले, जिवितहाणी टळली\nगडचिरोली येथे केंद्रप्रमुखांना तंत्रज्ञानाचे धडे\nआदिवासी विकास सप्ताहानिमित्त जिल्हाभरात नक्षलविरोधी शांतता रॅली\n‘साथ दे तू मला’त लग्न प्रारंभ \nशौचालयाच्या खड्ड्यात पडून साडेचार वर्षाच्या बालकाचा मृत्यू\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघिणीची शिकार : चंद्रपूर जिल्यातील घटना\n२ कोटींची बीएमडब्ल्यू खरेदी केली, पेट्रोल भरण्यासाठी कोंबड्या आणि बदकांची चोरी\nकोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का : परिसरात भीतीचे वातावरण\nतब्बल १४९ वर्षांनी पाहता येणार गुरुपौर्णिमा - चंद्र ग्रहणाचा दुर्मिळ योग\nनागपंचमीच्या दिवशी पळसगाव पहाडीवरील पिंडीवर अवतरला साप, बघ्यांची गर्दी\nमराठा आरक्षणासंदर्भात राजपत्र जारी, राज्यात १६ टक्के आरक्षण लागू\nहोळी पेटवितांना पुरेश��� काळजी घ्या : महावितरण\nबल्लारपूर पेपरमिल मधील मृतक कामगाराचे शव मागण्या पूर्ण झाल्यानंतरच हलविले\nअवैधरित्या शस्त्रक्रिया करुन महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या रुग्णालय व डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाई\nराजुरा तालुक्यातील रामपूर येथे लाईनमनची आत्महत्या\nश्रावण मासानिमित्त राहणार भक्तीमय वातावरण, भजनांची रेलचेल आणि सणांची मेजवानी\nकंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन देण्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ : प्रधान सचिव राजेश कुमार\nजिल्हा प्रशासनाने रोहयोतून पाटदुरुस्तीची कामे करावी : शेतकरी कामगार पक्षाची मागणी\nप्रियकरासोबत पळून जात असलेल्या एका विवाहित तरुणीवर सामूहिक बलात्कार\nनागपूर लोकसभा क्षेत्रातून नितीन गडकरी पिछाडीवर\nमान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अद्याप पोषक वातावरण नाही, १५ ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातून बाहेर पडणार\n२०१९ च्या निवडणुकीआधी विदर्भ द्या अन्यथा जनता तुम्हाला विदर्भाबाहेर पाठवेल : राम नेवले\nपूर ओसरला, अस्ताव्यस्त भामरागड मध्ये आता ग्रामस्थ व प्रशासनाच्या सहकार्याने स्वछता अभियान\nहैद्राबाद - नागपूर महामार्गावर कार-ऑटोची समोरासोमर धडक ; ५ ठार , १२ जखमी\n३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम\nग्रंथालयाचे डिजिटलायझेशन, ई - लायब्ररी सुरु होणे आवश्यक : राज्यपाल सी. विद्यासागर राव\n‘युथट्यूब’ चित्रपटात जमली ‘शीतल’आणि ‘सोनिया’ची गट्टी\nभारताची बॉक्सिंगपटू मेरी कोमची जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक\nपेड न्युज, इलेक्ट्रानिक्स व सोशल मिडियाचे सुक्ष्म सनियंत्रण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%2520%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80&f%5B2%5D=field_site_section_tags%3A36&search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T22:25:35Z", "digest": "sha1:7E74X32QL435UL6O5XQMHQTM2WTA45Q3", "length": 17619, "nlines": 267, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (9) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove नितीन गडकरी filter नितीन गडकरी\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nदिल्ली (4) Apply दिल्ली filter\nनिवडणूक (3) Apply निवडणूक filter\nदेवेंद्र फडणवीस (2) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमहामार्ग (2) Apply महामार्ग filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nलोहमार्ग (2) Apply लोहमार्ग filter\nअमरावती (1) Apply अमरावती filter\nअरुण जेटली (1) Apply अरुण जेटली filter\nअशोक चव्हाण (1) Apply अशोक चव्हाण filter\nआत्महत्या (1) Apply आत्महत्या filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nउच्च न्यायालय (1) Apply उच्च न्यायालय filter\nउत्तर प्रदेश (1) Apply उत्तर प्रदेश filter\nकॉंग्रेस (1) Apply कॉंग्रेस filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगिरीश महाजन (1) Apply गिरीश महाजन filter\nजलवाहतूक (1) Apply जलवाहतूक filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nनाना पटोले (1) Apply नाना पटोले filter\nनिती आयोग (1) Apply निती आयोग filter\nनोटाबंदी (1) Apply नोटाबंदी filter\nelection results : नितीन गडकरींचा दोन लाखांच्या मताधिक्याने विजय\nनागपूर : केंद्रीय मंत्री तसेच भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांनी कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा दणदणित पराभव केला. गडकरी यांनी सुमारे दोन लाखांच्या मताधिक्याने निवडणूक जिंकून आपला गड कायम राखला. गडकरी यांना सहा लाख 37 हजार 605 तर नाना पटोले यांना 4 लाख 32 हजार 171 मते पडली....\nloksabha 2019 : भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार\nनवी दिल्ली : सत्तारूढ भाजपच्या मध्यवर्ती निवडणूक समितीची (सीईसी) महत्त्वाची पहिली बैठक उद्या (ता. 16) दिल्लीत होत आहे. या बैठकीनंतर रात्री उशिरा लोकसभेची किल्ली मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश व बिहारसह महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार जाहीर होतील. याशिवाय वाराणसी, ...\nजो घर सांभाळू शकत नाही; तो देश सांभाळू शकत नाही- गडकरी\nनागपूर- मला खूप लोक भेटतात. मला माझं आयुष्य भारतीय जनता पक्षाला द्यायचं आहे, असे सांगतात. मी त्यांना पहिल्यांदा घर सांभाळण्याचा सल्ला देत असतो, असे स्पष्ट मत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक केले आहे. जो आपलं स्वतःचे घर, मुलं कुटुंब सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही, असे...\nनागपुरातील भेटीची गोव्यात चर्चा\nपणजी : गोव्यापासून १ हजार ११० किलोमीटरवरील नागपूर येथे काल गोव्याच्या राजकारणावरील गरमागरम चर्चा रंगली होती. निमित्त होते रोड काँग्रेसचे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर आणि केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली आणि त्याची खबर पार...\nगडकरींच्या प्रचाराचा शिवसेनेकडून निषेध\nबेळगाव - केंद्रीय मंत्री नितीन गडक���ी यांनी बेळगुंदीत (ता. बेळगाव) महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवाराविरोधात भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचा नागपूर शिवसेना जिल्हाप्रमुखांनी निषेध केला आहे. भाजपला महाराष्ट्रात याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ‘बेळगावात अशोक चव्हाण,...\nशंभरावर प्रकल्पांचा मार्ग केंद्राकडून मोकळा\nनवी दिल्ली : विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसह उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये अपार सिंचन निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या 107 प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी राज्याने सादर केलेल्या प्रस्तावास केंद्र सरकारने आज तत्त्वत: मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र...\nमध्य प्रदेश अडवतोय करारापेक्षा जास्त पाणी: फडणवीस\nचौराई धरणाबाबत देवेंद्र फडणवीस यांची तक्रार नवी दिल्ली: चौराई धरणात मध्य प्रदेश करारापेक्षा जास्त पाणी अडवीत असल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावरून या दोन भाजपशासित राज्यांतच पाणीतंटा होण्याची चिन्हे असून, मध्य प्रदेशाच्या पाणी अडवा-अडवीने नागपूर शहरासह पेंच...\nराष्ट्रीय स्मारकांच्या यादीत नागपूर न्यायालय\nनवी दिल्ली : \"पाषाणातील कविता' असा गौरव होणाऱ्या व तब्बल 80 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या ऐतिहासिक इमारतीचा समावेश राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याबाबत केंद्राने अंतिम अधिसूचना जारी केली आहे. नागपूर ही मध्य प्रांताची राजधानी...\nनागपूर, वाराणसीत सर्वंकष सुविधांची टर्मिनल\nनवी दिल्ली - दळणवळणाच्या पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने पाहिले तर देशाच्या विकासदरात तीन टक्क्यांनी थेट वृद्धी होते, अशी माहिती केंद्रीय रस्ते महागमार्ग वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. बस, रेल्वे, टॅक्सी व विमानतळासह साऱ्या वाहतूक सुविधा एकाच जागी मिळतील, असे टर्मिनल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्र��ईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/joint-commissioner-shashikant-kekare-visit-loksatta-office-1821454/", "date_download": "2019-10-22T21:34:37Z", "digest": "sha1:DINIISECD72Q7AZXWP3KDD6TCZJC7CX4", "length": 15471, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "joint commissioner Shashikant Kekare visit loksatta office | नागपुरातील ‘फूड हब’साठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nनागपुरातील ‘फूड हब’साठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज\nनागपुरातील ‘फूड हब’साठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज\nराज्यात मुंबई, पुणे, नाशिकमध्ये अन्न प्रक्रिया उद्योग मोठय़ा प्रमाणात असून त्याची संख्या वाढतच आहे.\nसहआयुक्त शशिकांत केकरे यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट\nनागपूर : नागपुरातील प्रस्तावित फूड हबसाठी स्थानिक प्रशासन वेगाने काम करीत आहे. रोजगाराभिमुख या प्रकल्पातून दर्जेदार खाद्य निर्मिती शक्य आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला अधिक मनुष्यबळाची गरज आहे, असे अन्न व औषध प्रशासन (अन्न) विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी सांगितले.\nतामिळनाडूची लोकसंख्या साडेसात कोटी आहे. तेथे नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे म्हणून ५५० अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे, तर महाराष्ट्राची लोकसंख्या ११.५० कोटी असताना येथे २३० अधिकारी आहेत. त्यानंतरही राज्यात अन्नाचे नमुने गोळा करणे, त्याची तपासणी करण्यासह कारवाईबाबतचा दर्जा तामिळनाडूच्या तुलनेत चांगला आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिकमध्ये अन्न प्रक्रिया उद्योग मोठय़ा प्रमाणात असून त्याची संख्या वाढतच आहे. त्यामुळे तेथे आता उत्पादित वस्तूंच्या दर्जावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार खाद्य मिळत असून तेथील खाद्यपदार्थाची मागणीही वाढत आहे.\nनागपुरात त्यातुलनेत सध्या तीन ते चारच मोठे उद्योग असून ते मिठाई, आईस्क्रीमसह इतर काही वस्तूंचे उत्पादन येथे होते, परंतु भविष्यात येथे होणाऱ्या फूड हबमुळे विभागाचे काम वाढेल. त्याअंतर्गत संबंधितांना प्रशिक्षण देणे, नियम व कायद्याची माहिती देणे, कार्यशाळा घेणे यासह इतरही जबाबदारी वाढेल. फूड हबमुळे येथे उत्पादित संत्रीसह विविध वस्तूंपासून विविध खाद्यपदार्थाचे उत्पादन वाढेल. त्यामुळे निश्चितच स्थानिकांना रोजगार मिळेल. हे उत्पादन दर्जेदार राहिल्यास त्याची मागणी सर्वत्र वाढेल. त्यामुळे या दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी विभागाला अतिरिक्त अधिकाऱ्यांसह कर्मचारी लागतील. त्यासाठी शासनाला प्रस्ताव दिला आहे. शासनही सकारात्मक असल्याने लवकरच त्याला मंजुरी मिळेल, असे केकरे यांनी सांगितले.\nदरम्यान, शहरातील लहान, मध्यम उद्योगांनाही विस्तारासाठी आर्थिक मदत केली जात आहे. त्यासाठी या विक्रेत्यांना बँकेतून सुलभ कर्ज दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.\nभेसळ करणाऱ्यांना कारावास शक्य\nअन्न व औषध प्रशासन विभागाकडून तेल, मीठ, तिखट, खोवा, मिठाईसह इतरही खाद्यपदार्थाची वेळोवेळी तपासणी केली जाते. जानेवारी २०१८ पासून आजपर्यंत जिल्ह्य़ात २९४ नमुने तपासले गेले. त्यातील ११९ नमुने योग्य तर ४६ नमुने कमी दर्जाचे, १ नमुना बनावटी, ६१ नमुने असुरक्षित आढळले. ६७ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. या प्रकरणात ४,७८,००० रुपयांचा दंड तर ६६,००० रुपयांचे तडजोड शुल्क आकारले गेले. वारंवार भेसळ करणाऱ्यांवर विभागाची नजर आहे. नियमानुसार एकदा कुणी दोषी आढळल्यास त्याला दंड, दुसऱ्यांदा दुप्पट दंड, तिसऱ्यांदा भेसळ करताना आढळल्यास तिप्पट दंड आकारला जातो. सोबत या व्यक्तीला सहा महिन्यापर्यंत कारावासही होऊ शकतो. दरम्यान, या अन्नपदार्थाच्या सेवनाने कुणी दगावल्यास संबंधिताला जन्मठेपही होऊ शकते, असे केकरे यांनी सांगितले.\n१६ कोटींची सडकी सुपारी जप्त\nगेल्या आठ महिन्यात जिल्ह्य़ात १५ लाख ९७ लाख ८६ हजार ९७५ रुपयांची सडकी सुपारी जप्त करण्यात आली आहे. त्यात ग्रामीण भागातील १ कोटी २५ लाख ५५ हजार ३५३ रुपयांच्या तुलनेत शहरात तब्बल १४ कोटी ७२ लाख ३१ हजार ६२२ रुपयांच्या सुपारीचा समावेश आहे, तर या कालावधीत जिल्ह्य़ात १ कोटी ६७ लाख १४ हजार ८२३ रुपयांचे प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूही जप्त करण्यात आले असल्याचे केकरे यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%88&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Adiwali", "date_download": "2019-10-22T21:04:57Z", "digest": "sha1:OXOJTNMSESTICIIW7TJH65OODDSHGX5D", "length": 3296, "nlines": 95, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nचेन्नई (1) Apply चेन्नई filter\nदिवाळी (1) Apply दिवाळी filter\nनागपूर (1) Apply नागपूर filter\nरेल्वे (1) Apply रेल्वे filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nदिवाळीसाठी आतापासूनच गाड्या फुल्ल\nपुणे मार्गावरील काही गाड्यांमध्ये दिवाळीनंतरच्या लगेचच्या तारखांची तिकीट विक्री बंद झाली आहे. दरम्यान, दिवाळीची गर्दी लक्षात घेता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "http://www.misalpav.com/node/41619", "date_download": "2019-10-22T21:48:03Z", "digest": "sha1:DCEEEVKGPU3BOZ7GRDC7ZWS7WOI4OKSW", "length": 9591, "nlines": 152, "source_domain": "www.misalpav.com", "title": "(बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\n��हिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\n(बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….)\nगबाळ्या in जे न देखे रवी...\nअनंत यात्री - प्रथम तुमची क्षमा मागतो. आज विडंबनाचा मूड आहे. या नादान बालकाला क्षमा करून तुमच्या अनंत यात्रेमध्ये सर्वांसोबत मलाही सामावून घ्याल अशी अपेक्षा करतो.\nबघ जरा पोळीत माझ्या काय आहे….\nभू नकाशा लांघणारे चित्र आहे\nटोचण्याला चांगलेची शस्त्र आहे\nतप्तसूर्याने जळाले सर्वत्र आहे\nसक्तीच्या खाण्यात गलीत गात्र आहे\nकवळी शाबीत गळती नेत्र आहे\nशत्रूला कापेल ऐसे अस्त्र आहे\nअंत ना आदि असे अजस्त्र आहे\nप्राण लवकर घोटणारा मंत्र आहे\nबघ जरा पोळीत माझ्या काय आहे….\nघ्या मला टोळीत तुमच्या हे ध्येय आहे ....\nकविता माझीकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलभावकवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितावाङ्मयशेतीभयानकअद्भुतरसकविताविडंबनशब्दक्रीडाविनोदपारंपरिक पाककृतीपौष्टिक पदार्थमराठी पाककृती\nमिपावर विडंबन टाकताना त्याचे शीर्षक कंसात द्यावे असा प्रघात आहे. उदा. [बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….]\nआणि सुचने बद्दल आभारी. पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवीन.\nपोळी जरा आहे कच्ची |\nपोळी जरा आहे कच्ची | परी विडंबनाची उबळ सच्ची |\nम्हणौनी नाही धरित गच्ची | येरू कधीही कुणाची||\nनवकवींचा कळिकाळू | विडम्बकांसी कनवाळू |\nपैजारबुवा निर्मळू | गुरू तयांसी करावे ||\nआओ कभी चव्हाटे पे,\nआओ कभी चव्हाटे पे,\nहमे भी थोडा सुच्या है,\nबघ जरा चोळीत माझ्या,\nईधर टाक्या तो चावेमगे मेरको.\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 2 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर��व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-10-22T21:32:18Z", "digest": "sha1:TMXCLIGKVXZZ6EXLI4WSGQF6FPAYIJB6", "length": 4087, "nlines": 58, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अभियांत्रिकी महाविद्यालय Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nTag - अभियांत्रिकी महाविद्यालय\nपुणे विद्यार्थी गृहास ‘नॅक’ची ‘अ’ श्रेणी\nपुणे : प्रतिष्ठित पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेचा (नॅशनल असेसमेंट अँड ऍक्रिडिएशन...\n56 वर्षांनी मिळालेले अभियांत्रिकी महाविद्यालय राजकारणाने दीड वर्षात घालवले\nसोलापूर- सोलापूरला मंजूर झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होण्यापूर्वीच रद्द झाले. राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाने याबाबतचा निर्णय देऊन...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-22T21:33:17Z", "digest": "sha1:MA3ST3RD2UTQMQ2TNZASU2DLTYWBXLDJ", "length": 4016, "nlines": 58, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अरुण फरेरा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nTag - अरुण फरेरा\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सहा जूनला अटक झालेल्या पाच जणांविरुद्ध आणि...\nनक्षल कनेक्शन; आरोपींच्या नजरकैदेत वाढ\nपुणे : भीमा कोरेगाव दंगलीला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या एल्गार परिषदेतील ‘त्या’ पाच जणांची नरजकैद १७ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2019-10-22T21:29:49Z", "digest": "sha1:ASZ7AAIVT7NBH37U42TPGTKF4OSNGNJI", "length": 3437, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमदार अल्पेश ठाकूर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nTag - आमदार अल्पेश ठाकूर\nआमदार चावडा यांना लॉटरी; काल कॉंग्रेस सोडली,आज भाजपने मंत्री केले\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जवाहर चावडा यांनी कॉंग्रेसला सोडचिठी देत शुक्रवारी भाजप मध्ये प्रवेश केला...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A5%80/", "date_download": "2019-10-22T21:31:57Z", "digest": "sha1:ACYGXNIC4EN5VGKKJPSY7NA6CLIJ24FN", "length": 3310, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ऍलोपॅथी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nमोबाईल ॲप द्वारे मिळणार आता तातडीची वैद्यकीय सेवा\nसांगली : गरजू व अत्यवस्थ रूग्णांना तातडीची मदत मिळावी म्हणून सांगली महापालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर मोबाईल ॲप तयार करत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%A8/", "date_download": "2019-10-22T22:33:03Z", "digest": "sha1:CZKXUGKRGQEW5SLTXFN3JEOPYSLIJSOW", "length": 3363, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बॅटमिंटन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बस���णार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nसानया नेहवाल जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत\nनानजिंग (चीन) : भारताची स्टार महिला बॅटमिंटनपटू सानया नेहवालने आपला विजयी धडाका कायम राखला आहे. थायलंडच्या रॅटचानोक इन्टॅनॉनला पराभूत करत जागतिक अजिंक्यपद...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-season-sugarcane-season-only-three-months-23294?page=1", "date_download": "2019-10-22T22:45:09Z", "digest": "sha1:2VMEMXAOADMJZLMXTV5QME366BRROPO5", "length": 17844, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, This season, the sugarcane season is only three months | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच\nसाताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच\nगुरुवार, 19 सप्टेंबर 2019\nसातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा परिणाम ऊस शेतीवर झाला. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम यंदा दोन ते अडीच महिने उशिरा सुरू होईल. साखर संघ आणि कारखान्यांनी १५ डिसेंबरपर्यंत हंगाम सुरू करण्याचा परवाना साखर आयुक्त कार्यालयाकडे मागितला आहे. ऊस कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे साधारण तीन ते चार महिनेच हंगाम चालणार असल्याचे कारखाना व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात गाळपासाठी उसापैकी महापुरामुळे २० टक्क्यांहून अधिक ऊस खराब झाला. त्याचा गाळपावर परिणाम होणार आहे.\nसातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा परिणाम ऊस शेतीवर झाला. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम यंदा दोन ते अडीच महिने उशिरा सुरू होईल. साखर संघ आणि कारखान्यांनी १५ डिसेंबरपर्यंत हंगाम सुरू करण्या���ा परवाना साखर आयुक्त कार्यालयाकडे मागितला आहे. ऊस कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे साधारण तीन ते चार महिनेच हंगाम चालणार असल्याचे कारखाना व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात गाळपासाठी उसापैकी महापुरामुळे २० टक्क्यांहून अधिक ऊस खराब झाला. त्याचा गाळपावर परिणाम होणार आहे.\nऊस शेतीचे प्रमाण अधिक असलेल्या कऱ्हाड, पाटण आणि सातारा तालुक्यात या वर्षी पुरामुळे मोठे नुकसान झाले. उसाचे पीक पाण्यात राहिल्याने मोठ्या प्रमाणात ऊस वाया गेला. सर्वाधिक कारखाने कऱ्हाड तालुक्यात आहेत. पाटण व सातारा तालुक्यांतही एक साखर कारखाना आहे. वाई व सातारा तालुक्ंयाचा काही भाग वगळता कऱ्हाड, पाटणमधील उसाचे मोठे नुकसान झाले. याचा परिणाम यंदाच्या गाळप हंगामावर होईल.\nअद्यापही शेतामध्ये पाणी असून, तुरळक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. त्यामुळे निसर्गाच्या अवकृपेमुळे या वर्षी कारखान्यांचा हंगाम दोन ते अडीच महिने लांबणार आहे. एरव्ही ऑक्टोबरअखेर किंवा नोव्हेंबरमध्ये कारखान्याची धुराडी पेटत होती. या वर्षी कारखाने डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. उसाच्या शेतात पाणी असल्याने ऑक्टोबरमध्ये कारखाने सुरू करणे परवडणारे नाही. कारण कारखान्यांना अपेक्षित उतारा मिळणार नाही. उसाचे क्षेत्र बघता तीन ते चार महिने हंगाम सुरू राहण्याची शक्यता आहे.\nजिल्ह्यात तीनही हंगामांतील मिळून ८० हजार ३१७ हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध होता. यापैकी २० टक्के म्हणजेच १५ ते १६ हजार हेक्टरवरील ऊस महापुरामुळे खराब झाला. त्यामुळे गाळपाची गणिते चुकणार आहेत. यातच या हंगामात १६ कारखाने गाळप करण्याचा अंदाज आहे. त्या दृष्टीने कारखान्यांनी तयारीही करून ठेवली आहे. गाळपास उपलब्ध उसास आडसाली २० हजार ३५५, पूर्वहंगामी १९ हजार ४४०, सुरूचा १२ हजार ८०२, खोडवा २७ हजार ७१८ ऊस उपलब्ध होता. यातील नदीकाठचा ऊस पुरात बाधित झाला आहे.\nकोल्हापूर आणि सांगली येथे महापुरामुळे उसाचे क्षेत्र बाधित झाले. तेथून उसाची उपलब्धता खूपच कमी आहे. त्यामुळे येथील कारखाने सातारा जिल्ह्यातील ऊस पळविण्याची शक्यता आहे. कारखान्यांची वाढती संख्या लक्षात घेता गाळपास ऊस कमी पडणार आहे. यामुळे उद्दिष्ट गाठण्यासाठी उसाची पळवापळवी होईल. यातून शेतकऱ्यांना ऊसदर जादा मिळण्याची शक्यता आहे.\nअतिवृष्टी floods ऊस शेती farming साखर कऱ्हाड karhad गाळप हंगाम पाऊस निसर्ग कोल्हापूर सांगली sangli\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nसोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...\nकोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...\nजिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nगुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...\nजळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...\nकळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nमराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...\nपुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...\nपावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...\nबुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...\nवाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...\nरत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते प��च दिवस जिल्ह्यात...\nसोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...\nनगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...\nसातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊससातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी...\nपावसाने कऱ्हाड-पाटणच्या शेतकऱ्यांचा...कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/international/nobel-prize-in-chemistry-lithium-ion-battery/", "date_download": "2019-10-22T21:36:37Z", "digest": "sha1:SPLQLNOFHFRLROB4VVCSQKCZRQJOAXF7", "length": 8844, "nlines": 152, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "रसायनशास्त्रातील यंदाचं नोबेल लिथीयम आयन बॅटरीच्या विकासासाठी – Hello Maharashtra", "raw_content": "\nरसायनशास्त्रातील यंदाचं नोबेल लिथीयम आयन बॅटरीच्या विकासासाठी\nरसायनशास्त्रातील यंदाचं नोबेल लिथीयम आयन बॅटरीच्या विकासासाठी\n रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकांची घोषणा बुधवारी करण्यात आली. लिथीयम आयन बॅटरीच्या विकासात्मक कल्पना मांडल्याबद्दल तिघांना हे पारितोषिक देण्यात आलं आहे. जॉन बी गुडेनफ, एम.स्टॅनले व्हीटिंगहम आणि अकिरा योशिनो या तिघांना विभागून हे पारितोषिक देण्यात आलं आहे.\nमोबाईल फोन, लॅपटॉप, विजेवर चालणारी वाहने तसेच इतर विद्युत उपकरणांमध्ये लिथीयम आयन बॅटरीचा होणारा वापर हे विकासाच्या दृष्टीने क्रांतिकारी पाऊल असल्यामुळे यंदाचं नोबेल पारितोषिक हे बिनतारी, जीवष्म इंधनाच्या पाठपुराव्यासाठी देण्यात आल्याचं रॉयल स्वीडिश अकॅडमीतर्फे सांगण्यात आलं.\nतुम्ही रोज काहीतरी विचार करणं खूप गरजेचं असतं असं मत अकिरा योशिनो यांनी व्यक्त केलं. चालू स्थितीमध्ये आपण काय करणं आवश्यक आहे याचा विचार करून पुढे गेलो. संशोधनाचा उत्तम सेन्स मला आहे असं तुम्ही नक्कीच म्हणू शकता असंही योशिनो पुढे म्हणाले.\nहे पण वाचा -\nनोबेल विजेते मुखर्जींनी घेतली मोदींची भेट, विविध मुद्द्यांवर…\nनोबेल विजेत्या अभिजित बॅनर्जींनी केली होती…\nअहो खरंच, प्रेमभंगामुळे मिळत नाही गणिताचं नोबेल..\nसरकारने दिली केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘दिवाळी भेट’; महाग���ई भत्त्यात केली ५ टक्के वाढ\nराजीव सातव यांचे खंदे समर्थक गंगाधर पाटील चाभरेकर शिवबंधनात\nसणासुदीच्या मुहूर्ताला यंदा ‘मंदी’चे विघ्न; वस्तू ,प्रॉपर्टी खरेदीबाबत ग्राहकांचा निरुत्साह\nआघाडीच्या फक्त ४० जागा निवडून येतील; चंद्रकांत पाटील यांचे भाकीत\n‘जिन्हे नाझ है हिंद पर वो कहाँ हैं \n‘कमळ’ वाला निवडून आला तर सांगतोच; ईव्हीएम घोळवरून सातारकर संतप्त\nजम्मू-काश्मीर, लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची अनोखी दिवाळी भेट\nहार्दीक पांड्या ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट\nबुलडाणा जिल्ह्यात मतदान गोपनीयतेचा भंग; मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल\nनोबेल विजेते मुखर्जींनी घेतली मोदींची भेट, विविध मुद्द्यांवर…\nनोबेल विजेत्या अभिजित बॅनर्जींनी केली होती…\nअहो खरंच, प्रेमभंगामुळे मिळत नाही गणिताचं नोबेल..\nनोबेल इसी का नाम हैं..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/program/article-137129.html", "date_download": "2019-10-22T21:10:21Z", "digest": "sha1:RQVA7PAKVGWPRI5CG6XSY7LTR2EBXH2B", "length": 20788, "nlines": 216, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विधानसभेच्या उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळेल का ? | Program - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना प��तप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nविधानसभेच्या उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळेल का \nविधानसभेच्या उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ ���िळेल का \nमोदी हे घरपणाला मुकलेले गृहस्थ, शरद पवारांची UNCUT मुलाखत\nविशेष कार्यक्रम February 4, 2019\n#Youthकोर्ट : मराठवाड्यात कुणाची हवा\n#Youth कोर्ट : कोण होणार देशाचा पंतप्रधान\nVIDEO : धनंजय हे तोडपाणी करणारे विरोधी पक्षनेते -पंकजा मुंडे\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nनितीशकुमार यांची विशेष मुलाखत\nकार्यक्रम June 3, 2013\nIBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष\nराज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप\nआशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव\nयुवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात\nबालहक्क आयोगाला अध्यक्षच नाही \nसभेत गडकरींना आली भोवळ\nमलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे\n'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'\nजनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे\nस्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nमुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल दाहकता दाखवणारे पाहा 10 PHOTOS\n'या' सेलिब्रेटींनी शेअर केले HOT PHOTO, एक तर आहे युवराज सिंहची एक्स गर्लफ्रेंड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/real-estate-news/et-in-the-classroom/articleshow/71426395.cms", "date_download": "2019-10-22T23:01:02Z", "digest": "sha1:MUN63BMDCGB64GM2KVKPATBKWNB76YW2", "length": 13674, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "real estate news News: ईटी इन क्सासरूम - et in the classroom | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nईटी इन क्लासरूमकरभार टाळण्यासाठी आर्बिट्रेज फंडशेअर बाजारात सध्या कमालीचा चढउतार अनुभवण्यास मिळत आहे...\nकरभार टाळण्यासाठी आर्बिट्रेज फंड\nशेअर बाजारात सध्या कमालीचा चढउतार अनुभवण्यास मिळत आहे. या स्थितीत कमी जोखीम व चांगला परतावा देणाऱ्या फंडांना गुंतवणूकदार प्राधान्य देतात. या फंडातील गुंतवणूक ही एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी राखल्यास करभारही पडत नाही. त्यामुळे या श्रेणीत आर्बिट्रेज फंडांचा पर्याय उत्तम असल्याचे अर्थविश्लेषक सांगतात.\nआर्बिट्रेज फंड म्हणजे काय\nआर्बिट्रेज फंड हा इक्विटी म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे. या फंडातील निधी हा कॅश आणि डेरिव्हेटिव्हजमध्ये गुंतवण्यात येतो व त्या माध्यमातून गुंतवणूकदारांना परतावा दिला जातो. अतिशय कमी जोखमीच्या इक्विटीमध्ये हे फंड गुंतवणूक करतात. किंबहुना यासाठी हे फंड क्रिसिलने सुचवलेल्या लिक्विड फंड इण्डेक्सचा आधार घेतात. साहजिकच, ही गुंतवणूक अतिशय सुरक्षित व कमी जोखमीची ठरते.\nआर्बिट्रेज फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमुख कारण काय\nअल्पमुदतीची गुंतवणूक हे या फंडाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. डेट फंडांच्या दीर्घकालीन मुदतीसाठी एक वर्षाऐवजी तीन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आल्यानंतर आर्बिट्रेजचे वैशिष्ट्य अधिक अधोरेखित झाले आहे. शिवाय, या फंडातील ६५ टक्के रक्कम ही इक्विटी फंडात गुंतवली जात असल्याने त्याला इक्विटी फंडाचाच दर्जा मिळतो. यामुळे इक्विटी फंडाला मिळणारे सर्व फायदे या फंडाला लागू होतात. आर्बिट्रेज फंडांवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यासाठी एक वर्षाची मुदत असते. त्यामुळे एक वर्षांच्या आत फंड युनिट्स काढून घेतल्यास गुंतवणूकदाराला कर लागू होत नाही. इक्विटीच्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर सध्या १० टक्के कर लागू होतो.\nयातील गुंतवणूक सुरक्षित आहे का\nआर्थिक सुरक्षिततेचा विचार केल्यास हे फंड सर्वात कमी जोखमीचे आहेत, असे अर्थ सल्लागार ठामपणे सांगतात. या फंडांची गुंतवणूक ही रोख बाजाराद्वारे केली जाते व विक्री फ्युचर मार्केटमध्ये होते. शेअर बाजारात ज्या प्रमाणात चढउतार नोंदवले जातात त्या प्रमाणात गुंतवणुकीच्या संधी असतात. मात्र ज्यांना कमी जोखीम पत्करायची असते त्यांच्यासाठी हे फंड चांगला पर्याय ठरतात.\nया फंडातून आतापर्यंत मिळालेल्या परताव्याचे प्रमाण किती आहे\nस्पॉट व फ्युचर मार्केटमधील संधींवर या फंडाच्या परताव्याचे प्रमाण अवलंबून असते. या फंडांनी गेल्या वर्षभरात सरासरी ६.०७ टक्के परतावा दिला आहे. कोणताही फंड हा जास्तीत जास्त काळ राखल्यास त्यातून अधिक परतावा मिळत असल्याने तीन वर्षांच्या कालावधीत या फंडाने ५.७८ टक्के परतावा दिल्याचे दिसते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nबँक संपाला संमिश्र प्रतिसाद\nटेलिकॉमनी भरले स्पेक्ट्रम शुल्क\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nप्रभु कॉलम ३० सप्टेंबर...\nप्रभु कॉलम ३० सप्टेंबर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://storetest.dadabhagwan.org/%E0%A4%A6%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T21:14:14Z", "digest": "sha1:JZWIPB4RQOD2LSJGZRVGZY55OTTYFJOK", "length": 2443, "nlines": 59, "source_domain": "storetest.dadabhagwan.org", "title": "दान | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nदान म्हणजे स्वत:चे काहीतरी दुसऱ्याला देणे. मग ते पैशाच्या, खाण्याच्या, किंवा कोणाला काही सुख देण्याच्या रुपात पण असू शकते.\nदान म्हणजे स्वत:चे काहीतरी दुसऱ्याला देणे. मग ते पैशाच्या, खाण्याच्या, किंवा कोणाला काही सुख देण्याच्या रुपात पण असू शकते. दान केल्याने आपल्याला आनंद मिळतो. कारण आपल्याला वाटते की आपण आपण काही चांगले काम केले आहे. दान केल्याचे खूप फायदे आहेत. ज्याचे विस्तृत वर्णन दादाश्रींनी त्यांच्य�� ‘दान’ या पुस्तकात केले आहे. या पुस्तकातून दादाजी आपल्याला सांगतात की दान कोणाला द्यावे दानात काय द्यावे दान केल्याचे फायदे काय आहेत इत्यादी सर्व. दान केल्याने आपण फक्त समोरच्याची मदत करत नाही परंतु स्वतःसाठीही खूप सुख मिळवतो. दानाचे महत्त्व आपल्या जीवनात काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/marathwada-news/", "date_download": "2019-10-22T22:09:39Z", "digest": "sha1:QZG3RYLASYUI5476DW4XSIPHYICEYCXF", "length": 17824, "nlines": 186, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "मराठवाडा – Hello Maharashtra", "raw_content": "\n‘पांगरा ढोणे’ गावात मतदारांना मनस्ताप; अपुऱ्या व्हीव्हीपॅटमुळे रात्री उशिरा पर्यंत चालले मतदान\nपरभणी जिल्ह्यात दुपारी ३ पर्यंत ४७.५३ टक्के मतदान, गोदाकाठच्या ७ गावांचा मतदानावर बहिष्कार…\nनांदेडमध्ये मतदानाला पावसाचा फटका, मतदान केंद्रावर…\nवाघाळ्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, आठ जणांना…\nउस्मानाबाद औरंगाबाद नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली\n‘पैसे वाटताना जर कोणी दिसलं तर हातपाय तोडू’- संदीप क्षीरसागर\n'प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करावा. अन्यथा आम्हाला जर कोणी पैसे वाटताना दिसले तर त्याचे सरळ हातपाय तोडू' असा इशारा बीड मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार संदीप क्षीरसागर…\nनिवडणूक निशाणी असलेल्या ‘हेलिकॉप्टर’मधूनच अपक्ष उमेदवाराने केला प्रचाराचा समारोप\nज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता. परभणीत सर्वच उमेदवारांनी मैदानात उतरत रॅली काढत चारही विधानसभा मतदार संघात मोठं शक्तिप्रदर्शन केल. त्यामध्ये जास्तीत जास्त…\nपंकजा मुंडे भोवळ येऊन अचानक स्टेजवरच कोसळल्या\nआपल्या धडाकेबाज प्रचाराने आपल्या प्रशासकीय विभागासह महाराष्ट्रभर झंझावाती प्रचार करणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंना मागील महिनाभरात महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं आहे. प्रचार…\nपरभणी जिल्ह्यात प्रचार तोफा थंडावल्या…\nविधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया २१ ऑक्टोबर रोजी राज्यभरात पार पडणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निकालापर्यंत पारदर्शीपणे पार पाडावी, मतदात्यांना निर्भयपणे मतदान करता यावे आणि कोणत्याही…\nबबनराव लोणीकरांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल\nजालन्यातील परतुरचे भाजपचे उमेदवार बबनर��व लोणीकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यातील सेवली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वायरल विडिओ मधील…\nअसदुद्दीन ओवेसी यांचा अफलातून ‘डान्स’ व्हिडिओ व्हायरल\n'एमआयएम'चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद येथील पैठण गेट या ठिकाणी रॅलीनंतर एक नाच करुन उपस्थितांची मनं जिंकली. ‘मियाँ मियाँ भाई’ या गाण्यावर त्यांनी नाच केला. त्यांची ही…\nगांधींच्या हत्येत सहभागी असणार्या सावरकरांना भारतरत्न कसा दिला जाऊ शकतो – ओवेसी\nऔरंगाबाद प्रतिनिधी | महात्मा गांधींच्या हत्येत सहभागी असणार्या विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न कसा दिला जाऊ शकतो असा सवाल खासदार अस्सउद्दीन ओवेसी यांनी सरकारला केलाय. चीफ जस्टीस कपूर…\nहर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरेंवर केलेली टीका भोवली ’आचारसंहिता भंगा’चा गुन्हा दाखल\nकन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह…\nउजनीचे पाणी सोलापूरला मिळू शकतं तर मग लातूरला का मिळू शकत नाही\n'जर उजनी धरणातील पाणी १२० किमी लांब असलेल्या सोलापूरला मिळू शकतं तर मग लातूरला का मिळू शकत नाही' असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सरकारला…\nकाँग्रेसने केवळ कामाची पाटी लावली तर भाजपने अनेक कंपन्या बंद पाडल्या -प्रकाश आंबेडकर\nज्यावेळी काँग्रेसची सरकार होती त्यावेळी त्या सरकारने प्रत्यक्षात विकास कामे करण्याऐवजी केवळ त्या कामाची पाटी लावण्याचे काम केले आहे. तर आजच्या भाजपच्या राजवटीत या सरकारने अनेक कंपन्या बंद…\nपरभणीत उपमपौरांच्या घरावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची धाड\nसध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून या दरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. परभणीचे उपमहापौर माजू लाला यांच्या…\nकोषागार कार्यालयाच्या ‘या’ धोरणामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा गोडवा संपणार \nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळी सणापुर्वी करणे बाबत १५ ऑक्टोबर रोजी शासनाने निर���णय जारी केल्यानंतर विविध कार्यालयाने कर्मचाऱ्यांच्या वेतनाची ऑनलाईन बिडीएस बिल काढुन १६…\nशेतमजूर, रस्तेकाम करणारे मजूर, घरकाम करणाऱ्यांना ३ हजार रुपये प्रतिमहिना पेन्शन मिळणार असल्याचे मोदींनी जाहीर केले. राज्यातील निवडणुका पाहता मोदींनी केलेली घोषणा राजकीय दृष्टया ऐतिहासिक आहे.…\n‘ओमराजेंनी भाजप संपवली म्हणून हल्ला केला’ हल्लाखोर टेकाळेचा ओमराजेंवर आरोप\nकळंब तालुक्यामध्ये भाजपला कमी समजलं जातं. ओमराजे निंबाळकर हे जिल्ह्यातून भाजपा संपवण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्यावरील या रागामुळंच मी ओमराजेंवर हा हल्ला केला असा आरोप ओमराजेंवर हल्ला…\nआमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी केली दगडफेक\nकन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर काही अज्ञातांनी दगडफेक करत त्यांच्या गाडीचीही तोडफोड केल्याची घटना मध्यरात्री घडली. हा हल्ला शिवसेनेकडून करण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.\nपरळीत घुमला ‘मोदी’ नाद, थकलेल्या नेत्यांना आता घरी बसवा – नरेंद्र मोदी\nभाजपच्या नेत्यांनी केलेल्या प्रत्येक कामाला काँग्रेस राष्ट्रवादीने नावं ठेवलीत. आज त्यांना कुणीच विचारत नाही कारण कृती करण्याचं धाडस ते दाखवू शकत नाहीत असं मोदी पुढे म्हणाले.\nओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला करणार्याचं भाजप कनेक्शन\nशिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर आज कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी गावात जीवघेणा हल्ला झाला. महायुतीचे विधानसभा उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ ओमराजे गावात आले असताना अजिंक्य…\nधनंजय मुंडेंनी ‘हटके ट्वीट’ करत दिल्या मोदींना शुभेच्छा\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या परळीमध्ये जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी मोदींचे हटके स्वरुपात स्वागत करणारे ट्विट केले आहे.…\n ओमराजे निंबाळकरांवर चाकूहल्ल्याचा प्रयत्न\nउस्मानाबादमधील भाजप खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कळंब येथे आयोजित जाहीर प्रचारसभेत एका तरुणाकडून चाकू हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी याठिकाणी ही घटना…\nप्रचाराच्या रणधुमाळीत ‘धीरज देशमुख’ रुग्णालयात\nनिवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपु��्र आणि लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख आजारी पडले आहेत. धीरज देशमुख यांना लातूरमधील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE-gv2byrfdi6us", "date_download": "2019-10-22T22:26:21Z", "digest": "sha1:6K4I46S7LCQREWH6U2WWYBBRUO3THIA5", "length": 3018, "nlines": 53, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "विश्वनाथ शिरढोणकर च्या मराठी कथा पुतळा चा सारांश « प्रतिलिपि मराठी | Vishwanath Shirdhonkar's content putala Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nवाचक संख्या − 4509\n- चौरस्त्यावर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसलेला सुंदर असा काळ्याभोर रंगाचा भला मोठा पुतळा गर्वाने उभा होता . घोडा द्खील दोन पाय वर करून , मान उंच करून जणू ऐटीत उभा होता . डावीकडे सरळ वर ...\nखुपच छान छत्रपति शिवाजी महाराज आपल्याला समजले च नाहीत समर्थ रामदास स्वामींनी म्हणून च लिहिले य त्या (शिवाजी महाराजांच्या पेक्षा) हुनी करावे विषेश तरीच म्हणवावे पुरुष\nजय शिवराय... \"पुतळा \" कथा छान आहे...\nयोग्य ऊपरोधक लिखाण. खरंच आपण विचारी झालोत कि भ्याड\nReality आहे सर.... खरचं 'खरा शिवाजी' कळालाच नाहीये आपल्याला...😢\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-decide-code-conduct-tanker-fodder-camps-ajit-pawar-23165?page=1", "date_download": "2019-10-22T22:48:07Z", "digest": "sha1:WUPO7R5V4Y43F2PLNZ5ACTVE4DUDZGOX", "length": 17814, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Decide before code of conduct for tanker, fodder camps: Ajit Pawar | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nटॅंकर, चारा छावण्यांबाबत आचारसंहितेपूर्वी निर्णय घ्या ः अजित पवार\nटॅंकर, चारा छावण्यांबाबत आचारसंहितेपूर्वी निर्णय घ्या ः अजित पवार\nशनिवार, 14 सप्टेंबर 2019\nपुणे : जिल्ह्याच्या काही तालुक्यांत पाणी आणि चाराटंचाईची स्थिती कायम आहे. ३० सप्टेंबरपर्यंत जनावरांच्या छावण्या सुरू राहणार आहेत. येत्या काही दिवसांतच आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे आताच लक्ष देऊन टँकर व चारा छावण्यांबाबत ठोस निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा आचारसंहितेकडे बोट दाखवू नका, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.\nपुणे : जिल्ह्याच्या काही तालुक्यांत पाणी आणि चाराटंचाईची स्थिती कायम आहे. ३० सप्टेंबरपर्यंत जनावरांच्या छावण्या सुरू राहणार आहेत. येत्या काही दिवसांतच आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे आताच लक्ष देऊन टँकर व चारा छावण्यांबाबत ठोस निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा आचारसंहितेकडे बोट दाखवू नका, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.\nजिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने आदर्श ग्रामसेवक, सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य पुरस्कारांचे वितरण अजित पवार यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, सभापती प्रवीण माने, सुजाता पवार, राणी शेळके, सुरेखा चौरे आदी उपस्थित होते.\nपवार म्हणाले की, ‘‘राज्यातील शिक्षक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका यांच्यासह शासनातील अनेक घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. आचारसंहितेपूर्वी शासनाने ग्रामसेवकांचे सर्व प्रश्न मार्गी लावावेत. ग्रामसेवकांच्या संपामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी सरकार अपयशी ठरत असल्याची टीका पवार यांनी केली. सरपंच, उपसरपंच यांना मिळणारे मानधन त्यांना कमीपणा आणणारे आहे. लोकप्रतिनिधींना अधिक मानधन मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आमचे सरकार आल्यावर त्यामध्ये नक्कीच वाढ करू,’’ असे आश्वासनही पवार यांनी दिले.\nचांगले काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पुरस्कार देऊन गौरविले जाते हीच त्यांच्या कामाची पावती आहे. मात्र, त्यांनी यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. तीन वर्षांचे पुरस्कार एकदाच दिल्याने नाराजी व्यक्त करताना गुणवत्तेचा सत्कार वेळीच होणे गरजेचे आहे. तीन वर्षापूर्वी जे सरपंच होते, त्यांचे सरपंचपदही आता संपले असेल, त्यामुळे ज्या वर्षीचे पुरस्कार त्याच वर्षी द्यावेत, अशा सूचना पवार यांनी केल्या. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी केले. सूत्रसंचालन आशिष जराड यांनी केले, तर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी आभार मानले.\nकाम चांगले असेल तर ते लाट थोपवू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवारसाहेब हेच आहेत. त्यांच्याविषयी लोकांमध्ये विश्वास होता म्हणूनच ते अनेक ��र्षे राजकारण करत आहेत. मात्र, काही जण पक्षनिष्ठा बाजूला ठेवत आहेत. विरोधी पक्ष कमकुवत असणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचेही मत अजित पवार यांनी व्यक्त केले.\nपुणे चारा छावण्या fodder camps अजित पवार ajit pawar जिल्हा परिषद विभाग sections सरपंच पुरस्कार awards आरोग्य health संप सरकार government वर्षा varsha प्रशासन administrations विषय topics राजकारण politics\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nनगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...\nपावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...\nजळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...\nसोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...\nकोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...\nजिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nगुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...\nजळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...\nकळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nमराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत���ल...\nपुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...\nपावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...\nबुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...\nवाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...\nरत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...\nसोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%B0&f%5B0%5D=field_site_section_tags%3A34&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%2520%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA&search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T21:36:26Z", "digest": "sha1:KOR7M6LT2P5GND4F7JYYZFMSZISJX22C", "length": 11730, "nlines": 236, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\n(-) Remove अर्थविश्व filter अर्थविश्व\n(-) Remove डोनाल्ड ट्रम्प filter डोनाल्ड ट्रम्प\nव्याजदर (3) Apply व्याजदर filter\nअर्थसंकल्प (2) Apply अर्थसंकल्प filter\nरिझर्व्ह बॅंक (2) Apply रिझर्व्ह बॅंक filter\nव्यवसाय (2) Apply व्यवसाय filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nगुंतवणूकदार (1) Apply गुंतवणूकदार filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nदिवाळी (1) Apply दिवाळी filter\nनिर्मला सीतारामन (1) Apply निर्मला सीतारामन filter\nनोटाबंदी (1) Apply नोटाबंदी filter\nपायाभूत सुविधा (1) Apply पायाभूत सुविधा filter\nब्रेक्झिट (1) Apply ब्रेक्झिट filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nवित्तीय तूट (1) Apply वित्तीय तूट filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nशेअर बाजार (1) Apply शे���र बाजार filter\n न चुको काळजाचा ठोका\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या शुक्रवारी धडाकेबाज घोषणा केल्या आणि नेहमीच्याच निराश चेहऱ्याने शेअर बाजारात आलेल्या गुंतवणूकदारांना 440 व्होल्टचा झटका बसला. दहा वर्षांतील \"न भूतो न भविष्यती' अशी तेजी एक दिवसात सर्वांना अनुभवता आली. आता मुख्य प्रश्न गुंतवणूकदारांनी नक्की काय करावे...\nव्याजदर कपातीची शक्यता धूसर\nनवी दिल्ली - नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाल्याने आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या भावामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रिझर्व्ह बॅंकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा बुधवारी (ता. 8) होत आहे. जानेवारीमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात...\nनोटाबंदी, ट्रम्प निवड, भीती आणि सोनेखरेदी\nकेंद्र सरकारने पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बाजारात गहजब झाला आणि गेल्या बुधवारी सोन्याचा भाव प्रत्येकजण आपल्या मनानुसार सांगू लागला. काहींनी जुन्या नोटा संपविण्यासाठी, तर काहींनी सोने उपलब्ध होणार नाही, या भीतीने ग्राहकांनीही अवास्तव भावात सोने खरेदी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://viveksindhu.com/home/single/latestnews/1570613860", "date_download": "2019-10-22T22:48:27Z", "digest": "sha1:E2SRRJ746VXMNHUOCPDYZ2QVTN5HECGL", "length": 6747, "nlines": 49, "source_domain": "viveksindhu.com", "title": "Latest Marathi News | Latest top marathi news | Live Beed District News | Daily Vivek Sindhu - विवेक सिंधु", "raw_content": "\nआ. संगीता ठोंबरे आणि विजयप्रकाश ठोंबरेंवर गुन्हा दाखल..\nधनंजय मुंडेंच्या प्रचार फेरीचा गणेशपार भागातून दणक्यात शुभारंभ\nउत्स्फूर्त प्रतिसादामुळे आले लोक चळवळीचे स्वरूप\nपरळी : परळी- परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे व मित्र पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आज शहरातील गणेशपार भागातून झाला. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत पदाधिकार्यांनी धनंजय मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले, त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता धनंजय मुंडे यांना निवडूण आणणे ही आता लोकचळवळच झाल्याचे चित्र पहायला मिळाले.\nगणेशपार, होळकर चौक, देशमुख गल्ली, जगतकर गल्ली, प्रबुध्दनगर, जंगम गल्ली, गोडाळे गल्ली, धोकटे गल्ली, अंबेवेस, कणवगल्ली, गोपाळ टॉकीज आदी भागातील प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत जावून धनंजय मुंडेंसाठी आशीर्वाद मागितले व विजयी करण्याचे आवाहन केले. घोषणांच्या निनादात निघालेल्या या रॅलीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले. झाली लोक चळवळ सत्तेत असलेल्या ज्यांनी विकास करायचा असतो त्यांनी तर कुठलेच काम केले नाही, मात्र आमच्या लहान-मोठ्या अडचणीत धावून येणार्या, दुष्काळात पाण्याची सोय करणार्या धनुभाऊंना यावेळी आम्ही विजयी करणार असा शब्द यावेळी मतदारांनी दिला.\nया रॅलीत ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.सुरेश चौधरी, वसंतराव मुंडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबु नंबरदार, जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी, सुरेश टाक, वैजनाथराव सोळंके, माधव ताटे, प्रा.डॉ.विनोद जगतकर, उपनगराध्यक्ष अय्युबभाई, रिपाई कवाडे गटाचे सोपानराव ताटे, नगरसेवक जाबेरखान पठाण, नरेश हालगे, अजिजभाई कच्छी, सय्यद सिराज, जयप्रकाश लड्डा, राजाखान पठाण, गोविंद कुकर, अनिल अष्टेकर, मानवहित लोकशाही आघाडीचे डॉ.माणिक कांबळे, भागवत वाघमारे, रमेश भोयटे, एतेशाम खतीब, अॅड.जीवनराव देशमुख, माकपाचे कॉ.माणिकराव नागरगोजे, कॉ.किरण सावजी, दत्ता सावंत, शंकर आडेपवार, के.डी.उपाडे, अनंत इंगळे, जमील अध्यक्ष, वैजनाथ बागवाले, प्रताप देशमुख, डॉ.आनंद टिंबे, फरकुंद अली बेग, श्रीहरी कवडेकर, प्रताप देशमुख, लालाखान पठाण, अल्ताफ पठाण, सुरेंद्र कावरे, रवि मुळे, धम्मा अवचारे, अमर रोडे, फेरोज खान, तक्की खान, अजमत खान, महादेव तांदळे, अर्चनाताई रोडे, लहुदास तांदळे, सुलभाताई साळवे, अन्नपुर्णाताई जाधव, अल्ताफ शेख, रमेश मस्के, भागवत कसबे, सुनंदाताई साळवे, वैशालीताई तिडके आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayakhingane.com/2015/03/", "date_download": "2019-10-22T22:33:01Z", "digest": "sha1:7UJYSZGOS52M3YLYNSXH5OS72IUHKO3N", "length": 39843, "nlines": 166, "source_domain": "vinayakhingane.com", "title": "March 2015 – VinayakHingane", "raw_content": "\nआरोग्य सोप्या भाषेत. Let's simplify health\nडायबेटीस व स्त्री आरोग्य .\nमधुमेह हा म्हणावं तर आपल्यासाठी परिचित अन म्हणावं तर अगदी अपरिचित असा आजार आहे . काही वर्षांपूर्वी सधन समाजात किंवा विकसित देशांचा समजला जाणारा हा आजार आज भारतात अगदी सर्रास आढळतो. आज प्रत्येक घरात किंवा निदान शेजारी तरी मधुमेहाचा रुग्ण असतोच. फक्त माधुमेह्च नाही तर त्याच्याशी संबंधित असे बरेचशे प्रश्न आज आपल्याला भेडसावत असतात . मधुमेहामुळे होणारी शारीरिक व आर्थिक हानी वैयक्तिक पातळीवर न बघता राष्ट्रीय किंवा सामाजिक पातळीवर बघायला गेलो तर मधुमेह हा एक सामाजिक प्रश्न होऊन आपल्या समोर उभा ठाकलाय हे जाणवते. आपल्या ह्या समाजाचा एक मोठा व महत्वाचा भाग म्हणून या संदर्भात स्त्रियांची एक महत्वाची भूमिका आहे . मधुमेहाने ग्रस्त रुग्णांमध्ये स्त्रियांची संख्या ही जवळपास निम्मी आहे . त्यातही मधुमेहग्रस्त स्त्रीवर्गाचे काही स्वतंत्र असे प्रश्न आहेत व त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरवण्याची गरज आहे. गरोदरपणातील मधुमेह हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पण केवळ मधुमेहाचे बळी म्हणूनच स्त्रियांचा ह्या बाबतीत उल्लेख होऊ शकत नाही. प्रत्येक घरात अन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैलीवर स्त्रीचा एक महत्वाचा प्रभाव असतो . मधुमेह हा बहुतांशी जीवनशैलीशी निगडीत आजार आहे . तेव्हा मधुमेहाच्या प्रतिबंधासाठी स्त्रियांचा सहभाग हा अनिवार्य आहे .\nमधुमेहाच्या स्त्री आरोग्यातील प्रश्नाकडे बघताना काही पैलू प्रकर्षाने जाणवतात . गरोदरपणातील मधुमेह हा एक तसाच पैलू आहे . हा मधुमेह आपल्या ओळखीच्या माधुमेहापेक्षा जरा वेगळा असून ह्याचे प्रमाण बरेच आहे . पण काही वेळा गरोदरपणातील ह्या महत्वाच्या समस्येकडे खूप दुर्लक्ष् झाल्याचे दिसते . गरोदारावास्थेतील मधुमेह( Gestational Diabetes) ही संकल्पना नेहमीच्या माधुमेहापेक्षा थोडी वेगळी आहे . नेहमीचा मधुमेह (type 2 Diabetes Mellitus) हा एक जुनाट आजार आहे . एखाद्या व्यक्तीला मधुमेह झाला की तो पूर्ण बरा होत नाही . जीवनशैलीतील बदल व औषधांनी त्याला नियंत्रणात ठेवावे लागते . पण गरोदरपणातील मधुमेह हा फक्त गरोदरपणात दिसतो व बाळंतपनानंतर ठीक होतो व औषधांशिवाय साखरेचे रक्तातील प्रम���ण नियंत्रणात राहते . हा या दोन माधुमेहांमधील महत्वाचा फरक आहे . असे असले तरीही गरोदर अवस्थेतील मधुमेहामध्ये साखरेच्या प्रमाणाचे नियंत्रण जास्त काटेकोर ठेवणे हे अत्यंत गरजेचे असते .(कारण बाळाच्या योग्य विकासाचा प्रश्न असतो).गरोदरपणातील मधुमेहाच्या काही रुग्णांना पुढील आयुष्यात नेहमीचा मधुमेह होण्याची शक्यता असते . म्हणून अशा रुग्णांनी जास्त सतर्क राहण्याची गरज असते . गरोदर अवस्थेतील ह्या मधुमेहाविषयी आपण अधिक जाणून घेऊया .\nगरोदरपणात स्त्रियांच्या शरीरात बरेच बदल घडतात . ह्यातील काही रासायनिक बदल व संप्रेरका मधील बदल हे गरोदरपणातील इन्सुलिन व साखर ह्यांच्यावर परिणाम करतात . अशा वेळी शरीरातील साखर व इन्सुलिन ह्यांचे संतुलन अगदी नाजूक होऊन जाते . काही वेळा हे संतुलन ढळते आणि इन्सुलिनचा प्रभाव कमी पडू लागतो . अशा वेळी रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यपातळी पेक्षा जास्त वाढते व आपण त्याला मधुमेह म्हणतो . आईच्या रक्तातील साखरेचे अशा प्रकारे वाढलेले प्रमाण हे बाळाच्या आरोग्यासाठी घातक असते . ह्यामुळे बाळाच्या शरीरात व्यंग निर्माण होऊ शकते. बाळाचा आकार व वजन जास्त वाढून त्यामुळेही त्रास होण्याची शक्यता असते. असे बाळ जरी गुटगुटीत दिसत असले तरी ते निरोगी नसून अशक्त असते . कधी कधी तर आईच्या पोटातच बाळाचा मृत्यू होण्याचा धोका अशा स्थितीत असतो. आईच्या रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण हे आईच्या आरोग्यासाठी सुद्धा त्रासदायकच असते. म्हणून आईच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहणे हे आवश्यक असते . ह्या साठी गरोदर स्त्रियांची नियमित तपासणी होणे आवश्यक असते . डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे रक्ताची तपासणी करून आजारांचे निदान करून घेणे कधीही उत्तम . गरोदरपणातील मधुमेहाचे निदान करण्यासाठी ग्लुकोज टोलरंस टेस्ट नावाची तपासणी केली जाते . ज्या गरोदर स्त्रियाचे वय हे पंचवीस वर्षांपेक्षा जास्त आहे, ज्या लठ्ठ आहेत किंवा ज्यांच्या जवळच्या नातेवाईकांना मधुमेह आहे त्यांनी अशी तपासणी आवर्जून करावी .(कारण अशा स्त्रियांमध्ये गरोदरपणातील मधुमेहाचे प्रमाण जास्त आढळते)\nगरोदरपणातील मधुमेह हा जरी त्रासदायक असला तरी त्याला फार घाबरून जाण्याचे कारण नाही. जर ह्या मधुमेहाचे योग्य वेळी निदान झाले तर वेळीच साखरेचे नियंत्रण करून धोका पूर्��पणे टाळता येतो . बरेचदा तर आहारातील पथ्य व व्यायाम अशा जीवनशैलीतील बदलही साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसे ठरतात . जर ह्या बदलानंतरही साखर नियंत्रणात आली नाहीतर औषधींचा वापर करता येतो .बाळाची वाढ बघण्यासाठी आजकाल अद्ययावत अशा सुविधा उपलब्ध झाल्या असून त्याची आपल्याला अशा वेळी फार मदत होते. वेळीच निदान झाल्यास अशा रुग्णांची बाळंतपणे अगदी सामान्य स्त्रियांप्रमाणे होतात . आपल्याकडे गरोदरस्त्रीला सल्ला देणारी बरीच मंडळी असते . ह्यातील बर्याच लोकांना गरोदरपणातील मधुमेहाविषयी काहीच कल्पना नसते . त्यामुळे निदान होऊनही त्याकडे दुर्लक्ष होते किंवा उपचारात दिरंगाई होते . अशा वेळी मात्र बरेचशे दुष्परिणाम रुग्णाला व बाळाला भोगावे लागू शकतात . म्हणूनच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आहाराची पथ्ये काटेकोर पाळणे , नियमित व्यायाम व औषधे ह्यांना पर्याय नाही हे लक्षात ठेवावे .\nगरोदर अवस्थेतील माधुमेहानंतर आपण वळूया नेहमीचा मधुमेह किंवा कमी वयात येणाऱ्या मधुमेह असणाऱ्या स्त्रियांकडे . आजकालच्या काळात मधुमेहाचे प्रमाण बरेच वाढले असून कमी वयातही स्त्रिया मधुमेहाने ग्रस्त असतात . त्याचप्रमाणे काही महिलांमध्ये थोडी उशिरा गर्भधारणा होते . अशा वेळी स्त्रीला मधुमेह आहे व तिला गर्भधारणा होण्याची शक्यता किंवा इच्छा आहे अशी परिस्थिती निर्माण होते . ह्या परिस्थितीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे . रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात नसेल तर गर्भाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात अडथाडे येतात . गर्भाच्या वाढीचा सुरुवातीचा काळ हा अतिशय संवेदनशील असतो . साखरेचे अनियंत्रित वाढलेले प्रमाण हे बाळामध्ये व्यंग निर्माण होण्यास कारणीभूत होऊ शकते . म्हणून गर्भधारणे पूर्वी आईच्या शरीरातील साखरेचे प्रमाण काटेकोर नियंत्रित असावे . इच्छुक जोडप्याने डॉक्टरांचा सल्ला घेऊन साखर नियंत्रित असताना बाळाचे प्लानिंग करावे . गर्भ राहिल्यानंतर पहिल्या दिवसांमध्ये नियमित तपासणी करून साखर नियंत्रणात राहते आहे ना याची खात्री करून घ्यावी . सगळ्या माधुमेहाप्रमाणे इथेही आहार , नियमित व्यायाम व औषधे ही त्रिसूत्री महत्वाची ठरते . आईची नियमित तपासणी जशी आवश्यक आहे तसेच पोटातील बाळाची सोनोग्राफी द्वारे तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्यावी . बाळाला काही गंभीर व्यंग असल्यास त्याची माहिती अशा वेळी कळते .\nगर्भावास्थेमध्ये वरील दोन्ही प्रकारच्या मधुमेहात दिली जाणारी औषधे ही तज्ञ डॉक्टरांनी दिलेली असावी . अशी औषधे बाळावर कुठलाही वाईट परिणाम करत नाहीत . बरेचदा गरोदार्पनामध्ये कुठलीही औषधे घेऊ नये अशी समजूत असते व त्यामुळे अत्यावश्यक औषधे घ्यायला रुग्ण नकार देतात . या औषधांप्रमाणेच फोलिक असिड सारखी काही औषधे बाळामध्ये वाढीसाठी आवश्यक असतात . त्याचप्रमाणे इतर काही आजार किंवा आहार सत्वांची कमतरता आढळल्यास डॉक्टर त्याचाही उपचार करतात . अशी औषधे घेताना कुरकुर करू नये . मधुमेह ग्रस्त आईच्या बाळाला काही काळ जास्त देखरेखीची गरज असते . अशा बाळांमध्ये साखरेचे प्रमाण अचानक कमी होण्याची शक्यता असते . डॉक्टर अशा बालांवर लक्ष ठेऊन असतात व वेळीच उपचार करतात .\nगर्भावास्थेशिवाय महत्वाचा दुसरा एक पैलू म्हणजे स्त्रियांमध्ये दिसून येणारे मधुमेहाचे दुष्परिणाम . भारतामध्ये स्त्रियांचे आरोग्य म्हटले की स्त्री रोग हाच एक विषय प्रामुख्याने पुढे येतो . मधुमेहासारखा आजार हा स्त्रि आरोग्यावर एक गंभीर संकट म्हणून उभा आहे ह्याचा आपल्याला विसर पडतो. आज मधुमेहाच्या रुग्णांपैकी पन्नास टक्के महिला असतात . पण तरीही हा काही बायकांचा आजार नाही असा समज महिलावर्गात काहीसा दिसतो . साधारण वयाच्या चाळीशी नंतर काही तपासण्या नियमित करून घेणे उत्तम .(जसे की साखरेची तपासणी,बी पी , ई सी जी , कोलेस्तेरोल इत्यादी ). ह्या तपासण्याही करून घेण्यास स्त्रियांचा सहभाग कमी असल्याचे बरेच ठिकाणी दिसून येते.\nमधुमेह हा कुठल्याही एका कारणामुळे होणारा आजार नाही. बरीचशी गुंतागुंतीची कारणे एकत्र येऊन मधुमेह होतो . आपल्याला कळलेल्या कारणांपैकी काही महत्वाची कारणे किंवा धोक्याची लक्षणे म्हणजे चुकीची जीवनशैली, स्थूलता, शारीरिक व्यायामाचा अभाव, उच्च रक्तदाब व काही प्रमाणात अनुवांशिक दोष . यातील बरेचशी धोक्याची लक्षणे आज महिला वर्गात दिसून येतात. स्त्रियांचे काम हे कष्टाचे नसून घरकाम आहे असा एक अतिशय चुकीचा समज काही ठिकाणी प्रचलित असल्यामुळे स्त्रियांना शारीरिक व्यायामाची गरज असते ह्याकडे दुर्लक्ष होते. आज पुरुषांच्या व्यायामाच्या अभावाकडे जेवढे लक्ष वेधले गेले तेवढे कदाचित स्त्रीयाच्या व्यायामाच्या अभावाकडे गेले नाही. व्यायामा व्यतिरिक्त स्त्रियांच्या आहार आणि ताणतणाव ह्या बाबतीत घरातील सगळ्यांचेच दुर्लक्ष होते .कधी कधी स्त्रियांची जीवनशैली ही त्यांच्या स्वतःसाठी दुय्यम असते व त्यांची प्राथमिकता घरातील इतरांची जीवनशैली सुधारण्यासाठी असते की काय असे वाटते. आपल्या जीवन शैलीतील हे दोष मधुमेहाला आमंत्रण ठरू शकतात. स्त्रियांच्या बाबतीत पी सी ओ डी हा आजार किंवा गरोदरपणातील मधुमेह ही सुद्धा धोक्याची लक्षणे असतात . आपण भारतीय एक सकट बाकी (युरोपिअन किंवा अमेरिकन ) लोकांपेक्षा जास्त मधुमेहाला बळी पडतो . ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्या आजूबाजूच्या कितीतरी स्त्रियांना मधुमेह होण्याचा धोका आहे हे आपल्या लक्षात येईल पण असा विचार करून काळजी घेणाऱ्या महिला आणि पुरुष अगदी विरळ .\nमधुमेहामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर बरेच दुष्परिणाम होतात . त्यातील सगळ्यात काळजीचा म्हणजे हृदयरोग . मधुमेही रुग्णांपैकी स्त्रियांना पुरुषांपेक्षा हृदयरोगाचा धोका जास्त असतो . कधी कधी अशा महिला रुग्णांमध्ये हृदयविकाराची लक्षणे सौम्य प्रकारची दिसतात व त्याकडे दुर्लक्ष होते . लक्षणे सौम्य असली तरीही आजार गंभीरच असतो व उपचार उशिरा झाल्यामुळे किंवा न झाल्यामुळे गंभीर परिस्थिती ओढवते . मधुमेही महिला रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित इतर आजारही बर्याच प्रमाणात आढळतात . बैठेकाम किंवा घरकाम करताना बरेचदा शारीरिक मेहनत होत नाही . अशा वेळी हृदयविकाराची लक्षणे दिसत नाहीत . मला फक्त मधुमेह आहे आणि साखर नियंत्रित राहते म्हणून मी डॉक्टरांकडे जात नाही अशी वृत्ती घातक ठरू शकते . मधुमेहामध्ये फक्त साखरेची तपासणी न करता डॉक्टरांच्या सल्याने बाकी तपासण्याही नियमित करून घेणे जरुरीचे असते .\nमधुमेहाच्या स्त्री रुग्णांना होणारा आणखी एक महत्वाचा त्रास म्हणजे वारंवार होणारा जंतुसंसर्ग . योनीमार्गात किंवा लघवीच्या मार्गात वारंवार जळजळ किंवा सूज येणे व ती लवकर बरी न होणे, ताप येणे अशी लक्षणे काही महिलांमध्ये दिसतात . ह्या लक्षणांची लगेच काळजी घेतल्यास निदान होऊन उपचार होण्यास मदत होते . फंगल किंवा बुरशीजन्य संसर्ग होण्याचे प्रमाणही मधुमेहाच्या रुग्णांमध्ये खूप असते . त्वचेचा जंतुसंसर्ग किंवा जखमेत होणारा जंतुसंसर्ग हे सुद्धा बरेचदा दिसून येतात .ह्या सगळ्या जन्तुसंसार्गावरचा उपचार प्रारंभिक अवस्थेत सहज शक्य असतो . पण जंतुसंसर्ग पसरल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते . म्हणून त्रास अंगावर काढणे टाळावे . मधुमेही गरोदर स्त्रियांच्या बाबतीत तर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते . कारण योनीमार्गात किंवा लघवीच्या मार्गातील जंतुसंसर्ग उपचार न केल्यास गर्भाशयापर्यंत जावू शकतो व आई आणि बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो.\nमधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित आजार आजार आहे तसेच तो पूर्णपणे बरा होणारा आजार नसून त्याला नियंत्रणात ठेवावे लागते .हे करताना जीवनशैलीतील बदल खूपच महत्वाचे असतात . स्त्रियांचा ह्या संदर्भातील दृष्टीकोन हा आपया चर्चेचा शेवटचा पण कदाचित सगळ्यात महत्वाचा पैलू आहे . स्त्री चा परिवारातील इतर व्यक्तींच्या जीवनशैलीवर बराच प्रभाव असतो . आहार हा मधुमेहाच्या उपचारातील तसेच प्रतिबंधातील महत्वाचा दुवा आहे . आणि म्हणूनच स्वयंपाकघर हे मधुमेहाच्या उपचाराचे खूप महत्वाचे साधन आहे . इथेही स्त्री ची भूमिका फार महत्वाची आहे . एक जागरूक स्त्री केवळ स्वतःचा नाही तर संपूर्ण परिवाराचा मधुमेहापासून बचाव करू शकते . घरातील जेवण समतोल असल्यास मधुमेहींना पथ्य पाळणे सोपे जाते तसेच परिवारातील इतरांच्या आरोग्यासाठी ते उत्तम असते . आहाराप्रमाणे औषधांबाबत उदासीनता ही एक मोठी गोष्ट आहे . ही उदासीनता कधी आर्थिक कारणांमुळे येऊ शकते . काही घरांमध्ये स्त्रियांना आजही आर्थिक स्वातंत्र्य नाही हि आपल्यासाठी खेदाची गोष्ट आहे . कधी कधी समाजातील मधुमेहाच्या पगड्यामुळे स्त्रिया उपचार घ्यायला कचरतात . शहरात ही परिस्थिती कमी असली तरी ग्रामीण अशा गोष्टी सरार्स घडताना दिसतात . औषधांची भीती , त्यातल्या त्यात इन्सुलिन विषयीची भीती व गैरसमज हा एक फार मोठा घटक असतो .मधुमेहातील आहार व औषधांविषयी अधिक माहिती ह्या लेखात देणे शक्य नाही ह्या बाबतीत दिलगीर आहे. पुढील काही लेखांमध्ये त्या विषयावर चर्चा करूया .\nमधुमेहाविषयी व त्याच्या उपचाराविषयी समाज म्हणून आपण अंधारातच आहोत . आणि अंधाराची जशी भीती वाटते तशी तसेच आपण मधुमेहाला घाबरून आहोत . मधुमेहाविषयी थोडी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे . कदाचित मधुमेहाचा रुग्ण म्हणून किंवा रुग्णाचे नातेवाईक म्हणून सामना करताना जरा धीर येईल अशी आशा क��तो . तुमच्या प्रतिक्रिया किंवा शंका असल्यास आवर्जून पाठवा .\nI am a physician by profession . I love to paint , read and write. Marathi is my mother tongue. I intend to write about health, health related issues and share my experiences through this blog. मराठी मातृभाषा असल्याने जास्त जवळची वाटते. आपल्या भाषेत माहिती लवकर कळते आणि जास्त प्रभावी असते असा अनुभव आहे. मराठी लोकांना आरोग्याविषयी मराठीत बोललेलं उपयोगी पडेल ह्या भावनेने हा ब्लॉग सुरु केलाय. मी एक डॉक्टर आहे आणि मला कलेची आवड आहे. आरोग्य लिखाणातून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे .\nआरोग्याची रोजनिशी / Health Diary\nस्मॉलपॉक्सची गोष्ट : लसीकरणाचा लढा\nगोवर आणि रुबेला लसीकरणाबद्दल चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/priyanka-chopra-becomes-first-indian-star-to-feature-on-behind-the-tweets/articleshow/71502916.cms", "date_download": "2019-10-22T23:26:52Z", "digest": "sha1:5GCBQVAFVW55TNCMWMRYRF37UJLOCPFO", "length": 14821, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Priyanka Chopra: #BehindTheTweets मध्ये झळकणार प्रियांका चोप्रा - Priyanka Chopra Becomes First Indian Star To Feature On Behind The Tweets | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\n#BehindTheTweets मध्ये झळकणार प्रियांका चोप्रा\nकुणीही गॉडफादर नसताना बॉलिवूडमध्ये जम बसवणारी, दर्जेदार अभिनयामुळे थेट हॉलिवूडमध्येही आपला चाहतावर्ग निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. बॉलिवूडची ही देसी गर्ल आता #BehindTheTweets या लोकप्रिय व्हिडिओ सिरीजमध्ये दिसणार आहे. या व्हिडिओ सिरीजमध्ये दिसणारी प्रियांका ही पहिली भारतीय कलाकार आहे.\nबंगळुरू: सात डोकं असलेल्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित ...\nमुंबई: कुणीही गॉडफादर नसताना बॉलिवूडमध्ये जम बसवणारी, दर्जेदार अभिनयामुळे थेट हॉलिवूडमध्येही आपला चाहतावर्ग निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. बॉलिवूडची ही देसी गर्ल आता #BehindTheTweets या लोकप्रिय व्हिडिओ सिरीजमध्ये दिसणार आहे. या व्हिडिओ सिरीजमध्ये दिसणारी प्रियांका ही पहिली भारतीय कलाकार आहे.\n#BehindTheTweets या व्हिडिओ सिरीजमध्ये जगभरातील प्रसिद्ध सेलिब्रिटींना निमंत्रण दिले जाते. हे सगळे सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. ट्विटरवर तर त्यांनी केलेल्या पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. सेलिब्रिटींनी ट्विट केलेले आणि ज्या ट्विटविषयी सर्वाधिक चर्चा रंगलेली असे ट्विट त्यांना #BehindTheTweets या शोमध्ये दाखवले ज��तात. हे ट्विट करताना त्यांच्या मनात नेमकं काय सुरू होतं, एखादा फोटो किंवा पोस्ट शेअर करताना त्यांनी काय विचार केला होता, ते कुणाबद्दल बोलत होते अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावी लागतात. प्रियांका या व्हिडिओमध्ये सहभागी होऊन तिच्या बऱ्याच जुन्या ट्विट्सविषयी बोलणार आहे. प्रियांकाने अपलोड केलेला फोटो आणि रंगलेला 'आर्मपिट' वाद असो किंवा तिचा आणि पती निक जोनसचा फोटो असो...अशा वेगवेगळ्या ट्विटविषयी बोलताना प्रियांका दिसणार आहे.\nवाचा: प्रियांका आणि फरहान पोलिसांच्या रडारवर\nप्रियांका सध्या तिच्या ' द स्काय इज पिंक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रियांका चोप्राचा कमबॅक चित्रपट म्हणून याची चर्चा आहे. मोटिव्हेशनल स्पीकर आयशा चौधरी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. आयशा चौधरी पल्मनरी फायबरोसिस या आजारानं त्रस्त होत्या. प्रियांका चोप्रा आणि झायरा वसीम बरोबरच फरहान आख्तर आणि रोहित शरफ मुख्य भूमिकेत आहे. तर, शोनाली बोस यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ११ ऑक्टोबरला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला ऑगस्ट २०१८मध्ये सुरुवात झाली होती. या चित्रपटाकडं जसं प्रियांकाचा कमबॅक म्हणून पाहिलं जातं. तसंच, झायरा वसीमचा शेवटचा चित्रपट म्हणूनही या चित्रपटाची चर्चा आहे. झायरा वसीमने बॉलिवूडला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.\nवाचा: प्रियांका चोप्रा लवकरच ‘गुड न्यूज’ देणार\nNRI पतीसाठी राखी सावंतचा करवा चौथ...म्हणते माझे पती नंबर वन\nगोविंदा आणि भाच्यातील वादाचे 'हे' आहे कारण\nमला हरवायला ठाकरे कुटुंबीयांना पैसा वाटावा लागला: अभिजीत बिचुकले\nअनुष्काचे शस्त्रक्रियेमुळे असे पालटले रूप\nअमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:प्रियांको चोप्रा चित्रपट|प्रियांका चोप्रा|द स्काय इज पिंक|Priyanka Chopra|behind the tweets\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींन��� साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\n...म्हणून ' बिग बी' ने मागितली चाहत्यांची माफी\nमला हरवायला ठाकरे कुटुंबीयांना पैसा वाटावा लागला: अभिजीत बिचुकले\nरणवीर घेतोय दीपिकाकडून वेळेच्या नियोजनाचे सल्ले...\nयामी गौतम म्हणते भूमिकेसाठी काहीही\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n#BehindTheTweets मध्ये झळकणार प्रियांका चोप्रा...\nविकी कौशलला वाटते 'या' गोष्टीची भीती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/solapur/solapur-/articleshow/71300249.cms", "date_download": "2019-10-22T23:10:49Z", "digest": "sha1:CYHIZEM6K7XNZ437TZFOXZZ4UGYRZ22S", "length": 12514, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "solapur News: सोलापूर........... - solapur ........... | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nसातारा शहर आणि परिसरात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून वाहतूक रोखून धरली...\nसातारा शहर आणि परिसरात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून वाहतूक रोखून धरली. साताऱ्यातील आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. पवारांवर सूड बुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप ही कार्यकर्त्यांनी केला.\nसोलापूर शहर-जिल्हा राष्ट्रवादीतर्फे शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळ्या पाट्या लावून तासभर मूक आंदोलन करण्यात आले. आंदोलन संपल्यानंतर पोलिस राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी पुढे सरसावल्यानंतर मात्र, पोलिस आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आमने-सामने आले. बराचवेळ अटकेवरून गोधळ उडाला, घोषणाबाजी झाली. त्यामुळे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी अध्यक्ष महेश गादेकर, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी गटनेते दिलीप कोल्हे आदींनी पोलिसांना जाब विचारत आक्रमक पवित्र घेतला. पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलिसांच्या वाहनात बसण्यास तयार नव्हते. पोलिस दबावाखाली येऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक अटक करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मात्र, पोलिसांनी काही वेळानंतर सर्वांची समजूत काढली आणि त्यांना वाहनात बसविले. तरीही घोषणाबाजी सुरूच होती. या गोंधळामुळे काहीकाळ वातावरण तंग बनले होते. मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. हा सर्व प्रकार महात्मा गांधी पुतळासमोरील रस्त्यावरच सुरू होता.\nईडीची भीती दाखवू नका; ईडीला 'येडी' बनवून टाकीन: पवार\n१० रुपयांत जेवण द्यायला तुम्हाला ५ वर्षे कुणी थांबवलं होतं: अजित पवार\nतुझ्या बापाला तुरुंगात घालणार; प्रणिती शिंदेंना धमकी\nशरद पवारांचे आक्षेपार्ह हातवारे; भाजप संतापला\nसोलापूर मनपाच्या परिवहन विभागाचा खेळखंडोबा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nएकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या...\nप्रणिती शिंदेंवर गुन्हा दाखल...\nआचारसंहिता भंगाचा गुन्हा प्रणिती शिंदेंवर दाखल करण्याचे आदेश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=4815", "date_download": "2019-10-22T21:34:53Z", "digest": "sha1:IHR7WZRF4EDQP37PQ6JIDBL3UIIDE5MB", "length": 12015, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nसुकमा पोलिसांच्या कारवाईत नक्षली कमांडर ज्योती ठार\n- आठ लाखांचे होते बक्षिस\nतालुका प्रतिनिधी / भामरागड : विविध राज्यातील नक्षल घटनांमध्ये सहभागी राहिलेली तसेच अनेक पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलेली जहाल नक्षली कमांडर ज्योती मुरीयामी हिचा सुकमा पोलिसांनी छत्तीसगड - ओरीसा सिमेवर खात्मा केला आहे.\nसुकमा जिल्ह्यातील दोंडीपादर जंगल परिसरातील पुष्पल परिसरात झालेल्या चकमकीत ज्योती ठार झाली आहे. पोलिस अधीक्षक अभिषेक मिना यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ज्योती नक्षल्यांच्या प्लाटून क्रमांक ३१ ची कमांडर होती. तिच्यावर शासनाने आठ लाख रूपयांचे बक्षिस जाहिर केले होते.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nमंजूर रस्ता सोडून केले दुसऱ्याच रस्त्याचे काम\nअयोध्या प्रकरणी सुनावणी १८ ऑक्टोबरपर्यंत संपवा : सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश\nकोनसरीजवळ कारचा टायर फुटल्याने एकाचा मृत्यू, एक गंभीर\nवर्धा येथे मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना घेतले ताब्यात\nनीती आयोगाने जाहीर केले 'स्ट्रॅटेजी फॉर न्यू इंडिया@ ७५', भारताला महासत्ता बनविण्याचे धोरण\nचटोपाध्याय, वरीष्ठ श्रेणी प्राप्त शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करा\n.स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका ‘साथ दे तू मला’\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी ३६ वसतिगृहे, मंत्रिमंडळाची मान्यता\nकामगारांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी राज्य सरकार कृतीशील : नगराध्यक्षा योगिता पिपरे\nअत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून आपत्ती निवारणावर उपाय शोधावेत : ना. देवेंद्र फडणवीस\nअखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे पंतप्रधानांना निवेदन\nवनरक्षक अंजली धात्रक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन\nमरकेगाव येथे बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार\nआयसिस चा म्होरक्या बगदादी जिवंत, पाच वर्षानंतर जारी केला व्हिडिओ\nशेती पूरक व्यवसायासाठीच्या कर्जांना राज्य शासनाची पत हमी\nनक्षल्यांनी अपक्ष उमेदवाराची गाडी पेटवली, जिवीतहानी नाही\nचंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून हंसराज अहीर केवळ ४९ मतांनी पुढे\nराज्य सामाईक प्रवे�� परिक्षा कक्षाच्यावतीने एमएचटी-सीईटी परिक्षेचा निकाल उद्या\nआदिवासी विद्यार्थी संघही उतरणार गडचिरोली - चिमूर लोकसभेच्या रिंगणात \nआता राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी होणार देशी गाईंचे वाटप\nअहेरी न्यायालयाच्या आदेशानंतर वरवरा राव व अॅड. सुरेंद्र गडलिंग यांची येरवडा कारागृहात रवानगी\nआमदार वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांमुळे शेतकरी अपघात विम्याची रक्कम खात्यात जमा\nगडचिरोली -चामोर्शी - आष्टी महामार्गाची दुरुस्ती तातडीने करा : आमदार डॉ. देवराव होळी\nमुकबधीर मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास, गडचिरोली येथील न्यायालयाचा निकाल\nखाजगी बसची मोटारसायकला धडक, तीन युवक जागीच ठार\nपदवी अभ्यासक्रम (बीएड) चार वर्षे कालावधीचा होणार, बारावीनंतर मिळणार प्रवेश\nराज्यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत सात मतदारसंघात ११६ उमेदवार रिंगणात\nएका ४ वर्षांच्या चिमुरडीवर २५ वर्षीय नराधमाचा बलात्कार, वाडी येथील घटना , आरोपी फरार\n१२ वीच्या परीक्षेकरिता १ ऑक्टोबरपासून ऑनलाईन आवेदन प्रक्रिया\n३३ कोटी वृक्ष लागवड : गडचिरोली जिल्ह्याकरीता १०८.६० लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट\nराज्यात उद्यापासून पुन्हा मेघ गर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज\nगणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बीवरील बंदीबाबत राज्य सरकार ठाम, हायकोर्टात मांडली भूमिका\nमराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय, बंधुता, समता प्रस्थापित होणार नाही\nवाघाने महिलेला गावातून नेले फरफटत\nग्रंथालयाचे डिजिटलायझेशन, ई - लायब्ररी सुरु होणे आवश्यक : राज्यपाल सी. विद्यासागर राव\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी शरद पवार अडचणीत येण्याची शक्यता \nमुलबाळ होण्याकरिता पूजेसाठी सात लाख उकळणाऱ्या टिल्लू बाबाला अटक\nसागवान तस्करीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र, तेलंगाणा व छत्तीसगड राज्याच्या वनविभागाने कसली कंबर\nमोदींच्या मंत्रिमंडळात हरसिमरत कौर सर्वात श्रीमंत तर प्रताप सारंगी सर्वात गरीब मंत्री\nप्रसादातून विषबाधा होऊन १५ भाविकांचा मृत्यू : मंदिराच्या साधूसह चौघांना अटक\nटॅक्स रिटर्न फाईल्स भरतांना आधार नंबरमध्ये चूक झाल्यास १० हजारांचा दंड\nकोल्हापूर आणि सांगली जिह्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणची ३२ पथक�� जाणार\nकाँग्रेससाठी संरक्षण क्षेत्र हे पंचिंग बॅग किंवा निधीचा स्त्रोत : पंतप्रधान मोदी\nजन-धन खातेधारकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार मोठी घोषणा\nगोवारी जमातीला पहिल्यांदाच मिळाले जात पडताळणी प्रमाणपत्र\nचित्रपट 'कागर' विषय तोच मांडणी वेगळी\nरामकथा सुरू असलेला मंडप कोसळला : १४ भाविकांचा मृत्यू, २४ गंभीर जखमी\nपायात फास अडकल्याने टिपेश्वर अभयारण्यातील वाघ मरणाच्या दारात\nलेंढारी नाल्याजवळ भूसुरुंग स्फोट , १५ जवान शहीद\nउमेदवार, मतदार व प्रशासनाने जिल्ह्यातील निवडणुका पारदर्शक राबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-poultry-industry-want-govt-intervention-maharashtra-23177?page=1", "date_download": "2019-10-22T22:50:37Z", "digest": "sha1:LIJVFVT27DCD2EK3GBDDZK7SRZNLY454", "length": 15749, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, poultry industry want Govt intervention, Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशासन हस्तक्षेपाची पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी\nशासन हस्तक्षेपाची पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी\nशनिवार, 14 सप्टेंबर 2019\nअन्न व नागरी पुरवठा विभागाकडील धान्य पोल्ट्री व्यावसायिकांसाठी अनुदानावर देण्याची मागणी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी अन्नपुरवठा खात्याकडे हे निवेदन पाठविले आहे. राज्यात लवकरच विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे. त्याआधी आमच्या मागण्यांवर निर्णय झाला तरच पोल्ट्री उद्योग सावरू शकेल.\n- श्याम भगत, अध्यक्ष, नॅशनल एग कॉर्डिनेशन कमिटी, महाराष्ट्र\nनागपूर ः खाद्याच्या दरात झालेली वाढ तुलनेत कमी मिळणारे दर यामुळे अडचणीत आलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांनी शासनाच्या हस्तक्षेपाची मागणी करीत या उद्योगाला दिलासा देणारे पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांची या संदर्भाने भेट घेण्यात आली. त्या वेळी अनुदानावर पशुखाद्याचा पुरवठा व्हावा, अशी अपेक्षा पोल्ट्री व्यावसायिकांकडून व्यक्त केली गेली.\nनॅशनल एग कॉर्डिनेशन कमिटी महाराष्ट्राचे अध्यक्ष श्याम भगत य���ंच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी महादेव जानकर यांची भेट घेतली. या वेळी व्यवसाय करताना उद्भवणाऱ्या अडचणी मांडण्यात आल्या. त्यामध्ये नजीकच्या काळात पशुखाद्याच्या दरातील वाढीचा मुद्दा प्रकर्षाने मांडला गेला. श्रावण महिना त्यानंतर गणपती व इतर सण, उत्सव आल्याने अंड्यांची मागणी घटली आहे. ज्या प्रमाणात अंडी विकल्या जात आहेत. ती सरासरीच्या पाच टक्क्यांनी कमी आहेत. अंड्यांचा उत्पादकता खर्च ४ रुपयांपेक्षा अधिक तर दर तीन रुपये २० ते २५ पैसे इतके आहेत. त्यामुळे व्यवसायात ताळेबंद जुळत नसल्याचे सांगण्यात आले. शासनाने पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा देण्याकरिता पॅकेज जाहीर करावे किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे असलेल्या धान्याचा अनुदानावर पुरवठा केला जावा, अशी मागणी करण्यात आली.\nपुणे, सोलापूर, नाशिक, अलिबाग, रायगड हे पोल्ट्री व्यवसायाचे हब आहेत. परंतु त्याच ठिकाणी मोठ्या अडचणींचा सामना पोल्ट्री व्यावसायिकांना करावा लागत आहे. दरम्यान पशुसंवर्धनमंत्र्यांनी अनुदानावरील धान्य पुरवठ्यासंदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे निवेदन पुरवठा विभागाकडे पाठविले आहे. त्यावर लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.\nमहादेव जानकर महाराष्ट्र नागपूर पशुखाद्य व्यवसाय पुणे सोलापूर अलिबाग रायगड\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nपुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्��� ब्ल्यू...\nनगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...\nपावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...\nजळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...\nसोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...\nकोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...\nजिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nगुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...\nजळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...\nकळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nमराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...\nपुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...\nपावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...\nबुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/blog-space/article-98946.html", "date_download": "2019-10-22T21:15:09Z", "digest": "sha1:XUSS2OEQZLGKDNIQUUGB67BAWJFEMV3A", "length": 30553, "nlines": 169, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ब्लॉग : अलविदा कॅप्टन ! | Blog-space - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nब्लॉग : अलविदा कॅप्टन \nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nब्लॉग : अलविदा कॅप्टन \nPosted by -संदीप चव्हाण, डेप्युटी न्यूज एडिटर, IBN लोकमत\nनरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या... मंगळवारची सकाळच उजाडली त्या या ब्रेकिंग न्यूजनं... अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नरेंद्र दाभोलकर यांनी केलेले कार्य अवघ्या देशानं गौरवलं... अंनिस म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे ते संस्थापक सदस्य... समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी नरेंद्र दाभोलकर यांनी अवघं आयुष्य वेचलं... त्यांचा विचार संपवता येत नाही म्हणून त्यांनाच संपवण्याचा घाट घातला गेला... पण माणूस संपवून त्याचा विचार संपत नाही. विचाराला विचारानंच उत्तर द्यावं लागतं... दाभोलकरांचा हा विचार महाराष्ट्रानं पहिल्यांदा अनुभवला तो खेळाच्या मैदानात. महाराष्ट्रातील आजच्या पिढीला खेळाच्या मैदानातील त्यांचं योगदान फारच कमी लोकांना माहीत असेल.\nआंतरराष्ट्रीय कबड्डीपटू महाराष्ट्राचे व्हाईस कॅप्टन... बांगलादेशविरुद्धच्या कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेले मुंबई-पुण्याबाहेरचे पहिले कबड्डीपटू... कबड्डीतील संघटन कौशल्यासाठी महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च असा शिवछत्रपत��� क्रीडा पुरस्कारानं सन्मानित... कबड्डीतील बोनस लाईनसाठी आग्रही मांडणी करणारा खंदा प्रशासक. माणूस साप्ताहिकातून आपल्या लेखाद्वारे अनेक खेळाडूंच्या करिअरला नवी दिशा देणारे क्रीडा समीक्षक...\nक्रीडा क्षेत्रातील अशी अनेक नानाविविध भूमिका नरेंद्र दाभोलकरांनी भूषविल्या... अभिमानानं मिरवल्या आणि सीमारेषेबाहेर राहून प्रसंगी त्यापासून अलिप्तपणाही दाखवला... खेळाडूपेक्षा खेळ मोठा... खेळातील सचोटी जपण्यासाठी त्यांनी आपले अवघे आयुष्य खर्ची घातले... ते सर्वत्र होते आणि कुठेही नव्हते... मनात आणलं असतं तर त्यांनी कबड्डीतील संघटनेचं मानाचं पद सहज भूषविलं असतं. तेवढा त्यांचा वकूब होता, पण जाणीवपूर्वक ते त्यापासून दूर राहिले... नव्यांना संधी हे त्यांचं ध्येय...\nत्यांच्या या ध्येयवादातून सातारा, सांगलीकडे कबड्डीची एक नवी पिढी घडली... साता-यातील श्री शिवाजी उदय मंडळ संस्था ही त्यांच्या या कार्याची साक्ष देतेय... या संस्थेची भव्य वास्तू उभारण्यासाठी त्यांनी घेतलेले श्रम सातारकर कधीच विसरू शकणार नाही.\nकबड्डीतील पहिला अर्जुन पुरस्कार ज्या सदा शेट्ये यांना मिळाला त्यांची प्रतिक्रिया खूपच बोलकी होती. सदा शेट्ये म्हणतात... खेळात हारजीत ही असतेच, पण त्यापलीकडेही खेळाकडे सचोटीनं पाहण्यास नरेंद्र दाभोलकर यांनी शिकवले... त्यांच्यासारख्या व्यक्तीनं माणूस साप्ताहिकात माझ्यावर लिहिलेला लेख हा मी माझा बहुमान समजतो... नरेंद्र दाभोलकर म्हणजे कबड्डीतील सचोटी... हे सांगताना पाणावलेले सदा शेट्ये यांचे डोळे नरेंद्र दाभोलकरांचं खेळातील त्यांच्या योगदानाची साक्ष देणारे...\nनरेंद्र दाभोलकरांचं सगळ्यात मोठं योगदान जर क्रीडा क्षेत्रात काय असेल तर त्यांनी क्रीडा क्षेत्रातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. खेळातील अपप्रथा दूर करण्यासाठी ते झटले... अवघा महाराष्ट्र त्यांना यासाठी सदैव ओळखत राहील...\nनरेंद्र दाभोलकर मरत नसतात, प्रत्येक विचारागणिक ते जिवंत असतात... आपल्यात... तुमच्यात... आपणा सगळ्यात... आपल्यातील नरेंद्र दाभोलकर आपण मरून देता कामा नये हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/amravati/ganesh-immersion-9-devotee-drawn-into-the-river-and-sea-in-state/articleshow/71102281.cms", "date_download": "2019-10-22T23:16:14Z", "digest": "sha1:M5VDPUYNCGGAFI6NTRLBLSMCRZXHHA44", "length": 16822, "nlines": 174, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ganesh Immersion: 9 Devotee Drawn Into The River And Sea In State - गणेश विसर्जन: राज्यात १० जण बुडाले; ५ जणांचा मृत्यू, ५ बेपत्ता | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nगणेश विसर्जन: राज्यात १० जण बुडाले; ५ जणांचा मृत्यू, ५ बेपत्ता\nराज्यभर गणेश विसर्जन शांततेत सुरू असताना विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये ९ जण बुडाले असून नगरमध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. अमरावतीत विसर्जनासाठी पाण्यात गेलेल्या एका तरुणाला बुडताना वाचवताना इतर तीन तरुण बुडाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे अमरावतीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्येही विसर्जनावेळी तीन आणि सिंधुदुर्गात दोन तरुण बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे. तर नगरमध्ये प्रवरा नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे.\nगणेश विसर्जन: राज्यात १० जण बुडाले; ५ जणांचा मृत्यू, ५ बेपत्ता\nअमरावती: राज्यभर गणेश विसर्जन शांततेत सुरू असताना विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये १० जण बुडाले असून नगरमध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. अमरावतीत विसर्जनासाठी पाण्यात गेलेल्या एका तरुणाला बुडताना वाचवताना इतर तीन तरुण बुडाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे अमरावतीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्येही विसर्जनावेळी तीन आणि सिंधुदुर्गात दोन तरुण बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे.\nअमरावतीच्या भातकुली तालुक्यातील वाठोडा श���कलेश्वर येथे आज दुपारी ही घटना घडली. पूर्णा नदीपात्रात गणेश विसर्जन करताना एक तरुण बुडू लागला. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी तीन तरुणांनी नदीत उड्या मारल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने या तीन तरुणही बुडाले. सतीश जाबराव सोळंके, ऋषीकेश बाबुराव वानखेडे, सतीश बारीकराव वानखेडे आणि सागर अरुण शेंदूरकर अशी नदीत बुडालेल्या चौघांची नावं असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. हे चौघेही गौरखेडा येथील रहिवासी आहेत. नदीच्या प्रवाहातील पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघेही बुडाल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान, रात्र झाल्याने अग्निशमन दलाने शोधकार्य थांबवलं आहे. उद्या सकाळी पुन्हा या चारही तरुणांचा शोध घेण्यात येणार आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथेही गणपती विसर्जन करताना तीनजण बुडाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. कुलदीप वारंग, रोहीत भोसले आणि सिद्धेश तरवणकर अशी या तरुणांची नावं असून यापैकी कुलदीप आणि रोहीत हे दोघेही मुंबईचे राहणारे आहेत. आज दुपारी ही घटना घडली.\nसिंधुदुर्गातही विसर्जनावेळी दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. गणपती विसर्जनाच्यावेळी आचरा समुद्र किनारी गणपती विसर्जनासाठी गेलेले आचरा वरची वाडी येथील दोन युवक बुडल्याची दुर्घटना आज सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. लाईफटाईम हॉस्पिटलचे कर्मचारी प्रशांत तावडे (२७) आणि एसटी महामंडळाचे ड्रायव्हर संजय परब (४७) हे घरच्या गणपतींचं विसर्जन करण्यासाठी समुद्रात घेऊन गेले होते. गणपती पाण्यात सोडून परतत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडू लागले. यावेळी जीवरक्षक रसिक जोशी यांनी जिवाची बाजी लावून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याने प्रयत्न फोल ठरले.\nनगरमध्ये दोघांचा बुडून मृत्यू\nनगरमध्ये विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. श्रीरामपूर येथील प्रवरा नदीत आणि शेवगावमधील ढोरा नदीत बुडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.\nअमरावती: मोर्शीत 'स्वाभिमानी'च्या उमेदवाराला मारहाण; कार पेटवली\nसत्तेत येताच मोदींनी गरिबांसाठीच्या योजना बंद केल्या: राहुल गांधी\nखिचडी शिजविणारी महिला बनली करोडपती\nवर्धाः मोदींना पत्र लिहिले; ६ विद्यार्थी ���िलंबित\nमी मॅच जिंकलेली आहे, माझी धावसंख्या ठरलेली आहे: उद्धव ठाकरे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nगणेश विसर्जन: राज्यात १० जण बुडाले; ५ जणांचा मृत्यू, ५ बेपत्ता...\nबुलडाण्यात सापडले भटक्या कुत्र्यांचे ९० शव...\nहरतालिकाचं विसर्जन करताना दोन महिलांसह चौघे बुडाले...\nभाजपमध्ये जागा फुल्ल, आता भरती नाही: फडणवीस...\nअमरावतीः महावितरणच्या कार्यालयात आणल्या बैलजोड्या...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8155", "date_download": "2019-10-22T21:13:36Z", "digest": "sha1:FGDWF52JJAYMBAVQLCPAO7ZMNUUHCZ2L", "length": 11976, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nशेतात किटकनाशकाची फवारणी करतांना महिलेचा मृत्यू\nतालुका प्रतिनिधी / आरमोरी : शेतातील फळभाजी पिकावर किटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा होऊन महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सायगाव येथे आज १६ फेब्रुवारी रोजी घडली.\nअर्चना हरिदास माकडे (४५) असे मृतक महिलेचे नाव आहे. त्यांनी आपल्या शेतात फळभाजीची लागवड केली आहे. पिकावर फवारणी करीत असतांना विषबाधा झाली. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.त्यांच्या पश्चात पती, २ मुले १ मुलग��� आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nप्रशिक्षणार्थी वैमानिकाने जवळपास ४० मिनिटे झोपेतच उडवले विमान\nदेशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कांचन चौधरी यांचे निधन\nशासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे नक्षल्यांचे पुनर्वसन मात्र बेरोजगारांचे काय\nगिधाड हा निसर्ग स्वच्छतेचा प्रतिक आहे : खा. अशोक नेते\nविधानसभा निवडणुकीसाठी ३ लाखाहून अधिक सुरक्षा जवान सुसज्ज\nविखुरलेल्या संसाराचा आधार बनण्या सरसावल्या आधारविश्व फाऊंडेशच्या रणरागिणी\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक\nमुंबईत पत्रकार दिनीच सातव्या मजल्यावरून पडून पत्रकाराचा दुर्दैवी मृत्यू\nआयपीएस अधिकारी ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती\nजलसमृद्धी सोबत शेती सबलीकरणाचे शासनाचे पाऊल : राजे अम्ब्रीशराव आत्राम\nराष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कारांची घोषणा : महाराष्ट्रातील ४४ पोलिसांना पुरस्कार जाहीर\nभारताने सात दहशतवादी तळांना केले लक्ष्य, ५० दहशतवादी ठार झाल्याचा दावा\n‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेमुळे भारतीयत्वाची भावना वृध्दींगत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nलोकसभा निवडणुकीत 'सोशल मीडिया' ठरणार प्रचाराचे प्रभावी माध्यम\nबैल चारण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्यावर दोन अस्वलांचा हल्ला, शेतकरी गंभीर जखमी\nजीवाश्म पार्कमुळे सिरोंचाचे नाव जागतिक पातळीवर कोरले जाणार, वडधम येथील जीवाश्म जगात सर्वात अतिप्राचीन\nहिमंत असेल तर पिक विमा कंपनीवर कारवाई करून दाखवा : ना. विजय वडेट्टीवार\nचांभार्डा येथील विवाहित महिलेचा सर्पदंशाने मृत्यू\nमेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्लांसह प्रमुख नेते नजरकैदेत : श्रीनगरमध्ये १५ ऑगस्टपर्यंत जमावबंदी\nभामरागड पंचायत समिती सभापतींच्या दौऱ्यात दोन शाळा आढळल्या बंद\nचित्रपट 'आरॉन' जिव्हाळा, प्रेम ची भावनिक कथा\nशासनाच्या योजनांची प्रभाविपणे अंमलबजावणी करा : खा. अशोक नेते\nधारीवाल कंपणीच्या बैठकीला कंपणी व्यवस्थापणासह तहसीलदारांची दांडी\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार केंद्रीय अर्थसंकल्प\nगडचिरोलीत मुसळधार पावसाची हजेरी, नागरीकांची धावपळ\nकलम ३७० वरून खा. सुप्रिया सुळे आणि अमित शाह यांच्यात रंगली जुगलबंदी\nजाफ्राबाद, टेकडा येथील अवैध दारूविक्रेत्यांवर का��वाई, सात जणांवर गुन्हे दाखल\nहिंगणा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार घोटमारे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nगोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार एमआयडीसी जवळ टाटा सुमोच्या अपघातात विद्यार्थिनी ठार, ८ जखमी\nराष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी\n७२ हजार पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिव गटाकडून आढावा\nगडचिरोली येथे शेकडो नागरिकांनी घेतले माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलशाचे दर्शन\nशिवसेनेला झटका ; कल्याणमधील २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांचे राजीनामे\nबेवारस सापडलेला चैतन्य आपल्या पालकांच्या प्रतिक्षेत\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणात कपात\n‘अहेरी चा राजा’ च्या विसर्जन मिरवणूकीत पालकमंत्री ना. आत्राम यांनी ठेका धरून युवकांमध्ये जागविली स्फूर्ती\nगिरड प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधींचा तुटवडा\nराज्यात आत्तापर्यंत आचारसंहिता भंगाचे ४७७ गुन्हे दाखल\nनिती आयोगाच्यावतीने आकांक्षित जिल्हयांची क्रमवारी जाहीर, गडचिरोली ३३ व्या स्थानावर\nगोसेखुर्द प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची सर्व प्रकरणे तीन महिन्यात निकाली काढा\nशेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ तत्काळ मिळवून द्या : खा. अशोक नेते\nएटापल्ली येथील अपघाताचे गांभिर्य ओळखून पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम तातडीने मुंबईहून गडचिरोलीकडे रवाना\nदुचाकीसह नदीत वाहून गेलेल्या वढोली येथील तुळशिदास चुधरी याचे प्रेत सापडले\nआज दुपारी १ वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल , इथे पाहता येणार निकाल\n'बीएसएनएल' चे वाय-फाय हॉटस्पॉटसाठी चार प्लान्स, १९ रुपयांत ग्राहकांना मिळेल २ जीबी डेटा\nउद्यापासून ४८ केंद्रावरून १४ हजार विद्यार्थी देणार १२ वीची परीक्षा\nसचिन म्हणतोय, 'पाकिस्तानची तर खूपच वाट लावलीय'\nआम आदमी नजरेसमोर ठेवून प्रत्येकानी जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबध्द होऊ : पालकमंत्री ना. आत्राम\nखांब उभारले, तारा लावल्या मात्र ट्रान्स्फार्मर व विद्युत मीटर पोहचलेच नाही\nआज राज ठाकरे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/india-and-west-indies/india-vs-west-indies-first-test-questions-for-team-india-captain-virat-kohli-ajinkya-rahane-rohit-sharma-or-fifth-bowler/articleshow/70765191.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2019-10-22T23:22:35Z", "digest": "sha1:52CRVVLPJYFRP54SWIA47QMRDXCKOVMF", "length": 15096, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "भारत वि. वेस्ट इंडीजvirat kohliIndia vs West Indies: भारत वि. विंडीज: रोहित की रहाणे? विराटची 'कसोटी' - india vs west indies first test questions for team india captain virat kohli ajinkya rahane rohit sharma or fifth bowler | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nभारत वि. विंडीज: रोहित की रहाणे\nवेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीला गुरुवारपासून सुरुवात होत असून, अंतिम अकरामध्ये कुणाला खेळवायचं हा प्रश्न टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहलीसमोर आ वासून उभा राहिला आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यापैकी एकाला; अथवा पाचव्या गोलंदाजाला मैदानात उतरावायचं या पेचात टीम इंडियाचं व्यवस्थापन अडकलं आहे.\nभारत वि. विंडीज: रोहित की रहाणे\nनवी दिल्ली: वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीला गुरुवारपासून सुरुवात होत असून, अंतिम अकरामध्ये कुणाला खेळवायचं हा प्रश्न टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहलीसमोर आ वासून उभा राहिला आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यापैकी एकाला; अथवा पाचव्या गोलंदाजाला मैदानात उतरावायचं या पेचात टीम इंडियाचं व्यवस्थापन अडकलं आहे.\nटीम इंडिया सात महिन्यांनंतर कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. गुरुवारपासून वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. टीम इंडिया जुन्या रणनितीनुसार विचार करत असेल तर के. एल. राहुल आणि मयंक अग्रवाल यांना सलामीला खेळवण्याची दाट शक्यता आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम दोन कसोटी सामन्यांत राहुलची निवड न करता संघानं हनुमा विहारीला संधी दिली होती. त्यावेळी हनुमानं फलंदाजीत विशेष कामगिरी केली नसली तरी, गोलंदाजीत चमक दाखवली होती हेही लक्षात घ्यायला हवे, असं काहींचं मत आहे. राहुलच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचा विचार केला तर हनुमाला सलामीला खेळवण्याची शक्यता अधिक आहे, असं मानलं जात आहे.\nचेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली हे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर खेळतील. पाचव्या क्रमांकावर कोण खेळणार हाच खरा प्रश्न आहे. विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर खेळण्��ाची शक्यता आहे. विकेटकीपर वृद्धिमान साहा हा वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला आहे. कसोटी क्रिकेटसाठी पंतपेक्षा साहा उजवा आहे. जायबंदी असल्यानं तो कसोटी क्रिकेटपासून दूर होता. त्यामुळं पंतला संधी मिळाली होती. त्यानं ऑस्ट्रेलियात शतकी खेळी केली होती. तर साहानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोन अर्धशतके केली होती. त्यामुळं या दोघांपैकी कुणाला खेळवायचं असा पेच टीम इंडियासमोर आहे.\nहार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत रवींद्र जाडेजाला सातव्या क्रमांकावर खेळवू शकतात. अशा परिस्थितीत रोहित किंवा रहाणेपैकी एकाची निवड कोहली करू शकतो. अतिरिक्त फलंदाज खेळवला तर संघात केवळ एक फिरकीपटू आणि तीन जलदगती गोलंदाज असतील. त्यामुळं जाडेजाचा पत्ता कट होऊ शकतो. कर्णधार कोहली पाच गोलंदाज खेळवण्याच्या बाजूने आहे. कारण कसोटी सामना जिंकण्यासाठी २० फलंदाजांना बाद करणे आवश्यक असते. खेळपट्टी जलद गोलंदाजांसाठी अनुकूल असेल तर बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांच्यासह उमेश यादवलाही संधी मिळू शकते.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nविश्वविक्रमी विराट; १० वर्षांत २० हजार धावा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\n'आयसीएफ' चषक कॅरम स्पर्धा पुण्यातम टा\nफेडररचा १५००व्या सामन्यात विजय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nभारत वि. विंडीज: रोहित की रहाणे\nटीम इंडियाला हल्ल्याची धमकी; PCBला मेल...\nविश्वविक्रमी विराट; १० वर्षांत २० हजार धावा\nमी श्रे���स अय्यरसारखाच खेळायचो: विराट कोहली...\nकोहलीचं ४३वं शतक; या 'विराट' विक्रमांना गवसणी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A", "date_download": "2019-10-22T21:49:04Z", "digest": "sha1:J4N3VRC666U3BYVHYQGMJ35O3LMEYY7U", "length": 6484, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एवा कोपाच - विकिपीडिया", "raw_content": "\n२२ सप्टेंबर २०१४ – १६ नोव्हेंबर २०१५\n८ नोव्हेंबर २०११ – २२ सप्टेंबर २०१४\n३ डिसेंबर, १९५६ (1956-12-03) (वय: ६२)\nस्कारिशेफ, माझोव्येत्स्का प्रांत, पोलंड\nएवा कोपाच (पोलिश: Ewa Bożena Kopacz[१]; जन्मः १५ एप्रिल १९६३) ही एक पोलिश राजकारणी व पोलंडची माजी पंतप्रधान आहे. पंतप्रधान बनण्यापूर्वी कोपाच पोलंडच्या संसदेची सभापती होती. हा मान मिळवणारी ती पोलंडमधील पहिलीच महिला राजकारणी आहे. २०१४ साली तत्कालीन पंतप्रधान डोनाल्ड टस्क ह्याने पदाचा राजीनामा देऊन युरोपियन परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले व त्याच्या जागी कोपाचची पंतप्रधानपदावर निवड करण्यात आली.\nऑक्टोबर २०१५ मधील पोलंडमधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोपाचच्या सिव्हिक प्लॅटफॉर्म पक्षाला पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे कोपाचला पंतप्रधानपद सोडणे भाग पडले. बियाता शिद्वो ही पोलंडची नवी पंतप्रधान असेल.\nइ.स. १९५६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०१९ रोजी ००:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/domestic-auto-sales-dips-by-over-22-percent-in-september-reports-siam/articleshow/71539105.cms", "date_download": "2019-10-22T22:56:56Z", "digest": "sha1:5IZKHGVTXBW6U5D22QGGPMQXKCMN5HYQ", "length": 15558, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Domestic Auto Sales Dips By Over 22 Percent In September Reports Siam - मंदीची झळ सोसना! वाहन विक्रीत घसरण सुरुच | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\n वाहन विक्रीत घसरण सुरुच\nअर्थव्यवस्थेला मरगळ आल्याचे संकेत देणाऱ्या सर्वात मोठ्या वाहन उद्योगाच्या गटांगळ्या सुरुच आहेत. सप्टेंबर महिन्यातील विक्रीचे आकडे पाहता या क्षेत्रात सुधारणा होण्याची सुतराम शक्यता नाही असंच दिसतं. सप्टेंबरमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत २३ टक्क्यांपेक्षाही अधिक घट नोंदवली गेली आहे. वाहनांच्या विक्रीत सातत्यानं होणारी घट अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे.\n वाहन विक्रीत घसरण सुरुच\nनवी दिल्ली: अर्थव्यवस्थेला मरगळ आल्याचे संकेत देणाऱ्या सर्वात मोठ्या वाहन उद्योगाच्या गटांगळ्या सुरुच आहेत. सप्टेंबर महिन्यातील विक्रीचे आकडे पाहता या क्षेत्रात सुधारणा होण्याची सुतराम शक्यता नाही असंच दिसतं. सप्टेंबरमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत २३ टक्क्यांपेक्षाही अधिक घट नोंदवली गेली आहे. वाहनांच्या विक्रीत सातत्यानं होणारी घट अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे.\nदेशांतर्गत बाजारपेठेत सप्टेंबरमध्ये प्रवासी वाहनांची विक्री २३.६९ टक्क्यांनी घटून २,२३,३१७वर आली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात २, ९२, ६६० प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. 'सियाम'नं (एसआयएएम) शुक्रवारी ही माहिती दिली. सलग अकराव्या महिन्यात वाहनांच्या विक्रीत घट नोंदवली गेली आहे. सियामच्या आकडेवारीनुसार, कारच्या विक्रीत सप्टेंबरमध्ये ३३.४० टक्क्यांची घट झाली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये १, ९७, १२४ वाहनांची विक्री झाली होती. ती यावर्षी १, ३१, २८१वर आली आहे. तसंच मोटरसायकलींच्या विक्रीतही घट नोंदवली. गेल्या वर्षी १३,६०,४१५ मोटरसायकलींची विक्री झाली होती. त्या तुलनेत यंदा २३.२९ टक्क्यांची घट होऊन हा आकडा १०, ४३, ६२४ वर आला आहे.\nदुचाकीची विक्रीही २२ टक्क्यांनी घटली\nसप्टेंबरमध्ये दुचाकी वाहनांच्या एकूण विक्रीत २२.०९ टक्क्यांची घट झाली. ती आता १६,५६,७७४ वर आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये २१,२६, ४४५ दुचाकी वाहनांची विक्री झाली होती. व्यावसायिक वाहनांची विक्री ३९.०६ टक्क्यांनी घटून ५८,४१९ वर आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ९५,८७० व्यावसायिक वाहनांची विक्री झाली होती.\n एका दिवसात २०० मर्सिडिज विकल्या\nरिझर्व्ह बँकेने दिले आर्थिक मंदीचे पुरावे\nबीएसएनएल, एमटीएनएल बंद करण्याचा प्रस्ताव\nदरम्यान, वाहन उद्योगातील मंदी वाढत असून, एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये देशांतर्गत वाहन उत्पादकांनी उत्पादनात अकरा टक्क्यांची कपात केली होती. मागणीमध्ये कमालीची घट झाल्यानेच कंपन्यांनी उत्पादन घटवले होते. गेल्या वर्षी दिवाळीतील त��ाखेबंद विक्रीनंतर वाहनविक्रीत सतत घसरण होत आहे. बाजारपेठ गमावून बसलेल्या या उद्योगाशी संबंधित लाखो कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. कार, व्यावसायिक वाहने, दुचाकींच्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना या मंदीची सर्वाधिक झळ बसली. याच कंपन्यांनी नोकरकपात सुरू केली आहे. देशात मोठ्या प्रमाणात लोकांच्या हाताला काम देणारा हा उद्योग धारातीर्थी पडण्याची दाट शक्यता आहे.\nइन्फोसिसचे शेअर कोसळले; ४४ हजार कोटींचा फटका\nजुने फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन आता सरकार विकत घेणार\nबँकांमध्ये लवकरच पाच दिवसांचा आठवडा\n...म्हणून आरबीआयनं २०००च्या नोटांची छपाई केली बंद\nदिवाळीत तुमच्या खरेदीवर होणार सवलतींचा वर्षाव\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:सियाम|वाहन उद्योग|मंदी|ऑटो सेक्टर|अर्थव्यवस्था|SIAM|indian economy|domestic auto sales|auto sales dip\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nबँक संपाला संमिश्र प्रतिसाद\nटेलिकॉमनी भरले स्पेक्ट्रम शुल्क\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n वाहन विक्रीत घसरण सुरुच...\nजिओच्या ग्राहकांना लवकरच दिलासा...\nपीएमसी घोटाळा पीडितांना मदत करणार: सीतारामन...\nबीएसएनएल, एमटीएनएल बंद करण्याचा प्रस्ताव...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-10-22T22:12:25Z", "digest": "sha1:XBQYNH5T4WXEZZPWYYYSHNTVGUZX3CVU", "length": 8269, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शशिकला - विकिपीडिया", "raw_content": "\nशशिकला जवळकर(८ जानेवारी, इ.स. १९३३ - ) (���ग्नानंतर शशिकला ओमप्रमाश सैगल) या एक हिंदी चित्रपटांत कामे करणार्या मराठी अभिनेत्री आहेत. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्या नाच शिकू लागल्या होत्या.\nजवळकर कुटुंब मुंबईला येऊन काम शोधत होती. त्यावेळच्या लोकप्रिय गायिका-नूरजहान यांना भेटून शशिकला यांनी काम मागितले. आणि नूरजहाँचे पतीच दिग्दर्शित करीत असलेल्या चित्रपटात कव्वालीच्या सीनमध्ये शशिकला यांना संधी मिळाली. नंतर व्ही. शांताराम यांच्या तीन बत्ती चार रास्तामध्ये बहुभाषक भावजयींपैकी मराठी भावजयीच्या भूमिका त्यांनी केली. १९५३ सालच्या या चित्रपटानंतर त्यांना खलनायिकेच्या भूमिका मिळू लागल्या. याप्रकारच्या खलभूमिका त्यांनी आरती (१९६२), गुमराह (१९६३) आणि फूल और पत्थर (१९६६) चित्रपटांतून केला.\nशशिकला आपल्या जवळकर कुटुंबातल्या सहा मुलांपैकी सर्वात धाकट्या होत्या. त्यांच्या पतीचे नाव ओम प्रकाश सैगल..\nशशिकलाबाईंनी १९८० च्या दशकात, मदर तेरेसांच्या ओढीने मिशनरीज ऑफ चॅरिटीजमध्ये घर सोडून सेवा केली. कुष्ठरुग्णांची सेवा, फरशा पुसणे अशी कोणतीही कामे त्या तेथे करीत होत्या.\nआरती (१९६२ - मीनाकुमारीची भावजय 'जसवंती'ची भूमिका)\nकभी खुशी कभी गम\nगुमराह (१९६३ - माला सिन्हाला ब्लॅकमेल करणारी 'मिस रॉबर्ट ऊर्फ लीला'ची खलनायकी भूमिका)\nघर घर की कहानी\nतीन बत्ती चार रास्ता ( १९५३ - मराठी भावजयीची भूमिका)\nतेरी माँग सितारों से भर दूँ\nदुल्हन वोही जो पिया मन भायें\nपद्मश्री लालू प्रसाद यादव\nफूल और पत्थर (१९६६)\nमहानंदा ( प्रेमापेक्षा व्यवहारच पाहणाऱ्या भावीण आईची भूमिका)\nमेरा करम मेरा धरम\nयह तो कमाल हो गया\nलहू के दो रंग\nसलमा पे दिल आ गया\nसाजन मेरे मैं साजन की\nसुजाता (अल्लड धनिक मुलीची भूमिका)\nआरती आणि गुमराहमधील भूमिकांसाठी 'फिल्मफेअर' पुरस्कार\nकेंद्र सरकारकडून पद्मश्री (इ.स. २००७)\n'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'कडून जीवनगौरव पुरस्कार (२०१४)\nमहाराष्ट्र राज्य सरकारतर्फे 'राज कपूर कारकीर्द-गौरव पुरस्कार(२०१५)\nइ.स. १९३३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१७ रोजी १६:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/alert-atm-card-can-be-cloned-200348", "date_download": "2019-10-22T22:02:07Z", "digest": "sha1:XLA3APTYUFB5MVW74REUNAABVZ6UVONR", "length": 16502, "nlines": 227, "source_domain": "www.esakal.com", "title": "एटीएममधून पैसे काढताय... कार्ड क्लोन होऊ शकतं | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nएटीएममधून पैसे काढताय... कार्ड क्लोन होऊ शकतं\nबुधवार, 17 जुलै 2019\nकार्ड क्लोनिंग करणारी परदेशी नागरिकांची टोळी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेल परिसरात सक्रिय झाली आहे...\nमुंबई : कार्ड क्लोनिंग करणारी परदेशी नागरिकांची टोळी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेल परिसरात सक्रिय झाली आहे. जुलैच्या १५ दिवसांत तळोजा, कळंबोली आदी परिसरातील दोन एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये बसवण्यात आलेले डिव्हाईस पोलिसांच्या हाती लागले आहे. दोन्ही ठिकाणच्या सीसी टीव्ही फुटेजमध्ये डिव्हाईस बसवणाऱ्या परदेशी व्यक्ती कैद झाल्या आहेत. एटीएम मशीनला बसवण्यात आलेले डिव्हाईस बॅंक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने एटीएमचा वापर करणाऱ्या खातेधारकांचे पैसे सुरक्षित राहिले आहेत. मात्र एटीएममध्ये जाताना सावधानता बाळगणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nपूर्वी मुंबई आणि नवी मुंबई परिसरात सक्रिय असलेल्या नायजेरियन नागरिकांनी आपला मोर्चा आता पनवेल परिसराकडे वळवला आहे. खारघर, तळोजा फेज- १ आणि तळोजा फेज- २ मध्ये सध्या नायजेरियन नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आले आहेत. तळोजा परिसरात बस्तान बसल्याने अमली पदार्थांची विक्री आणि ऑनलाईन फसवणुकीत हातखंडा असलेल्या नायजेरियन नागरिकांनी आपल्या करामती पनवेल परिसरात दाखवायला सुरुवात केली असल्याने अशा गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनानेही कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत बॅंक खातेधारक राजेश गिरी यांनी व्यक्त केले.\nएटीएम वापरताना दक्षता घ्या\nकार्ड क्लोनिंग करण्यासाठी एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये डिव्हाईस बसवण्यात येते. त्याआधारे तुमच्या खात्याची माहिती चोरून तुमच्या एटीएम कार्डसारखे दुसरे कार्ड तयार केले जाते. तुमचा पूर्ण पिन नंबर मिळवण्यासाठी कॅमेऱ्याच्या माध्यमातून पिन ट्रॅक केला जातो.\nएट��एम मशीनला डिव्हाईस लावणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊनही त्यांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.\nडिव्हाईस लावण्यात आल्याचे लक्षात आल्यावर तक्रार करण्यात बॅंक प्रशासन टाळाटाळ करते. बॅंकेचे नाव खराब होईल या भीतीने या प्रकरणांची वाच्यता करण्यात टाळाटाळ केली जाते.\nसुरक्षा रक्षक नेमण्याबाबत इतर सर्व प्रकारची काळजी घेण्याच्या सूचना बॅंक प्रशासनाला पोलिस वारंवार करत असतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते.\n- सतीश गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कळंबोली\nफेब्रुवारी २०१८ : कळंबोलीतील कॅनरा बॅंकेच्या खातेधारकांच्या कार्डचे क्लोन करून १ लाख ८ हजार उकळले\nनोव्हेंबर २०१८ : गॅस कटरच्या साह्याने खारघर तसेच तळोजा परिसरात दोन एटीएम फोडून १४ लाखाची लूट\nएप्रिल २०१९ : नवीन पनवेल येथील डेव्हिड नावाच्या व्यक्तीचे एटीएम कार्ड क्लोन करून फसवणूक करण्याचा प्रयत्न\n१ जुलै २०१९ : तळोजा औद्योगिक क्षेत्रातील एटीएम मशीनला डिव्हाईस; परदेशी नागरिक कॅमेऱ्यात कैद.\n१५ जुलै २०१९ : कळंबोलीमधील पारसिक बॅंकेच्या एटीएम मशीनला डिव्हाईस लावल्याचे आढळून आले; परदेशी नागरिकांचा वावर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोणत्याही आरटीओतून लायसन्स मिळण्याची सुविधा\nनवीन कायदा एक सप्टेंबरपासून लागू मुंबई - यापूर्वी रहिवासी पत्ता असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) वाहन परवाना काढता येत होता...\nसंपामुळे बॅंकिंग व्यवहार कोलमडले\nमुंबई - केंद्र सरकारच्या प्रस्तावित बॅंक एकत्रीकरणाला विरोध करण्यासाठी सार्वजनिक बॅंकांमधील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एकदिवसीय लाक्षणिक संपाने...\nVidhan Sabha 2019: कुलाब्यात राज्यातील सर्वाधिक कमी मतदान\nविधानसभा 2019 : मुंबई : मुंबईकरांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निरुत्साह दाखवल्याने मतदानाच्या टक्केवारीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे राज्यात...\nनवी दिल्ली - इन्फोसिसमधील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवरून कंपनीचा समभाग मंगळवारी सुमारे १६ टक्क्याने कोसळला. यामुळे कंपनीचे बाजारभांडवल ५३...\nसंपाने बॅंकेचे व्यवहार कोलमडले\nमुंबई: केंद्र सरकारच्या प्रस्तावित बॅंक एकत्रीकरणाच्या विरोधासाठी सार्वजनिक बॅंकांमधील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एकदिवसी�� लाक्षणिक संपाने मंगळवारी (...\nएसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता\nमुंबई: एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी (ता. 23) दुपारी 3 वाजता व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी तातडीची बैठक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%89.%2520%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%2520%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0&f%5B0%5D=changed%3Apast_year&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Adevendra%2520fadnavis&search_api_views_fulltext=%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T21:37:39Z", "digest": "sha1:FA7CJQNVFSLXYXG6PTK6Q3ZFBM3CA76S", "length": 28457, "nlines": 304, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\n(-) Remove गेल्या वर्षभरातील पर्याय filter गेल्या वर्षभरातील पर्याय\nमहाराष्ट्र (22) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (3) Apply संपादकिय filter\n(-) Remove काँग्रेस filter काँग्रेस\nदेवेंद्र फडणवीस (26) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमुख्यमंत्री (24) Apply मुख्यमंत्री filter\nनिवडणूक (21) Apply निवडणूक filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (20) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nराष्ट्रवाद (19) Apply राष्ट्रवाद filter\nमहाराष्ट्र (16) Apply महाराष्ट्र filter\nराजकारण (12) Apply राजकारण filter\nशरद पवार (7) Apply शरद पवार filter\nजिल्हा परिषद (6) Apply जिल्हा परिषद filter\nनरेंद्र मोदी (6) Apply नरेंद्र मोदी filter\nकोल्हापूर (5) Apply कोल्हापूर filter\nदिल्ली (5) Apply दिल्ली filter\nमुस्लिम (5) Apply मुस्लिम filter\nअग्रलेख : गलबला उदंड झाला\nदिवाळीच्या तोंडावर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची फटाकेबाजी आज संपत आहे. त्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीतील सुरवातीचे आपटबार, बाहेरून येणाऱ्या सुभेदारांच्या स्वागतासाठी लावलेल्या लडी, भाजपने प्रसिद्धितंत्राच्या माध्यमातून केल���ली स्मार्ट रोषणाई, विरोधकांच्या तंबूतील...\nvidhan sabha 2019 : हरलेले काय भले करणार\nविधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...\nvidhan sabha 2019 : लुटारूंकडून पैसा वसूल करणारच - नरेंद्र मोदी\nविधानसभा 2019 : पुणे - लोकसभेच्या मागच्या कार्यकाळात जनतेचे पैसे लुटणाऱ्यांना तुरुंगापर्यंत आणले होते. या कार्यकाळात काय सुरू आहे ते तुम्ही पाहत आहातच... दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेकांचे ‘नंबर’ त्यात आहेत. हा ‘सिलसिला’ येथेच थांबणार नाही. यापूर्वी ज्यांनी ज्यांनी लुटले, त्यांच्याकडून जनतेचे पैसे...\nvidhan sabha 2019 : पाच वर्षांत 73 हजार कोटींचे घोटाळे; काँग्रेसच्या बड्या नेत्याची टीका\nमुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे घोटाळे या सरकारने...\nvidhan sabha 2019 : स्मृती इराणी म्हणाल्या, घरात साफसफाई करतो, तसे काँग्रेस साफ करा\nसांगली - काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने पंधरा वर्षात जनतेच्या विकासाचा आवाज दाबण्याचे काम केले. त्यांना प्रगतीची संधी नाकारली गेली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत दिवाळीला आपण जसे घरात साफसफाई करतो तसे काँग्रेसला साफ करुन महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा, असे आवाहन केंद्रीय महिला बालविकास आणि...\nvidhan sabha 2019 : मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nविधानसभा 2019 घनसावंगी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे उमेदवार तेल लावून उभेत समोर पैलवानच नाहीत, असा टोला विरोधकांना लगावला होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सध्या पैलवान आणि कुस्ती यावरून दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. ...\nvidhan sabha 2019 : राज्यात निवडणूक प्रचाराला रंग चढला\nविधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जे��तेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. युतीचे...\nvidhan sabha 2019 : राष्ट्रवादी-ओबीसी सेलचा जिल्हाध्यक्ष भाजपच्या तंबूत\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील माजी सरपंच, गटनेते, सरपंच संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय खैरनार यांच्यासह तालुकाध्यक्ष नवल खैरनार, दहिते समर्थक तथा विद्यमान सरपंच ईश्वर न्याहळदे, तालुका काँग्रेस कमिटीचे खजिनदार लक्ष्मीकांत...\nvidhan sabha 2019 : राज्यात महायुतीच्या 220 ते 240 जागा निवडून येतील : मुख्यमंत्री\nउल्हासनगर : समोर लढण्यासाठी विरोधी पक्षच नसल्याने ही एकतर्फी लढाई असून, महाराष्ट्रात महायुतीच्या 220 ते 240 जागा निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच 15 वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने जी कामं केली. त्यापेक्षा दुप्पट कामे आम्ही या 5...\nvidhan sabha 2019 : मोदींनी मुंबईला भयमुक्त केलं : योगी आदित्यनाथ\nमुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात दहशतवादी हल्ल्याने घायाळ झालेल्या मुंबईला भयमुक्त करुन महाराष्ट्र आणि देश दहशतवादी हल्ल्यापासून मुक्त ठेवण्याचे श्रेय मोदी सरकारला जाते. त्यामुळे पुन्हा देशात नरेंद्र तसे राज्यात देवेंद्र महत्त्वाचे आहे. त्यामुळे भाजप-महायुतीला निवडून द्या, असे आवाहन...\n#aareyforest 'आरे'बद्दल या महत्वाच्या गोष्टी माहिती आहेत का\nगेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सर्वांत जास्त तापलेला विषय म्हणजे आरे जंगल. सरकारने आरेतील 2700 झाडे कापून त्याजागी मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई उच्च न्यायलायानेही याला परवानगी दिली. परवानगी मिळताच एका रात्रीत गुपचूपपणे 200 झाडांची कत्तल करण्यात आली. तब्बल 2400 झाडांची कत्तल...\nभाजप नेता म्हणतो, कमळाच बटन दाबा, पाकिस्तानात अणुबॉम्ब पडेल\nठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण ढवळून निघालेले आहे. उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी आता प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजपने राज्य नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील नेत्य��ंना प्राचारासाठी राज्यात बोलावले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सध्या प्रचारानिमित्त...\nvidhan sabha 2019 : नागपूर शहर : काँग्रेस गटबाजीने चिंतेत\nविधानसभा 2019 : नागपूर शहरातील सर्व सहा मतदारसंघांमध्ये सत्ताधाऱ्यांतर्फे विकासकामे आणि भूमिपूजनाचा धडाका सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र राज्याचे नेतृत्व बदलल्याने प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक इच्छुकांना आणि कार्यकर्त्यांना कुठल्या गटासोबत राहावे, असा प्रश्न पडला आहे. काँग्रेसमधील...\nvidhan sabha 2019 : चंदगडमध्ये भाजपकडून ‘आयडियल’ प्रयोग\nचंदगड - चंदगड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांकडून उमेदवारीची कोंडी फुटत नसल्याने संभ्रमावस्था असताना राजकारणात नवे वळण आले आहे. भाजपकडून हा मतदारसंघ ‘आयडियल मॉडेल’ म्हणून पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या...\nअग्रलेख : जनादेशासाठी संग्राम\nकोणत्याही निवडणुकीत सरकारचा कारभार आणि जनतेला भेडसावणारे प्रश्न यांची साधकबाधक चर्चा व्हावी, अशी अपेक्षा असते. पण, लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही भाजप भावनिक आणि राष्ट्रवादाच्या भावनिक मुद्द्यांवर भर देत असून, विरोधकांना त्यामागे फरफटत जावे लागत आहे. जागावाटपावरून तणातणी सुरू असली, तरी ‘युती’ होण्याची...\nविजयोत्सवासाठी पुन्हा रामनगरीत येईन - देवेंद्र फडणवीस\nनाशिक - महाराष्ट्रातील ‘सोशल इंजिनिअरिंग’मध्ये न बसणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोदी यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचा झेंडा रोवून विजयोत्सवासाठी नाशिकच्या रामनगरीत येईन. मोदींना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनीच मला राज्यावरील...\nठपका, शिक्का आणि फूट...\nमोठ्या पटलावर राजकीय पक्षाची उभारणी करताना विविध विचारांच्या लोकांची साथ लाभावी लागते, त्यांच्या विचारांचा आदरही करावा लागतो. सांघिक नेतृत्व मान्य करावे लागते. प्रकाश आंबेडकरांना ही फूटपट्टी लावली तर ते कुठे बसतील लोकसभा निवडणुकांचे निकाल २३ मे रोजी जाहीर होत होते, त्याचवेळी दुपारच्या सुमारास...\nराजकारणाला शरण गेलेली चळवळ\nवैयक्तिक हित जपताना दलित समूहाचे संघटन झाले असते, आरपीआयची राजकीय ताकद बनून दबाव गट तयार झाला असता; तर आरपीआयची अवस्था आजच्यासारखी झाली नसती. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि त्यानंतरच्या काळातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसच्या आलेल्या अनुभवातून रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली...\nदुष्काळाच्या वेदनांचा दाह ‘वॉटर ग्रीड’ने शमेल\nदुष्काळाने सातत्याने त्रस्त मराठवाड्याला मागासपणाचा असलेला शिक्का आजही कायम आहे. या भागाने राज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिले, पण पाण्यासाठीची या भागातील नागरिकांची वणवण काही संपली नाही. विकासाच्या पहाटेची किरणे सर्वव्यापी झाली नाहीत. निवडणुकीआधीची सलग दोन-तीन वर्षे दुष्काळाचा शाप...\nविदर्भावरील भाजपची पकड मजबूत\nविदर्भ खरे तर काँग्रेसचा बालेकिल्ला. सर्वाधिक जागा मिळायच्या. मात्र, आघाडी, युतीच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रभाव दाखवला; पण गेल्या पाच-सहा वर्षांपासून या वर्चस्वाला शह बसत गेला. भाजपचा प्रभाव वाढत गेला, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते थेट विधानसभा, लोकसभेपर्यंत भाजपच्या जागा वाढत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93%2520%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93%20%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T22:25:43Z", "digest": "sha1:UZTUVUSPGWG2MXQFYPR74IIUMOFJQVK3", "length": 10215, "nlines": 227, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove रेडिओ कॉलर filter रेडिओ कॉलर\nअभयारण्य (2) Apply अभयारण्य filter\nपर्यटक (2) Apply पर्यटक filter\nउच्च न्यायालय (1) Apply उच्च न्यायालय filter\nउद्यान (1) Apply उद्यान filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनागपूर (1) Apply नागपूर filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nपानिपत (1) Apply पानिपत filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nराष्ट्रपती (1) Apply राष्ट्रपती filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\nवनक्षेत्र (1) Apply वनक्षेत्र filter\nवन्यजीव (1) Apply वन्यजीव filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nसुधीर मुनगंटीवार (1) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nसौंदर्य (1) Apply सौंदर्य filter\nबेपत्ता होताच वाघांची नोंद गायब\nभंडारा :: राज्यात वाघांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे वनविभाग सांगत आहे. मात्र, बेपत्ता वाघांसंदर्भात वनविभाग असंवेदनशिल आहे. मागील सहा वर्षांत न्यू नागझिरा, कोका व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पाच वाघ बेपत्ता झाले. या वाघांचा शोध घेण्यात राज्यशासन, वनविभाग, व्याघ्र विभाग, केंद्र सरकारची...\nएका अरण्याची गोष्ट (अनुज खरे)\nपन्ना व्याघ्रप्रकल्पातून काही वर्षांपूर्वी शेवटच्या वाघ नाहीसा झाला आणि व्याघ्रप्रकल्प असूनही वाघच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. जंगल वाचवायचं असेल, तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्यक आहे, असं मत अभ्यासकांनी मांडलं आणि मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. दोन वाघिणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/sanjeev-kapoor-will-teach-recipes-in-cookery-show-at-nashik/articleshow/60944558.cms", "date_download": "2019-10-22T23:08:12Z", "digest": "sha1:2OLT4SFWSD2SFRMDT5ZEE7FTLBB4IWAN", "length": 13227, "nlines": 175, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Sanjeev KapoorMaTa Culture Clubcookery show at nashik: संजीव कपूर शिकवणार रेसिपीज - sanjeev kapoor will teach recipes in cookery show at nashik | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nसंजीव कपूर शिकवणार रेसिपीज\nखमंग, चटपटीत पदार्थ बनविण्याचे तंत्र नामांकित शेफ संजीव कपूर यांच्याकडून शिकण्याची सुवर्णसंधी नाशिककरांसाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब व व्हेजिको ट्री संजीव कपूर खजानाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nखमंग, चटपटीत पदार्थ बनविण्याचे तंत्र नामांकित शेफ संजीव कपूर यांच्याकडून शिकण्याची सुवर्णसंधी नाशिककरांसाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब व व्हेजिको ट्री संजीव कपूर खजानाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या सोमवारी, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता नभांगण लॉन्स, इंदिरानगर येथे आयोजित लाईव्ह कुकरी शोमधून ही संधी महिलावर्गाला उपलब्ध होणार आहे. संजीव कपूर स्वतः या कार्यक्रमात विविध पाककृती करून दाखवणार आहेत.\nमहाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. वर्षभरातील महत्त्वाचे सण उत्सव स्पेशल करण्यासाठी तर अशा कार्यक्रमांची रीघ लागलेली असते. सध्या दिवाळीचे वातावरण सर्वत्र आहे. आकाश रंगीबेरंगी दिव्यांनी सजण्यासाठी तयार झाले आहे. या सणात फराळ व चटकदार पदार्थ मुख्य वैशिष्ट्य व आकर्षण असतात. यंदा काहीतरी वेगळे पदार्थ करण्याची संधी मिळावी, यासाठी मटा कल्चर क्लबतर्फे या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.\nखास दिवाळीच्या रेसिपींची मेजवानी\nया कार्यक्रमात मास्टर शेफ संजीव कपूर दिवाळीनिमित्त स्वतः काही रेसिपी तयार करून दाखवणार आहेत. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी १५० तर इतरांसाठी ३०० रुपये रजिस्ट्रेशन फी असणार आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र टाइम्स, २ रा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड या पत्त्यावर संपर्क करावा किंवा (०२५३) ६६३७९८७, ९५५२५६६८४२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nकल्चर क्लब सदस्य होण्यासाठी\nटीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.\nदत्तक बापाला घरी पाठवा; पवारांची नाशिकमध्ये टोलेबाजी\nपवारांची अवस्था 'शोले'मधील जेलरसारखी: मुख्यमंत्री\n'भाजप सरकारच्या काळात भारताची जगात बेइज्जती'\nउद्धव ठाकरेंची उंची मोदींएवढी नाही\nउपासमारीने दोन वर्षाच्या बिबट्याचा मृत्यू\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसंजीव कपूर शिकवणार रेसिपीज...\nदुधाची मागणी वाढल्याने दरात १० रुपयांपर्यंत वाढ...\nरेल्वेपुढील आव्हानांसाठी तयार रहा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2019-10-22T21:05:19Z", "digest": "sha1:752SQZQK57537W32O7MUGUI7J3X62ZRF", "length": 3992, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:वर्धा जिल्ह्यामधील गावे - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► कारंजा (घाडगे) तालुक्यातील गावे (१ प)\n► देवळी तालुक्यातील गावे (२ प)\n► वर्धा तालुक्यातील गावे (३ प)\n► सेलू तालुक्यातील गावे (१ प)\n\"वर्धा जिल्ह्यामधील गावे\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०१८ रोजी १८:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AB%E0%A5%AB%E0%A5%AA", "date_download": "2019-10-22T21:04:40Z", "digest": "sha1:XDB5TJQFSISRSX7KVMLP3FELOK36LZU5", "length": 4147, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ५५४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक\nदशके: पू. ५७० चे - पू. ५६० चे - पू. ५५० चे - पू. ५४० चे - पू. ५३० चे\nवर्षे: पू. ५५७ - पू. ५५६ - पू. ५५५ - पू. ५५४ - पू. ५५३ - पू. ५५२ - पू. ५५१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nइ.स.पू.चे ५५० चे दशक\nइ.स.पू.चे ६ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%81", "date_download": "2019-10-22T21:59:05Z", "digest": "sha1:HQ4S6G4ZSG4ZKMJG6NSQH3J6QYMWUG35", "length": 6682, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यदु - विकिपीडिया", "raw_content": "\nयदु हा हिंदू पौराणिक साहित्यात वर्णिलेला वंशकर्ता राजा होता. तो राजा ययाति व त्याची पत्नी देवयानी यांचा थोरला पुत्र होता. विष्णु, भागवत व गरुड पुराणांनुसार यदूस चार पुत्र झाले, तर पौराणिक साहित्यात अन्यत्र त्यास पाच पुत्र असल्याचे उल्लेख आहेत. क्रोष्टु, सहस्रजित्, नल, अंतिक व लघु अशी त्याच्या पुत्रांची नावे आढळतात. याच्यापासून सुरू झालेल्या वंशाला यादव कुळ किंवा यदुवंश असे उल्लेखले जाते. ]]कृष्ण]] हा यदुवंशात जन्मला.\nब्रह्मा - दक्ष - विवस्वत - मनु - चंद्र - पुरूरवा - आयु -. नहुष - ययाति - (यदु). हे यदूचे क्रमशः पूर्वज होत. (यादीत फक्त ज्येष्ठ पुत्राचे नाव आहे)\nयदु - क्रोष्टु - वृज्जीवंत - स्वाही - स्वती - रसदु - चित्ररथ - शशबिंदु - पृथुश्रवस् - अंतर - सुयज्ञ - उशनस् - शिनेयु - मरुत - कंबलबर्हिस् () - रुक्मकवच - परावृष्ट - जयमध - विदर्भ - क्रय - कुंती - धाष्टी - निवृत्ति - दशाई - व्योम - जीमूत - विकृति - भीमरथ - रथवर - नवरथ - दशरथ - एकादशरथ - शकुनी - कुरंभी - देवरत - देवक्षेत्र - देवन् - मधु - पुरूवश - पुरूहोत्र - अंशु - सत्वत् - भीम - भजमान - चित्ररथ - विदुरथ - शूर - शर्मन् - प्रतिक्षात्र - स्वयंभोज - हृदिक - देवभिथुश () - रुक्मकवच - परावृष्ट - जयमध - विदर्भ - क्रय - कुंती - धाष्टी - निवृत्ति - दशाई - व्योम - जीमूत - विकृति - भीमरथ - रथवर - नवरथ - दशरथ - एकादशरथ - शकुनी - कुरंभी - देवरत - देवक्षेत्र - देवन् - मधु - पुरूवश - पुरूहोत्र - अंशु - सत्वत् - भीम - भजमान - चित्ररथ - विदुरथ - शूर - शर्मन् - प्रतिक्षात्र - स्वयंभोज - हृदिक - देवभिथुश () - शूर (२) - वसुदेव - (कृष्ण)\n(कृष्ण) - प्रद्युम्न - अनिरुद्ध - वज्रनाभ - प्रतिबाहु - सुबाहु - शांतसेन - सत्यसेन - श्रुतसेन - गोविंदभद्र - सूर्यभद्र - शांतिवाहन - सद्विजय - विश्वराह - क्षेमराह/खेंगार - हरिराज - सोम. जाधव माधव\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २८ सप्टेंबर २०१९ रोजी २०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/blog/", "date_download": "2019-10-22T22:31:09Z", "digest": "sha1:DEF2CJUFNMVJU6HEPH2HOOV5QK7525GK", "length": 10070, "nlines": 162, "source_domain": "maharashtranews.com", "title": "ब्लॉग LIVE | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुस्तकांच्या गावात ६०० तासांचा वाचन यज्ञ\nप्रत्येकाने स्वत:साठी मतदान करायला हवे – भारत गणेशपुरे\nमहिलांना मतदानाचा अधिकार मिळवून देणाऱ्या कामिनी रॉय यांना गूगलकडून आदरांजली\nट्रेलरच्या धडकेत शिक्षिकेसह तिची तीन वर्षांची चिमुकली ठार\nभिवंडीत खड्ड्यांमुळे अपघात; २३ वर्षीय डॉक्टर तरुणीचा मृत्यू\nमुंबईत रात्री तीन ठिकाणी आग; सहाजण जखमी\nठाण्यात वादळी पावसात झाड पडून दोघांचा मृत्यू\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवा���मुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/happenings/8189/Tourists-Allowed-Jammu-Kashmir-From-Thursday.htm", "date_download": "2019-10-22T21:33:41Z", "digest": "sha1:U2VVQ45W42QDJVLUMYY7FCKWQAUUV5YM", "length": 14292, "nlines": 128, "source_domain": "maharashtranews.com", "title": "जम्मू-काश्मीर पर्यटकांनी पुन्हा गजबजणार; गुरुवारपासून पर्यटक आनंद लुटणार | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nजम्मू-काश्मीर पर्यटकांनी पुन्हा गजबजणार; गुरुवारपासून पर्यटक आनंद लुटणार\nBy एम न्यूज टीम (author)\nजम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० लागू केल्यानंतर अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आता राज्यपालांनी पर्यटनावरील निर्बंध हटवल्यामुळे जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजणार आहे.\nजम्मू-काश्मीर पर्यटकांनी पुन्हा गजबजणार\nजम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा पर्यटनाला सुरुवात होणार आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ट्रॅव्हल अडवायझरी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच हा आदेश १० ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारपासून काश्मीर पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजणार आहे. महाष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटक जात असतात. त्यांच्यासाठी हा अतिशय चांगला निर्णय आहे. कलम ३७० हटवण्याच्या अगोदरच्या आठवड्यात अमरनाथची यात्रा स्थगित करून सर्व पर्यटकांना तातडीने परत पाठवण्यात आले होते.\nजम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर अनेक गोष्टींवर निर्बंध आले होते. तसेच जम्मू-काश्मीरमधील पर्यटनावरही निर्बंध होते, मात्र राज्यपाल सत्यपाल मलिक यांची सोमवारी सल्लागार आणि मुख्य सचिव यांच्याशी बैठक झाली. या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. गेल्या ५ ऑगस्टपासून राज्यपाल दररोज ६ ते ८ वाजताच्या दरम्यान एक आढावा बैठक घेत आहेत.\n(हेही वाचा...मुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\nजम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमधील अनेक भागांतील निर्बंध हटवण्यात आले. यात माध्यमिक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, प्रशासकीय सेवा, इंटरनेट यांवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत.\nताज्या मराठी बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचा महाराष्ट्र पहा फक्त एका क्लिक वर, जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप. मराठी बातम्या व घडामोडींसाठी फेसबुक पेजला लाईक करा,आणि ट्विटर फाॅलो करा.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमध��ल 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\n0 Response(s) to “जम्मू-काश्मीर पर्यटकांनी पुन्हा गजबजणार; गुरुवारपासून पर्यटक आनंद लुटणार”\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nसिडकोच्या घरांसाठी अर्ज भरण्यास ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nपाहा, किती आहे तुमच्या उमेदवाराची संपत्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://khetigaadi.com/new-implement-model/maschio-gaspardo-rotary-tiller-u-_-235/mr", "date_download": "2019-10-22T23:25:20Z", "digest": "sha1:COFDKQDWLUWNROFQMJAD73A6BDJBPFNB", "length": 5046, "nlines": 124, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Maschio U Rotary Tiller | Maschio Gaspardo Price India | Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nआवश्यक ट्रॅक्टर एचपी : 61-70\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nआम्हाला आपले शहर सांगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/goodfood/7881/Navaratri-Fasting-food-recipe-sweet-potato-pudding-shakkarkand-kheer-ratale-maharashtrian-desert.htm", "date_download": "2019-10-22T22:19:58Z", "digest": "sha1:A4UAQEA2ZUPQI5S3DGRZ3XAIOT43HVRI", "length": 12157, "nlines": 133, "source_domain": "maharashtranews.com", "title": "नवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nBy एम न्यूज टीम (author)\nनवरात्रीत अनेक लोक उपवास करतात. उपवासाला चालतील अशा काही पाककृती जाणून घेऊया गुड फूड या सदरात.\nरताळ्याचा कीस १ मोठी वाटी\nओले खोबरे पाव वाटी\nबदामाचे पातळ काप सजावटीसाठी\nहेही वाचा- उत्सव नवरात्रीचा : उत्साह नवरंगांचा; जाणून घ्या नवरंगांचं महत्त्व\nरताळे अगदी बारीक किसणीने किसून घ्यावे. दूध उकळत ठेवावे. त्यातच रताळ्याचा कीस घालावा. दूध अधूनमधून ढवळत आटू द्यावे. रताळ्याचा कीस चांगला शिजला की त्यात साखर, खोबरे आणि वेलचीपूड घालून चांगले एकजीव करून घ्यावे. वरून बदामाचे काप पसरून रताळ्याची खीर वाढावी.\nताज्या मराठी बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचा महाराष्ट्र पहा फक्त एका क्लिक वर, जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप. मराठी बातम्या व घडामोडींसाठी फेसबुक पेजला लाईक करा,आणि ट्विटर फाॅलो करा.\nअन्न हे पूर्णब्रह्म आहे, असं आपल्याकडे म्हटलं जातं. म्हणूनच अन्नाविषयी सर्व काही मजकूर आम्ही या सेक्शनमध्ये प्रसिद्ध करणार आहोत. त्यामध्ये नामवंत शेफपासून ते सर्वसामान्यांनी बनवलेल्या विविध पाककृतींची साग्रसंगीत माहिती आम्ही देणार आहोत. तसेच केवळ पाककृतीच नव्हे तर वेगवेगळ्या प्रांतामधील खवय्येगिरीचीही आम्ही झलक घडवणार आहोत.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\n0 Response(s) to “नवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर”\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nचटपटीत आणि मसालेदार : चंद्रपुरी डाळवडे\nसीझन स्पेशल : भुईमुगाची खमंग उसळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/18910", "date_download": "2019-10-22T21:22:11Z", "digest": "sha1:2DPJYW565TWWYDYUOP4OD2YEQ54WDZRV", "length": 17031, "nlines": 257, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हत्तीशी दांडू.... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हत्तीशी दांडू....\nपाऊस मलाच का भिजवतोय\nआता उत्तर जुळतं आहे\nकळायच ते कळतं आहे\nपाऊस मला मारतो आहे\n'पाऊस तुला कसा वाटतो\n'जसा तू पाऊस मला तसा वाटतो'\nतो थोडा चिखल करेल\n'तुला कशी सोडीन रे\nजन्म कसा जोडीन रे\nतुझी माझी जोड आहे\nपावसाची खोड... गोड आहे\nत्याचा काहीच स्वार्थ नसतो\nआणि हत्तीशी दांडू खेळण्यात\nवेड्या काहीच अर्थ नसतो'\nमोठ्यानं हसून म्हणाली 'तुला\n'तुला कशी सोडीन रे\nजन्म कसा जोडीन रे\nया ओळी आधी कुठेतरी वाचल्यात.....\nमाझ्याच \"तू कोसळून तर....\" या\nमाझ्याच \"तू कोसळून तर....\" या ललीत लेखात लाजो... आणखी कुठे वाचल्यास का माझ्या 'अस्तासाठी व्यस्त जगणे' या काव्यसंग्रहातही ही कवीता आहे... आणखी कुठे\nहां तरीच मला वाटत तुमच्या\nमला वाटत तुमच्या त्या लेखात मी प्रतिक्रियेत पण म्हंटलय की या ओळी छानैत\nम्हातारी झाले...आठवत नाय आता\nकविता भारी आहे हा\nकविता भारी आहे हा\nलाजो तू म्हातारी झालीस पण\nलाजो तू म्हातारी झालीस पण \"कुठेतरी वाचल्या आहेत\" हे वाचून माझ ऐन तारुण्यात आवसान गळालं ना... असो...\nतरी बरं कवितेविषयी बोललीस... आभारी आहे.\nह बा, कविता आवडली\nह बा, कविता आवडली फक्त \"आणि हत्तीशी दांडू खेळण्यात\" याचा अर्थ नाही कळला, कृपया सांगणार का\nगौतम, 'हत्तीशी दांडू खेळायला जाऊ नये माणसाने'\nअशी एक म्हण आहे तीचा अर्थ आपली कुवत न ओळखता आपल्यापेक्षा बलवान माणसाशी लढायला जाने. या कवितेत नायिका पावसाला हत्ती म्हणते आहे आणि पावसाविषयी तक्रार करणार्या प्रियकराला सांगते आहे की 'हत्तीशी दांडू खेळण्यात वेड्या काहीच अर्थ नसतो.' प्रतिसादाबद्दल आभारी आहे.\nफक्त \"सोडीन\" आणि \"जोडीन\" हे शब्द खटकले.......... ते सोडेन आणि जोडेन असे हवे ना.....\nसोडीन, जोडीन हे बोलिभाषेमुळे अपभ्रंश झालेले शब्द आहेत्....लिखाणातल्या भाषेत सोडेन आणि जोडेन असेच हवे ना........... \nशंका आली म्हणुन उपस्थित केलिये....... हलकेच घ्या......... माझे म्हणणे चुक असल्यास तुम्ही समजुन विषद कराल याची खात्री आहे.\nबरोबर भ्रमर. ते कोल्हापुर\nबरोबर भ्रमर. ते कोल्हापुर स्टाईलचे शब्द आहेत. हरकत नसावी पण माझ्या मते. चांगले वाटतायत आहेत्त तसेही.\nकाही विषद करण्यासारखे नाही\nकाही विषद करण्यासारखे नाही त्यात. तो तिचा संवाद आहे जसे आहे तसे योग्यच आहे मित्रा... प्रतिसादाबद्दल आभारी आहे.\nकविता छान्...पाऊस सगळ्यांनाच हळवं करतो\nभ्रमर हा प्रमाण भाषेचा मुद्दा होईल ना\nआता मी पण हळवं लिहिली हळवेच्या ���वजी...कधीकाळी उच्चाराप्रमाणे लिखाण व्याकरणात प्रमाण होते.....\nबाकी प्रमाण भाषा-बोली भाषा अशा वादानुसार ही कवीता वाचकांना चुकीची वाटत असेल तर वाचकांच्या मताचा आदर आहे.\nहो रे भरत, मला कुठलाही मुद्दा\nहो रे भरत, मला कुठलाही मुद्दा रेटायचा नाही रे........ आणि मात्रेऐवजी टिंब देणे हे नॉर्मलच आहे. असे टिंब असेल की तिथे मात्रा आहे हे उच्चारताना लक्षात येते.... उदा. आलं , गेलं वगैरे....... म्हणजे त्याचा उच्चार आल, गेल असा सरधोपट होत नाही. असो.\nह बा च्या रचनांचा आस्वाद घेऊया आपण...........\n'चार महिन्यांचा फकीर' हा\n'चार महिन्यांचा फकीर' हा उल्लेख आवडला.\nही सुमार कविता आहे. आपण ही रचायला नको होतीत असे म्हणणे चुकीचे ठरेल, पण वाटते खरे तसे स्पेशली, कोसळून तर दाखीव दाद्या अन यारिचा चवदार थर होताच की त्यावर असे लेखन वाचल्यानंतर\nमी आपल्या भावना समजू शकतो\nमी आपल्या भावना समजू शकतो बेफिकीर. आपण उल्लेख केलेल्या लेखात या कवितेच्या काही ओळीही आहेत आणि संदर्भही आहे. कवीता बीए च्या पहिल्या वर्षाला असताना केलेली आहे. कम जादा तो रहेगाही ना\nपण तीच्याविषयी चांगलच बोलाव असं मी आजिबात म्हणनार नाही. काही हितचिंतकांसाठी ही चांगली संधी ठरावी.\nह ..बा तुमची कविता अप्रतीम\nह ..बा तुमची कविता अप्रतीम आहे फक्त तेवढ कवितेच शिर्षक मनाला खटाकतेय जेवढ बघा फक्त............\nछान आहे कविता आवडली\nछान आहे कविता आवडली\nआवडली. तुमची \"श्रावण...\" माझी\nतुमची \"श्रावण...\" माझी अतिशय आवडती कविता आहे ...यात तिचे काही स्पॉटस जाणवतात पण ही तितकीशी अपीलींग नाही पण ते असायचच...\nछान कविता हबेंद्र..... मन\nछान कविता हबेंद्र..... मन हळवं झालं....\nपाऊस=प्रेमी... पाऊस Vs. प्रेमी.... थीम आवडली\nगिरीश, गौतम, कैलासजी, प्रसिक\nप्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.\nहब्या खरंच बाप आहेस \nहब्या खरंच बाप आहेस \nअमित, इसल्या दाद्या लय आबारी\nइसल्या दाद्या लय आबारी हाय बग\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aed&f%5B1%5D=changed%3Apast_week&search_api_views_fulltext=ed", "date_download": "2019-10-22T22:50:09Z", "digest": "sha1:DYB4UK3B6ACGZMYRGJWY3VVDISSBPGKB", "length": 6704, "nlines": 140, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(-) Remove गेल्या ७ दिवसातील पर्याय filter गेल्या ७ दिवसातील पर्याय\nबातम्या (4) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nसिटीझन रिपोर्टर (1) Apply सिटीझन रिपोर्टर filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nप्रफुल्ल%20पटेल (3) Apply प्रफुल्ल%20पटेल filter\nराजकारण (3) Apply राजकारण filter\nअजित%20पवार (2) Apply अजित%20पवार filter\nउदयनराजे (2) Apply उदयनराजे filter\nकुस्ती (2) Apply कुस्ती filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nनरेंद्र%20मोदी (2) Apply नरेंद्र%20मोदी filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nपंढरपूर (2) Apply पंढरपूर filter\nबाजार%20समिती (2) Apply बाजार%20समिती filter\nभारतरत्न (2) Apply भारतरत्न filter\nमध्य%20रेल्वे (2) Apply मध्य%20रेल्वे filter\nरेल्वे (2) Apply रेल्वे filter\nसिंधुदुर्ग (2) Apply सिंधुदुर्ग filter\n36 जिल्ह्यांच्या गावागावातील घडामोडी एका क्लिकवर..\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात काय घडतं आहे प्रचारासाठी नेते काय काय फंडे आजमवत आहेत प्रचारासाठी नेते काय काय फंडे आजमवत आहेत यासह 36 जिल्ह्यांमधील काय विशेष...\nसाम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन\n*साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन*https://bit.ly/32vjWQl -----------------------*शनिवार, 19 ऑक्टोबर 2019* 1. प्रचाराच्या तोफा आज...\nतेल लावलेला पैलवान पावसात भिजला, महायुतीला फटका\nनवी मुंबई : हवामान विभागाला आपल्याकडे फार सीरिअसली घेण्याची पद्धत नाहीये. पण गेल्या काही अंदाजांमध्ये हवामान विभागाने शंभर पैकी...\n36 जिल्ह्यांच्या गावागावातील घडामोडी एका क्लिकवर..\nराज्यातील गावागावात काय घडतंय राजकारणात कोणावर कुणी ताशेरे ओढलेत राजकारणात कोणावर कुणी ताशेरे ओढलेत यासह तुमच्या गावागावातील महत्वाच्या बातम्यांसाठी वाचा 36...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "http://viveksindhu.com/home/single/jobnews/1535016398", "date_download": "2019-10-22T22:02:25Z", "digest": "sha1:65YGHJC3CHBRLT764R62MKIEQPY6NWW3", "length": 2313, "nlines": 45, "source_domain": "viveksindhu.com", "title": "Latest Marathi News | Latest top marathi news | Live Beed District News | Daily Vivek Sindhu - विवेक सिंधु", "raw_content": "\nआ. संगीता ठोंबरे आणि विजयप्रकाश ठोंबरेंवर गुन्हा दाखल..\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती\nVSNN : • सहायक विधी सल्लागार - १ जागा शैक्षणिक पात��रता - विधी शाखेची पदवी किंवा समतुल्य आणि ७ वर्षाचा अनुभव • लघु-टंकलेखक - १४ जागा शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, लघुलेखन ८० श.प्र.मि. व टंकलेखन ४० श.प्र.मि. वयोमर्यादा - २४ ऑगस्ट २०१८ रोजी ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २४ ऑगस्ट २०१८ अधिक माहितीसाठी - https://goo.gl/osBeP4 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/Kk7k2q\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%A1/", "date_download": "2019-10-22T21:52:44Z", "digest": "sha1:SOFSED5TTZUPV2F4ULF5B4Y7XSV6L4YT", "length": 9467, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "छत्तीसगड Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\n‘या’ नगरपालिकेचा अनोखा उपक्रम … प्लास्टिकच्या बदल्यात मिळणार जेवण\nटीम महाराष्ट्र देशा : छत्तीसगडच्या अंबिकापुर शहरात गार्बेज कॅफे हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या अनोख्या कॅफेमध्ये, गरीब लोक आणि कचरा वेचक यांना एक...\nएअरटेलच्या ‘या’ योजनेत युजर्सना डबल टॉकटाईमसह डेटा\nटीम महाराष्ट्र देशा : ज्येष्ठ टेलिकॉम कंपनी एअरटेलने ग्राहकांना फायदा व्हावा म्हणून 65 रुपयांची स्मार्ट रिचार्ज योजना अद्ययावत केली आहे. या व्यतिरिक्त कंपनीने...\nनिवडणुकीत खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाला अटक\nटीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. २०१३ मधील विधानसभा निवडणुकीत...\nभाजप आता राजस्थानातही सत्ता स्थापन करू शकते; रामदास आठवलेंचा दावा\nटीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपचा पराभव करून सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर अशोक गहलोत...\nछातीत ��ुखू लागल्याने ‘या’ माजी मुख्यमंत्र्याला केले रुग्णालयात दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमन सिंह यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना हरियानातील गुरुग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी...\nमध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड निवडणुकीबद्दल शरद पवारांना होती शंका\nटीम महाराष्ट्र देशा : माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी एक शंका ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली. ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात...\nडीआरजी आणि एसटीएफच्या पथकाची भन्नाट कामगिरी, दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान\nटीम महाराष्ट्र देशा- छत्तीसगडमधील दंतेवाडात डीआरजी आणि एसटीएफच्या पथकानं कारवाई करत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. अरनपूरजवळच्या गोंदरसच्या जंगलात आज ही...\n२३ मे ला मोदींना फासावर लटकवणार ; कॉंग्रेस उमेदवाराचे वादग्रस्त विधान\nटीम महाराष्ट्र देशा : सध्या देशभरात निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहेत. त्यातच मतदारांना प्रभावित करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून एकमेकांवर आरोप...\nनक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या मंडवींच्या कुटुंबीयांनी केले मतदान,देशा समोर ठेवला नवा आदर्श\nटीम महाराष्ट्र देशा- छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित दांतेवाडा भागात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदार भीमा मंडवी यांच्या ताफ्याला लक्ष्य करून हल्ला घडवून आणला...\nपुलवामा हल्ल्यात खरंच ४० जवान शहीद झाले होते का, मला या आकड्यावरही शंका आहे’\nटीम महाराष्ट्र देशा- पुलवामा हल्ल्यामध्ये खरोखर ४० जवान शहीद झाले होते का, मला या आकड्यावरही शंका आहे, असं वादग्रस्त विधान नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ नेते फारुक...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A5%82/", "date_download": "2019-10-22T22:26:55Z", "digest": "sha1:ZVQJYFTOBJPNGYDFQNZXXJAAZJEWDPSM", "length": 3357, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रैनू Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nदोन आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांसह तब्बल ९७ आदिवासी जोडपी विवाहबद्ध\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यामुळे गेल्या आठवड्यात गडचिरोली जिल्हा चर्चेत होता आता एका सकारात्मक गोष्टीमुळे चर्चेत आहे. गडचिरोली मध्ये दोन आत्मसमर्पित...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/satgari-challenged-ncp-in-satara/articleshow/71482727.cms", "date_download": "2019-10-22T23:17:38Z", "digest": "sha1:KDMQMPAPS2YXHZJLFCKDAYQNUJU5BL76", "length": 15471, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "satara News: साताऱ्यात राष्ट्रवादीसमोर तगडे आव्हान - satgari challenged ncp in satara | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nसाताऱ्यात राष्ट्रवादीसमोर तगडे आव्हान\nसातारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक साहेबराव पवार यांच्या दुरंगी लढत होणार आहे...\nसाताऱ्यात राष्ट्रवादीसमोर तगडे आव्हान\nसातारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक साहेबराव पवार यांच्या दुरंगी लढत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे अशोक गोरखनाथ दिक्षीत, अपक्ष अभिजित बिचुकले यांच्या अन्य दोन अपक्ष रिंगणात आहेत. मात्र, दीपक पवार आणि शिवेंद्रराजे यांच्यात थेट लढत होणार आहे.\nवाई मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार मकरंद लक्ष्मणराव जाधव-पाटील आणि भाजपचे उमेदवार मदन प्रतापराव भोसले यांच्या थेट लढत होणार आहे. या दोघांशिवाय अन्य उमेदवार रिंगणात आहेत. फलटण मतदारसंघात भाजपचे उमेदवार दिंगबर रोहिदास आगवणे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक प्रल्हाद चव्हाण यांच्यात दुरंगी सामना होणार आहे. यांच्या शिवाय अन्य नऊ उमेदवार रिंगणात आहेत. माण मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार आमने-सामने आहेत. भाजपकडून जयकुमार गोरे आणि शिवसेनेकडून शेखर गोरे यांचे बंधू एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. माजी प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख येथे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यांना महाआघाडीचे बळ मिळण्याची शक्यता आहे. यांच्याशिवाय अन्य आठ उमेदवार रिंगणात आहेत. कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या समोर शिवसेनेचे महेश संभाजीराजे शिंदे यांच्या आव्हान आहे. याच्यासह अन्य पाच उमेदवार रिंगणात आहेत. कराड दक्षिण मतदारसंघात भाजपचे उमेदवार अतुल भोसले आणि कॉँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्य लढत असली तरी कॉँग्रेस बंडखोर उदयसिंह पाटील-उंडाळकर तगडे आव्हान उभे केले आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील ही चांगली रंगत आणतील. यांच्याशिवाय आठ उमेदवार रिंगणात आहेत. कराड उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार धैर्यशिल कदम यांच्यात थेट लढत होईल. अपक्ष मनोज घोरपडे तगडे आव्हान देण्याची शक्यता आहे. यांच्यासह अन्य तीन उमेदवार रिंगणात आहेत. पाटणमध्ये शिवसेनेचे शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर यांच्या दुरंगी सामना होईल. यांच्यासह अन्य सात उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात भाजपने चांगले आव्हान उभे केले आहे. माणमध्ये गोरे बंधू एकमेकांसमोर असल्याने मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.\nलोकसभेसाठी उदयनराजे-श्रीनिवास पाटील यांच्यात लढत\nसातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. अपक्ष अर्ज दाखल केलेल्या पुरुषोत्तम जाधव यांनी माघार घेतल्याने लोकसभेसाठी एकास-एक लढत होणार आहे. ही जागा कायम राखण्याचे आव्हान राष्ट्रवादी कॉँग्रेस समोर आहे.\nशरद पवार भर पावसात उदयनराजेंवर बरसले\nघोटाळे केले नसते तर पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती: उद्धव ठाकरे\nआपसात भांडणारे सत्ता कशी चालवणार\nशशिकांत शिंदे यांच्यास्वीय सहाय्यकाच्या फ्लॅटवर छापा\nकलम ��७० वरून उदयनराजे भडकले\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसाताऱ्यात राष्ट्रवादीसमोर तगडे आव्हान...\n‘विरोधकांच्या बेगडी प्रेमालाजनताच उत्तर देईल’...\nबाळासाहेब पाटील यांचा पालमधून आज प्रचार प्रांरभ...\nसाताऱ्याच्या आठ विधानसभामतदारसंघात १०८ अर्ज वैध...\nलोकसभेच्या पोटनिवडणुकीतशरद पवारांचा अपमान भरून काढा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2019-10-22T21:09:11Z", "digest": "sha1:DQQN7ODXFDWVOPAGUVS3CI54L5XFC4I6", "length": 10645, "nlines": 295, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अँटिगा आणि बार्बुडा - विकिपीडिया", "raw_content": "\n(अँटिग्वा आणि बार्बुडा या पानावरून पुनर्निर्देशित)\nअँटिगा आणि बार्बुडाचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) सेंट जॉन्स\n- स्वातंत्र्य दिवस १ नोव्हेंबर १९८१\n- एकूण ४४२ किमी२ (१९५वा क्रमांक)\n-एकूण ८५,६३२ (१९१वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण १.५४६ अब्ज अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न\nराष्ट्रीय चलन पूर्व कॅरिबियन डॉलर\nआंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी - ४:००\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २६८\nअँटिगा आणि बार्बुडा हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्���ीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. हा देश अँटिगा व बार्बुडा ह्या दोन बेटांवर वसला आहे. राजधानी सेंट जॉन्स अँटिगा बेटावर आहे.\nबर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • कॅनडा • अमेरिका • ग्रीनलँड (डेन्मार्क) • मेक्सिको • सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)\nबेलीझ • कोस्टा रिका • ग्वातेमाला • होन्डुरास • निकाराग्वा • पनामा • एल साल्व्हाडोर\nअँग्विला (युनायटेड किंग्डम) • अँटिगा आणि बार्बुडा • अरूबा (नेदरलँड्स) • बहामास • बार्बाडोस • केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • क्युबा • कुरसावो (नेदरलँड्स) • डॉमिनिकन प्रजासत्ताक • डॉमिनिका • ग्रेनेडा • ग्वादेलोप (फ्रान्स) • हैती • जमैका • मार्टिनिक (फ्रान्स) • माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • नव्हासा द्वीप (अमेरिका) • पोर्तो रिको (अमेरिका) • सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • सेंट किट्स आणि नेव्हिस • सेंट मार्टिन (फ्रान्स) • सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • सेंट लुसिया • त्रिनिदाद व टोबॅगो • टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)\nआर्जेन्टिना • बोलिव्हिया • ब्राझील • चिली • कोलंबिया • इक्वेडोर • साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • गयाना • फ्रेंच गयाना (फ्रान्स) • फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • पेराग्वे • पेरू • सुरिनाम • उरुग्वे • व्हेनेझुएला\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी १०:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/dressing-and-styling-tips-for-job-interview-updated-mhmj-390571.html", "date_download": "2019-10-22T21:41:57Z", "digest": "sha1:JZLC6HHGWVBQWEQFFHLFPZETH4O73UT5", "length": 28548, "nlines": 173, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इंटरव्ह्यूसाठी जाताना 'हा' ड्रेस कोड वापरावा, बॉसवर पडेल चांगलं इंप्रेशन dressing-and-styling-tips-for-job-interview-mhmj | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्��ा दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा वि���ार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nइंटरव्ह्यूसाठी जाताना 'हा' ड्रेस कोड वापरावा, बॉसवर पडेल चांगलं इंप्रेशन\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; देवाचा अवतार सांगणाऱ्या बाबाकडे सापडले घबाड\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nVIDEO : ब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची धडाकेबाज कामगिरी\nएक चूक जीव गेला, तरीही 'जिमी'ला वाचवलं\nइंटरव्ह्यूसाठी जाताना 'हा' ड्रेस कोड वापरावा, बॉसवर पडेल चांगलं इंप्रेशन\nमुलाखातीमध्ये तुमची निवड व्हायला हवी असं वाटत असेलं तर मात्र तुम्हाला तुमच्या नॉलेजसोबत या काही गोष्टींकडेही लक्ष द्यावं लागेल.\nमुंबई, 13 जुलै : ‘फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इम्प्रेशन’ असं म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही मुलाखातीसाठी जाता तेव्हा तुमचं केवळ ज्ञानच नाही तर तुमचा लुक, पर्सनॅलिटी आणि ड्रेसिंग स्टाईल यादेखील गोष्टी पाहिल्या जातात. अनेकदा चुकीच्या ड्रेसिंगमुळे सिलेक्शन बोर्ड तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकतं. केवळ ड्रेसिंग स्टाईलमुळे आपल्याला एखाद्या कंपनीनं नाकारू नये, असं वाटत असेल तर हे नक्की वाचा. मुलाखतीला जाण्यापूर्वी आपण अनेकदा घाबरलेले असतो किंवा गोंधळाचा नादात आपण असे काहीतरी कपडे घालतो की जे आपल्याला शोभूनही दिसत नसतं. करिअरच्या दृष्टीकोनातून ही चूक करणं कटाक्षानं टाळा.\n(वाचा : पावसाळ्यात इन्फेक्शनचा धोका सर्वाधिक, खा 'ही' फळं)\nमुलाखातीसाठी तयार होत असताना तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीसाठी आणि प्रोफाइलसाठी मुलाखात देत आहात हे सर्वप्रथम लक्षात घ्या. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉबच्या मुलाखातीसाठी जाताना शक्यतो निळा, ग्रे किंवा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करा. तसेच फॉर्मल ड्रेसमुळे तुमची समोरच्यावर चांगली छाप पडते.\nमुलाखातीसाठी जाताना हेअर स्टाइलवर लक्ष देणंही महत्त्वाचं आहे. तुमचे केस तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर घालतात. मुलींनी शक्यतो केस मोकळे सोडावेत किंवा सिंपल पोनी टेल बांधावा. मुलांनी मुलाखातीसाठी जाताना क्लिन शेव्ह आणि हेअर स्टाइल सिंपल ठेवावी.\n(तुमची उंची कमी आहे का मग उंच दिसण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स)\nमुलाखातीसाठी जाताना विशेषतः मुलींनी जास्त गडद मेकअप करू नये. यामुळे तुमचं इंप्रेशन खराब होतं. त्यामुळे अत्यंत सिंपल आणि लाइट मेकअप करावा, तसेच हातात साधंसं घड्याळ घालावं. मुलाखातीसाठी जाताना बॅग जास्त मोठी तसंच फॅन्सी नसावी.\n(वाचा : सतत स्ट्रेसमध्ये असता तर हा चहा प्या आणि आयुष्यातून ताण घालवा\nशेतकरी म्हणाले हवामान खात्यापेक्षा आमचा भोलानाथच बरा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/what-next-to-rane-bjp-entry-270772.html", "date_download": "2019-10-22T22:22:23Z", "digest": "sha1:RSPY4NZ42J3X5USADTREBIB7H5AYT2LB", "length": 32937, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राणेंबाबत भाजपचं सध्यातरी 'वेट अॅन्ड वॉच'चं धोरण ! | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबा��डे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nराणेंबाबत भाजपचं सध्यातरी 'वेट अॅन्ड वॉच'चं धोरण \n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; देवाचा अवतार सांगणाऱ्या बाबाकडे सापडले घबाड\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nVIDEO : ब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची धडाकेबाज कामगिरी\nएक चूक जीव गेला, तरीही 'जिमी'ला वाचवलं\nराणेंबाबत भाजपचं सध्यातरी 'वेट अॅन्ड वॉच'चं धोरण \nनारायण राणे दिल्लीत जाऊन अमित शहांना भेटून आले तरी त्यांच्या भाजप प्रवेशाचा फेरा अजूनही सुटलेला दिसत नाही. राणेंच्या प्रवेशाबाबत भाजपनं अजूनही स्पष्ट संकेत दिले नसल्याने राणे यांच नक्की काय होणार याबाबत प्रशचिन्ह कायम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राणेंबाबत भाजपने सध्यातरी वेट अॅन्ड वॉच अशीच काहिशी भूमिका घेतल्याचं बोललं जातंय.\nमुंबई, नवीदिल्ली, 26 सप्टेंबर : नारायण राणे दिल्लीत जाऊन अमित शहांना भेटून आले तरी त्यांच्या भाजप प्रवेशाचा फेरा अजूनही सुटलेला दिसत नाही. राणेंच्या प्रवेशाबाबत भाजपनं अजूनही स्पष्ट संकेत दिले नसल्याने राणे यांच नक्की काय होणार याबाबत प्रशचिन्ह कायम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राणेंबाबत भाजपने सध्यातरी वेट अॅन्ड वॉच अशीच काहिशी भूमिका घेतल्याचं बोललं जातंय.\nन���रायण राणेंनी काल भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दिवशीच प्रस्तावित सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजच्या उद्घाटन निमंत्रणाचं निमित्त काढून दिल्ली गाठली तिथं आधी दानवे, चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. त्यानंतर दानवे आणि चंद्रकांत पाटील राणेंना घेऊन अमित शहांच्या निवासस्थानी गेले. पण हिशेबाला पक्के गुजराती असलेल्या अमित शहांनी राणेंना भेटण्याची अजिबात घाई केली नाही. राणेंना तास -दीडतास ताटकळत ठेवल्यानंतरच ते घरी गेले. पण या भेटीतही राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत कुठलीच ठोस चर्चा झाली नसल्याचं बोललं जातंय. साधारण 20-25 मिनिटे ही बैठक चालली. त्यानंतर राणे आणि अमित शहा हे दोघेही माध्यमांशी काहीच न बोलता मुंबईला रवाना झाले. तर दानवे आणि चंद्रकांत पाटलांनी एका सुरात सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज उद्घाटनाच्या निमंत्रणाचं कारण कॅमेरासमोर बोलताना ठोकून दिलं. बरं हे कारण खरं मानावं तर त्याचीही कुठलीच तारीख अमित शहांनी नारायण राणेंना दिलेली नाही. थोडक्यात कायतर भाजप राणेंना पक्षात घेण्याबाबत स्वतःहून कुठलीच उत्सुकता दाखवत नाहीये. कारण तसं केलं तर राणेंच्या अटी शर्ती मान्य कराव्या लागतील, हे त्यांना पक्कं माहिती आहे. म्हणूनच राणेंना पक्षात घ्यायचेच झालेतर त्यांनी भाजपच्या अटीशर्तींवर यावं, असाच त्याचा साधा सरळ अर्थ होतो.\nबरं मुंबईत आल्यानंतरही अमित शहांनी राणेंच्या पक्ष प्रवेशाबाबत कोणतंही विधान केलं नाही. नाही म्हणायला ते संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांना भेटले पण भय्याजी जोशींनीही राणेंना पक्षात घ्यायचं की नाही सर्वस्वी भाजपचा प्रश्न आहे. पण आमची संघटना ही शिस्त पाळणारी आहे. हे सांगायलाही ते विसरले नाहीत. याचाच अर्थ असा की नारायण राणेंना भाजपात यायचेच असेल तर त्यांनाही संघाची शिस्तही पाळावीच लागेल. पण राणेंच्या राजकारणाचा आजवरचा खाक्या पाहिला तर त्यांना स्वतःला संघाच्या शिस्तीत बसवून घेणं नक्कीच जड जाणार यात शंका नाही कारण काँग्रेसमध्ये 12 वर्षे काढूनही ते तिथल्या राजकीय संस्कृतीशी एकरूप होऊ शकलेले नाहीत. बरं हे कमी काय म्हणून राणेंच्या दोन्ही मुलांचं काय करायचं, हा देखील भाजपसमोरचा मोठा यक्ष प्रश्न आहे. कदाचित म्हणूनच राणेंच्या पक्ष प्रवेशाबाबत भाजपनेही काँग्रेस प्रमाणेच 'थंडा करके खाओ' ही राज��िती अवलंबली असल्याचं बोललं जातंय.\nभाजपने समजा राणेंबाबत पुढचे काही दिवस हे असंच 'वेट अॅन्ड वॉच'चं धोरण अवलंबलं तर राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. अशातच राणेंनी पुढच्या राजकीय वाटचालीचा निर्णय हा दसऱ्याआधीच जाहीर करणार असल्याचं यापूर्वीच जाहीर करून टाकलंय. त्यामुळे भाजप प्रवेशाचं नक्की होण्याआधीच काँग्रेस सोडून मोकळे झालेले राणे दसऱ्याला नेमकी काय भूमिका जाहीर करणार हा खरंतर मोठा प्रश्नच आहे.\nदरम्यान, भाजपातील खात्रीलायक सूत्रांनुसार मुख्यमंत्री राणेंना पक्षात घेण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत तर चंद्रकांत पाटील आणि नितीन गडकरी राणेंसाठी अनुकूल आहेत. पण आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन कोकणात शिवसेनेला काटशह देण्यासाठी मोदी-शहा ही जोडगोळी ऐनवेळी राणेंना भाजप प्रवेशाचा हिरवा कंदील दाखवूही शकते. पण तोपर्यंत नारायण राणे आणि त्यांचे कार्यकर्ते नेमकं काय करणार, हाच खरा प्रश्न आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/amravati/ideal-village-concept-plan-in-amravati/articleshow/69110980.cms", "date_download": "2019-10-22T23:02:19Z", "digest": "sha1:Q56IPY2OIG3ARESKNASO7SNN6EAUJKHE", "length": 22341, "nlines": 206, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ruparo wagh: गावागावासी जागवा - ideal village concept plan in amravati | Maharashtra Times", "raw_content": "\nपुण्याला पुन्हा पावसाचा तडाखा, सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं\nपुण्याला पुन्हा पावसाचा तडाखा, सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंWATCH LIVE TV\nआदर्श ग्राम संकल्पनाच्या योजना. ग्रामगीतेसारख्या अमुलाग्र परिवर्तनाच्या दिशेने झेपावणाच्या चिंत���शील, संवेदनशील महाकाव्यातून ४१ विषय विधायक, क्रियात्मक स्वरुपात प्रगट करणाच्या युगमानव, द्रष्टापुरुष राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा ३० एप्रिल हा जन्मदिवस.\nरुपराव वाघ, गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती)\nआदर्श ग्राम संकल्पनाच्या योजना. ग्रामगीतेसारख्या अमुलाग्र परिवर्तनाच्या दिशेने झेपावणाच्या चिंतनशील, संवेदनशील महाकाव्यातून ४१ विषय विधायक, क्रियात्मक स्वरुपात प्रगट करणाच्या युगमानव, द्रष्टापुरुष राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा ३० एप्रिल हा जन्मदिवस. ‘ग्रामजयंती’ म्हणुन या दिवशी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. याविषयावर एक दृष्टीक्षेप...\nराष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा जन्मदिवस राष्ट्रसंतांनी संस्थापित केलेल्या अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या प्रचारक, कार्यकर्ते व त्यांच्या प्रेमीजनांनी साजरा करण्याचे सूतोवाच राष्ट्रसंतांसमोर केले. तेव्हा मार्मिकपणे राष्ट्रसंतांनी आपल्या भावना मोकळ्या मनाने सर्वांसमोर मांडल्या. राष्ट्रसंत म्हणाले...\n तुकडोजींची जयंती साजरी करण्याची प्रथा मला अमलात आणू द्यायची नाही. माझा जन्मदिवस साजरा करण्याचे हे नवे खूळ मंडळाने निर्माण करणे म्हणजे माझे मरण चिंतणेच होय. मी आपणाला आधी सांगून ठेवतो की ग्रामजयंतीच्या निमित्ताने तुकड्याबुवाची पूजा करण्याचा तुमचा विचार असेल, तर तुमचे माझे जमणार नाही. मी माझ्या मनात मानव मात्राचे उत्थान करणारी देवता शोधत होतो. या दृष्टीने विचार करु लागलो तेव्हा मानवजातीच्या कल्याणाचा प्रयत्न करण्याचा दृष्टीने ग्रामदेवता ही मला योग्य वाटली. मला गावा-गावांत विठ्ठल रखुमाईचे दर्शन होत आहे. मुले-बाळे पुंडलीकांच्या रुपात दिसताहेत. ग्रामस्थांच्या वेदनांचे संवेदन मी प्रत्यक्ष अनुभवित आहे. अशा माझ्या ग्रामदेवतेला मी सेवेचे फूल वाहिलेले आहे. मंदिरात आता देव राहिलेला नसून तो घराघरातून, झोपड्या-झोपड्यांतून काय घडत आहे हे पाहण्यासाठी निघाला आहे. याच विशाल भावनेने मी माझ्या जन्म दिवसाला ग्रामजयंती म्हटले आहे. ग्रामजयंती ही देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचली पाहिजे असा माझा मानस आहे.’\nराष्ट्रसंतांच्या या पुरोगामी विचारांचा मागोवा जर आपण घेतला तर लक्षात येईल की, त्यांना व्यक्तित्ववादी विचारांचा उदोउदो करुन स्वत:ला नावलौकीक मिळव��ण्याचा जराही हव्यास नव्हता. म्हणूनच या दिव्य पुरुषाने विचारांसोबत नावाचा विचार केला नाही. ग्रामोत्थानाच दिर्घचिंतन नव्या युगाच्या नवनिर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून एक नवा मंत्र ग्रामजयंतीच्या निमित्ताने देशाला दिला. राष्ट्रसंत म्हणतात..\nग्रामजयंतीचा मंत्र घ्या हो नवा\nएकाच्या महालात फुलताती बागा\nदुसन्यास धड नाही राहण्यास जागा\nक्रांतीची ही लाट गावात आली\nसत्यास न्यास प्रेमास व्याली\nतो दास तुकड्या विनवुनि सांगे\nबैसू चला सर्व एकचि रांगे\nवं. राष्ट्रसंतांनी सातत्याने भ्रमण केले ते गावा-गावातून. त्यांच्या खंजेरी भजनांना लाखोंचा समुदाय जमलेला असायचा. तो मुख्यत: अशिक्षित-अडाणी व देवभोळा असायचा. अशा जनता जनार्दनाच्या हृदय गाभाऱ्यात खंजेरीच्या नाद ब्रह्मावर निर्माण होणाऱ्या भजनांच्या ध्वनी लहरीवर साऱ्या समाजचे मन डोलायचं गावातील असमतोलपणाच, तेथील समस्यांचे चित्रच गावातील लोकांसमोर भजनांच्या माध्यमातून जाणीवेच्या स्वरुपात मांडून नवचैतन्याची पालवीच फुटायची राष्ट्रसंतांच्या त्या नवोन्मेषित शब्दांच्या बीजारोपणात वं. राष्ट्रसंतांचा श्वास-अन्-श्वास अहोरात्र गावांना तीर्थरुप बनविण्यासाठीच झटला. गाव स्वच्छ दिसले पाहिजे, पांदण, नाल्या स्वच्छ दिसल्या पाहिजे. गुढ्या-तोरणांनी गाव सजले पाहिजे. या विधायक कार्यक्रमाद्वारे माझी ग्रामजयंती साजरी व्हावी यावर राष्ट्रसंतांचा जोर होता. यासाठी राष्ट्रसंत म्हणतात-\n‘गाव हे विश्वाचे ब्रह्मांडाचे घटक आहे. म्हणून मी स्वत:च्या कार्यक्रम सोहळ्याला ग्रामजयंतीचे स्वप्न दिले आहे. गाव सजले चांगले झाले की स्वच्छ बनले सर्वांगानी सुखी समृद्ध झाले तर मला माझे पूजन झाल्या सारखे वाटते. जसे माझ्या शरीराला आंघोळीची गरज आहे. तसेच तुम्ही दररोज नव्हे तर आठ दिवसांतून एकदा तरी ग्रामसफाई करा. गावाला नीटनेटके ठेवा, ध्यान-प्रार्थना करा. हे आत्म्याचे अन्न आहे. तसेच देव-देवळे, यात्रा-मेळे हे गावाला सद्विचार, माणुसकी, नीतीमत्ता याची देणगी देणारे नैतिक संवर्धन करणारे भांडार आहेत. त्याची बूज राखा, किंमत करा ते शाबूत ठेवा. याला मी ग्रामजयंती म्हणतो.’ गावातील सर्व लोकांची त्यांना या ग्रामनवनिर्मितीच्या खेळासाठी मदत हवी आहे. यासाठी ते साद घालताना सर्वांना मन:पूर्वक आवाहन करतात.\nया रे या मजुरांनो\nकरु खेड्याची सूधारणा काही हो\nकोणी भिखारी ठेवायचा नाही हो\nकरु मार्ग सुंदर, बांधु विहिरी नहर\nकुडा कचरा, मुळी दिसायचा नाही हो\nगावी बांधु शाळा, करु सुंदर मळा\nगुंडगिरी न चोरी, नसावी हो\nसांगा सर्व लोकांत आता उशीर करायचा नाही हो\nग्रामजयंती म्हणजे गावात राहणाच्या सर्व लोकांची जयंती आहे, असे समजून आपण काम केले पाहिजे. खेड्यांची उन्नती म्हणजेच महापुरुषांची खरी जयंती होय हा नवसंदेश राष्ट्रसंतांनी ग्रामजयंतीच्या निमित्ताने या भारतभूमीला दिला. या कार्यसंकल्पनेच्या पूर्ततेसाठी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ग्रामजयंतीच्या निमित्ताने सर्वचस्तरातील लोकांना आवाहन केले आहे.\n(लेखक हे अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज मोझरी येथील उपसर्वाधिकारी आहेत.)\nअमरावती: मोर्शीत 'स्वाभिमानी'च्या उमेदवाराला मारहाण; कार पेटवली\nसत्तेत येताच मोदींनी गरिबांसाठीच्या योजना बंद केल्या: राहुल गांधी\nखिचडी शिजविणारी महिला बनली करोडपती\nवर्धाः मोदींना पत्र लिहिले; ६ विद्यार्थी निलंबित\nमी मॅच जिंकलेली आहे, माझी धावसंख्या ठरलेली आहे: उद्धव ठाकरे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:गावागावासी जागवा|आदर्श ग्राम संकल्पनाच्या योजना|ruparo wagh|ideal village|gurukunj moseri|Concept plan|amravati\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nजीडीपीची ५-६% वाढ समाधानकारकः जेमी डिमॉन, जे.पी मॉरगन अध्यक्\nमोदींची भेट घेतल्यानंतर अभिजीत बॅनर्जी म्हणाले...\nपुण्याला पुन्हा पावसाचा तडाखा, सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ रुग्णालयात दाखल\nएटीएम कार्ड गैरव्यवहारः माजी हेड कॉन्स्टेबलला अटक\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*क���व्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nडॉक्टर, नर्सनी वाचवले २२ नवजातांचे प्राण...\nआघाडीकडे ना धोरण ना नेतृत्व...\nवेतन न मिळाल्याने पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-statement-farmers-suicide-mumbai-maharashtra-20597", "date_download": "2019-10-22T22:42:09Z", "digest": "sha1:7XVVPGH42TRYKHSZ4G6YKLHZY2JMVBGZ", "length": 16764, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, statement on farmers suicide, mumbai, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात चार वर्षांत १२ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nराज्यात चार वर्षांत १२ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nरविवार, 23 जून 2019\nमुंबई : शेतकऱ्यांना सुखी करण्याचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप सरकारच्या कार्यकाळातच सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. नापिकी, कर्जबाजारी, शेतीमालाला हमीभाव न मिळणे, दुष्काळ आदी कारणांमुळे २०१५ ते २०१८ या चार वर्षांमध्ये राज्यात १२ हजार ०२१ तर जानेवारी ते मार्च २०१९ या तीन महिन्यांत ६१० अशा १२ हजार ६३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी (त. २१) विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.\nमुंबई : शेतकऱ्यांना सुखी करण्याचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप सरकारच्या कार्यकाळातच सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. नापिकी, कर्जबाजारी, शेतीमालाला हमीभाव न मिळणे, दुष्काळ आदी कारणांमुळे २०१५ ते २०१८ या चार वर्षांमध्ये राज्यात १२ हजार ०२१ तर जानेवारी ते मार्च २०१९ या तीन महिन्यांत ६१० अशा १२ हजार ६३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी (त. २१) विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.\nशेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी ६ हजार ८८८ आत्महत्यांची प्रकरणे मदतीच्या निकषांत बसत होती. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले. जानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीत ६१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी १९६ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारी निकषांप्रमाणे आर्थिक मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. यातील १८२ शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात आली आहे. ३२३ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत, असे उत्तरात नमूद केले आहे.\n२७ फेब्रुवारी २००६च्या शासन निर्णयानुसार मृत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्याबाबत चौकशीच्या काळात संबंधित व्यक्ती शेतकरी होता किंवा कसे याबाबतचे निकष सुधारण्यात आले आहेत. आपली जीवनयात्रा संपविणाऱ्या शेतकऱ्याने शेतीसाठी, शेती सुधारण्यासाठी कर्ज घेतले होते किंवा कसे याबाबत निकष सुधारण्यात आले असून शेतकऱ्यांच्या कुटुंबांतील कोणत्याही व्यक्तीने राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका, सहकारी पतसंस्था आणि मान्यताप्राप्त सावकाराकडून कर्ज घेतले असल्यास तसेच या कर्जाची परतफेड न करता आल्यामुळे कर्जाचे हप्ते प्रलंबित असल्यास संबंधित व्यक्तीला मदतीसाठी पात्र ठरविण्यात येते, अशी माहिती उत्तरात देण्यात आली आहे.\nभाजप सरकार आत्महत्या कर्ज शेती हमीभाव दुष्काळ सुभाष देशमुख अजित पवार जयंत पाटील छगन भुजबळ\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nशेतकरी ते ग्राहक थेट विक्रीतून वाढली...मध्यस्थांचा अडथळा दूर होऊन शेतकरी ते ग्राहक अशी...\nपावसामुळे पिकांचे नुकसान सुर��चपुणे : राज्याच्या विविध भागांत मॉन्सूनोत्तर...\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात...\n आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...\nजिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...\nवादळी पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...\nपावसाचा पुन्हा दणकापुणे : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...\nसर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...\nबहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...\nशेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...\nयंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...\nवादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...\n तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...\nकेंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...\nआज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...\nथंडीचे आगमन लांबणारपुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...\nराज्यात सुगीची वेळ, अन् पावसाचा खेळपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...\nमराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://arogyanama.com/beauty-tips-for-skin/", "date_download": "2019-10-22T22:26:34Z", "digest": "sha1:7522ZQJJTEVDXVDKR5MR6C4PKXQYITBA", "length": 9907, "nlines": 113, "source_domain": "arogyanama.com", "title": "फक्त सनस्क्रीन त्वचेसाठी पुरेशी नाही, 'या' टिप्सही अवश्य फॉलो करा - Arogyanama", "raw_content": "\nफक्त सनस्क्रीन त्वचेसाठी पुरेशी नाही, ‘या’ टिप्सही अवश्य फॉलो करा\nआरोग्यनामा ऑनलाइन – सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी केवळ सनस्क्रीन पुरेशी ���सून त्यासाठी इतरही काळजी महिलांनी नियमित घेणे गरजेचे आहे. पूर्ण झोप, योग्य आहार, व्यायाम, हे निरोगी तन-मनासाठी आवश्यक आहे. वाढत्या वयाबरोबर त्वचेसंदर्भात काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्वचेची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती घेवूयात.\nभूक लागत नाही, ‘हा’ सुद्धा आहे एक आजार, वेळीच करा ‘हे’ उपाय\nमुलांपासून दूर ठेवा ‘स्मार्टफोन’, होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम, जाणून घ्या\nटीव्ही पाहणे मुलांसाठी ठरू शकते धोकेदायक , वेळीच द्या लक्ष\nअशी घ्या त्वचेची काळजी\n१ अॅण्टी-एजिंग नाइट सीरम व व्हिटामिन सी, पेप्टाइड्स, हायलोनोनिक अॅसिड, रेटिनोल, ग्लायकोलिक अॅसिड, लॅक्टिक अॅसिडयुक्त क्रिम वापरा.\n२ ओठांसाठी लिपबाम दिवसातून तीन, चार वेळा वापरा. लिपस्टिक व लिप ग्लॉसचा वापर करा. ओठ शुष्क राहू देऊ नका.\n३ जर त्वचेवर केस, मस असतील तर त्वचारोग तज्ज्ञांशी याबाबत चर्चा करा.\n४ साबणाचा जास्त वापर करू नका. हे त्वचेला शुष्क आणि डिहायड्रेट बनवून देते. जर त्वचा शुष्क असेल तर स्क्रब करू नका.\n५ धूम्रपान केल्यामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी होते. त्वचेला सुरकुत्या येतात. रेषा दिसतात. त्वचेचा तजेलदारपणा कमी होत जातो.\n६ डोळ्यांखाली आइस्क्रीम लावा. आइस्क्रीम डोळ्यांच्या जवळपासची त्वचा हायड्रेट ठेवते. काळे वर्तुळ कमी करते.\n७ हात-पायांवर मॉश्चरायजर व सनब्लॉकचा नियमित वापर करा.\n८ वाढत्या वयाबरोबर त्वचा कोरडी होते. हातास मुलायम ठेवण्यासाठी हॅण्ड क्रिमचा नियमित वापर करा. झोपण्यापूर्वी फूट क्रीम पायांवर लावा. मोजे घाला.\nतुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे\nशरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या\nदेशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी\nनैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार\nकाकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत\nकोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर\n२ रुपयांच्या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्या इतरही अमेझिंग फायदे\n‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्ये समावेश\nरोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे\n‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ‘पायनॅप्पल ज���यूस’, जाणून घ्या काय आहे कारण\nलग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद \nमानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त\n ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या १२ संकेत\nतुमच्या शरीरात असू शकतात 'विषारी घटक', या १० गोष्टींवरुन घ्या जाणुन\nउंच टाचेच्या सँडल गर्भधारणेसाठी ठरतात घातक, आरोग्यावर पडतो वाईट प्रभाव\nउंच टाचेच्या सँडल गर्भधारणेसाठी ठरतात घातक, आरोग्यावर पडतो वाईट प्रभाव\n‘स्मोकिंग’ न करणाऱ्यालाही ‘या’ ५ कराणांमुळे होऊ शकतो ‘लंग कँसर’\n‘या’ तेलांचा वापर केल्यास होतील आरोग्याचे अनेक फायदे\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ ५ सेक्स टिप्स\n‘या’ पॉइंटवर फक्त ४५ सेंकद करा मसाज, होतील ७ जबरदस्त फायदे ; जाणून घ्या\nहार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले\nदहा लाख रूग्णांनी घेतला आयुष्मान भारत योजनेचा लाभ\n‘या’ सोप्या टिप्सने ग्लॉसी लिपस्टिक मॅटमध्ये बदला आणि ओठांचे सौंदर्य खुलवा\nदाट दाढीसाठी ‘हे’ ४ उपाय करा ; आठवड्याभरातच दिसेल ‘फरक’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayakhingane.com/tag/health-tips/", "date_download": "2019-10-22T21:14:08Z", "digest": "sha1:VSE5GJMHZV67WSUCCQIOJT3RHLCBBWPL", "length": 80374, "nlines": 290, "source_domain": "vinayakhingane.com", "title": "Health tips – VinayakHingane", "raw_content": "\nआरोग्य सोप्या भाषेत. Let's simplify health\nआपल्या ओळखीच्या, अगदी जवळच्या व्यक्ती बरेचदा खूप प्रेरणादायी असं काहीतरी करून जातात. आपल्या आयुष्याच्या धकाधकीत आपल्याला ते जाणवतही नाही. पण जेव्हा जाणवतं, तेव्हा मिळालेली प्रेरणा खूप मोठी असते आरोग्याच्या बाबतीत ही अशी जवळच्या लोकांकडून मिळालेली प्रेरणा खूप महत्वाची असते. आरोग्याविषयी आपली वागणूक आपल्या आजूबाजूच्या लोकांवर अवलंबून असते असं बरेचदा दिसतं. जीवनशैली, आहार, डॉक्टरांची निवड, उपचारशैली इत्यादी अनेक बाबतीतील निर्णयांवर आपल्या जवळील लोकांच्या विचारसरणीचा प्रभाव असतो. आज मी तुम्हाला माझ्या ओळखीच्या दोन व्यक्तींची गोष्ट सांगणार आहे. हे दोघेही सामान्य आहेत आणि त्यांनी केलेलं कामही अगदीच असामान्य आहे असेही नाही. पण त्यांच्या सामान्य असण्यामुळे ते सगळ्याच वाचकांना जवळचे वाटतील असे आहेत. दोघांनीही गेल्या दीड-दोन वर्षांत बरंच वजन कमी केलं आहे आणि कमी केलेलं वजन टिकवून ठेवलं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक रिझ���ल्युशन घेतले जातील आणि त्यांची टिंगलही होईल आरोग्याच्या बाबतीत ही अशी जवळच्या लोकांकडून मिळालेली प्रेरणा खूप महत्वाची असते. आरोग्याविषयी आपली वागणूक आपल्या आजूबाजूच्या लोकांवर अवलंबून असते असं बरेचदा दिसतं. जीवनशैली, आहार, डॉक्टरांची निवड, उपचारशैली इत्यादी अनेक बाबतीतील निर्णयांवर आपल्या जवळील लोकांच्या विचारसरणीचा प्रभाव असतो. आज मी तुम्हाला माझ्या ओळखीच्या दोन व्यक्तींची गोष्ट सांगणार आहे. हे दोघेही सामान्य आहेत आणि त्यांनी केलेलं कामही अगदीच असामान्य आहे असेही नाही. पण त्यांच्या सामान्य असण्यामुळे ते सगळ्याच वाचकांना जवळचे वाटतील असे आहेत. दोघांनीही गेल्या दीड-दोन वर्षांत बरंच वजन कमी केलं आहे आणि कमी केलेलं वजन टिकवून ठेवलं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक रिझोल्युशन घेतले जातील आणि त्यांची टिंगलही होईल यातील अनेक निश्चय यशस्वी होतील आणि अनेक बारगळतील. माझ्या मते निश्चय करणे ही बदलाची पहिली पायरी असते. लोक ह्या निमित्ताने सुरुवात तरी करतात. त्यांचं मनोबल टिकून राहावं ह्याकरता पुढील दोन गोष्टी. ह्या दोन्ही व्यक्तींकडे बघितल्यावर एक कळतं की वजन कमी करण्यासारखं कठीण काम सुद्धा चिकाटी असली की पूर्ण होऊ शकतं. ते सुद्धा फार खर्च न करता व औषधांशिवाय.\nपहिली गोष्ट माझ्या काकांची. गोपाळराव हिंगणे. ते शेगावला राहतात आणि इतक्यातच मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले. शिक्षक म्हणून ते अगदी मनापासून काम करत व आदर्श शिक्षक होते.पुढे मुख्याध्यापक झाले. कामाचा ताण व रोजच्या जीवनात गुंतून गेल्यामुळे आरोग्यासाठी विशेष लक्ष देता आले नाही. शारीरिक हालचाल कमी झाली व वजन हळूहळू वाढत गेले. पोटाचा घेर वाढला पण आपल्याकडे त्याला सुखी माणसाचं लक्षण म्हणतात म्हणून थोडं दुर्लक्ष झालं. बघता बघता वजन 82 किलो झालं…\nजवळपास 2 वर्षांपूर्वी काकांना ह्या वाढलेल्या वजनाचा परिणाम प्रकृतीवर होताना स्वतः लाच जाणवायला लागला. हालचालींचा वेग मंदावला, जिना चढताना एक मजला चढल्यावर धाप लागायला लागली आणि आपल्या पोटावर आपण वजन घेऊन फिरतोय असं जाणवायला लागलं. पोटावरील हा चरबीचा घेर कमी करायलाच हवा हे काकांना कळलं. भावांना डायबेटीस असल्यामुळे तो धोका आपल्याला सुद्धा आहे याची काळजी त्यांना होतीच. आपले त्रास वाढण्याआधीच आपण पावलं उचलायला ह��ीत असं त्यांनी ठरवलं. वाढलेल्या चरबीसोबत आपल्याला डायबेटीस, बीपी , हृदयरोग असे अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे काका जो विचार करत होते तो अगदी बरोबर होता. एक मुख्य बाब म्हणजे काकांना वाढलेल्या वजनाचा शारीरिक त्रास जाणवला. अनेकांना तो जाणवत नाही. अशा वेळी रक्ताच्या तपासण्या केल्यावर कळतं की प्रोब्लेम होतोय. बरेचदा तर प्रॉब्लेम झाल्यावरच लक्षात येतं की चरबी वाढली आहे.\nकाकांनी ह्यासाठी काय केलं\nकाकांना प्रॉब्लेम वेळेत ध्यानी आला आणि त्यांनी सगळ्यात पहिले डॉक्टरांचा सल्ला घेतला. रक्ताच्या तपासण्या ठीक आल्या. डायबेटीस नव्हता व बीपी सुद्धा नॉर्मल होते. काकांची काळजी थोडी कमी झाली. काकांनी आहारात बदल सुरू केले.\nकाका शाकाहारी आहेत. आधी त्यांचं रोजचा आहार म्हणजे सकाळी 6 ते 7 पोळ्या आणि भाजी असा ब्रँच करून ते कामाला निघायचे. दुपारचे जेवण नसायचे. त्याऐवजी दुपारी उशिरा हॉटेलमध्ये/कँटीन मध्ये काहीतरी खात असत. संध्याकाळी दोन भाकरी आणि भाजी. दिवसातून दोन तीन वेळा ते कपभर दूध साखर घालून प्यायचे. त्यांच्या जेवणाचं विश्लेषण केलं तर दुपारचं बाहेरचं खाणं हा त्यांच्या आहारातील सगळ्यात घातक भाग होता. बाकी जेवण हे आपल्या नेहमीच्या जेवणासारखे होते. गावाकडे जेवण हे पोळी किंवा भाकरीच्या संख्येत मोजल्या जाते. जेवणातील इतर घटकांकडे हवे तेवढे लक्ष दिल्या जात नाही. काकांच्या बाबतीतही तेच व्हायला लागले. दोन्ही वेळेच्या जेवणात तृणधान्यांचे प्रमाण जास्त होते.\nपुढील दीड-दोन वर्षात काकांनी आहारात बरेच बदल केले. एका वेळेच्या खाण्यात पोळ्या, पांढरा भात, भाकरी ह्यांचे प्रमाण अतिशय जास्त असले की खान्यानंतर रक्तातील साखरेचे व इन्सुलिनचे प्रमाण जास्त वाढते. असे जर वारंवार झाले तर शरीरातील चरबी वाढायला सुरुवात होते. काकांनी त्यांचे जेवण विभागून घ्यायला सुरुवात केली. एक वेळी 6ते 7 पोळ्या खाण्याऐवजी ते दोन वेळा 2 पोळ्या खायला लागले. त्याशिवाय त्यांनी सकाळी नाश्त्यासाठी गाजर, गोबी , पालक इत्यादी भाज्या कच्च्या खायला सुरुवात केली. त्यामुळे पोळ्यांचे प्रमाण कमी करून सुद्धा भूक नियंत्रित रहायला मदत झाली. याशिवाय आहारातील विविधता वाढली आणि आहार चौरस झाला. संध्याकाळच्या जेवणात सुद्धा भाकरीचे प्रमाण कमी झाले.2 ऐवजी 1 भाकरी खाऊ लागले. काकांना तर्रीच��� भाजी (म्हणजे जास्त तेल असलेली भाजी) आवडायची. ती सुद्धा आहारातून वजा केली. दुधात साखर घालणे बंद केले आणि जेवणात वरून मीठ घेणे बंद केले. तळलेले पदार्थ आधी बरेचदा घरी खाण्यात यायचे. त्यांच प्रमाण सुद्धा काकांनी खूप कमी केलं. काकांचा आहार हळूहळू बदलला पण जे बदल झाले त्यामुळे काकांचा आहार संतुलित झाला.\nकाकांनी आहाराशिवाय इतर काही बदल केले का\nमाझे काका दोन वर्षांपूर्वी रोज जवळपास 4 किलोमीटर फिरत असत. पण त्यांच्या चालण्याचा वेग हळू असे. वजन कमी करायचं असं ठरवल्यावर त्यांनी रोजचं फिरणं वाढवलं. आता त्यांचं चालणं हा व्यायाम असतो. ते दम लागेल अशा वेगात चालतात आणि रोज जवळपास 7 किलोमीटर चालतात. ते रोज सूर्यनमस्कार आणि 40 बैठका असे स्नायू बळकट करणारे व्यायाम करतात. वैद्यकीय सल्ल्यानुसार आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटं मध्यम तीव्रतेचा व्यायाम व कमीतकमी 3 दिवस स्नायू बळकट करणारे व्यायाम करणे आरोग्यासाठी आवश्यक असते. काका ह्यापेक्षा जास्त व्यायाम करतात व त्याचाच फायदा वजन कमी करण्यासाठी झाला. ह्याशिवाय काकांनी रोजची शारिरीक कामं वाढवली आहेत. त्यांच्या शेतातील छोटी छोटी काम ते स्वतः अधिक प्रमाणात करू लागले आहेत. त्यांच्या मते घरातील व शेतीतील कामं हातावेगळी होतात व शारीरिक हालचाल सुद्धा वाढते. ही शारीरिक हालचाल वाढल्याने दुहेरी फायदा होतो. वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा दुहेरी फायदा होतो. व्यायामशिवाय जी हालचाल वाढते त्यामुळे ऊर्जा तर जाळल्या जातेच पण स्नायूंचा इन्सुलिनला प्रतिकार कमी होतो. ह्याने वजन कमी व्हायला मदत होते असे आढळले आहे.\nकाकांचे वजन 82 किलोग्रॅम वरून कमी होत आता 65 किलोग्रॅम झाले आहे. पोटाचा घेरही खूप कमी झाला आहे. स्टॅमिना वाढला आहे व चपळता वाढली आहे. अर्थातच हा पोटावरील चरबी कमी करण्याचा प्रवास अगदी सोपा आणि सरळ नव्हता. काका आवर्जून सांगतात की पहिले 10 किलो वजन अगदी सहज कमी झाले. पण त्यानंतर वजन कमी होताना बराच वेळ आणि प्रयत्न लागले.\nहा वेळ देण्याची आणि प्रयत्न सुरू ठेवण्याची चिकाटी काकांना कुठून मिळाली हे मी त्यांना विचारलं. दुसरा एक प्रश्न माझ्या मनात होता की वजन कमी करण्याचे इतके उपाय जाहिराती, व्हाट्सएपच्या माध्यमातून आपल्या समोर येतात. त्यांना बळी पडून आहार व व्यायाम सोडून देण्याची इच्छा काकांना झाली नसेल का काकांनी म��ा त्यांच्या वारीची गोष्ट सांगितली. काका पंढरपूर वारी ला निघाले. वारीमध्ये रोज खूप चालावं लागायचं. एक दिवसात सरासरी 20 ते 25 किलोमीटर चालणं व्हायचं. एखाद्या दिवशी तर 30 किलोमीटर. ह्या काळात आहार अगदी कमी होता. पातळ कालवण व पोळी किंवा भाकरी हे जेवण दोन वेळा असायचं. नाश्ता बंद.त्यामुळे उपास घडला आणि शारीरिक श्रम बरेच झाले. काकांचं वजन झपाट्याने कमी झालं. अगदी बघितल्यावर कळेल असा फरक झाला. मग घरी परत आल्यावर घरचे नेहमीचे जेवण सुरू झाले. आता आपण फारच थकून भागून घरी आलोय म्हणून काही दिवस व्यायामाला सुट्टी मिळाली. ह्याचासुद्धा मोठा नाट्यमय परिणाम झाला. 8 दिवसांत वजन 4 किलोग्रॅम ने वाढलं. त्यामुळे आहारावर नियंत्रण + व्यायाम ह्यांचा फायदा आणि ते न करण्याचा तोटा दोन्ही गोष्टी काकांना अतिशय ठळकपणे जाणवल्या. त्यातून त्यांना पुरेसं प्रोत्साहन मिळालं आणि ते अजूनही नियमित व्यायाम करतात व आहारावर नियंत्रण ठेवतात.\n17 किलोग्रॅम वजन कमी करण्यासाठी काकांना कुठलंही औषध लागलं नाही व काहीही खर्च लागला नाही. ते काही अतिरिक्त कामं स्वतः करू लागले व बाहेरील खाणं कमी झालं. त्यामुळे झाल्यास थोडी बचतच झाली असं म्हणावं लागेल. आरोग्याला झालेला फायदा मात्र खूप मोठा आहे.\nदुसरी गोष्ट:आता आपण सिद्धेश ची गोष्ट बघूया. सिद्धेश पंडित हा माझा मित्र इंजिनिअर आहे. तो सध्या अमेरिकेत मिशिगन येथे काम करतो. त्याची जीवनशैली ही आपल्याकडील बहुतांशी शहरी तरुण लोकांसारखी झालेली. नवीन जॉब अमेरिकेत मिळाला. कामात प्रचंड ताणतणाव होता पण सुरुवातीला उत्साहात 14 ते 15 तास सलग काम करायचा. कामाला दिवसरात्रीची मर्यादा नसायची. झोप कमी व्हायला लागली. ताणतणाव व कमी झोपेचा आहारावर व आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. सिद्धेशच्या बाबतीत सुद्धा हे झालं. व्यायाम बंद पडला. खाण्या-पिण्यावर काहीच नियंत्रण राहिलं नाही. त्याचं वजन 2015 च्या सुरुवातीस 200 पाऊंड(जवळपास 91किलोग्रॅम) झालं. कमरेचा घेर वाढून 38 इंच झाला. बी एम आय 29.4 झाला. याचाच अर्थ सिद्धेश लठ्ठ झाला होता. तो आजारीही पडला. तपासण्या केल्यावर त्याला कळलं की त्याच बीपी 138/90असं आहे. पुन्हा तपासल्यावर सुद्धा ते जवळपास ह्याच पातळीत रहायचं. म्हणजे बीपी थोडसं वाढलेलं होतं.कोलेस्टेरॉल जरी नॉर्मल असलं तरी कोलेस्टेरॉल रेशो 5.1 होता. अगदी 30 वर्षे वयाच्या आत जर अस काही घडलं तर पुढे हृदयविकार व इतर आजार होण्याची शक्यता वाढते. सिद्धेशला हा धोका कळला आपलं आयुष्य आता आपल्याला नियंत्रित करण्याशिवाय काही पर्याय नाही हे त्याला कळलं. सुरुवात म्हणून त्याने नवीन जॉब शोधला. ताणतणाव कमी झाला आणि झोप सुधारली. यामुळे सिद्धेश च्या आहारावर बराच अनुकूल परिणाम झाला. आहारावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे असं त्याला वाटायला लागलं.\nसिद्धेश ने आहाराबाबतीत काय केलं\nजागरण करत असताना सिद्धेशला रात्री भूक लागायची आणि तो रात्री खाण्यासाठी काहीतरी तयारच ठेवायचा. ही जवळपास सवयच झाली होती. स्नॅकिंग म्हणजेच नाश्ता आणि मधेमधे खाणं नेहमीचं होतं. त्याने सगळ्यात पहिले हे खाणं म्हणजेच स्नॅकिंग थांबवलं. त्याने रात्री सिनेमे आणि कंप्युटर इत्यादी बंद केलं. झोप पूर्ण झाली पाहिजे ह्याकडे लक्ष दिलं. झोप सुधरल्यावर रात्रीचं खाणं सुद्धा बंद झालं. सिद्धेशने आहार आखून घेतला व तो पाळायला लागला.\nत्याचा आखलेला आहार असा आहे\nसकाळी 1 कप ओट्स (ह्या ऐवजी पर्याय म्हणजे पूर्ण दाना असलेली तृणधान्य किंवा कडधान्य)\nदुपारचं जेवण: एक प्लेट सॅलड (कच्च्या भाज्या) आणि पांढरे मांस(कोंबडी किंवा मासे इत्यादी)\nसंध्याकाळचं जेवण: 2 पोळ्या आणि भाजी. प्रोटीन मिल्क शेक\nसिद्धेश मांसाहारी आहे. पण तो लाल मांस टाळतो. आरोग्यासाठी लाल मांस व प्रक्रिया केलेलं मांस कमी कराव किंवा टाळावं असा वैद्यकीय सल्ला आहे. सिद्धेश चिप्स, डोनट, बेकरीचे पदार्थ पूर्णपणे टाळतो. आधी आवडीचे असलेले आईस्क्रीम व केक हे सुद्धा बंद आहेत. साखर अतिशय कमी प्रमाणात असते. ह्या सगळ्यामुळे कार्बोहायड्रेट व प्रकिया केलेले तेल ह्यांचे प्रमाण नियंत्रणात आले.\nसिद्धेश सोडा असलेली पेय मुळीच पीत नाही. सोडा असलेल्या पेयांमध्ये साखर तर असतेच पण सोड्यामुळे आपल्या पोटातून अन्न आतड्यात जाण्याची प्रक्रिया वेगावते. ह्यामुळे साखर लवकर शोषल्या जाऊन रक्तातील साखर अचानक वाढते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर अशी पेय टाळणं हे उत्तमच. तसेच फळांचा ज्यूस टाळणे सुद्धा फायद्याचे आहे. एक फळ पूर्ण खाल्ले तर त्यातून अनेक जीवनसत्वे व आवश्यक फायबर मिळते. ज्यूस मधून फक्त साखर मिळते ती सुद्धा लवकर शोषल्या जाणारी. युकेच्या आहारविषयक गाईडलाईन्स मधून त्यांनी चांगल्या पदार्थांच्या यादीतून ज्यूस काढून टाकला आहे.\nसिद��धेशच्या ह्या आहारामधील एक महत्वाचा घटक म्हणजे खाण्याचा आकार (पोर्शन साईज). किती खायचं हे सुद्धा सिद्धेश ने काटेकोर नियंत्रणात ठेवलं आहे. यासाठी तो “माय फिटनेस पाल” ह्या ऍप ची मदत घेतो. सिद्धेशने सुरुवात करताना 5 किलो वजन कमी करायचं ध्येय ठेवलं. त्यानुसार दिवसभरातील आहार किती कॅलरी असेल ते ठरलं. मग त्यानुसार रोज जे खाल्लं त्या सगळ्या पदार्थांची नोंद सिद्धेश ऍप मध्ये प्रामाणिकपणे करायचा. त्यानुसार मोजणी करून सिद्धेशच्या किती कॅलरी खाऊन झाल्या आहेत ते कळायचं आणि पुढच्या जेवणात किती खायला हवं ते सुद्धा कळायचं. ऍप मध्ये नोंद असली की आपण रुळावर आहोत की घसरतोय हे लगेच समजतं. अशी इतरही ऍप असतात. सिद्धेश वापरतो ते ऍप फुकट उपलब्ध आहे.\nसिद्धेश व्यायाम कसा करतो\nसिद्धेश जिम मध्ये जाऊन वजन उचलण्याचे व्यायाम करतो. शरीराचे सगळे मोठे स्नायू बळकट करणारे व्यायाम तो करतो. दर काही दिवसांनी तो वजन वाढवतो. याशिवाय कार्डियो व्यायाम तो आठवड्यातून 3 ते 4 वेळा करतो. कधी जिम मध्ये तर कधी बाहेर धावून तो हे व्यायाम करतो. जिमला स्विमिंग पूल उपलब्ध आहे त्यामुळे अधून मधून पोहण्याचा व्यायाम सुद्धा तो करतो. उन्हाळ्यात दर आठवड्याला तो क्रिकेट खेळतो. ह्या सगळ्या व्यायामाचा सिद्धेशच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम झाला आहे. वजन कमी होण्यासोबतच त्याचे बीपी सुद्धा नॉर्मल झाले आहे. आधी जे बीपी 138/90 च्या आसपास असायचं ते बीपी इतक्यात मोजलेल्यावर 116/84 इतकं आलंय. हे कुठलंही औषध न घेता घडलय.\nसिद्धेश व्यायामाच्या बाबतीत सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करतो. तो फिटबीट वापरतो आणि त्यात स्वतःची शारीरिक हालचाल किती होते यावर लक्ष ठेवतो. सिद्धेशच्या ह्या शारीरिक हालचालींची माहिती “माय फिटनेस पाल” ह्या ऍप मध्ये सुद्धा उपयोगात येते. व्यायामाव्यतिरिक्त सिद्धेश रोज जवळपास 6000 पावलं एवढी हालचाल करतो असं त्याच्या फिटबिट वरुन कळलं. व्यायामशिवाय रोज एवढी हालचाल केली तर वजन कमी व्हायला मदत होते.\nसिद्धेश वापरतो त्या ऍपमध्ये आपल्या ऊर्जेचे गणित मांडून येते. आपण किती कॅलरी खाल्ल्या आणि आपण किती कॅलरी जाळल्या(शारीरिक हालचाल व व्यायाम) ह्याचा हिशोब येतो. आपण रोज लिहून हा हिशोब करण्याचा त्रास त्यामुळे कमी होतो. आपण आपल्या आहारावर व हालचालींवर जेवढी करडी नजर ठेऊ तेवढं आप��ं नियंत्रण घट्ट राहण्यासाठी मदत होते. आपण मोजत नाही त्यामुळे आपले नियंत्रण राहत नाही हे सिद्धेशला कळलं होतं. या ऍपच्या मदतीने सिद्धेशला हिशोब ठेवणं सोपं गेलं. कधी, किती व काय खायचं हे ठरवणं सोपं झालं. आठवडाभरात व्यायाम कमी पडला असेल तर तो भरून काढता आला. आपण एखादे ऍप वापरायलाच हवं असं नाही. मोजमाप महत्वाचं.\nसिद्धेश व्यायामासाठी जिम चे पैसे भरतो.फिटबिट चा खर्च एकदाच झाला. पण इतर काही खर्च त्याला लागले नाहीत. तो व्यायामासाठी इन्स्टाग्राम व युट्युब अशा वेबसाईट वरील माहिती वापरून व्यायामाचा आराखडा ठरवतो. नवीन व्यायाम सुद्धा शिकतो. सिद्धेश त्याच्या सगळ्या मोजमापांची नोंद मोबाईल मध्ये ठेवतो. आपली प्रगती प्रत्यक्ष बघितली की त्यापेक्षा मोठी दुसरी प्रेरणा नसते.\nसिद्धेशच्या आरोग्यावर झालेले परिणाम त्याने नोंद करून ठेवले आहेत.नोव्हेंबर 2015 पासून आतापर्यंत त्याचे वजन 200 पाऊंड वरून कमी होऊन 176 पाऊंड एवढे कमी झाले. (91 किलो ते 80 किलो म्हणजे जवळपास 11 किलो कमी झाले)\nत्याच्या शरीरातील चरबीचे प्रमाण 20.5 टक्क्यांवरून कमी होऊन 17.8 टक्के झाले. कमरेचा घेर 6 इंच कमी होऊन 32 इंच झाला. पोटावरील चरबी कमी झाल्यामुळे बीपी, साखर आणि कोलेस्टेरॉल च्या प्रमाणात सुद्धा सुधारणा झाली. कोलेस्टेरॉल रेशो म्हणजे टक्केवारी सुधारून 3.3 झाली. त्याच्या हृदयाची गती दर मिनिटाला 80 ठोक्यांवरून कमी होऊन 62 वर आली. म्हणजे त्याचं हृदय आणि फुफ्फुस खेळाडूंसारखं बळकट झालं आहे. सिद्धेश आणि त्याची पत्नी अवंती दोघेही नियमित व्यायाम करतात. त्यांचा उत्साह प्रेरणादायी आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या आरोग्यासाठी कसा वापर करायचा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.\nसिद्धेश व माझे काका ह्यांनी कुठलेही मोठे खर्च न करता वजन कमी केलं आणि टिकवले सुद्धा आहे. त्यांनी अवघड असं डायट सुद्धा केलं नाही. त्यांना अडचणी आल्या आणि कधी कधी थोडा सेटबॅक पण आला. तरीही त्यांच वजन यशस्वीपणे कमी झालं. आहार कमी करून आणि हालचाल वाढवून वजन कमी करणं सोपं नाही असं आपण तज्ञांकडून बरेचदा ऐकतो. ते काही अंशी खरं सुद्धा आहे. पण जर खोलात जाऊन बघितलं तर कळतं की हा मंत्र अयशस्वी होण्याचं कारण लोक फार काळ हे पाळू शकत नाहीत असं आहे. सिद्धेश आणि माझ्या काकांनी हे पाळलं आणि ते यशस्वी झाले.\nसगळेच एवढे यशस्वी होवोत. पण जर काही अडचण आली तर तज्ञांची मदत घ्यावी. एखादा आजार असल्यास आहारबदल व व्यायामपूर्वी डॉक्टरांना नक्की भेटावं.\nआहार आणि व्यायामाचा फायदा फक्त लठ्ठ लोकांनाच होतो असे नाही. सामान्य लोकांनी सुद्धा रोज व्यायाम करणं आणि ऍक्टिव्ह राहणं अपेक्षित आहे. आहार समतोल असल्यास त्याचे अनेक फायदे मिळतात. त्यामुळे तुम्ही नवीन वर्षात काही निश्चय केला नसेल तर निरोगी जीवनशैली पाळणं हा एक उत्तम पर्याय आहे\nमागच्या वर्षी मी कुशलचा वजन कमी करण्याचा प्रवास लिहिला होता:\nवजन, आहार व व्यायामविषयी इतर लेख व व्हिडीओ:\nबी एम आय बद्दल माहिती\nआहाराच्या मदतीने डायबेटीस-मुक्त होणे शक्य आहे का\nबी एम आय बद्दल माहिती\nआपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण वाढले आहे का याचा अंदाज येण्यासाठी “बी एम आय” हे एक चांगले माप आहे.\nपाश्चात्य जनतेपेक्षा आपल्या भारतीय लोकांची शरीररचना थोडी वेगळी पडते. आपल्या शरीरात चरबीचे प्रमाण जास्त असते व आपले शरीर चरबीला थोडे लवकर बळी पडते असे आढळले आहे. त्यामुळे भारतीय लोकांसाठी बीएमआय आणि पोटाच्या घेराचे मापदंड वेगळे आहेत.\nया व्हिडिओत आपण बीएमआय बद्दल थोडी माहिती बघू.\nनियमित व्यायाम करायला हवा हे सगळेच मान्य करतील. पण तरीही व्यायामाबद्दल काही गैरसमज आढळतात. बरेच लोक ह्या गैरसमजांना बळी पडून व्यायाम टाळतात. अशाच काही समज आणि गैरसमज ह्याबद्दल लोकांचा कल कसा हे बघण्यासाठी मी ट्विटरवर एक छोटा सर्वे केला.\nउतारवयात वजन उचलण्याचा व्यायाम करावा का असा प्रश्न मी विचारला.हा सर्वे छोटासा असला तरी बहुतेक लोकांना असं वाटलं की असा व्यायाम उतारवयात करू नये कारण तो हानिकारक ठरू शकतो. बऱ्याच लोकांना ह्याबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे ह्या विषयावर वैद्यकीय सल्ला काय आहे ते आपण बघू.\nवैद्यकीय सल्ला काय आहे हे बघण्याआधी आपण उतारवयात भेडसावणारे प्रश्न बघू. उतारवयात स्नायूंचा आकार आणि वजन कमी होते. आपल्या वजनाच्या टक्केवारीत चरबीचे प्रमाण वाढते व स्नायूंचे कमी होते.चरबी वाढल्यामुळे होणारे जीवनशैलीचे त्रास जसे डायबेटीस, बीपी आणि हृदयरोग ह्यांचा धोका जास्त असतोच. हा धोका स्नायूंचे वजन कमी झाल्याने अजून वाढतो. ह्याशिवाय हाडे ठिसूळ होतात. बोन डेन्सीटी तपासणी केल्यावर बऱ्याच लोकांना हाडे ठिसूळ झाल्याचे कळते. अशा वेळी थोड्याश्या धोक्याने सुद्धा हाड फ्रॅक्चर हो��� शकते. उतारवयात बऱ्याच कारणांनी आपल्या शरीराची संतुलन सांभाळण्याची क्षमता कमी झालेली असते. स्नायूंची शक्ती कमी होणे हे सुद्धा त्यातील एक महत्वाचे कारण आहे. बॅलन्स सांभाळू शकल्यामुळे वारंवार पडण्याच्या घटना घडतात. आधीच हाडे ठिसूळ असल्यामुळे पडल्यावर फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. ह्याशिवाय वय वाढल्यावर समरणशक्ती कमी होण्याचा त्रास बऱ्याच लोकांना होतो. ह्या सगळ्या कारणांमुळे बऱ्याच जेष्ठ मंडळींची हालचाल मंदावते. हळूहळू हालचाल खूपच कमी होते, आत्मविश्वास कमी होतो आणि बरेचदा नैराश्य सुद्धा येतं. यातील बरीचशी लक्षणं लवकर सुरू झालेले पेशंट सुद्धा दिसतात. वार्धक्य कमी वयात सुरू झाल्यासारखी परिस्थिती असते.ह्या सगळ्या कॉमन प्रोब्लेम्स वर एक उपाय म्हणजे स्नायू बळकट करणारे व्यायाम.\nस्नायू बळकट करणारे व्यायाम हे आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. ह्यात तीन महत्वाचे प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे शरीराचे वजन वापरून केले जाणारे व्यायाम. ह्यात उठाबशा , दंडबैठका, जोर, सूर्यनमस्कार व वेगवेगळी योगासने(प्राणायाम नाही) इत्यादी येतात. दुसरा प्रकार म्हणजे वजन उचलण्याचे व्यायाम. यात जिम /व्यायामशाळेत करण्यात येणारे व्यायाम येतात. घरी सुद्धा आपण उपलब्ध असलेली वजने उचलून हे व्यायाम करू शकतो. तिसरा प्रकार म्हणजे रेसिस्टन्स बँड वापरून केलेला व्यायाम. यात रबरी पट्टे वापरून व्यायाम केला जातो. या तिन्ही प्रकारात स्नायू थकेपर्यंत व्यायाम केल्या जातो. स्नायू बळकट व्हावे व ताकद वाढावी यासाठी हा व्यायाम असतो. सोबतच स्नायूंना ताण देऊन (स्त्रेचेस करून) स्नायू मोकळे सुद्धा करायचे असतात. हळूहळू व्यायाम वाढवत न्यायचा असतो. हे व्यायाम हृदय आणि फुफ्फुसांची क्षमता वाढवणाऱ्या “कार्डियो” व्यायामापेक्षा थोडे वेगळे असतात. शरीरातील सगळे मोठे स्नायू जसे हातापायांचे स्नायू, छातीचे, पाठीचे व पोटाचे स्नायू ह्या सगळ्यांनाच व्यायाम मिळावा अशी अपेक्षा असते. आरोग्यासाठी स्नायूंचे हे व्यायाम व सोबत कार्डियो व्यायाम करावे असा वैद्यकीय सल्ला आहे.दर आठवड्यात सगळ्या वयातील लोकांनी कमीत कमी 150 मिनिटे मध्यम तीव्रतेचा कार्डियो किंवा एअरोबिक व्यायाम करावा व आठवड्यातून कमीत कमी 2 दिवशी स्नायू बळकट करणारे(सगळ्या मोठ्या स्नायूंचे)व्यायाम करावे.\nवेगवेगळ��या वेबसाईटवर तुम्हाला या व्यायामांबद्दल वाचता येईल आणि व्हिडीओ सुद्धा बघायला मिळतील. याशिवाय पुस्तकेही उपलब्ध आहेत. पण स्नायू बळकट करणारे व्यायाम शिकण्यासाठी तज्ञ व्यक्तीकडून शिकल्यास सगळ्यात उत्तम असे माझे मत आहे. जिम इन्स्ट्रक्टर , फिजिओथेरपिस्ट, योग गुरू इत्यादी लोकांकडून शिकताना आपण व्यायाम योग्य प्रकारे करतो आहोत हे तपासून बघता येते. व्यायाम करताना कुठल्याही वयात स्नायूंना दुखापत होण्याची थोडी शक्यता असते. पण व्यायाम योग्य पध्दतीने केला तर ही शक्यता कमी असते. त्यामुळे सुरुवातीला जागरूकपणे व तज्ञ व्यक्तीच्या देखरेखीखाली व्यायामाला सुरुवात केली तर कुठल्याही वयात व्यायामाला आडकाठी नाही. ह्यांना ऑस्टिओआर्थरायटीस आहे म्हबजे सांधे झिजले आहे त्यांनी व ज्यांना कुठलाही आजार आहे त्यांनी व्यायाम सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. माझ्या जिम मध्ये वायवर्षं 70 आणि75 असलेले दोन गृहस्थ नियमित व्यायाम करतात. इतक्यात माझे सासरे डॉ हेमंत जोशी हे आमच्यासोबत रहायला होते. त्यानी वयाच्या 63 व्या वर्षी वजन उचलण्याचा व्यायाम सुरू केला. एका महिन्यात त्यांचे स्नायू अधिक पिळदार दिसायला लागले आणि स्नायूंची शक्ती 30 ते 40 टक्के वाढली. ( तुम्ही आधीपेक्षा किती जास्त वजन उचलू शकता हे जिम मध्ये लगेच कळते.)\nयोग्य ती काळजी घेऊन स्नायू मजबूत करणारे व्यायाम केले तर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता खूप कमी असते. पण फायदे हे अनेक असतात. सुरुवात ही स्नायूंपासून करू. व्यायाम करताना स्नायूला दुखापत होण्यापेक्षा जास्त धोका हा स्नायू कमकुवत होऊन दुखावल्या जाण्याचा असतो. रोजचं काम करताना सुद्धा कमकुवत स्नायू दुखावल्या जातात. पाठदुखी,सांधे झिजने यांचे एक कारण कमकुवत स्नायू हे सुद्धा आहे. व्यायामाने हे स्नायू मजबूत झाले तर बरीच दुखणी टळतात. स्नायू मजबूत करणाऱ्या व्यायामानी स्नायू लवचिक सुद्धा होतात.\nस्नायूंच्या व्यायामाने चरबी कमी व्हायला आणि इन्सुलिन चा प्रभाव सुधारायला मदत होते. तसेच रक्तदाब नियंत्रित रहायला सुद्धा मदत होते. डायबेटीस, बीपी तसेच हृदयरोग असे आजार टाळण्यासाठी व त्यांच्या उपचारासाठी व्यायामाची मदत होते.\nशरीराचा तोल सांभाळण्यासाठी स्नायू मजबूत असणे आवश्यक असते. नियमित व्यायामाने ते साध्य होते. त्यामुळे बॅलन्स सुधारतो. पडण्याची शक्यता कमी होते. व्यायामाचा मेंदूवर सुद्धा चांगला परिणाम होतो. वजन उचलण्याचा व्यायाम केला की स्नायूंसोबत हाडे सुद्धा बळकट होतात. ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी वजन उचलण्याचा फायदा होतो असं अभ्यासात आढळलं आहे. त्यामुळे वाढत्या वयानुसार वाढणारी पडण्याची व फ्रॅक्चर होण्याची रिस्क व्यायामाने कमी होऊ शकते.\nकाही अभ्यासात असं दिसलं आहे की स्नायूंचे व्यायाम मेंदू तल्लख ठेवायला मदत करतात व विसराळूपणाला दूर ठेवतात. ह्याशिवाय व्यायामामुळे शरीरात एन्डोर्फीन नावाचे रसायन तयार होते. मूड चांगला ठेवण्यासाठी ह्याची मदत होते. व्यायाम डिप्रेशन किंवा नैराश्य टाळण्यासाठी व उपचारासाठी सुद्धा महत्वाचा आहे. अशा प्रकारे आपला मेंदू आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा स्नायूंचा व्यायाम आवश्यक आहे.\nतारुण्यात आपलं शरीर आपले स्नायू सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असते. शरीरातील हार्मोन्स आणि रसायने त्यात मदत करतात. शरीराची प्रतिकारशक्ती सुद्धा स्नायूंना रोज होणारी बारीक इजा लगेच दुरुस्त करते. पण उतारवयात आपल्याला व्यायाम करून स्नायूंचे आरोग्य राखायला लागते. त्यामुळे वय कुठलंही असो, तुम्हाला सोयीचा असलेला व्यायामप्रकार निवडावा आणि शिकावा. स्नायूंच्या व्यायामाने आयुष्यमान तर वाढतेच तसेच आयुष्याचा दर्जा सुद्धा वाढतो.\nहृदयविकार आणि अर्धांगवायू सारख्या आजारांचा आपल्याला जीवनशैलीमुळे किती धोका आहे हे कस ओळखायच ह्याची माहिती ह्या विडीओ मध्ये आहे.\nअधिक माहिती साठी वाचा “रिस्क ” चा इतिहास\nएका सार्वजनिक ठिकाणी शेजारी उभ्या असलेल्या दोन काकांचा संवाद कानावर पडला.\nपहिले काका: काय पंचाईत आहे राव. लघवीला जायची काही सोय नाही इथे.\nदुसरे काका: इथेच काय सगळीकडेच बोंबाबोंब आहे. आता काय रस्त्यावर सू करायची काय \nपहिले काका: पण आजकाल बरेचदा नाईलाज होतो. जोरात लघवी येते आणि लवकर गेलो नाही तर लघवी अडकायला होते.\nदुसरे काका: प्रोस्टेट का\nपहिले काका: हो. डॉक्टरनी सोनोग्राफी करायला सांगितलं आणि त्यात कळलं.\nदुसरे काका: ह्या वयात होतंच म्हणे. मलापण आहे. पब्लिक टायलेटची जरा सोय झाली तर आपल्यासारख्या म्हाताऱ्यांचं किती बरं होईल\nदोन समदुःखी काकांचा संवाद ऐकून जाणवलं की सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव हा आजही मोठा प्रश्न आहे. खासकरून बायका आणि प्��ोस्टेट चे पेशन्ट ह्यांना खूपच त्रास होतो. प्रोस्टेटचे पेशन्ट अशा त्रासामुळे सार्वजनिक ठिकाणी जायचं टाळायला लागतात. सारखा लघवीला जातो म्हणून लोक काय विचार करतील असं त्यांना वाटायला लागतं. नकारात्मक विचार आणि नैराश्यही येतं. प्रोस्टेट मूळे होणारे लघवीचे त्रास हे फक्त शारीरिक नसून त्यामुळे होणारी मानसिक कुचम्बना आणि सामाजिक जीवनावर होणारे परिणाम बघता मला ह्या आजाराकडे गंभीरतेने बघावं असं वाटतं.\nप्रोस्टेट ग्रंथी किंवा गाठ ही सगळ्या पुरुषांमध्ये असते. शास्त्रीय मराठीत त्याला पुरःस्थ ग्रंथी म्हणतात. लघवीच्या पिशवीच्या तोंडाशी (म्हणजे लघवीची पिशवी लघवीच्या नळीला जिथे जोडलेली असते तिथे) ही ग्रंथी किंवा गाठ असते. काही रसायने व हार्मोन्स तयार करणे हे प्रोस्टेट चे काम असते. वाढत्या वयासोबत ही गाठ थोडी मोठी होते. काही लोकांमध्ये ती जास्तच मोठी होते. ह्याला इंग्रजी मध्ये Benign Hyperplasia of Prostate म्हणतात. किंवा मराठीत प्रोस्टेटची गाठ वाढली असं म्हणतात. ही गाठ मोठी झाली तर लघवी पिशवीतून बाहेर येताना अडथळा येतो. (प्रोस्टेटची संरचना दाखवणारा छोटा व्हिडीओ जोडतो आहे)\nप्रोस्टेट वाढली की लघवीला अडथळा येतो व पुढील लक्षणं दिसतात\nलघवी अडकल्या सारखी होणे, हळूहळू होणे\nलघवीला ताण करावा लागणे\nरात्री लघवीला जावे लागणे\nलघवीला गेल्यावर लगेच लघवी न होणे\nलघवी झाल्यावरही लघवी थेंब थेंब होणे\nलघवी तुंबल्यामुळे किडनीचे काम कमी होणे किंवा वारंवार इन्फेक्शन (जंतू संसर्ग) होणे इत्यादी त्रास होऊ शकतात.\nप्रोस्टेटची गाठ वरून तपासता येत नाही. गुद्द्वारातून बोट घालून ती तपासतात (रेक्टल तपासणी).\nकाही चाचण्या करण्याची गरज असते का\nडॉक्टर प्रोस्टेटची लक्षणं दिसली तर सोनोग्राफी करायला सांगतात. सोनोग्राफी मध्ये प्रोस्टेटचा आकार किती वाढला आहे व कुठला भाग वाढला आहे इत्यादी आपल्याला कळतं. त्याचप्रमाणे लघवी केल्यावर पूर्ण लघवी मोकळी होते का किंवा काही लघवी तुंबून राहते का अशी माहिती सुद्धा मिळते. पी एस ए (PSA) नावाची एक रक्ताची चाचणी डॉक्टर करायला सांगतात. प्रोस्टेट ग्रंथीमध्ये कॅन्सर ची शक्यता तपासून बघण्यासाठी ही चाचणी केली जाते. जर कॅन्सर ची शक्यता वाटली तर इतर तपासण्या केल्या जातात.\nयुरोफ्लोमेट्री नावाची एक तपासणी युरोलॉजिस्ट(किडनी व मूत्रमार्गाचे सर्जन) ��रतात. ह्या तपासणी मध्ये लघवीच्या मार्गात कितपत अडथळा आहे, लघवीच्या पिशवीची ताकद कशी आहे इत्यादी माहिती मिळते.\nप्रोस्टेटसाठी उपचार करताना ह्या सगळ्या माहितीचा फायदा होतो. ह्याशिवाय नेहमीच्या रक्त लघवीच्या चाचण्या इतर काही त्रास नाही ना हे बघण्यासाठी डॉक्टर करून घेतात.\nप्रोस्टेट गाठ/ग्रंथी वाढणे आणि प्रोस्टेट चा कॅन्सर ह्यात फरक आहे.\nप्रोस्टेट ची गाठ वाढणे किंवा Benign Hyperplasia of Prostate ह्यात होणारी प्रोस्टेटची वाढ ही कॅन्सरच्या वाढीपेक्षा वेगळी असते. ह्यामुळे गाठ फक्त मोठी होते. त्यामुळे लघवीचा त्रास होतो पण ही गाठ कॅन्सर सारखी पसरत नाही. Benign चा अर्थ ‘जीवघेणी नसलेली’ असा घ्यावा. प्रोस्टेटच्या कॅन्सर मध्ये बरेचदा लक्षणं दिसत नाही.कधी कधी लघवीच्या त्रासा सोबतच वजन कमी होणे, पाठदुखी , कंबरदुखीइत्यादी लक्षणं कॅन्सर मध्ये दिसू शकतात. जवळच्या नातेवाईकांना प्रोस्टेट कॅन्सर असल्यास ती माहिती डॉक्टरांना सांगावी. तुमचे डॉक्टर प्रोस्टेटच्या कॅन्सर ची शक्यता पडताळून त्यानुसार काय काय तपासण्या करायच्या ते सांगतात.\nप्रोस्टेट ग्रंथी वाढल्यास त्याचा उपचार काय\nप्रोस्टेट गाठ वाढल्यास (Benign Hyperplasia of Prostate) साठी औषध गोळ्या देण्यात येतात. अल्फा ब्लॉकर नावाच्या गटातील औषधे (उदा: टॅमसुलोसिन) किंवा फिनास्टेराइड सारखी औषधे प्रोस्टेट चा आकार कमी करण्यासाठी मदत करतात. ह्या औषधांनी लघवीला होणारा त्रास कमी होतो. तुमचे डॉक्टर तुम्हाला योग्य असलेलं औषध त्याचे फायदे आणि तोटे समजावून सुरु करतात. वर सांगितल्या प्रमाणे इतर तापासण्यानी मिळालेल्या माहितीवरून व गोळ्यांनी कितपत फरक पडतो ह्यावरून शस्त्रक्रिया (सर्जरी) करायची गरज आहे का हे ठरवण्यात येते.\nशस्त्रक्रिया ही दोन प्रकारची असते. एक म्हणजे पोटावर काप देऊन प्रोस्टेट ग्रंथी पर्यंत पोहोचून ती काढल्या जाते. ही शस्त्रक्रिया कमी प्रमाणात केल्या जाते. नेहमीची /रूढलेली पद्धत म्हणजे लघवीच्या नळीतून दुर्बीण (स्कोप) टाकून प्रोस्टेटची ग्रंथी खरवडून काढल्या जाते. ह्या शस्त्रक्रियेचा उद्देश लघवी मोकळी व्हावी व लक्षणं कमी व्हावी असा असतो. क्वचित ही शस्त्रक्रिया झाल्यावर प्रोस्टेट ग्रंथी परत वाढू शकते. काही वेळेस लघवीचा मार्ग अरुंद होऊ शकतो. शस्त्रक्रिये नंतर लघवीचे नियंत्रण बिघडण्याची शक्यता अगदी क्वचितच ��सते. कुठल्याही शस्त्रक्रियेत काही धोके असतात तसेच ते या दोन्ही शस्त्रक्रिये मध्ये सुद्धा असतात. चांगला सर्जन आणि अनुभवी चमू असल्यास हे धोके कमी होतात.\nकाही रुग्णांमध्ये काही कारणास्तव शस्त्रक्रिया करू शकत नाही. अशा वेळी तसेच अचानक लघवी तुंबल्यास लघवीची नळी(कॅथेटर) लावतात. हे कॅथेटर तात्पुरते किंवा खूप दिवसांसाठी सुद्धा लावता येते.\nवरील उपचारांपैकी तुमच्यासाठी योग्य उपचार कुठला हे ठरवून त्रासापासून सुटका होऊ शकते. त्रास सहन करण्याऐवजी डॉक्टरांना भेटा.\nआपली दिवाळी आरोग्यदायी व आनंदाची जावो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा या वर्षी माझ्या पेशन्ट साठी दिवाळीनिमित्त काही वैद्यकीय सल्ले .\n1. दिवाळीत तुमचे नेहमीचे डॉक्टर सुट्टीवर जाण्याची शक्यता असते. पर्यायी डॉक्टरांना भेटण्याची गरज पडल्यास पेशन्टची सगळी वैद्यकीय कागदपत्रं, रिपोर्ट आणि औषधं सोबत घेऊन जा. नवीन डॉक्टरांना पेशन्टची जास्तीत जास्त माहिती मिळणं आवश्यक आहे. काही ऍलर्जी असल्यास नवीन डॉक्टरांना आवर्जून सांगा.\n2. दिवाळी आणि सुट्या ह्यामुळे तुचमे महत्वाचे वैद्यकीय निर्णय पुढे ढकलू नका. काही तपासण्या, डॉक्टरांच्या भेटी तसंच काही उपचार हे लवकर केल्याने फायदा होतो. त्यांच्यासाठी थोडा वेळ खर्ची पडला तरी त्यामुळे बराच त्रास वाचू शकतो. सणाच्या नावाखाली आरोग्याकडे दुर्लक्ष झाले असे व्हायला नको.\n3. सुट्टीत गावी जाताना तुमची औषधं, तसंच औषधाच्या चिठ्या(प्रिस्क्रिप्शन) सोबत घेऊन जा. नेहमीची औषधं घ्यायची राहून गेल्यामुळे कधीकधी गंभीर त्रास होऊ शकतो. उदा: मधुमेहाची औषधं न घेतल्यामुळे एका दिवसातही रक्तातील साखर अनियंत्रित होऊ शकते. बाहेरगावी तुमची नेहमीची औषधं मिळण्यास त्रास होऊ शकतो. अशा वेळी औषधं आणि प्रिस्क्रिप्शन सोबत असणं उपयोगी पडते. पर्यायी औषधं घेणं सुद्धा यामुळे सोपं होतं.\n4.डायबेटिसच्या पेशंटना ह्या काळात आहाराविषयी जास्त जागरूक राहण्याची गरज असते. गोड पदार्थांशिवाय इतर पदार्थही जास्त कॅलरी असलेले असू शकतात. हे पदार्थ टाळावे. वजन वाढणे आणि डायबेटिस अनियंत्रित होणे हे वाईट. आपण आपल्या आजूबाच्या मधुमेही रुग्णांना खाण्यासाठीआग्रह करू नये. त्यांची पथ्ये पाळण्यासाठी मदत करावी. सणाच्या काळातही मधुमेहींनी आहाराची पथ्ये आणि व्यायाम नेहमीसारखाच ठेवावा. मध���मेहाशिवाय लठ्ठपणा, हृदयविकार इत्यादी आजारांमध्ये आहाराची पथ्ये पाळणाऱ्यांसाठी हा परीक्षेचा काळ असतो.\n5. दम्याच्या बऱ्याचशा पेशन्टना ह्या काळात त्रास होतो. वातावरणातला बदल तसेच फटाक्यांमुळे होणारा धूर ह्याने दम्याची उबळ येऊ शकते. धुरापासून दूर राहून प्रतिबंध होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे दम्याची औषधे सुरु करून दमा नियंत्रणात आणल्यास उबळ येण्याची शक्यता/भरती करावं लागण्याची शक्यता कमी होते.\n6.फटाक्यांनी होणाऱ्या दुर्घटना टाळता येण्यासारख्या असतात. लहान मुलांनी फटाके उडवताना मोठ्यांनी सोबत असणे आवश्यक आहे. अशा वेळी मोठ्यांनी पूर्ण लक्ष (मोबाईल मध्ये लक्ष न ठेवता) मुलांकडे ठेवावे. अशा वेळी फटाके काळजीपूर्वक कसे उडवायचे व काय करू नये हे मुलांना सांगावे. फटाक्यांमुळे होणाऱ्या अपघाताने मुलांच्या पुढील आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. रुग्ण , जेष्ठ नागरिक व लहान मुले ह्यांना मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे खूप त्रास होतो. त्यांना त्रास होऊ नये ही आपली जबाबदारी आहे हे मुलांना समजावणे व ह्या जाबाबदारीत त्यांना सहभागी करणे ह्याची आपल्याला एक संधी ह्यावेळी मिळते. सुरक्षित पद्धतीने आगपेटी व दिवे कसे वापरायचे हे लहान मुलांना व्यवस्थित शिकवणे सुद्धा आवश्यक आहे.\nI am a physician by profession . I love to paint , read and write. Marathi is my mother tongue. I intend to write about health, health related issues and share my experiences through this blog. मराठी मातृभाषा असल्याने जास्त जवळची वाटते. आपल्या भाषेत माहिती लवकर कळते आणि जास्त प्रभावी असते असा अनुभव आहे. मराठी लोकांना आरोग्याविषयी मराठीत बोललेलं उपयोगी पडेल ह्या भावनेने हा ब्लॉग सुरु केलाय. मी एक डॉक्टर आहे आणि मला कलेची आवड आहे. आरोग्य लिखाणातून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे .\nआरोग्याची रोजनिशी / Health Diary\nस्मॉलपॉक्सची गोष्ट : लसीकरणाचा लढा\nगोवर आणि रुबेला लसीकरणाबद्दल चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%2520%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%2520%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8&f%5B2%5D=field_site_section_tags%3A51&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA", "date_download": "2019-10-22T22:01:58Z", "digest": "sha1:DJJBLDKWJC5W45HAYSEAJKLOND7YGTCZ", "length": 8688, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove सप्तरंग filter सप्तरंग\n(-) Remove राष्ट्रवाद filter राष्ट्रवाद\n(-) Remove राष्ट्रवादी काँग्रेस filter राष्ट्रवादी काँग्रेस\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराधाकृष्ण विखे पाटील (1) Apply राधाकृष्ण विखे पाटील filter\nरामदास आठवले (1) Apply रामदास आठवले filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nशरद पवार (1) Apply शरद पवार filter\nloksabha election 2019 : राजकारणात तसं सगळं अधांतरीतच\nलोकसभा निवडणूक 2019 मध्ये कोणतीच लाट नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी आज म्हटले आहे. हे अगदी योग्य असल्याचे चित्र आज दिवसभरातील बातम्यांमधून दिसून आले. राजकारणात तसं सगळं अधांतरीतच असतं, हे देखील नेहमीच आपण बघत आलो आहोत. कोण, कधी, कुठे प्रवेश करेल किंवा कुणाची साथ सोडेल हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://zoneinvestgroup.com/2646272", "date_download": "2019-10-22T22:43:04Z", "digest": "sha1:OBPQEVLOCTKP7ZSND3O4JTXRRMEQRMAT", "length": 14001, "nlines": 50, "source_domain": "zoneinvestgroup.com", "title": "मिमलटसाठी आकारात आपले संबद्ध विपणन प्रोग्राम मिळवा", "raw_content": "\nमिमलटसाठी आकारात आपले संबद्ध विपणन प्रोग्राम मिळवा\nआता हे कदाचित आश्चर्यचकित करणारे नाही की उन्हाळ्यात सर्वात जास्त संलग्न विपणन संधींपैकी काही प्रवासाची यात्रा- आणि विमान-संबंधित साइट्सवर आढळू शकते. तरीही आणखी काही उद्योग आहेत जे पुढील काही महिन्यांमध्ये ऑनलाईन विक्रीत वाढ करतील.\nऑनलाईन विक्रय वाढ संपूर्ण किरकोळ विक्रीतून बाहेर पडत आहे. Q1 मध्ये, comSemalt ऑनलाइन किरकोळ विक्री 17 टक्के YOY किंवा सुमारे तीन वेळा एकूण किरकोळ विक्री 6% च्या वाढ म्हणून\nकाहींना ��ॅक-टू-शालेय गर्भसाठी संगणक आणि इलेक्ट्रॉनिक्स सारख्या अधिक स्पष्ट आहेत, तर काही थोडी अधिक सूक्ष्म पण अत्यंत आकर्षक आहेत, जसे लक्झरी बाजार. आणि पदवीदान आणि Semaltॅट प्रमोशनने चालविलेल्या वाहतुकीबद्दल विसरू नका.\nआपण आपल्या संलग्न विपणन प्रयत्नांमध्ये मोक्याचा आणि सर्जनशील असल्यास, आपण आगामी उन्हाळ्यात अधिक तयार करू शकता आणि एक उत्कृष्ट शरद ऋतूतील आणि सुट्टीच्या सीझनसाठी पाया घालू शकता - vintage wedding fascinators and hats.\nआपल्याला प्रारंभ करण्यासाठी, या उन्हाळ्यात आपल्या संबद्ध विपणन प्रयत्नांमध्ये सामील करण्याचे सात मार्ग आहेत.\nस्थानिक आणि जागतिक स्तरावर विचार करा\nग्लोबेट्राटिंग प्रवासी तसेच राहण्याच्या राष्ट्राच्या सदस्यांना पोहोचण्यासाठी मोहिमा विकसित करणे. उदाहरणार्थ, लक्झरी रिटेलर त्यांच्या प्रेक्षकांच्या जागतिक प्रेक्षकांसाठी अधिक लक्ष्यित, अल्पकालीन मोहिम विकसित करू शकतात. अखेरीस लक्झरी मार्केट विभागात निर्णय वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्यामुळे 2015 पर्यंत विलासी बाजारपेठेतील खर्चात 65 टक्के वाढ होईल.\nSemaltेट, या उपभोक्त्या जे या उन्हाळ्यात घराच्या जवळ राहतील त्यांना अति-स्थानिक ऑफरसाठी अधिक प्रतिसाद देण्याची शक्यता आहे. हे असे एक आहे जेथे मोबाइल एक संलग्न विपणन खरोखर चमकते आणि त्या स्थान-आधारित जाहिराती वितरीत करू शकते.\nआपल्या प्रेक्षकांचा विचार करा\nआपल्या प्रेक्षकांचे मूल्यमापन करणे आणि भेटवस्तू खरेदी करणार्या व्यक्तींना आपली पोहोच वाढविण्यासाठी विस्तृत करा. उदाहरणार्थ, Semaltेट डेची तयारी करताना, आम्ही ऑनलाइन भेटवस्तू खरेदी करणाऱ्या बायका, बहिणी, मुली आणि आजींना पाहू.\nया प्रेक्षकांना स्वत: साठी वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी करण्यापेक्षा प्रेक्षकांना प्रेरणा मिळू शकते, त्यामुळे या खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी काही नवीन पुनरावृत्तीची ग्राहकांची कमाई करण्याची एक योजना तयार करा.\nभविष्यातील मौसमी खरेदीच्या दिवसांना ही मानसिकता सोडवणे उदाहरणार्थ, विचारात घ्या की आपल्या प्रेक्षक स्वत: साठी परत-टू-स्कुल इलेक्ट्रॉनिक्स आणि कपड्यांचा खरेदी करत आहेत किंवा या खरेदीस भेटवस्तू म्हणून\nहे एक स्पष्ट दिसू शकते परंतु ते पुनरावृत्ती करणे योग्य आहे. ताजे, समयोचित प्रत तयार करण्यासाठी स्���िर ठेवणे आवश्यक आहे जे प्रकाशक हंगामी बदल दर्शवण्यासाठी सहज स्वॅप करू शकतात.\nएका प्रकाशकाच्या दृष्टिकोणातून याचा विचार करा. प्रकाशकांना त्यांची साइट नव्याने अद्ययावत करण्यात यावी अशी जुनी प्रत किंवा चुकीची हंगामी क्रिएटिव्ह प्रकाशक दूर करू इच्छित आहे. Semalt जाहिरातदारांना सतत नवीन प्रत, नवीन ऑफर आणि चांगले सर्जनशीलता प्राप्त होत असते.\nउत्पादनांच्या विपणनासाठी आपल्या कार्यप्रदर्शनासह नेटवर्कसह कार्य करा ज्या उत्पादक श्रेणींमध्ये तज्ञ अधिक प्रकाशक आकर्षित करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे जे या उन्हाळ्यात पुढील आणि केंद्र असेल.\nआपण त्यांना विशेष मोबदला देऊ शकता जसे की साइन-ऑन बोनस आणि आपल्याला माहीत असलेल्या गोष्टींसाठी अतिरिक्त कमिशन उन्हाळ्याच्या विक्रेत्यांकडे\nसंबंधित बाबींशी जोडणी करून आपण अतिरिक्त व्याज आणि विक्री वाढवू शकता. उदाहरणार्थ, जर बारबेक्यू ग्रील्स आपल्या सर्वोत्कृष्ट विक्रीपैकी एक वस्तू आहेत, तर बार्बेक्यु टूल्स किंवा कॅज्युअल डिनरवेअर यासारख्या संबंधित वस्तूंवर विशेष ऑफर करून सरासरी ऑर्डर व्हॅलिड वाढविण्याचा विचार करा.\nआपण या मार्गावर विचार करीत असल्यास, आपल्या ऑफर अधिक क्रिएटिव्ह मिळविण्यासाठी आणि नवीन जाहिरातीचे परीक्षण करण्यासाठी आपल्या संलग्न विपणन चॅनेलचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या कार्यप्रदर्शन विपणन नेटवर्कवर खाते व्यवस्थापकासह कार्य करू शकता.\nयामध्ये, आपण शेवटच्या क्षणी अशा शेवटच्या घटकासाठी मिड-मिमलमध्ये पदार्पण करणार्या पोस्ट-बॅक-टू-स्कूल मोहिमेचा देखील विचार करू शकता, ज्या विद्यार्थ्यांना शाळा वर्षापर्यंत जाण्याची आवश्यकता नाही. चालू आहे\nसतत वर्ष-प्रती वर्ष कामगिरी मूल्यांकन\nमागील जून ते सप्टेंबर पर्यंत ट्रेंड आणि रहदारीचे विश्लेषण करा. जे काम केले आणि काम केले नाही ते मिमल आणि प्रकाशक जे लोक बाहेरून उभे राहिले त्यावर जवळून नजरेने पहा.\nगेल्यावर्षीच्या उपक्रमांचे काळजीपूर्वक मूल्यांकन केल्यास आपण या वर्षी आणखी आणखी लक्ष्यित आणि आकर्षक मोहिम विकसित करू शकता. यावर्षी त्यांना पुढील प्रेरणा देण्यासाठी गेल्या वर्षीच्या सशक्त उन्हाळ्यातील कलाकारांना विशेष सवलती द्यायच्या असतील.\nनेहमी अद्ययावत आपल्या संलग्न विपणन कार्यक्रम ठेवण्यासाठी एक स्मरणपत्र म्ह���ून वर सूचीबद्ध उन्हाळ्यात शिफारसी साठी आकार-अप विचार करा ऑटोमेट्रल पॉवर मोडमध्ये जाऊन मिडल आपल्या संपूर्ण प्रकाशकांसह संपूर्ण वर्षभर राहताना आपली पोहोच वाढवितात.\nया लेखातील व्यक्त केलेले मतपरिवाराचे लेखक आहेत आणि ते मार्केटिंग जमिनीची आवश्यकता नाही. Semaltेट लेखक येथे सूचीबद्ध आहेत.\nस्कॉट अॅलन हे रकाउटेन लिंकशेटच्या विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. परफॉर्मन्स मार्केटिंग चॅनलमधील एका तज्ज्ञाने कॉर्पोरेट आणि उत्पादन विपणन क्षेत्रात 15 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव घेतला आहे.\n(9 3)(9 4) लोकप्रिय कथा\n(9 8) फेसबुक पेजेस साठी पाहण्याजोगे केवळ इंप्रेशन मोजण्यास सुरूवात करतात. पुढील आठवड्यात सेंद्रीय पोहोच\nसीएमओने 2018 मध्ये व्हिडीओ मार्केटिंगमध्ये सर्वकाही जाणून घेणे आवश्यक आहे\nग्राहक सामाजिक मीडियावर खारट झाल्यास प्रतिसाद कसा द्यावा\nसंलग्न विपणन चॅनेल: सामग्री विपणन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://isha.sadhguru.org/mahashivratri/mr/celebrations/", "date_download": "2019-10-22T21:29:52Z", "digest": "sha1:RGO6D7H7NR3GA5V5IKOIPFTKQ3VFJ2LF", "length": 5873, "nlines": 83, "source_domain": "isha.sadhguru.org", "title": "Mahashivratri Celebrations at Isha Yoga Center -", "raw_content": "\n“माझी इच्छा आणि आशीर्वाद आहे की आपण या महाशिवरात्रीचा उपयोग तुमची आकलन शक्ती वाढविण्यासाठी आणि जीवनातील मोठ्या अनुभवांची चव चाखण्यासाठी करून घ्याल” – सद्गुरु\n2019 सालची महाशिवरात्री 4 मार्च रोजी आहे\nप्रत्येक चंद्रमहिन्याचा 14वा दिवस, म्हणजेच अमावास्येच्या आधीचा दिवस शिवरात्र म्हणून संबोधला जातो. या रात्री आध्यात्मिक मार्गावर असलेल्या व्यक्ती सहसा विशेष मार्गदर्शनाची साधना (आध्यात्मिक सराव) करतात. एका कॅलेंडर वर्षात येणार्या बारा शिवरात्रींपैकी, माघ या चंद्रमहिन्यात येणार्या रात्रीला महाशिवरात्र असे संबोधले जाते कारण ती बारा शिवरात्रींपैकी सर्वात अधिक शक्तीशाली असते.\nमहाशिवरात्री हा ईशा योग केंद्रात रात्रभर जल्लोषात साजरा केला जाणारा उत्सव असून त्यामध्ये उत्स्फूर्त ध्यान आणि नामवंत कलाकारांनी सादर केलेले नेत्रदीपक सांगीतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. यामध्ये लाखो व्यक्ती सहभागी होतात. सद्गुरूंच्या उपस्थितीत साजरा केल्या जाणाऱ्या या दिव्य दैवी रात्रोत्सावात असंख्य आध्यात्मिक शक्यता निर्माण होतात. Read More\nभारताची पवित्र भूमी आध्यात्मिक उन्नतीसाठी ���नेक उत्सव साजरे करते, त्यापैकी महाशिवरात्रीचे सामर्थ्य अग्रगण्य आहे. अदभूत अशी ग्रहांची स्थिती असणारी ही रात्र, जे कोणी आपला पाठीचा कणा सरळ ठेवून जागरण करतात, त्यांना प्रचंड भौतिक आणि आध्यात्मिक लाभ प्रदान करते.\nह्या ऐतिहासिक कार्यक्रम घडवून आणण्यात हातभार लावा\nएफएकयू – नेहेमी विचारले जाणारे प्रश्न\nथेन कैलाया भक्ती पेरवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8&f%5B1%5D=field_site_section_tags%3A50&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T22:19:51Z", "digest": "sha1:RDMN4HFIBTHYAO3DAXQYBNTRJEZUTNK7", "length": 8990, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove संपादकिय filter संपादकिय\n(-) Remove पुढाकार filter पुढाकार\n(-) Remove व्यापार filter व्यापार\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nआयर्लंड (1) Apply आयर्लंड filter\nडोनाल्ड ट्रम्प (1) Apply डोनाल्ड ट्रम्प filter\nदक्षिण कोरिया (1) Apply दक्षिण कोरिया filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nमहायुद्ध (1) Apply महायुद्ध filter\nमानसोपचार (1) Apply मानसोपचार filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nरिअल इस्टेट (1) Apply रिअल इस्टेट filter\nविजय साळुंके (1) Apply विजय साळुंके filter\nविज्ञान तंत्रज्ञान (1) Apply विज्ञान तंत्रज्ञान filter\nव्हिएतनाम (1) Apply व्हिएतनाम filter\nस्थलांतर (1) Apply स्थलांतर filter\nअजाण, अहंकारी नि चंचल नेतृत्व\nडोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदी येऊन दीड वर्ष झाले. या काळात त्यांनी जो कारभार केला, त्यात अज्ञान आणि अहंकाराचा प्रत्यय आला. आंतरराष्ट्रीय व्यवहारांतील अमेरिकेचे स्थान लक्षात घेता, या कारभाराचा फटका जगालाच बसू शकतो. नो व्हेंबर २०१६ मधील अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन��स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/amp/mr/articles/orange?state=haryana", "date_download": "2019-10-22T21:47:16Z", "digest": "sha1:ZOTKP3MRZML4W3APEGT7W55BOPC5CTR5", "length": 15082, "nlines": 226, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nसंत्र्यामध्ये कोळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या कोळीच्या नियंत्रणासाठी डाइकोफाल 2 मिली प्रति लि. पाणी किंवा स्पीरोमेसिफेन०.७५ मिली प्रति लि. पाण्यामध्ये मिसळून फवारणी...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nसंत्र मधील पाणी व्यवस्थापन\nसंत्रामधील नवीन फुटवे ,फुल व फळांसाठी ७ ते १० दिवसाच्या अंतराने डबल रिंग पद्धतीने पाणी द्यावे.जर ठिबक ची व्यवस्था असेल तर १ ते ४ वर्षाच्या झाडांना १४ ते ६३ लिटर पाणी...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nचांगल्या गुणवत्तापूर्ण संत्राच्या वाढीसाठी संजीवकांचा वापर करावा.\nआंबेबहार मध्ये जिबरलिक अॅसिड १.५ ग्राम अधिक युरिया १ किलो १०० लिटर पाण्यामध्ये फळांचा आकार वाढविण्यासाठी फवारणी करावी.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nएकात्मिक व्यवस्थापनामुळे संत्राच्या गुणवत्ता व उत्पादनामध्ये झालेली वाढ\nशेतकऱ्याचे नाव -श्री हर्षल चतुर राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रति एकर १३:0:४५ @५ किलो ठिबक मधून द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nसमतोल अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनामुळे संत्रा उत्पादनात झालेली वाढ\nशेतकऱ्याचे नाव -श्री सुरज कुहिते राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रती एकरी १३:0:४५ @ ५ किलो ठिबक मधून द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nसंत्रा बागेतील रसशोषक पतंगाचे एकात्मिक व्यवस्थापन\nसप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात फळांची सर्वाधिक गळ होताना दिसते. रस शोषक पतंगाचा वाढता प्रादुर्भाव हेच या फळ गळतीचे महत्त्वाचे कारण असते. साधारणतः सरासरी फळगळीपैकी १०-१५...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nसंत्राचा मृग बहार येण्याकरता उपाय योजना\n1. नवीन संत्रा लागवड करायची असल्यास उत्तम निचरा होणारी जमीन व चुनखडीचे प्रमाण १० टक्के पेक्षा कमी असलेल्या जमिनीत संत्रा लागवड करावी.जर चुनखडीचे प्रमाण अध���क असल्यास...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nसंत्र्याच्या बागेमध्ये डिंक्या रोगाच्या निवारणासाठी\nसंत्रा पिकाच्या झाडांवर डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव सामान्य समस्या असून याचे नियंत्रण करण्यासाठी खोड स्वच्छ करून कॉपर युक्त बुरशीनाशक आणि कसुगामायसीन एकत्र करून खोडावर...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nसिट्रस सिला कीड ओळखा\nही कीड पक्ष्यांच्या विष्ठेप्रमाणे दिसते. तिचे रुपांतर हिरव्या रंगाच्या 4 सेमी लांबीच्या अळीत होते. तिच्या नियंत्रणासाठी योग्य पावले उचला.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nशेतकरी - श्री. मुकेश गिरीधर काळे गाव - शेंदुरजना तालुका- मंगरूळपीर जिल्हा - वाशिम राज्य - महाराष्ट्र वैशिष्ट्ये- सिंचन आणि अन्नद्रव्याचे योग्य व्यवस्थापन\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nशेतकरी - श्री. किशोर ठिकाण - जालना राज्य - महाराष्ट्र उपाय- मातीतून चीलेटेड फेरस द्या\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nसंत्रा,मोसंबी आंबिया बहार नियोजन\nआंबिया बहार धरण्यासाठी व्यवस्थित ताण बसलेल्या बगीचाला सेंद्रिय तसेच रासायनिक खते देऊन व्यवस्थित मशागत करावी आणि नंतर पाणी द्यावे.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nसंत्र्याच्या बागेमध्ये डिंक्या रोगाच्या निवारणासाठी\nसंत्रा पिकाच्या झाडांवर डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव सामान्य समस्या असून याचे नियंत्रण करण्यासाठी खोड स्वच्छ करून कॉपर युक्त बुरशीनाशक आणि कासू-बी एकत्र करून खोडावर म्हणजेच...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nसंत्र फळ आकार आणि गुणवत्ता कश्या रीतीने वाढवालं\nसंत्रा फळांची चांगली फुगवण होऊन गुणवत्ता सुधारण्यासाठी जिबरॅक्स फायटोझाईम 2 मिली/लिटर पाणी याप्रमाणे फवारावे. तापमान वाढ जास्त असल्यामुळे झाडांना पाणी मुबलक उपलब्ध...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nसंत्रामधील आंबिया बहाराची फुले जास्तीत जास्त लागून त्या फुलांची गळ होऊ नये यासाठी ठिबकद्वारे कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन यांचा वापर करावा.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nसंत्रा व मोसंबीच्या फुलांची गळ होतेय असे जाणवल्यास यावर उपाय म्हणून 100लिटर पाण्यामध्ये बोरॉन100ग्रॅम आणि नॅपथॅलीक असेटिक ऍसिड30मिली एकत्रित फवारणी करावे.तसेच रस-सोषक...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nसंत्��ा व मोसंबी मधील पाने पिवळी पडणे\nसंत्रा व मोसंबी मधील पाने पिवळी पडतात अशी समस्या असल्यास मुळांवर सुत्रकृमी असल्याची खात्री करून डॉ.एन10मिली प्रती लिटर फवारावे.सोबतच जमिनीतून निंबोळी पेंड युक्त खतांचा...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nडाळिंब,संत्रा व मोसंबी यांचा ताण पूर्ण झाला असल्यास बहाराचे पाणी चालू करण्यापूर्वी बोर्डो मिश्रण तसेच सल्फर यांची फवारणी सर्व झाडांसोबत जमिनीवर करावी.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=10591", "date_download": "2019-10-22T22:11:36Z", "digest": "sha1:7ABFEVVAW7TLF5D2DGKKGKERCQLHSPFK", "length": 17178, "nlines": 85, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nदेसाईगंज येथील तिरूपती राईस मिलमधून शासकीय तांदळाची अफरातफर, धडक कारवाईत तहसीलदारांनी केले दोन ट्रक जप्त\nतालुका प्रतिनिधी / देसाईगंज : येथील तिरुपती राईसमिलमध्ये दुस-या राईसमिलचे लेबल लावून आदिवासी विकास महामंडळातर्फे भरडाईस देण्यात आलेल्या तांदळाची मोठ्या प्रमाणात हेराफेरी करून शासनाला कोट्यावधीने लुटल्या जात असल्याची गंभीर तक्रार प्राप्त होताच देसाईगंजच्या तहसीलदारांनी धाड टाकुन तांदुळ नेणारे दोन्ही ट्रक जप्त केल्याची घटना काल ९ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. यामुळे राईसमिल संचालकात खळबळ माजली आहे.\nतिरूपती राईसमिलला भरडाईसाठी देण्यात आलेला तांदुळ लक्ष्मी राईसमिलच्या नावाने शासनाकडे जमा करून शासनाची कोट्यावधी रूपयांनी फसवणूक केल्या जात असल्याची तक्रार आविसचे सरसेनापती नंदु नरोटे यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांकडे केली होती. दरम्यान देसाईगंज येथील नैनपुर मार्गावरील तिरुपती राईसमिलमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदार व येथील स्थानिक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधीसमक्ष धाड टाकुन मोका चौकशी केली.चौकशी दरम्यान सदर राईसमिल मध्ये धान भरडाई केल्यानंतर दुसऱ्या लेबल असलेल्या कट्यात तांदळाची पॅकिंग करून ट्रक क्रमांक एमएच-३१ सीक्यू ९०६८ मध्ये ५४० व एमएच ३४ बी २७७५ मध्ये ५० किलो वजनाचे प्रत्येकी जवळपास १३० कट्टे भरल्या जात असल्याचे आढळून आले. ही बाब बेकायदेशीर असल्याने व संबंधित मिल संचालकाने उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याने सदर दोन्ही ट्रकचा जप्ती पंचनामा तयार करून ट्रक ताब्यात घेण्यात आले. हे दोन्ही ट्रक देसाईगंज पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.\nतांदुळ विकला असल्याने पुरवठा केल्या जात होता : अग्रवाल\nतिरुपती राईसमिलचे संचालक कैलास अग्रवाल यांना याबाबत विचारणा केली असता सदरचा तांदूळ लक्ष्मी राईसमिलच्या संचालकास विकला असल्याने त्यांच्या मिलच्या नावाने असलेल्या बारदान्याचा वापर करून पुरवठा केल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली. तथापी या संदर्भात करारनाम्याची प्रत मागण्यात आली असता ते निरुत्तर झाले.\nआपल्या ‘त्या’ प्रकरणाशी काही संबंध नाही : घिसुलाल काबरा\nया संदर्भात लक्ष्मी राईसमिल शिवणीचे संचालक घिसुलाल काबरा यांना विचारणा केली असता आदिवासी विकास महामंडळाकडुन भरडाईस देण्यात आलेला धान आपण रितसर आपल्या मिलमध्येच भरडाई करून नियमानुसार शासन जमा करीत असतो. देसाईगंज येथील तिरुपती राईसमिलमध्ये घडलेल्या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याची माहिती त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nभारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री , उत्कृष्ट संसदपटू सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा\nश्रीलंकेत पुन्हा एकदा स्फोट : कोलंबो पुन्हा हादरले\nराज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता सुरू करणार मालवाहतूक सेवा\nसास्ती, पवनी, बल्लारपूर, कोळसा ई - ऑक्शन मधील भ्रष्टाचार विधानसभेत\nकोरची तालुक्यातील निकृष्ट बंधारा प्रकरण : उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता व कंत्राटदारावर गुन्हे दाखल\nमुल येथील ग्रेटा कंपनीत आग , लाखोंचे नुकसान\nवेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लारा ची ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट\nरोहयो च्या कामावरील मजुराचे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन : देसाईगंज तालुक्यातील घटना\nप्रतीकात्मक दहनातून व्यसनमुक्तीचा संकल्प, पोटेगाव पोलीस मदत केंद्राचा पुढाकार\nसात जहाल नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण\n८३३ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची निवड उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ठरवली रद्दबातल\nभामरागडमध्ये पूर वाढण्याची शक्यता, ४ जणांना सुरक्षित ठिकाणी हलविले\n'वन बूथ-२५ युथ' हे भाजपचे धोरण, आगामी निवडणुकीची चिंता नाही : खा. रावसाहेब दानवे\nनक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यात टँं��र व मीक्सर मशिन जाळले\nचातगाव- कटेझरी मार्गावर नक्षल्यांनी रचलेला भूसुरुंग स्फोटाचा कट पोलिसांनी उधळला\nएसडीओंच्या आदेशानंतर ‘त्या’ मुलीचे पुरलेले प्रेत काढून शवविच्छेदन\nपाणी पट्टीकर वसुल करुन नळ योजना नियमित सुरु ठेवा : मुख्यमंत्री फडणवीस\nघुग्गुस परिसरात मुलीच्या वडिल आणि भावाने केली प्रियकराची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या\nमाहेरून पैसे न आणल्याने पत्नीची गळा चिरून हत्या : आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा\nतेलगू देसम पार्टी पराभवाच्या छायेत , आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू राजीनामा देणार\nपालकमंत्री ना. आत्राम यांची अतिदुर्गम व्यंकटापूर येथील ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली चर्चा\nभारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना 'वीर चक्र' पुरस्कार जाहीर\nसर्वसामान्यांना सोबत घेवून चालण्याच्या वृत्तीने पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम ठरले लोकप्रिय\nकोंबड्या चोरुन खात असल्याच्या संशयावरुन हटकल्याने जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांचा सश्रम कारावास\nचंद्रपूरातून काँग्रेसची विनायक बांगडे यांना उमेदवारी\nउमेदवार, मतदार व प्रशासनाने जिल्ह्यातील निवडणुका पारदर्शक राबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत\nखमनचेरू येथील शासकीय माध्यमिक कन्या आश्रमशाळेतील ५७ विद्यार्थिनींना विषबाधा\nमालमत्ता जप्त करून दारू विक्रेत्यांकडून दंडवसुली, अहेरीच्या तहसीलदारांनी घेतला निर्णय\nगाडीतील पेट्रोल काढून जन्मदात्या आईला जिवंत जाळले\nदिल्लीतील भाजप मुख्यालयाला बॉ़म्बने उडवून देण्याची धमकी\nताडोबात वाघाने केला जिप्सीचा पाठलाग, पर्यटकांची घाबरगुंडी\nमरकेगाव येथे नक्षल्यांकडून दोघांची हत्या , हत्यासत्र सुरूच , ७ जणांचा घेतला जीव\n'ऑडीओ ब्रीज सिस्टम'द्वारे सुमारे ४० सरपंचांशी मुख्यमंत्र्यांचा मोबाईलवरुन थेट संवाद\nगडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानाचा विकास करणार : ना. सुधीर मुनगंटीवार\nलभानतांडा गावाजवळ दुचाकीच्या धडकेत निलगाय ठार, दुचाकीस्वार गंभीर जखमी\nमेक इन गडचिरोलीतील व्यवसाय नाबार्डच्या योजनेत सहभागी करून घेण्याबाबत नाबार्डच्या अधिकाऱ्यांशी चर्चा\n२ ऑक्टोबर ला गोंडवाना विद्यापीठाचा ८ वा वर्धापन दिन, समाजसेवक देवाजी तोफा यांना जीवन साधना गौरव पुरस्क��राने सन्मानित करणार\nगडचिरोली शहरालगतच्या वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांवर वनविभागाची धडक कारवाई, दुचाकी वाहनेही केली जप्त\nओबीसींना न्याय द्या : आमदार गजबे यांना निवेदन\nतृतीयपंथियांच्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत भाग घेणारी पहिली मिस ट्रान्सजेंडर वीणा शेंद्रे छत्तीसगड काँग्रेसमध्ये\nदुचाकी पुलाच्या कठड्यावर आदळून एक ठार , एक गंभीर\n४८ जागांपैकी २४ जागांवर काँग्रेस लढणार असून २० जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार , ४ जागा मित्रपक्षांना\nआयपीएस अधिकारी ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती\n तेलंगणात २१ विद्यार्थ्यांची आत्महत्या\nभंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात चार उमेदवारांचे नामांकन अवैद्य\nगोंदिया जिल्ह्यातील गोसाईटोला येथील ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात\nअहेरी उपविभागातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्री ना. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली पाहणी\nभावी पतीसोबत फिरत असलेल्या युवतीवर लालडोंगरी जंगल परिसरात सामुहिक बलात्कार\nवाघाने महिलेला गावातून नेले फरफटत\nबलात्काऱ्यांना मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद करणारे नव्याने आणलेले कलम ३७६ (ई) हे योग्यच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=11284", "date_download": "2019-10-22T21:14:11Z", "digest": "sha1:PYHJU5YF77NK4PJY64ABB6A7DRWRG2T7", "length": 12833, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nतंबाखू विरोधी रॅलीला नगराध्यक्षा योगिताताई पिपरे यांनी दाखविली हिरवी झेंडी\nप्रतिनिधी / गडचिरोली : आज ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून जिल्हा महिला व बाल रूग्णालयातून तंबाखूविरोधी रॅली काढण्यात आली. या रॅलीला नगराध्यक्षा योगिताताई पिपरे यांनी हिरवी झेंडी दाखविली.\nयाप्रसंगी जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ. अनिल रूडे, नगरसेवक प्रमोद पिपरे, जिल्हा महिला व बाल रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. दीपचंद सोयाम, डाॅ. शिवनाथ कुंभारे, डाॅ. माधुरी किलनाके, वनिता बांबोळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा योगिताताई पिपरे यांनी तंबाखू सेवन आरोग्यास हानिकारक आहे. महिला व नागरीकांनी तंबाखूसारख्या व्यसनांपासून दूर रहावे, असे आवाहन केले. रॅलीमध्ये परिचारीका तसेच आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. तंबाखूविरोधी घोषणा देत जनजागृती करण्य���त आली.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nयुवा पिढीस समाज सुधारकांनी केलेल्या कार्याबद्दल सतत माहिती देऊन जागृत ठेवले पाहिजे : पालकमंत्री ना. आत्राम\nबचत गटांमार्फत आर्थिक सत्याग्रहाची जिल्ह्यात सुरुवात करा : ना. सुधीर मुनगंटीवार\nकाँग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा केला निषेध , अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nआरमोरी येथील आझाद चौकातील कथित दगडफेकीचा महाराष्ट्र अंनिसने केला भंडाफोड\nरामजन्मभूमी-बाबरी वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात युक्तीवाद पूर्ण, १७ नोव्हेंबरला ऐतिहासिक फैसला\nपुलवामाचा सूत्रधार सज्जाद भट चा खात्मा : एक जवान शहीद\nगोठणगाव वनपरिक्षेत्रात बिबट वन्यप्राण्याचे शिकार : आरोपी व गुन्ह्याचा तपास सुरु\nकैद्यांनी झालेल्या चुका विसरून उज्वल भविष्य घडवावे : शालीक पडघन\nमहाराष्ट्र शासनाच्यावतीने ५० टन तूरडाळ केरळला रवाना\nतिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ३९३ उमेदवारांनी दाखल केले नामनिर्देशनपत्रे\nराज्यात ३ हजार २३७ उमेदवारांमध्ये केवळ २३५ महिला उमेदवार\n१ एप्रिल पासून घरगुती गॅस महागणार\nआज दुपारी एक वाजता जाहीर होणार १२ वीच्या फेरपरीक्षेचा निकाल\nकमलापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची माजी आमदार आत्राम , जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली पाहणी\nआरमोरी नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा, २७ जानेवारीला होणार मतदान\nकाश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nबाबा राम रहीम याला पंचकुला सीबीआयच्या विशेष कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nवन्यजीव सप्ताहास प्रारंभ, गडचिरोली वनविभागातर्फे रॅलीद्वारे जनजागृती\nसमस्त जनतेला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा : मा. आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nनिवडणुकीदरम्यान चुकीच्या पद्धती रोखण्यासाठी सतर्क रहा : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nराज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची ९ महिन्याची थकबाकी ऑक्टोबर च्या वेतनात रोखीने\nराज्य उत्पन्नात १० लाख कोटी रुपयांची वाढ\nदहशतवाद्यांच्या कॅम्पवर नजर ठेवण्यासाठी इस्रो ची तयारी, ५ सॅटेलाईट सोडणार\nसालेकसा तालुक्यातील टेकाटोला ते मुरकुटडोह रस्त्यावरील पुलाखाली आयईडी जप्त\nराळेगाव तालुक्यातील विहिरगाव जंगलात वाघाने घेतला १३ वा बळी\nजम्मू क���श्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद\nआर्थिक प्रगतीबरोबर समाजाला विषमतामुक्तीकडे घेऊन जाणे गरजेचे : सुधीर मुनगंटीवार\nमहाराष्ट्रात सूर्यदेवाचा प्रकोप : पारा ४५ अंशावर\nनागपूर लोकसभा क्षेत्रातून नितीन गडकरी पिछाडीवर\nशिक्षक उशिरा आल्याने दप्तरांचे ओझे घेवून विद्यार्थी शाळेबाहेर खोळंबले\nमुख्यमंत्री साहेब लक्ष द्या... शेतकरी गाव गहाण ठेवणार \nसर्पदंशाने मृत झालेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या डॉक्टरांना सोडण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा गोरेगाव पोलीस ठाण्याव\nगणपती विसर्जनादरम्यान बारसेवाडा येथील इसम नाल्यात वाहून गेला\nसी ६० जवानांकरिता अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज 'शक्तीगड' या व्यायामशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन\nजम्मू-काश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशातील दोघांचा खात्मा\n१८ ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अहेरी येथे प्रचार सभा\nवनविकास महामंडळाच्या पथकाने अवैधरीत्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर केली कारवाई\nविदर्भाव्यतिरिक्त राज्यातील शाळा १७ जूनपासून सुरू होणार\nशाॅट सर्कीटने विजपुरवठा खंडीत, पेरमिली येथे बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कामकाज ठप्प\nसंपकरी डॉक्टर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चेला तयार मात्र प्रसार माध्यमांसमोर चर्चेची अट\nपेंढरी परिसरातील नागरिकांनी जाळले नक्षली बॅनर, नक्षल स्थापना दिनाचा केला विरोध\nभामरागड येथे स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कार सोहळा\nवुमन इन म्युझिक इंडिया चॅप्टरसाठी एकत्रित आल्या पॉवरहाऊस महिला\nराष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची राज्यात अंमलबजावणी करणार\nमाथाडी बोर्डाचा सचिव २ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात\nपत्रकार रवीश कुमार यांचा 'रेमन मॅगसेसे' पुरस्काराने गौरव\n‘अहेरी चा राजा’ च्या विसर्जन मिरवणूकीत पालकमंत्री ना. आत्राम यांनी ठेका धरून युवकांमध्ये जागविली स्फूर्ती\nकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा : - खासदार अशोकजी नेते\nपुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टी\nपिकअप व दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू , दोन जखमी : देसाईगंज तालुक्यातील घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_site_section_tags%3A36&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80&search_api_views_fulltext=devendra%20fadnavis", "date_download": "2019-10-22T22:10:48Z", "digest": "sha1:7EIZV5GHCOKYD2H423UKLEZFR2ACYLTX", "length": 16195, "nlines": 252, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (7) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove राष्ट्रपती filter राष्ट्रपती\nमुख्यमंत्री (4) Apply मुख्यमंत्री filter\nरामनाथ कोविंद (4) Apply रामनाथ कोविंद filter\nदेवेंद्र फडणवीस (3) Apply देवेंद्र फडणवीस filter\nचित्रपट (2) Apply चित्रपट filter\nदिल्ली (2) Apply दिल्ली filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nअटलबिहारी वाजपेयी (1) Apply अटलबिहारी वाजपेयी filter\nअधिवेशन (1) Apply अधिवेशन filter\nअभिनेत्री (1) Apply अभिनेत्री filter\nउमा भारती (1) Apply उमा भारती filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nगोरक्षक (1) Apply गोरक्षक filter\nचंद्राबाबू नायडू (1) Apply चंद्राबाबू नायडू filter\nजवाहरलाल नेहरू (1) Apply जवाहरलाल नेहरू filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nनितीशकुमार (1) Apply नितीशकुमार filter\nपीयूष गोयल (1) Apply पीयूष गोयल filter\nप्रकाश जावडेकर (1) Apply प्रकाश जावडेकर filter\nप्रतिभा पाटील (1) Apply प्रतिभा पाटील filter\nममता बॅनर्जी (1) Apply ममता बॅनर्जी filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमीरा कुमार (1) Apply मीरा कुमार filter\nयोगी आदित्यनाथ (1) Apply योगी आदित्यनाथ filter\nराष्ट्रगीत (1) Apply राष्ट्रगीत filter\nलालकृष्ण अडवानी (1) Apply लालकृष्ण अडवानी filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nसुषमा स्वराज (1) Apply सुषमा स्वराज filter\nसोनिया गांधी (1) Apply सोनिया गांधी filter\nमोदी, फडणवीसांकडून वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील विविध नेत्यांनी आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे गुरुवारी (...\natal bihari vajpayee: 'त्या'मुळे वाजपेयी राहिले अविवाहीत\nनवी दिल्लीः विवाह करण्यास वेळच मिळाला नसल्याने अविवाहीत राहिलो, असा खुलासा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीदरम्यान दिला होता. वाजपेयी यांनी एका वृत्तसंस्थेला 2002 मध्ये मुलाखत दिली होती. यावेळी त्यांना अविवाहीत राहण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर...\nश्रीदेवी कायम स्मरणात राहतील : पंतप्रधान\nनवी दिल्ली : चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री श्रीदेवी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुबईत रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर बॉलीवूडसह इतर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी यावर शोक व्यक्त...\nराष्ट्रपतींची शपथ आणि 'जय श्रीराम'च्या घोषणा\nनवी दिल्ली: नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा शपथविधी सोहळा आगळावेगळा ठरला. देशाच्या प्रथम नागरिकाचे शिष्टाचार बाजूला सारले गेले. एवढेच नव्हे, तर \"जय श्रीराम'च्या घोषणाही या वेळी देण्यात आल्या. शपथविधी सोहळ्यासाठी केंद्रीय कक्षातील बैठक व्यवस्थेमध्ये पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र...\nराष्ट्रपतिपदाचा फैसला आज : रामनाथ कोविंद विरुद्ध मीरा कुमार\nनवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाची आज निवडणूक होत असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडी 'एनडीए'चे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्षाच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लढत होत आहे. मीरा कुमार यांना 17 विरोधी पक्षाचे समर्थन मिळालेले असले तरी, प्रारंभिक पातळीवर मतांच्या आकडेवारीत रामनाथ कोविंद यांच्यापेक्षा...\nपंतप्रधान मोदींना पावसाळी अधिवेशनात अपेक्षा सर्वपक्षीय सहकार्याची\nनवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनात संसद सदस्य राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतील. प्रत्येक गोष्टीमध्ये मूल्य वर्धन (व्हॅल्यू अॅडीशन) करण्याचा प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्व पक्षांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ...\n...जातीयवादाविरोधात लढण्याची हीच वेळ- सोनिया गांधी\nनवी दिल्ली : भेदभाव, सामाजिक फाटाफूट आणि सांप्रदायिकता देशावर लादण्यास प्रयत्नशील असणाऱ्या विचारांसोबत सामना करण्याची हीच वेळ आहे आणि त्यासाठी स्वातंत्र्यलढ्यातील मूल्यांशी बांधिलकी राखून ती जतन करण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे त्यांचा मुकाबला करावा लागेल, असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्��ी प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-22T21:28:42Z", "digest": "sha1:FLTO6UPCHV7BDDXVQHYFFXVVKVOGDXQF", "length": 3421, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बार काउन्सिल ऑफ इंडिया Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nTag - बार काउन्सिल ऑफ इंडिया\nन्यायाधीशांच्या वादात बार कौन्सिल घडवून आणणार समेट\nटीम महाराष्ट्र देशा- सर्वोच्च न्यायालयातील चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-22T21:33:29Z", "digest": "sha1:FBXBEW3ZIHGAWTRBXGAE46SQUGXJQWTN", "length": 3378, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "येड्डीयुरप्पा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्���चाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nमुस्लिमांना विश्वास नाही म्हणून तिकीट पण नाही , भाजप नेता बरळला\nटीम महाराष्ट्र देशा : आता देशभरात लोकसभा निवडणुकीची चांगलीच धामधूम पहिला मिळत आहे.तसेच या धामधुमीत काही वाचाळवीर बॉम्ब फोडताना दिसत आहेत. एका प्रचार रॅली...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-22T21:35:33Z", "digest": "sha1:QQUATO4WNZRIL4Q2OFVYOV4GS2TAHV77", "length": 3357, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सी. के. खन्ना Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nTag - सी. के. खन्ना\nहार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांना मोठा दिलासा\nटीम महाराष्ट्र देशा- अष्टपैलू हार्दिक पंड्या तसेच लोकेश राहुलला बीसीसीआयच्या प्रशासक समितीकडून दिलासा मिळाला आहे. दोघांवरील निलंबनाची कारवाई तूर्त मागे घेण्यात...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.khabarbat.com/2019/09/Nagpur-mseb.html", "date_download": "2019-10-22T21:35:49Z", "digest": "sha1:ACLOVVJOIJHYEQAUBPWRRHR45N2H26UJ", "length": 14148, "nlines": 117, "source_domain": "www.khabarbat.com", "title": "थकबाकीदारांच्या विरोधात महावितरण आक्रमक - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर थकबाकीदारांच्या विरोधात महावितरण आक्रमक\nथकबाकीदारांच्या विरोधात महावितरण आक्रमक\nमहाल,गांधीबाग,सिव्हिल लाईन्स विभागात महावितरणची कारवाई\nमागील आठवड्यात फ्रेंचयासी विभागात कारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर महावितरणने थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधात व्यापक मोहीम हाती घेत येथील १५३ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला. तसेच या वीज ग्राहकांकडून सुमारे २० लाख रुपयांची वसुली केली.\n९ सप्टेंबर पासून महावितरणने महाल, गांधीबाग आणि सिव्हिल लाईन्स विभागातील वीज वितरणाची जवाबदारी स्वीकारल्यानंतर शाश्वत आणि दर्जेदार वीज पुरवठ्यासोबतच थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधात १३ सप्टेंबरपासून जोरदार मोहीम हाती घेतली आहे.\nगांधीबाग विभागात महावितरणकडून १,१६० थकबाकीदार वीज ग्राहकांची यादी तयार करण्यात आली आहे. या विभागात कार्यरत ३० जनमित्रांना प्रत्येकी ४० थकबाकीदार वीज ग्राहकांची यादी दिली आहे. यातील ७५० पेक्षा अधिक वीज ग्राहकांकडे महावितरणकडून संपर्क साधण्यात आला. वीज देयकाची रक्कम थकीत ठेवणाऱ्या ७३ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला. या वीज ग्राहकांकडे १२ लाख रुपयांची थकबाकी होती. जुन्यासह नवीन अश्या ७९ थकबाकीदार वीज ग्राहकांनी ८ लाख रुपये थकबाकीचे भरल्यावर त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. सिव्हिल लाईन्स भागात देखील अशीच मोहीम राबविण्यात आली. या विभागात ३१२ थकबाकीदार वीज ग्राहकांची यादी तयार करून जनमित्रांना देण्यात आली. येथे वीज देयकाचे पैसे न देणाऱ्या ७४ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आल्यावर त्यांनी ७ लाख ५३ हजार रुपयांचा भरणा केला. महाल विभागातील वाठोडा,सूतगिरणी, सुभेदार ले आऊट, दिघोरी, शुक्रवारी,महाल, रामबाग, मानेवाडा भागातील ६२८ थकबाकीदार वीज ग्राहकांची यादी तयार करण्यात आली आहे.\nमहाल,गांधीबाग आणि सिव्हिल लाईन्स येथील वीज वितरणाची जवाबदारी महावितरणने स्वीकारल्यावर वीज चोरी,वीज मीटरमध्ये छेडछाड करणे, आकडे टाकून वीज चोरी करणे आदी प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरणचे शहर मंडल कार्यालयाचे दक्षता पथक दे���ील सक्रिय झाले आहे. या दक्षता पथकास नागपूर शहरात वीज चोरी शोधून काढण्याची जवाबदारी दिली आहे. ज्या वीज ग्राहकाकडे वीज चोरी सापडेल अश्या वीज ग्राहकाच्या विरोधात वीज कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सोबतच ज्या भागात वीज चोरी होत असल्याची माहिती नागरिकांना असल्यास त्यांनी महावितरणच्या जवळच्या वीज कार्यालयास कळवावी. असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.\nनागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, सिव्हिल लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, गांधीबाग विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जिवतोडे, महाल विभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे यांनी ही मोहीम व्यापक केली आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तास बंद - पुणे (प्रतिनिधी) :- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी (दि. २३) दुपारी १२ ते २ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणा...\nतिवारी हत्या: राजस्थान बॉर्डरवरून दोघांना अटक - हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी आज पाचव्या दिवशी दोन आरोपींना अटक करण्यात एटीएसला यश आले आहे. अशफाक पठाण आणि मोइनुद्दीन पठान ...\nतब्बल २१ वर्षांनी सापडले चंद्रपूरचे बेपत्ता वनरक्षक - ललीत लांजेवार/नागपूर: लाखोंच्या संख्येत आयोजित कार्यक्रमात किव्...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्य���स\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nबाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर ITD विभागाची धाड\nखाली हात परतले अधिकारी ललित लांजेवार: चंद्रपूर-वणी -आर्णी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या चंद्रपूर ...\nहंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात;२ जवान ठार\nललित लांजेवार/नागपूर : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात चंद्...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/a-trick-of-light-novel-by-stan-lee-zws-70-1921419/", "date_download": "2019-10-22T21:35:27Z", "digest": "sha1:E7Q2TZNYGVDUCK5KNOPI5EQOXZVBIJ7D", "length": 10924, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "A Trick of Light novel by Stan Lee zws 70 | बुकबातमी : स्टॅन ली यांची शेवटची कादंबरी! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nबुकबातमी : स्टॅन ली यांची शेवटची कादंबरी\nबुकबातमी : स्टॅन ली यांची शेवटची कादंबरी\nतंत्रज्ञानाला आपल्या मनाप्रमाणे वाकवू शकणारा कॅमेरॉन आणि हॅकर निआ ही ती दोन पात्रे.\nस्टॅनले मार्टिन लीबर अर्थात- लोकप्रिय महानायकांची जादुई दुनिया निर्माण करणारे माव्र्हल कॉमिक्सचे जनक स्टॅन ली गेल्या वर्षी निवर्तले. स्पायडर मॅन, एक्स-मेन, आयर्न मॅन.. आदी त्यांनी निर्माण केलेल्या पात्रांच्या कॉमिक्स कथांनी आणि त्यांवरील चित्रपटांनी अमेरिकीच नाही, तर जगभरच्या वाचक-प्रेक्षकांवर गारुड केले. स्टॅन ली हे त्यांच्या अखेरच्या काळात एका कादंबरीवर काम करत होते, अशा स्वरूपाच्या बातम्या तेव्हा येत होत्याच; परंतु मंगळवारी ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ती कादंबरी आता प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. तशी घोषणाच या कादंबरीचे प्रकाशक असलेल्या हफ्टन मिफिन हारकोर्ट या प्रकाशनसंस्थेने केली आहे. ‘प्रौढ वाचकांसाठीची स्टॅन ली यांची पहिली कादंबरी’ असे या कादंबरीचे वर्णन केले जात असून, ती येत्या १७ सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे. अतिमानवी शक्तीचे नायक हे ली यांच्या पात्ररचनेचे वैशिष्टय़ या कादंबरीतही असणार असून, अशा दोन पात्रांच्या मैत्रीची कथा सांगणाऱ्या या कादंबरीचे शीर्षक आहे- ‘ए ट्रिक ऑफ लाइट’ तंत्रज्ञानाला आपल्या मनाप्रमाणे वाकवू शकणारा कॅमेरॉन आणि हॅकर निआ ही ती दोन पात्रे. आपापल्या शक्ती आणि हुन्नरीचा उपयोग ते मानवी समाजास नष्ट करू पाहणाऱ्यांविरोधात करतात, त्यासाठी दोघे कसे एकत्र येतात, याची ही कहाणी तंत्रज्ञानाला आपल्या मनाप्रमाणे वाकवू शकणारा कॅमेरॉन आणि हॅकर निआ ही ती दोन पात्रे. आपापल्या शक्ती आणि हुन्नरीचा उपयोग ते मानवी समाजास नष्ट करू पाहणाऱ्यांविरोधात करतात, त्यासाठी दोघे कसे एकत्र येतात, याची ही कहाणी हे पुस्तक सप्टेंबरमध्ये येईलच, पण त्याआधीच त्याची ध्वनिमुद्रित आवृत्ती (ऑडिओ-बुक) परवा- गुरुवारीच प्रसिद्ध झाली आहे. अमेरिकी अभिनेत्री यारा शाहिदीने तिचे वाचन केले असून, त्यात खुद्द स्टॅन ली यांचाही आवाज ऐकायला मिळणार आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lyricstranslate.com/hi/philipp-dittberner-so-kann-es-weitergehen-lyrics.html", "date_download": "2019-10-22T21:56:06Z", "digest": "sha1:2N2YWVMVQVOWZNQXQYRFJDHLF65HQYSV", "length": 7234, "nlines": 240, "source_domain": "lyricstranslate.com", "title": "Philipp Dittberner - So kann es weitergehen के लिरिक्स - HI", "raw_content": "\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअनुवाद का अनुरोध करें\nलिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nशुरुआत कर रहे हैं\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअक्सर पूछे जाने वाले प्रश्न\nआख़िरी बार बुध, 17/07/2019 - 05:01 को Hansi K_Lauer द्वारा संपादित\nजमा करने वाले के कमेंट:\nGeheiligt के अनुरोध के जवाब में जोड़ा गया\n 6 बार धन्यवाद मिला\nनया अनुरोध शामिल कीजिये\nकमेंट भेजने के लिए लॉग इन करें या रजिस्टर करें\nट्रांसक्रिप्शन अनुरोध पूरा हुआ\n+ नया अनुवाद जोड़ें\n+ अनुवाद का अनुरोध कीजिये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4977889023006114999", "date_download": "2019-10-22T21:25:26Z", "digest": "sha1:UCHNEZZPS3VOUUKSLHFPK5XLALRD2YI5", "length": 11051, "nlines": 60, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘मोबाइल हॅंडवॉशचा उपक्रम उपयुक्त’", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\n‘मोबाइल हॅंडवॉशचा उपक्रम उपयुक्त’\nसोलापूर : ‘जिल्हा परिषदेने आषाढी वारीत वारकऱ्यांना हात धुण्यासाठी राबविलेला मोबाइल हॅंडवॉश (हात धुणे रथ) उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. असे उपक्रम राज्यात विविध ठिकाणी भरणाऱ्या मोठ्या यात्रांमध्ये राबविल्यास त्याचा लाभ भाविकांच्या आरोग्यासाठी होईल,’ असे मत पालकमंत्री विजय देशमुख यांनी व्यक्त केले.\nआषाढी वारी सोहळ्यासाठी १७ जुलैपासून संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. यानिमित्ताने भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री देशमुख यांनी वारीच्या तयारीचा आढावा घेतला. यानंतर त्यांच्या हस्ते मोबाइल हॅंडवॉश स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.\nया बैठकीला आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उप विभागीय अधिकारी सचिन ढोले, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘आषाढी वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना मूलभूत सेवा सुविधा प्राधान्याने मिळाव्यात यासाठी संबंधित विभागांनी पुन्हा एकदा आपल्याकडील कामांचा व सेवांचा आढावा घ्यावा. वारी कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. शहरात मुबलक पाणी, अखंडीत वीज पुरवठा यावर लक्ष केंद्रीत करावे. मंदिर समिती, पोलिस यंत्रणा, नगरपालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागांसह संबंधित विभागांनी वारकऱ्यांना सुविधा देण्यात दक्ष रहावे. पालखी तळ व शहरात उभारण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध ठेवाव्यात,’ असा सूचना या वेळी देशमुख यांनी दिल्या.\n‘शासन स्वच्छतेबाबत तसेच वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत गंभीर आहे. जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालखी मार्ग, पालखी तळ आणि पंढरपुरात आषाढी वारी कालावधीत भाविकांसाठी हात धुणे रथ तयार करण्यात आला आहे. वारकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले.\nआषाढी वारीत येणाऱ्या भाविकांची स्वच्छतेबाबत जिल्हा प्रशासन घेत असलेली काळजी हे राज्यात स्वच्छतेचे संस्कार गतिमान होत असलेचे प्रतिक आहे, स्वच्छतेबाबत प्रशासनाने केलेले काम कौतुकास्पद असल्याचे देशमुख यांनी या वेळी नमूद केले.\nजिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, ‘वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी आणि त्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावे या दोन्ही हेतूंनी जिल्हा परिषदेचा हात धुणे उपक्रम स्तुत्य आहे.’\nमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी हात धुणे उपक्रमाबाबत माहिती दिली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील आपत्कालीन निवारण कक्ष, पत्राशेड, ६५ एकर येथील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली.\nबैठकीस अकलूजच्या उपविभागीय अधिकारी शमा पवार, तहसीलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी विशाल बडे उपस्थित होते.\nपंढरपुरात एका दिवसात १४ टन कचरा गोळा\nश्रीसंत गजानन महाराज पालखी सोहळा सोलापुरात दाखल\nआषाढी वारी नियोजनासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक\n‘फेसबुक दिंडी’तर्फे ‘नेत्रवारी’ अभियान\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/amp/mr/articles/turmeric?state=bihar", "date_download": "2019-10-22T21:39:36Z", "digest": "sha1:EBK66RFP33KBPQY5JIOVD2P3AA6RK5ZP", "length": 16051, "nlines": 245, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nपीक पोषणहळदआजचा फोटोकृषी ज्ञान\nहळद पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. अंदेम राजेश राज्य - तेलंगणा टीप :- फेरस सल्फेट १९% @३० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी तसेच १९:१९:१९ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nहळदपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nहळद पिकामध्ये चांगल्या उत्पादनासाठी योग्य खतमात्रा द्यावी.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. शिवाजी सुल राज्य - महाराष्ट्र उपाय - १३:४०:१३ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे तसेच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी...\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nजास्तीत जास्त हळदी पिकाच्या उत्पादनासाठी खतांचे योग्य नियोजन\nशेतकऱ्याचे नाव - श्री. शरवना राज्य - कर्नाटक सल्ला - प्रति एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकमधून द्यावे तसेच २० ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्याची प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nहळदीवरील बुरशीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात होत असलेली घट\nशेतकऱ्याचे नाव- श्री. शुभम घायवट राज्य - महाराष्ट्र उपाय - कॉपर ऑक्झीक्लोराइड @ ४०ग्राम अधिक कासुगामायसिन @ २५ मिली प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nहळदी पिकावर करपा रोगाचा झालेला प्रादुर्भाव\nशेतकऱ्याचे नाव -श्री नानाश्री देशमुख राज्य - महाराष्ट्र उपाय - प्रोपिनेब ७०% डब्लू पी @ ३० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nशेतकऱ्याच्या मेहनतीमुळे हळदीच्या पिकाची होत असलेली जोमदार वाढ\nशेतकऱ्याचे नाव - श्री. रामदास मिसाळ राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रती एकर ४ किलो @ १९:१९:१९ ठिबक मधून द्यावे तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी...\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nहळदी मधील अन्नद्रव्या ची कमतरता\nशेतकऱ्याचे नाव - श्री. नानाश्री देशमुख राज्य - महाराष्ट्र उपाय - फेरस सल्फेट एकरी ५00 ग्रॅम ठिबक मधून द्यावे.तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रती पंप फवा��णी...\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nजोमदार वाढ व निरोगी हळदीचे शेत\nशेतकऱ्याचे नाव - श्री. विनायक पवार राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रती एकर ५ किलो १९ :१९:१९ ठिबक मधून द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nहळदीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव व अन्नद्रव्याची कमतरता\nशेतकऱ्याचे नाव - श्री. गजानन विरकर राज्य - महाराष्ट्र उपाय - कॉपर ऑक्सीक्लोराईड ५०% wp ३५ ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची २५ ग्रॅम प्रती...\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nजोमदार वाढ व निरोगी हळदीचे शेत\nशेतकऱ्याचे नाव - श्री. प्रवीण पायघन राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रती एकरी ४ किलो १२:६१:00 तसेच ५०० ग्रॅम फेरस ठिबक मधून द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nशेतकऱ्याचे नाव - श्री. नागेश पाटील राज्य - महाराष्ट्र सल्ला - चिलेटेड फेरस@५०० ग्राम प्रती एकर ठिबक द्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nहळदीचे तणविरहित व निरोगी शेत\nशेतकऱ्याचे नाव - श्री. विष्णू नागरे राज्य - महाराष्ट्र सल्ला - एकरी ४ किलो १९:१९:१९ ठिबकमधून द्यावे व तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची २० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nहळदी पिकामधील कोबीचे अंतरपीक\nशेतकऱ्याचे नाव - श्री. सिद्धेश्वर ठाकरे राज्य - महाराष्ट्र सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्यांची २० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nनिरोगी व तणविरहित हळदीचे शेत\nशेतकऱ्याचे नाव - श्री. मिलिंद सावंत राज्य - महाराष्ट्र सल्ला -एकरी ५ किलो १९:१९:१९ ठिबक मधून द्यावे. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य २० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nहळदी मधील असलेली अन्नद्रव्याची कमतरता\nशेतकऱ्याचे नाव -श्री सुदर्शन हातकवडे राज्य - महाराष्ट्र सल्ला - फेरस @ ५०० ग्राम प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nपक्व झालेली हळद काढणी करताना पाला सुकल्यानंतर जमिनीच्या वर 1 इंच वरती पाला कापावा नंतर तसेच ठेवून 4-5 दिवसांनी हळद खांडून अथवा यंत्राच्या सहाय्याने का���ावी. पाला कापून...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nशेतकऱ्याचे नाव - श्री कुंडलिक चव्हाण राज्य - महाराष्ट्र ठळक वैशिष्ठे - योग्य खत आणि पाणी व्यवस्थापन\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nआले आणि हळद मध्ये कंद गुणवत्ता सुधाण्यासाठी\nआले आणि हळद पिकामध्ये कंदाचा आकार आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी 0:0:50 @ 1 किलो प्रती एकर लागवडी नंतर 181 दिवसांपासून ते काढणी पर्यंत द्यावे.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nहळदी वरील करपा रोग\nशेतकऱ्याचे नाव - श्री नागेश दिलीप गव्हाद राज्य - महाराष्ट्र उपाय - कॉपर ऑक्झीक्लोराईडची ३५ ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nशेतकरी - श्री. रामेश्वर संभाजी कोतकर गाव - वरुड, चक्रपाणी जिल्हा - हिंगोली राज्य - महाराष्ट्र\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/maharashtra-and-haryana-assembly-elections/articleshow/71245527.cms", "date_download": "2019-10-22T23:17:15Z", "digest": "sha1:YAY5DWRSYKUFCAYBQV7HEI5QD4QUJHKY", "length": 19181, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra assembly elections: उत्सुकता केवळ आकड्याची - maharashtra and haryana assembly elections | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nमहाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी जाहिर केल्या. २१ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील २८८ आणि हरियाणातील ९० विधानसभाच्या जागांसाठी मतदान होणार असून २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये आजघडीला तरी प्रमुख लढत ही भाजप आणि काँग्रेस आघाडी अशीच आहे.\nमहाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी जाहिर केल्या. २१ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील २८८ आणि हरियाणातील ९० विधानसभाच्या जागांसाठी मतदान होणार असून २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये आजघडीला तरी प्रमुख लढत ही भाजप आणि काँग्रेस आघाडी अशीच आहे. दोन्ही राज्यांमध्ये भाजपचा वरचष्मा स्पष्ट दिसतो आहे. २०१४ला लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर या दोन राज्यांच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे ही दोन्ही राज्ये मोद��ंच्याच करिष्म्यामुळे भाजपच्याच पारड्यात आली यात वाद नाही. त्यातही महाराष्ट्रात तर शिवसेनेसोबतची २५ वर्षांची युती तोडूनही भाजपने १२२ जागांचा पल्ला गाठला होता. या दोन्ही राज्यांमध्ये नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री निवडले होते. महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या प्रभावशाली मराठा समाजातील मुख्यमंत्री न देता ब्राह्मण समाजातील देवेंद्र फडणवीस तर हरियाणात जाट समाजातील मुख्यमंत्री न देता बनिया समाजातील मनोहरलाल खट्टर यांना त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली. मोदींची ही चाल लक्षात न आलेल्या पारंपरिक राजकीय पंडितांनी त्यावेळी राजकीयदृष्ट्या चुकलेला निर्णय, असे त्याचे विश्लेषण केले होते. मात्र वर्षानुवर्षे सत्तेपासून दूर राहिलेल्या अनेक जात समुहांना त्यांच्या या धैर्याचे अप्रूप वाटले होते.\nहिंदुत्ववादाची विचारसरणी, विकासाचा नारा, घराणेशाहीवर थेट व टोकदार टीका आणि प्रभावशाली जातींना अप्रत्यक्षरित्या नेतृत्वातून बाजूला काढणे या चार गोष्टींनी भाजपची या राज्यांमधील राजकीय पकड भक्कम झाली. नाही म्हणायला सुरुवातीला महाराष्ट्रात मराठा आणि हरियाणात जाट आरक्षणावरून रान पेटवण्याचा प्रयत्न झाला. मात्र यामुळे उर्वरित समाजघटक अजूनच घट्टपणे भाजपच्या बाजूने उभे राहिले. महाराष्ट्रात आज भाजपला खऱ्या अर्थाने कुणाची स्पर्धा असेल तर ती त्यांच्याच सोबत सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेचीच आहे. युती जाहिर झाल्यास पूर्वीपेक्षा अधिक जागा कशा जिंकता येतील, याची त्याच्यातच स्पर्धा होणार आहे. युती न झाल्यास थेट सामना या दोन पक्षांमध्येच होईल. याचं मुख्य कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची झालेली अवस्था. गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विधिमंडळ किंवा रस्त्यावरील लढायांमध्ये पूर्णपणे कच खाल्ल्याचेच चित्र समोर आले. भाजपचे सरकार नवे असताना सरकारविरोधात काही व्यूहरचना करण्याचा प्रयत्न काही विरोधी नेत्यांनी करून पाहिला होता. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी चाणाक्षपणे कधी त्यांची काम करून देण्याचं गाजर तर कधी चौकशीच्या ससेमीऱ्याचे चाबूक अशी रणनिती वापरून हवाच काढून टाकली. नरेंद्र मोदी यांच्या आशिर्वादाने मुख्यमंत्रीपदी आलेल्या फडणवीसांनी एकनाथ खडसेंचा र���जीनामा घेतल्यानंतर पक्षांतर्गत विरोधकांना तर पार बासनात गुंडाळूनच ठेवले. राजकीय आणि प्रशासकीय दोन्ही निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळून पाच वर्षे पद टिकवलेले ते राज्यातील कदाचित पहिलेच मुख्यमंत्री असावेत. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षांचे दात, नखे काढून त्यांना पूर्णपणे 'पाळीव' बनवण्यात ते यशस्वी ठरले.\nआज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडे मिळून एकमेव नेता उरलेला आहे तो म्हणजे शरद पवार. ७८ वर्षांच्या या नेत्याला स्वतःसोबत आघाडीतील काँग्रेससाठीही वणवण फिरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यांची जिद्द आणि उमेद वाखणण्यासारखी असली, तरी घोडखिंडीत लढणाऱ्या बाजीप्रभूंसारखाच हा इतिहास भविष्यात लिहिला जाईल, या पलिकडे फारसे काही यातून निष्पन्न होण्यासारखी परिस्थिती आज तरी दिसत नाही. गेल्या पाच वर्षांत या सरकारने घेतलेले निर्णय किंवा राबवलेली धोरणे यांच्यामुळे जनता प्रचंड खूश आहे, असे म्हणावे, तर तसे बिलकूलच नाही. 'मेक इन महाराष्ट्र', 'जलयुक्त शिवार' हे सर्वसामान्यांच्या चर्चेत टिंगलीचाच विषय झालेले आहेत. आर्थिक मंदीचा थेट संबंध नोटाबंदी, जीएसटी यांच्याशी केवळ अर्थतज्ज्ञच नाही तर जनताही जोडू लागली आहे. रोजगाराच्या केलेल्या मोठमोठ्या वल्गना तर केव्हांच हवेत विरून गेलेल्या आहेत. असे असले तरीही महाराष्ट्राच्या निवडणुकीत काश्मीरचे ३७० कलम हेच कळीचा मुद्दा बनवण्यात भाजप यशस्वी होईल. याचं कारण २०१४च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीवर जनतेचा राग होता. आज त्यांची दया यावी, अशी परिस्थिती असल्याने जनता त्यांना गंभीरपणे घेण्याची शक्यता फारच धुसर आहे. निकाल २४ तारखेला येणार असले तरी प्रत्येकाला त्याचा अंदाज आजच आला असून आता 'कोणाचा नेमका आकडा किती' यावरच पुढचा महिनाभर विश्लेषकांना खेळावे लागणार आहे.\nजुना माल नवे शिक्के...\nअनेक प्रश्न; अपुरे खुलासे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण��यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nआता लक्ष्य पाकव्याप्त काश्मीर\nमहाराष्ट्रानं असं केलं मतदान\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआघाडी झाली; युतीचे काय ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/ratnagiri/nitesh-rane-in-bjp-apply-today/articleshow/71428375.cms", "date_download": "2019-10-22T23:10:36Z", "digest": "sha1:NC52YYV2GLQNP3J3EDBIRNCPTGJEXVEC", "length": 10941, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ratnagiri News: नितेश राणे भाजपमध्ये; आज अर्ज - nitesh rane in bjp; apply today | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nनितेश राणे भाजपमध्ये; आज अर्ज\nम. टा. वृत्तसेवा, कणकवली\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांचा भाजपप्रवेश सिंधुदुर्गात जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत अखेर गुरुवारी झाला. आज, शुक्रवारी नितेश राणे यांना भाजपचा एबी फॉर्म राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते देण्यात येणार आहे, असे यावेळी जाहीर करण्यात आले.\nदरम्यान कणकवली मतदार संघातील भाजपच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार संदेश पारकर यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचे निशाण फडकावले आहे. तर, भाजपचे एक नेते अतुल रावराणे यांनी भाजपच्या एका गटाला एकत्र आणून स्वतंत्र उमेदवार उभा करून तो निवडून येण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नुकताच स्वभिमान पक्ष सोडलेले सतीश सावंत कणकवलीतून आज, शुक्रवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यांना शिवसेना पाठिंबा देईल अशी शक्यता आहे. या घडामोडी पाहता राणेंच्या भाजप प्रवेशाने भाजप आणि सेनेत संघर्षाची ठिणगी पडली आहे.\nवांद्र्यात जाऊन उद्धव ठाकरेंना उत्तर देणार; राणेंचे संकेत\nराणे जिथे गेले त्या पक्षाची विल्हेवाट लागली: उद्धव\nत्या दिवशी शिवसेना आणि माझा विषय संपेल: नीलेश राणे\n'मायावी राक्षसाला भाजपने जवळ क��ले'\nखूप विचार करून भाजपमध्ये प्रवेश केलाय: राणे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनितेश राणे भाजपमध्ये; आज अर्ज...\nसिंधुदुर्गः सतीश सावंत यांचा स्वाभिमानला रामराम...\nरत्नागिरीत पीएचडीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू...\nनाणार प्रकल्प खपवून घेणार नाही: शिवसेना...\nपूर्ण कोकण भाजपमय करीन: नारायण राणे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-10-22T23:02:44Z", "digest": "sha1:GRLZOLIS3V4NKSNQRWRT7K7B4NXP2QGL", "length": 14013, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वायव्य मुंबई (लोकसभा मतदारसंघ)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवायव्य मुंबई (लोकसभा मतदारसंघ)ला जोडलेली पाने\n← वायव्य मुंबई (लोकसभा मतदारसंघ)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या ल���वा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वायव्य मुंबई (लोकसभा मतदारसंघ) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमुंबई उत्तर-पश्चिम (लोकसभा मतदारसंघ) (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील खासदारांची यादी (← दुवे | संपादन)\nगजानन कीर्तीकर (← दुवे | संपादन)\nमुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nहरी रामचंद्र गोखले (← दुवे | संपादन)\nवंचित बहुजन आघाडी (← दुवे | संपादन)\nउत्तर पश्चिम मुंबई (लोकसभा मतदारसंघ) (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची (← दुवे | संपादन)\nराजापूर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nकुलाबा (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nदक्षिण मुंबई (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nदक्षिण मध्य मुंबई (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nउत्तर मध्य मुंबई (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nईशान्य मुंबई (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nवायव्य मुंबई (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nउत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nठाणे (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nडहाणू (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nनाशिक (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nमालेगाव (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nधुळे (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nनंदुरबार (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nएरंडोल (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nजळगाव (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nबुलढाणा (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nअकोला (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nवाशिम (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nअमरावती (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nरामटेक (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nनागपूर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nभंडारा (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nचिमूर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nचंद्रपूर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nवर्धा (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nयवतमाळ (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nहिंगोली (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nनांदेड (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nपरभणी (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nजालना (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nऔरंगाबाद (लोकसभ��� मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nबीड (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nलातूर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nउस्मानाबाद (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nसोलापूर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nपंढरपूर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nअहमदनगर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nकोपरगाव (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nखेड (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nपुणे (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nबारामती (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nसातारा (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nकराड (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nसांगली (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nइचलकरंजी (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nकोल्हापूर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nचौदावी लोकसभा (← दुवे | संपादन)\nतेरावी लोकसभा (← दुवे | संपादन)\nबारावी लोकसभा (← दुवे | संपादन)\nअकरावी लोकसभा (← दुवे | संपादन)\nदहावी लोकसभा (← दुवे | संपादन)\nनववी लोकसभा (← दुवे | संपादन)\nआठवी लोकसभा (← दुवे | संपादन)\nसातवी लोकसभा (← दुवे | संपादन)\nसहावी लोकसभा (← दुवे | संपादन)\nपाचवी लोकसभा (← दुवे | संपादन)\nचौथी लोकसभा (← दुवे | संपादन)\nतिसरी लोकसभा (← दुवे | संपादन)\nदुसरी लोकसभा (← दुवे | संपादन)\nपहिली लोकसभा (← दुवे | संपादन)\nगुरुदास कामत (← दुवे | संपादन)\nप्रिया दत्त (← दुवे | संपादन)\nसाचा:महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ (← दुवे | संपादन)\n२००९ लोकसभा निवडणुका, महाराष्ट्रातील उमेदवार (← दुवे | संपादन)\nरावेर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nभंडारा-गोंदिया (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nगडचिरोली-चिमूर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nयवतमाळ-वाशिम (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nदिंडोरी (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nपालघर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nभिवंडी (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nकल्याण (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nरायगड (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nमावळ (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nशिरूर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nशिर्डी (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nमाढा (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nहातकणंगले (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nजोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ (← दुवे | संपादन)\nरत्नागिरी (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nवर्ग:उत्तर पश्चिम मुंबई (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादी (← दुवे | संपादन)\n१६ व्या लोकसभेचे सदस्य (← दुवे | संपादन)\nमुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघ (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\n१७व्या लोकसभेचे सदस्य (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/bangladesh/news/", "date_download": "2019-10-22T21:19:14Z", "digest": "sha1:KJZZKP6YVOXZMANX7AVPNPOPNLQESQBW", "length": 18374, "nlines": 185, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bangladesh- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nवादग्रस्त फेसबुक पोस्टनंतर हिंसाचार; पोलिसांच्या कारवाईत 4 जणांचा मृत्यू,50 जखमी\nभोला जिल्ह्यात तणावाचं वातावरण, अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची अधिक कुमक तैनात.\nजागतिक क्रिकेटमधील ऐतिहासिक क्षण; 140 वर्षानंतर प्रथमच असं घडलं\nशिक्षणासाठी 3 वर्षे क्रिकेटपासून दूर राहिलेल्या खेळाडूची निवृत्ती\nमितालीची टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती, एका स्वप्नपूर्तीसाठी घेतला निर्णय\nWorld Cup : पाकिस्तानचा बांगलादेशवर 94 धावांनी विजय\n'बांगलाद��शवर तर वीज पडायला हवी', विजयासाठी पाकनं गाठली खालची पातळी\nWorld Cup : सेमीफायनलसाठी पाकिस्तानची धडपड पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही\nWorld Cup : भारताचा सेमीफायनलला प्रवेश, बांगलादेशवर 28 धावांनी विजय\nWorld Cup : इंग्लंडचा भारताला डबल धक्का, हिरावून घेतलं पहिलं स्थान\nWorld Cup: विराटसेना जपून खेळा; होऊ शकते 2007ची पुनरावृत्ती\nWorld Cup: बांगलादेशविरुद्ध भारताची नजर सेमीफायनलवर; विराटसेनेला 'हा' आहे धोका\nपाकचा माजी क्रिकेटर म्हणतो, 'भारत श्रीलंका, बांगलादेशविरुद्ध मुद्दाम हरणार'\nबांग्लादेशचा ट्री मॅन; या व्यक्तीच्या हाता – पायांवर उगवतात झाडं\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/priyanka-gandhi-supports-chidambram-says-coward-government-is-shamefully-hunting-him-down/articleshow/70765820.cms", "date_download": "2019-10-22T23:20:45Z", "digest": "sha1:NI5GRA3GFNZRLBHIQE6UX5RFVHNRQQFO", "length": 13523, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Priyanka Gandhi: चिदंबरम खरं बोलतात, म्हणून सरकारचा ससेमिरा: प्रियांका - priyanka gandhi supports chidambram, says coward government is shamefully hunting him down | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nचिदंबरम खरं बोलतात, म्हणून सरकारचा ससेमिरा: प्रियांका\nINX मीडिया घोटाळ्याप्रकरणात अडकलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अशात काँग्रेस पक्षाने त्यांचं उघड समर्थन केलं आहे. पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी चिदंबरम यांच्या समर्थनार्थ ट्विट केलंय. त्यांनी लिहिलंय, 'चिदंबरम खरं बोलतात, सरकारच्या अपयशाचा पाढा वाचतात. म्हणून भेकड सत्ताधारी अस्वस्थ होऊन त्यांच्या मागे लागले आहेत.'\nचिदं���रम खरं बोलतात, म्हणून सरकारचा ससेमिरा: प्रियांका\nINX मीडिया घोटाळ्याप्रकरणात अडकलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अशात काँग्रेस पक्षाने त्यांचं उघड समर्थन केलं आहे. पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी चिदंबरम यांच्या समर्थनार्थ ट्विट केलंय. त्यांनी लिहिलंय, 'चिदंबरम खरं बोलतात, सरकारच्या अपयशाचा पाढा वाचतात. म्हणून भेकड सत्ताधारी अस्वस्थ होऊन त्यांच्या मागे लागले आहेत.'\nप्रियांका ट्विटमध्ये म्हणतात, 'चिदंबरम राज्यसभेचे एक अत्यंत सन्माननीय सदस्य आहेत. त्यांनी अनेक दशके अर्थमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देशाची सेवा केली आहे. ते कोणतीही तमा न बाळगता खरं बोलतात आणि सत्ताधाऱ्यांची पोलखोल करतात. या सरकारचं अपयश त्यांनी उघड केलंय, पण भेकडांना सत्य गैरसोयीचं होतं आणि अशा लज्जास्पदरीत्या त्यांना कोंडीत पकडलं जातं. आम्ही त्यांच्या बाजूने उभे आहोत आणि परिणामांची पर्वा न करता सत्यासाठी लढत राहू.'\nदरम्यान, दिल्ली हायकोर्टाने आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामिनाची याचिका मंगळवारी फेटाळली. चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका सुनावणीसाठी सरन्यायाधीशांकडे पाठवली आहे.\nमीडिया माझ्याविरुद्ध बोलायला भाग पाडेल; मोदी-बॅनर्जी भेटीत हास्यविनोद\n'कल्कि भगवान'कडं ६०० कोटींचं घबाड; आयकर छाप्यात उघड\nभारतीय लष्कराचा पुन्हा 'सर्जिकल स्ट्राइक', पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई\nआता भारताशी अणुयुद्धच होणार: पाक मंत्री\nयूपी: हिंदू महासभेच्या नेत्याचा दिवसाढवळ्या खून; मिठाईच्या डब्यातून आणला चाकू\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\n'सोशल मीडिया'चे नियम पुढील वर्षी\nपाक सीमेवर युद्धजन्य हालचाली\nनिर्वाणी आखाड्याला तीन दिवसांची मुदत\n‘पाम तेल विकत घेणे थांबवा’\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nचिदंबरम खरं बोलतात, म्हणून सरकारचा ससेमिरा: प्रियांका...\nLive: पी. चिदंबरम यांना सीबीआयने घेतले ताब्यात...\nइंद्राणी मुखर्जींच्या साक्षीमुळे चिदंबरमना होणार अटक\nजामीन नाकारताच चिदंबरम ‘बेपत्ता’...\nप्रत्युत्तरासाठी हवाई दल तयार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=9128", "date_download": "2019-10-22T21:20:26Z", "digest": "sha1:COE6QUS2MCUPKWDJ5JXAV7T3CECM6ZKC", "length": 15009, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nमासोळ्या पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा विद्युत प्रवाहाने मृत्यू, भयभित झालेल्या मित्रांनी लावली मृतदेहाची विल्हेवाट\nप्रतिनिधी / विरूर (स्टे.) : तीन मित्र होळी सणानिमित्त मासोळ्या पकडण्यासाठी नाल्यावर गेले. नाल्यालगत असलेल्या विजप्रवाहावरून वायर टाकून विजप्रवाहाने मासे पकडण्याच्या प्रयत्नात असतानाच एका मित्राचा विद्यूत प्रवाहाचा झटका लागून मृत्यू झाला. यामुळे गोंधळ उडालेल्या आणि भयभित झालेल्या दोन मित्रांनी मृतदेह खड्ड्यात टाकून विल्हेवाट लावल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली आहे.\nसदर घटना राजुरा तालुक्यातील थोमापूर येथे घडली आहे. सोमला संज्या मालोत (३८) असे मृतक युवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक सोमला मालोत हा बाळू बानोत, मारोती गाजुलवार या दोघांसोबत चिंचोली - सुब्बई जंगलालगतच्या नाल्यावर मासे पकडण्यासाठी गेला होता. नाल्यालगत असलेल्या विज प्रवाहावरील तारांना वाय जोडून विजप्रवाह पाण्यात सोडला. या द्वारे मासे पकडण्याचा त्यांचा बेत होता. मात्र विजप्रवाह सुरू होताच सोमला मालोत याला विजेचा धक्का बसला आणि तो जागीच गतप्राण झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बाळू बानोत आणि मारोती गाजुलवार हे दोघेही गोंधळून गेले. ही बाब गावात माहिती होईल आणि पोलिस अटक करतील या भितीने त्��ांनी जवळील विहीरीसारख्या असलेल्या खड्ड्यात त्याचा मृतदेह टाकून दिला व गावात परतले.\nमृतक सोमला मालोत हा २२ मार्चपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटूंबीयांनी विरूर पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता चौकशीदरम्यान २२ मार्च रोजी मृतक सोमला हा त्याचे मित्र बाळू बानोत आणि मारोती गाजुलवार यांच्यासोबत मासोळ्या पकडण्यासाठी गेला होता, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बाळू बानोत याला ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखविला. त्याने घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रेत ताब्यात घेतले. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी राजुरा येथे पाठविले. वृत्त लिहीपर्यंत बाळू बानोत हा पोलिसांच्या ताब्यात असून मारोती गाजुलवार हा फरार आहे. दोघांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार कृष्णकुमार तिवारी, वडतरकर, प्रशांत बावणे, सचिन पडवे, मुंडे करीत आहेत.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nराज्य सरकार आर्थिक दृष्टया मागास वर्गाला १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाची अमलबजावणी करणार\nआज ओबीसी च्या मागण्यांकरिता गडचिरोली बंद\nपरीक्षेचे वेळापत्रक , केंद्राच्या माहिती बाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम\nमराठा आरक्षण कायद्याबाबत गुरुवारी फैसला\nअंशकालीन स्त्री परीचर संघटनेचे जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन\nएटापल्ली येथील जि.प. च्या माध्यमातून विज्ञान महाविद्यालय सुरू करा\nइंद्रावती नदीपात्रातून ९० सागवानी लठ्ठे जप्त, कारवाई सुरूच\nमांडूळ सापाच्या तस्करी प्रयत्नातील ४ आरोपी अटकेत, एक फरार\nना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाहनाला अपघात\nभंडारा येथील भुमी अभिलेख विभागातील कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात\nछत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात\nशिक्षकांचे मनोबल खच्ची करण्याचे कारस्थान हाणून पाडू\nखासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील दिवसाचे व रात्रीचे भारनियमन बंद, शेतकऱ्यांना दिलासा\nपोलीस असल्याची बतावणी करून पैसे मागणाऱ्या सहा जणांना अटक\n२८ लाख २८ हजाराच्या मुद्देमालासह जप्त : आरोपीस अटक\nअभियांत्रिकीचा पेपर देण्याकरिता पो��ोचला दुसराच विद्यार्थी\nदारू तस्करीत सहभागी पोलीस शिपायासह पाच जणांना मूल पोलिसांनी केली अटक\nगडचिरोली वाहतूक शाखेची अल्पवयीन दुचाकीस्वारांवर धडक कारवाई\nकोतवालांच्या मानधनात अडीच हजार वाढ : ना. चंद्रकांत पाटील\nभामरागड मधील पुरस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी वेळ लागणार\nसोशल मीडियाचा वाढता वापर , दारावर ऐकू येणारी पोस्टमनची हाक होत आहे दुर्मीळ\nगडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानाचा विकास करणार : ना. सुधीर मुनगंटीवार\nमियावाकी वृक्ष लागवड पद्धती अटल आनंद वन योजना नावाने राबवणार- सुधीर मुनगंटीवार\nमोस्ट वाँटेड डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यासाठी वेगवान हालचाली सुरू\nजम्मू काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केला ग्रेनेड हल्ला\nभामरागड येथे स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कार सोहळा\nयंदा वृक्ष लागवडीमध्ये ४ कोटी बांबूची लागवड : सुधीर मुनगंटीवार\nअर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रत्यक्ष करांसाठी नोटाबंदी ठरली फायदेशीर, जीडीपी वाढला\nबालकांचे प्रश्न , तक्रारींचे निवारण करणे हा जनसुनावणीचा हेतू : डॉ.आनंद\nखोल विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आलापल्ली येथे नाली बांधकामाचे भूमिपूजन\nगडचिरोली नगर परिषदेच्या ११ नगरसेवकांविरोधातील अपात्रतेची याचिका खारीज, याचिकाकर्त्यांना ठोठावला दंड\nठाणेगाव येथील मजूरांचे झाडे लावण्याच्या कामावर घेण्यासाठी आंदोलन\nनिवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nराज्यात तापमानात आणखी वाढ होणार, विदर्भात पावसाची शक्यता\nवाहकाने बस चालविणे भोवले, चालक - वाहक निलंबित\nआष्टी येथील पशु वैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर, शिपाईच करतात उपचार\nकृषी पदवीचे प्रवेशही फक्त सीईटीच्या गुणांवर, व्यावसायिक विषय, एनसीसी, एनएसएसचाही आधार\nपुण्यात सिलिंडरच्या स्फोटामुळे दोघांचा होरपळून मृत्यू\nब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात आगामी निवडणुकीत भाजपचा नेमका उमेदवार कोण\n२१ , २२ मे रोजी विदर्भात रेड अलर्ट\nकबीर कला मंचाने भडकावल्यानेच तो घर सोडून गेला : पुणे येथील संतोष शेलार च्या कुटुंबीयांचा आरोप\nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र - पहिली फेरी : पहा कोणाला किती मते\nओ���िशामध्ये जवानांनी पाच नक्षल्यांचा केला खात्मा : शस्त्रसाठा जप्त\nयेनापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सलाईनवर, अनेक महिन्यांपासून कारभार प्रभारींवर\nदुचाकी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात, चार दुचाकी जप्त\nॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर तत्काळ अटक होणार\nघरगूती वादातून पतीने केली पत्नीची हत्या\nचांद्रयान २ : विक्रम लँडरचा संपर्क २.१ कि.मी.वर तुटला\nमोखाडा येथे विज कोसळून बैल जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%2520%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B3&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Adindori&search_api_views_fulltext=%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B3", "date_download": "2019-10-22T22:26:07Z", "digest": "sha1:2DK3SLJTCOEPGGHG73ZAEYDTNX5XWZAC", "length": 9718, "nlines": 227, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove आनंदराव अडसूळ filter आनंदराव अडसूळ\n(-) Remove कोल्हापूर filter कोल्हापूर\nअनंत गिते (1) Apply अनंत गिते filter\nअमोल कोल्हे (1) Apply अमोल कोल्हे filter\nखानदेश (1) Apply खानदेश filter\nचंद्रकांत खैरे (1) Apply चंद्रकांत खैरे filter\nचंद्रपूर (1) Apply चंद्रपूर filter\nनारायण राणे (1) Apply नारायण राणे filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nपार्थ पवार (1) Apply पार्थ पवार filter\nबारामती (1) Apply बारामती filter\nभारती पवार (1) Apply भारती पवार filter\nरणजितसिंह नाईक निंबाळकर (1) Apply रणजितसिंह नाईक निंबाळकर filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nवंचित बहुजन आघाडी (1) Apply वंचित बहुजन आघाडी filter\nसुशीलकुमार शिंदे (1) Apply सुशीलकुमार शिंदे filter\nमहाराष्ट्र : राज्यात युतीचाच झेंडा\nपार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला असला तरी डॉ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Araj%2520thackeray&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Ancp&search_api_views_fulltext=raj%20thackeray", "date_download": "2019-10-22T22:04:10Z", "digest": "sha1:32KBYY4CXMTD5PH6PEG263YTSGXBJJ3H", "length": 4580, "nlines": 106, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nराज%20ठाकरे (2) Apply राज%20ठाकरे filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nअमित%20ठाकरे (1) Apply अमित%20ठाकरे filter\nउद्धव%20ठाकरे (1) Apply उद्धव%20ठाकरे filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nमहाराष्ट्र%20नवनिर्माण%20सेना (1) Apply महाराष्ट्र%20नवनिर्माण%20सेना filter\nराहुल%20गांधी (1) Apply राहुल%20गांधी filter\n#Loksabha2019 : अखेर राज ठाकरे देणार 'राष्ट्रवादी'ला पाठिंबा\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे...\nराज ठाकरे शरद पवार यांच्यात दोन तास दीर्घ चर्चा\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "http://mahatribal.gov.in/site/Information/sitemap.aspx", "date_download": "2019-10-22T22:15:32Z", "digest": "sha1:HUSG6TBHSDYCBTOKW2J5QFBO62APIGTD", "length": 3402, "nlines": 84, "source_domain": "mahatribal.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nआदिवासी विभाग आयुक्तालय महाराष्ट्र शासन\nए टी सि नाशिक\nए टी सि ठाणे\nए टी सि अमरावती\nए टी सि नागपूर\nपाणी पुरवठा व स्वच्छता\nमहिला व बाल कल्याण पोषण\nकामगार आणि कामगार कल्याण\nए टी सि कार्यालये\nए टी ��ि नाशिक\nए टी सि ठाणे\nए टी सि अमरावती\nए टी सि नागपूर\nपाणी पुरवठा व स्वच्छता\nमहिला व बाल कल्याण पोषण\nकामगार आणि कामगार कल्याण\nए टी सि कार्यालये\nएकूण दर्शक: ३८६५६५ आजचे दर्शक: ४०\n© आदिवासी विभाग आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=885", "date_download": "2019-10-22T21:14:24Z", "digest": "sha1:AMSGMBCKXFLLUNTPUYAAGALMOIPQIRN2", "length": 16870, "nlines": 85, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nसार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीज दर\n-अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन\nप्रतिनिधी / चंद्रपूर : सार्वजनिक गणेश उत्सवमंडळांनी सवलतीचा व वहन आकारासह ४ रुपये ३८ पैसे प्रति युनिट या माफक वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तात्पुरत्या वीज जोडणीच्या बिलींगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीज मीटरसाठी घेतलेल्या रक्कमेतील उर्वरित रक्कम गणेश मंडळांना त्वरीत परत करण्याचे निर्देश क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आलेले आहेत.\nसर्व धर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांकरिता तात्पुरत्या वीज जोडणीसाठी प्रति युनिट ३ रुपये २० पैसे अधिक १ रुपया १८ पैसे वहन (व्हिलींग) आकार असे ४ रुपये ३८ पैसे प्रती युनिट असे वीजदर आहेत. व्हिलींग चार्जेससह हा दर घरगुती वीज दरापेक्षा फक्त १३ पैशांनी अधिक आहे. तर वाणिज्यिक दरापेक्षा २ रुपये ९० पैसे प्रति युनिटने कमी आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीजजोडणीचा वीजदर कमी ठेवण्यात आलेला आहे.\nसार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी व अर्थिंगचीही खबरदारी घेण्यात यावी. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्सहे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शार्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्सलूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले पणटेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी ��क्यता असते.\nगणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत .त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीज सुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.\nतातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी,कार्यकर्त्यांनी २४ तास सुरु असणारे टोल फ्री क्रमांक १९१२,१८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत, असेही आवाहन महावितरणने केले आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पदयात्रेत सहभागी व्हा : आ.डाॅ. देवराव होळी\n‘नासा’ने सुर्याच्या जवळून अभ्यासासाठीच्या मोहिमेला केली यशस्वीरित्या सुरुवात\nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात काॅंग्रेस मारणार बाजी - विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे एक्झीट पोल\nअल्पवयीन मुलीवर बळजबरी करणाऱ्या आरोपीस पाच वर्ष सश्रम कारावास\nअज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू : कुरखेडा- कोरची मार्गावरील घटना\nगडचिरोली जिल्ह्यात मतदान केंद्रांच्या ठिकाणी १४४ कलम लागू\nनागपूरच्या शासकीय रुग्णालयातील प्रताप : गर्भवतीला स्वत: करावी लागली स्वत:ची प्रसूती\n६६ लाख ८८ हजार ४२२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४ हजार ४६१ कोटी रुपयांचे अनुदान जमा\nकिन्हीराजा येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दरोडा , १५ लाखांची रोकड असलेली तिजोरीच पळवली\nगडचिरोली येथे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा रंगारंग कार्यक्रमाने थाटात शुभारंभ\nनागपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न\nपोलिसांची कार ट्रकवर आदळली, अपघातात ४ ठार तर ३ जण गंभीर जखमी\nऐन दिवाळीत बँकांना सलग पाच दिवस सुट्ट्या, नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता\nगोंदिया जिल्ह्य��तील चारही विधानसभा क्षेत्रातून निवडणूकीच्या रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांची चिन्हे\nविदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चामोर्शीने दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन\nब्रम्हपुरी, पडोली पोलिसांनी केली दारूतस्करांविरूध्द कारवाई\nॲनिमिया व कुपोषण मुक्तीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा : डॉ.विजय राठोड\nआयसिस चा म्होरक्या बगदादी जिवंत, पाच वर्षानंतर जारी केला व्हिडिओ\nभद्रावती तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nगडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत ६७२.७ मी.मी पावसाची नोंद\nनाडेकल, बेतकाठी व प्रतापगढ येथील नागरिकांचा मतदानावर बहिष्काराचा पावित्रा \nसाईंच्या भिक्षा झोळीत भरभरून दान\nअमृतसर येथे आंदोलन कर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक\nलैंगिक गैरवर्तणुकीप्रकरणी गुगल ने ४८ कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले\nभोंदुगिरी करणाऱ्या शंकर बाबाला अटक : अ.भा. अंनिस व तरुणांचा पुढाकार\nरास दांडीया नृत्यातून सांस्कृतिक वारसा जपण्यास मदत : नगराध्यक्षा योगिता पिपरे\nजवान दिसले तर झोडून काढा : तृणमूल काँग्रेसच्या महिला नेत्याचे वादग्रस्त विधान\nधनगर समाज सरकारच्या निषेधार्त घरावर काळे झेंडे लावणार \nलोकसभा निवडणूक : विदर्भ निर्माण महामंच लढविणार विदर्भातील १० जागा\nपहा १७ जुलै ला झालेल्या खंडग्रास चंद्रग्रहणाचे रितुराज मावळणकर यांनी टिपलेले छायाचित्र\nआता केबल, डीटीएच, आयपी टीव्ही, हिट्स कंपन्यांसाठी एकच दर\nआज भारत - न्यूझीलंड मध्ये सेमीफायनल\n२ ऑक्टोबर ला गोंडवाना विद्यापीठाचा ८ वा वर्धापन दिन, समाजसेवक देवाजी तोफा यांना जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित करणार\nओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी महासंघाच्या वतीने गडचिरोलीत धरणे आंदोलन\nपोटेगाव परिसरातील जमगाव येथे नक्षल्यांनी दोन जेसीबी आणि चार ट्रॅक्टर पेटविले\nदुचाकी खरेदी करणाऱ्यांना द्यावा लागणार वाहनाच्या किंमतीच्या दहा टक्के इन्शुरन्स, कारसाठीही प्रीमियम दुप्पट\nशेकापचे नेते जयंत पाटील यांच्याकडून पत्रकाराला मारहाण\nमहावितरणचा कनिष्ठ अभियंता, वरीष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात\nकाश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात ५ दहशतवादी ठार, चकमक सुरूच\nतक्रारीच्या संशयावरून नगरसेवकाला मारहाण\nचिदंबरम यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने नाकारला : ईडी करू शकते चौकशीसाठी अटक\nअखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा\nकुलूपांनी बंदिस्त पिंजऱ्यातून नदीत स्टंट करताना ४१ वर्षीय जादूगार बेपत्ता\nआष्टी - आलापल्ली मार्गावर अपघात, एक जण ठार\nमराठी भाषेच्या विकासासाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री\nनागरिकांनी आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची नोंदणी करावी : नगराध्यक्षा योगिता पिपरे\nगोंदिया जिल्ह्यात ग्रामीण भागातही हेल्मेटची सक्ती\nलोहप्रकल्प उभारण्याच्या नावावर सुरू असलेले सुरजागड पहाडीवरील उत्खनन बंद करा, अन्यथा अहेरी उपविभागात चक्काजाम आंदोलन करणार\nराज्य महामार्गाच्या कामामुळे प्रचंड वाहतूककोंडी, काम संथगतीने\nपवनी तालुक्यातील कृषि केंद्रावर भरारी पथकाची धाड , ९६.६९ लाख रुपयांच्या कृषि निविष्ठा विक्री बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/static/pages/98/Maharashtra-News.htm", "date_download": "2019-10-22T21:04:20Z", "digest": "sha1:7NC6HSOHKDIARVMTAHMFLZW5GZGOFXSC", "length": 7138, "nlines": 77, "source_domain": "maharashtranews.com", "title": "Credits | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्���ोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4_%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2019-10-22T22:18:15Z", "digest": "sha1:KRJQOJXVW4SNAS75QN5UV7HAMAN5IWMA", "length": 3068, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:अमृत भट्टराय - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.\nजर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१५ रोजी ००:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/the-young-and-the-restless-youth-and-politics-in-india-book-review-zws-70-1916926/", "date_download": "2019-10-22T22:01:49Z", "digest": "sha1:7JD24CHPJNZG4UW2IGOTLJS4RW2XWTUR", "length": 28858, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The Young and the Restless Youth and Politics in India book review zws 70 | आश्वासक नवनेतृत्वाची ओळख.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nराजकीय विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी या सर्वच नेत्यांच्या ठायी समाजसुधारणेची तीव्र तळमळ आहे\nतीन वर्षांपूर्वी- कारगिल युद्धात शहीद झालेल्या आपल्या वडिलांना ‘पाकिस्तानने मारलेले नसून युद्धाने मारले’ अशी शांततावादी भूमिका घेऊन वादात अडकलेल्या गुरमेहर कौरने गतवर्षी आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिले, तेही चर्चिले गेले. गेल्याच महिन्यात प्रसिद्ध झालेले तिचे नवे पुस्तक मात्र ‘ट्रोलबाजी’च्या पलीकडे जाणाऱ्या आश्वासक नवनेतृत्वाची ओळख करून देणारे आहे..\nगुरमेहर कौरचे ‘पुरोगामी कार्य’ ती दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेत असताना सुरू झाले. भारत-पाकिस्तानच्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन मनजीत सिंग यांच्या या मुलीने- ‘माझ्या वडिलांना पाकिस्तानने मारलेले नसून युद्धाने मारले’ असे संतुलित मत तीन वर्षांपूर्वी समाजमाध्यमांतून व्यक्त केले. तिच्या शांतता- मोहिमेशी तिचे म्हणणे अर्थातच सुसंगत होते. मात्र, या तिच्या व्यापक दृष्टिकोनामुळे द्वेषपूर्ण व आक्रमक ट्रोलबाजीला तिला सामोरे जावे लागले. त्या जाचातून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या गुरमेहरची खुली विचारसरणी त्यानंतर अधिकाधिक उभारी घेत आहे. भाजपच्या वा इतर कोणत्याही सांप्रदायिक कट्टरवादाला गुरमेहरचा अर्थातच ठाम विरोध आहे. ती जशी ‘कार्यकर्ती’ (अॅक्टिव्हिस्ट) आहे, तशीच नवोदित लेखिकाही आहे. तिचे पहिले आत्मचरित्रात्मक पुस्तक (‘स्मॉल अॅक्ट्स ऑफ फ्रीडम’) गेल्या वर्षी प्रकाशित झाले. केवळ २३ वर्षे वयाची ही युवा लेखिका दिल्ली विद्यापीठातील आपले शिक्षण यंदा (२०१९ साली) पूर्ण करीत आहे आणि तेवढय़ात तिचे हे दुसरे पुस्तक वाचकांसमोर आले आहे.\nगुरमेहरने हे पुस्तक सध्याच्या पाश्र्वभूमीवर लिहिले आहे. सुमारे ६० टक्के युवा लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाचे बहुतांश नेते मात्र वृद्ध आहेत. ही बाब तिला खटकल्यामुळे देशातील होतकरू युवा नेत्यांचा शोध घेण्याचे तिने ठरवले. तूर्त तिने आठ युवा नेत्यांवर आपले लक्ष- व हे पुस्तक – केंद्रित केले आहे. कमी वयाव्यतिरिक्त इतरही काही निकष तिने महत्त्वाचे मानले आहेत. सध्याचे ��हुतांश प्रस्थापित नेते जुनाट व प्रतिगामी विचारांनी पछाडलेले, उद्दाम, भ्रष्टाचारी आणि असंवेदनशील आहेत, असे गुरमेहरचे निरीक्षण आहे. मात्र पुस्तकासाठी निवडलेले आठही नेते अशा सगळ्या अवगुणांपासून मुक्त आहेत, असे ती आवर्जून सांगते. हे नेते म्हणजे : ओमर अब्दुल्ला, सचिन पायलट, सौम्या रेड्डी, जिग्नेश मेवानी, शेहला रशीद, आदित्य ठाकरे, मधुकेश्वर देसाई आणि राघव चड्ढा गुरमेहरने तिच्या दृष्टिकोनातून या नेत्यांचे कार्य व व्यक्तिमत्त्व वाचकांसमोर सादर केले आहे. त्यासाठी त्यांच्या खास मुलाखतीही तिने घेतल्या आहेत.\nराजकीय विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी या सर्वच नेत्यांच्या ठायी समाजसुधारणेची तीव्र तळमळ आहे, असे दिसून येते. हे सगळेच नेते आपापल्या क्षेत्रात काम करून समाजातील उपेक्षित विषयांना किंवा वर्गाना प्राधान्य देऊ इच्छितात. पुस्तकात प्रत्येक नेत्यावर एकेक स्वतंत्र प्रकरण आहे. तथापि, प्रत्येक नेत्याच्या कर्तबगारीचा केवळ रूक्ष परामर्श वाचायला मिळेल असा पूर्वग्रह कोणीही बाळगू नये. गुरमेहरने समग्र पुस्तक एखाद्या कादंबरीकाराच्या लोभस लेखनशैलीत लिहिले आहे. शिवाय, स्वत:चे विचार व अनुभव जागोजागी आकर्षकपणे गुंफले आहेत. त्यामुळे विविध युवा नेत्यांच्या व्यक्तिरेखांना उठाव आला आहे आणि शिवाय पुस्तकाच्या व्याप्तीत व रोचकतेत भर पडली आहे.\nअनेक गंभीर विषयांना पुस्तकात आपसूकच स्थान मिळाले आहे आणि त्यांचा कमी-अधिक प्रमाणात ऊहापोह झाला आहे. उदाहरणार्थ, काश्मीरचा युवा नेते ओमर अब्दुल्ला यांची अनुभवसंपन्न मते महत्त्वाची ठरतात. या संघर्षक्षेत्रात (कॉन्फ्लिक्ट झोन) लहानाचे मोठे झालेल्या युवकांच्या मानसिकतेचे विश्लेषण ओमर यांच्याकडून जाणून घेणे आवश्यक ठरते. दिल्लीचा आम आदमी पक्षाचे एक प्रमुख नेते राघव चड्ढा सार्वजनिक क्षेत्रातील शिक्षण संस्थांचा दर्जा वाढवण्यावर भर देताना दिसतात. गुजरातमधील जिग्नेश मेवानी हे दलित आणि तमाम पीडितांवरील अन्याय व अत्याचारांविरुद्ध एल्गार पुकारतात, तर कर्नाटकातल्या युवा आमदार सौम्या रेड्डी पर्यावरण व प्राण्यांचे हक्क आदी क्षेत्रांत सामाजिक जागरूकता आणण्यासाठी प्रयत्न करतात, स्त्रियांमध्ये मासिक पाळीसाठी ‘मेन्स्ट्रअल कप्स’च्या वापराचा प्रसार करतात. राजस्थानमधील काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट धर्मनिरपेक्षतेचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा नेटाने प्रयत्न करताना दिसतात. तर भाजपचे युवा नेते मधुकेश्वर देसाई पक्षाचे कार्य निष्ठापूर्वक पार पाडण्यात मश्गूल दिसतात. भाजपवरील सांप्रदायिकतेचे आरोप नाकारताना धर्मनिरपेक्षतेचा पोकळ दावा करणाऱ्या काँग्रेसच्या सांप्रदायिक करतुतींवर बोट ठेवण्यासही ते विसरत नाहीत. माजी पंतप्रधान मोरारजी देसाईंचे मधुकेश्वर हे पणतू आहेत; पण स्वत:चे वजन वापरून सुरतच्या विमानतळाला मोरारजींचे नाव देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा, असा अनेकांचा आग्रह ते निकराने नाकारतात. शेहला रशीद या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या डाव्या चळवळीतून पुढे आलेल्या काश्मिरी कार्यकर्त्यां असून प्रस्थापित साचेबंद राजकारणाच्या पलीकडे जाणारी परिवर्तनशील जनआंदोलने त्यांच्यासारख्या नेतृत्वाकडून अपेक्षित आहेत. गुरमेहरच्या त्या आदर्श आहेत. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचा पारंपरिक वारसा पुढे नेणारे युवा नेते असले; तरी त्यांची मते काळाशी किती सुसंगत आहेत, हे गुरमेहरने त्यांच्याशी केलेल्या वार्तालापावरून स्पष्ट होते. उदाहरणार्थ, मुंबईत ठरावीक भागातली उपाहारगृहे, दुकाने इत्यादी रात्री उशिरापर्यंत चालू ठेवण्याचे फायदे, प्लास्टिकबंदीची निकड, सर्वोच्च न्यायालयाचा कलम-३७७ बाबतचा स्वागतार्ह निर्णय, गोमांसबंदीपासून उद्भवणारे ‘लिंचिंग’चे अत्याचार, महिलांचे अधिकार, हिंदुत्व.. अशा विविध मुद्दय़ांवरचे आदित्य यांचे खुले व उदार (लिबरल) विचार त्यांच्या परिपक्व नेतृत्वगुणांना पुरेसे प्रकाशात आणतात.\nबहुतेक नेत्यांची जडणघडण होण्याच्या प्रक्रियेत जी वेगवेगळी परिस्थिती वा जे प्रसंग प्रभावशील ठरतात, त्यांची वर्णने पुस्तकात आढळतात. उदाहरणार्थ, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी काश्मीरला एकदा भेट दिली, तेव्हा तेथे इंटरनेट, मोबाइल इत्यादी सेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्या प्रसंगामुळे विद्यार्थिदशेतील शेहला रशिदला पहिल्यांदाच दळणवळण बंदीमुळे होत असलेल्या मानवाधिकार उल्लंघनांची जाणीव झाली. मधुकेश्वर देसाई यांना सुरुवातीच्या काळात काँग्रेसच्या एकाही व्यक्तीने त्या पक्षाची विचारसरणी समजावून सांगितली नाही. मात्र, भाजपच्या लालकृष्ण अडवाणींनी त्यांना पद्धतशीर मार्गदर्शन केले. दोन पक्षांतील हा फरक मधुकेश्वर यांना जाणवला आणि म्हणून आज ते भाजपचे अनुभवी व सुविद्य असे युवा नेता आहेत. जिग्नेश मेवानी तळागाळातील शिक्षण‘व्यवस्थे’तून पुढे आलेले आहेत. मेवानी जेव्हा जातिव्यवस्थेबद्दल बोलतात आणि त्यांच्या विद्यार्थिदशेतील विदारक अनुभव सांगतात, तेव्हा त्या संदर्भात गुरमेहरला तिच्या स्वत:च्या उच्चभ्रू शाळेतील शिक्षिकेकडून अख्ख्या वर्गाला त्याच विषयावर किती चुकीचे मार्गदर्शन करण्यात आले, ते आठवते. त्या प्रसंगाचे खुमासदार व उपरोधिक वर्णन ती वाचकांपुढे पेश करते.\nगुरमेहर देशातील बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीबाबत चिंतित आहे. सरकारी गोटातून ज्यांना सतत हिणवले जाते, अशा प्रागतिक विचारवंतांच्या विस्कळीत व असंघटित समुदायाच्या ती वैचारिकदृष्टय़ा जवळ आहे, असे सोयीकरिता म्हणता येईल. अशा अनेक विचारवंतांच्या मतानुसार, देशातील प्रमुख राजकीय पक्ष हिंसाचार आणि मानवाधिकारांचे उल्लंघन रोखण्यात वर्षांनुवर्षे असमर्थ ठरले आहेत. आजदेखील दलित, आदिवासी व अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहेत. धर्मनिरपेक्षतावाद आणि भारताच्या सर्वसमावेशक परंपरेची कुचेष्टा केली जात आहे. हिंदुत्ववाद व राष्ट्रवाद यांच्या नावाखाली निरपराध नागरिकांना वेठीला धरले जात आहे. एकीकडे अशा अनेक बाबींना बलवान उजव्या गटांचा पाठिंबा आहे, तर दुसरीकडे प्रस्थापित विरोधी पक्ष त्यांचे कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ दिसत आहेत. परंतु एक उल्लेखनीय पैलू म्हणजे, अलीकडच्या काळात जेएनयू व हैदराबाद विद्यापीठ येथे उदयाला आलेल्या विद्यार्थ्यांच्या रास्त चळवळींमुळे सर्वच प्रस्थापित राजकारण्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे दृश्य दिसून आले. त्यावरून आदर्शवादी व गतिमान (डायनॅमिक) नेतृत्वाचे महत्त्व पुरेसे अधोरेखित झाले आहे. ही अशी भूमिका प्रस्थापित राजकारण्यांना मानवणारी नसली व तिचे भवितव्यही अगम्य असले, तरी तिचे आपल्या लोकशाहीच्या उत्क्रांतीतील स्थान सहजासहजी नाकारता येणार नाही.\nकट्टर उजव्या शक्तींच्या आक्रमणाविरुद्ध गुरमेहरने जो संघर्ष केला, त्याचा भावनिक ताण तिला सहन करावा लागला. तिच्यावरील बौद्धिक व मानसिक हल्ल्यांचा तिच्या परीने प्रतिकार करणे तिला भाग होते. एका अर्थी तिचे पहिले पुस्तक त्या प्रतिकाराचाच परिपाक होता. आता हे दुसरे पुस्तकही तिच्या जीवनातील व्यापक संघर्षांचाच एक भाग म्हणून लेखायला हरकत नाही. अर्थात, पुस्तकाचा विषय जाणीवपूर्वक योजलेला आहे आणि मांडणी त्यानुसारच आहे. पुस्तकात अधिक महिला कार्यकर्त्यांना किंवा पूर्वोत्तर राज्यांतील नेत्यांना समाविष्ट करता आले नाही, याची गुरमेहरला खंत आहे. पण तरीही नव्या नेत्यांचा जो काही अल्पसा शोध ती घेऊ शकली, त्यावरून यापुढील नव-नेतृत्व देशाकरिता आश्वासक असणार आहे, असा तिला विश्वास वाटतो आहे. या विषयावर वाचकांची वेगवेगळी मते असू शकतात. मात्र हे पुस्तक दखलपात्र व वाचनीय आहे, हे निश्चित\n‘द यंग अॅण्ड द रेस्टलेस : यूथ अॅण्ड पॉलिटिक्स इन इंडिया’\nलेखिका : गुरमेहर कौर\nप्रकाशक : पेंग्विन रॅण्डम हाऊस, इंडिया\nपृष्ठे: २७२, किंमत : २९९ रुपये\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Adoctor&f%5B1%5D=changed%3Apast_hour&search_api_views_fulltext=doctor", "date_download": "2019-10-22T22:15:29Z", "digest": "sha1:GK3H6KH4VCIGP3D532VIWU3U46ZHPPRF", "length": 14364, "nlines": 178, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर ��ेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(-) Remove सर्व बातम्या filter सर्व बातम्या\nबातम्या (20) Apply बातम्या filter\nसरकारनामा (7) Apply सरकारनामा filter\nबातमी मागची बातमी (2) Apply बातमी मागची बातमी filter\nआहार आणि आरोग्य (1) Apply आहार आणि आरोग्य filter\nसिटीझन रिपोर्टर (1) Apply सिटीझन रिपोर्टर filter\nस्पॉटलाईट (1) Apply स्पॉटलाईट filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nनिवडणूक (3) Apply निवडणूक filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nअंधेरी (2) Apply अंधेरी filter\nऔरंगाबाद (2) Apply औरंगाबाद filter\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nकोल्हापूर (2) Apply कोल्हापूर filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nतुम्ही मतदान कुणालाही करा पण त्याआधी या गोष्टींचा विचार आपण करणार आहोत का\nमतदान आपला अधिकार आहे. आपण सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे. पण मतदान करताना आपण कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि कोणत्या...\n36 जिल्ह्यांच्या गावागावातील घडामोडी एका क्लिकवर..\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात काय घडतं आहे प्रचारासाठी नेते काय काय फंडे आजमवत आहेत प्रचारासाठी नेते काय काय फंडे आजमवत आहेत यासह 36 जिल्ह्यांमधील काय विशेष...\nहिंदू महासभेच्या माजी अध्यक्षाची गोळ्या घालून हत्या\nलखनऊ : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची आज (ता.18) सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना लखनऊमध्ये घडली. यामुळे...\n36 जिल्ह्यांमधील राजकीयसह महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर..\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात काय घडतं आहे प्रचारासाठी नेते काय काय फंडे आजमवत आहेत प्रचारासाठी नेते काय काय फंडे आजमवत आहेत यासह 36 जिल्ह्यांमधील काय विशेष...\nसाम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन\nपीएमसी बँक खातेधारक महिलेची आत्महत्या, 4 दिवसात तिसरा मृत्यू\nमुंबई : पीएमसी बँके प्रकरणात आता तिसरा मृत्यू झाल्याचं समोर येतं आहे. पीएमसी बँकेत अडकलेले पैसे काढण्यासाठी खातेधारक खूप चिंतेत...\nमहिलेनं दिला एकाच वेळी 5 बालकांना जन्म\nजयपूर - राजस्थानच्या जयपूरमधे एका महिलेनं एकाच वेळी चक्क पाच बाळांना जन्म दिला आहे. पाचपैकी एका नवजात बाळाचा जन्मताच मृत्यू...\n#Vidhansabha2019 | 'या' आहेत मुंबईतील लक्षवेधी लढती..\nमुंबईच्या विधानसभेच्या 36 मतदार संघांमध्ये शिवसेना भाजप महायुती विरुद्ध कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडी यांच्यात थेट लढत...\nकार्यक्रम सुरू असतानाच काँग्रेसच्या नेत्याचा हृदयविकारानं मृत्यू\nप्रयागरा��� : धार्मिक कार्यक्रम सुरू असतानाच काँग्रेसच्या नेत्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा व्हिडीओ सोशल...\nऔरंगाबादमध्ये मृत बालिकेला फेकताना वडील ताब्यात\nऔरंगाबाद : औरंगाबादेतील क्रांतीचौकात विकासकाम सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यात...\nगावखेड्यांत सेवा न दिल्यास डॉक्टरांना ५ वर्ष जेल; सेवा न दिल्यास पदवी रद्द करणार\nडॉक्टर्स ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी टाळाटाळ करत आलेत, त्यामुळं गावागावांत डॉक्टरांचा कायम तुटवडा जाणवत आलाय. हीच तुट कमी...\nतुंबईत दोन BMC कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईत 3 दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसात 2 सफाई कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी बळी गेला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली...\nपुणे-बंगळूर महामार्ग तातडीच्या वस्तूंसाठी सुरु.\nकोल्हापूर : महापुरामुळे गेल्या आठ दिवसांपासून पुराच्या पाण्याने वेढलेल्या पुणे-बंगळूर महामार्गावरील सांगली फाटा ते तावडे हॉटेल...\nसोनं खाणारी बाई; महिलेचं पोट की तिजोरी \nसोनं म्हणजे महिलांचा विक पॉईंट, दागिन्यांसाठी अनेक बायका आपल्या नवऱ्याकडे हट्ट करतात. पण, पश्चिम बंगालमधल्या बीरभूमध्ये एक अजब...\nपेपर अवघड गेल्यामुळे एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरची आत्महत्या\nमुंबई - वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅगिंगमुळे नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉ. पायल तडवीने (26) आत्महत्या केल्याची घटना ताजी...\nचुकीचा सोनोग्राफी अहवाल देणाऱ्या डॉक्टरला झाला दंड\nपुणे - चुकीचा सोनोग्राफी अहवाल देणारे डायग्नॉस्टिक सेंटर आणि त्याआधारे गरज नसताना लॅपरोस्कोपी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला...\nडॉक्टरच्या एका इंजेक्शनमुळे ९० जणांना HIV ची लागण\nकराची : पाकिस्तानमधील एका डॉक्टरने एचआयव्ही संसर्ग असलेल्या सुईने इंजेक्शन दिल्यामुळे 90 जणांना एचआयव्हीची बाधा झाली आहे, अशी...\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 13 वर्षिय मुलीचा मृत्यू\nपिंपरी - चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन देऊन मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल झाला आहे, ही घटना...\nपत्नीची हत्या करुन तिला ठेवले 'ऑनलाइन' जिवंत ठेवणारा पती अटकेत\nगोरखपूर (उत्तर प्रदेश): एका प्रसिद्ध डॉक्टरने पत्नीची उंच कड्यावरून ढकलून हत्या केली. मात्र, या हत्येची कोण���ला माहिती मिळू नये...\nपतंगाचा मांजा अडकून गळा चिरल्याने दुचाकीवरील डॉक्टर तरुणीचा जागीच मृत्यू\nपतंगाचा मांजा अडकून गळा चिरल्याने दुचाकीवरील डॉक्टर तरुणीचा जागीच मृत्यू झाला. नाशिक फाट्यावरील जेआरडी टाटा उड्डाण पुलावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5076017107961728779", "date_download": "2019-10-22T21:36:46Z", "digest": "sha1:OUUTNL5J4RJJ7C3PLPU3HBECPWIFVIGC", "length": 20372, "nlines": 68, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "नादब्रह्माचा वारकरी", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\n‘माझ्या अनेक छंदांमध्ये संगीताला सर्वांत वरचा क्रमांक द्यावा लागेल. तो माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. संगीताच्या सुरांमधून गेली ६५ वर्षे मला जी ‘ऊर्जा’ मिळत गेली, त्याच्या आधारावरच मी आज ‘उभा’ आहे. शरीराच्या रोमारोमांत भिनलेले संगीत कुठल्याही क्षणी बाहेर पडेल आणि अन्य पेशींच्या सुरांत सूर मिसळून गाऊ लागेल, असे वाटते......’ लिहीत आहेत ज्येष्ठ अनुवादक, साहित्यिक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात....\nआपल्या जीवनात विरंगुळा म्हणून आपण अनेक प्रकारचे छंद जोपासत असतो. त्यातून मिळणाऱ्या समाधानाच्या निरनिराळ्या छटा असतात. त्या सगळ्यांना आपण ‘आनंद’ या एकाच शब्दात मोजतो. नाटक-चित्रपट किंवा एखादे दृश्य पाहून ‘आनंद’ झाला; पुस्तक वाचून ‘आनंद’ झाला; भीमसेनजींचे गाणे ऐकून ‘आनंद’ झाला; मित्राची भेट झाल्याने ‘आनंद’ झाला, असे आनंदाचे कितीतरी प्रकार असतात.\nवास्तविक, सत्-चित्-आनंद यातील ‘आनंद’ हा खरा आनंद आत्मस्वरूपाची ओळख झाल्याने निर्माण होणारी अवस्था, हे त्याचे स्वरूप असते. अर्थात, असा आनंद मिळणे, ही अत्यंत दुर्मीळ गोष्ट आहे. सर्वांना तो मिळणे दुरापास्तच. परंतु निरनिराळ्या छंदांमधून मनाला जे काही ‘चांगले’ वाटते, ती त्या आत्मानंदाची, अल्पांशाने का होईना, अनुभूतीच असते. जागृतावस्थेतली एक प्रकारची समाधीच म्हणा ना\nमाझ्या अनेक छंदांमध्ये संगीताला सर्वांत वरचा क्रमांक द्यावा लागेल. तो माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. संगीताच्या सुरांमधून गेली ६५ वर्षे मला जी ‘ऊर्जा’ मिळत गेली, त्याच्या आधारावरच मी आज ‘उभा’ आहे. शरीराच्या रोमारोमांत भिनलेले संगीत कुठल्याही क्षणी बाहेर पडेल आणि अन्य पेशींच्या सुरांत सूर मिसळून गाऊ लागेल, असे वाटते. निद्रिस्त अर्जुनाच्या सर्वांगातून येणारा ‘कृष्ण, कृष्ण’ असा आवाज किंवा संत चोखामेळ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या हाडांमधून चाललेला ‘पांडुरंगा’चा जप, या काही अशक्य गोष्टी नसाव्यात.\nलहानपणी, म्हणजे पाच-सहा वर्षांच्या कळत्या वयात, शाळेला जाण्यासाठी उठण्यापूर्वी पुणे आकाशवाणीवर लागलेल्या भक्तिगीतांचे संस्कार प्रथम सुरू झाले. त्याही वयात अवीट आनंदाच्या लहरी अंगातून निघत असत. पुढे सुधीर फडके यांचे ‘गीत रामायण’ १९५५मध्ये सुरू झाले. संपूर्ण महाराष्ट्राला त्याने वेड लावले. तेव्हापासून आज २०१८पर्यंत गीत रामायण किती वेळा ऐकले, याला गणतीच नाही. निरनिराळ्या रागांमध्ये फडक्यांनी ‘अमर’ रचना करून ठेवल्या आहेत.\nवर्षानुवर्षे, आम्ही घरात असताना रेडिओ सतत चालू असतो. शाळा-कॉलेजचा संपूर्ण अभ्यास, वाचन-लेखन, घरात कोणीही आलेले असो, इतकेच काय तर दूरदर्शनचे कार्यक्रम चालू असतानाही आत रेडिओ चालू असतो. पुणे, मुंबई, रेडिओ सिलोन, पुढे विविध भारती ते अगदी आताच्या ‘रेडिओ मिरची’पर्यंत संगीताने दिलेल्या आनंदाची बेरीज केली तर ती बहुधा ‘ब्रह्मानंदा’एवढी नक्कीच भरेल.\nनाट्यसंगीत, भावगीते, भक्तिगीते, हिंदी-मराठी चित्रपट संगीत, गझल आदी सुगम संगीत आणि अर्थातच शास्त्रोक्त संगीत, हे सगळे सप्तसुरांचे महासागरच आहेत. दाक्षिणात्य संगीतही त्याला अपवाद नाही. पाश्चात्य संगीताची जरी जास्त ओळख नसली, तरी ‘कम सप्टेंबर’, ‘माय फेअर लेडी’, साउंड ऑफ म्युझिक’ आणि संगीताला प्राधान्य असलेले इंग्रजी चित्रपट अत्यानंद देतातच.\nसंगीत हा चित्रपटांचा आत्मा आहे. आपले मराठी-हिंदी चित्रपटसंगीत इतके समृद्ध आहे, की त्याला तोडच नाही. या विषयाला थोडा स्पर्श करू या. पुन्हा बालवयात जायचे झाल्यास, इयत्ता चौथीत असताना, भावे स्कूलमधील आम्हा विद्यार्थ्यांना मंडईजवळच्या ‘आर्यन’ थिएटरमध्ये ‘प्रभात’चा ‘संत तुकाराम’ हा सिनेमा दाखवला होता. त्यातील केशवराव भोळे यांचे संगीत आणि तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना, त्या वयातही मी खूप रडलो होतो आणि आजही ते बघताना डोळे पाणावतात. बंगाली आणि पुढे हिंदी ‘काबुलीवाला’ बघताना तीच स्थिती झाली होती.\nजुन्या संगीतकारांबरोबरच वसंत पवार, सुधीर फडके, दत्ता डावजेकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळ्यांपासून ते आजच्या अजय-अतुलपर्यंतच्या संगीतकारांनी आपल्यावर संगीताचा मधुवर्षाव करून अनंत उपकार केलेले ���हेत. भावगीत-भक्तिगीतांना चाली लावणाऱ्या मराठी संगीतकारांची परंपरा फार मोठी आहे. गजानन वाटव्यांपासून पद्मजा फेणाणी-जोगळेकरांपर्यंत किती किती नावे घ्यावीत जाणकार संगीतप्रेमींना ती ठाऊक आहेतच. गायक-गायिकांबद्दल बोलायचे तर लता, आशा, माणिक वर्मा, मालती पांडे, सुधीर फडक्यांपासून ते ‘वाजले की बारा’च्या बेला शेंडेपर्यंत न संपणारी यादी आहे. हिंदी गायकांबद्दल बोलायचे तर के. सी. डे, पंकज मलिक, के. एल. सैगलपासून सुरुवात करून, रफी, किशोरकुमार, यांना न विसरता आजच्या सुनिधी चौहान, श्रेया घोषाल ते अगदी ‘सारेगमप’च्या ‘लिटिल चॅम्प्स’पर्यंत बोलावे लागेल.\nसंगीतकार काय कमी आहेत हुस्नलाल भगतराम, गुलाम महंमद, खेमचंद प्रकाश, आदी जुने, तर नंतरचे नौशाद, सी. रामचंद्र, रोशन, मदनमोहन, एस. डी. बर्मन, शंकर जयकिशन, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आर. डी. बर्मन, हृदयनाथ मंगेशकर ते ए. आर. रेहमान या सगळ्यांची गाणी आठवा. या सगळ्यांची मधु-मधुर गाणी ऐकताना असे वाटते, की याहून आणखी चांगले असामान्य गुणी कलाकार नव्याने कसे पुढे येतील हुस्नलाल भगतराम, गुलाम महंमद, खेमचंद प्रकाश, आदी जुने, तर नंतरचे नौशाद, सी. रामचंद्र, रोशन, मदनमोहन, एस. डी. बर्मन, शंकर जयकिशन, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आर. डी. बर्मन, हृदयनाथ मंगेशकर ते ए. आर. रेहमान या सगळ्यांची गाणी आठवा. या सगळ्यांची मधु-मधुर गाणी ऐकताना असे वाटते, की याहून आणखी चांगले असामान्य गुणी कलाकार नव्याने कसे पुढे येतील तोपर्यंत अनेक नवनवीन गायक-संगीतकार दाखल होताना दिसतातच तोपर्यंत अनेक नवनवीन गायक-संगीतकार दाखल होताना दिसतातच हजारो वर्षांची भारतीय संगीत परंपरा हा अक्षय, चिरंतन असा अतिविशाल प्रवाह आहे. शास्त्रीय संगीत ही तर जणू विश्वसंचारी आकाशगंगाच आहे. त्यात कोट्यवधी महातेजस्वी संगीततारे पसरलेले आहेत. विस्तार पावणाऱ्या विश्वाप्रमाणे त्यात युगानुयुगे वाढच होत आहे. त्या सगळ्यांच्या गायन-वादनाने आपल्या हृदयातून ओसंडून जाणाऱ्या आनंदाच्या लाटा वाहू लागतात, हे त्रिवार सत्य आहे.\nएकेका गाण्याच्या एकेक आठवणी चित्तात ठसलेल्या आहेत. लहानपणापासून ऐकत असलेले आशा भोसलेंचे ‘विठू माझा लेकुरवाळा’ हे भक्तिगीत... त्यातील ‘निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी....’ ही ओळ आली की माझे संपूर्ण बालपण आठवते आणि ‘���ो’ संतांचा मेळा आशीर्वाद देत समोर उभा आहे, असे वाटते. परवीन सुलताना, अमजद अली खान ऐकताना, मुलींच्या भावे स्कूलमध्ये ‘सवाई गंधर्व’ कार्यक्रमात झालेल्या त्यांच्या पहिल्या मैफली दिसू लागतात.\n‘ससुराल’मधले ‘तेरी प्यारी प्यारी सूरतको......’ हे गाणे लागले, की आमची अकरावी आठवते. त्याच सुमाराची ‘जंगली’तील सर्व गाणी ‘आज फिर जीने की तमन्ना’ इंदूरच्या स्मृती जाग्या करते. कारण ‘गाइड’ मी प्रथम तिथे पाहिला होता. लाखाची गोष्ट, भाऊबीज, सुवासिनी, अवघाचि संसार या मराठी, आणि हिंदीमध्ये जिस देश में, ममता, अलबेला, आराधना यांपासून ते दिल तो पागल है, हम आपके है कौन आणि दिल चाहता है या चित्रपटांमधील प्रत्येक गाण्याला मित्र किंवा स्थळांशी निगडित आठवणी आहेत.\nगाणारा गळा आणि प्रतिभावान संगीतकारांची कला या दैवी देणग्याच म्हणाव्या लागतील. मला तर असे वाटते, की पूर्वी होऊन गेलेले असामान्य कलाकार (वरून) आज आपल्यात वावरणाऱ्या (पूर्वजन्मीचे संस्कार घेऊन आलेल्या) कलाकारांची ‘निवड’ करून, त्यांच्याद्वारे, भगवान शंकराने निर्माण केलेल्या संगीतकलेचा सर्वत्र वर्षाव करत असतात. निखळ, निर्भेळ, निरतिशय, विशुद्ध आणि आत्मानंदाची अनुभूती देणारी ही संगीत-कला आमचे जीवनच आहे.\nसंपर्क : ९८२३३ २३३७०\n(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\nTags: BOIKimayaMusicMusiciansPuneRavindra GurjarSingersSongsआशा भोसलेकिमयागाइडगायकदत्ता डावजेकरनादब्रह्मरवींद्र गुर्जरसंगीतसंगीतकारसुधीर फडके\nराजनीती आणि राजव्यवहाराचे दिग्दर्शन करणारे कौटिल्याचे अर्थशास्त्र\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/beed-holding-the-bitten-snake-in-his-hand-he-reached-the-hospital-293725.html", "date_download": "2019-10-22T21:13:25Z", "digest": "sha1:LCTC6T3AJYVONGCAHF5IQ4NAJDEXEX7V", "length": 28521, "nlines": 173, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चावलेल्या सापाला हातात पकडून 'तो' रुग्णालयात पोहोचला अन् जीव वाचवला! | Maharastra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nचावलेल्या सापाला हातात पकडून 'तो' रुग्णालयात पोहोचला अन् जीव वाचवला\nपनवेलमध्ये पूरात वाहून गेलं दाम्पत्य; 4 दिवसांनी सापडला पतीचा मृतदेह\nPUBG Game खेळण्यास मनाई केल्याने धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या\nपुण्यात 49 लाख रुपयांचे कोकेन जप्त, नायजेरीयन नागरिकाला अटक\nदहावीत 94 टक्के गुण असूनही अॅडमिशन मिळेना, मराठा विद्यार्थ्याची आत्महत्या\nवाशिम जिल्ह्यात विजेचा धक्का लागून बापलेकाचा मृत्यू\nचावलेल्या सापाला हातात पकडून 'तो' रुग्णालयात पोहोचला अन् जीव वाचवला\nएका हातात साप आणि दुसऱ्या हाताला सलायन असं चित्र पहायला मिळाले. त्या तरूणाच्या हातातला साप कोणी हातात घ्यायचा असा प्रश्न या वेळी रूग्णालयात उपस्थित झाला.\nशशी केवडकर, बीड,23 जून : साप पाहिल्यावर भल्याभल्यांची भंबेरी उडते पण बीडमध्ये एका तरुणाला साप चावला आणि त्याने न घाबरता त्या सापाला पकडलं आणि थेट रुग्णालय गाठलं..त्याच्या या धाडसामुळे त्याने स्वत:चा जीव वाचवलाच पण सापालाही जीवदान दिलं.\nघडलेली हकीकत अशी की, जिल्हा रूग्णालयात सकाळी ९:३० ची वेळ एक २७ वर्षाचा तरूण साप चावला म्हणून स्वत: चालत जिल्हा रूग्णालयात दाखल झाला. यावेळी त्याच्या हातात पाच ते सहा फूट लांबीचा साप होता. हे चित्र पाहून सुरूवातील डॉक्टर तसंच नर्स घाबरल्या. मात्र त्या तरूणाला उपचाराची गरज असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी तात्काळ त्या तरूणावर उपचार सुरू केले.\nपुण्यात प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या, धडापासून शीर केलं वेगळं\nलखन गायकवाड असं साप चावलेल्या या धाडसी तरूणाचे नाव असून तो बीड येथील काळा हनुमान ठाणा येथील रहिवासी आहे. एका हातात साप आणि दुसऱ्या हाताला सलायन असं चित्र पहायला मिळाले. त्या तरूणाच्या हातातला साप कोणी हातात घ्यायचा असा प्रश्न या वेळी रूग्णालयात उपस्थित झाला.\nतरुणांना गळाभेट करून ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या आलिशाला पश्चाताप, मागितली सगळ्यांची माफी\nत्याच वेळी सर्प मित्र आणि पोलीस असलेला त्याचा मित्र अमित मगर यांना फोन करून बोलावून घेतलं. सर्प मित्र मगर हे रूग्णालयात आल्यानंतर त्या तरूणाच्या हातातून साप काढून घेण्यात आला.\nरोजगारासाठी पंजाबहून गाठलं अमेरिका, आणि आता आहे जेलमध्ये \nअर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ लखनने हातात साप घेवून उपचार घेतले. एकीकडे सापाला जीवदान मिळालं.\nलखन गायकवाड यांनी साप चावल्यानंतर त्याला पकडून जिल्हा रूग्णालयात आणले. सर्प मित्राच्या मदतीने त्या सापाला एका बंद भरणीत ठेवण्यात आले.\nकमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान करणाऱ्या या पुणेरी पाट्या\nलखन गायकवाड यांच्यावर आता उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठिक आहे. याशिवाय सापाला देखील सर्प मित्रामुळे जीवदान मिळाले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/ambernath/all/", "date_download": "2019-10-22T21:37:33Z", "digest": "sha1:ERE7HD3IEDJL544QEQGRZ2MTC6DC6JXZ", "length": 18238, "nlines": 182, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ambernath- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाह��, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nयुती तुटली, शिवसेनेच्या या मतदारसंघात भाजपने दिला स्वबळावर लढण्याचा इशारा\nअंबरनाथमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या कोअर कमिटीने हा निर्णय जाहीर केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.\nमहाराष्ट्र Mar 24, 2019\nVIDEO: अंबरनाथमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी\nVIDEO : लहान्या भावाने मोठ्या भावावर स्क्रू ड्रायव्हरने केले सपासप वार\n लहान भावाने स्क्रू ड्रायव्हरने वार करून मोठ्या भावाची केली हत्या\nरामदास आठवले यांच्यावरील हल्ला निंदनीय -अर्जुन डांगळे\nVIDEO: अंबरनाथच्या डोंगराला भीषण आग, हजारो झाडं भक्षस्थानी\nVIDEO : अंबरनाथच्या रासायनिक कंपनीत भीषण आग\nत्याने' अर्धनग्न होऊन सहाव्या मजल्यावरून मारली उडी, पण...\nVIDEO : गणपती बाप्पाला चक्क पुस्तकांचा प्रसाद\nपिकनिकला गेलेल्या युवकाचा अतिउत्साह त्याच्याच जीवावर बेतला\nउल्हासनगर,अंबरनाथचा परिसरही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला\nगलिच्छ जागेतील फरसाण कारखान्याच्या तोडफोड प्रकरणी मनसे शहराध्यक्षासह 6 जणांना अटक\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 ब��केत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://www.khabarbat.com/2019/09/former-union-minister-hansraj-ahirs-vehicle-accident-two-injured.html", "date_download": "2019-10-22T21:18:34Z", "digest": "sha1:LACJWPQXKDOJVP5CN2RYR6W6I3G3CZGJ", "length": 9809, "nlines": 116, "source_domain": "www.khabarbat.com", "title": "हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात;२ जवान ठार - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात;२ जवान ठार\nहंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात;२ जवान ठार\nमाजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात\nचंद्रपुरहुन नागपुरला जात असताना हा अपघात\nया अपघातातून अहिर थोडक्यात बचावले, मात्र सीआरपीएफच्या वाहनातील दोघांचा मृत्यू\nचंद्रपूर-नागपूर महामार्गाहून पुढे जाताना तांडळी पूल पार केला. त्यानंतर अहिर पुढे गेल्यावर मागच्या ताफ्यातील वाहनाची कंटेनरला धडक बसली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nअपघातात ठार झालेल्यांत गाडीचा चालक विनोद विठ्ठल झाडे (३७) रा . चंद्रपूर व सीआरपीएफचा जवान फलजीभाई पटेल यांचा समावेश आहे.\nचालक मनोज झाडे (चंद्रपूर), एएसआय विजयकुमार, फलजीभाई पटेल, एम.जी. साजिद, जयदीपकुमार, प्रकाश भाई आणि बनवारीलाल रेगट (सर्व सीआरपीएफ) असे सातजण त्या गाडीत होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तास बंद - पुणे (प्रतिनिधी) :- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी (दि. २३) दुपारी १२ ते २ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणा...\nतिवार��� हत्या: राजस्थान बॉर्डरवरून दोघांना अटक - हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी आज पाचव्या दिवशी दोन आरोपींना अटक करण्यात एटीएसला यश आले आहे. अशफाक पठाण आणि मोइनुद्दीन पठान ...\nतब्बल २१ वर्षांनी सापडले चंद्रपूरचे बेपत्ता वनरक्षक - ललीत लांजेवार/नागपूर: लाखोंच्या संख्येत आयोजित कार्यक्रमात किव्...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nबाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर ITD विभागाची धाड\nखाली हात परतले अधिकारी ललित लांजेवार: चंद्रपूर-वणी -आर्णी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या चंद्रपूर ...\nहंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात;२ जवान ठार\nललित लांजेवार/नागपूर : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात चंद्...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8&f%5B1%5D=field_site_section_tags%3A164&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Aaurangabad&search_api_views_fulltext=%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2019-10-22T22:18:52Z", "digest": "sha1:Z2ZSYBPLFTWZ5DY3GCKHEGUEWU2NKJ5P", "length": 4148, "nlines": 110, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\n(-) Remove ग्रामविकास filter ग्रामविकास\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nएपी%20ग्लोबाले (1) Apply एपी%20ग्लोबाले filter\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसकाळ%20रिलीफ%20फंड (1) Apply सकाळ%20रिलीफ%20फंड filter\nसोलापूर (1) Apply सोलापूर filter\n‘सकाळ’ हेच महाराष्ट्रातील अव्वल खपाचे दैनिक\nपुणे - महाराष्ट्राची खरी पसंती ‘सकाळ’ हीच असल्याची मोहोर लाखो वाचकांनी पुन्हा एकदा उमटवली आहे. ‘सकाळ’ हेच महाराष्ट्रातील अव्वल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2019-10-22T21:28:13Z", "digest": "sha1:W4OUN32D3EXSDHM3DXATZJZCCGY6GYIX", "length": 3361, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लष्कर विभाग Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nTag - लष्कर विभाग\nराष्ट्रवादी नगरसेवक दीपक मानकर अखेर पोलिसांना शरण\nपुणे : सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक दीपक मानकर हे पोलिसांसमोर हजर झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/real-estate-news/lord-column/articleshow/71461169.cms", "date_download": "2019-10-22T23:05:40Z", "digest": "sha1:W6G7VLIDH5FX57QS5GHMSFLZ44PRK7IO", "length": 16895, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "real estate news News: प्रभु कॉलम - lord column | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nएफएसआय नसला तरी पुनर्विकास करता येतोचंद्रशेखर प्रभु ...\nएफएसआय नसला तरी पुनर्विकास करता येतो\nपेण नगरपालिका हद्दीतील गावठाणातील मिळकत असलेल्या आमच्या सोसायटीच्या इमारतीचे बांधकाम १९७८ साली करण्यात आले होते. सोसायटीचे भूखंड क्षेत्र ६०७ चौरस मीटर आहे. ही तळमजला अधिक दोन मजल्यांची पूर्णत: रहिवासी इमारत असून एकूण १२ सदनिका आहेत. सदर मिळकत ही प्रस्तावित 'तिसरी मुंबई'अंतर्गत आहे. प्रत्येक मजल्यावर चार सदनिका असून एक सदनिका वन रूम किचन, दोन सदनिका वन बेडरूम किचन, हॉल आणि एक सदनिका दोन बेडरूम, किचन हॉल अशा वर्गवारीतल्या आहेत. इमारत अत्यंत जीर्ण झाली असून पुनर्विकासाची गरज आहे. इमारत १२ मीटर रुंद रस्त्यावर असून त्या रस्त्यापासून दुसऱ्या सर्व्हे नंबरमधून १० फुटी रस्ता सोसायटीपर्यंत जाण्यासाठी आहे. हा रस्ता सोसायटीच्या मालकीचा नसून तो सोसायटीस कायमस्वरूपी वापरण्यास दिला आहे. या गल्लीवजा रस्त्यामुळे आमच्या पुनर्विकासास खीळ बसू शकते का सोसायटीची जागा सोसायटीच्या नावानेच प्रॉपर्टी कार्डावर नोंद असल्याने कन्व्हेयन्स करण्याची किंवा इतर गोष्टींची आवश्यकता वाटत नाही. नगरपालिकेच्या निर्देशांकानुसार पुनर्विकासासाठी फारसा एफएसआय शिल्लक नाही असे संबंधित इंजिनीयरांचे म्हणणे आहे. तसेच पुनर्विकासात पार्किंग केल्यास उंचीचे बंधन आहे असेही त्यांनी सांगितले. तरी आम्हास योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती.\nसोसायटीच्या नावाचे जर कागदपत्र असतील किंवा प्रॉपर्टी कार्डवर सोसायटीचे नाव चढलेले असेल, तर आपल्या सोसायटीचा कन्व्हेयन्स निश्चित झालेला आहे असे समजण्यात येईल. त्यामुळे जमीन ही आपल्या नावे झाली असल्यास वेगळा कन्व्हेयन्स लागणार नाही असे आम्हास वाटते. मात्र निश्चित खात्री करून घेण्यासाठी टायटल सर्च घ्यावा, जेणेकरून शंका राहणार नाही. आपली इमारत जीर्ण आहे असे आपण म्हणता. तसेच इमारतीच्या पुनर्विकासासाठी चटईक्षेत्र निर्देशांक शिल्लक नाही असे नगरपालिका म्हणत असल्याचे आपण सांगता; पण खरेच जर चटईक्षेत्र निर्देशांक शिल्लक नसेल, तर पुनर्विकास होऊच शकत नाही असे नाही. एफएसआय शिल्लक नसतानादेखील पुनर्विकास होऊ शकतो. मात्र आपल्याकडे सध्या जितकी जागा असेल तितकीच जागा पुनर्विकासानंतर मिळेल व खर्च आपल्याला स्वत:ला करायला लागेल. अर्थातच आपल्याडे ताबडतोब पैसा उपलब्ध नसल्यस वित्तीय संस्था किंवा बँकांकडून आपणास कर्जाऊ रक्कम मिळू शकेल, पण या रकमेची परतफेड करण्याची क्षमता मात्र आपल्यामध्ये असली पाहिजे. पेण हे मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अखत्यारित येत असल्याने त्याचे नियम पेणलाही लागू होतील. सदर मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाची नियमावली प्रसिद्ध झाली आहे, मात्र या नियमावलीची अंमलबजावणी सुरू झाली आहे की नाही याविषयी सांगता येत नाही. नव्या नियमावलीप्रमाणे मोडकळीस अलेल्या इमारतीकरता वाढीव एफएसआय उपलब्ध होईल. हा नियम मुंबई महानगर प्रदेशात लागू असल्याकारणाने तो तुमच्या शहरालाही लागू होणारच. पेणच्या नगरपालिकेचे नियम पुनर्विकासाच्या संदर्भत नेमके काय हे जाणून घेणे आवश्यक आहे. आपण म्हणता, की पेण नगरपालिका एफएसआय उपलब्ध नाही म्हणते. पण आपली इमारत जीर्ण असल्याचे आपण नगरपालिकेला सांगितले होते का कारण साधारण इमारतींसाठी जरी एफएसआय नसेल, तरीही जीर्णावस्थेतील इमारतींसाठी तो उपलब्ध होऊ शकतो. किंबहुना ठाणे किंवा नवी मुंबइं येथे असा अधिकचा निर्देशांक दिला गेलेला आहे. तो पेणलाही मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपालिकेतील उच्चपदस्थ लोकांशी याबाबत चर्चा करावी. जाणकारांशीही याबाबत चर्चा करावी आणि कायदेतज्ज्ञांकडून सल्ला घ्यावा व मगच पुनर्विकासाची पावले टाकावीत. मात्र एक गोष्ट अतिशय स्पष्ट आहे;. एफएसआय अधिक मिळो अथवा नाही, तरीही पुनर्विकास करता येतो. म्हणजे इमारत कोसळून होणारी मनुष्यहानी टाळता येणे शक्य आहे. अर्थात एफएसआय वाढविला अथवा नाही, तरी सर्व गोष्टी फुकट मिळतील असे नाही. थोडाफार खर्च होईल, पण इमारतीचे आयुष्य ५० वर्षांनी वाढेल. पुनर्विकास करायचा नसेल, तर डागडुजी करून काम भागेल का या प्रश्नाचे उत्तरही शोधावे लागेल.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरा�� रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nबँक संपाला संमिश्र प्रतिसाद\nटेलिकॉमनी भरले स्पेक्ट्रम शुल्क\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nप्रभु कॉलम ३० सप्टेंबर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.xinyuesteel.com/mr/products/hollow-section/squre-tube/", "date_download": "2019-10-22T21:32:09Z", "digest": "sha1:244XNHOEODHMNUTKHRTTCPWJVIOU324Q", "length": 5919, "nlines": 209, "source_domain": "www.xinyuesteel.com", "title": "Squre ट्यूब कारखाने | चीन Squre ट्यूब उत्पादक आणि पुरवठादार", "raw_content": "\nविपणन ला भेट द्या\nचौरस आणि आयताकृती ट्यूब\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nचौरस आणि आयताकृती ट्यूब\nERW स्टील पाइप संरक्षक आच्छादन पाईप\nअखंड स्टील पाइप कमी दाब स्टील पाइप\nअखंड स्टील पाइप कार्बन स्टील पाइप\nSSAW स्टील पाइप सुमारे पाईप\nSSAW स्टील पाइप पाणी पाईप\nचौरस आणि आयताकृती ट्यूब पोकळ विभाग\nपोकळ विभाग गॅल्वनाइज्ड स्टील पाईप स्टील काठी\nपोकळ विभाग स्टील पाईप पूर्व galvaniz जस्ताचा थर दिलेला ...\nचौरस आणि आयताकृती ट्यूब चौरस स्टील ट्यूब\nचौरस आणि आयताकृती ट्यूब चौरस स्टील पाइप\nचौरस आणि आयताकृती ट्यूब पोकळ विभाग\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: Daqiuzhuang इंडस्ट्रीयल एरिया, Jinghai, टिॅंजिन, चीन\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://www.khabarbat.com/2019/09/Chandrapur-darubandi-police-brahmpuri.html", "date_download": "2019-10-22T21:18:40Z", "digest": "sha1:SIZUHYKO5KHQRLR2QO3HN6U5TMJ6ELFI", "length": 9279, "nlines": 112, "source_domain": "www.khabarbat.com", "title": "चंद्रपूर;ब्रम्हपुरी,स्कॉर्पिओ वाहनातून १० लाखांचा दारूसाठा जप्त - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर चंद्रपूर;ब्रम्हपुरी,स्कॉर्पिओ वाहनातून १० लाखांचा दारूसाठा जप्त\nचंद्रपूर;ब्रम्हपुरी,स्कॉर्पिओ वाहनातून १० लाखांचा दारूसाठा जप्त\nचंद्रपुरात दारूबंदी आहे.मात्र अजूनही छुप्या पद्धतीने दारूची वाहतूक सुरूच आहे.अशातच ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव मार्गावर दारूचा साठा घेऊन येणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पिओ ब्रम्हपुरी पोलिसांनी पकडले. यात दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.\nया वाहनाला पोलिसांनी नाकाबंदी करून पकडले. वाहनाच्या झडतीमध्ये दहा लाख रुपये किंमतीच्या देशी दारूच्या शंभर पेट्या जप्त केल्या.यात आरोपी गाडी सोडून पसार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.हि कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तास बंद - पुणे (प्रतिनिधी) :- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी (दि. २३) दुपारी १२ ते २ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणा...\nतिवारी हत्या: राजस्थान बॉर्डरवरून दोघांना अटक - हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी आज पाचव्या दिवशी दोन आरोपींना अटक करण्यात एटीएसला यश आले आहे. अशफाक पठाण आणि मोइनुद्दीन पठान ...\nतब्बल २१ वर्षांनी सापडले चंद्रपूरचे बेपत्ता वनरक्षक - ललीत लांजेवार/नागपूर: लाखोंच्या संख्येत आयोजित कार्यक्रमात किव्...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nबाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर ITD विभागाची ���ाड\nखाली हात परतले अधिकारी ललित लांजेवार: चंद्रपूर-वणी -आर्णी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या चंद्रपूर ...\nहंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात;२ जवान ठार\nललित लांजेवार/नागपूर : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात चंद्...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://storetest.dadabhagwan.org/whatever-has-happened-is-justice-in-marathi", "date_download": "2019-10-22T22:24:41Z", "digest": "sha1:FTEE474N4FKUEKT56DRJRS62WYQBGN57", "length": 3380, "nlines": 59, "source_domain": "storetest.dadabhagwan.org", "title": "Buy Books Online |Spiritual books in Marathi| Book on justice of nature | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nजे घडले तोच न्याय (Marathi)\nजे घडले तोच न्याय (Marathi)\n\"साइंटिफिक सर्कम्स्टॅन्शियल एव्हिडेन्स”. कितीतरी संयोग (योगायोग) एकत्र आले की मग कार्य होते. दादाश्रींच्या ह्या संकलनात \"जे घडले तोच न्याय\" चे विज्ञान प्रस्तुत केले आहे. ह्या सूत्राचा जीवनात जेवढा उपयोग होईल, तेवढीच शांती वाढेल.\nनिसर्गाच्या न्यायाला जर तुम्ही ह्या प्रकारे समजलात की “जे घडले तोच न्याय” तर तुम्ही ह्या संसारातून मुक्त होऊन जाल. लोक जीवनात न्याय आणि मुक्ती एकत्र शोधतात. ही पूर्ण विरोधाभासाची स्थिती आहे. हे दोन्ही तुम्हाला एकत्र मिळूच शकत नाहीत. प्रश्नांचा अंत आल्यावरच मुक्तीची सुरुवात होते. \"अक्रम विज्ञानात\" सर्व प्रश्नांचा अंत येतो, म्हणून हा खूपच सरळ मार्ग आहे. दादाश्रींचा हा मौल्यवान शोध आहे की निसर्ग कधीही अन्यायी झालेला नाही. जग हे न्यायस्वरूपच आहे. जे घडले तोच न्याय आहे. निसर्ग काही व्यक्ती किंवा देव नाही की ज्याच्यावर कोणाची सत्ता चालू शकेल. निसर्ग म्हणजे \"साइंटिफिक सर्कम्स्टॅन्शियल एव्हिडेन्स”. कितीतरी संयोग (योगायोग) एकत्र आले की मग कार्य होते. दादाश्रींच्या ह्या संकलनात \"जे घडले तोच न्याय\" चे विज्ञान प्रस्तुत केले आहे. ह्या सूत्राचा जीवनात जेवढा उपयोग होईल, तेवढीच शांती वाढेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/opinion/", "date_download": "2019-10-22T21:42:29Z", "digest": "sha1:3EXBMDGZ46WRRR5FRO6N3QLW3K2PPPCB", "length": 18642, "nlines": 183, "source_domain": "maharashtranews.com", "title": "अभिप्राय | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nऐक जंगला, तुझी कहाणी\nआणखी काही वर्षांनी ही कहाणी आपल्या आजूबाजूच्या बालकांना जरूर सांगा. कदाचित त्यांचा विश्वास बसेल की इथे एक जंगल खरोखरीच होते...\nसेनेनं गाठली वेळ, काळ ठरवेल आदित्योदयाचं भवितव्य\nकेंद्रातील भाजपा आणि महाराष्ट्रातील भाजपा आता एवढे शक्तिमान झालेय की, आपले निर्णय राबविण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या आरेमधील मेट्रो कारशेडविरोधात रान उठवलंय. अशा अनेक प्रसंगांना त्यांना भविष्यात सामोरे जावं लागेल. या सर्व कसोट्यांवर ते खरे उतरले तरच खऱ्या अर्थानं 'आदित्योदय' झाला असं म्हणता येईल.\nअजितदादांचा 'बांध' फुटला, कुठे, कसा नि केव्हा\nभ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आपण व्यथित झालो असे सांगताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा बांध फुटला. मात्र एवढे भावनाशील असलेल्या अजितदादांच्या तोंडून इतरांच्या भावना दुखावणारी वक्तव्ये निघाली होती.\nईडीच्या कार्यालयाच्या भेटीवरून महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांमध्ये ज्या काही घटना घडत आहेत, त्याला निवडणुकीपूर्वीची खडाखडी असं संबोधणं चुकीचं ठरणार नाही. राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला विरोधकांवर निवडणुकीपूर्वी शेवटचा घाव घालायचाय आणि मृतप्राय झालेल्या विरोधकांना पुन्हा उभे राहण्यासाठी हवीय ती केवळ एक संधी. या दोन कृती साधण्यासाठी ईडीसारख्या महत्त्वाच्या संस्थेला मात्र आपल्या दावणीला बांधण्याचा जो प्रकार होतोय, तो निषेधार्हच मानायला हवा.\nसर्वोच्च पुरस्कारासाठी सर्वोत्तमाची निवड\nअमिताभ आता पुढील पंधरवड्यात ७७ वर्षांचा होईल विश्वासच बसत नाही ना विश्वासच बसत नाही ना आपण अजूनही त्याला अरे-तुरेच करतो. कारण नायक-नायिकेनं कधीच म्हातारं होऊ नये असं आपल्याला वाटत असतं. कलाकाराच्या चेहर्यावर पडणार्या सुरकुत्या त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर ओरखडे उमटवीत असतात. अमिताभ ��पल्या सर्वांच्या मनात घर करून बसलाय तो ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून.\nमुंबईत आणखी एक बिनपावसाचा दिवस आणि शाळांना फुकाची सुट्टी......\nIMDने दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्याला घाबरून गुरुवारी मुंबई-ठाणे-रायगड पट्ट्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आणि मुंबईकर सुखावले. मुलांना सुट्टी मिळाली म्हणून नव्हे तर पाऊस निश्चितपणे पडणार नाही याची खात्री झाली म्हणून....\nआरे, कारे आणि वेगळे होण्याचे वारे...\nमहाराष्ट्रातील विविध भागात सध्या पाऊस सुरू असून निवडणूकपूर्व विविध पक्षांच्या निघालेल्या वेगवेगळ्या यात्रांनी धुरळा उडाल्याचं वेगळंच चित्र पाहायला मिळतंय. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी भाजपा आणि शिवसेनेमधील दरी रुंदावत चाललीय. आरे आणि नाणारवरून गेल्या काही दिवसांमधून ज्या घडामोडी घडल्यात, त्यावरून हे दोन्ही पक्ष वेगळं होण्यासाठी कारणं शोधताहेत, याची आता सर्वसामान्य नागरिकांनाही कल्पना येऊ लागली आहे.\n१९८०च्या ऑक्टोबरमध्ये साहिर गेले. म्हणजेच ते जाऊनही आता जवळपास ४० वर्षं होतील. साहिर अविवाहित असल्यामुळे त्यांना जवळचं असं कोणीच नव्हतं. त्यामुळे त्यांच्यामागे त्यांच्या साहित्यसंपदेचं जतन करणं हे सोपं काम नव्हतं. किंबहुना, आजच्या काळात मान्यवराच्या निधनानंतर त्यानं मागं सोडून ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या जतन करणं हे खूप अवघड काम झालं आहे.\nभारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे गेल्या २२ जुलै रोजी चांद्रयान-२ पृथ्वीवरून झेपावलं नि ४८ दिवसांनंतर त्याचा रोमहर्षक प्रवास अचानक संपुष्टात आला. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी केवळ २ किलोमीटरचे अंतर बाकी असताना विक्रम लॅंडरबरोबरील आपला संपर्क तुटला नि कोट्यवधी भारतीयांच्या आशा-अपेक्षांचाही बांध फुटला.\nतेच अंदाज, तेच दुर्लक्ष, तीच बेपर्वाई नि तेच हाल...\nमुंबई शहर तसेच उपनगराला बुधवारी सकाळी बसलेल्या पावसाच्या तडाख्यामुळे इथलं जनजीवन पुन्हा एकदा कोलमडून पडलं. रस्ते, रेल्वे वाहतूकच नव्हे तर हवाई वाहतुकीलाही पावसाचा फटका बसला\nपुण्यात एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर ...\nतिचे मुलगी असणे हेच तिला असुरक्षित करणारे होते. त्यात ती अगदीच लहान होती, गरीब होती, स्थलांतरित होती आणि रस्त्यावरच राहत होती. एवढे सारे घटक एकत्र आल्यावर तिला असणारा धोका वाढला नसता तरच नवल....\nखेळावर प्रेम करणाऱ्या क्रीडाप्रेमींसाठी रविवारचा दिवस पर्वणी ठरला. मन आनंदून टाकणाऱ्या तीन घटना या दिवशी मैदानावर घडल्या.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून ��्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nऐक जंगला, तुझी कहाणी\nसेनेनं गाठली वेळ, काळ ठरवेल आदित्योदयाचं भवितव्य\nअजितदादांचा 'बांध' फुटला, कुठे, कसा नि केव्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://zoneinvestgroup.com/151296-what-s-the-best-way-to-creating-backlinks-for-seo", "date_download": "2019-10-22T22:43:34Z", "digest": "sha1:DLKFFMZS46IWLFUGUUKQ5OGOXQBFJFO7", "length": 9085, "nlines": 30, "source_domain": "zoneinvestgroup.com", "title": "SEO साठी बॅकलिंक्स तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे?", "raw_content": "\nSEO साठी बॅकलिंक्स तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे\nएसइओसाठी बॅकलिंक्स तयार करणे म्हणजे आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉगवर अधिक ऑर्गेनिक रहदारी वितरीत करणारे नसून केवळ आपल्या पृष्ठावर अधिकार, डोमेन प्राधिकरण आणि पेजरेंक स्केलवर चालना देणारे दुवे निर्माण करणे. शेवटी, एसईओसाठी बॅकलिंक्स तयार करणे म्हणजे आपल्या साइटला SERP च्या सूचीच्या शीर्षस्थानी वाहन चालविणे. पण गोष्ट अशी आहे की आतापर्यंत सर्व बॅकलिंक्स समान बनलेले नाहीत - म्हणूनच बर्याच नवशिक्या वेबमास्टर्स आणि ऑनलाइन व्यवसाय मालक गुणवत्तापेक्षा त्यांच्या एकूण दुवा इमारतच्या प्रयत्नांवर अधिक लक्ष केंद्रित करतात - cheap vps japan. असे असले तरी, क्रमवारीत ते क्रमवारीत एक वास्तविक वारंवार अपरिवर्तनीय रँकिंग दंड मिळविण्याची जास्त शक्यता असते, उलट रँकिंगमध्ये प्रत्यक्षात मोजता येण्याजोग्या वाढीचा फायदा घेण्यापेक्षा.\nएसइओसाठी बॅकलिंक्स तयार करताना खालील टाळा:\nजास्त पातळ पृष्ठ सामग्रीसह वेबसाइट्स किंवा ब्लॉग, किंवा अनन्य नसलेल्या आणि मूळ लिखाण जे वापरकर्त्याला वास्तविक मूल्य देते.\nपृष्ठ सामग्रीमध्ये लपलेले बॅकलिंक्स जेणेकरून ते शोध इंजिन्ससाठी प्रत्यक्षात दिसत असतील (उदाहरणार्थ, 0 फॉन्ट आकार वापरून).\nसर्च इंजिनद्वारे वापरकर्ता अनुभव सुधारणे आणि उत्तम निर्देशांपेक्षा सुधारणेच्या ऐवजी फक्त एसईओ उद्दिष्टांकरता हेतुपुरस्सर फसवणूक, चकचकीत करणे, किंवा असंबद्ध बॅकलिंक्स करणे.\nएसइओसाठी बॅकलिंक्स तयार करणे, खालील बाह्य साइट मेट्रिक्सवर विचार करा:\nरिअल व्हिजिटरचा देश टक्केवारी (अन्यथा, थेट शोधकर्ता लोकसंख्याशास्त्र).\nवापरकर्ता प्रतिबद्धतेचे सामान्य साधन (उदाहरणार्थ, बाउंस दर, प्रति वापरकर्ता भेट दररोजचा वेळ, पृष्ठांची संख्या पाहिली इ.).\nवास्तविक अभ्यागत गुणोत्तर, जे कार्बनी शोध वाहतूक थेट येते.\nGoogle वापरणार्या प्रमुख शोध इंजिनांमधून टॉप वापरलेले कीवर्ड आणि कीवर्ड स्पर्धा.\nविचारात घेतलेल्या उपरोक्त दिलेल्या गुणांचे लक्षात घेऊन, सर्वकाही ठिकाणी आहे याची खात्री करणे विसरू नका आणि आपले बॅकलिंक्स आपल्याला विशेषतः आपल्या लक्ष्यित वेब ट्रॅफिकशी संबंधित , आणि आपल्या पृष्ठावर रँकिंग अधिकार प्रमाणावर. याचाच अर्थ असा की वेब विश्लेषणे प्लेमध्ये येते, अर्थातच, जर आपण प्रत्येक नवीन तयार केलेल्या बॅकलिंकसाठी जास्तीत जास्त परिणाम साध्य करू इच्छित असाल तर एसइओसाठी बॅकलिंक्स तयार करताना मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:\nबॅकलिंक्सची एकूण संख्या ज्या आपल्या स्वतःच्या वेबसाइट किंवा ब्लॉगच्या डोमेनकडे निर्देश करतात\nआपल्याला लक्ष्यित रेफरल वेब रहदारी प्रदान करणारे प्रमुख गंतव्यस्थान.\nआपल्या लिंक प्रोफाइलमध्ये असलेल्या प्रत्येक बॅकलिंकद्वारे व्यूहरचित लाइव्ह उपयोगकर्ता भेटींची सरासरी संख्या.\nआपल्या पृष्ठ सामग्रीचे भाग आणि विभाग वापरकर्त्यांद्वारे सर्वाधिक भेट देत आहेत.\nया मार्गाने, प्रत्येक वेगळ्या दुव्यावर दुहेरी तपासणी करा. माझ्यासाठी, एसइओसाठी बॅकलिंक्स तयार करताना, मी Moz च्या ओपन साइट एक्स्प्लोरर, Semalt एनालाइझर, मॅजेस्टिक एसईओ, आणि अहरेफ्स सारख्या अनेक सिद्ध-सिद्ध बॅकलिंक तपासनीस साधने वापरली. त्यापैकी बहुतेकांना आपण कमकुवत स्थळांच्या दर्शवण्यामध्ये सिद्ध कार्यक्षमता प्राप्त केली ज्यात त्वरित त्वरित-दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे, उदाहरणार्थ, आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉगच्या क्रमवारीवर नकारात्मक प्रभाव पडण्यापूर्वी आपल्यास थोड्यावेळा सूचनांवर संशयास्पद किंवा उघड्या विषारी दुव्याचा समावेश करणे. अखेरीस, कोणते ऑनलाइन तपासक साधन निवडायचे हे ठरवण्यासाठी आपल्यावर अवलंबून आहे. फक्त आपल्या दुव्याचे निरीक्षण करा आणि विशेषत: प्रत्येक नव्याने तयार केलेल्या बॅकलिंकचे सतत परीक्षण करा. त्याप्रकारे, आपण सर्वकाही जागृत ठेवण्यास आणि ट्रॅफिकमधील अप्रत्यक्ष नुकसान किंवा वास्तविक पृष्ठ रँकिंगच्या विरोधातील आश्वासन देता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE/all/page-2/", "date_download": "2019-10-22T22:22:06Z", "digest": "sha1:Y3WHQI3GIS3LZN2MCXBZQCN7M4WABOQ4", "length": 19086, "nlines": 187, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बुलडाणा- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण���याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nमहाराष्ट्राचा महासंग्राम : सिंदखेड राजा मतदारसंघात वंचितमुळे समीकरणं बदलणार\nस्वराज्यजननी जीजामातांचं जन्मस्थान असलेला सिंदखेड राजा हा मतदारसंघ प्रसिद्ध आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. शशिकांत खेडकर या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. यंदाही हा जागा शिवसेनेच्या वाट्याला जाण्याचीच दाट शक्यता आहे. पण भाजपचीही हा मतदारसंघ लढवण्याची इच्छा आहे.\nमुख्याधिकाऱ्याची क्रूरता.. 90 श्वानांना ठार मारून फेकले गिरडा जंगलात\nमुख्याधिकाऱ्याची क्रूरता.. 90 श्वानांना ठार मारून फेकले गिरडा जंगलात\nफडणवीस सरकारचे जंबो निर्णय; 'मिशन मंगल'च्या करमुक्तीसह लोकप्रिय निर्णयाचा धडाका\nफडणवीस सरकारचे जंबो निर्णय; 'मिशन मंगल'च्या करमुक्तीसह लोकप्रिय निर्णयाचा धडाका\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजानन महाराजांच्या चरणी, यासोबत इतर टॉप 18 घडामोडी\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजानन महाराजांच्या चरणी, यासोबत इतर टॉप 18 घडामोडी\nमुख्यमंत्र��यांच्या भरधाव ताफ्यात घुसली दुचाकी, अपघाताचा LIVE VIDEO\nमुख्यमंत्र्यांच्या भरधाव ताफ्यात घुसली दुचाकी, अपघाताचा LIVE VIDEO\nमोनाली जाधवने जगात वाढली महाराष्ट्राची शान, दोन सुवर्णांसह तीन पदकांची कमाई\nमहिला पोलिसाचा चीनमध्ये विक्रम, 'टार्गेट आर्चरी'मध्ये पटकावली तीन पदके\nस्वतंत्र विदर्भासाठी विदर्भवाद्यांनी कसली कंबर, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार\nदारु पिण्यासाठी आईने दिले नाही पैसे.. मुलाने आईच्या डोक्यात घातली कुऱ्हाड\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/09/blog-post_24.html", "date_download": "2019-10-22T22:06:38Z", "digest": "sha1:NX72C5IHJ42IMDRBMSNBFWC7FKGGCVD6", "length": 5263, "nlines": 114, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "वागताना ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nकुणी कधी काय करावं\nहा ज्याचा त्याचा प्रश्न असतो\nपण यावर निर्बंध घालणे\nहा कावा जहरी ढसणं असतो\nजनता सहन करतेय म्हणून\nहूकमी जगणं ना लादलं पाहिजे\nअन् स्वत:च्या अस्तित्वासाठी तरी\nकिमान नीयतीन वागलं पाहिजे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Acheating&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Ainitiatives&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Amate&search_api_views_fulltext=cheating", "date_download": "2019-10-22T22:26:49Z", "digest": "sha1:N3XCZT43BND2DIHXNJEHOX7PQP43AJFU", "length": 3863, "nlines": 106, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nकृषी%20विभाग (1) Apply कृषी%20विभाग filter\nद्राक्ष (1) Apply द्राक्ष filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nकोट्यवधींची शेतकऱ्यांची फसवणूक टळणार ; कृषी विभागाची 'ऍप'द्वारे साथ\nनाशिक - द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता ८ हजार कोटींचे मार्केट स्वत:च्या हाती घेण्याचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-10-22T21:32:47Z", "digest": "sha1:Z45AQI7JI5QTYP2ORR3ZWGSOZ7GIJM2N", "length": 3949, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आशिष भेलकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nTag - आशिष भेलकर\nमनोरंजनची उत्तम मेजवानी असलेला सिनेमा ‘३१ दिवस’\nटीम महाराष्ट्र देशा : ‘३१ दिवस’… का, कशासाठी, अशा अनेक गोष्टी सिनेमाचं शीर्षक ऐकताच क्षणी मनात येतात. फिल्मफिनिटी प्रॉडक्शनचे बी एस बाबू...\nमोटिव्हेशनल असणा���ा ’३१ दिवस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nटीम महाराष्ट्र देशा : सध्या मराठी सिनेमासृष्टीत अनेक बॉलीवूडमधील कलाकार आणि दिगदर्शक पदार्पण करताना दिसता आहेत. त्यात आता अजून एका बॉलीवूड दिगदर्शकाची...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-10-22T21:30:34Z", "digest": "sha1:R7NEOIR6TRBW2X4XGZKK3OTYESCNHRSY", "length": 9032, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सभापती Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nपंचायत समितीच्या सदस्यांसाठी चंद्रकांत पाटलांनी केली ‘ही’ घोषणा\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. याच पार्शवभूमीवर सरकारकडून जनतेसाठी नव नवीन योजना आणल्या जात आहेत. अशातच महसूलमंत्री...\nमला उपराष्ट्रपती व्यंकया नायडूबाबत तक्रार आहे : अमित शहा\nटीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका कार्यक्रमात उपराष्ट्रपती व्यंकया नायडूबाबत तक्रार केली आहे. व्यंकया नायडू हे राज्यसभेत सत्ताधारी...\nमोठी बातमी : राज्यातील जि.प , पंचायत समित्यांच्या निवडणूक ४ महिने पुढे ढकलल्या\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यातील जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदासाठी पुढील काही महिन्यात...\nआझम खान यांच्या बेलगाम वक्तव्यावरून नवनीत राणा लोकसभेत कडाडल्या\nटीम महाराष्ट्र देशा : समाजवादी पक्षाचे खा. आझम खान आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या कचाट्य���त सापडले आहेत. गुरुवारी देखील त्यांनी भर सभागृहात वादग्रस्त...\nदानवेंनी केली निवडणूक आयोगाची दिशाभूल पदवीबद्दल दिलेल्या माहितीत अजब तफावत\nटीम महाराष्ट्र देशा : जालना लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार खा. रावसाहेब दानवे यांनी निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आक्षेप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार...\nमी शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा-शिक्षण सभापती विकास रेपाळे यांचे प्रतिपादन\nठाणे- “विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाला प्राधान्य आहेच, ती तर प्राथमिकता परंतु शिक्षकांचे प्रश्न देखील तितकेच महत्वाचे आहेत. हे सर्व प्रश्न सोडविण्याकरिता मी...\nराज्यसभेच्या उपसभापती पदासाठी कॉंग्रेसचे बी. के. हरिप्रसाद रिंगणात\nपुणे : राज्यसभेचे उपसभापती पी.जे.कुरियन यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात उपसभापती पदासाठी निवडणूक होत आहे. या पदासाठी विरोधी पक्षांमधून...\nसोलापूर बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप माने\nविधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न\nनागपूर : पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषदेवर सदस्य म्हणून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर...\nपिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या पहिल्या महिला सभापती सोनाली गव्हाणे\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समिती सभापतीपदासाठी भाजपच्या सोनाली गव्हाणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे महापालिका शिक्षण मंडळाच्या...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-world-conference-delhi-prevent-desertification-world-22726", "date_download": "2019-10-22T22:34:25Z", "digest": "sha1:DLSSRQGCNGOQXXB4FXG7IJOIQHAMDCBI", "length": 17643, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, World Conference in Delhi to prevent desertification of the world | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊ��� कधीही करू शकता.\nजगाचे वाळवंटीकरण रोखण्यासाठी दिल्लीत जागतिक परिषद\nजगाचे वाळवंटीकरण रोखण्यासाठी दिल्लीत जागतिक परिषद\nशुक्रवार, 30 ऑगस्ट 2019\nनवी दिल्ली ः संयुक्त राष्ट्रसंघातर्फे पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांपैकी नापीक जमिनीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठीची ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ अर्थात कॉप-१४ ही जागतिक परिषद येत्या २ ते १३ सप्टेंबर दरम्यान दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली.\nनवी दिल्ली ः संयुक्त राष्ट्रसंघातर्फे पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांपैकी नापीक जमिनीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठीची ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ अर्थात कॉप-१४ ही जागतिक परिषद येत्या २ ते १३ सप्टेंबर दरम्यान दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली.\nयानिमित्ताने जमिनीची हानी रोखण्याच्या उपायांचा ‘दिल्ली जाहीरनामा’ ही प्रकाशित केला जाणार आहे. या समस्येवर मात करण्यासाठी केंद्रातर्फे डेहराडून येथे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ ही संशोधन संस्था स्थापन करण्यात येईल, अशीही घोषणा त्यांनी केली. वाळवंटीकरणाचा भयानक वेग रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून दर दोन वर्षांनी ‘कॉप १४’ ही आंतरराष्ट्रीय परिषद दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. यापूर्वी याचे यजनामपद चीनकडे होते व आता ते भारताकडे आले आहे. या समस्येवर उपाय व उत्तरे शोधून त्याबाबत जागतिक समुदायास मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आगामी दोन वर्षांत भारतावर असणार आहे. ग्रेटर नोएडा येथील पर्यावरण विभागाच्या भव्य संकुलात ही परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचे जावडेकर यांनी पत्रकारांना सांगितले.\nया परिषदेत २०० देशांचे ३००० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यात १०० देशांचे पर्यावरण मंत्रीही असतील. २ ते ६ सप्टेंबरला परिषद होईल. त्यातील विचारमंथनावर आधारित सत्रात ११ ते १३ सप्टेंबरला पर्यावरणतज्ज्ञ, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदींचे खुले सत्र होईल. त्यापूर्वी ९ किंवा १० सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या परिषदेला संबोधित करतील. त्यानंतर जमिनीचे वाळवंटीकरण रोखण्याच्या उपाययोजनांचा दिल्ली जाहीर���ामा प्रकाशित करण्यात येईल, असेही जावडेकर यांनी सांगितले. या परिषदेतील प्रत्येक दिवस दुष्काळ, पूर, सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींबाबतच्या चर्चेसाठी राखून ठेवण्यात आला आहे.\nदिल्ली जाहीरनाम्यात दाखविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी जागतिक समुदायातील देश काटेकोरपणे करत आहेत काय, हे पाहण्याचीही जबाबारी आगामी २ वर्षांत भारतावर असेल. पूर, जमिनीत अतिरिक्त पाणी साचणे, जमिनीची अतिरिक्त धूप, शेतीत रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर ही जमीन नापीक होणेची ठळक कारणे आहेत. ही समस्या जगभराता वाढत्या प्रमाणावर असल्याने वाळवंट होणारी जमीन पुन्हा सुपीक करणे हे जगातील साऱ्याच देशांसमोरील मोठे आव्हान आहे हे ओळखून राष्ट्रसंघाने जलवायू परिवर्तन, जमिनीचे वाळवंटीकरण, वनक्षेत्रात वाढ यासारख्या विषयांवर जागतिक परिषदा घेण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे.\nदिल्ली पर्यावरण environment वन प्रकाश जावडेकर डेहराडून floods पर्यावरणतज्ज्ञ नरेंद्र मोदी narendra modi शेती रासायनिक खत chemical fertiliser खत fertiliser कीटकनाशक\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nफलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...\nरसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...\nजळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक निय��त्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्यातील...\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nपुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...\nनगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...\nपावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...\nजळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...\nसोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...\nकोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...\nजिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nगुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A2018&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5%2520%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Apolitical%2520parties&search_api_views_fulltext=2018", "date_download": "2019-10-22T21:40:45Z", "digest": "sha1:D3BBAS6MDUOMUS3LAJ65OVMPE6UF4QM6", "length": 8278, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove उद्धव ठाकरे filter उद्धव ठाकरे\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nचंद्रकांत पाटील (1) Apply चंद्रकांत पाटील filter\nमराठा आरक्षण (1) Apply मराठा आरक्षण filter\nमराठा समाज (1) Apply मराठा समाज filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nराजकीय पक्ष (1) Apply राजकीय पक्ष filter\nराज्य सरकारने सुरू केली सहमती मोहीम\nमुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वपक्षीय सहमती निर्माण करण्यावर राज्य सरकारने भर दिला असून, ओबीसी किंवा अन्य कोणत्याही वर्गाचे आरक्षण धोक्यात न आणता आरक्षणाचा कायदा एकमताने मंजूर करावा, यासाठी महत्त्वाच्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा मार्ग सत्ताधारी युतीने स्वीकारला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/featured/7935/Navratri-Sadeteen-Shaktipeeth-Maharashtra-Kolhapur-Ambabai-Tuljapur-Bhavani-Renukamata-Mahur-Saptashringi-Vani-History-Faith-Temples.htm", "date_download": "2019-10-22T21:04:10Z", "digest": "sha1:HFWDBA5NTWRQOLHLRNEBRHY57LEIJUTY", "length": 29529, "nlines": 148, "source_domain": "maharashtranews.com", "title": "श्रद्धा आणि इतिहास यांचा संगम : महाराष्ट्राची साडेतीन शक्तिपीठे | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nश्रद्धा आणि इतिहास यांचा संगम : महाराष्ट्राची साडेतीन शक्तिपीठे\nBy निखिल साळसकर (author)\nआदिशक्तीची काश्मीर, कांची व कामाख्या अशी तीन मुख्य पीठे आहेत. यांना शक्तिपूजेची तीन मुख्य केंद्र मानतात. या प्रमुख तीन पीठांचा वा शक्तिकेंद्रांचा ज्यात समावेश केला जातो अशी एकूण ५१ शक्तिपीठे संपूर्ण भारतात आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे आहेत.\nनवरात्रीच्या नऊ दिवसात या ठिकाणी लाखो भक्तगण भेट देतात, आदिमायेची श्रद्धेने उपासना करतात. याशिवाय पुराणात आढळून येणारे उल्लेख, मंदिराची वैशिट्यपूर्ण बांधणी, र���खीव आणि तेजोमय मूर्ती या आणि अश्या अनेक गोष्टींमुळे या शक्तिपीठांची ख्याती संपूर्ण देशात पसरली आहे. स्त्रीच्या ठायी असलेल्या विराट वैश्विक शक्तीचे प्रतीक असलेल्या साडेतीन शक्तिपीठांची थोडक्यात ओळख.\n(हेही वाचा - शंभराव्या नाट्यसंमेलनासाठी डॉ. जब्बार पटेल, मोहन जोशी यांच्यात चुरस)\nपहिले शक्तिपीठ - अंबाबाई, कोल्हापूर\nशिलाहारपूर्व काळापासून अस्तित्वात असलेले श्री देवी अंबाबाईचे मंदिर सिंदवंशी राजाने बांधले असावे असे संशोधकांचे मत आहे. तर काही संशोधकांच्या मते सातव्या शतकात चालुक्य राजवटीत या मंदिराच्या बांधकामाचा उल्लेख आढळतो. आताच्या मंदिराच्या भागांपैकी जो सर्वात जुना भाग आहे त्याचे बांधकाम चालुक्य काळात झाले असावे. दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या या देवस्थानाचा उल्लेख पुराणे, जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यात आढळून येतो. मंदिराचे बांधकाम काळ्या दगडात केलेले असून मुख्य वास्तूत दोन मजले आहेत. देवळाचे शिखर आणि घुमट शंकराचार्य यांनी बांधले असा उल्लेख आढळतो. हेमाडपंती स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना असलेलया या मंदिराची बांधणी एकावर एक ठेवलेल्या चौकोनी दगडात केलेली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. देवळाची बांधणीच अशा पद्धतीने करण्यात आली आहे की, वर्षातून दोन दिवशी सूर्यकिरणे देवीच्या थेट अंगावर पडतात. ही किरणे सर्वप्रथम अंबाबाईच्या पायावर पोहोचतात व तेथून हळूहळू मस्तकापर्यंत पोहोचतात. निसर्ग आणि आदिशक्तीचा हा अद्भुत मिलाप पाहण्यासाठी कार्तिक आणि माघ महिन्यात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. या उत्सवाला किरणोत्सव म्हणण्यात येते. करवीरवासिनी कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्यावर उभी करण्यात आलेली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात इथे मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते. याशिवाय वर्षभर इथे महाराष्ट्रभरातल्या भक्तांचा ओघ सुरूच असतो.\nकसे जावे- कोल्हापूर बस स्थानकापासून इथे जाण्यासाठी खाजगी वाहनांची सोय होऊ शकते. मुंबई, पुण्याहून महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या तसेच इतर खाजगी गाड्या दररोज कोल्हापूरला जात असतात.\n(हेही वाचा - सेनेनं गाठली वेळ, काळ ठरवेल आदित्योदयाचं भवितव्य)\nदुसरे शक्तिपीठ - श्री रेणुकामाता - माहूरगड\nदेवीच���या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे इतिहासकारांचे मत आहे. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. आईचा वियोग सहन न होऊन परशुरामांनी गुरुदत्तांना साकडे घातले. दत्तगुरु प्रकट झाले व म्हणाले, आईला कळवळून हाक मार, मग ती जमिनीतून वर येईल, मात्र पूर्णरूपाने वर येईपर्यंत महिना लागेल तोपर्यंत आईचे स्मरण करायचे नाही. विस्मरणाचा प्रयत्न करूनही तेराव्या दिवशी स्मरण झाले तोपर्यंत ती गळ्यापर्यंत वर आलेली होती. याच स्वरूपात गळ्यापर्यंत रेणुका मातेची मूर्ती दिसते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ‘मातापूर’ म्हणू लागले. यादवांच्या काळापासून म्हणजे सुमारे ७०० वर्षांपासून हे स्थान महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या ठिकाणीच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.\nकसे जावे- मुंबई, पुणे, हैद्राबाद, औरंगाबाद तसेच बंगळूर येथून नांदेडला रेल्वेने थेट जाता येते. माहूरपर्यंत - नांदेड ते माहूर अशी एस्टीची बससेवा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ चालविते. हा प्रवास सुमारे तीन तासाचा आहे. माहूर गाव ते टेकडीवरील मंदिर - शहरातून टेकडीच्या माथ्यावर जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या धावतात. त्याऐवजी काही खाजगी सेवादेखील मिळतात.\n(हेही वाचा - प्लास्टिक, थर्माकोलवर बंदी होणार लागू, जाणून घ्या काय असणार यात\nतिसरे शक्तीपीठ - श्री तुळजाभवानी - तुळजापूर\nमहाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे.आई तुळजा भवानी महाराष्ट्रातल्या क्षात्रतेजाची स्फूर्तीदेवता असून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्यदेवता आहे. मोहिमेवर जाण्यापूर्वी महाराज तुळजाभवानीचे दर्शन घेत असत असा उल्लेख कागदोपत्रात आढळतो. हे स्थान जागृत असून संकटाला धावून येणाऱ्या भवानीचे इतिहासातही दाखले सापडतात. इतिहास अभ्यासकांच्या मते हे मंदिर राष्ट्रकूट किंवा यादवकाळात बांधले गेले असावे. पुराण कथांमध्येही या देवीच्या अवतार कथा वाचण्यास मिळतात. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेतायुगात - श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. जगभरातून विविध भागातून भाविक हिच्या दर्शनासाठी येत असतात.\nतुळजाभवानीचे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असून दक्षिणेकडे परमार दरवाजा असून सभामंडपात पश्चिम दिशेला गर्भगृहात चांदीच्या सिंहासनात श्री तुळजाभवानीची रेखीव मूर्ती वसली आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची मूर्ती गंडकी शिळेपासून तयार करण्यात आली असून तिची बांधणी अतिशय प्रमाणबद्ध आहे. वर्षातून तीन वेळा ही मूर्ती मंचकी (पलंगावर) विसावते. गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी-छोटी आकर्षक शिल्पे असून सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह असून इथे चांदीचा पलंग आहे. या ऐतिहासिक शक्तिपीठाबरोबरच मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, श्री भवानी शंकर मंदिर, होमकुंड, प्रांगणातील देवीदेवता, मातंगी मंदिर इ. धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत.\nकसे जावे- हे तीर्थक्षेत्र उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद-तुळजापूर अंतर १९ किमी आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर, उस्मानाबाद या ठिकाणांहून तुळजापूरला येण्यासाठी थेट बसची सोय आहे. याशिवाय पश्चिम रेल्वे मार्गावरील उस्मानाबाद किंवा सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत जिथून देवस्थानापर्यंत जाण्यासाठी खाजगी वाहनांची सोय होऊ शकते.\n(हेही वाचा - जेटली यांच्या कुटुंबियांचा पेन्शन घेण्यास नकार; उपराष्ट्रपतींना लिहिलं पत्र)\nअर्ध शक्तिपीठ - सप्तशृंगीदेवी - वणी\nदेवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तशृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे रूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले अशी आख्यायिका आहे. देवीची मूर्ती स्वयंभू असून देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. मंदिराच्या गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर आहेत. या शक्तिपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक, साक्षात ब्रम्ह स्वरूपिणी धर्मपीठ, ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवी होय. या मंदिराच्या आवारात सह्याद्रीच्या उंच कड्यात सात शिखरे आहेत त्यावरूनच या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. सप्तशृंगगडावर अनेक मंगल पवित्र उत्सव होत असतात. गडावर गुढीपाडवा, चैत्रोत्सव, गोकुळाष्टमी, नवरात्रोत्सव, कोजागिरी, लक्ष्मीपूजन व हरिहर भेट इत्यादी महत्त्वपूर्ण उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत असतात. देवीची मूर्ती ८ फूट उंचीची असून शेंदुराने लेपलेली आहे. कर्णफुले, नथ, मंगळसूत्र, कमरपट्टा, तोडे परिधान केलेली ही सप्तशृंगी देवी भक्ताच्या हाकेला धावून जाणारी आहे. सप्तशृंगीमाता ही निवृत्तीनाथांची कुलस्वामिनी होती. निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी तीन दिवस गडावर ध्यानस्थ बसले होते.\nकसे जावे - नाशिकपासून सुमारे ६५ किमी अंतरावर सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्चिम रांगेत ही देवी वसलेली आहे. महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातूनदेखील या देवीच्या दर्शनासाठी लोक येत असतात. मुंबई पुण्याहून इथे जाण्यासाठी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसची तसेच खाजगी वाहनांची व्यवस्था आहे.\nताज्या मराठी बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचा महाराष्ट्र पहा फक्त एका क्लिक वर, जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप. मराठी बातम्या व घडामोडींसाठी फेसबुक पेजला लाईक करा,आणि ट्विटर फाॅलो करा.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद��र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\n0 Response(s) to “श्रद्धा आणि इतिहास यांचा संगम : महाराष्ट्राची साडेतीन शक्तिपीठे”\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nश्रद्धा आणि इतिहास यांचा संगम : महाराष्ट्राची साडेतीन शक्तिपीठे\nगडांवरील दुर्गा : राजगडावरील पद्मावती आणि प्रतापगडावरील भवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/marathi-book-review/", "date_download": "2019-10-22T21:41:21Z", "digest": "sha1:45FVEFU4SNH2B23LBRBFXTHTJUSZPXEA", "length": 5329, "nlines": 120, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "पुस्तक परीक्षण – Hello Maharashtra", "raw_content": "\nवाचनानं आम्हाला काय दिलं\nवाचनानं आम्हाला काय दिलं\nवाचनानं आम्हाला काय दिलं\nवाचनानं आम्हाला काय दिलं \nवाचनानं आम्हाला काय दिलं\nआपण जसे दररोज श��ीराच्या भुकेसाठी जेवण करतो तसेच मनाच्या, मेंदूच्या भुकेसाठी वाचन हेच जेवण आहे. जेव्हा वाचन चालू ठेवतो तेव्हा सतत काहीतरी नवीन विचार, कल्पना सुचतात व आयुष्य जगताना आणखी मजा…\nआत्महत्या केलेल्या आईच्या शोधात..एक नोबेल विजेता\nआपल्या आईचं जे शब्दचित्र पीटर हँडके यांनी रेखाटलं आहे त्यासाठी तरी त्यांचं कौतुक होत राहील हे निश्चित..\nविदर्भी साहित्याचा मैत्रीपूर्ण प्रवास – गोत्र\nसाहित्याच्या अनोळखी प्रदेशात फिरत असताना आपण त्या साहित्यात रममाण होऊन जातो ही गोत्रची जादू आहे. ही जादू नक्की काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हीही नक्की वाचा - 'गोत्र'\nअमृता – इमरोज : प्रेमाची व्याख्या करणारे पुस्तक\nपुस्तक परीक्षण | सोनम पोवार, सुमित वाघमारे दिल तेरे बिन कहीं लगता नहीं, वक्त गुजरता नहीं, क्या यहीं प्यार हैं असा प्रश्न तर प्रत्येकालाच तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना पडलेला असतोच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE", "date_download": "2019-10-22T22:45:10Z", "digest": "sha1:CF2WDNYUQVDJF4QTJE2SZFGPFWCD5DFN", "length": 4541, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:सामाजिकशास्त्र शाखा - विकिपीडिया", "raw_content": "\nपुराभिलेखशास्त्र • नाणकशास्त्र • ननाणेशास्त्र • वस्तुसंग्रहालयशास्त्र • भारतविद्या • हस्तलिखितशास्त्र • शिलालेखशास्त्र • कालगणनाशास्त्र • पुरातत्त्वशास्त्र • सागरी पुरातत्त्वशास्त्र • मानववंशशास्त्र • भूगर्भशास्त्र • मूर्तिशास्त्र • शिल्पशास्त्र • स्थापत्यशास्त्र, • कालगणनाशास्त्र • पुराणवस्तूसंशोधन • उत्खननशास्त्र\nतात्विकभाषाशास्त्र • वर्णनात्मक भाषाशास्त्र • उपयोजित भाषाशास्त्र • भाषाशास्त्र\nसमाजशास्त्र • अर्थशास्त्र • राज्यशास्त्र • प्रशासनशास्त्र\nसंगीतशास्त्र • नाट्यशास्त्र •\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ नोव्हेंबर २०१३ रोजी ०८:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू अस�� शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-united-nations-development-program-surveillance-team-flooded-areas-23292", "date_download": "2019-10-22T22:51:05Z", "digest": "sha1:QRM4W43W7U3YFWGRZOB6M2R43EKOK6OJ", "length": 16949, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi; United Nations Development Program Surveillance of the team in flooded areas | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची पूरग्रस्त भागात पाहणी\nसंयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची पूरग्रस्त भागात पाहणी\nगुरुवार, 19 सप्टेंबर 2019\nकोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी बुधवारी (ता. १८) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाने केली. महापुरात उद्ध्वस्त झालेल्या पिकांबरोबर नुकसान झालेल्या अन्य घटकांबाबत प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली.\nकोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी बुधवारी (ता. १८) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाने केली. महापुरात उद्ध्वस्त झालेल्या पिकांबरोबर नुकसान झालेल्या अन्य घटकांबाबत प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली.\nसकाळी नऊ वाजल्यापासून कोल्हापूर शहर, इचलकरंजी, शिरोळ, कुरुंदवाड, राजापूर, आणि खिद्रापूर या गावांना भेटी देण्यात आल्या. शेती, पडलेली घरे आदिंसह नुकसान झालेल्या बाबींची पाहणी करण्यात आली. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी महापूर काळातील परिस्थितीची माहिती देऊन पिकांचे झालेले नुकसान अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. घरे पडलेले नागरिक, नुकसान झालेले उद्योजक यांच्याशी बोलत नुकसानीच्या तीव्रतेची माहिती घेतली. अनेक नागरिकांनी उपजीविकाच करणे अशक्य झाल्याचे सांगत भरीव मदतीची अपेक्षा व्यक्त केली.जिल्ह्यातील ३४५ गावे या महापुरात बाधित झाली. यामध्ये ९५४२ पूर्णत: घरांचे तर ३१४९२, अंशत: घरांचे नुकसान झाले आहे. ४२२१ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे ७८१०२ हेक्टर पिकांचे, तसेच ३३७ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण २८२ रस्त्यांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शिष्टमंडळाला दिली.\nकृष्णा, भीमा स्थिरीकरण ���्रकल्पाच्या माध्यमातून पुराचे जादा वाहून जाणारे ११५ टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त तालुक्यांना पोचविण्याचे नियोजित आहे. भविष्यामध्ये असा महापूर आल्यास त्यासाठी उपाय योजना म्हणून रस्त्यांची उंची वाढविणे, आवश्यक त्याठिकाणी उड्डाण पूल बांधणे, आवश्यक त्या ठिकाणी पुलांची निर्मिती करणे, महावितरणचे उपकेंद्र उंच ठिकाणावर बसविणे, विजेच्या खांबांची उंची वाढविणे अशा नियोजित कार्यक्रमाबाबत चर्चा केली.\nग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महापुरामुळे नुकसान झाले. शेतीबरोबर लघुउद्योगही बुडाले. अशा नागरिकांना उभारा देण्यासाठी तातडीने काय करता येईल याचा अंदाज शिष्टमंडळातील सदस्यांनी घेतला. सदस्यांनी पूरग्रस्त विविध घटकांशी संवाद साधला. याबाबतचा अहवाल तयार करून मदतीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी सांगितले.\nपुनर्प्राप्ती सल्लागार डॉ. कृष्ण वत्स यांच्या नेतृत्वाखाली गृहनिर्माण तज्ज्ञ पी. के. दास, उपजीविका तज्ज्ञ हेमंत वाळवेकर आणि अविनाश कुमार यांचा या पथकात समावेश होता. तत्पूर्वी मंगळवारी सायंकाळी कोल्हापूर लगतच्या चिखली आंबेवाडी भागाची पहाणी करून ग्रामस्थांशी संवाद सांधला.\nकोल्हापूर पूर संयुक्त राष्ट्र विकास सकाळ शेती पूल\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nहमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठसोलापूर : मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने...\nभोर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्यात सोमवारी (ता. २१) दिवसभराच्या...\nसोलापूर जिल्ह्यात पावसामुळे टॅंकरच्या...सोलापूर : गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर...\nसातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पा��साचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...\nमराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...\nपरभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...\nस्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...\nसततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...\nखाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...\nपावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...\nफलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...\nरसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...\nजळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Afloods&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8&search_api_views_fulltext=floods", "date_download": "2019-10-22T21:40:04Z", "digest": "sha1:IQXQ2SMPU53BQGMPG5RXOLWXBX5ARPAE", "length": 6598, "nlines": 136, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्���ाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\n(-) Remove कोल्हापूर filter कोल्हापूर\n(-) Remove देवेंद्र%20फडणवीस filter देवेंद्र%20फडणवीस\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nअतिवृष्टी (1) Apply अतिवृष्टी filter\nआयआयटी (1) Apply आयआयटी filter\nउमा%20टॉकीज (1) Apply उमा%20टॉकीज filter\nकर्जमाफी (1) Apply कर्जमाफी filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nकोयना%20धरण (1) Apply कोयना%20धरण filter\nजलसंपदा%20विभाग (1) Apply जलसंपदा%20विभाग filter\nनिर्मला%20सीतारामन (1) Apply निर्मला%20सीतारामन filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nपायाभूत%20सुविधा (1) Apply पायाभूत%20सुविधा filter\nपीककर्ज (1) Apply पीककर्ज filter\nबेळगाव (1) Apply बेळगाव filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसांगली (1) Apply सांगली filter\nमी पस्तावतोय या मुख्यमंत्र्यांच्या बॅनरमुळे कोल्हापूरात चर्चा\nकोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज (मंगळवार) कोल्हापूरात जाणार असून, त्यापूर्वीच राष्ट्रवादी युवक...\nपूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वपूर्ण निर्णय;एक हेक्टरपर्यंत पीककर्जमाफी\nमुंबई - पूरग्रस्त भागातील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना एक हेक्टर मर्यादेपर्यंत पिकांसाठी बॅंक...\nकर्नाटक सरकारमुळे कोल्हापूर, सांगलीत पुरस्थिती - कर्नाटकातील पूरस्थितीला महाराष्ट्र जबाबदार\nमुंबई - महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावर्ती भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीवरून दोन्ही राज्यांत तू-तू मैं-मैं सुरू झाले असून,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Atopics&f%5B1%5D=field_site_section_tags%3A122&search_api_views_fulltext=topics", "date_download": "2019-10-22T21:23:32Z", "digest": "sha1:WKWWCFKTBWZHQ6LV2OR6FMYYHW4DKKLY", "length": 14546, "nlines": 183, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्य��� (51) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (11) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove बातम्या filter बातम्या\nसरकारनामा (111) Apply सरकारनामा filter\nस्पॉटलाईट (9) Apply स्पॉटलाईट filter\nशिक्षण (6) Apply शिक्षण filter\nएक्स्क्लुझिव्ह (2) Apply एक्स्क्लुझिव्ह filter\nधार्मिक (1) Apply धार्मिक filter\nबातमी मागची बातमी (1) Apply बातमी मागची बातमी filter\nसिटीझन रिपोर्टर (1) Apply सिटीझन रिपोर्टर filter\nमुख्यमंत्री (39) Apply मुख्यमंत्री filter\nमहाराष्ट्र (37) Apply महाराष्ट्र filter\nनरेंद्र%20मोदी (35) Apply नरेंद्र%20मोदी filter\nनिवडणूक (35) Apply निवडणूक filter\nराष्ट्रवाद (32) Apply राष्ट्रवाद filter\nकाँग्रेस (19) Apply काँग्रेस filter\nदेवेंद्र%20फडणवीस (19) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nराजकारण (19) Apply राजकारण filter\nउद्धव%20ठाकरे (14) Apply उद्धव%20ठाकरे filter\nपत्रकार (14) Apply पत्रकार filter\nप्रशासन (14) Apply प्रशासन filter\nचित्रपट (13) Apply चित्रपट filter\nनिकालाआधी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे विजयाचे बॅनर\nपुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल यायच्या आधीच खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांच्या विजयाचे...\nVoteKar_Maharashtra | मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब केलं मतदान\nनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) नागपूरमध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी...\n'लाल कप्नान'च्या कमाईला धक्का\nबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुख्य भूमिका असणारा 'लाल कप्तान' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाचा टीझर, ट्रेलर आणि...\nतेल लावलेला पैलवान पावसात भिजला, महायुतीला फटका\nनवी मुंबई : हवामान विभागाला आपल्याकडे फार सीरिअसली घेण्याची पद्धत नाहीये. पण गेल्या काही अंदाजांमध्ये हवामान विभागाने शंभर पैकी...\n36 जिल्ह्यांच्या गावागावातील घडामोडी एका क्लिकवर..\nराज्यातील गावागावात काय घडतंय राजकारणात कोणावर कुणी ताशेरे ओढलेत राजकारणात कोणावर कुणी ताशेरे ओढलेत यासह तुमच्या गावागावातील महत्वाच्या बातम्यांसाठी वाचा 36...\nराम मंदिर आणि बाबरी मस्जिदीचा एकमेकांशी संबंध काय\nआता पाहणार आहोत , राम मंदिर आणि बाबरी मस्जिदीचा एकमेकांशी संबंध काय अयोध्या हे नाव कसं आलं कुठून आलं अयोध्या हे नाव कसं आलं कुठून आलं\nरामजन्मभूमीच्या वादाआधी रामजन्माची कथा काय सांगते\nज्या रामजन्मभूमीबद्दल सुप्रीम कोर्टात वाद सुरु आहे, त्या रामाचा जन्म नेमका झाला तरी कुठे.. आणि कसा यामागची कथा काय ��हे, हे देखील...\n'कुछ कुछ होता है'ला 21 वर्षे पूर्ण ,तुम्हाला माहित आहे का \nबॉलिवुडमध्ये असे काही सिनेमे आहेत ज्यांची हवा काही काळापुरतीय मर्यादीत राहिली आहे. मात्र असेही काही सिनेमे आहेत ज्यांची चर्चा...\nधर्मेंद्रच्या 'चुपके चुपके' च्या रिमेकमध्ये राजकुमार राव, साकारणार परिमल त्रीपाठीची भूमिका\nनवी मुंबई : 1975 ची हिट फिल्म आणि क्लासिक कॉमेडी चित्रपट 'चुपके चुपके' चा रिमेक बनत आहे. या सिनेमात राजकुमार राव हा धर्मेंद्र...\nराणेंचे कोकणात '..खेळ चाले'...\nसिंधुदुर्ग : करुन गेलो गाव.. वस्त्रहरण.. मालवणी सौभद्र... रात्रीस खेळ चाले... अशा अनेक कलाकृतींच्या माध्यमातून कोकणातल्या...\nमुंबई : 'मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील करमुक्त दुकानांतील (ड्युटीफ्री शॉप्स) पदार्थ व वस्तूंवर जीएसटी लावता...\nनाशिक - शेतकऱ्यांनी आवक नियंत्रणात ठेवल्याने क्विंटलला साडेतीन हजार रुपयांच्या आसपास सरासरी भाव राहील, अशी शक्यता तयार झालेली...\nआता JIO सुद्धा आता 'पैसे भर के'\nनवी दिल्ली : ‘जिओ’तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार कंपनीच्या ग्राहकांना अन्य ऑपरेटर्सच्या नेटवर्कवर करण्यात येणाऱ्या...\nलिंबुंचं सरबत करून पाजलं असतं: ओवेसी\nपरभणी :देशातील हिंदू संयुक्त परिवारांना तथा करोडपती उद्योजकांना करांमध्ये सवलत मिळते, मग मुस्लिमानांही सवलत द्या ना, तुम्हीच...\nरोहिंग्या निर्वासितांना मायदेशी जाव लागणर\nनवी दिल्ली : भारत आणि बांगलादेशदरम्यान आज विविध क्षेत्रांत सात सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, यामधील एक करार हा...\nलाल माट तब्बल 16 फूट उंच\nकुडाळ - येथील पंचायत समिती सभापती राजन जाधव यांच्या पावशी येथील छोट्याशा परसबागेत त्यांनी 16 फूट लाल भाजीच रोपट वाढले आहे....\nमुख्यमंत्री फडवणवीस यांच्यावर सुप्रीम कोर्टात खटला\nनवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्यावर सुप्रीम कोर्टात खटला चालवण्यात येणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत...\nचंद्रकांत पाटील लढणार कोथरूडमधून\nमुंबई - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिल्याने विद्यमान...\nपुण्यात बैलांची पूजा सोडून बारबालांचा डान्स\nपिरंगुट : काही लाेकं कुठल्याही सणाला काय करतील याचा नेम नाही. याचाच प्रत्यय शनिवारी ���ुण्यातील सुस येथे आला. काल बैलपाेळ्याचा सण...\nशरद पवारांच्या आज मुंबईत बैठका\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला. अजित पवार यांनी राजकीय संन्यास घेण्याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/10/blog-post_9.html", "date_download": "2019-10-22T22:36:13Z", "digest": "sha1:B5HJRDSP77RDSGEKI3QQJBPYDJZAJYHU", "length": 7646, "nlines": 120, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "पोह्यांचा ढोकळा ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\n· अर्धी वाटी पोहे\n· अर्धी वाटी रवा\n· एक वाटी घट्ट मलईचे दही\n· हिरव्या मिरचीचा ठेचा\n· अर्धा छोटा चमचा फ्रूट सॉल्ट\n· बारीक मूठभर चिरलेली कोथिंबीर\n· फोडणीचे साहित्य : एक टेबलस्पून तेल, अर्धा चमचा मोहरी, एक छोटा चमचा हळद, चिमूटभर हिंग, एक छोटा चमचा जिरे, ८-१० कढीपत्त्याची पाने\n· एका खोलगट आकाराच्या बाऊलमध्ये दही व एक कप पाणी एकत्र घेऊन चांगले मिक्स करा.\n· मग त्यात रवा व पोहे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा,चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या.\n· हे मिश्रण एकजीव होण्यासाठी १०-१५ मिनिटे मुरण्यासाठी एका बाजूला ठेवा.\n· या पिठाचा ढोकळा उकडायला लावण्यापूर्वी त्यात फ्रूट सॉल्ट व दोन टेबलस्पून पाणी घाला व पिठातून बुडबुडे येऊ लागले की ढवळून घेऊन गोल पसरट भांड्याला आतून सगळीकडून तेलाचा हात लावून घेऊन त्या भांड्यात हे पीठ ओता.\n· मग ते भांडे इडलीपात्रात ठेवा व १०-१५ मिनिटांनी ढोकळा तयार झाल्याची खात्री करून घेऊन इडलीपात्रातून बाहेर काढा व एका बाजूला ठेवा.\n· दुसरीकडे गॅसवर एका कढल्यात फोडणीसाठी तेल गरम करून घ्या व तेल चांगले गरम झाले की त्यात मोहरी टाकून ती चांगले तडतडली की हिंग घालून मध्यम आचेवर एक मिनिट फोडणी परतून घ्या आणि नंतर ती फोडणी पॅनमध्ये तयार झालेल्या ढोकळ्यावर ओता.\n· मस्त वड्या कापून कोथिंबिरीने सजावट करून सर्व्ह करा.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्य�� साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/interview/hard-to-make-an-audience-laugh/articleshow/71418427.cms", "date_download": "2019-10-22T23:32:35Z", "digest": "sha1:BU7BTMRRR72TZATAAE7ZC3EFHMIIYNNG", "length": 14007, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Bharat Ganeshpure: ‘प्रेक्षकांना हसवणं अवघड’ - 'hard to make an audience laugh' | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nविनोदी कलाकारांमध्ये भारत गणेशपुरे यांचे नाव आदराने घेतले जाते. भाषेचा लहेजा, टायमिंग, विनोद सादर करण्याची उत्स्फूर्तता ही त्यांची वैशिष्ट्यं. आजच्या जगात एखाद्याला रडवणं खूप सोपं आहे; पण हसवणं तेवढंच अवघड, या मताचे ते आहेत.\nविनोदी कलाकारांमध्ये भारत गणेशपुरे यांचे नाव आदराने घेतले जाते. भाषेचा लहेजा, टायमिंग, विनोद सादर करण्याची उत्स्फूर्तता ही त्यांची वैशिष्ट्यं. आजच्या जगात एखाद्याला रडवणं खूप सोपं आहे; पण हसवणं तेवढंच अवघड, या मताचे ते आहेत. हे काम अगदी मोजक्याच लोकांना, कलाकारांना जमतं हेही खरे. त्यापैकीच एक म्हणजे भारत गणेशपुरे. ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरांत पोहोचलेला हा विनोदी कलाकार नुकताच पुण्यात येऊन गेला. त्यांच्याशी केलेली बातचित.\n१. सिनेसृष्टीत काम करताना भाषेचा वेगळेपणा कसा जपून ठेवला\n- प्रेक्षकांना प्रत्येकवेळी काहीतरी नवीन हवं असतं. कलाकारांकडून त्यांच्या अपेक्षा सतत बदलत असतात. त्यामुळे वेगळेपणा सिद्ध करण्यासाठी मुंबईत आल्यावरही मी बोलीभाषा आणि तिचा लहेजा कायम ठेवला. सुरुवातीचा काळ जरा अवघड गेला; पण नंतर प्रेक्षकांना माझ्या भाषेचा लहेजा आवडू लागल्याने उत्तम प्रतिसाद मिळत गेला. हे वेगळेपण मी बाजूला सारून मुंबईची भाषा आत्मसात केली असती, तर कदाचित प्रवाहाच्या बाहेर राहिलो असतो.\n२. तुमच्या आणि भाऊ कदम यांच्या मैत्रीविषयी काय सांगाल\n- भाऊ कदम हे माझे उत्तम सहकारी आहेत. तशी आमची फक्त सोमवार, मंगळवारीच भेट होते. मात्र, रोज भेटत, बोलत नसलो, तरी एकमेकांच्या मदतील��� कायम हजर असतो. अभिनय करतानाही एकमेकांना सावरून, वाव देऊन विनोद सादर करण्याला आमच्यादृष्टीने महत्त्व आहे.\n३. सिनेसृष्टीतील विनोदाचं स्वरूप बदललंय असं वाटतं का\n- काही गोष्टी काळानंतर बदलत जातात तसंच विनोदाचही आहे. नवीन तंत्रज्ञानानुसार, काळानुसार विनोदाचं स्वरुपही बदलत जातं; पण काही विनोदी सिनेमे जसे, की ‘अशी ही बनवाबनवी’, ते कायम आणि अनेक पिढ्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतील, यात शंका नाही, कारण त्यातला विनोद हा कथेला अनुसरून आणि प्रासंगिक असल्यानं त्यातील संवादांना कोणत्याही काळाचं बंधन नाही.\n४. ‘चला हवा येऊ द्या’ आता जगभरातल्या मराठी माणसापर्यंत पोहोचलं आहे. त्या प्रवासाबद्दल काय सांगाल\n- अनुभव तर फारच छान आहे. आम्ही परदेशात शोसाठी जातो तेव्हा तेथील मराठी प्रेक्षक मुख्यत: आई येऊन सांगतात, की तुमचा कार्यक्रम आम्ही न चुकता बघतो. तुमच्यामुळे परदेशामध्ये राहूनही आमची मुलं मराठी भाषेला जोडून राहतात, गोडी टिकून राहते आणि मातृभाषेविषयी आदर वाटतो. ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.\nफक्त ग्लॅमरमध्ये अडकायचं नाही\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:भारत गणेशपुरे|भाऊ कदम|चला हवा येऊ द्या|Chala Hawa Yeu Dya|Bhau Kadam|Bharat Ganeshpure\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\n...म्हणून ' बिग बी' ने मागितली चाहत्यांची माफी\nमला हरवायला ठाकरे कुटुंबीयांना पैसा वाटावा लागला: अभिजीत बिचुकले\nरणवीर घेतोय दीपिकाकडून वेळेच्या नियोजनाचे सल्ले...\nयामी गौतम म्हणते भूमिकेसाठी काहीही\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलू�� नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nयश म्हणजे मदत करणं\nप्रादेशिक कलाकृतीच ठरतील ताकद...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE.%E0%A4%AE.%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0.%E0%A5%AF", "date_download": "2019-10-22T22:17:05Z", "digest": "sha1:FENLKC5BTA5VZETH4QD66SFWL7ZJMZSL", "length": 8435, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रीय महामार्ग ९ - विकिपीडिया", "raw_content": "\n(रा.म.क्र.९ या पानावरून पुनर्निर्देशित)\nपुणे - सोलापूर - हैदराबाद - विजयवाडा\nआंध्र प्रदेश: ४३० किमी\nरा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी.\nराष्ट्रीय महामार्ग ९ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ८४१ किमी धावणारा हा महामार्ग पुणे ह्या शहराला मच्छलीपट्टणम ह्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील गावाशी जोडतो. इंदापूर, सोलापूर, उमरगा, झहीराबाद, हैदराबाद व विजयवाडा ही रा. म. ९ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.\nरा. म. ९ वरील महाराष्ट्रातील शहरे व गावे[संपादन]\nहडपसर (पुणे शहराचे उपनगर)\nराष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १ • राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग २\nदिल्ली-गुरगांव • मुंबई–पुणे • बंगळूर-म्हैसुर\n१ • १-ए • १-बी • १-सी • १-डी • २ • २-ए • ३ • ४ • ४-ए • ४-बी • ५ • ५-ए • ६ • ७ • ७-ए • ८ • ८-ए • ८-बी • ८-सी • ८-डी • ८-ई • ९ • १० • ११ • ११-ए • ११-बी • १२ • १२-ए • १३ • १४ • १५ • १६ • १७ • १७-ए • १७-बी • १८ • १९ • २० • २१ • २१-ए • २२ • २३ • २४ • २४-ए • २५ • २५-ए • २६ • २७ • २८ • २८-ए • २८-बी • २९ • ३० • ३०-ए • ३१ • ३१-ए • ३१-बी • ३१-सी • ३२ • ३३ • ३४ • ३५ • ३६ • ३७ • ३७-ए • ३८ • ३९ • ४० • ४१ • ४२ • ४३ • ४४ • ४४-ए • ४५ • ४५-ए • ४५-बी • ४५-सी • ४६ • ४७ • ४७-ए • ४८ • ४९ • ५० • ५१ • ५२ • ५२-ए • ५२-बी • ५३ • ५४ • ५४-ए • ५४-बी • ५५ • ५६ • ५६-ए • ५६-बी • ५७ • ५७-ए • ५८ • ५९ • ५९-ए • ६० • ६१ • ६२ • ६३ • ६४ • ६५ • ६६ • ६७ • ६८ • ६९ • ७० • ७१ • ७१-ए • ७२ • ७२-ए • ७३ • ७४ • ७५ • ७६ • ७७ • ७८ • ७९ • ७९-ए • ८० • ८१ • ८२ • ८३ • ८४ • ८५ • ८६ • ८७ • ८८ • ९० • ९१ • ९२ • ९३ • ९४ • ९५ • ९६ • ९७ • ९८ • ९९ • १०० • १०१ • १०२ • १०३ • १०४ • १०५ • १०६ • १०७ • १०८ • १०९ • ११० • ११९ • १५० • १५१ • १५२ • १५३ • १५४ • २०० • २०१ • २०२ • २०३ • २०४ • २०५ • २०६ • २०७ • २०८ • २०९ • २१० • २११ • २१२ • २१३ • २१४ • २१५ • २१६ • २१७ • २१८ • २१९ • २२० • २२१ • २२२ • २२३ • २२४ • २२६ • २२७ • २२८\nकर्नाटक • केरळ • बिहार • गुजरात • मध्य प्रदेश • राजस्थान • तामीळनाडू • उत्तर प्रदेश • महाराष्ट्र\nराष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना • सुवर्�� चतुष्कोण • पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ ऑक्टोबर २०१९ रोजी २३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8167", "date_download": "2019-10-22T21:53:33Z", "digest": "sha1:FRPKVKNJIGZR4OLBGNR4O5G5ABMO5ZXV", "length": 12525, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nअवकाळी पावसाने आरमोरी तालुक्यात रब्बी पिकासह विटा व्यावसायिकांचे मोठया प्रमाणात नुकसान\nतालुका प्रतिनिधी / आरमोरी : तालुक्याला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वादळी पावसाने झोडपून काढले. यामुळे रब्बी पिकांना फटका बसला आहे. तसेच विटा व्यावसायिकांचे व मजुरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.\nशुक्रवारी सायंकाळ पासून वादळी पावसाने सुरूवात केली. पावसा सोबत गारपीट सुद्धा झाली. रब्बी पिके काढण्याच्या मार्गावर आहेत तसेच विटा व्यावसायिक व मजुर विटा बनवायला जोमाने सुरूवात केली होती . मात्र अवकाळी पाउस व वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे विटा व्यावसायिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे २६ जानेवारीला आलेल्या पावसामुळे विटा व्यावसायिाकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक सुरक्षित बेरोजगार हा व्यवसाय करून आपला उदनिर्वाह करतात. मात्र अवकाळी पावसामुळे विटा व्यावसायीकांचे व शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nसायबर गुन्ह्यांच्या पोलिसिंगसाठी महाराष्ट्र देशात अव्वल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n२० हजारांची लाच स्वीकारतांना नागपूर शहर तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात\nधानाच्या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट\nलोकसभा निवडणुकीसाठी नवीन ५ हजार ४८६ व्हीव्हीपॅट मतदान यंत्रे : अश्विन मुदगल\nलोकसहभागातून गावांचा सर्वांगिण विकास : अमृता फडणवीस\nअज्ञान ट्रकची क्रुझर ला धडक, नववधूसह तिघे ठार, सात जखमी\nछत्तीसगडमध्ये गॅसची पाइपलाइन फुटल्याने सहा जणांचा मृत्यू , १४ जखमी\nमहिलेची छेडखाणी करण���ऱ्या आरोपीस पाच वर्षांचा सश्रम कारावास\nलैंगिक गैरवर्तणुकीप्रकरणी गुगल ने ४८ कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले\nआदिवासी विद्यार्थीनीच्या जिद्दीला पोलिस शिपाई देणार उभारी\n३२ हजार कोटींहून अधिक असलेल्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्याप्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nजिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा मतदान केंद्र अधिकाऱ्यांशी व्हाईस एसएमएसद्वारे संवाद\nचंद्रपुर मारवाडी समाजाने केला सुशील कुमार शिंदे यांच्या गैरजबाबदार वक्तव्याचा निषेध\nकन्या वन समृद्धी योजनेत लागणार २० लाखांहून अधिक झाडं\nमाळढोक पक्ष्यांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे पाऊल, ३३.८५ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा\nबिबट्याची गोळ्या घालून शिकार , पंजे कापून नेले\nशहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत प्रदान, मृतक वाहनचालकाच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत जाहीर\nनालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला अटक\nपी.चिदंबरम यांचा जामीन सुप्रीम कोर्टाने केला मंजूर ; पण तुरुंगातच राहणार\nपाऊस कमी होऊनही विकेंद्रीत पाणी साठ्यामुळे कृषी उत्पन्नात वाढ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nबॉक्सर मेरी कोम यांची पद्मविभूषण पुरस्कारासाठी शिफारस\nअखेर १० हजार १ शिक्षकांच्या भरतीची जाहिरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित\nभारतीय हवाई दलाकडून पाकिस्तानचे विमान नेस्तनाबूत\nकार्यकर्त्यांना मिळतो निवडणूकीपुरता मान, तरीही करताहेत जीवाचे राण\nबैल चारण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्यावर दोन अस्वलांचा हल्ला, शेतकरी गंभीर जखमी\nनागपूर लोकसभा क्षेत्रातून नितीन गडकरी पिछाडीवर\nपाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक ची भीती, सीमेलगतच्या अतिरेकी अड्ड्यांना लष्कर कँपजवळ हलविले\nपोटेगाव परिसरातील जमगाव येथे नक्षल्यांनी दोन जेसीबी आणि चार ट्रॅक्टर पेटविले\nकेरळ एक्सप्रेसमध्ये गुदमरल्याने चार प्रवाशांचा मृत्यू\nछत्तीसगड राज्यात ६ नक्षल्यांचे आत्मसमर्पण\nपोर नदीपात्रात आढळले युवतीचे प्रेत, हत्या करण्यात आल्याचा संशय\nजि. प. च्या आरोग्य विभागामार्फत काढण्यात आलेल्या ई - निविदा रद्द करा\nपाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारताचा दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक\nसामाजिक, आर्थिक दृष्टीकोणातून मुलींना पुढे जाण्यास म���त करावी : पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nकोठी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत पोलिस - नक्षल चकमक, नक्षली साहित्य जप्त\nसामंत गोयल 'रॉ ' चे नवे प्रमुख तर 'आयबी' च्या संचालकपदी अरविंद कुमार\nछल्लेवाडा - कमलापूर मार्गावरील पुल खचला, रहदारी बंद\nफडणवीस सरकारचे शेवटचे अधिवेशन १७ जूनपासून\nश्रीनगरची जबाबदारी सांभाळतात या दोन महिला अधिकारी\nअखेर टी १ वाघिणीला ठार करण्यात वनविभागाने मिळविले यश\nसात दारुड्या वाहन चालकांकडून दंड वसूल : आरमोरी पोलिसांची कारवाई\nहल्ला आम्ही कधीच विसरणार नाही आणि हल्लेखोरांना सोडणारही नाही : सीआरपीएफ\nसाखरा जवळ झाड कोसळल्याने गडचिरोली - नागपूर मार्गावरील वाहतूक खोळंबली\nकोंडेखाल येथील हरविलेल्या मुलीला दिल्लीतुन शोधून आणण्यात सावली पोलिसांना यश\nभाजपाची एकहाती सत्ता असलेल्या गडचिरोली नगर परिषदेच्या आवारात डुकरांचे बस्तान\nजनतेच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही : ना. राजे अम्ब्रीशराव महाराज\nशेकापचा ओबीसींच्या आरक्षणासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात चक्काजाम, शेकडो कार्यकर्त्यांना अटक व सुटका\nराज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उप महानिरीक्षक अंकुश शिंदे सोलापूरला\nतिहेरी तलाक विधेयक तिसऱ्यांदा लोकसभेत , काँग्रेस आणि एमआयएचा विरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/forbes-india-rich-list-2019-mukesh-ambani-retains-top-spot-adani-second/articleshow/71547229.cms", "date_download": "2019-10-22T23:29:43Z", "digest": "sha1:22OWB2IB2VKZNOEJVCHF7JLR7GV232MB", "length": 16062, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "forbes india rich list 2019: मुकेश अंबानीच सर्वात श्रीमंत; अदाणींची मोठी झेप - forbes india rich list 2019: mukesh ambani retains top spot, adani second | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nमुकेश अंबानीच सर्वात श्रीमंत; अदाणींची मोठी झेप\nअर्थव्यवस्था मंदावलेली असतानाच देशातील श्रीमंत उद्योजकांनाही त्याची काही प्रमाणात झळ बसली असून अव्वल १०० श्रीमंतांच्या संपत्तीत ८ टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचवेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी सलग बाराव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय हे आपलं स्थान अढळ राखलं आहे.\nमुकेश अंबानीच सर्वात श्रीमंत; अदाणींची मोठी झेप\nनवी दिल्ली : अर्थव्यवस्था मंदावलेली असतानाच देशातील श्रीमंत उद्योजकांनाही त्याची काही प्रमाणात झळ बसली असून अव्वल १०० श्रीमंतांच्या संपत्तीत ८ टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचवेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी सलग बाराव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय हे आपलं स्थान अढळ राखलं आहे. मुख्य म्हणजे यंदाच्या पहिल्या १०० श्रीमंतांच्या यादीत अदाणी ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांनी उत्तुंग झेप घेत थेट दुसरे स्थान पटकावले आहे.\n'फोर्ब्ज इंडियाने' भारतातील १०० सर्वाधिक श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केली असून या यादीत ५१.४ अब्ज डॉलर इतक्या संपत्तीसह मुकेश अंबानी पहिल्या स्थानी आहेत. दूरसंचार क्षेत्रात जिओने केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर अंबानी यांच्या संपत्तीत ४.१ अब्ज डॉलरची भर पडली आहे. एकीकडे या यादीत मुकेश अंबानी हे नाव सातत्याने पहिल्या स्थानी झळकत असताना मुकेश यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांना मात्र यंदाच्या यादीत स्थान मिळू शकलेले नाही.\nजिओच्या ग्राहकांना लवकरच दिलासा\nअदाणी यांची उत्तुंग झेप\nइन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमधील आघाडीचे नाव असलेल्या गौतम अदाणी यांनी या यादीत उत्तुंग झेप घेतली आहे. आठ पायऱ्या वर चढत अदाणी या यादीत थेट दुसऱ्या स्थानी विराजमान झाले आहेत. भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान आता त्यांना मिळाला आहे. अदाणी यांची एकूण संपत्ती आता १५.७ अब्ज डॉलरवर पोहचली आहे. अदाणी यांच्या उद्योगाच्या कक्षा विस्तारत आहेत. ऑस्ट्रेलियात कोळसा खाण व्यवसायात त्यांनी पाऊल ठेवले आहे. याशिवाय एअरपोर्ट्सपासून ते डेटा सेंटर्सपर्यंतची क्षेत्रे अदाणी समूहाने व्यापली असून त्यातूनच अदाणी यांच्या संपत्तीला नवी उभारी मिळाली आहे.\nश्रीमंतांच्या यादीत हिंदुजा ब्रदर्स १५.६ अब्ज डॉलर्स इतक्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानी, पालनजी मिस्त्री हे १५ अब्ज डॉलर्स इतक्या संपत्तीसह चौथ्या स्थानी तर आघाडीचे बँकर उदय कोटक हे १४.८ अब्ज डॉलर इतक्या संपत्तीसह पाचव्या स्थानी आहेत.\nपतंजलीची घसरण; बालकृष्ण यांची संपत्ती घटली\nशंभरमधील निम्म्याहून अधिक श्रीमंतांची संपत्ती घटली आहे. यात १४ जणांच्या संपत्तीत १ अब्ज डॉलरपेक्षाही जास्त घट झाली आहे. पहिल्या १०० श्रीमंतांची एकूण संपत्ती यंदा ४५१ अब्ज डॉलर इतकी असून गेल्यावर्षीच्या त��लनेत ही संपत्ती ८ टक्क्यांनी कमी आहे. अजीम प्रेमजी यांनी केलेलं दान हे यामागील एक प्रमुख कारण आहे. मार्च महिन्यात प्रेमजी यांनी आपल्या संपत्तीतील एक मोठा वाटा दान केला होता. अर्थात त्यामुळे प्रेमजी या यादीत दुसऱ्या स्थानावरून थेट सतराव्या स्थानी गेले आहेत. पतंजली आयुर्वेदच्या उत्पादनांची विक्री घटल्याने आचार्य बालकृष्ण यांच्या संपत्तीत दोन तृतियांशने घट झाली आहे.\n वाहन विक्रीत घसरण सुरुच\nइन्फोसिसचे शेअर कोसळले; ४४ हजार कोटींचा फटका\nजुने फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन आता सरकार विकत घेणार\nबँकांमध्ये लवकरच पाच दिवसांचा आठवडा\n...म्हणून आरबीआयनं २०००च्या नोटांची छपाई केली बंद\nदिवाळीत तुमच्या खरेदीवर होणार सवलतींचा वर्षाव\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nबँक संपाला संमिश्र प्रतिसाद\nटेलिकॉमनी भरले स्पेक्ट्रम शुल्क\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमुकेश अंबानीच सर्वात श्रीमंत; अदाणींची मोठी झेप...\nदिवाळीत तुमच्या खरेदीवर होणार सवलतींचा वर्षाव...\nAmazon Sale 2019: डिस्काउंट, कॅशबॅक, नो-कॉस्ट EMI आणि बरंच काही...\n वाहन विक्रीत घसरण सुरुच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-10-22T21:15:39Z", "digest": "sha1:QYNTHDYL4Q37UBOI6ZG4XOUAL4K64WVB", "length": 4801, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खुंटी (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nखुंटी हा झारखंडमधील लोकसभा मतदारसंघ आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर खुंटी (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ सप्टेंबर २०१५ रोजी ०१:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%89.%2520%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%2520%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Apolitical%2520parties&search_api_views_fulltext=%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T22:25:51Z", "digest": "sha1:AZH34GV2GKGE3UYPHZ4YZ5OAK4XYBVTU", "length": 14853, "nlines": 257, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (6) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nराजकीय पक्ष (6) Apply राजकीय पक्ष filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nआरक्षण (2) Apply आरक्षण filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nदेवेंद्र फडणवीस (2) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनगरसेवक (2) Apply नगरसेवक filter\nनितीन गडकरी (2) Apply नितीन गडकरी filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nशरद पवार (2) Apply शरद पवार filter\nशिक्षण (2) Apply शिक्षण filter\nसंघटना (2) Apply संघटना filter\nसोलापूर (2) Apply सोलापूर filter\nनिवडणुकांच्या यशापयशाची कारणं (द. बा. चितळे)\nभारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्���त्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...\nमंगळवेढा: 'मी वडार महाराष्ट्राचा' संघटनेचा रस्ता रोको\nब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर असून सांगली,...\nजबाबदार पक्षांनी आंदोलनात तेल ओतू नये : गडकरी\nऔरंगाबाद : \"निराशेतून आरक्षणाची मागणी होत असते. या आरक्षणाच्या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांमध्ये एकवाक्यता होणे गरजेचे आहे. राज्यात आरक्षणाबाबत काही नेत्यांचा विरोध असल्याचे नमूद करीत या आंदोलनात जबाबदार पक्षांच्या नेत्यांनी तेल ओतण्याचे काम करू नये,'' असा सल्ला भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन...\nआधी ओबीसींचे आरक्षण 19 टक्के करा\nकोरची (गडचिरोली) : सत्येत येण्याअगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार नितीन गडकरी यांनी ओबीसी आरक्षण 19 टक्के करण्याचा गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण 6 वरून 19 टक्के करण्याचे आश्वासन देऊन सत्यता ते आलेल्या भाजप सरकारने गेल्या चार वर्षांपासून शब्दही काढला नाही. त्यांनी अगोदर...\nगाळ्यासाठी ई लिलावावर महापालिका आयुक्त ठाम; व्यापाऱ्यांची सोलापूर बंदची हाक\nसोलापूर : गाळ्याच्या ई लिलावावर आयुक्त ठाम राहिल्याने व्यापाऱ्यांनी गुरुवारी (ता. १२) सोलापूर बंदची हाक दिली आहे. महापालिका मेजर व मिनी गाळे संघर्ष समितीच्या वतीने गाळे ई लिलावाच्या विरोधात पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या भाड्याबाबत महापालिका सभेने केलेला ठराव...\nभाजपची स्मृती अभिवादन यात्रा तर राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन\nकऱ्हाडमध्ये होणार दोन्ही पक्षांचे शक्तीप्रदर्शन; कलगीतुराही रंगणार कऱ्हा़ड (सातारा); राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या कारभाराविरोधात जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कऱ्हाड येथील प्रितिसंगमावरील समाधीस्थऴी अभिवादन करुन जेष्��� नेते शरद पवार यांच्यासह त्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aforest&%3Bpage=2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF&search_api_views_fulltext=forest", "date_download": "2019-10-22T22:09:31Z", "digest": "sha1:V5DQJC65LR5APNV3LFTNK32IB4EG35VN", "length": 15080, "nlines": 261, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (6) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nउत्तर महाराष्ट्र (2) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove पुरस्कार filter पुरस्कार\n(-) Remove साहित्य filter साहित्य\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (2) Apply अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nपर्यावरण (2) Apply पर्यावरण filter\nशिक्षक (2) Apply शिक्षक filter\nस्पर्धा (2) Apply स्पर्धा filter\nअभियांत्रिकी (1) Apply अभियांत्रिकी filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nफादर दिब्रिटो यांची निवड अडकली धार्मिक रंगात\nनागपूर : उस्मानाबादेतील 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली अन् \"नेटकऱ्यांनी' निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. विशेष म्हणजे या निर्णयाला आता धार्मिक रंग प्राप्त झाला असून, हे साहित्यप्रेम नसून धर्मपरिप्रसार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल...\n#शिक्षकदिन : नानासाहेब कुऱ्हाडे म्हणजे विध्यार्थी असलेले आदर्श गुरुजी\nयेवला - थोडे सुशिक्षित कुटुंब त्यात घरात मोठा व चुणच���णीत असल्याने लाडाने नानासाहेब नाव ठेवले अन पुढे ते समजाचे लाडके ‘नाना’ झाले..चौथी-पाचवीत असतांना नानावर शिक्षकाचा इतका प्रभाव झाला की मी देखील असाच विध्यार्थीप्रिय शिक्षक होईल अशी खुणगाठ नानाने तेव्हा मनाशी बांधली..यासाठी आज वयाच्या चाळीशीतही...\nशिवछत्रपती पुरस्कार मानकरी कबड्डी महर्षी दौलतराव शिंदे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन\nमनमाड : कबड्डीची पंढरी म्हणून मनमाड राज्यात अग्रेसर आहे आणि याच 'कबड्डी पंढरीचा संत' असलेले शिवछत्रपती पुरस्कार मानकरी कबड्डी महर्षी दौलतराव शिंदे यांचे आज वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले महाराष्ट्र कबड्डी क्षेत्रात दौलतराव शिंदे हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते उत्कृष्ठ कबड्डी संघटक म्हणून त्यांनी...\nहरितापासून हरिताकडे (डॉ. अरविंद नातू)\nरसायनशास्त्राची व्याप्ती मोठी आहे आणि जीवनाचं प्रत्येक अंग या शास्त्रानं व्यापून टाकलं आहे. दुर्गंध, ज्वलनशील, अपघात, स्फोट आणि आरोग्याला विघातक या शब्दांशी निगडित असलेली रसायनशास्त्राची ओळख आगामी काही वर्षांत पुसेल आणि ‘हरित रसायन’ या संकल्पनेच्या दिशेनं या शास्त्राची वाटचाल होईल. आणखी काय आहे या...\nसाहित्य लेखनास अनुभवाची जोड महत्वाची - डॉ. गोपाळ गुरू\nकोल्हापूर - \"\" लिहिणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्याला अनुभवाची जोड लाभली तर सकस साहित्य निर्मितीला बळ लाभेल. त्यामुळे अनुभव सिध्द लेखन वाचकांच्या मनाचा ठाव घेईल.'' असे मत जेएनयु विद्यापीठाचे निवृत्त प्रा. डॉ. गोपाळ गुरू यांनी व्यक्त केले. येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे विविध पुरस्कारांचे...\nगैरप्रकार थांबण्यासाठी पर्याय हवा\nपुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेत वेगवेगळे दोष आहेत. या दोषांमुळेच साहित्य संस्थांकडून एकगठ्ठा मते मिळणे, उमेदवारांकडून जात-धर्माच्या नावाने प्रचार होणे, राजकीय पक्ष-‘संघ’टनांच्या माध्यमातून मतदारांवर दबाव टाकणे, आयोजक-साहित्य संस्थांना प्रलोभन दाखवणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रे��िंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://mahatribal.gov.in/1118/Administrative-Structure", "date_download": "2019-10-22T21:00:58Z", "digest": "sha1:2FAWXIIFOOTN4WN4EDFC6ADA6AMR66EI", "length": 2528, "nlines": 52, "source_domain": "mahatribal.gov.in", "title": "प्रशासकीय संरचना-आदिवासी विभाग संचालनालय, महाराष्ट्र", "raw_content": "\nआदिवासी विभाग आयुक्तालय महाराष्ट्र शासन\nए टी सि नाशिक\nए टी सि ठाणे\nए टी सि अमरावती\nए टी सि नागपूर\nपाणी पुरवठा व स्वच्छता\nमहिला व बाल कल्याण पोषण\nकामगार आणि कामगार कल्याण\nए टी सि कार्यालये\nतुम्ही आता येथे आहात :\nएकूण दर्शक: ३८६५५५ आजचे दर्शक: ३०\n© आदिवासी विभाग आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/amravati/doctors-and-nurse-saves-life-of-22-new-born-babies-in-amravati-womens-hospital/articleshow/68993304.cms", "date_download": "2019-10-22T22:58:19Z", "digest": "sha1:I7ZNNEU4JW3IWJRNIJHJFMLXQRNXSZEJ", "length": 18218, "nlines": 177, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "अमरावती बातमी: डॉक्टर, नर्सनी वाचवले २२ नवजातांचे प्राण", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nडॉक्टर, नर्सनी वाचवले २२ नवजातांचे प्राण\nजिल्हा स्त्री रूग्णालयात नवजात शिशुंच्या अतिदक्षता विभागात आज शॉर्टसर्कीटमुळे अचानक स्फोट होवून धुराचे लोट उठले. स्फोटाचा आवाज, धुरांचे लोट व उग्र गंध यामुळे विभागात अंधाराचे साम्राज्य होवून गोंधळ उडाला.\nडॉक्टर, नर्सनी वाचवले २२ नवजातांचे प्राण\nजिल्हा स्त्री रूग्णालयात नवजात शिशुंच्या अतिदक्षता विभागात आज शॉर्टसर्कीटमुळे अचानक स्फोट होवून धुराचे लोट उठले. स्फोटाचा आवाज, धुरांचे लोट व उग्र गंध यामुळे विभागात अंधाराचे साम्राज्य होवून गोंधळ उडाला. परंतु विभागात कार्यरत डॉक्टर, कर्मचार्यांनी शर्थीचे प्रयत्न करून उपचाररत बालकांना तातडीने दुसर्या कक्षात हलविल्याने त्यांचे प्राण वाचले. या घटनेमुळे नवजात बालकांच्या सुरक्षेप्रती प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.\nजिल्हा सामान्य स्त्री रूग्णालयात नवजात बालकांकरिता अतिदक्षता विभाग कार्यरत आहे. जन्मानंतर प्रकृती स्वास्थ्यात सुधारणा करण्यासाठी नवजात बालकांना या कक्षात ठेवून त्यांच्यावर उपचार केले जातात. नवजात शिशु अतिदक्षता विभाग वातानुकूलीत असून याठिकाणी दोन कक्ष आहेत. यातील दोन्ही कक्षात तब्बल २२ बालकांवर उपचार सुरू होते. आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास या कक्षाच्या शेजारी असलेल्या विद्युत नियंत्रण कक्षात अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज बाहेर आला. वायर जळत असल्याने धुराचे लोट बाहेर येवू लागले. यावेळी विभागातील इनबॉर्न युनीटमध्ये ९ मुले, २ मुली व आऊट बॉर्न युनिटमध्ये ७ मुले व १ मुली, असे एकूण २२ शिशु होते. स्फोट, धुराचे लोट व उग्र वासामुळे अतिदक्षता विभागात एकच गोंधळ उडाला. विभागात सर्वत्र काळोख पसरला होता. अंधारात काहीच दिसत नसतांना देखील डॉक्टर व कर्मचार्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी वर्षा पागोटे, ललीता अटाळकर, नलीनी काळसर्पे यांचेसह ६ नर्सेस व पाच मावशी यांनी बालकांना दुसर्या कक्षात हलविले. संपूर्ण विभाग रिकामा केल्यानंतर या घटनेची माहीती अग्निशमन विभाग व महावितरण कंपनीला देण्यात आली.\nअतिदक्षता विभागातून बाहेर काढण्यात आलेल्या नवजात बालकांपैकी ४ बालकांना सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व ४ बालकांना डॉ. पंजाबराव वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात हलविण्यात आले. उर्वरित बालकांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शॉर्ट सर्कीटमुळे ही घटना घडली असली तरी यात महावितरण कंपनीचा दोष असल्याचे डॉक्टर व कर्मचार्यांचे म्हणणे आहे. येथील फायर ऑडीट करण्यात यावे, यासाठी वेळोवेळी पत्र व पाठपुरावा करण्यात आला. तरीही याबाबत कार्यवाही करण्यात आली नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण कंपनीकडून थातुर-मातुर दुरुस्ती करण्यात येतेय. या गंभीर समस्याचे निराकरण करण्याऐवजी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होतोय.\nअतिदक्षता विभागात अंधार पसरून धुराचे लोट आल्याने येथील बालकांना तातडीने बाहेर काढण्यासाठी डॉक्टर व रूग्णांनी प्रयत्न सुरू केले. २२ बालकांना बाहेर काढण्यासाठी वेळ कमी असल्याने प्रत्येकी एक डॉक्टर, नर्स व मावशीने ४ बालकांना घेवून अतिदक्षता कक्षातून बाहेर आणले. अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करीत रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचार्यांनी नवजातांना नवसंजीवनी दिली.\nईवीनच्या अतिदक्षता विभागातून निघालेल्या धुरांच्या लोटामुळे दोन वर्षापूर��वी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात शॉर्टसर्कीटमुळे दगावलेल्या चार बालकांच्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यावेळी या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.\nजिल्हा स्त्री रूग्णालयातील नवजात शिशुंच्या अतिदक्षता विभागात विद्युत उपकरणांबाबत प्रचंड उदासिनतेचे चित्र आहे. विभागात विजेची व्यवस्था नाही. प्रकाश व्यवस्थेसाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रकाश दिवे बसविण्यात आले आहे. परंतु काही ठिकाणी प्रकाश दिव्यांचे जागा रिकामी असून त्याठिकाणी केवळ वायर उघड्या दिसत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी दिल्या असून उपाययोजना करण्यात येत नसल्याचे कर्मचार्यांचे म्हणणे आहे.\nअमरावती: मोर्शीत 'स्वाभिमानी'च्या उमेदवाराला मारहाण; कार पेटवली\nसत्तेत येताच मोदींनी गरिबांसाठीच्या योजना बंद केल्या: राहुल गांधी\nखिचडी शिजविणारी महिला बनली करोडपती\nवर्धाः मोदींना पत्र लिहिले; ६ विद्यार्थी निलंबित\nमी मॅच जिंकलेली आहे, माझी धावसंख्या ठरलेली आहे: उद्धव ठाकरे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:नवजात शिशु|जिल्हा स्त्री रुग्णालय|अमरावती बातमी|doctors and nurse|amravati women's hospital|22 new born babies\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nडॉक्टर, नर्सनी वाचवले २२ नवजातांचे प्राण...\nआघाडीकड�� ना धोरण ना नेतृत्व...\nवेतन न मिळाल्याने पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%80-xmjmh4x4unry", "date_download": "2019-10-22T21:39:40Z", "digest": "sha1:ISW76ABCTHCDA3W4XI7WKE3FE2J7NRGQ", "length": 3824, "nlines": 51, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "स्मृती जोशी गणोरकर च्या मराठी कथा एकटी.... चा सारांश « प्रतिलिपि मराठी | Smriti Joshi Ganorkar's content ekti..... Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nवाचक संख्या − 22950\nकविता विचार करत असतानाच तिला जिन्याशी कोणीतरी उभं दिसलं आणि ती दोन पाऊल मागे सरकली, तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले\",विभा\"...आणि क्षणातच ती आकृती नाहीशी झाली...कविता मागचा पुढचा विचार न करता धावतच जिना चढून वर आली आणि तिने विभाच्या रूममध्ये पाऊल टाकले आणि तिच्या पोटात धस्स झाले.\nखूपच भावनिक कथा आहे पण खूप छान लिहिली आहे.\nकविता च्या प्रेमा ची आणि धीरा ची कमाल आहे\nactually रात्री खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा राहणं...खोलीच्या आत fan चालू राहणं.. शिट्टी वाजवल्याचा आवाज... मग आत्मा दिसणं ह्याची कल्पना केली तर तशी भीती वाटत होती खरी.. पण story heart touching आणि चांगली आहे. 👌👌👌\nछान आणि वेदनादायक प्रवास एका बहिणीसाठी केलेला संघर्ष म्हणावा लागेल जो कधीही विसरता येणार नाही. खरंच डोळ्यातून अश्रू आले शेवटचा भाग वाचता वाचता😢😢😢\nअप्रतिम तुमची भयकथा लिहिण्याची पद्धत आणि मांडणी खूप मस्त आहे\nह्रदय पीळवटुन निघाले कथा वाचून, अतिशय सुन्दर, या पुढे पण अशाच सुन्दर कथा लिहिण्या साठी तुम्हाला चांगल्या कल्पना सुचाव्यात, मनापासून अभिनन्दन.\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/205_v_2018.php", "date_download": "2019-10-22T22:49:39Z", "digest": "sha1:Q522BS326QWXARO4ZINT4QXB25SAAS5T", "length": 5444, "nlines": 121, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | बांधकाम परवानगी", "raw_content": "\n२०५ चिंचवड विधानसभा मतदार यादी मधील बदल\nमतदार यादी मधील बदल\nमिळकत व पाणीपुरवठा कर\nजन्म व मृत्यू नोंद\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक��ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/maharashtra-news/vidarbha-news/gadchiroli-news/gadchiroli-villegers-request-to-collector-not-toshift-polling-booth/", "date_download": "2019-10-22T21:38:57Z", "digest": "sha1:FY7HJPT4UD6GQHJ5DXC4IGPFDNHQCVFX", "length": 9731, "nlines": 155, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "सिरकोंडा येथील मतदान केंद्र कायम ठेवा; ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी – Hello Maharashtra", "raw_content": "\nसिरकोंडा येथील मतदान केंद्र कायम ठेवा; ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी\nसिरकोंडा येथील मतदान केंद्र कायम ठेवा; ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी\n सिरोंचा तालुक्यातील सिरकोंडा येथील मतदान केंद्र रोमपली येथे न हलविता सिरकोंडा येथेच कायम ठेवण्याची मागणी सिरकोंडा येथील गावकऱ्यांनी केली आहे. याविषयीचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.\nतहसीलदारांना दिलेल्या निवेदनात , मागील लोकसभा निवडणुकीत सिरकोंडा येथील मतदान केंद्र मतदानाच्या ऐनवेळी सिरकोंडा पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रोमपली येथे हलविल्याने मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागला. सिरकोंडा येथील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदानाला वेळेवर पोहचू न शकल्याने मतदानाची टक्केवारी कमी झाली. मतदान केंद्र ऐनवेळी हलविल्याने सिरकोंडा येथील जवळपास ६४२ मतदार मतदानापासून वंचित राहिले.\nबुधवारी सिरोंचा येथील तहसीलदार कार्यालयात आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, आविस सल्लागार रवी सल्लम, उपसरपंच लक्ष्मण गावडे, माजी सरपंच इरफा मडे सह गावकऱ्यांनी नायब तहसीलदार एच.एस.सय्यद यांची भेट घेऊन वरील समस्यांविषयी चर्चा करून चर्चेअंती तहसीलदारां मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवून सिरकोंडा येथील मतदान केंद्र कायम ठेवण्याची मागणी केली.\nहे पण वाचा -\n‘कमळ’ वाला निवडून आला तर सांगतोच; ईव्हीएम…\nबुलडाणा जिल्ह्यात मतदान गोपनीयतेचा भंग; मतदान करतानाचे…\nहो, फडणवीस पुन्हा येणार.. महायुतीला मिळणार १८५ ते १९५ जागा\nसणासुदीच्या मुहूर्ताला यंदा ‘मंदी’चे विघ्न; वस्तू ,प्रॉपर्टी खरेदीबाबत ग्राहकांचा निरुत्साह\nबंडखोरीचा फटका अदिती तटकरेंना बसणार श्रीवर्धन मध्ये काँग्रेसच्या ३ बंडखोरांचे अर्ज कायम\nकोथरूडची लढाई ही नेता विरुद्ध कार्यकर्ता अश��च; इथल्या निवडणुकीत काश्मीर कशाला पाहिजे\nपिंपरीमधील महायुतीच्या उमेदवाराचे ‘फेसबुक अकाऊंट हॅक’; सायबर क्राईम पोलिसात तक्रार दाखल\nकराडमधील पवन सोळवंडे खून प्रकरणात जे. बाबा टोळीवर मोक्का\n‘कमळ’ वाला निवडून आला तर सांगतोच; ईव्हीएम घोळवरून सातारकर संतप्त\nबुलडाणा जिल्ह्यात मतदान गोपनीयतेचा भंग; मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल\nबिगबाॅस फेम अभिजीत बिचुकलेवर गुन्हा दाखल\n‘पांगरा ढोणे’ गावात मतदारांना मनस्ताप; अपुऱ्या व्हीव्हीपॅटमुळे रात्री…\n‘कमळ’ वाला निवडून आला तर सांगतोच; ईव्हीएम…\nबुलडाणा जिल्ह्यात मतदान गोपनीयतेचा भंग; मतदान करतानाचे…\nअनिल गोटेंचा ईव्हीएमच्या गाडयांना पहारा; आपल्या वाहनात…\nराज्यात 55 टक्के मतदान, शहरी भागात मतदान घटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4752527730072514417", "date_download": "2019-10-22T21:40:07Z", "digest": "sha1:W25YBR3VKNQWEV6PEW4T6YZXYZFRLYYJ", "length": 12632, "nlines": 56, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "महावृक्षारोपण अभियानांतर्गत तीन लाख वृक्ष लागवडीचा ठाणे महानगरपालिकेचा संकल्प", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\nमहावृक्षारोपण अभियानांतर्गत तीन लाख वृक्ष लागवडीचा ठाणे महानगरपालिकेचा संकल्प\nठाणे : महाराष्ट्र सरकारने वन विभागाच्या माध्यमातून २०१७मध्ये एक जुलै ते सात जुलै या कालावधीत चार कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या वतीने चालू वर्षात एकूण तीन लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले असून, त्यापैकी दोन लाख वृक्ष वनविकास महामंडळ या तज्ज्ञ संस्थेकडून लावण्यात येणार आहेत.\nयापैकी एक लाख वृक्ष एक जुलै रोजी लावण्यात आले. शीळ येथील, खरीवली देवी मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याशी ४० हजार वृक्ष आणि खरीवली देवी मंदिराच्या डोंगराच्या पाठीमागील भागात ५० हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत. तसेच कौसा येथील मुंब्रा-बायपास दर्ग्यासमोरील डोंगरावर ४६ हजार रोपांची लागवड करण्यात येणार असून, या कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.\nया वेळी खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, स���भाष भोईर, अॅड. निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के , विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव तथा ठाण्याचे पालक सचिव सतीश गवई, नगर विकास विभागाच्या (२) प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त जगदीश पाटील, पोलीस आयुक्त परमबीरसिंग, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, अतिरिक्त आयुक्त (१) सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त (२) अशोककुमार रणखांब व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवक वृक्षरोपण उपक्रमात सहभाग घेत आहेत.\nकेंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाकडून ‘अमृत ग्रीन स्पेसेस’ योजनेच्या माध्यमातून २८ हजार वृक्षांची लागवड करण्याची योजना मंजूर करण्यात आली असून, या महोत्सव कालावधीमध्ये ब्रह्मांड परिसरात ही रोपे लावण्यात येणार आहेत. याशिवाय ज्या ठिकाणी रस्त्यालगत लावगडीला जागा आहे, अशा ठिकाणीदेखील रोपांची लागवड करण्यात येणार आहे. वरील संपूर्ण वृक्षारोपण मोहिमेमध्ये महापालिकेमार्फत ट्री गार्डवर कोणताही खर्च करण्यात आला नाही. तथापि सुमारे एक हजारापेक्षा अधिक ट्री गार्ड प्रायोजकांच्या माध्यमातून उपलब्ध करून घेण्यात आले आहेत. एक जुलैपासून करण्यात आलेल्या रोपलागवडीचे जिओ टॅगिंगदेखील करण्यात येणार असून, ही माहिती महापालिकेच्या वेबसाइटवर नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\n२०१५-१६ पासून ठाणे महानगरपालिका, ठाणे वृक्षप्राधिकरणामार्फत दोन वर्षांत पाच लाख वृक्षलागवड योजना राबविण्यात येत असून, या योजनेअंर्तगत सन २०१५मधील पावसाळी हंगामात सुमारे ५० हजार रोपांची लागवड करण्यात आली. प्रामुख्याने लोकसहभाग, तसेच विविध प्रायोजकांमार्फत हे वृक्षारोपण करण्यात आले आहे. सन २०१६मध्ये सुमारे एक लाख ६१ हजार रोपांची लागवड करण्यात आली. आतापर्यंत एकूण दोन लाख ११ हजार रोपांची लागवड करण्यात आली असून, त्याची जोपासना व वाढ उत्तम तऱ्हेने होत आहे. त्यापैकी सुमारे एक लाख वृक्ष ठाणे महानगरपालिकेमार्फत वन विकास महाम���डळाकडून लावण्यात आले आहेत. सन २०१५ व २०१६मध्ये करण्यात आलेल्या रोप लागवडीचे जिओ टॅगिंग करून, ते नागरिकांना पाहण्यासाठी महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.\nमहावृक्षारोपण अभियानाअंतर्गत एक लक्ष वृक्ष लागवड\nठाणे महानगरपालिकेचा वृक्षारोपण कार्यक्रम\nनारायणराव कोळी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन\nनव्या पुतळ्यांच्या अनावरणाचा सोहळा\nभिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्ता होणार सहा पदरी\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://arogyanama.com/9-healthy-drinks-to-burn-belly-fat/", "date_download": "2019-10-22T21:40:01Z", "digest": "sha1:HTM5R33MOAQOL4546BTV2UWTLTXTIYZB", "length": 6873, "nlines": 111, "source_domain": "arogyanama.com", "title": "झोपण्याअगोदर नियमित घ्या 'ही' खास ९ पेय, झटपट कमी करू शकता वजन - Arogyanama", "raw_content": "\nझोपण्याअगोदर नियमित घ्या ‘ही’ खास ९ पेय, झटपट कमी करू शकता वजन\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – मेटाबॉलिज्म चांगले असल्यास पोटाची चरबी जलदगतीने कमी होते. मेटाबॉलिज्म जेव्हा बिघडते तेव्हा वजन वाढू लागते. वजन कमी करण्यासाठी मेटाबॉलिज्म वाढविणे आवश्यक असते. यासाठी खास नऊ प्रकारची पेय असून या पैकी एक पेय नियमित घेतल्यास मेटाबॉलिज्म चांगले होऊन वजन लवकर कमी होते.\nमुलांमधील मूत्रमार्गाचा प्रादुर्भाव तुम्ही अशा प्रकारे टाळू शकता\n‘या’ आजारात आपलीच रोगप्रतिकार शक्ती करते आपल्या निरोगी पेशींवर हल्ला\nजीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत\nयामुळे वाढलेले पोट कमी होते\nयामुळे पोटाची चरबी कमी होते\nपोटावरील चरबी कमी होते\nयामुळे डायजेशन चांगले होते. पोटाचे फॅट कमी होते\nमेटाबॉलिजम चांगले होते आणि पोटाची चरबी कमी होते\nअननस आणि आल्याचा ज्यूस\nमेटाबॉलिजम चांगले होते. फॅट बर्न होऊन शरीराला उर्जाही मिळते\nशरीराचे मेटाबॉलिजम वाढवून वजन कमी करते\nहे बनविण्यासाठी लो कॅलरी दुधाचा वापर करा. यामुळे फॅट बर्न होते\nयामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते\nहे प���यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, तसेच वजन कमी होते\nगरोदर महिलांच्या 'या' सवयीमुळे मुलं बनतील स्मार्ट आणि इंटेलीजेंट\nरक्तस्त्रावाची समस्या, मुत्रदोष, डायबिटीजमध्ये उपयोगी ठरते 'या' पानांचे चूर्ण\nरक्तस्त्रावाची समस्या, मुत्रदोष, डायबिटीजमध्ये उपयोगी ठरते 'या' पानांचे चूर्ण\nअसा जोडीदार वाढवू शकतो तुमचे आरोग्य आणि आयुष्यमान\nथंडीत आवश्य खावेत ‘हे’ ९ पदार्थ, यामुळे शरीरातील वाढते हिट\nकढीपत्ता खाल्ल्याने होतो त्वचेच्या इंफेक्शनासून बचाव, होतील ‘हे’ फायदे\nकफचा त्रास असेल तर खावे ‘हे’ फळ, जाणून घ्या इतरही अनेक आरोग्य फायदे\nबाबा रामदेव यांचे हे पाच नियम पाळल्यास आरोग्य राहिल उत्तम\nतुमची लहान मुलं व्यायाम करत असतील तर ‘ही’ काळजी आवश्य घ्या\nगाजराचा रस ठेवतो ‘या’ आजरांवर नियंत्रण\nपावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/udayanraje-bhosale-set-to-join-bjp/", "date_download": "2019-10-22T21:39:50Z", "digest": "sha1:3N3PG5W2Y7LHDB4EDK27XAIPIWYHCTYJ", "length": 14287, "nlines": 184, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम – Hello Maharashtra", "raw_content": "\nशरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम\nशरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम\nसतारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी\nराष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या साताऱ्यात राष्ट्रवादीला गळती काय थांबता थांबत नाही . राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचा आशीर्वाद घेत अखेर राष्ट्रवादीला रामराम ठोकला असून १४ सप्टेंबरला दिल्लीत प्रवेश करणार आहेत.\nमुख्यमंत्र्यांना चितपट करण्यासाठी शरद पवार विधानसभेच्या मैदानात\nगेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीला सोडचिठी देण्याच्या मानसिकतेत असलेले सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन तब्बल दोन तास चर्चा केली. या बैठकीमध्ये उद्यनराजेंची समजूत काढण्यात शरद पवार यशस्वी झाले असल्याची चर्चा राजकीय गोठात चांगलीच रंगली. मात्र बैठकीमध्ये उदयनराजेंनी शरद पवारांचा आशीर्वाद घेत सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपमध्ये जावं लागणार आहे. तुमच्या विषयी मनात आदर आहे. तुमचा आ��ीर्वाद सदैव राहू द्या असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांचा निरोप घेतला.\nशिवसेनेच्या मतदारसंघात भाजपच्या या नेत्याने केली आपल्या उमेदवारीची घोषणा\nउदयनराजे भोसले यांच्या राजकीय भूमिकेबद्दल गेल्या काही दिवसापासून सातारा जिल्ह्यासह राज्यात मोठी राजकीय चर्चा रंगताना पाहायला मिळाली. उदयनराजे भाजप मध्ये प्रवेश करणार कि राष्ट्रवादीत राहणार मात्र उदयनराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत १४ सप्टेंबरला दिल्ली मध्ये प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी ,केंदीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणार असून दुसऱ्या दिवशी १५ तारखेला साताऱ्यात येत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या महाजानदेश यात्रेत सामील होणार आहेत.\nआमच्या बहिणीचा ८०० कोटींचा दारूचा कारखाना आहे : धनंजय मुंडे\nउदयनराजेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत जरी भाजप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असला तरी मात्र खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षातील विरोधाचा फटका बसला होता. मताधिक्य कमी झालं होत. असं असलं तरी मात्र आता होणाऱ्या पोटनिवडणुकीत सातारकर उदयनराजेंना साथ देतील का अशी चर्चा सध्या राजकीय गोटात होत आहे.\nशरद पवार साताऱ्यात येऊन मला काय आशीर्वाद देतात हे पाहावे…\nशरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच…\nकागदावर लिहीलेलं भाषण वाचून उदयनराजेंचे शरद पवारांना अडखळत…\nकर्जत-जामखेड मध्ये भाजपचा “राम” शिल्लक राहणार…\nअतुल भोसलेंना एकदा आमदार तर करा मी त्यांना महाराष्ट्राचा…\nदिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.\nइतर महत्वाच्या बातम्या –\nस्वार्थासाठी राजीनामा देणार्या उदयनराजेंकडून निवडणूकीचा खर्च वसूल करावा..\nउदयनराजेंनी जाहीर केली भाजप प्रवेशाची तारीख ; ट्विटर वरून केली घोषणा\nमुख्यमंत्र्यांना चितपट करण्यासाठी शरद पवार विधानसभेच्या मैदानात\nतर शरद पवारांचे माढ्यात डीपॉझीट जप्त केले असते : जयसिंह मोहिते पाटील\nपृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेववर\nउदयनराजेउदयनराजे भोसलेखासदारखासदार उदयनराजे भोसलेभाजपराष���ट्रवादीलोकसभासातारा\nकेवळ गणेश विसर्जनच नाही तर गणेश चतुर्थीचे असेही महत्व\nमुख्यमंत्र्यांना चितपट करण्यासाठी शरद पवार विधानसभेच्या मैदानात\nअर्थव्यवस्था सुधारण्यासाठी गडकिल्ले भाड्याने दिले तर कुठे बिघडलं – उदयनराजे…\nशरद पवार साताऱ्यात येऊन मला काय आशीर्वाद देतात हे पाहावे लागेल – उदयनराजे भोसले\nराष्ट्रवादीत मला काय मिळालं ठेंगा; उदयनराजे भोसलेंचा सवाल\nखा. उदयनराजे भोसले आणि राजु शेट्टी बैठक संपन्न\nराजू शेट्टी खा. उदयनराजे भोसले यांच्या भेटीला; मनधरणीचा प्रयत्न\nकाँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात माझे एकही काम झाले नाही : उदयनराजे भोसले\nखा. उदयनराजे भोसले यांची भाजप प्रवेशाबाबत सावध प्रतिक्रिया\nउदयनराजे भोसलेही भाजपच्या वाटेवर\n“कोणतंही मशीन परिपूर्ण नसतं, माझा EVM वर विश्वास नाही” – खा.…\nरामराजेंची जीभ हासडून हातात दिली असती : उदयनराजे भोसले\nशरद पवार साताऱ्यात येऊन मला काय आशीर्वाद देतात हे पाहावे…\nशरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच…\nकागदावर लिहीलेलं भाषण वाचून उदयनराजेंचे शरद पवारांना अडखळत…\nअतुल भोसलेंना एकदा आमदार तर करा मी त्यांना महाराष्ट्राचा…\nजेव्हा उदयनराजे आणि अतुल भोसलेंना पण काढावा लागतो वडापावावर…\nलोकसभेसाठी शरद पवार उभे राहिले तर मी लढणार नाही,…\nआता साताऱ्यात गुलाल उधळायला बोलवा- शरद पवार\nउदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची त्यांच्या…\nBig breaking | राष्ट्रवादीचं ठरलं, उदयनराजेंविरोधात…\nउदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे ‘हे’ नाव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-10-increase-rate-flower-papdi-and-coconut-20641", "date_download": "2019-10-22T22:43:59Z", "digest": "sha1:R2VTMHS7IBKNW6ALZR5NE3X7PSK27HVW", "length": 22272, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 10% increase in the rate of flower, papdi and coconut | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १० टक्के वाढ\nफ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १० टक्के वाढ\nसोमवार, 24 जून 2019\nपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १६) भाजीपाल्य���ची अवघी सुमारे १५० ट्रक आवक झाली. फ्लॉवर, पापडी, घेवडा, शेवगा यांची आवक मंदावल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते.\nपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १६) भाजीपाल्याची अवघी सुमारे १५० ट्रक आवक झाली. फ्लॉवर, पापडी, घेवडा, शेवगा यांची आवक मंदावल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते.\nविविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्रप्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, हिमाचलप्रदेशातून सुमारे ५ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून ५ ट्रक कोबी, कर्नाटकमधून तोतापुरी कैरी सुमारे ५ टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तमीळनाडू येथून शेवगा सुमारे ३ टेम्पो, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी, तर इंदौर येथून गाजराची सुमारे ५ टेम्पो आवक झाली.\nमहाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार गोणी, टॉमेटो सुमारे ४ हजार क्रेट, फ्लॉवर, कोबी, काकडी, ढोबळी मिरची प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, तांबडा भोपळा १२ टेम्पो, गावरान कैरी सुमारे ८ टेम्पो, तसेच कांदा सुमारे १०० ट्रक, तर स्थानिकसह आग्रा, इंदौर येथून बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली.\nफळभाज्यांचे दहा किलोचे भाव\nकांदा - १२०-१५०, बटाटा- ९०-१५०, लसूण - ४००-८००, आले : सातारी ७००-८००, भेंडी : ३००-३५०, गवार : २५०-४००, टोमॅटो - १८०-२००, दोडका : ३५०-३००, हिरवी मिरची : ५००-६००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : १५०-१८०, काकडी : १४०-१८०, कारली : हिरवी ३५०-४००, पांढरी २५०-३००, पापडी : ५०० -६००, पडवळ : ३००-३५०, फ्लॉवर : १८०-२००, कोबी : १२०-१५०, वांगी : २०० -३००, डिंगरी : १६० -१८०, नवलकोल : १४० -१५०, ढोबळी मिरची : ३००-४००, तोंडली : कळी ३५०, जाड : १५०, शेवगा : ५००, गाजर : १६०-१८० वालवर : ३००-३५०, बीट : १४०-१६०, घेवडा : ७००-८००, कोहळा : १५० -२००, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : १८० -२००, ढेमसे : २००-२५०, भुईमूग : ३०० -३५०, पावटा : ७०० -८००, मटार : ७००-८००, तांबडा भोपळा १००-१२०, चिंच अखंड ३००-३५०, सुरण : ३००-३५०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.\nपालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख तर मेथीची सुमारे अवघी सुमारे ४० हजार जुड्या आवक झाली होती.\nपालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १००० -१८००, मेथी : १०००-१५००, शेपू : ५००-१०००, कांदापात : १२०० -१५००, चाकवत : ८०० -१०००, करडई : ५०० -६००, पुदिना : ३०० -५००, अंबाडी : ७००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५०० -६००, चुका : ८००-१०००, चवळई : ४०० -६००, पालक : ५०० -७००.\nरविवारी (ता. २३) मोसंबी सुमारे ४० टन, संत्री ३ टन, डाळिंब २०० टन, पपई २५ टेम्पो, लिंबे सुमारे अडीच हजार गोणी, चिक्कू १ हजार डाग, कलिंगड १५ टेम्पो, खरबुजाची १० टेम्पो आवक झाली. सध्या पुणे जिल्ह्यातील गावरान आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खडकवासला परिसरातून आंब्याची सुमारे २०० हारे (मोठ्या पाट्या) आवक झाली.\nफळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-७००, मोसंबी : ( ३ डझन) : १८०-३०८, (४ डझन ) : ८०-१८०, संत्रा : (३ डझन) : १८०-३८०, (डझन ४) : ८०-१८०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-१०० गणेश १०-२५, आरक्ता १०-५०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-३०, पपई : ५-१५, चिक्कू : २००-७००, गावरान आंबा - हापूस - १५०-३५०, पायरी ८०-१६०, रायवळ -२०-१००, केशऱ १००-१२० (किलो)\nफुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५०-८०, गुलछडी : ४०-६०, बिजली - १००-१५०, कापरी : ४०-८०, मोगरा : १००-२००, शेवंती - १००-२००, ऑस्टर : २०-४०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ५०-८०, लिली बंडल : ३-५, जर्बेरा : २०-४०, कार्नेशियन : ६०-१२०.\nगणेश पेठतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. २३) खोलसमुद्रातील मासळी सुमारे ५ टन, खाडीची अवघी ५० किलो, तर नदीची मासळी सुमारे ५०० किलो आवक झाली होती. आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाली होती. दरम्यान, पश्चिम किनारपट्टीवरून पावसामुळे मासळीची आवक बंद असल्याने दर स्थिर होते, अशी माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.\n(प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४००-,१५००, मोठे १६००, मध्यम: १०००-१२००, लहान ८००-९००, भिला : ७००, हलवा : ८००, सुरमई : ८००, रावस : लहान ७५०-८००, मोठा : १०००, घोळ : ७५०, करली - ३६०-४०० पाला : लहान १४००-१५०० वाम : पिवळी ८०० काळी : ४८०, ओले बोंबील : २८०-३२०, कोळंबी ः लहान ३२०, मोठी : ५५० जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : १०००, लॉबस्टर : १४००, मांदेली : १६०, खेकडे : ३२०, चिंबोऱ्या : ५५०\nसौंदाळे - २८०, नगली - ५५०-६५०, तांबोशी : ५५०, लेपा : लहान ३०० -४००, बांगडा लहान १६० मोठा -२००-२८०, तिसऱ्या : २४०, खुबे १४०\nरहू : -१६०, कतला : १६०, मरळ : लहान ३६० शिवडा : २४०, चिलापी : ६०-८०, खवली : २८०, आम्ळी: १४० खेकडे : २४०, ��ाम : ५५०\nबोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा: ५००, कलेजी : ५६०\nचिकन : १७०, लेगपीस : २००, जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : २८०.\nगावरान : शेकडा : ७००, डझन : ९६ प्रतिनग : ८ इंग्लिश : शेकडा : ४६३ डझन: ६६ प्रतिनग : ५.५०\nपुणे उत्पन्न बाजार समिती agriculture market committee गुजरात कर्नाटक महाराष्ट्र maharashtra कांदा गवा भुईमूग groundnut नारळ कोथिंबिर डाळिंब पपई papaya मावळ maval खडकवासला हापूस रायवळ झेंडू गुलाब rose मटण मासळी समुद्र किनारपट्टी व्यापार पापलेट सुरमई चिकन\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nसततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...\nखाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...\nपावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...\nफलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...\nरसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...\nजळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्यातील...\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nपुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...\nनगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...\nपावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...\nजळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...\nसोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A2.html", "date_download": "2019-10-22T22:02:38Z", "digest": "sha1:JLS5FE7BUY6K7YGZEQEBSRB62DBKQKLA", "length": 4048, "nlines": 76, "source_domain": "zeenews.india.com", "title": "अक्कलदाढ News in Marathi, Latest अक्कलदाढ news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nअक्कलदाढीचा त्रास होतोय, तर 'हे' करा ४ उपाय\nअक्कलदाढ येताना त्याचा परिणाम इतर दातांना देखील होतो.\nअक्कलदाढीचं दुखणं सुसह्य करायला फायदेशीर '4' घरगुती उपाय\nअक्कल दाढेचं दुखणं भयंकर गंभीर असतं.\nसरकारने तुमच्या खात्यात टाकले पैसे; असं पाहा पासबूक\nमुंबईत कुर्ला येथे अंत्ययात्रेत जमावाचा पोलिसांवर हल्ला\nटीम इंडियाचा विक्रमांचा पाऊस, इतर टीम आसपासही नाही\nआजचे राशीभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\n'निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल'\n'भाजप स्वबळावर सत्तेत येईल; शिवसेनेला ५५ पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत'\nनारायण राणेंची शिवसेनेवर खरमरीत टीका\nदक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश केल्यानंतरही विराट नाराज\nभविष्यात निवडणूक लढवणार नाही; हितेंद्र ठाकूर यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/ratnagiri/chief-minister-avoids-the-issue-of-narayan-rane/articleshow/71172839.cms", "date_download": "2019-10-22T23:30:07Z", "digest": "sha1:GMNVMVV2DKDDF5H3ZOKFM7DQQBC26QGM", "length": 14704, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ratnagiri News: मुख्यमंत्र्यांनी टाळला नारायण राणेंचा विषय - chief minister avoids the issue of narayan rane | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nमुख्यमंत्र्यांनी टाळला नारायण राणेंचा विषय\nम. टा. वृत्तसेवा, कणकवली/ रत्नागिरी\nशिवसेना-भाजपमध्ये काहीही ठरो, पण माझा भाजपमध्ये प्रवेश नक्की आहे, असे वक्तव्य महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी मंगळवारी येथे केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कणकवलीत स्वागत केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मात्र, त्यानंतर महाजनादेश यात्रेनिमित्ताने झालेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राणेंच्या भाजपप्रवेशाविषयी भाष्य करणेच टाळले.\nराणे यांच्या भाजप प्रवेशावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, त्यांच्या भाजपप्रवेशाला शिवसेनेचा विरोध आहे, असे सांगितले जात होते. भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळेही राणेंचा भाजपप्रवेश रखडल्याचे बोलले जात होते. मात्र, आता खुद्द नारायण राणे यांनीच आपण भाजपमध्ये जाणार असल्याचे वक्तव्य केले. 'मी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार. मुख्यमंत्र्यांनी मला तसा शब्द दिला आहे आणि मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे. कमळ या चिन्हावर नितेश राणे निवडणूक लढवतील', असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.\nमात्र, राणेंच्या भाजपप्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांनी सभेत भाष्य करणे टाळले. 'राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप युतीचीच सत्ता येईल आणि मी पुन्हा आभार मानण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येईन. फक्त येथील लोकांनी मला आशीर्वाद द्या', असे भावनिक आवाहन त्यांनी केले. शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात राज्य प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सांगत, सिंधुदुर्ग जिल्हा पुढच्या तीन वर्षांत टँकरमुक्त करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले. यावेळी विनोद तावडे, गिरीश महाजन, आशीष शेलार, रविंद्र चव्हाण, प्रसाद लाड, सुरजितसिंग ठाकूर, प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, निरंजन डावखरे, प्रमोद जठार, राजन तेली, संदेश पारकर, अजित गोगटे, नंदू घाटे आदी उपस्थित होते.\n▪नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत आपण सकारात्मक असल्याचे महत्त्वपूर्ण संकेतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजापूर येथील सभेत बोलताना दिले. 'ही ग्रीन रिफायनरी आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. ज्या प्रकारे विरोध झाला त्यामुळे आम्ही हा निर्णय थांबवला. पण, हा उत्साह पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चा करावी असे मला वाटतेय', असे मुख्यमंत्री म्हणाले. '▪आज मी कोणता निर्णय जाहीर करत नसलो तरी पुन्हा एकदा तुम्हाला भेटणार', असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे नाणार प्रकल्प आधी ठरल्याजागीच उभारला जाणार काय, याविषयी चर्चा सुरू झाली आहे.\nवांद्र्यात जाऊन उद्धव ठाकरेंना उत्तर देणार; राणेंचे संकेत\nराणे जिथे गेले त्या पक्षाची विल्हेवाट लागली: उद्धव\nत्या दिवशी शिवसेना आणि माझा विषय संपेल: नीलेश राणे\n'मायावी राक्षसाला भाजपने जवळ केले'\nखूप विचार करून भाजपमध्ये प्रवेश केलाय: राणे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमुख्यमंत्र्यांनी टाळला नारायण राणेंचा विषय...\nरत्नागिरी पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करणार: फडणवीस...\nनाणार प्रकल्पाचा पुनर्विचार करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत...\nकोकणासह महाराष्ट्र भगवा होईलः आदित्य ठाकरे...\nरत्नाग��रीः विसर्जनावेळी तिघे बुडाले; शोध सुरू...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=10721", "date_download": "2019-10-22T22:16:45Z", "digest": "sha1:4VTXX53WVNI64L2AFNRIQH56PGYD6GHA", "length": 13469, "nlines": 80, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन वृद्ध महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले\nवृत्तसंस्था / अहमदनगर : अहमदनगर-कल्याण महामार्गावर मॉर्निंग वॉक करायला गेलेल्या तीन वृद्ध महिलांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने तिघींचाही मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील उदयपूर जवळ ही घटना घडली आहे. मीराबाई ढमाले, कमलाबाई ढमाले आणि सगुणाबाई गायकर अशी अपघातात मृत पावलेल्या महिलांची नावं आहेत.\nप्राप्त माहितीनुसार, मयत मीराबाई, कमलाबाई आणि सगुणाबाई या पहाटेच्या वेळी नेहमी शतपावली मॉर्निंग वॉक करायला जायच्या. आज देखील नेहमीप्रमाणे त्या अहमदनगर-कल्याण या महामार्गावर मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेल्या होत्या. रस्त्याच्या कडेला चालत असताना भरधाव वेगात असणाऱ्या चारचाकी अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली, यामध्ये तिघींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली. घटनेचा अधिक तपास ओतूर पोलीस करत आहेत. दरम्यान, अपघातात जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांच्या आईचा समावेश असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nरेतीचा ट्रक पकडल्यानंतर कारवाई न करण्यासाठी लाच घेणारा देऊळगाव येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात\nनिर्माण व गुजरातमधील सृष्टी संस्थेअंतर्गत ग्रामीण भारताचा शोध घेणार चे ५५ शोधयात्री\n'महालक्ष्मी एक्स्प्रेस' मधील सर्व प्रवाशांची अखेर सुखरूप सुटका\nगुंडूरवाही, पुलनार पहाडीजवळ पोलिस - नक्षल चकमक, दोन नक्षल्यांना कंठस्नान\nराजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक : मुख्य सचिव\nविकासकामांवरील निधीचा पूर्ण विनियोग करा : ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nजिल्ह्यातील वाहतूक यंत्रणेच्या समस्यांचा निपटारा तातडीने होईल : ना. राजे अम्ब्रीशराव महाराज\n३३ कोटी वृक्षलागवडीचा १० दिवसांत अहवाल पाठवा : विकास खारगे\nपक्षात लोकं राहण्यास का तयार नाहीत यावर शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावे : मुख्यमंत्री\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देखील काश्मीरबाबतच्या सरकारच्���ा निर्णयाचे स्वागत\nफेब्रुवारीमधील दर शनिवारी असणार 'ती फुलराणी' चा एक तासाचा विशेष भाग\nआज मुंबईहुन विदर्भात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, सेवाग्राम एक्सप्रेस नाशिक हुन सुटणार\nदेसाईगंज येथील बस थांब्याचा मार्ग मोकळा : आ. कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश\nपोटेगाव परिसरातील जमगाव येथे नक्षल्यांनी दोन जेसीबी आणि चार ट्रॅक्टर पेटविले\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला उद्योगपती रतन टाटा उपस्थित राहणार\n२०२१ च्या जनगणनेच्या प्रश्नावलीत इतर मागासवर्गीयांचा उल्लेख करावा\nबेळगावमध्ये मूक सायकल रॅलीवर पोलिसांचा लाठीमार\nराजुरा येथील आदिवासी मुलींच्या वसतीगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई : दिपक केसरकर\nगणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बी वापरास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा तूर्तास नकार\nनरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून घेतली शपथ\nचार महिन्याचे मानधन रखडल्याने एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन\nखोब्रागडी नदीत चुरमुरा येथील इसम वाहून गेला , पोलीस प्रशासनाची शोधमोहीम सुरू\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सोळावी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस\nभंडारा जिल्ह्यात पहिल्याच दिवशी ४८ उमेदवारांकरीता ११६ नामनिर्देशनपत्राची उचल\nजैवविविधता संवर्धनाचे उत्कृष्ट कार्य करत व्यवस्थापन समित्यांनी आदर्श प्रस्थापित करावा : सुधीर मुनगंटीवार\nखेळभावनेने स्पर्धेत सहभागी होऊन नागपूरचा नावलौकिक वाढवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nगडचिरोली जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालयांना ६ व ७ सप्टेंबर रोजी सुट्टी घोषित : जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा\nपूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ\nभामरागड तालुक्यात ५७.६२ टक्के मतदान\nकोचीनारा जंगल परिसरात हत्तींचा धुमाकूळ , वनरक्षकास भिरकावले\nभाजप-शिवसेना यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब, आज वा उद्या अधिकृत घोषणा होणार \nलेंढारी नाल्याजवळ भूसुरुंग स्फोट , १५ जवान शहीद\nसीएम चषक स्पर्धेत कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरीचा लोखंडी कठडा कोसळला, १०० हुन अधिक जखमी\nविद्युत शॉक लागून ३ वर्षीय बालकाचा मृत्यू , भालेवाडी येथील घटना\n१५ जुन रोजी चिचडोह बॅरेजचे ३८ दरवाजे उघडणार, सतर्कतेचा इशारा\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक आरेखकाला लाचप्रकरणी कारावास\nविधानसभा निवडणूक २०१९ : प्रशासन सज्ज, ९३० मतदान केंद्र, ७ लाख ७४ हजार ९४८ मतदार\nनागपूरमध्ये ॲसिडने चेहरा विद्रुप केलेला व एका हात तोडलेल्या अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह\n९ महिन्याच्या बाळाला, वाघाने घरातून उचलून केली शिकार\nमतदान करणाऱ्या व्यक्तींना बीएसएनएल कडून मिळणार नि:शुल्क ४ - जी सिम\n'त्या' दिशाभूल करणाऱ्या फलकाकडे विदर्भ न्यूज एक्सप्रेस च्या वृत्ताने वेधले लक्ष\nआर्थिक प्रगतीबरोबर समाजाला विषमतामुक्तीकडे घेऊन जाणे गरजेचे : सुधीर मुनगंटीवार\nआजपासून रिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवहारांसाठी काही नियम बदलले\nअणुऊर्जा प्रकल्पास लागणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राचा ‘होलटेक’ समवेत सामंजस्य करार\nमुरूमगावच्या महिलांची अहिंसक कृती : पुन्हा पडकली १२ लाखांची दारू\nअहेरी विधानसभा क्षेत्र वगळता पाचही विधानसभा क्षेत्रात अशोक नेते यांची आघाडी\nश्रीलंकेतील बॉम्बस्फोटांतील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३५९ वर , आतापर्यंत साठ जणांना अटक\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपुरात\nआयसीसी विश्वचषक : १२ दिवस आधीच भारत - पाकिस्तान लढतीसाठी स्टेडियम हाउसफुल्ल\nनिवडणूक निरिक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुसरे सरमिसळीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=6788", "date_download": "2019-10-22T21:17:29Z", "digest": "sha1:I3QDF6VBHCLH47X25Y2KH5OAAOCULXZ2", "length": 13970, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nआरमोरी न. प. निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षात फूट पडून अपक्ष आघाडीचा उदय\n- विविध पक्षाच्या ४० कार्यकर्त्यांचा अपक्ष आघाडीमध्ये प्रवेश\nतालुका प्रतिनिधी / आरमोरी : नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षात फूट पडून अपक्ष आघाडीचा उदय झाला असल्याने या निवडणूकीला आता मोठी राजकीय कलाटणी मिळण्याचे संकेत निर्माण झाले आहेत. शहरातील विविध पक्षाच्या ४० कार्यकर्त्यांनी अपक्ष आघाडीमध्ये प्रवेश केला आहे . याचा चांगलाच फटका मोठ्या पक्षांना बसणार आहे .\nअपक्ष आघाडीमध्ये विमल भांडेकर , लता दोहतरे , रंजना जुआरे , मंदा खापरे , वंशाला खापरे , रेखा खापरे , अनंदा ���ान्ते, उत्तरा बान्ते, माया चौके , कुसुम खापरे , निरुपा नारनवरे , कल्पना शास्त्रकार , महानंदा हजारे , शांता ढोक , ज्योती तितिरमारे , रंजू हजारे , विशाखा चौके , शोभा हजारे , मंगला मंगरे , यमुना चौके , उत्तरा हजारे , अपर्णा मेश्राम , विमल दहीकार ,प्रभा हजारे , वर्षा सावसाखरे , मीना मेश्राम , मंद कांबळे , मेटा हजारे , अनुबाई सावसागडे , ताराबाई मिराते, इंदिरा वाकडे , स्मिता सपाटे, शर्मिला मेश्राम , कल्पना तिजारे , नीलिमा वांगळे , पुष्पा धरत आदींनी प्रवेश केला .\nयावेळी सुरेंद्रसिंग चंदेल चंदू बेहरे , अविनाश गेडाम , छायाताई कुंभारे , श्रीरंग धकाते , चंद्रशेखर मने , शंकर सातव, अशोक माडावर , सुनंदा आतला, भूषण सातव , जयंत चाचारकार , सागर मने , कवडू सहारे , योगेश देविकार , लहानू पितारे , माणिक भोयर, इंदिरा श्रीरामे , शैलेश चिलाम्वर , अमित सुरपाम कल्पना तिजारे , स्वप्नील हेमके , भूषण किरमे , अक्षय चाचरकर , जयंत दहीकार आदी उपस्थित होते . यावेळी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nटी-१ वाघिणीला बेशुद्ध करण्याचा कोणताही प्रयत्न न करता केले ठार\nनिवडणूक सुरक्षित आणि अधिक पारदर्शक करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट काढणार सॉफ्टवेअर टूल\nभामरागडचे अधिकारी महिलांच्या मागण्यांची दखल घेत नाहीत\nजुन्या पेन्शन योजनेसाठी शाळा बंद ठेवून शिक्षकांचा लाक्षणिक संप\nमध्य प्रदेशातील काँग्रेस नेते रतन सिंग यांचा मतमोजणीच्या वेळीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nशाश्वत विकास हेच शेकापचे ध्येय : जयश्री वेळदा\nनालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला अटक\nपत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून ताडगावात इसमाची कुऱ्हाडीने वार करून हत्या\nविंग कमांडर अभिनंदन वर्तमान आज मायदेशी परतणार\nमहावितरणचा ‘मनुष्यबळ पुनर्रचना आराखडा’ कर्मचारी व ग्राहकांच्या हितासाठी\nराष्ट्रवादी पक्ष कधीही भाजपसोबत जाऊ शकतो त्यामुळे राष्ट्रवादी सोबत असल्यास महाआघाडीत जाणार नाही : अॅड. प्रकाश आंबेडकर\nअण्णांच्या जीवाशी खेळू नका : उद्धव ठाकरे\n९ महिने ते १५ वर्षाखालील बालक लसीकरणापासून वंचित राहू नये : शेखर सिंह\nराज्यात ढगाळी हवामान तर पूर्व-विदर्भात पावसाची शक्यता\n‘सी-प्लेन’ सुरू करण्यासाठी खिंडसी तलाव आणि चंद्रपूर नजीकच्या इरई धरणाचे सर्व्हेक्षण\nवसति���ृहात महिला अधीक्षक नसल्याने १०० मुलींनी सोडली शाळा\nनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या पायाभूत सेवा व सुविधांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर\nमुलींसाठी एलआयसीची 'जीवनलक्ष्य' योजना : दररोज १२१ रुपयांची बचत, मिळणार २७ लाख\nगोसेखूर्द धरणातून ७२८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद\nवेदनाशमन शिबिरात दीर्घकालीन दुखण्यावर उपचार : सर्च मध्ये दुखण्याने त्रस्त ४२ लोकांची तपासणी\nमहाराष्ट्रात उन्हाचा पारा वाढला : उष्माघाताने ७ जणांचा मृत्यू, ४४० रुग्णांवर उपचार सुरू\nवासाळा येथे १२५ रूग्ण नेत्र शस्त्रक्रियेसाठी पात्र, ७ रक्तदात्यांनी केले रक्तदान\nजिल्ह्यातील वाहतूक यंत्रणेच्या समस्यांचा निपटारा तातडीने होईल : ना. राजे अम्ब्रीशराव महाराज\nराज्यातील संगणक परिचालक उद्या १९ ऑगस्ट पासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार\nनागपुरात कौटुंबिक आधारापासून वंचित असलेल्या वृद्ध दाम्पत्याची विष प्राशन करून आत्महत्या\nसेव्ह मेरिट सेव्ह नेशन तर्फे आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयासमोर घंटानाद\nशेकडो डी.एड. धारक बेरोजगारांची आश्रमशाळा कंत्राटी शिक्षकांच्या मुलाखतीसाठी हजेरी\nबसस्थानकांवर जेनेरिक औषधालय , १ जून रोजी पहिल्या टप्प्यातील ५० एसटी स्थानकांवर होणार औषधालय सुरू\nजहाल नक्षली दाम्पत्याचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण, १८ लाख ५० हजारांचे होते बक्षीस\nगट्टा बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपीस न्यायालयीन कोठडी\nरायफल साफ करताना गोळी लागल्याने पोलिस शिपाई जखमी\nओबीसींना न्याय द्या : आमदार गजबे यांना निवेदन\nदुष्काळग्रस्त भागातील १० मार्गांवरील शिवशाहीच्या फेऱ्या बंद करणार\nविदर्भात पाच जागांवर भाजप तर ३ जागांवर शिवसेना आघाडीवर\nयेत्या सोमवारपासून होणार नोंदणी : कामगार विभागाचे आता तिसरे विशेष नोंदणी अभियान\nथकित वीज बिलामुळे बीएसएनएल सेवा मागील आठ दिवसापासून बंद\nईदच्या निमित्ताने भारतीय लष्कराने पाठविलेली मिठाई पाकिस्तानने नाकारली\nगडचिरोली जिल्ह्यातील ९ प्रा. आ. केंद्रांना मिळाल्या रूग्णवाहिका\nखात्यातून रक्कम गहाळ करणाऱ्या महिलेस ३ वर्षांचा कारावास\nदेहरादून वाईल्ड लाईफ इस्टिट्यूट ऑफ इंडिया तर्फे ताडोबातील वाघांच्या जीवनशैलीवर होणार संशोधन\nराज्याच्या मुख्य सचिवपदी अजोय मेहता\nनैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हवामानशास्त्र विभाग आता लोकांशी 'कनेक्ट' होणार\nरानमांजराचे शिकारी गडचिरोली वनविभागाच्या जाळ्यात\nइंडीकाची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी\n३२ खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्त्या\nस्वाईन फ्लू उपचारासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर, महाराष्ट्र ठरले पहिले राज्य\nसुधीर ढवळे, सोमा सेन,रोना विल्सन,सुरेंद्र गडलिंग,महेश राऊत विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसाची मुदतवाढ\nताडगव्हान येथे युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन च्या प्रतिक चिन्हाचे अनावरण\nअहेरी पंचायत समितीच्या सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-marine-fish-production-23462", "date_download": "2019-10-22T22:35:17Z", "digest": "sha1:E2WUNXCUXZDZYFRAZR6IUAEFQH3L73HT", "length": 20180, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on marine fish production | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 24 सप्टेंबर 2019\nसध्या प्रत्येक राज्यांची सागरी मासेमारीबाबत आर्थिक धोरणे वेगवेगळी आहेत. ज्या राज्यांची ही धोरणे चांगली त्याचा फायदा तेथील मच्छीमारांना होतो. अशावेळी मासेमारीबाबतच्या आर्थिक धोरणात सुसूत्रता यायला हवी.\nमागील पाच वर्षांत (२०११-१२ ते २०१७-१८) सागरी मत्स्य उत्पादनात २७ हजार टनाची वाढ होऊन महाराष्ट्र राज्य देशात चौथ्या क्रमांकावर पोचले आहे. २०१७-१८ मध्ये राज्याचे सागरी मत्स्य उत्पादन चार लाख ७० हजार टन असल्याचे केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री गिरीराज सिंह यांनी स्पष्ट केले आहे. मागील चार-पाच वर्षांच्या राज्याच्या सागरी मत्स्य उत्पादनावर नजर टाकली तर (२०१९ हे वर्ष वगळता) सातत्याने वाढ दाखविली जात आहे. वस्तुस्थिती मात्र २०१० पासून राज्याचे सागरी मत्स्य उत्पादन घटत चालले आहे. कोची येथील केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेने सुद्धा महाराष्ट्रात मत्स्य उत्पादन घटत असून ते तीन लाख टनाच्या आसपास असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील सागरी मत्स्य व्यावसायिकांचे माश��ंचे उत्पादन आणि उत्पन्न सुद्धा कमी झाले आहे.\nउत्पादनच कमी झाल्याने बाजारात मत्स्य व्यापाऱ्यांची उलाढालही घटली आहे. एकंदरीत राज्याच्या किनारपट्टी भागात मत्स्य दुष्काळाचे चित्र असून सरकारी आकडेवारी मात्र उत्पादनात वाढ दाखविते. गंभीर बाब म्हणजे राज्याच्या सागरी हद्दीत अनधिकृत एलईडी पर्ससीन नेटद्वारे बेसुमार मासेमारी होतेय, परराज्यातील शेकडो हायस्पीड ट्रॉलर्सकडून मत्स्यधनाची लूट चालू आहे. परराज्यातील मच्छीमार आपल्या राज्याच्या हद्दीत मासे पकडून त्यांच्या राज्यात घेऊन जातात. तेथे त्यांच्या मासे उत्पादनाचे मोजमाप होते. असे असताना राज्यातील मत्स्य उत्पादनात वाढ कशी असा प्रश्न उपस्थित होतोय. अशावेळी केंद्र-राज्य शासनाने मत्स्य उत्पादनाची वस्तुनिष्ठ आकडेवारी पुढे आणायला हवी.\nकाही भांडवलदार मच्छीमारांकडून होणाऱ्या अनियंत्रित, अनधिकृत मासेमारीचा फटका नैसर्गिक पद्धतीने, पर्यावरणपूरक मासेमारी करणाऱ्या स्थानिक कोळी बांधवांना बसत आहे. राज्याच्या हद्दीत पर्ससीन मासेमारीवर एक जानेवारीपासून बंदी लागू करण्यात आली आहे. तर केंद्र व राज्य सरकारने एलईडी दिव्यांच्या साह्याने मासेमारीस प्रतिबंध घातला आहे. प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारच्या मासेमारीवर सध्यातरी कोणाचेही नियंत्रण दिसत नाही.\nसध्या सागरी मासेमारीत १२ सागरी मैल (नॉटिकल माईल) पर्यंत त्या त्या राज्यांची तर २०० सागरी मैलपर्यंत देशाची हद्द आहे. राज्य सरकार आपल्या हद्दीपर्यंत मत्स्य नियंत्रण आणि व्यवस्थापनाबाबत कायदे करू शकते. विशेष म्हणजे १२ ते २०० सागरी मैलपर्यंत मासेमारीबाबत कुठलाच कायदा नाही. परंतु, या हद्दीतील कच्चे तेल, खनिजे आणि मासे यांचा उपयोग करून घेण्याचा अधिकार देशाला आहे. केंद्र सरकार आता सागरी मासेमारी नियंत्रण आणि व्यवस्थापन विधेयक-२०१९ आणत आहे. त्यानुसार १२ ते २०० सागरी मैलपर्यंतच्या मासेमारीकरिता काही नियम, अटी केल्या जाणार आहेत. यामध्ये १२ सागरी मैलच्या पुढे मासेमारी करण्याकरिता केंद्र सरकारचा परवाना लागणार आहे. याद्वारे अवैध मासेमारीवर नियंत्रण येईल. परंतु, हे करीत असताना मासेमारीच्या परवान्याबाबत सर्व राज्यांना समान न्याय मिळेल, हे पाहावे लागेल.\nविशेष म्हणजे १२ सागरी मैलच्या पुढील काही क्षेत्र त्या-त्या राज्यांकरिता आरक्���ित ठेवण्याबाबतही काही राज्ये मागणी करीत आहेत, त्यावरही विचार व्हायला हवा. सध्या प्रत्येक राज्यांची सागरी मासेमारीबाबत आर्थिक धोरणे वेगवेगळी आहेत. ज्या राज्यांची ही धोरणे चांगली त्याचा फायदा तेथील मच्छीमारांना होतो. अशावेळी मासेमारीबाबतच्या आर्थिक धोरणातही सुसूत्रता यायला हवी. ‘सागरी विधेयक-२०१९’ नुसार केंद्र सरकार ‘राष्ट्रीय सागरी मासेमारी प्राधिकरण’ निर्माण करू पाहत आहे. अशा प्रकारच्या प्राधिकरणामध्ये सरकारी अधिकारी असणार आहेत. याद्वारे मासेमारीतील प्रशासन पातळीवरील अडचणींवर तोडगे निघू शकतात. त्याऐवजी अंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेप्रमाणे ‘राष्ट्रीय सागरी मासेमारी परिषद’ निर्माण करायला हवी. यामध्ये सरकारच्या प्रतिनिधींबरोबर मच्छीमारांचेही प्रतिनिधी असतील. अशा प्रकारच्या परिषदेद्वारे प्रशासकीय अडचणी दूर करण्याबरोबर देशात मासेमारीचा सर्वांगीण विकास होऊन मत्स्य उत्पादन वाढेल. \nमासेमारी वर्षा varsha मत्स्य महाराष्ट्र maharashtra विकास सिंह उत्पन्न सरकार government एलईडी यंत्र machine प्रशासन administrations\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात...\n आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...\nजिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...\nवादळी पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाच��...\nपावसाचा पुन्हा दणकापुणे : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...\nसर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...\nबहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...\nशेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...\nयंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...\nवादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...\n तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...\nकेंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...\nआज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...\nथंडीचे आगमन लांबणारपुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...\nराज्यात सुगीची वेळ, अन् पावसाचा खेळपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...\nमराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...\nफळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...\nकांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/kashmir-jammu-willow-bats-1820016/", "date_download": "2019-10-22T21:45:37Z", "digest": "sha1:LXPQDEGXKUOS7QDARQLEMYTKFQGIE2H4", "length": 22483, "nlines": 239, "source_domain": "www.loksatta.com", "title": "kashmir jammu willow bats | ‘काश्मिरी विलो’ची मंदावलेली बॅटिंग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\n‘काश्मिरी विलो’ची मंदावलेली बॅटिंग\n‘काश्मिरी विलो’ची मंदावलेली बॅटिंग\nदेशातील क्रिकेट खेळणाऱ्या बहुतांश मुलांच्या हातातील बॅट काश्मिरामधून येतात.\nजम्मू-काश्मीर जसे सफरचंद, अक्रोड आणि केशरासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते विलो नावाच्या झाडांसाठीही प्रसिद्ध आहे. याच विलो वृक्षांच्या लाकडापासून क्रिकेटच्या बॅट तयार केल्या जातात.\nखबर राज्यांची : जम्मू-काश्मीर\nजम्मू-काश्मीरमध्ये या हंगामात जनजीवन कडक थंडीने गोठून जाते. अनेक ठिकाणी बर्फ साचते, दल सरोवर गोठते. या गारठय़ाने तिथल्या जनजीवनाचा वेग मंदावला असला तरीही जम्मू-श्रीनगर महामार्गावरील हलमुल्ला ते संगम या परिसरात मात्र उलट परिस्थिती असते. तेथील रहिवाशांसाठी हा काळ वेगाने कामे उरकण्याचा असतो. आता त्यांना उसंत नसते. कारण देशाच्या उर्वरित भागातील लोकांसाठी थंडीचा हंगाम म्हणजे प्रखर उन्हापासून मुक्ती. खाण्यापिण्यासाठी, फिरण्यासाठी, खेळासाठी हे अगदी पोषक वातावरण. याच काळात मुले भरपूर खेळतात, व्यायाम करतात, तब्येत बनवतात. भारतात खेळ म्हणजे प्रामुख्याने क्रिकेट आणि देशातील क्रिकेट खेळणाऱ्या बहुतांश मुलांच्या हातातील बॅट काश्मिरामधून येतात. त्यामुळे या लोकांसाठी थंडीचा हंगाम हा हातपाय जवळ घेऊन, शाल पांघरून बसून राहण्याचा नाही तर व्यवसायात जोरदार बॅटिंग करण्याचा काळ.\nजम्मू-श्रीनगर महामार्गावरील हलमुल्ला ते संगम या पट्टय़ातील साधारण १०० कुटुंबे क्रिकेटच्या बॅटनिर्मिती व्यवसायात आहेत. त्यातून ५० हजारांहून अधिक लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. देशातील एकूण बॅटनिर्मितीपैकी तब्बल ९० टक्केउत्पादन या परिसरात होते. जम्मू-काश्मीर जसे सफरचंद, अक्रोड आणि केशरासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते विलो नावाच्या झाडांसाठीही प्रसिद्ध आहे. याच विलो वृक्षांच्या लाकडापासून क्रिकेटच्या बॅट तयार केल्या जातात. जगात बॅटसाठी इंग्लंडमधील विलोच्या झाडाप्रमाणेच काश्मिरी विलोही प्रसिद्ध आहे. इंग्लिश विलोपेक्षा काश्मिरी विलोचा दर्जा थोडा कमी असला तरी ते तुलनेने स्वस्त आहे. त्यामुळे परवडणाऱ्या बॅटसाठी आपल्याकडे खेळाडू काश्मिरी विलोला प्राधान्य देतात. देशभरातील होतकरू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलींच्या मैदानावरील आशा-आकांक्षांना बळ देणारी ही काश्मिरी विलो आता स्वत:ची ‘विकेट’ टिकवण्यासाठी झगडताना दिसत आहे. अनेक समस्यांनी घेरलेल्या या उद्योगाला आता घरघर लागली आहे.\nकाश्मिरी विलोची लागवड प्रामुख्याने तेथील शेतकरी, सामान्य माणूस आपल्या खासगी जमिनीवर, शेतात, बांधावर करतो. लागवडीपासून पूर्ण वाढ होऊन कापणीला तयार होण्यासाठी या झाडाला साधारण १५ वर्षे लागतात. इतकी वर्षे झाडांची निगा राखल्यानंतर त्यांचे खोड लाकडासाठी उपयुक्त बनते. मात्र राज्यात २०१४ साली आलेल्या महापुरात विलोची अनेक झाडे आणि कारखान्यात साठवून ठेवलेले लाकूड वाहून गेले. लोकांचा विलोची लागवड करण्याचा कल कमी होऊ लागला आहे. १० ते १५ वर्षे विलोची निगा राखून मग त्याच्या लाकडातून उत्पन्न मिळण्याची वाट बघत बसण्यापेक्षा स्थानिक लोक आता ४ ते ५ वर्षांत उत्पन्न देऊ लागणाऱ्या पॉपलर वृक्षांची आणि सफरचंदाच्या बागांची लागवड करू लागले आहेत. त्यामुळे बॅट तयार करण्यासाठी विलोच्या लाकडाची कमतरता भासू लागली आहे. त्याने काश्मिरी विलोची किंमत वाढून इंग्लिश विलोच्या तुलनेत जो किमतीचा फायदा मिळत होता, तो कमी होऊ लागला आहे.\nविलोच्या लाकडापासून बॅट तयार होऊन ती मैदानावर खेळाडूंच्या हाती पडेपर्यंत तिला साधारण ३० प्रक्रियांमधून जावे लागते. हे वेळखाऊ काम आहे. लाकूड कापून त्याला बॅटच्या पात्याचा (ब्लेड) आकार देतात आणि ते लाकूड वखारीत वर्षभर वाळवण्यासाठी ठेवून देतात. काश्मीरच्या मंद उन्हात लाकूड वाळण्यासाठी बराच वेळ लागतो. मग पुढील वर्षी त्याला आकार देऊन, इंग्रजी ‘व्ही’ अक्षराच्या आकाराची खाच पाडून त्यात बॅटचा दांडा बसवण्याचे काम केले जाते. बॅटचा हा दांडा वेताचा (केन) असतो आणि तो पंजाबमधून आणला जातो. ते ठोकून आणि चिकटवून बॅटला बसवले जातात. ही पकड घट्ट बसल्यावर पुढील काम करून बॅटला अंतिम रंगरूप दिले जाते. काश्मीरमध्ये पॉलिश केलेली बॅट साधारण १५०० रुपयांना मिळते. तेथून या बॅट देशभरातील मुंबई, दिल्लीसारख्या आणि परदेशांतील व्यापारी केंद्रांना पाठवल्या जातात. तेथे त्यांच्यावर स्टिकर आदी लावून ब्रँडिंग केले जाते. तोपर्यंत या बॅटची किंमत ५ ते ७ हजारांपर्यंत गेलेली असते. मात्र त्यातील खूप कमी फायदा काश्मीरमधील उत्पादकांना मिळतो. त्यात नव्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणालीने बॅट व्यावसायिकांच्या अडचणींत भर पडली आहे. पूर्वीच्या कर रचनेत बॅटवर ५ टक्के कर होता. जीएसटी प्रणालीत तो १२ टक्के झाल्यामुळे लहान व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे.\nजम्मू-काश्मीरमधील अशांत वातावरणाचाही या उद्योगावर बराच परिणाम झाला आहे. सततचे दहशतवादी हल्ले, सुरक्षा दलांकडून होणाऱ्या कारवाया, बंद, संचारबंदी, मोर्चे, दगडफेक, जाळपोळ यामुळे कामगार दररोज कामावर हजर राहू शकतील याची शाश्वती देता येत नाही. ज्या दिवशी कामगार असतील त्या वेळी यंत्रे चालवण्यासाठी वीज असेल की नाही हे सांगता येत नाही. श्रीनगर किंवा जम्मूपासून थोडे ग्रामीण भागात गेले की दर तासाला विजेचा पाठशिवणीचा खेळ सुरू होतो. दिवसातील फार कमी वेळ वीज टिकते. तेवढय़ाच वेळेत कामे उकरून घ्यायची आणि मोबाइलपासून अन्य उपकरणांच्या बॅटरी चार्ज करून घ्यायच्या. जनरेटर चालवण्यासाठी इंधनही पुरेसे मिळत नाही. त्यामुळे कारखान्यातील काम सलगपणे सुरू ठेवता येत नाही. विजेच्या अभावी काम बंद पडले आणि नशिबाने इंटरनेट सुरू असेल तर व्हॉट्सअॅपवरून देशभरातील ग्राहकांना त्यांच्या बॅट आणखी काही दिवस उशिरा मिळतील असे संदेश पाठवत राहणे इतकेच काम हाती राहते. अशा वेळी मालाचा पुरवठा वेळेत होणार नसल्याने ग्राहक तुटण्याची भीती असते.\nमात्र या सर्व अडचणींशी झगडा करत काश्मीरमधील विलो आणि क्रिकेट बॅट उद्योग कसाबसा तग धरून आहे. विरोधी संघातील गोलंदाजांच्या जोरदार माऱ्याला आणि बाऊन्सर्सना तोंड देत विकेट टिकवून ठेवण्यासारखाच हाच प्रकार आहे. ती विकेट अजून पडलेली नाही कारण काश्मिरी माणसाची वृत्तीही काश्मिरी विलोसारखीच चिवट आहे. विलो जशी प्रतिपक्षाच्या उसळत्या चेंडूंना सहजी टोलवून लावते तसाच काश्मिरी माणूसही चौफेर येणारी संकटे परतवून, पाय रोवून उभा आहे. त्या जोरावरच देशभरातील मुले मैदान मारण्याची आशा बाळगून आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच मह��लांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/amp/kn/post/5d73bba578d02055e63431a9?state=tripura", "date_download": "2019-10-22T21:51:19Z", "digest": "sha1:U7BMLLY3WWTY3VE6H5YPHDHBWBUO3SZE", "length": 3199, "nlines": 80, "source_domain": "agrostar.in", "title": "jaydatta babasaheb chavan ರಿಂದ ಪೋಸ್ಟ್ - ಅಗ್ರೋಸ್ಟಾರ್", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nकापुस या पीकावर लाल्या,पांढरे व हिरवे किटक आहेत.कोणती औषधे फवारावी\n अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे कृपया आपण आपल्या प्रादुर्भाव झालेल्या कपाशी पिकाचा फोटो पोस्ट करावा त्यानुसार आम्ही आपणास पूर्ण मार्गदर्शन करू. तसेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. ढमाळ.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/solapur/twenty-applications-were-filed-in-madi/articleshow/71447013.cms", "date_download": "2019-10-22T22:57:45Z", "digest": "sha1:J2AXUVFC2ZKK4TSFK2ZGB2D7V7IZZV3M", "length": 11009, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "solapur News: माढ्यात वीस अर्ज दाखल - twenty applications were filed in madi | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nमाढ्यात वीस अर्ज दाखल\nमाढ्यात वीस अर्ज दाखलपंढरपूरमाढा विधानसभा मतदारसंघात एकूण वीस उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत...\nमाढ्यात वीस अर्ज दाखल\nमाढा विधानसभा मतदारसंघात एकूण वीस उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यंदाही राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या विरोधकांची एकी न झाल्याने शिंदे यांचे पारडे जड वाटत आहे. शिंदे यांच्या विरोधात एकास एक लढत देण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार हालचाली सुरू होत्या. मात्र, ही जागा शिवसेनेला गेल्याने आणि याची जबाबदारी असलेले जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांना विरोधकांची मोट न बांधता आल्याने महायुतीच्या संजय कोकाटे यांच्यासह शिवाजी कांबळे, दादासाहेब साठे आणि मीनल साठे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. युतीसह आघाडीतही या ठिकाणी बंडखोरी झाली असून, राष्ट्रवादीकडून राजू पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी देखील वाढली आहे.\nईडीची भीती दाखवू नका; ईडीला 'येडी' बनवून टाकीन: पवार\n१० रुपयांत जेवण द्यायला तुम्हाला ५ वर्षे कुणी थांबवलं होतं: अजित पवार\nतुझ्या बापाला तुरुंगात घालणार; प्रणिती शिंदेंना धमकी\nशरद पवारांचे आक्षेपार्ह हातवारे; भाजप संतापला\nसोलापूर मनपाच्या परिवहन विभागाचा खेळखंडोबा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमाढ्यात वीस अर्ज दाखल...\nसांगोला: गणपतराव देशमुखांचा नातू निवडणुकीच्या रिंगणात...\nप्रणिती शिंदे, आडम यांचे शक्तिप्रदर्शन...\nजलसंधारण मंत्र्यांच्या गाडीनं तरुणाला उडवले; जागीच मृत्यू...\nसांगोला: उद्योजक भाऊसाहेब रुपनर शेकापचे उमेदवार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.khabarbat.com/p/khabarbat-reporter.html", "date_download": "2019-10-22T21:39:48Z", "digest": "sha1:R46LCGASZPRWO5FKFRV47EUZXZM5WJ5W", "length": 8036, "nlines": 119, "source_domain": "www.khabarbat.com", "title": "Reporter - KhabarBat™", "raw_content": "\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तास बंद - पुणे (प्रतिनिधी) :- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी (दि. २३) दुपारी १२ ते २ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणा...\nतिवारी हत्या: राजस्थान बॉर्डरवरून दोघांना अटक - हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी आज पाचव्या दिवशी दोन आरोपींना अटक करण्यात एटीएसला यश आले आहे. अशफाक पठाण आणि मोइनुद्दीन पठान ...\nतब्बल २१ वर्षांनी सापडले चंद्रपूरचे बेपत्ता वनरक्षक - ललीत लांजेवार/नागपूर: लाखोंच्या संख्येत आयोजित कार्यक्रमात किव्...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nबाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर ITD विभागाची धाड\nखाली हात परतले अधिकारी ललित लांजेवार: चंद्रपूर-वणी -आर्णी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या चंद्रपूर ...\nहंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात;२ जवान ठार\nललित लांजेवार/नागपूर : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात चंद्...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2019-10-22T21:30:20Z", "digest": "sha1:IGZ5T4HLIUJ6UZ2PIOI2QJR2X25EJWZN", "length": 3437, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अलाउद्दीन खिलजी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nTag - अलाउद्दीन खिलजी\nपद्मावत मधील अलाउद्दीन खिलजीचं पात्र पाहून आझम खान यांची आठवण झाली- जयाप्रदा\nटीम महाराष्ट्र देशा- ‘ पद्मावत सिनेमा पाहत असताना त्यामधील खिलजीचे पात्र पाहून मला आझम खान यांची आठवण झाली. मी निवडणूक लढवत असताना त्यांनी मला असाच त्रास दिला...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2019-10-22T21:33:49Z", "digest": "sha1:66AP2N56KA6PVCH6TEJGHD7OP7HQRB4Y", "length": 3291, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "इच्छाधारी भिमानंद Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nTag - इच्छाधारी भिमानंद\nबनावट बाबांची दुसरी यादी जाहीर\nलखनौ – अखिल भारतीय आखाडा परिषदेने बनावट बाबांची दुसरी यादी जाहीर केली आहे. वीरेंद्र दीक्षित कलनेमी (दिल्ली), सच्चिदानंद सरस्वती (बस्ती) आणि त्रिकाल भवंत...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%8F%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82/", "date_download": "2019-10-22T22:26:36Z", "digest": "sha1:P3G42KDU2DZ4DXTOFF7YUEZKZKOYH3ET", "length": 3402, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नीलमणि.एन.राजू Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\n‘हे खूप गंभीर आहे, नथुराम गोडसे परत आले आहेत’ – जितेंद्र आव्हाड\nटीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामागे संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत हुबळी पोलिसांत तक्रार देखील...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-10-22T21:45:49Z", "digest": "sha1:IPNILE4KXU6GAMGCKALMPHDBKP6G6GPU", "length": 3427, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मल्याळम संगीतकार Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nTag - मल्याळम संगीतकार\nBirthday Special- ऑस्कर विजेता ए. आर. रहमान बद्दल जाणून घ्या या गोष्टी\nटीम मह��राष्ट्र देशा : 6 जानेवारी 1966 साली तामिळनाडूमधील संगीताची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या ए. आर. रहमान यांनी आज वयाची 52 वर्षे पूर्ण केली...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2019-10-22T21:35:27Z", "digest": "sha1:CYDF3C7SWFCVBYQVTPLWFLZS3VRJQVTU", "length": 3414, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शाह मेहमूद कुरेशी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nTag - शाह मेहमूद कुरेशी\n#SurgicalStrike2: स्वरक्षणासाठी भारताला प्रत्युत्तर देऊ; पाकचा परराष्ट्र मंत्री बरळला\nइस्लामाबाद – पुलवामा येथील सीआरपीएफ हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. यामध्ये आता भारताकडून...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2019-10-22T22:00:53Z", "digest": "sha1:5J7VCVICDU6ENP6GJ3CQDTCDHGPWOMKV", "length": 3360, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "स्वावलंबी नगर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन ��िवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nTag - स्वावलंबी नगर\nमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मिळणार अखंड वीज\nनागपूर- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपूर भागातील रहिवाशांसाठी आनंदाची वार्ता आहे. महावितरणने या भागात...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/saptarang/prof-prakash-pawar-write-politics-article-saptarang-156660", "date_download": "2019-10-22T21:54:47Z", "digest": "sha1:TKSMAQMHJEKLEBNI6IYRZTRU4EQ6JSA4", "length": 35652, "nlines": 253, "source_domain": "www.esakal.com", "title": "राज्यांच्या सत्तास्पर्धेचे कंगोरे (प्रा. प्रकाश पवार) | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nराज्यांच्या सत्तास्पर्धेचे कंगोरे (प्रा. प्रकाश पवार)\nरविवार, 25 नोव्हेंबर 2018\nमध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण, मिझोराम या पाच राज्यांत सध्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. या राज्यांच्या राजकारणात तेलाचे चढे भाव, विविध योजना यापेक्षा वेगळे प्रश्न असून हे प्रश्न जवळपास दुय्यम स्थानावर ढकलण्याचा प्रयत्न चालला आहे. त्याऐवजी हिंदू, हिंदुत्व, बहुजन हिंदू अशी नवीन समीकरणं मांडण्याकडं जास्त कल दिसतो. या अर्थानं या राज्यांच्या राजकारणात \"तिरंगी हिंदू सत्तास्पर्धा' (हिंदू, हिंदुत्व, बहुजन हिंदू) सुरू आहे.\nमध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण, मिझोराम या पाच राज्यांत सध्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. या राज्यांच्या राजकारणात तेलाचे चढे भाव, विविध योजना यापेक्षा वेगळे प्रश्न असून हे प्रश्न जवळपास दुय्यम स्थानावर ढकलण्याचा प्रयत्न चालला आहे. त्याऐवजी हिंदू, हिंदुत्व, बहुजन हिंदू अशी नवीन समीकरणं मांडण्याकडं जास्त कल दिसतो. या अर्थानं या राज्यांच्या राजकारणात \"तिरंगी हिंदू सत्तास���पर्धा' (हिंदू, हिंदुत्व, बहुजन हिंदू) सुरू आहे.\nभारतीय राजकारणाला आकार देण्यात राज्यांचं राजकारण सातत्यानं महत्त्वाची भूमिका पार पाडतं. याबरोबरच राज्यांच्या राजकारणाला विशिष्ट दिशा देण्यात भारतीय राजकारणदेखील पुढाकार घेतं. दोन्ही बाजूंनी राजकारण घडवलं जातं. त्यामुळे दोन्ही बाजू जशा सकारात्मक-विधायक राजकारण करण्यात पुढाकार घेतात, तशाच परस्परविरोधी भूमिकाही घेताना दिसतात. आरंभीपासून राज्यांच्या राजकारणात हिंदू, बहुजन हिंदू आणि हिंदुत्व अशा परस्परविरोधी राजकारण करणाऱ्या तीन शक्ती होत्या. या चौकटीत राज्यांच्या राजकारणाची ओढाताण झाली. या तीन चौकटींमध्ये विचारप्रणाली आणि प्रश्नांचा अग्रक्रम यासंदर्भात सर्वांत जास्त परस्परविरोध दिसतो. राजस्थान, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, तेलंगण व मिझोराम या पाच राज्यांच्या राजकारणात हे प्रश्न जवळपास दुय्यम स्थानावर ढकलण्याचा प्रयत्न झाला.\nत्याऐवजी हिंदू, हिंदुत्व, बहुजन हिंदू अशी वेगवेगळी नवीन समीकरणं मांडण्याचा कल जास्त दिसून येतो. या अर्थानं राज्यांच्या राजकारणात \"तिरंगी हिंदू सत्तास्पर्धा' (हिंदू, हिंदुत्व, बहुजन हिंदू) सुरू आहे. या तीन संकल्पना परंपरागत नव्हे, तर आधुनिक व्यवहाराशी संबंधित अशाच आहेत. त्यांचा राजकीय व्यवहार हा आधुनिक लोकशाही-चौकटीमधला दिसतो. या तिन्ही संकल्पना सत्तेची राजकीय स्पर्धा करण्यात पुढाकार घेतात. त्यांच्यात चढाओढ दिसते. या अर्थानं हे आधुनिक सत्तास्पर्धेचे तीन कंगोरे आहेत.\nराजेशाहीच्या ऱ्हासानंतर राजघराण्यांनी लोकशाहीशी जुळवून घेतलं. मध्य प्रदेशाचं राजकारण राजघराण्यांच्या वर्चस्वाचं राहिलं. देवास, पन्ना, ग्वाल्हेर, राघोगढ, रेवा, नरसिंहगढ, चुरहट, खिचलीपूर, दतिया, छतरपूर या राजघराणांतल्या नेत्यांचं राजकारणात वर्चस्व होतं. जनतेतही संवादाची भाषा जुनी दिसते. साहेब, महाराज, हुकूम, कुँवर अशा जुन्या संबंधांची वीण राजकारणात आजही आढळून येते. या राजघराण्यांची अस्मिता हिंदुकेंद्री आहे. या राज्यांत राजघराण्यांकडून शेतकऱ्यांचा प्रश्न हा राजकीय संघटन करण्याच्या उद्देशानं हाताळला गेला. शेतीचा प्रश्न आणि राजघराणी यांच्यात घडणारं राजकारण शेतीविरोधी स्वरूपाचं होतं; त्यामुळे शिवराजसिंह चौहान यांनी \"शेतकरीनेता' अशी नवीन प्रतिमा उभी केली. \"शेतक��ीनेता विरुद्ध राजघराणी' असा राजकीय वाद राज्यात आहे. मात्र, सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन शिवराजसिंह चौहान यांच्या विरोधात गेलं आहे. राष्ट्रीय किसान मजदूर महासंघानं \"गाव बंद' आंदोलन केलं. या आंदोलनापासून कॉंग्रेस पक्ष दूर राहिला. कारण, कॉंग्रेसनेते राजघराण्यांशी संबंधित आहेत. त्यांचे हितसंबंध आणि शेतकरीवर्गाचे हितसंबंध यात सुसंगती नाही. यामुळे भारतीय जनता पक्षाप्रमाणे कॉंग्रेसनंदेखील \"हिंदू' या चौकटीमध्ये राजकीय संघटन केलं. दिग्विजयसिंह यांनी नर्मदापरिक्रमा केली होती. ते राघोगढच्या राजघराण्यातले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी जुळवून घेण्याऐवजी नर्मदापरिक्रमा या हिंदू-आंदोलनाशी जुळवून घेतलं. हरहर नर्मदे, हर, मॉं, रेवा असं हिंदू राजकीय वातावरण दिग्विजयसिंह यांनी निर्माण केलं, तसंच इथं राहुल गांधी यांनीही हिंदू चौकटीत संघटन सुरू केलं. हिंदू-प्रश्न निवडणुकीतला कळीचा विषय झाला; परंतु शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न मध्य प्रदेशच्या राजकारणात कळीचा झाला नाही. हिंदू म्हणून राजकारण करण्यासा अग्रक्रम दिला गेला; पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करण्यास अग्रक्रम दिला गेला नाही. यातून राज्याचं राजकारण आणि हिंदू-राजकारण यांतला तणाव सुस्पष्टपणे दिसतो.\nराज्याच्या राजकारणात हिंदुत्व, हिंदू आणि बहुजन हिंदू या तीन संकल्पना वेगवेगळ्या अर्थांनी वापरल्या जातात. तिन्ही संकल्पनांमध्ये हिंदू जनसमूहांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न दिसतो; परंतु भाजप, शिवसेना हिंदुत्व संकल्पनेच्या चौकटीत राजकीय संघटन करतात, तर कॉंग्रेस पक्ष हा हिंदू या संकल्पनेच्या चौकटीत राजकीय संघटन करतो. त्यामुळे या दोन्ही संकल्पनांचा राजकीय अर्थ भाजप व कॉंग्रेस यांच्यातल्या राजकीय सत्तास्पर्धावाचक स्वरूपाचा आहे. सत्तास्पर्धा ही हिंदुत्व आणि हिंदू या चौकटीत घडवण्याचा प्रयत्न दिसतो. शिवराजसिंह चौहान यांनी शेतकरीनेता अशी प्रतिमा मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यापेक्षा त्यांनी हिंदुत्वाशी जास्त जुळवून घेतलं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे, \"नर्मदा घोटाळा रथयात्रा' पाच धार्मिक बाबा काढणार होते, तेव्हा त्या पाच बाबांना चौहान यांनी राज्यमंत्री केलं होतं. यात अग्रक्रम हिंदुत्वाला आणि सत्ता टिकवण्याला राहिला. ही परंपरा कॉंग्रेसमध्ये \"हिंदू अ��्तित्वभान' या स्वरूपात दिसते. उदाहरणार्थ ः सन 1989 मध्ये राजीव गांधी यांनी फैजाबादच्या शरयू नदीपासून निवडणूकप्रचार सुरू केला होता. तेव्हा त्यांनी रामराज्याचा विषय हाताळला होता. राजीव गांधींची रामराज्याची संकल्पना हिंदू या स्वरूपाची होती, तिचं स्वरूप हिंदुत्व हे नव्हतं. त्यामुळे या प्रश्नावर भाजप-संघ आणि कॉंग्रेस यांच्यात अंतर होतं. कॉंग्रेसची मुख्य विचारसरणी ही हिंदू आहे. हा प्रश्न खरं तर कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनचा आहे. तो वेळोवेळी वादविषय झाला. न्या. रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांनी हिंदू ही चौकट उदारमतवादी म्हणून विकसित केली होती, तसेच त्यांनी हिंदू ही संकल्पना हिंदुत्व या संकल्पनेपासून सूक्ष्म पातळीवर वेगळी केली होती; परंतु प्रत्यक्ष राजकीय व्यवहारात हिंदू आणि हिंदुत्व या संकल्पनांची गल्लत केली जाते. या दोन्ही संकल्पना एकच आहेत, असं राजकीय रणमैदानातलं चर्चाविश्व कॉंग्रेसला घेरण्याचा प्रयत्न करत असतं. कारण, दोहोंचा अर्थ वेगवेगळा नाही, हा प्रचार भाजपला उपयुक्त ठरतो. शिवाय, सर्व डावे पक्ष कॉंग्रेसपासून चार हात दूर राहतात. हा खरं तर गैरकॉंग्रेसवादाचा गाभा ठरतो. राजीव गांधींच्या काळापासून आजपर्यंत या प्रश्नांची मांडणी अंधूक आणि निसरडी झाली आहे. राजीव गांधी, राहुल गांधी यांची \"हिंदू'ची संकल्पना आणि दिग्विजयसिंह यांची \"हिंदू'ची संकल्पनादेखील वेगवेगळी आहे. कारण, राज्यातले नेते हिंदू ही संकल्पना भाजपविरोधी स्वरूपात अंधूकपणे मांडतात. मात्र, सामाजिक-आर्थिक प्रश्नांच्या बरोबर विरोधी मांडतात. यामुळे राजीव गांधी-राहुल गांधी आणि राज्यातले नेते यांच्यामध्ये अंतर राहतं. ही गोष्ट राजस्थान व मध्य प्रदेशाच्या निवडणूक-आखाड्यात सध्या दिसते. मायावती यांनीदेखील राज्याच्या राजकारणात \"बहुजन' या संकल्पनेबरोबर \"हिंदू' ही प्रतिमा स्वीकारली होती (हत्ती नही, गणेशजी). मायावतींची बहुजनकेंद्रित हिंदू ही संकल्पना भाजप व कॉंग्रेसविरोधी आहे. या संकल्पनांचा संबंध प्रत्यक्ष समाजांशी आहे. विशिष्ट समाजगटातल्या अस्मिता बदलत नाहीत, तेव्हा त्या अस्मितांना वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जातो. प्रकाश आंबेडकर, राहुल गांधी, मायावती, शांताराम पंदेरे यांनी हिंदू अस्मिताकेंद्री समूहांना वेगळी दिशा देण्��ासाठी असे प्रयत्न केले. या चौकटीत मायावती व अजित जोगी यांची आघाडी झालेली दिसते. दिग्विजय सिंह यांची \"हिंदू'ची संकल्पना मात्र राहुल गांधी यांच्या प्रयत्नाशी फार सुसंगत दिसत नाही, तर राहुल, मायावती यांची हिंदू ही संकल्पना मात्र भाजप, संघ व संघपरिवार यांच्या हिंदुत्वाला पर्याय म्हणून विकास पावली आहे.\nविविध योजना या व्यापक धोरणाचा भाग म्हणून राजकारणात पुढं येतात. राजस्थानमध्ये राजघराण्याचा प्रभाव होता. तिथल्या शेतकरी जाट समूहाचं संघटन बलदेवराम मिर्धा यांनी केलं. यांचं संघटन कॉंग्रेसविरोधी व राजघराणीविरोधी होतं. मात्र, 1950 च्या दशकात नेहरूंनी मध्यस्थी करून जाट शेतकऱ्यांचा प्रश्न योजनांच्या मदतीनं हाताळला. त्यामुळे शेतकऱ्यांचं राजकारण घडलं (रामनिवास मिर्धा व नथुराम मिर्धा). मात्र, राजघराणी कॉंग्रेसच्या विरुद्ध गेली. भाजप राजघराण्याच्या मदतीनं सत्तारूढ झाला. यामुळे राजस्थानमधला सत्तासंघर्ष हा \"शेतकरी विरुद्ध राजघराणी' या चौकटीतला दिसतो. अशोक गेहलोत आणि वसुंधराराजे यांच्यातली सत्तास्पर्धा ही केवळ व्यक्तिगत किंवा \"भाजप विरुद्ध कॉंग्रेस' अशी नाही, तर या सत्तास्पर्धेचा मुख्य आशय \"प्रस्थापित विरुद्ध वंचित समूह' असा आहे. यामध्ये गेहलोत हे वंचित वर्गांचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात योजनांची आखणी केली होती (विधवांना पेन्शन, वृद्धांना पेन्शन, अन्नसुरक्षा). या लोकप्रिय योजना होत्या. यानंतर वसुंधराराजे यांनी \"अन्नपूर्णा' व \"स्वास्थ्य' या योजना लोकप्रिय केल्या. यामुळे राजस्थानचं राजकारण योजनाकेंद्री झालं. त्या राजकारणाचा पोत \"हिंदू' व \"हिंदुत्व संकल्पना' यांच्यापेक्षा वेगळा राहिला; परंतु योजनांचं राजकारण आता दुय्यम स्थानावर जात आहे. त्याजागी \"हिंदू विरुद्ध हिंदुत्व' अशी सत्तास्पर्धा रंगली आहे. सतीप्रथेला व बालविवाहाला पाठिंबा, जोहारचं प्रंचड गौरवीकरण यातून राजपूत अस्मिताकेंद्री राजकारण घडवलं गेलं. छत्तीसगड इथं दारूबंदी न करण्याच्या विरोधात जनता गेली आहे. दारूबंदीची योजना सरकारनं आखली नाही; त्यामुळे भूपेश बघेल यांनी या प्रश्नावर संघटन केलं. अन्नधान्यावर योजना आखली नाही, म्हणून छत्तीसगड इथं शेतकरी हे रमण सरकारवर नाराज आहेत. म्हणजेच योजनांपासून नेते, पक्ष आणि सरकार बाजूला होऊन हिंदू व हिंदुत्व या चौकटीत राजकारणाची जुळवाजुळव करतात. तर याउलट तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांनी कल्याणकारी योजनांवर राजकारण केलं. मिझोराममध्ये दर दहा वर्षांनी सरकार बदलतं. कॉंग्रेस व मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात सत्तास्पर्धा परंपरागत आहे.\nलालठाण हावला हे सध्या तिथले मुख्यमंत्री आहेत. दहा वर्षांतली अँटीइन्कम्बन्सी त्यांच्या विरोधात आहे. इथं भाजप ही तिसरी शक्ती स्पर्धेचा दावा करते. इथं योजनांचं राजकारण दुसऱ्या स्थानावर गेलं आहे. थोडक्यात, राज्यांच्या राजकारणात तेलाचे चढे भाव, विविध योजना यांपेक्षा वेगळे प्रश्न आहेत. भाजपची विकासकेंद्रित \"सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय' ही घोषणा हिंदुत्वाच्या तुलनेत दुय्यम स्थानावर गेली आहे. उलट रोहिंगे, बांगलादेशी, गंगामुक्ती, नर्मदा-आरती, नर्मदापरिक्रमा यांच्याभोवती \"हिंदू विरुद्ध हिंदुत्व' अशी राजकारणाची नवीन घडी बसवली गेली आहे. हा राज्यांच्या राजकारणाचा मुख्य आशय आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकठीण परिस्थितीतही बजावला मतदानाचा हक्क\nशिर्डी : मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे आपल्याला लहानपणापासूनच सांगितले जाते. मात्र तरीदेखील अनेकांना याचा विसर पडलेला दिसून येते....\nVidhan Sabha 2019 : बाळासाहेब नेवाळे राष्ट्रवादीला सोडणार\nवडगाव मावळ : राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी डावलून ग्रामीण भागावर अन्याय केल्यामुळे पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब...\nएमआयडीसीसाठी इंचभर जमीन न देण्याचा वाटद ग्रामस्थांचा निर्धार\nरत्नागिरी - तालुक्यातील वाटद येथील जमीन पर्यावरणपूरक किंवा रासायनिक प्रकल्प नव्हे, तर एमआयडीसीलाही द्यायची नाही असा निर्णय घेत वाटद-खंडाळा येथील...\nवणीत आणखी पाच लाख जप्त\nवणी (जि. यवतमाळ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाने रोख रक्कम जप्तीचा धडाकाच लावला आहे. गेल्या शुक्रवारी (ता.27) व रविवारी (ता. 29)...\nदलित राजकारणाचा लंबक ‘उजवी’कडे\nनैसर्गिकदृष्ट्या दलित चळवळ, दलित राजकारण हे डाव्या विचारसरणीच्या पक्षांसोबत पुढे जाणे आवश्यक असताना डाव्यांना दूर सारून काँग्रेसच्या नादी लागलेले...\nचिपळूण तालुक्यात 'या' गावात 21 कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीसा\nचिपळूण - तालुक्���यातील तिवडी मोरेवाडी येथील डोंगर खचला आहे. परिणामी येथील 21 कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे. भूवैज्ञानिक रश्मी कदम यांनी या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%B0&page=3&%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%B0&f%5B0%5D=field_site_section_tags%3A34&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0%2520%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T22:22:18Z", "digest": "sha1:3BYV4ROT4JRKKNGLXJDJAGILYRF3GQOS", "length": 27665, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (52) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove अर्थविश्व filter अर्थविश्व\n(-) Remove शेअर बाजार filter शेअर बाजार\nव्याजदर (75) Apply व्याजदर filter\nगुंतवणूकदार (64) Apply गुंतवणूकदार filter\nगुंतवणूक (41) Apply गुंतवणूक filter\nनिर्देशांक (41) Apply निर्देशांक filter\nम्युच्युअल फंड (24) Apply म्युच्युअल फंड filter\nसेन्सेक्स (21) Apply सेन्सेक्स filter\nआयसीआयसीआय (15) Apply आयसीआयसीआय filter\nइन्फोसिस (12) Apply इन्फोसिस filter\nअर्थसंकल्प (11) Apply अर्थसंकल्प filter\nरिझर्व्ह बॅंक (11) Apply रिझर्व्ह बॅंक filter\nरिलायन्स (11) Apply रिलायन्स filter\nव्यापार (10) Apply व्यापार filter\nचलनवाढ (9) Apply चलनवाढ filter\nटीसीएस (8) Apply टीसीएस filter\nअमेरिका (7) Apply अमेरिका filter\nएसबीआय (7) Apply एसबीआय filter\nयेस बॅंक (7) Apply येस बॅंक filter\nरिअल इस्टेट (7) Apply रिअल इस्टेट filter\nउत्पन्न (5) Apply उत्पन्न filter\nटाटा मोटर्स (5) Apply टाटा मोटर्स filter\nनिवडणूक (5) Apply निवडणूक filter\nव्यवसाय (5) Apply व्यवसाय filter\nअर्थव्यवस्था (4) Apply अर्थव्यवस्था filter\nअर्थशास्त्र (4) Apply अर्थशास्त्र filter\nइक्विटी (4) Apply इक्विटी filter\nडोनाल्ड ट्रम्प (4) Apply डोनाल्ड ट्रम्प filter\nराजकीय अनिश्चितता व जागतिक घडामोडींमुळे शेअर बाजारात चिंतेचे सावट\nमुंबई: मोदी सरकारवरील अविश्वास ठराव, व्यापार युध्याच्या घडामोडी आणि अमेरिकेतील अपेक्षित वाढते व्याजदर या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सेन्सेक्समध्ये घसरण झाली. अखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 252 अंशांच्या घसरणीसह 32 हजार 923 अंशांवर व्यवहार करत स्थिरावला. तर राष्ट्रीय...\nशेअर बाजारातील घसरणीचे वारे कायम\nमुंबई - शेअर बाजारातील पडझड सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी सुरूच राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १५० अंशांच्या घसरणीसह ३३ हजार ६८५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ५० अंशांची घट होऊन १० हजार ३६० अंशांवर बंद झाला. पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) चंद्री पेपर्स ॲ...\nम्युच्युअल फंड नव्या गुंतवणूकदारांनी काय करावे\n अर्थ - सुख आणि दु:ख ज्याच्यासाठी समान आहेत, ज्याच्या मनामधील मोह, भय हे नाहीसे झालेले आहे, असा माणूस स्थिर बुद्धी असलेला मुनी म्हणून ओळखला जातो. जानेवारी २०१८ पासून भारतीय शेअर बाजार ७ टक्के वाढला आणि केंद्रीय...\nचिंता का \"मनी' येते\nनव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर गेल्या 10-12 दिवसांत सर्वसामान्य गुंतवणूकदारांना एका विलक्षण चिंतेनं ग्रासलं आहे आणि ते म्हणजे शेअर व म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीसाठी लागू केलेला दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील 10 टक्के कर सुमारे 13-14 वर्षांपूर्वी असा कर होताच आणि असाच कर पुन्हा...\nबॅलन्स्ड फंड नीट समजून घेतलाय ना\nमागील पाच वर्षांत म्युच्युअल फंडांच्या बॅलन्स्ड फंड या विभागातील मालमत्तेमध्ये (एयूएम) सर्वांत जास्त वाढ नोंदविली गेली आहे. 31 डिसेंबर 2012 रोजी 18,034 कोटी रुपये असलेली मालमत्ता पाच वर्षांमध्ये 1,49,355 कोटी रुपयांनी वाढून ती 31 डिसेंबर 2017 रोजी तब्बल 1,67,385 कोटी रुपयांपर्यंत पोचली. एकूण...\nमुंबई : व्याजदर वाढीची शक्यता आणि जागतिक पातळीवरील शेअर बाजारांमधील घसरण याचा फटका शुक्रवारी शेअर बाजाराला बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 407 अंशांनी कोसळून 34 हजार 5 अंशांवर बंद झाला. ही निर्देशांकाची 4 जानेवारीनंतरची नीचांकी पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा...\nशेअर बाजारातील घसरगुंडी सुरूच\nमुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समधील घसरण सलग सातव्या सत्रात बुधवारी कायम राहिली. रिझर्व्ह बॅंकेने पतधोरण आढाव्यात व्याजदरात कोणतेही बदल न करता आर्थिक विकास���चे अंदाजही कमी केल्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने अपेक्षेप्रमाणे व्याजदरात कोणतेही बदल...\nजगभरातील मार्केट्स का कोसळत आहेत\nमुंबई : जगभरात सुरू असलेल्या शेअर बाजारातील घसरणीचा जोरदार फटका भारतीय गुंतवणूकदारांनाही बसला आहे. गेले तीन दिवस सुरू असलेल्या या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 9.6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पडझडीस भारताच्या अर्थसंकल्पाच्या आसपास सुरवात झाली. मुंबई स्टॉक...\nमहागाईच्या धसक्याने शेअर बाजारात नफावसुली\nमुंबई - जागतिक बाजारात खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशांतर्गत महागाईचा पारा चढेल, या भीतीने मंगळवारी (ता. १२) शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी नफावसुली केली. चौफेर विक्रीमुळे दिवसअखेर सेन्सेक्स २२७.८० अंशांनी घसरला आणि ३३ हजार २२७ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ८२.१० अंशांची...\nरेपो दर पुन्हा स्थिरच\nमुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीने (एमपीसी) बुधवारी जाहीर केलेल्या पतधोरणामध्ये रेपो दर स्थिर ठेवले. त्यामुळे अर्थतज्ज्ञांच्या रिझर्व्ह बॅंकेकडून व्याज दरकपातीच्या अपेक्षा पुन्हा फोल ठरल्या. बॅंकांमधील बुडीत कर्जाचे प्रमाण आणि महागाईवर लक्ष ठेवून असल्याचे रिझर्व्ह बॅंकेकडून...\n'जैसे थे' धोरण rbi कडून कायम\nमुंबई: रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) आज (बुधवार) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर 6 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला असून रिव्हर्स रेपो दरदेखील 5.75 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. तसेच रोख राखीव प्रमाण 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे. बँकांमधील बुडीत कर्जाचे प्रमाण आणि महागाईवर लक्ष...\nव्याजदर कपातीची शक्यता कमीच\nमुंबई - रिझर्व्ह बॅंकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मंगळवारपासून सुरू झाली. या बैठकीमध्ये व्याजदर कपातीचा निर्णय होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची आढावा बैठक दोन दिवस चालणार आहे. या बैठकीकडे उद्योग क्षेत्र आणि शेअर...\nशेअर बाजाराची दिशा कशी राहील\nराष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ गेले काही महिने सातत्याने १० हजार अंशांच्या वर टिकून आहे आणि ‘निफ्टी’च्या पीई रेशोने २६ चा टप्पा गाठ��ा आहे. १९९९-२००० च्या तेजीमध्ये हा पीई २८.५, तर २००८ च्या तेजीमध्ये २८.२ पर्यंत पोचला होता. यामुळे सध्याचा पीई २६ असल्याने अनेक जण गुंतवणूक करण्यास धजावत...\nआता सिंडिकेट बॅंकेकडून बचत खात्यावरील व्याजाला कात्री\nनवी दिल्ली- सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात अर्धा टक्क्याची कपात जाहीर केली आहे. बचत खात्यावरील व्याज आता 0.5 टक्क्याने कमी करून 3.50 टक्के केले आहे. 25. लाख रुपयांपर्यंतच्या शिल्लक असलेल्या बचत खात्यांवर यापुढे साडेतीन टक्के व्याज मिळेल, असे बॅंकेने म्हटले आहे. नवे...\nमुंबई - जागतिक बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर धास्तावलेल्या परकी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावल्यामुळे शेअर बाजारातील घसरण सातव्या सत्रात कायम होती. या घसरणीने गुंतवणूकदार धास्तावल्याचे दिसून आले. ‘सेन्सेक्स’मध्ये आज ४४० अंशांची घसरण झाली आणि तो ३१,१५९ अंशांवर बंद झाला....\nशेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’\nमुंबई: अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे धास्तावलेल्या परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावल्याने शुक्रवारी (ता.22) सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी पडझड झाली. दिवसअखेर सेन्सेक्स 447.60 अंशांच्या घसरणीसह 31 हजार 922.44 अंशांवर बंद झाला. निफ्टीत 157.50...\nएचडीएफसी बॅंकेची व्याजदरात कपात\nमुंबई - स्टेट बॅंक ऑफ इंडियाने बचत खात्यावरील व्याजदर कमी केल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅंकेनेही बचत खात्यावरील व्याजदरात कपात जाहीर केली आहे. बचत खात्यासाठी द्विस्तरीय व्याजदर पद्धत बॅंकेने अंमलात आणण्याचे ठरविले आहे. ५० लाख रुपयांपर्यंतची शिल्लक असलेल्या बचत...\nशेअर बाजारातून अजूनही मोठ्या परताव्याची अपेक्षा\nराष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- 'निफ्टी'ने काही दिवसांपूर्वी 10 हजार अंशाची पातळी पार केली. त्यानंतर मला खूप लोकांचे फोन आणि इमेल यायला सुरवात झाली. मी 'निफ्टी' 6000 च्या पातळीवर असतांनाच हा निर्देशांक खूप वर जाणार आहे, असे भाकीत 'सकाळ'च्या माध्यमातून आणि गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित '...\n‘निफ्टी’ १० हजार अंशांचा मोठा अडथळा ओलांडेल\nशेअर बाजाराचा राष्ट्रीय निर्देशांक-‘निफ्टी’ बहुचर्चित १० हजार अंशाला गवसणी घालण्याच्या तयारीत असताना, बा���ारात ‘करेक्शन’ येण्याची चिंता गुंतवणूकदारांना सतावत आहे. या भीतीपोटी नफावसूल करून बाजारापासून दूर राहणे पसंत केले जाते. हे योग्यही आहे. परंतु, बाजारात मोठे ‘करेक्शन’ लगेच सुरू होण्याची शक्यता...\nबाजारात दिवाळी, मग चिंता का मन जाळी\nअमेरिकेत जेनेट येलेन यांनी सूचित केले, की आता काही दिवस व्याजदर वाढणार नाहीत आणि लगेच आपल्या बाजाराला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ने ३२ हजार अंशांचे शिखर पार केले आणि आमचा ‘निफ्टी’देखील हुतूतू करीत ९९०० अंशांना स्पर्श करून आला. बाजारातील तेजीची अनेक कारणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3654", "date_download": "2019-10-22T21:31:52Z", "digest": "sha1:DVJ6GYYPOMJ52YT7PFUILEDCCBA3Y6MD", "length": 4003, "nlines": 79, "source_domain": "www.maayboli.com", "title": ": शब्दखूण |", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मेमरी गेम\nमज्जाखेळ [३-५]: पत्त्यांचे खेळ\nपत्ते हे लहान मुलांनी खेळण्याची वस्तू नाही वगरे बरीच मत आमचीपण होती. पण एकदा लेकीच्या डेकेअर मध्ये मुलांना पत्त्यांनी खेळताना बघितले आणि\nमग मला जाणवलं कि या असंख्य खेळ खेळता येतील. त्यातले काही इथे लिहितेय.\nएक पत्त्याचा (ट्रम्पकार्ड्स) सेट.\nलेवल १: अगदी सुरुवातीला ओळख\nफक्त रंग आणि आकार ओळखणे. एक एका पत्ता दाखवून विचारयच, कुठला आकार कुठला रंग\nआकडे सुद्धा बघायचे म्हणजे एका पत्ता दाखवून रंग, आकार आणि अंक सांगायला लावायचं.\nलेवल ३: मेमरी गेम\nRead more about मज्जाखेळ [३-५]: पत्त्यांचे खेळ\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://zoneinvestgroup.com/185830-", "date_download": "2019-10-22T22:44:41Z", "digest": "sha1:E33F4NMB35MQ7X5HG656ZDTDZ3GM7RUT", "length": 8521, "nlines": 21, "source_domain": "zoneinvestgroup.com", "title": "बॅकलिंक्स तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे, किंवा त्याऐवजी त्या विकत घ्याव्या?", "raw_content": "\nबॅकलिंक्स तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे, किंवा त्याऐवजी त्या विकत घ्याव्या\nअर्थात, बॅकलिंक्स तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना नैसर्गिकरित्या आणि व्यवस्थितपणे प्राप्त करणे. त्याच वेळी, आपण अद्याप काही उच्च-दर्जाची आणि अधिकृत वेबसाइटसह त्यांचे खरेदी करण्याचा प्रयत्न करू शकता. पण बॅकलिंक्स खरेदी करण्याची वास्तविक किंमत काय आहे हे माहित असणे आवश्यक आहे. तसेच, उच्च पीआर, पीए, आणि डीएशी दर्जेदार संबंध कधीही येत नाहीत असे म्हणण्याची गरज नाही - exemple fiche de paie nounou 2014. तर, किमान ते किमान किती खर्च करू शकतील\nदुर्दैवाने, अचूक किंमत धोरणाची आवश्यकता नाही - प्रत्येक गोष्ट त्यांच्या प्रदाता वर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, आपण ब्लॉग चालवत असल्यास, बॅकलिंक्स तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग काही अधिकारांच्या निर्देशिकांमध्ये सबमिट करीत आहे जेणेकरून आपल्या प्रति समारंभासाठी शुल्क आकारले जाईल. दर्जेदार लिंक बिल्डिंग प्रदान करणार्या सर्व मानक वेबसाईटवर विचार करून, त्यांची सेवा साधारणपणे $ 25 प्रति बॅकलिंक ते 100 डॉलर किंवा त्याहून जास्त. पण इथे आम्ही एक अत्यंत नाजूक जंक्शन मध्ये प्रवेश करत आहोत - कोणीही आता उघडपणे उघड करेल की ते बॅकलिंक्सची विक्री करीत आहेत. का फक्त Google वर त्यांच्यासाठी कारवाई करणे सर्वात सोपा मार्ग आहे म्हणूनच - सद्सद्विवेक व विक्रेते तसेच त्यांच्या दुर्दैवी ग्राहकांना. याचा अर्थ सध्याच्या शोध धोरणाचा विचार करणे, आपण कमीत कमी वेबसाइट रँकिंगचा तसेच \"डीग्रेडेड डोमेन प्राधिकरण\" चा आनंद घेऊ शकता. कधीकधी, तथापि, वेबसाइट मालक खराब गुणवत्ता दुव्यांसह अधिक जोरदार होऊ शकतात जेणेकरून सर्व काही शोध परिणामांमधून संपूर्णपणे काढले जातील. म्हणूनच बॅकलिंक्स तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधणे म्हणजे बहुधा तुमच्या समस्यांचे आधीच स्वागत आहे.\nमूलत:, बॅकलिंक्स तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या वेबसाइटवर Google नुसार रँकिंग दंड. आणि आम्ही खूप पैसे देणार नाही, बरोबर जर आपण धमक्या समजून घेतल्या आणि तरीही पुढे जाण्यास तयार असाल, तर हे तुम्हाला मदत करण्यासाठी काही उचित सूचना आहेत:\nआपण पेड गेस्ट पोस्टिंगचा लाभ घेऊ शकता, कारण अशी अनेक लिंक खरेदी सेवा उपलब्ध आहेत वेबवर. तथापि, आपण पुरेसा वेळ आला आहे तर - आपण सर्व नंतर का द्यावे आपण गुणवत्ता सामग्री लेख लिहायला कुशल असल्यास, आपण आपल्या उद्योगातील काही प्रमुख प्रभावकांना पोहोचू शकता आणि त्यांच्याशी दुवा साधू शकता - कोणत्याही देयक न देता. आपण केवळ अतिथी पोस्टिंगसाठी पैसे भरत आहात किंवा नाही हे ठरविण्याचा हे केवळ आपल्यावर अवलंबून आहे.\nएसएपीई लिंक नेटवर्क आपल्या वेबसाइटवर मासिक परतफेडसाठी बॅकलिंक्स विकत घेण्यासाठी एक पुरेशी समाधान बनू शकते, अगदी अनेकदा अतिशय अधिकृत डोमेन्स. पण इथे सावधगिरी बाळगली जाते - या नेटवर्कवरील बर्याच वेबसाइट्स हॅक झाल्या आहेत किंवा बेकायदेशीरपणे वापरली जातात (i. ई. , अगदी त्यांच्या वास्तविक मालकांना माहिती न सांगताही), आपण योग्य असलेल्या लोकांशी वागत असल्याचे सुनिश्चित करा. नेहमी तेथे दुवे विकत घेण्यासाठी प्रत्येक संभाव्य उमेदवारीवर दोनवेळा तपासा.\nकाही प्रसिद्ध आणि विश्वासार्ह फेलो ब्लॉगर्स बरोबर काम करणे कदाचित बॅकलिंक्स तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, कमीतकमी अधिक किंवा कमी सुरक्षितपणे. गोष्ट अशी आहे की आपण सहजपणे आपल्या कोनाडामध्ये आपल्या प्रोजेक्टचे कार्यरत असलेले बरेच ब्लॉगर्स शोधू शकता. ते उघडपणे त्यांच्या सेवा चार्ज करण्यासाठी लाज नाही असे म्हणण्याची गरज नाही, बहुतेक सर्वसाधारणपणे सुमारे शंभर रुपये पासून सुरू. असो, हे सर्व व्यवसायाबद्दल आहे, बरोबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/ganeshotsav-2019-best-ganesh-photo-competition-news18-lokmat-upload-photos-here-404642.html", "date_download": "2019-10-22T21:31:08Z", "digest": "sha1:PQ65BASVJRMCOMSTLKGHWYWS3CR7MDX4", "length": 29946, "nlines": 176, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat वर दिसेल तुमचा बाप्पा; असे व्हा स्पर्धेत सहभागी ganeshotsav 2019 best ganesh photo competition news18 lokmat competition upload photos here | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झो���पलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली ��ुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nNews18 Lokmat वर दिसेल तुमचा बाप्पा; असे व्हा स्पर्धेत सहभागी\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; देवाचा अवतार सांगणाऱ्या बाबाकडे सापडले घबाड\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nVIDEO : ब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची धडाकेबाज कामगिरी\nएक चूक जीव गेला, तरीही 'जिमी'ला वाचवलं\nNews18 Lokmat वर दिसेल तुमचा बाप्पा; असे व्हा स्पर्धेत सहभागी\nतुम्ही केलेली बाप्पाची सजावट सगळ्यांनी पाहावी, त्याचं कौतुक व्हावं असं वाटतं ना... मग जरा हे नीट वाचा आणि सहभागी व्हा आणि शेअर करा.\nमुंबई : तुम्ही केलेली बाप्पाची सजावट सगळ्यांनी पाहावी, त्याचं कौतुक व्हावं असं वाटतं ना, तसंच घसबसल्या हातातल्या मोबाईलवरच गणपतीचं सुंदर LIVE दर्शन झालं तर... यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त News18 Lokmat यासाठीच घेऊन येत आहे - सर्वकार्येषु सर्वदा - गणेशोत्सव 2019. News18lokmat.com या आमच्या वेबसाइटवर गणेशोत्सवानिमित्त खास विभाग सुरू आहे. त्यामध्ये तुम्ही लालबागच्या राजाचं LIVE दर्शन घेऊ शकता - अगदी 24 तास. याशिवाय तुमच्या बाप्पाचे फोटो जगप्रसिद्ध करण्यासाठी आम्ही तीन स्पर्धा घेऊन आलो आहोत. तुमच्या फोटोग्राफीचं कौशल्य दाखवता येईल.\nगणपती उत्सवातला तुम्हाला भावलेला क्षण कॅमेऱ्यावर क्लिक करून आम्हाला पाठवा. गणपती, सजावट, माणसं, कार्यकर्ते, संगीत, नृत्य, पूजा, प्रसाद, देखावे, सुरक्षा... या कशातही बेस्ट मोमेंट सापडू शकेल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी इथे क्लिक करा. गणेशोत्सवाचा मूड टिपणारा सर्वोत्कृष्ट फोटो बक्षीसपात्र ठरेल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या लिंकवर क���लिक करा.\nबाल गणेश चित्रकला स्पर्धा\nतुमच्या छोट्यांनी चितारलेला गणेश आम्हाला पाठवा. मुलांनी (वयोगट 12 च्या आत ) काढलेली गणपतीची चित्र यासाठी विचारात घेतली जातील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी इथे क्लिक करून तुमची माहिती भरा आणि चित्राचा फोटो काढून/ स्कॅन करून दिलेल्या फॉर्ममध्ये अपलोड करा. ही स्पर्धा 12 वर्षांच्या आतल्या मुला-मुलींसाठी आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.\nइको फ्रेंडली घरगुती गणपती\nघरच्या गणपतीची सजावट पर्यावरणाचा सजगपणे विचार करून ठरवली असेल तर आम्हाला जरूर फोटो पाठवा.\nत्यासाठी इथे क्लिक करा. सर्वोत्कृष्ट सजावट आणि पर्यावरणाचा पुरेपूर विचार लक्षात घेऊन विजेते ठरवण्यात येतील. या लिंकवर क्लिक करा.\nफोटो अपलोड कुठे करायचे\nस्पर्धेत सहभागी होण्यासाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटवर गणेशोत्सव 2019 वर क्लिक करा. लालबागच्या राजाचं लाइव्ह दर्शन तुम्हाला तिथे घेता येईल. शिवाय खाली स्क्रोल केलं की तिन्ही स्पर्धांचे आयकॉन दिसतील. त्यावर क्लिक केलं की, Play Contest असा पर्याय येईल. त्यावर क्लिक केलं की, एक छोटा फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्ममध्ये तुमचं नाव, इ मेल आणि मोबाईल नंबर लिहून तुमचा फोटो (.jpeg format )अपलोड करता येईल.\nहे वाचा - या देशात गाढ झोपेसाठी लोक मोजतात चक्क 5.8 लाख रुपये\nहे फोटो आमचं परीक्षक मंडळ पाहील आणि त्यातून सर्वोत्कृष्ट फोटोची आणि चित्राची निवड करण्यात येईल. विजेत्यांना बक्षिसं दिली जातील.\nहेही वाचा तुम्हालाही जास्त गोड खाण्याची सवय आहे मग वेळीच व्हा सावध\nजगातील आक्रमक हेलिकॉप्टर भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात, पाहा LIVE VIDEO\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंत��ावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Araj%2520thackeray&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%2520%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87&search_api_views_fulltext=raj%20thackeray", "date_download": "2019-10-22T21:31:44Z", "digest": "sha1:5RLUYEDNQ2JJUGVCWUJAAEW5FJZRNGR5", "length": 15428, "nlines": 182, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (47) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (40) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (5) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (47) Apply बातम्या filter\nसरकारनामा (42) Apply सरकारनामा filter\nएक्स्क्लुझिव्ह (1) Apply एक्स्क्लुझिव्ह filter\nमहाराष्ट्र (20) Apply महाराष्ट्र filter\nनरेंद्र%20मोदी (8) Apply नरेंद्र%20मोदी filter\nनिवडणूक (8) Apply निवडणूक filter\nव्हिडिओ (8) Apply व्हिडिओ filter\nकाँग्रेस (7) Apply काँग्रेस filter\nराजकारण (7) Apply राजकारण filter\nआंदोलन (5) Apply आंदोलन filter\nउद्धव%20ठाकरे (5) Apply उद्धव%20ठाकरे filter\nपत्रकार (5) Apply पत्रकार filter\nखासदार (3) Apply खासदार filter\nनिवडणूक%20आयोग (3) Apply निवडणूक%20आयोग filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nराष्ट्रवाद (3) Apply राष्ट्रवाद filter\nसोलापूर (3) Apply सोलापूर filter\nराज ठाकरेंनी मारला आडवा हात\nठाणे : मिसळ म्हंटलं की गरमागरम तर्री... कुरकुरीत शेव... सोबतीला उसळ... आणि पाव... नुसत्या वर्णानेच जीभेला पाणी सुटलं. तर अशा या...\nराज ठाकरेंच्या सभेत विघ्न\nपुणे : लोकसभा निवडणूकीत आपले उमेदवार उभे न करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपली पहिली राजकीय सभा पुण्यात घेत आहेत. आज सायंकाळी...\nराज ठाकरे यांचा प्रचार येत्या 9 तारखेपासून सुरु\nमुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या नऊ तारखेपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात करणार आहेत. ठाण्यात पक्षाची पहिली...\nराज ठाकरे साधणार इच्छुक उमेदवारांसोबत संवाद\nमुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) मेळाव्याचे उद्या (ता. ३०) आयोजन करण्यात आले असून, त्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे...\nराज ठाकरेंसाठी यंदाची विधानसभा ठरू शकते लकी..\nमहाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका 21 ऑक्टोबर तर मतमोजणी 24 ऑक्टोबरला होतेय. आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन. ही माहिती तर...\nराज ठाकरे निवडणूक लढविणार की नाही माहिती नाही : शरद पवार\nसोलापूर : सत्ताधारी भाजप-शिवसेनेची ताकद वाढली असली तरी यंदाची विधानसभा निवडणूक एकतर्फी होईल असे वाटत नाही. राज ठाकरे निवडणूक...\nनिवडणुकीच्या धामधुमीत राज ठाकरेंची तोफ पूर्णपणे थंडावलेली\nविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातलं राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय. युती-आघाडी, जागावाटप, एकमेकांच्या पक्षांतून नेत्यांची...\nराज ठाकरेंची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याचं फेसबुक अकांऊट डिलीट\nमुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांची ईडीचे (सक्तवसुली संचालनालय) सहायक संचालक राणा बॅनर्जी यांनी तब्बल साडेआठ तास चौकशी केली....\n'कितीही चौकशी केली, तरी तोंड बंद ठेवणार नाही' - राज ठाकरे\nमुंबई - 'कितीही चौकशी केली, तरी थोबाड बंद ठेवणार नाही', अशी प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांनी ईडी चौकशीनंतर भाजपला इशारा दिला आहे....\nEXCLUSIVE VISUALS | तब्बल साडेआठ तासानंतर राज ठाकरे ED कार्यालयातून बाहेर\nVideo of EXCLUSIVE VISUALS | तब्बल साडेआठ तासानंतर राज ठाकरे ED कार्यालयातून बाहेर\nतब्बल साडेआठ तासानंतर राज ठाकरे ED कार्यालयातून बाहेर; कृष्णकुंज बाहेर जल्लोष\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयातून आता बाहेर आले आहेत. सकाळी...\nईडीच्या चौकशीतच काय सात जन्म त्यांच्यासोबत :शर्मिला ठाकरे\nमुंबई : मी राज ठाकरे यांची पत्नी आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशीतच काय सात जन्म त्यांच्यासोबत आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया राज...\nराज ठाकरेंच्या चौकशीवर उद्धव ठाकरे यांचे लक्ष : संजय राऊत\nमुंबई : या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही असे बुधवारी उद्धव ठाकरे म्हणाले आणि मलाही तेच वाटते. चौकशी ही एक प्रक्रिया असते...\n'बहु भी कभी सास बनती है' : बाळा नांदगावकर\nमुंबई : 'राजकारण फार टीकत नाही, बहु भी कभी सास बनती है' असे वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे. मनसे प्रमुख राज...\nED ची नोटीस; उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंची पाठराखण \nमुंबई : ‘राज यांच्या ईडी चौकशी तून काही साध्य होणार नाही.’ अशी आपुलकीची प्रतिक्रीया उद्धव ठाकरे यांनी आज दिली. मातोश्रीवर...\nराज ठाकरेंना पाठवलेल्या नोटीसमुळे ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या \nठाणे : कोहिनूर स��क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजाविल्याने तणावातून एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना...\nराज ठाकरेंना ईडीकडून आलेल्या चौकशीच्या नोटिशीनुसार स्वतः राज ठाकरे 22 ऑगस्टला ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर...\nEXCLUSIVE शर्मिला ठाकरे | ED च्या नोटीसवर राज ठाकरेंच्या पत्नी काय म्हणतायत पाहा\nVideo of EXCLUSIVE शर्मिला ठाकरे | ED च्या नोटीसवर राज ठाकरेंच्या पत्नी काय म्हणतायत पाहा\nED ची नोटीस म्हणजे एकप्रकारे दबावतंत्राचा प्रकार - शर्मिला राज ठाकरे\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ED ने नोटीस पाठवलीये. दरम्यान \"कोहिनूरचे प्रकरण जूने आहे. 2008 ला आम्ही बाहेर पडलोय असं राज ठाकरे...\nउद्धव ठाकरे राज ठाकरेंना टोला हाणत म्हणाले...\nमुंबई : राज्यात पूर परिस्थिती भीषण आहे.पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. अश्या परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलण्याचं...\nमनसेच्या पदधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंचे मोदी सरकारवर टीकास्र\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून पुन्हा एकदा...\n'राज साहब आपका भाषण हम कोलकता मे सूनते है, आपका भाषण हमे खूब भालो लगता है'\nमुंबई : 'राज साहब, आपका भाषण हम कोलकता मे सूनते है, आपका भाषण हमे खूब भालो लगता है,' अशा प्रतिक्रिया राज ठाकरे यांना कोलकात्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://aadvaith.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2019-10-22T22:59:30Z", "digest": "sha1:XESOJZDI7HM336I5J4AN6IMGGSCTKRX7", "length": 12402, "nlines": 114, "source_domain": "aadvaith.in", "title": "पत्रकार विमा | AADVAITH CONSULTANCY MAHARASHTRA STATE", "raw_content": "वेबसाईट वरून ऑनलाईन ऑर्डर केल्यास 20 % सुट मिळेल\nमहाराष्ट्रातील संपादक,पत्रकार,वार्ताहर यांच्यासाठी १ लाख रुपयाचा वैयक्तिक विमा\nसुरू करा तुमचे स्वतःचे डिजिटल न्युज पोर्टल . पत्रकारांसाठी खास ऑफर. तीन वर्ष मुदतीचे न्युज पोर्टल केवळ रुपये 11111/ मध्ये अॅमेझोन जाहिराती सह बनवुन मिळेल.त्यानंतर नूतनीकरण 500 रुपये प्रतिवर्ष प्रमाणे आकारले जातील.\nआता तुमच्या वर्तमानपत्राची / साप्ताहिकाची ई आवृत्ती सुरू करा.दरमहा ऑनलाइन बिल घेवुन प्रिंटिंग/वाटप/आणि इतर खर्चापासून सुटका मिळवा. ईपेपर मासिक वर्गणी द्वारे विक्री करता येईल किंवा मोफतसुद्धा देता येईल.\nऑफर किंमत 3500 /-\nआपल्��ा परिसराचे डिजिटल जाहिरात पोर्टल बनवुन मिळेल. वर्षभर जाहिराती तसेच वाढदिवस/लग्न/इतर सर्व शुभ प्रसंगाच्या जाहिराती तसेच व्यावसायिक जाहिराती या पोर्टल वर प्रकाशित करता येतील. संस्था/हॉस्पिटल/संघटना ची वेबसाइट बनवुन मिळेल\nऑफर किंमत 4500 /-\nमहाराष्ट्रातील प्रिंट,डिजिटल आणि इलेक्ट्रोंनिक मीडिया मधील कार्यरत सर्व संपादक/पत्रकार/प्रतींनिधी/वार्ताहर/बातमीदार यांच्यासाठी अद्वैत कन्सलटंसी द्वारे एक वर्ष कालावधीसाठी 1 लाख रुपयाचा वैयक्तिक विमा काढण्यात येणार असून या संदर्भातील सर्व अटी व शर्ती नियोजित विमाधारकाला मान्य आहेत हे गृहीत धरूनच विमा संरक्षण देण्यात येईल.तसेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड क्रमांक,मोबाईल क्रमांक आणि विमा संरक्षण अर्जामधील इतर विहित माहिती अद्वैत कन्सलटंसी तसेच विमा सेवा पुरवठादार यांना देण्यास नियोजित विमाधारकाची कोणतीही हरकत नाही असे समजण्यात येईल.त्यासाठी कोणत्याही पूर्वपरवाणगी ची गरज नसेल. आपला विनंती अर्ज हीच आपली परवानगी गृहीत धरल्या जाईल.\nविमा पुर्णपणे ऐच्छीक असुन कुणालाही तो काढण्याची सक्ती नाही.\nमहाराष्ट्रातील वर्तमानपत्रे/साप्ताहिके/पक्षिके/मासिके/नियतकालिके च्या सर्व संपादक\nसर्व कागदपत्रासहीत अटी शर्ती मान्य करून अर्ज केल्यावर ह्या विम्यासाठी पात्र असतील.\nमहाराष्ट्रातील वर्तमानपत्रे/साप्ताहिके/पक्षिके/मासिके/नियतकालिके मध्ये काम करणारे तसेच विविध पेपर मध्ये लिखाण करणारे पत्रकार सर्व कागदपत्रासहीत अटी शर्ती मान्य करून अर्ज केल्यावर ह्या विम्यासाठी पात्र असतील.\nमहाराष्ट्रातील वर्तमानपत्रे/साप्ताहिके/पक्षिके/मासिके/नियतकालिके मध्ये काम करणारे तसेच विविध पेपर मध्ये लिखाण करणारे वार्ताहर/प्रतींनिधी सर्व कागदपत्रासहीत अटी शर्ती मान्य करून अर्ज केल्यावर ह्या विम्यासाठी पात्र असतील\nमहाराष्ट्रातील न्युज पोर्टल संपादक ,न्युज पोर्टल चे प्रतींनिधी सर्व कागदपत्रासहीत अटी शर्ती मान्य करून अर्ज केल्यावर ह्या विम्यासाठी पात्र असतील\nमहाराष्ट्रातील युट्युब चॅनेल संपादक ,युट्युब चॅनेल चे प्रतींनिधी सर्व कागदपत्रासहीत अटी शर्ती मान्य करून अर्ज केल्यावर ह्या विम्यासाठी पात्र असतील\nअधिकृत केबल नेटवर्क प्रतींनिधी\nमहाराष्ट्रातीलअधिकृत केबल नेटवर्क प्रतींनिधी सर्व कागदपत्रासहीत अटी शर्ती मान्य करून अर्ज केल्यावर ह्या विम्यासाठी पात्र असतील\nविमा काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे\nआपले आधार कार्ड चा फोटो (दोन्ही बाजूने)स्कॅन करून aadvaith46@gmail.com येथे पाठवावा.\nआपले पॅन कार्ड स्कॅन करून aadvaith46@gmail.com येथे पाठवावा.\nआपला पासपोर्ट साईज फोटो स्कॅन करून aadvaith46@gmail.com येथे पाठवावा.\nखाली दिलेल्या नमुन्यात विनंती अर्ज\nहस्ताक्षरात लिहून स्वाक्षरी करावी त्याला स्कॅन करून aadvaith46@gmail.com येथे पाठवावा.\nआपण ज्या मीडिया मध्ये काम करता त्या कार्यालय प्रमुखाची स्वाक्षरी असलेले ओळखपत्र स्कॅन करून aadvaith46@gmail.com येथे पाठवावे .\nया वेबसाईट वर खालील ठिकाणी दिलेला ऑनलाईन अर्ज अचुक माहिती सह भरावा. भरलेली माहिती दिशाभूल करणारी अथवा खोटी आढळल्यास विमा संरक्षण दिल्या जाणार नाही.\nअर्ज भरल्यानंतर लगेचच आमच्या टेलीग्राम चॅनेल ला जॉइन व्हा.\nटेलीग्राम चॅनेल साठी क्लिक करा\nविमा संरक्षण अर्ज डाऊनलोड करा\nहा अर्ज नमुना डाऊनलोड करून त्याप्रमाणे हस्ताक्षरात अर्ज करावा.\nविमा संरक्षण साठी विनंती अर्ज नमुना (pdf)\nपत्रकार विमा आवाहन (pdf)\nविमा संरक्षण साठी ऑनलाईन अर्ज\nसर्व फील्ड मराठी किंवा इंग्रजी भाषेत अचूक भरा\nआपण कोणत्या वर्तमानपत्रात/साप्ताहिक काम करता \nआपण कोणत्या पदावर काम करता \nआपल्या कार्यालयाचा पत्ता *\nआपला आधार क्रमांक *\nआपला पॅन क्रमांक *\nआपल्याला सर्व अटी व शर्ती मान्य आहेत काय होय /नाही यापैकी एक लिहा *\nहि वेबसाईट अद्वैत कन्सल्टन्सी अमरावती ९८२२६६८७८६ यांनी बनविली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0,_%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T22:25:36Z", "digest": "sha1:XZYFT2VJ3WJN7EMJIT67VFJTQP3D6NBN", "length": 6103, "nlines": 116, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "रिक्टर, बर्टन - विकिपीडिया", "raw_content": "\nरिक्टर, बर्टन : (जल्म: 22 मार्च 1931, ब्रुकलिन, न्यूयॉर्क). अमेरिकन भौतिकविज्ञ साय ह्या नव्या मूलकणाचो सोद एकाच वेळार पूण स्वतंत्रपणान लायिल्लेखातीर रिक्टर बर्टन आनी मॅसॅच्युसॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचो प्राध्यापक सॅम्युएल सी. सी. टिग हांकां नोबॅल पुरस्कार वांटून मेळ्ळो.\nरिक्टंर हाणें मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नॉलॉजींतल्यान बी. एस्. (1952) आनी पी.एच्. डी. (1956) ह्यो पदव्यो घेतल्यो. 1956-59 वर्सा तो स्टॅनफर्ड विद्यापिठांतल्या हाय एनर्जी फिझि��्स लॅबोरेटरींत भौतिकीचो संशोधन सहाय्यक आशिल्लो. उपरांत स्टॅनफर्ड विद्यापिठांत तो साहाय्यक प्राध्यापक (1959-63) आनी सहयोगी प्राध्यापक (1963-67) आशिल्लो आनी 1967 वर्सासावन प्राध्यापक आशिल्लो. स्टॅनफर्ड लिनिअर अँक्सिलरेटर सँटराचो तो 1982-84 ह्या काळांत तांत्रिक संचालक आशिल्लो आनी 1984 वर्सासावन संचालक आसा. जिनीव्हाच्या युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्युक्लिअर रिसर्च (सर्न) हे संस्थेंतूय ताणें 1975-76 ह्या काळांत काम केलें.\nनोबॅल पुरस्कारा भायर रिक्टर हाका 1975 वर्सा ई. ओ. लॉरॅन्स पुरस्काराचो भोवमान मेळ्ळो. तो अमेरिकेच्या नॅशनल अँकॅडेमी ऑफ सायन्सीसचो वांगडी आसा. 1963-82 ह्या काळांत ताचे 150 परस चड संशोधनात्मक निबंद विंगड विंगड वैज्ञानिक नेमाळ्यांनी उजवाडा आयले. -कों. वि. सं. मं. [1]\n↑ कोंकणी विश्वकोश, खंड ४\ntitle=रिक्टर,_बर्टन&oldid=176322\" चे कडल्यान परतून मेळयलें\nह्या पानाचो उल्लेख कर\nहें पान शेवटीं 17 जानेवारी 2019 दिसा, 11:20 वोरांचोर बदलेलें.\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayakhingane.com/2018/11/05/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2019-10-22T22:28:31Z", "digest": "sha1:6IXCCEJZRH7ANY3REWPJ57CYDRD6GKPI", "length": 45631, "nlines": 183, "source_domain": "vinayakhingane.com", "title": "मॅरेथॉन धावण्याचा धोका किती? – VinayakHingane", "raw_content": "\nआरोग्य सोप्या भाषेत. Let's simplify health\nमॅरेथॉन धावण्याचा धोका किती\nमॅरेथॉन धावताना एखाद्याचा मृत्यू झाल्याची बातमी आपल्या कानावर कधी ना कधी आलेली असते. निरोगी असलेली व्यक्ती अचानक कोसळून मृत्यू पावते ही बाब धक्कादायक असते. आजकाल लोक मॅरेथॉन व सेमी- मॅरेथॉन अशा स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसतात. धावण्याचे हे एक नवीन ‘फॅड’ आहे अशा नजरेने काही लोक याकडे बघतात तर काही लोक आरोग्याचे प्रतिक म्हणून मॅरेथॉन कडे बघताना दिसतात. लोकांच्या मनात मॅरेथॉन या प्रकाराबद्दल एक भीतीयुक्त कुतूहल आहे असे बरेचदा जाणवते. काही लोक नियमित धावतात. काही लोकांना मॅरेथॉन धावायची इच्छा असते. मिडिया मधील भीतीदायक माहिती कितपत खरी आहे हे त्यांना माहित करून घ्यायचे असते. काही लोक इतके घाबरलेले असतात की ते स्वतः धावत नाहीत आणि आपल्या ��वळच्या लोकांना सुद्धा धावू देत नाहीत. माझ्या एका वाचकाने मला मॅरेथॉनविषयी डॉक्टर म्हणून माझे काय मत आहे हे विचारले. मॅरेथॉन किंवा त्यासारखे प्रकार कितपत सुरक्षित आहेत याविषयी बऱ्याच लोकांना वाचयला आवडेल म्हणून हा लेख.\nमॅरेथॉन म्हणजे ४२ किलोमीटर धावण्याची शर्यत. सेमी- मॅरेथॉन म्हणजे २१ किलोमीटर धावायचे. एवढे अंतर धावायचे म्हणजे शरीरावर मोठा ताण पडणार हे उघड आहे. या प्रमाणे लांब पल्ल्याच्या सायकल शर्यती सुद्धा शारीरिक दृष्ट्या खूप मोठ्या तणावाच्या असतात. अशा प्रकारच्या शर्यती कमी पडतात की काय म्हणून अजून जास्त आव्हानात्मक शर्यती सुद्धा असतात. ट्रायथीलॉन ह्या शर्यतीमध्ये धावणे, पोहणे आणि सायकल चालवणे हे तिन्ही प्रकार एकापाठोपाठ एक करायचे असतात. अशी शारीरिक क्षमतेची आव्हाने काही लोकांना आवडतात. पण या आव्हानांचा ताण खूप मोठा असतो. आजारी असलेल्या व्यक्तीला हे त्रास सहन होणार नाही याची आपण कल्पना करू शकतो. पण वरवर निरोगी दिसणाऱ्या व्यक्तीचा मॅरेथॉन धावताना हा अचानक मृत्यू झाल्याच्या घटना घडतात तेव्हा अशा खेळांबद्दल खूप प्रश्न पडतात. ‘सामान्य जनतेसाठी हे खेळ सुरक्षित आहेत का’ हा पहिला प्रश्न \nमॅरेथॉन सुरक्षित आहे की नाही याबद्दल बातम्या बघून मत बनविणे मला थोडे चुकीचे वाटते. याचे कारण म्हणजे मृत्युच्या बातम्या आपल्या मनावर कोरल्या जातात. अशा बातम्या जास्त ठळकपणे दाखवल्या जातात. कुठल्याही मोठ्या दुर्घटनेशिवाय झालेली मॅरेथॉन ही आपल्यासाठी एक सामान्य घटना असते. अशा सामान्य घटना आपण लवकर विसरतो. त्याचप्रमाणे शर्यती आणि खेळ सोडून नेहमीच्या आयुष्यात होणारे सगळे मृत्यू हे आपल्या पर्यंत बातम्यांमधून पोहोचत नाहीत. म्हणून आपल्याला मॅरेथॉन मधील मृत्युच्या आकड्यांची तुलना सामान्य जनतेशी करण्यासाठी माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे मीडियातील चित्र हे जास्त भयंकर दिसू शकते. अशावेळी शास्त्रीय अभ्यास आपल्या मदतीला येतात. धावण्याच्या शर्यतीत झालेले मृत्यू आणि हृदय बंद पडून कोसळणे (कार्डियाक अरेस्ट) ह्या दोन्ही घटनांची नोंद ठेवण्यात आलेली असते. या माहितीतून आपल्याला काय कळते ते बघूया.\nअमेरिकेत झालेला एक शास्त्रीय अभ्यास मॅरेथॉन आणि सेमी- मॅरेथॉन मध्ये झालेल्या मृत्यू आणि कार्डियाक अरेस्ट (अचानक कोसळणे ) ह्यांचा मागो��ा घेतो. जोनाथन किम, राजीव मल्होत्रा आणि सहकारी ह्यांनी २००० ते २०१० ह्या दशकातील अमेरिकेत झालेल्या मॅरेथॉन व अर्ध- मॅरेथॉन मधील माहिती तपासून एक सखोल अहवाल तयार केला. हा अहवाल जानेवारी २०१२ च्या NEJM ह्या जर्नल मध्ये बघता येईल. या अभ्यासात त्यांना असे आढळले की अर्ध- मॅरेथॉन मध्ये हृदय बंद पडून कोसळण्याचा प्रकार २ लाखांमध्ये एका व्यक्तीत घडला. हेच मॅरेथॉन मध्ये एका लाखात एक व्यक्तीमध्ये घडले. अचानक हृदय बंद पडून कोसळलेल्या व्यक्तींमधील साधारणतः ७० टक्के लोक मृत्युमुखी पडले. जवळपास ३० टक्के लोकांना वाचवता आले. म्हणजेअमेरिकेतली अभ्यासात असे दिसले की धावण्याच्या मोठ्या शर्यतींमध्ये मृत्यूचा धोका लाखात एकाला किंवा त्याहीपेक्षा थोडा कमी आहे. अमेरिकेत मध्यवयीन पुरुषाचा नेहमीचे जॉगिंग करताना मृत्यू होण्याचा धोका यापेक्षा जात आहे असेही या अहवालात म्हटले आहे.\nटोरू शिराकावा आणि सहकारी ह्यांनी जपान मध्ये केलेल्या एका अभ्यासात मॅरेथॉन व अर्ध- मॅरेथॉन मध्ये त्यांना थोडे वेगळे आकडे दिसले. त्यांच्या अभ्यासात धावण्याच्या शर्यतीत साधारणतः दर ५०००० लोकांमध्ये एक हृदय बंद पडून कोसळल्याचे आढळले. पण जपान मध्ये ह्या कोसळलेल्या लोकांपैकी जवळपास ५० टक्के लोकांना वाचवण्यात यश मिळाले. इंग्लंडमधील माहिती सुद्धा जवळपास अशीच आहे. गेल्या काही वर्षातील उपलब्ध माहितीतून तज्ञांनी जे अंदाज बांधले आहेत त्यानुसार ५०००० स्पर्धकांच्या मॅरेथॉन मध्ये दर दोन ते तीन वर्षात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये कार्डियाक अरेस्ट आणि मृत्यूचे एकूण आकडे वाढत आहेत असे सुद्धा दिसते. पण त्याच सोबत एकूण स्पर्धकांची संख्या सुद्धा वाढते आहे. त्यामुळे वाढणारा आकडा हा वाढणारा धोका आहे असे म्हणता येत नाही. भारताच्या बाबतीत अशी पद्धतशीर आकडेवारी मला सापडली नाही. तरी बाकी देशांच्या आकडेवारीतून आपल्याला कल्पना येऊ शकते. जपान आणि अमेरिकेत वैद्यकीय सुविधा खूप चांगल्या आहेत. त्यामुळे हृदय बंद पडून वाचलेल्या लोकांचे प्रमाण ३० ते ५० टक्के दिसते. भारतात आपल्याला कशी वैद्यकीय सुविधा मिळते त्यावरून हे वाचण्याचे प्रमाण बदलू शकते. असे असले तरीही मॅरेथॉन मुळे मृत्यूचा धोका इतर देशांसारखाच असेल असा अंदाज करता येईल.\nउपलब्ध आकडेवारीनुसार धा���ण्याच्या मोठ्या शर्यतींमध्ये मृत्यूचा धोका कमी आहे असा निष्कर्ष निघतो. पण आपण फक्त आकडेवारी बघून धोका बघू नये असे सुद्धा मला वाटते. सरसकट बघायला गेलो तर धावण्याच्या शर्यती सुरक्षित आहेत असे म्हणता येईल. पण ह्या शर्यती सुरक्षितच असाव्यात. कारण ह्या शर्यतीत धावणारे लोक बरयापैकी फिट असतात. आजारी माणूस मॅरेथॉन धावायला जाणार नाही. हे फिट दिसणारे लोक मृत्युमुखी पडू नये अशी अपेक्षा असते. जेव्हा असे घडते तेव्ह्या त्याची कारणमीमांसा व्हायला हवी.\nमॅरेथॉन आणि अर्ध–मॅरेथॉन मध्ये मृत्यू कुठल्या कारणाने झाले हे सखोल बघायला हवे. मृत्युच्या कारणांमुळे आपल्याला धोक्याच्या इतर पैलूंबद्दल कळेल. वर उल्लेख केलेला अमेरिकेतला अभ्यास ह्या बाबीवर प्रकाश टाकतो. ह्या अभ्यासात हृदय बंद पडून कोसळण्याच्या ज्या घटना घडल्या त्यात जवळपास ५२ टक्के लोकांना कार्डीओ-मायो-पॅथी हा हृदयाच्या स्नायूंचा आजार आढळला. ह्यातील बहुमतांशी (सगळ्या कार्डियाक अरेस्ट पैकी ४९ टक्के ) लोकांना हायपरट्रॉफीक कार्डीओ-मायो-पॅथी Hypertrophic Cardiomyopathy हा आजार होता. ह्या आजाराचा मराठीत अर्थ हृदयाचे स्नायू अनावश्यक मोठे होणे असा होतो. हा आजार जनुकीय व अनुवांशिक आहे. हृदयाचे स्नायू सदोष बनतात. हृदयाच्या काही भागांमध्ये स्नायू गरजेपेक्षा खूप जास्त मोठे बनतात. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहत नाही. शारीरिक हालचाल अचानक खूप वाढली किंवा व्यायाम झाला तर रक्ताच्या प्रवाहात जास्त अडथडा येतो. अशा व्यक्तींना व्यायाम करताना हृदय बंद पडण्याचा खूप मोठा धोका असतो. खेळताना मृत्यू होण्याच्या ज्या घटना घडतात त्यात ह्या आजाराचे मोठे प्रमाण असते. हा आजार असलेल्या व्यक्तीला वरवर काही त्रास जाणवत नाही. पण खेळताना जो व्यायाम होतो त्याने अचानक त्रास होतो. किशोरवयीन तसेच तरुणांमध्ये अचानक मृत्यू होण्याचे हे एक महत्वाचे कारण आहे. अमेरिकेत झालेल्या मॅरेथॉनच्या अभ्यासात जवळपास दर दुसऱ्या मृत्यूत हा आजार कारणीभूत आहे असे दिसले आहे. ह्या आजारात हृदय बंद पडले तर व्यक्ती वाचण्याची शक्यता सुद्धा फार कमी असते. प्रयत्नांना फारसे यश येत नाही. आपल्या परिवारात एखाद्याचा अचानक हृदय बंद पडून मृत्यू झाला असेल तर आपण या सजग असावे. इ सी जी (इलेक्ट्रोकार्डीओग्राम) आणि एको च्या तपासणीत हा आजार शोधता येतो.\nआपल्या ह���दयाची एक विद्युतरचना असते. त्यात वेगवेगळ्या पद्धतीचे बिघाड होऊ शकतात. काही बिघाड अनुवांशिक असतात. अमेरिकेतली अभ्यासात हृदय बंद पडलेल्या जवळपास १४ टक्के लोकांमध्ये विद्युत बिघाड झालेला दिसला. ह्यामुळे हृदयाची गती अनियमित होते. हृदय खूप जास्त वेगात चालायला लागले तर त्याचे काम खराब होते. असे बिघाड इ सी जी मध्ये सापडू शकतात. पण कधी कधी हे बिघाड नेहमीच्या तपासणीत सापडत सुद्धा नाहीत. अमेरिकेतल्या ह्या अभ्यासात कार्डियाक अरेस्ट झालेल्यांपैकी १६ टक्के लोकांमध्ये हृदयाच्या रक्तवाहिनी चे आजार (आपण नेहमी हॉर्ट अटॅक म्हणतो तो आजार ) आढळला. ७ टक्के लोकांमध्ये शरीरातील सोडियम चे प्रमाण खूप कमी झालेले आढळले. ३ टक्के लोकांना उष्माघात (शरीराचे तापमान खूप वाढणे) मुळे हृदय बंद पडले होते. ३ टक्के लोकांमध्ये हृदय बंद पडण्याचे कारण सापडले नाही.\nवरील माहितीवरून आपल्या लक्षात येईल की ज्या लोकांचे हृदय धावण्याच्या शर्यतीत अचानक बंद पडले त्यापैकी बहुतेकांना हृदयाचे आजार होते. यातील काही आजार सुप्त आणि शोधायला कठीण असे असतात. धावण्याच्या शर्यती आधी किंवा कुठल्याही व्यायामाच्या प्रकाराआधी आपण हे आजार शोधू शकलो तर अचानक होणारे काही मृत्यू आपण टाळू शकतो.\nऑलम्पिक किंवा इतर काही स्पर्धांच्या आधी अशा काही तपासण्या केल्या जातात. त्यामुळे अशा स्पर्धांमध्ये अचानक होणार्या मृत्यूंचे प्रमाण कमी असते (अशा तपासण्या नसत्या तर हे प्रमाण जरा जास्त दिसले असते). मॅरेथॉन व धावण्याच्या शर्यतीत आजकाल सगळ्याच वयाचे लोक सहभागी होतात. किशोर व तरुण स्पर्धकांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींची तपासणी थोड्या वेगळ्या पद्धतीने करावी लागते. त्यांच्या विशेष गरजा लक्षात घ्याव्या लागतात. वर उल्लेख केलेला अमेरिकेतली अभ्यास एका विशिष्ट बाबीवर प्रकाश टाकतो. हृदयाच्या रक्तवाहिनीचा आजार (coronary artery disease) हा हृदयविकाराचा झटका येण्यास कारणीभूत ठरतो. सहसा होणारा प्रकार म्हणजे रक्तवाहिनीत चरबी जमा झालेला भाग फुटतो (plaque rupture) व त्यामुळे रक्तवाहिनीत रक्त गोठते व रक्तपुरवठा बंद पडतो. धावण्याच्या शर्यतीत हृदय बंद पडलेल्या रुग्णांमध्ये थोडे वेगळे दिसले. त्यांच्या रक्तवाहिनीत असा चरबी झालेला भाग फुटलेला आढळला नाही. धावताना हृदयाला जास्त ऑक्सिजन लागतो. रक्तवाहिन्या अरुंद झ��ल्यामुळे धावताना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने हृदय बंद पडले असे ह्या अभ्यासात दिसले. त्यामुळे धावण्याच्या शर्यतीच्या आधी जर आपण स्ट्रेस टेस्ट (मशीनवर धावताना हृदयाचा आलेख करतो ती तपासणी ) केली तर त्याचा फायदा होऊ शकतो असे हा अभ्यास सांगतो. ही स्ट्रेस टेस्ट किंवा ट्रेड मिल टेस्ट आपण नेहमी किंवा सगळ्यांना सांगत नाही. मॅरेथॉनची तयारी करण्याआधी अशी तपासणी केली व त्यात त्रास झाला किंवा दोष आढळलातर सावध व्हावे असे हा अभ्यास सांगतो. हृदयविकार नसेल तरी अशा लोकांनी धावण्याची शर्यत टाळलेली बरी. मध्यवयीन किंवा ज्यांना हृदयविकाराचा थोडा धोका आहे अश्यांची ही तपासणी केली तर आपण धोक्याचा अधिक चांगला अंदाज घेऊ शकतो. काही अभ्यासांमध्ये धावण्यापूर्वी अॅस्पिरीन ची गोळी घेतल्याने हृदयरोगाच्या झटक्याचा धोका काही प्रमाणात कमी होतो असे सुद्धा दिसले आहे. ज्यांच्या परिवारात एखाद्याच्या अचानक मृत्यू किंवा हृदयरोगाने मृत्यू झाला असेल, ज्यांना पूर्वी हृदयरोगाचा त्रास झाला असेल, ज्यांना डायबेटीस, उच्च रक्तदाब,लठ्ठपणा किंवा किडनीचे आजार असतील अशा लोकांना धोका जास्त असतो. शिवाय छातीत दुखणे, दम लागणे , थकवा येणे इत्यादी लक्षणे असतील तर त्यांना सुद्धा धावताना कोसळण्याचा धोका जास्त असतो. ह्या सगळ्यांकडे लक्ष देण्याची गरज असते.इ सी जी , एको आणि स्ट्रेस टेस्ट अशा हृदयाच्या तपासण्या , आपल्या नेहमीच्या रक्त -लघवीच्या तपासण्या व तज्ञ डॉक्टरांचा सल्ला ह्यातून हृदयाचे बरेचसे सुप्त आजार ओळखता येऊ शकतात.\nमुळातच कमी असलेला धोका अजून कमी करता येतो. अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन ह्यांच्या जर्नल मध्ये धोक्याची आणखी काही लक्षणे सांगितली आहेत. ज्यांना व्यायामाची सवय नाही असे नवखे धावपटू व ज्यांची बैठी जीवनशैली आहे असे लोक ह्यांना धोका जास्त असतो. मॅरेथॉन व अर्ध-मॅरेथॉन च्या आधी शारीरिक व्यायामाची पुरेशी तयारी व्हायला हवी. (मॅरेथॉनसाठी जवळपास ४ ते ६ महिने पूर्वतयारी करावी असे सांगितल्या जाते). आपण दर आठवड्यात ३ ते ५ दिवस धावण्याचा सराव करावा. स्नायुंना पुरेसा सराव आणि पुरेशा आरामाची सुद्धा गरज असते. अशी पूर्वतयारी झाली नसेल तर शरीरावर पडणारा ताण पेलवत नाही. म्हणून आपण मॅरेथॉन धावण्याची चांगली पूर्वतयारी करून धावायला जावे. “आपण मॅरेथॉन धावून बघू जमतंय का “ असा दृष्टीकोन ठेवणे चुकीचे आहे. ज्यांची जीवनशैली बैठी आहे त्यांच्यासाठी हळूहळू शारीरिक हालचाल वाढवण्यासाठी मदत करणारे ‘काउच टू फाईव के ’ म्हणजेच बैठ्या लोकांनी ५ किलोमीटर धावण्यासाठी मदत करणारे कार्यक्रम असतात. यात सुरुवातीला हालचाल वाढवणे, चालणे व नंतर धावायला सुरुवात करणे अशा पायऱ्या असतात. मॅरेथॉन किंवा मोठ्या शर्यतींची तयारी करण्यासाठी यापेक्षा जास्त तयारी करावी लागते. यासाठी अनुभवी प्रशिक्षक असेल तर मोठी मदत होते.\nमॅरेथॉन व मोठ्या शर्यतींचा परिणाम फक्त हृदय आणि फुस्सुसांवर होत नाही तर आपले स्नायू, किडनी शरीरातील क्षार इत्यादी सगळ्यांवर होतो. शरीरातील सोडियम खूप कमी होणे याला इंग्रजी मध्ये हायपोनायट्रेमिया म्हणतात. मोठे अंतर धावताना घामातून मोठ्या प्रमाणात क्षार आणि पाणी बाहेर टाकल्या जाते. जर सोडियमचे प्रमाण अचानक खूप कमी झाले तर जीवाला धोका निर्माण होतो. जर धावायची सवय नसेल, वजन खूप कमी किंवा खूप जास्त असेल, धावताना क्षार नसलेले पाणी खूप मोठ्या प्रमाणात पिण्यात आले आणि चार तासांपेक्षा जास्त व्यायाम झाला असेल तर सोडियम क्षार कमी होण्याचा धोका जास्त असतो. क्षार कमी होण्यासोबत किडनीवर वाईट परिणाम होण्याचा धोका असतो. स्नायुंना खूप जास्त व्यायामाचा ताण पडला तर स्नायुंना इजा होते. स्नायुमधील मायोग्लोबीन रक्तात सांडते. ह्यामुळे किडनी च्या कामात अडथडा येतो. शरीरातील पाणी कमी पडले तर त्याने सुद्धा किडनीवर ताण येतो. मॅरेथॉन धावण्याआधी काही औषधे घेतली तर त्याचा किडनी आणि क्षारांवर सुद्धा परिणाम होतो. मॅरेथॉन ची तयारी करताना ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. धावताना आपण किती व कसे खाणार आहोत, कुठली पेये कशी पिणार आहोत याची योजना आधीच करावी. मॅरेथॉन धावण्याच्या आठवड्यात आहारात पुरेशी कर्बोदके असावीत. कारण धावताना इंधन म्हणून त्यांची गरज असते. मॅरेथॉन धावपटूंचा आहार हा इतर आहारांपेक्षा वेगळा असतो. वजन कमी करणारे डायट घेऊन मॅरेथॉन धावणे चुकीचे ठरू शकते.\nधावताना शरीराचे तापमान वाढते. शरीर थंड ठेवायला घामाची मदत होते. यासाठी शरीरातील पाणी आणि क्षार वापरल्या जातात. वापरलेले पाणी आणि क्षार भरून काढण्यासाठी क्षारयुक्त पाणी (ओ आर एस ) पिण्याची गरज असते. त्याशिवाय योग्य प्रकारचे कपडे महत्वाचे असतात. उष्ण आणि कोरड्या वातावरणात धावणे/व्यायाम करणे खूप कठीण असते. अशा वेळी उष्माघाताचा मोठा धोका असतो. शरीरात जंतुसंसर्ग (इन्फेक्शन )असल्यास किंवा ताप असल्यास सुद्धा उष्माघाताचा धोका जास्त असतो. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. आजार छोटा असेल किंवा ताप कमी असेल तरीही आजारी असताना मॅरेथॉन धावू नये. ज्या वातावरणात धावायचे आहे त्या वातावरणाची सवय होण्याची गरज असते. त्यासाठी सरावाचा फायदा होतो. क्षार असलेले पाणी भरपूर प्रमाणात पिल्यास फायदा होतो. डोके दुखणे , चक्कर येणे, मळमळ उलटी वाटणे, नेहमीपेक्षा जास्त थकवा वाटणे , नेहमीपेक्षा जास्त दम लागणे अशी लक्षणे दिसली तर धावणे थांबवायला हवे. उष्माघात प्राणघातक ठरू शकतो.\nस्नायू , हाडे आणि सांधे यांना खूप धावल्याने किंवा खूप व्यायाम केल्याने इजा होऊ शकते. शरीराला व्यायामाचा सराव कमी असेल तर इजा होण्याची शक्यता जास्त असते. योग्य पद्धतीने सराव केला तर इजा होण्याचा धोका कमी होतो. हे सगळ्या व्यायामांसाठी लागू आहे. तज्ञ प्रशिक्षक इजा टाळण्यात व झालेली इजा लवकर बरी करण्यासाठी मोठी मदत करू शकतात.\nमॅरेथॉनसारख्या शारीरिक आव्हानांमध्ये धोका असतो. हा धोका कमी सुद्धा करता येतो. आपण काळजीपूर्वक तयारी केली तर वैयक्तिक पातळीवर धोका अमी करू शकतो. मॅरेथॉन आयोजकांनी सुद्धा काळजी घेण्याची गरज असते. धावपटूंसाठी सगळ्या आवश्यक सुविधा असाव्यात. जीवनावश्यक औषधे, डीफीब्रिलेटर हे यंत्र आणि वैद्यकीय चमू सुसज्ज असावेत. वेळेत सी पी आर आणि डीफिब्रीलेटर चा उपचार मिळाला तर रुग्ण वाचण्याची शक्यता वाढते असे जपान च्या अभ्यासात दिसले आहे. याशिवाय धावपटूंना झालेल्या त्रासांची नीट नोंद ठेवायला हवी. जर काही ठराविक त्रास वारंवार होत असतील तर त्यासाठी उपाय करता येऊ शकतील. उदा उष्माघाताचा धोका जास्त असेल तर मॅरेथॉन रात्री आयोजित करता येऊ शकते. इतक्यात आम्ही स्पेन मधील व्हॅलेंसिया या शहरात रात्री होणारी मॅरेथॉन बघितली.\nमॅरेथॉन धावणे हा फिटनेस किंवा आरोग्याचा मार्ग नाही. ते फिटनेस चे एक लक्षण आहे. यात फिटनेस पेक्षा आव्हानाचा भाग जास्त आहे. आपण फिटनेस साठी कमी तीव्रतेचे व कमी आव्हानात्मक प्रयत्न सुद्धा करू शकतो. पण मॅरेथॉन धावण्यासाठी योग्य प्रकारे प्रयत्न केले तर धोका कमी आहे. ज्यांना इच्छा आहे व ज्यांना धोक्य��चे घटक नाहीत त्यांनी अवास्तव भीती टाळून योग्य प्रकारे सराव करावा. जे लोक अगोदरच तीन चार मॅरेथॉन धावले आहेत त्यांना धोका कमी असतो. स्त्रियांना सुद्धा अचानक कोसळण्याचा धोका कमी असतो. पूर्ण अभ्यास आणि सराव करून मॅरेथॉन धावणारे सक्षम ठरतात. अशा लोकांमध्ये जीवनमान चांगले व आजार कमी असतात असे बऱ्याच अभ्यासांमध्ये दिसले आहे. मॅरेथॉनचा स्वतःचा धोका खूप कमी आहे असे म्हणायला काही हरकत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता आणि स्वतःचे धोक्याचे घटक वेगवेगळे असतात. ते समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि तपासण्या करून घ्यावा. नियमित सराव आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन आपली क्षमता वाढवावी. धावणे , व्यायाम, खेळ किंवा मॅरेथॉन ह्या सगळ्यांसाठी हे लागू आहे. अवास्तव भीती आणि फॅड या दोन्ही पासून दूर राहून सारासार विचार केला तर खेळ आणि शर्यती सोपे आहेत.\nफोटो: सिद्धेश पंडित . सुरक्षित धावा आणि निरोगी राहा\nI am a physician by profession . I love to paint , read and write. Marathi is my mother tongue. I intend to write about health, health related issues and share my experiences through this blog. मराठी मातृभाषा असल्याने जास्त जवळची वाटते. आपल्या भाषेत माहिती लवकर कळते आणि जास्त प्रभावी असते असा अनुभव आहे. मराठी लोकांना आरोग्याविषयी मराठीत बोललेलं उपयोगी पडेल ह्या भावनेने हा ब्लॉग सुरु केलाय. मी एक डॉक्टर आहे आणि मला कलेची आवड आहे. आरोग्य लिखाणातून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे .\tView all posts by vinayakhingane\nPrevious Post आहार, जीवनशैली आणि आजार\nOne thought on “मॅरेथॉन धावण्याचा धोका किती\nI am a physician by profession . I love to paint , read and write. Marathi is my mother tongue. I intend to write about health, health related issues and share my experiences through this blog. मराठी मातृभाषा असल्याने जास्त जवळची वाटते. आपल्या भाषेत माहिती लवकर कळते आणि जास्त प्रभावी असते असा अनुभव आहे. मराठी लोकांना आरोग्याविषयी मराठीत बोललेलं उपयोगी पडेल ह्या भावनेने हा ब्लॉग सुरु केलाय. मी एक डॉक्टर आहे आणि मला कलेची आवड आहे. आरोग्य लिखाणातून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे .\nआरोग्याची रोजनिशी / Health Diary\nस्मॉलपॉक्सची गोष्ट : लसीकरणाचा लढा\nगोवर आणि रुबेला लसीकरणाबद्दल चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/politics/8206/Sharad-pawar-criticize-bjp-ed-inquiry-farmers-issue-assembly-election-2019.htm", "date_download": "2019-10-22T21:07:33Z", "digest": "sha1:6EETFIZEG5BPFHTXQ5MJZ4HVQ736B6RN", "length": 14428, "nlines": 127, "source_domain": "maharashtranews.com", "title": "तुरुंगात टाकलं तरी जनतेसाठी काम करणार - शरद पवार | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nतुरुंगात टाकलं तरी जनतेसाठी काम करणार - शरद पवार\nBy एम न्यूज टीम (author)\nआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगरमध्ये सभा घेत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी ईडीचा मुद्दा उपस्थित करत, आमच्यावर खटले भरा नाहीतर आम्हाला तुरुंगात टाका. सामान्य जनता, शेतकरी व कामगार यांचं काम करत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं. तर शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीला जबाबदार भाजपाला मत न देण्याचं थेट आवाहनही त्यांनी केलं.\n(हेही वाचा...सत्तेत आल्यावर मोदींनी ओबीसी आयोगाची स्थापना केली - अमित शहा)\nदसऱ्याच्या मुहूर्तावर प्रचारसभांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पवार आपल्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार करत आहेत. गेल्या काही दिवसांत पवार हे ईडी सक्तवसुली संचालनालयामुळे (ईडी) चर्चेत आले होते. हा मुद्दा उचलत त्यांनी भाजपाला धारेवर धरलं. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर खोटे आरोप केले आणि त्यांना तुरुंगात टाकलं. तर आता माझ्यापर्यंत आले आहेत. काय वाटेल ते करा, आमच्यावर खटले भरा किंवा तुरुंगात टाका. सामान्य जनता, शेतकरी, कामगारांचं नेहमी काम करत राहणार, अशी भूमिका त्यांनी मांडली.\nभाजपाला दारातही उभं करू नका\nपवार यांनी ईडीसोबतच सध्या कांदा उत्पादकांवर आलेल्या संक्रातीवर भाष्य केलं आहे. भाजपा सरकारला शेतीबाबत आस्था नाही. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली. तेव्हा सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली. त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं असून त्यांना मतदानासाठी दारातही उभं करू नका, असं थेट आवाहन त्यांनी नगरच्या मतदारांना केलं आहे. तसंच आपल्या सरकारच्या काळात आपण एकाच विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत होतो. परंतु आताच्या सरकारने अनेक विमा कंपन्या काढल्या आहेत. तरीसुद्धा शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही. तर सत्तेत आल्यावर अशा विमा कंपन्यांना धडा शिकवू, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.\n(हेही वाचा...भागवतांच्या नेतृत्वात अनेक बॉम्बस्फोटात सहभागी, माजी प्रचारकाचे विधान)\nताज्या मराठी बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचा महाराष्ट्र पहा फक्त एका क्लिक वर, जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप. मराठी बातम्या व घडामोडींसाठी फेसबुक पेजला लाईक करा,आणि ट्विटर फाॅलो करा.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\n0 Response(s) to “तुरुंगात टाकलं तरी जनतेसाठी काम करणार - शरद पवार”\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nकोथरूड - पुण्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ\n...तर परिस्थिती आणखी बिकट होईल, निरुपम यांचा पक्षाला घरचा अहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/election-employs-ten-thousand-youth/articleshow/71560149.cms", "date_download": "2019-10-22T22:59:47Z", "digest": "sha1:Q6TUVAONWX7EJ72PQNIOMJIZ3ZGUU4VD", "length": 16537, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "assembly election and employment: निवडणुकीमुळे दहा हजारांना रोजगार - election employs ten thousand youth | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nनिवडणुकीमुळे दहा हजारांना रोजगार\nविधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला 'इव्हेंट'चे स्वरूप आले आहे. यामुळे कॉलेजमधील दहा हजारांहून अधिक युवकांना रोजगार मिळाला आहे. हे प्रामुख्याने एमबीए, मास मीडिया, अॅडव्हर्टायझिंग, डिजिटायझेशन शिकणारे विद्यार्थी आहेत. यामुळे त्यांना रोजगारासह कामाचा अनुभवही मिळाला आहे.\nनिवडणुकीमुळे दहा हजारांना रोजगार\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला 'इव्हेंट'चे स्वरूप आले आहे. यामुळे कॉलेजमधील दहा हजारांहून अधिक युवकांना रोजगार मिळाला आहे. हे प्रामुख्याने एमबीए, मास मीडिया, अॅडव्हर्टायझिंग, डिजिटायझेशन शिकणारे विद्यार्थी आहेत. यामुळे त्यांना रोजगारासह कामाचा अनुभवही मिळाला आहे.\nविधानसभा निवडणुकीसाठी राज्यासह मुंबईभर सध्या प्रचार जोमाने सुरू आहे. यामध्ये मोठ्या पक्षांच्या उमेदवारांनी इव्हेंट कंपनीचा आधार घेतला आहे. या इव्हेंट कंपन्या उमदेवाराचा रोजचा प्रचार, प्रचारासाठी लागणारे साहित्य, उमेदवार���च्या मतदारांचे सर्वेक्षण, त्यांच्या याद्या तयार करणे, मतदारांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम, घोषवाक्य, त्याच्यासाठी गाणी लिहिणे, ती गाऊन रेकॉर्डिंग करणे, रथ तयार करणे आदी सर्वच प्रकारचे व्यवस्थापन करतात. या प्रत्येक कामासाठी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या युवक-युवतींची निवड करण्यात आली आहे.\nया क्षेत्रात अनुभव असलेले समीर वेंगुर्लेकर यांनी सांगितले की, 'एका उमेदवाराच्या प्रचारासाठी बॅक ऑफिससह मुख्य प्रचार व अन्य कामे मिळून साधारण १५० ते २०० जणांचा चमू काम करीत असतो. मुख्य म्हणजे ही सर्व कामे युवावर्गाकडून केली जातात. ही मुले शिक्षण घेणारी असल्याने त्यांना प्रात्यक्षिक कामाचा अनुभव मिळतो. त्यातून मिळकतही होते. त्यामुळेच ही निवडणूक आता युवा वर्गासाठी रोजगार घेऊन आली आहे, असे म्हणता येईल.'\nउमेदवारांना त्याच्या मतदारसंघात किती मतदार, कुठल्या श्रेणीतील व किती वयोगटातील आहेत, याची आकडेवारी विस्तृत सर्वेक्षणाद्वारेही या इव्हेंट कंपनीने करून दिली आहे. त्यासाठी बीएस.सी डेटा सायन्स या श्रेणीतील विद्यार्थ्यांना घेण्यात आले आहे. याखेरीज घरोघरी जाऊन पत्रके व माहिती पुस्तिका वाटणे, त्याबाबत मतदारांकडून येणारा प्रतिसाद पडताळणे, मतदारांशी चर्चा करणे या कामासाठी मार्केटिंगमध्ये एमबीए करणाऱ्या मुलांची मदत घेतली जात आहे. तसेच उमेदवाराला संपूर्ण प्रचार आखून देणे, आवश्यक त्या ठिकाणी सभा, या सभा कुठल्या भागात कधी घ्याव्यात, सभांसाठी मतदारांना आकर्षित करणे, प्रचारफेरीचे नियोजन करणे या कामात मास मीडियाच्या विद्यार्थी व्यग्र आहेत.\nमुंबई शहरातील प्रत्येक मतदारसंघ हा वेगवेगळ्या सामाजिक वैविध्याने नटला आहे. यामुळे त्या-त्या भागात प्रचारफेरी काढताना उमेदवाराचा पोषाखदेखील बदलला जात आहे. कुठल्या भागात कसा पोषाख असावा, याचा सल्लादेखील इव्हेंट कंपनीकडूनच दिला जातो. याखेरीज उमेदवारांसाठी आकर्षक रथ तयार करण्यासाठी डिझाइनिंग, अॅडव्हर्टाइझिंगच्या मुलांसह कारागिरांनाही रोजगार मिळाला आहे.\n५०० रुपयांपासून ते १४ हजारांपर्यंत\nया प्रकारच्या प्रचारासाठी काही विद्यार्थ्यांना रोजंदारीवर नेमण्यात आले आहे. ५०० ते ७०० रुपये असा त्याचा दर आहे. तर काहींना पूर्ण पॅकेज स्वरूपात घेण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना १२ ते १४ हजार रुपये दिले जात आहेत.\n'��हिणाबाई' शब्दात यातना होण्यासारखं काय आहे; पवारांचा पंकजांना टोला\nठाणेः कारागृहाऐवजी रमेश कदम आढळला फ्लॅटमध्ये\n, मुंबईकरांचा सभेतून काढता पाय\nबेपत्ता मुलीचा शोध नाही; चेंबूरमध्ये जमावाची दगडफेक, रास्तारोको\n'मातोश्री'च्या अंगणातच सेनेला आव्हान देणाऱ्या सावंत यांची हकालपट्टी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनिवडणुकीमुळे दहा हजारांना रोजगार...\nPMC घोटाळा: कंपनीची वसई-पालघरमध्ये २१०० एकर जमीन\nप्रत्येकाने स्वत:साठी मतदान करायला हवेः भारत गणेशपुरे...\nपीएमसी बँकेच्या खातेदारांचं राज ठाकरेंकडं गाऱ्हाणं...\nशिवसेनेच्या वचननाम्यात 'आरे'चा उल्लेखही नाही...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/raj-thackeray-and-uddhav-thackeray-matoshree-photos-328844.html", "date_download": "2019-10-22T21:29:28Z", "digest": "sha1:P7LEBSTPQW4SY7RIEOCPHYRLIUI7WM3V", "length": 30722, "nlines": 178, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जेव्हा भेटले उद्धव आणि राज, पाहा मातोश्रीवरील PHOTOS | Photo-gallery - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैत���क संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nबारामतीत बसपच्या उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढली धींड, गद्दारी केल्याचा आरोप\nसुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी मुंबईला करणार शिफ्ट\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\n पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी\nआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का\nAlert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nVIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\nअक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण\n...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर\nबॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली\nसमद्या गावाला झालिया लग्नाची घाई रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL\nIND vs SA: ...तेव्हा रवी शास्त्री घेत होते 10 कोटींची झोप\nबांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ\n‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप\n‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nया पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक\nया 5 गोष्टींचा विचार करूनच लग्नाला द्या होकार, नाही तर होईल पश्चाताप\nदोन सापांच्या भांडणात आली मधमाशी, मग काय झालं त्याचा पाहा हा Viral Video\nदिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\nपुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज\nरस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO\nजेव्हा भेटले उद्धव आणि राज, पाहा मातोश्रीवरील PHOTOS\nज्युनिअर युवराज म्हणून ओळखला जायचा हा युवा खेळाडू; Team India मध्ये मिळालं स्थान\n74 व्या वर्षी दिला जुळ्यांना जन्म; भारतीय आईनं नोंदवलं वर्ल्ड रेकॉर्ड\nतुम्हाला माहिती आहेत का सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या जगातील टॉप 5 वेबसाईट\nरोहित पवारांची मोर्चेबांधणी.. Facebook वर 'असे' फोटो टाकून जोरदार प्रचार\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nजेव्हा भेटले उद्धव आणि राज, पाहा मातोश्रीवरील PHOTOS\nमुंबई, 5 जानेवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीवर गेले होते.\nमुंबई, 5 जानेवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीवर गेले होते. या भेटीचे EXCLUSIVE फोटो समोर आले आहेत.\nराज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेच्या लग्नाची पत्रिका उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले होते.\nराज ठाकरे आणि शिवसेनेचं नातं महाराष्ट्राला परिचित आहे. असं असताना कौटुंबिक कारणासाठी का होईना राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते.\nदरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढण्यात येत होते. पण या भेटीचे राजकीय अर्थ काढू नका असं मत विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.\nसध्या अमित ठाकरेच्या लग्नाची गडबड आहे. या लग्नासाठी काही महत्त्वाच्या आणि मोजक्याच लोकांना आमंत्रण देणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.\nगेल्या काही दिवसांआधी राज ठाकरे हे त्यांच्या पत्नीसह ��िद्धीविनायकाच्या दर्शनाला गेले होते. यावेळी राज यांनी अमितच्या लग्नाची पत्रिका सिद्धीविनायकाच्या चरणी ठेवली.\nराज यांचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरूडेचा मागील वर्षी 11 डिसेंबर 2017 रोजी साखरपुडा झाला होता. मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा महालक्ष्मीच्या टर्फ क्लबवर संपन्न झाला होता. आता अमित आणि मिताली हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. पुढे वाचा...\nमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर जरी पडले असले तरी आजही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी 'मातोश्री'वर त्यांचं वास्तव्य अबाधीत आहे.\nराज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडून अनेक वर्ष झाली. पण मातोश्रीवर त्यांच्या वास्तव्याच्या खानाखुणाआजही जशाच तशा आहे. मातोश्रीवर राज ठाकरे यांचे जुने फोटो आजही पाहण्यास मिळतात.\n'मातोश्री'त प्रवेश केल्यानंतर समोरच डिजीटल स्क्रिनवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. या फोटोत बाळासाहेबांनी राज आणि उद्धव यांच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे.\nअसे अनेक फोटो आहेत ज्यात राज हे आपल्या कुटुंबासोबत आनंद साजरा करत आहे.\nएका जाहीर सभेतला हा फोटो आहे. यावेळी बाळासाहेब ठाकरे हे राज यांना काही सुचना देत आहे. हा क्षण कॅमेऱ्यात कैद करून खास मातोश्रीच्या भींतीवर लावण्यात आला आहे.\nराज ठाकरे हे नेहमी बाळासाहेब जिथे जात होते तिथे त्यांच्यासोबत असत. असाच एक फोटो ज्यामध्ये सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यासह राज ठाकरे दिसत आहे.\nअसाच एक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला, या फोटोमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या फोटोसमोर बाळासाहेब आणि राज ठाकरे उभे आहे.\nकाही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांची अॅजिओप्लास्टी झाली होती. तेव्हा राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना घरी सोडण्यासाठी मातोश्रीवर गेले होते.\nत्यानंतर ऑक्टोबर 2012 नंतर उद्धव ठाकरे यांच्या अॅजिओप्लास्टीनंतर राज ठाकरे 'मातोश्री'च्या पायर्या चढले होते. निमित्त होतं, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याचं. पण या चर्चेमध्ये फक्त बाळासाहेब आणि राजचं नव्हते तर उद्धव ठाकरेही यावेळी उपस्थित होते. तब्बल एक तास 42 मिनीटं हि चर्चा झाली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nदुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, द��नच दिवसात घडला चमत्कार\nVIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\n45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; कल्की बाबाकडे सापडले घबाड\nजगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'\nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक\nआईचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय, 21 वर्षाच्या तरुणाने जन्मदातीला संपवलं\nब्रह्मोस मिसाईलचा 300 किमी अंतरावर अचूक मारा, भारतीय हवाई दलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=11296", "date_download": "2019-10-22T22:19:30Z", "digest": "sha1:R4KUQBVSCIBVZAL4DVBWIKKB6HDTTZMH", "length": 14960, "nlines": 92, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nमुदत संपणाऱ्या अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पदाची पोटनिडणूक जाहिर\nप्रतिनिधी / गडचिरोली : जूलै ते सप्टेंबर मध्ये मुदत संपणाऱ्या अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २३ जून रोजी मतदान होणार आहे.\nअहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत कुरुमपल्ली(प्रभाग क्र. 1व 2 ) येडमपल्ली (प्रभाग क्र.1 व 3 ) रेगुलवाही (प्रभाग क्र.2 व3) किष्टापूर दौड (प्रभाग क्र3) देचली (प्रभाग क्र.2 ) गोविंदगाव (प्रभाग क्र.3 ) दामंरचा (प्रभाग क्र.1 व 3) येरमनार (प्रभाग क्र.2 व 3 )आरेंदा (प्रभाग क्र 1) पल्ले (प्रभाग क्र1,2व3) वट्रा खु.स( प्रभाग क्र 2) मांडरा( प्रभाग क्र3 ) येथील निवडणूक होणार आहे. निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी ( Returnaing Officer ) म्हणून अव्वल कारकुन जे. जी. सोरते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोटनिवडणूकीत मतदारांनी कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता मतदान करावे असे तहसिलदार अहेरी यांनी केले आहे.\nनिवडणूकीसाठी निवडणूकीचा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.\n- तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक - 22/05/2019 (बुधवार)\n- नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ - 31/05/2019 (शुक्रवार) ते 06/06/2019 (गुरुवार)\n- वेळ सकाळी 11.00 ते दु.3.00 (दिनांक 2जून 2019 चा रविवार व दिनांक 5 जून 2019 ची सार्व सुट्टी वगळून\n- नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ - 7 जून 2019 (शुक्रवार) वेळ स.11.00 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत\n- नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ - 10 जून 2019 (सोमवार) दुपारी 3.00 वाजेपर्यंत.\n- निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ - 10 जून 2019 (सोमवार)\nदुपारी 3.00 वा. पर्यंत\n- मतदानाचा दिनांक - 23 जून 2019 स.7.30 वा. ते दुपारी 3.00 वा. पर्यंत)\n- मतमोजणीचा दिनांक - 24 जून 2019 (सोमवार)\n- निवडणूकीचा निकाल प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक - 27 जून 2019 ( गुरुवार )\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \n२ ऑक्टोबरपासून देशात प्लास्टिक बंदी\nनाट्यमय घडामोडीनंतर अखेर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले\nतेलंगणा राज्यातील चेन्नूर - मंचेरियल मार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जखमींमध्ये सिरोंचातील नागरीकांचा समावेश\nगडचिरोलीत आरोग्य धनवर्षा डेव्हलपर्स अँड अलाईड लिमिटेड कडून ग्राहकांची फसवणूक\nआयआयटी , जेईई चा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला\n३६ जिल्ह्यातील ४९७ सिनेमागृहात 'ऊरी' सिनेमा मोफत दाखविणार\nपश्चिम बंगालमध्ये मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीने तीन चिंपाजी आणि चार अमेरिकी माकडांना घेतले ताब्यात\nपबजी गेम खेळण्यास आईचा विरोध, मुलाने घरच सोडले\nकामठीतील लॉजवर छापा, पाच जणांना अटक , गुन्हे शाखेच्या एसएसबीने अजनीत छापा मारून दोन महिलांना केली अटक\nमंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण खाते\nमोसमी वारे अंदमानमध्ये दाखल , केरळमधील मान्सूनच्या आगमनाला पाच दिवस विलंब होणार\nकोंढाळा जवळ पीक अप वाहनाची दुचाकीस धडक, इसम जागीच ठार\nतुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीवर प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती\nमहाभूलेख संकेतस्थळावरून मोबाइल नंबरची नोंदणी हटविली\nआरमोरी येथील आझाद चौकातील कथित दगडफेकीचा महाराष्ट्र अंनिसने केला भंडाफोड\nगरिबी कमी करण्यात महत्त्वपूर्ण प्रयत्न करणाऱ्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश\nआष्टी - चंद्रपूर मार्ग अजूनही बंदच\nस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोटगल येथे पकडली ३ लाख ८७ हजारांची दारू\nराज्यात उष्णतेची लाट, चंद्रपूर मध्ये सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअसची नोंद\nराज्यातील २८५ फुलपाखरांचे होणार मराठी नामकरण, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने जाहीर केली संभाव्य यादी\nपालकमंत्���ी ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने गडअहेरी, गडबामणी,चेरपल्ली येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार\nसी- व्हीजील अॅप बाबत मतदारांमध्ये जागरूकताच नाही\nचालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर ७ टक्के राहण्याचा अंदाज\nसोनसाखळी चोरांकडुन ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत : शिर्डी पोलीसांची कारवाई\nभारतात ‘गुगल पे’ ॲपचा बेकायदा वापर , दिल्ली हायकोर्टाने रिझर्व्ह बँकेला खडसावले\nशिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर अज्ञात तरुणाने केला चाकू हल्ला\nमुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास २५ वर्षांचा सश्रम कारावास, गडचिरोली जिल्हा न्यायालयाचा निकाल\nरस्ता अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू\nपुरात अडकलेल्या तेलंगणातील नागरीकांसाठी धावले असरअल्ली पोलिस\nडिसेंबरपासून २४ तास करता येणार एनईएफटी , रिझर्व्ह बँकेचा निर्णय\nपुलखल गावशिवारातील शेतात बिबट मृतावस्थेत आढळला\nदेशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कांचन चौधरी यांचे निधन\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी : कांदा विकून मिळालेल्या ६ रुपयांची मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर\nअश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी सिरोंचाचे एसडीपीओ जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा\nविभागीय शालेय बाॅक्सिंग स्पर्धेत गडचिरोलीच्या खेळाडूंनी पटकाविले ९ सुवर्ण, २ रौप्य पदक\nदंतेवाड्यातील भाजप आमदार आणि चार सुरक्षारक्षकांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या आणखी एका नक्षलवाद्याला कंठस्नान\nमुक्त, शांततापूर्ण व निर्भय वातावरणात विधानसभा निवडणुका पार पाडण्यासाठी सज्ज व्हावे\nलष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक जैश-ए-मोहम्मद चा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा\nमहाजनादेश यात्रे दरम्यान दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही, ओबीसींचे आरक्षण जैसे थे\nउद्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा यॊजनांचे ई - भूमीपूजन\nटीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव यांचा ५० हजार मतांनी तर पुत्र के.टी.रामाराव यांचा ८५ हजार मतांनी विजय\nगडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत ६७२.७ मी.मी पावसाची नोंद\nनवभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा अर्थसंकल्प\nनक्षल्यांचे जिल्हा बंदचे आवाहन , पोलीस दल सतर्क\nजांभूळखेडा स्फोट : उत्तर गडचिरोली विभागाचा प्रमुख भास्कर व ४० साथीदारांविरुद्ध पुराडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nक्या आप हिंदी बोलते है...\nपालकमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक एटापल्लीत\nनागभीड - नागपूर मार्गासाठी अर्थसंकल्पात केवळ १० हजारांची तरतूद\nकृषी योजनांसाठी शेतकऱ्यांना करावा लागणार एकच अर्ज\nवॉकेथॉन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/02/thod-sangav.html", "date_download": "2019-10-22T21:18:11Z", "digest": "sha1:KMI7CTF77TA2QRPGDZI5FSTWG6BIIUL7", "length": 6435, "nlines": 138, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "थोड सांगाव थोड लपवाव... ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nथोड सांगाव थोड लपवाव...\nथोड सांगाव थोड लपवाव,\nथोड रुसवा थोड हसव,\nगुपचूप फोन वर बोलाव\nपटकन \"अगं\" चा \"अरे\"\nआणि \"आरे\" च अ\"अगं\" कराव,\nपण आपण मात्र जाणून\nवर वर त्याच्या /तिच्या वागनाची\nपण तरीही तो / ती तुम्हाला\nकिती आवडते, हे जरूर सांगाव,\nप्रेम हि एक सुंदर भावना हे\nवेदनांना हि समोर जाव\nप्रेमाच्या अनेक परीक्षा होतील\nपण आपण मात्र खंबीर राहाव,\nजपाव अस प्रेम असाव........\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/dhule-news/", "date_download": "2019-10-22T21:54:45Z", "digest": "sha1:WWHJ7IC3Z6E3ACPGUHU3JZ6MAT5CIGF4", "length": 8916, "nlines": 141, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "धुळे – Hello Maharashtra", "raw_content": "\nअनिल गोटेंचा ईव्हीएमच्या गाडयांना पहारा; आपल्या वाहनात रात्रभर ठिय्या\nधुळ्यात युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफुसच, सेनेच्या बॅनर वरून भाजप कार्यकर्त्यांचे फोटो…\nभाजप सरकार हे धनदांडग्याचं; वनजमीन हडपण्याचा सरकारचा…\nकाँग्रेसला धुळ्यात मोठा धक्का; अमरीश पटेल भाजपा मध्ये…\nसर्जिकल स्ट्राईकमध्ये चुकलेल्या चंदू चव्हाणची शोकांतिका\nसेवेत पुन्हा रुजू झाल्यापासून मला योग्य पद्धतीने वागणूक दिली जात नसल्याचा खळबळजनक आरोप चंदू चव्हाण याने केला आहे.\nराजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल\nमहाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.\n“राजकारण सोडतो, पण मी का नको हे पक्षानं सांगावं” – एकनाथ खडसे\n\"राजकारण सोडतो, पण मी का नको हे पक्षानं सांगावं\" - एकनाथ खडसे\nकाँग्रेसची भष्टाचाराची जत्रा उघडी पडल्याने त्यांनी यात्रा रद्द झाली : देवेंद्र फडणवीस\nधुळे प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपची महाजनादेश यात्रेचा प्रारंभ झाला आहे. यात्रेच्या निमित्त पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि…\nभ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा आणखी एक भ्रष्टाचार उघड\nधुळे प्रतिनिधी | घरकुल योजनेत भष्टाचारा केल्याच्या प्रकरणात तुरुंगाच्या सानिध्यात असणारे काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्या अडचणीत अधिकच वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळते आहे.…\nसर्वात मोठा प्रश्न युवा रोजगाराचा – राहुल गांधी\nधुळे प्रतिनिधी | युवा रोजगार जितका महत्वाचा प्रश्न आहे तेवढाच शेतकऱ्यांचा आहे. या सरकारने प्रत्येक प्रश्नावर निराशा केली आहे. पुढचं सरकार हे कॉंग्रेस चं सरकार असेल आमच्या सरकार काळात या…\nअटल महाआरोग्य शिबिराचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे हस्ते उद्धाटन\nधुळे | अमित येवले धुळे येथे आयोजित अटल महाआरोग्य शिबिराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्धाटन झाले. धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार…\nधुळे हत्याकांडातील मृतांचे मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार, दोषींवर कारवाईची मागणी\nधुळे : लहान मुलांना पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात जमावाने पाच जणांना बेदम मारहाण केली होती. जमावाने केलेल्या मारहानीत पाचजणांचा मृत्यू झाला होता. मृत्यू…\nधुळे हत्याकांडप्रकरणी २३ जण अटकेत\nधुळे : जमावाकडून मारहान झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात रविवारी घडली होती. लहान मुलांना पकडून नेत असल्याच्या संशयावरुन जमावाने पाच जणांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE_%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-10-22T22:54:39Z", "digest": "sha1:JD5UXW3HXBD3RU5V3X4GBMMMZFYQFCPF", "length": 5602, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चतुरंगा डी सिल्व्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव पिन्नादुवागे चतुरंगा डी सिल्व्हा\nजन्म १७ जानेवारी, १९९० (1990-01-17) (वय: २९)\nफलंदाजीची पद्धत डाव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने फिरकी\nक प्र.श्रे. लि.अ. टी२०\nशतके/अर्धशतके ०/० ०/० ०/० ०/०\nएका डावात ५ बळी ०\nएका सामन्यात १० बळी n/a n/a\nझेल/यष्टीचीत -/- -/० ०/०\nदुवा: [] (इंग्लिश मजकूर)\nपिन्नादुवागे चतुरंगा डी सिल्व्हा (१७ जानेवारी, इ.स. १९९०:गॉल, श्रीलंका - ) हा श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nकृपया क्रिकेट खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९९० मधील जन्म\nइ.स. १९९० मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१७ जानेवारी रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी १९:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%2520%E0%A4%91%E0%A4%AB%2520%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aloans&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Arepo%2520rate&search_api_views_fulltext=%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%20%E0%A4%91%E0%A4%AB%20%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-10-22T22:39:47Z", "digest": "sha1:K42UM4AQABGO225FGWWOWANZRARG2IFZ", "length": 4065, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळव��ण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\n(-) Remove बँक%20ऑफ%20इंडिया filter बँक%20ऑफ%20इंडिया\nव्याजदर (2) Apply व्याजदर filter\nएसबीआय (1) Apply एसबीआय filter\nआता स्टेट बँकेची कर्जे ऑक्टोबरपासून होणार स्वस्त\nनवी दिल्ली:रेपो दरातील कपातीचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत विशेष करून तरल व्याजदराचा पर्याय स्वीकारणाऱ्यांपर्यंत पोहोचावा अशी...\nRBI कडून रेपो दरात कपात झाल्यास त्याचा तत्काळ फायदा SBI च्या खातेधारकांना मिळणार\nनवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) कर्जदर आणि बचत खात्यावरील व्याजदराचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2019-10-22T21:13:12Z", "digest": "sha1:SEVS5EFFPLAYUQXED7CPMT54PZB7BOSU", "length": 3287, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भंडारा जिल्ह्यातील तालुके - विकिपीडिया", "raw_content": "\n\"भंडारा जिल्ह्यातील तालुके\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ सप्टेंबर २००७ रोजी १२:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayakhingane.com/2018/12/", "date_download": "2019-10-22T21:32:19Z", "digest": "sha1:7YLOAAB475MMWQXL724RAQTI2UZKBCFP", "length": 29553, "nlines": 176, "source_domain": "vinayakhingane.com", "title": "December 2018 – VinayakHingane", "raw_content": "\nआरोग्य सोप्या भाषेत. Let's simplify health\nदरवर्षी डिसेंबर अखेरीस आरोग्यासाठी “न्यू इयर रिझॉल्युशन” करणाऱ्यांची संख्या मोठी असते. आरोग्याचे हे संकल्प पूर्ण होणारे नसतात असा एक समज रूढ आहे. हा समज काही प्रमाणात खरा असला तरी असे संकल्प महत्वाचे असतात असं माझं मत आहे. आहारात बदल किंवा नियमित व्यायाम करणं सोपं ��ाही. बऱ्याच अपयशी प्रयत्नांनंतर काही लोक यशस्वी होतात. आपली जीवनशैली सुधारण्यासाठी ‘संकल्प’ ही पहिली पायरी आहे. असा संकल्प करणाऱ्यांना प्रोत्साहन आणि सकारात्मक उदाहरणांची मदत होते. यासाठी गेली दोन वर्षे मी माझ्या माहितीतील काही उदाहरणं देण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी सुद्धा हा प्रयत्न मी सुरु ठेवणार आहे. जीवनशैलीतील बदल केल्याने लोकांना फायदा कसा झाला ह्याबद्दल पुढील दोन गोष्टी आहेत. नवीन वर्षासाठी काही संकल्प करायचा असेल तर सुरुवात कुठून करायची हा प्रश्न बरेचदा पडतो. जीवनशैलीतील तीन महत्वाचे घटक म्हणजे आहार , शारीरिक हालचाल आणि झोप. ह्या तिन्ही बाबतीत आपल्याला सुधारणा करता येऊ शकतात. तुम्ही तुमच्या जीवनशैलीचा आढावा घेऊन गरजेनुसार आवश्यक ठिकाणी बदल करू शकता. मला ज्या दोन व्यक्तींच्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या गोष्टी सुद्धा मी तीन भागात सांगणार आहे.\nआपल्या गोष्टींचे दोन नायक आहेत विजय हिंगणे आणि प्रशांत भटकर. हे दोघेही आपल्यासारखेच सामान्य आहेत. विजय हिंगणे हे वयाच्या चाळीशीत असलेले ,आरोग्य विभागात काम करणारे . सर्वसाधारण भारतीय जेवण आणि शिस्तबद्ध दिनचर्या. नियमित योगा करण्याची सवय. नेहमीच्या लठ्ठपणाच्या व्याख्येनुसार ते लठ्ठ नाहीत. वडिलांना टाईप २ डायबेटीस असल्यामुळे डायबेटीस होण्याचा धोका थोडा जास्त आहे हे त्यांना माहित होतं. त्यामुळेच काही वर्षांपूर्वी डायबेटीसचे निदान झाल्यावर मोठा धक्का बसला नाही. त्यांनी वैद्यकीय सल्यानुसार आहारात बदल केले. जेवण विभागून ३ वेळा सुरु केले आणि गोड पदार्थ बंद केले. योगा नियमित सुरु होता. रक्तातील साखरेची पातळी ह्यामुळे काही काळ नियंत्रणात आली. पण तीन महिन्यांपूर्वी केलेले HbA1C ७.८ असे दिसले. रक्तातील ट्रायग्लीसेराइड ह्या वाईट कोलेस्टेरोल ची पातळी खूप जास्त ४१३ एवढी दिसली. हे घटक काळजीचे होते. याशिवाय काही त्रास सुद्धा व्हायचे. खूप कडाडून भूक लागायची. जेवणाची वेळ झाली की अगदी थोडा उशीरही सहन होईना. दिवसभर थकवा जाणवायचा. शरीरात काही शक्ती नाही असे त्यांना वाटायचे. सतत आळस वाटायचा. अशी सगळी परिस्थिती बघितल्यावर मी त्यांच्या जीवनशैलीतील घटक सखोल तपासून बघितले.\nप्रशांत वयाने अधिक तरुण. वय ३१. पोटाचा घेर वाढला आणि वजन वाढत चालले म्हणून त्याला काळजी वाटायला लागली. सॉ��्टवेअर मध्ये नोकरी म्हणजे ताणतणाव आणि अनियमित दिनचर्या. शारीरिक व्यायम कमी. वाढलेल्या वजनासोबत रक्तात वाईट कोलेस्टेरोल ट्रायग्लीसेराइड ३३२ एवढं वाढलेलं दिसलं. शारीरिक त्रास जाणवत नसला तरी आपल्याला वजन तातडीने कमी करायला हवं हे त्याला समजत होतं. नोकरी आणि रुटीन मध्ये आरोग्यासाठी वेळ मिळणे अशक्य आहे असं त्याला वाटायला लागलं होतं. गुलाबजाम, गाजराचा हलवा आणि पेढे हे प्रशांतचे अगदी आवडीचे पदार्थ इतर आवडीचे पदार्थ सुद्धा लठ्ठपणा वाढवायला कारणीभूत होतील असे होते. त्यामुळे वजन कमी करायला जास्तच त्रास. प्रशांतला वजन कमी करायला आहारासोबत इतर घटकांमध्ये सुद्धा बदल करण्याची गरज आहे असं मला दिसलं.\nदोघांचेही प्रश्न वेगवेगळे होते. दोघांचेही ध्येय वेगवेगळे होते. विजय ह्यांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करायची होती. प्रशांतला वजन म्हणजेच पोटावरील चरबी कमी करायची इच्छा होती. ह्या दोन्ही ध्येयांसाठी आपण त्यांना औषधी देऊ शकलो असतो. पणऔषधी देण्याआधी जीवनशैलीत पुरेसे बदल करायला हवे. विजय आणि प्रशांत ह्या दोघांनाही मी काही बदल सुचवले. यातून जर फायदा झाला नाही तर औषधीची मदत घेऊ असं ठरलं. दोघांनीही बदल करण्याचा निश्चय केला. आपल्यापैकी काही लोकांना आरोग्याचे असेच छोटे-मोठे प्रश्न भेडसावत असतात. यातील बरेच प्रश्न जीवनशैलीत बदल केल्यावर सुटतात. आहार , शारीरिक हालचाल आणि झोप ह्याबद्दल नवीन वर्षात आपण काय बदल करू शकतो ते आपण बघू.\nआरोग्यासाठी आहारात बरेच वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करता येतात. वेगवेगळ्या ध्येयासाठी वेगवेगळे उपाय वापरता येतात. प्रत्येक व्यक्तीला एकाच उपायाने वेगवेगळ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. म्हणून आपल्याला एक उपाय किंवा मार्ग निवडून त्याने फायदा होतो का हे तपासून बघायला हवं. आहाराचे असे वेगवेगळे अनेक उपाय तुम्ही ऐकले असतील. त्यातून तुम्हाला आवडणारा आणि सोयीचा असेल असा मार्ग निवडावा.\nमाझ्या आवडीचे काही मार्ग:\nआहारातील उर्जा (कॅलरी )कमी करणे\nआहारातील प्रक्रिया केलेली कर्बोदके (प्रोसेस्ड कार्बोहायड्रेट) कमी करणे, प्रथिने व इतर चांगले घटक वाढवणे . ह्याने आहाराचे संतुलन सुधारता येते\nकच्चे, हिरवे आणि कमी प्रक्रिया केलेले पदार्थ वाढवणे\nमध्ये मध्ये खाणे (स्नॅकिंग ) टाळणे किंवा नाश्त्यासाठी चांगले पदार्थ निवडण��\nतळलेले पदार्थ, शीतपेय, मिठाई फास्टफूड असे पदार्थ टाळणे.\nवरील पैकी एक किंवा सगळे मार्ग तुम्ही निवडू शकता. जर काही ठराविक ध्येय असेल तर वैयक्तिक नियोजन करता येते. विजय आणि प्रशांत ह्यांच्यासाठी आम्ही सोयीनुसार आहार ठरवला. दोघांचेही ट्रायग्लीसेराइड हे वाईट कोलेस्टेरोल वाढले होते. त्यामुळे आहारातील कर्बोदके कमी केल्याने फायदा होईल अशी अपेक्षा होती. शिवाय डायबेटीस नियंत्रणात आणायला सुद्धा कर्बोदके कमी केल्याने फायदा होतो. विजय ह्यांच्या आहारात बाहेरचे पदार्थ जवळपास नव्हतेच. रोजचं जेवण जेवून सुद्धा साखरेची पातळी आणि कोलेस्टेरोल नियंत्रणात नव्हते. त्यामुळे रोजच्या जेवणात कर्बोदके कमी करायची असं ठरलं. पोळ्या आणि भात खूप कमी करून मोड आलेली कडधान्ये वापरायला सुरुवात केली. प्रशांतने बाहेर जेवण आणि गोड पदार्थ कमी केले. त्याच्या रोजच्या जेवणात सुद्धा पोळी , भात आणि बटाटा असे पदार्थ कमी झाले. दोघांच्याही रोजच्या जेवणात कच्च्या पालेभाज्या , फळभाज्या , मोड आलेली कडधान्ये, दही आणि उसळी ह्यांचे प्रमाण वाढले. वरण नियमित खायला लागले. ह्यातून कर्बोदकांचा अतिरिक्त ताण कमी झाला आणि आहाराचे संतुलन सुधारले. प्रथिने वाढली, जीवनसत्वे वाढली आणि आहारतील विविधता वाढली. विजय हे आधी तीन वेळा जेवायचे. त्यातील एक जेवण त्यांनी बंद केलं आहे. आता दोन वेळा जेवतात व मध्ये इतर काही खाणे टाळतात. प्रशांत नाश्त्यामध्ये फळे खातो. जेवणात कर्बोदके कमी केली आहेत आणि चांगले पदार्थ वाढवले आहेत.\nदोघांच्याही आहारात केलेले बदल ढोबळ नाहीत. ठरवून केलेले विशिष्ट बदल आहेत . दोघांनाही असा आहार पाळणं शक्य आहे असं वाटल्यावरच हा आहार सुरु केला. त्याआधी काही शंका होत्या त्याबद्दल चर्चा करून त्या शंका सोडवल्या. (उदा: कर्बोदके तर आवश्यक असतात मग पोळी भात कमी केली तर त्रास होणार नाही का ह्याचं उत्तर आहे की पोळी भात कमी केल्याने आरोग्याला त्रास होत नाही. या जेवणात आपण डाळी , उसळी, मोड आलेली कडधान्ये , फळे इत्यादींच्या स्वरुपात कर्बोदके घेतोच. पण ही कर्बोदके पोळी भात बटाटा ह्यापेक्षा बरी कशी असतात ह्याची चर्चा केली.) या सोबतच बाहेर खायची वेळ आली तर काय खाता येईल , मध्येच भूक लागली तर काय करता येईल अशा प्रश्नांवर चर्चा झाली. दोघांनीही त्यांचा आहार काटेकोरपणे पाळला. त्यांना आह���र पळताना कुठलाही त्रास जाणवला नाही. भूक अनावर होणं किंवा थकवा येणं असं काहीही झालं नाही. उलट भूक कमी लागायला लागली आणि उत्साही वाटायला लागलं असं दोघेही सांगतात.\nशारीरिक हालचाल हा आरोग्याचा मोठा महत्वाचा भाग आहे. आपण पुरेशी हालचाल करत नाही आणि सलग खूप वेळ बसून राहतो. सलग बसून राहणे हे धुम्रपाना इतकेच धोकादायक आहे. विजय आणि प्रशांत ह्या दोघांनाही शारीरिक हालचाल वाढवण्याची गरज होती. दोघांनीही त्यांच्या दैनंदिनी मध्ये सहज बसवता येतील असे व्यायाम सुरु केले सलग बसून राहणे टाळण्यासाठी काही उपाय केले.\nविजय ह्यांनी सकाळी धावणे सुरु केले व योगासने सुरु ठेवली. योगासनांमुळे स्नायू बळकट व्हायला मदत होते तर धावल्याने हृदय व फुफ्फुसाचा व्यायाम (कार्डीओ ) होतो. याशिवाय ऑफिसला जाण्यासाठी मोटरसायकलऐवजी सायकल चा वापर सुरु केला. कम्प्युटरवर काम करताना उभे राहून काम करायला सुरुवात केली. दर जेवणानंतर थोडा वेळ शारीरिक हालचाल होईल याकडे लक्ष दिले. यामुळे दिवसभर थोड्या थोड्या वेळाने काहीतरी शारीरिक हालचाल होऊ लागली. एवढी शारीरिक हालचाल वाढल्यावर त्यांना अजून उत्साही वाटायला लागलं.\nप्रशांतचा व्यायम पूर्णपणे बंद होता. वजन कमी करायचं असं ठरवल्यावर नियमित व्यायम सुरु केला. सध्या तो आठवड्यातील ३ दिवस योगासने शिकतो. बाकी दिवस व्यायाम करतो. यासाठी तो स्मार्टफोन वर असलेलं एक अॅप वापरतो. ऑफिस मध्ये बैठे काम असते पण तो दर अर्धा तासाने उठतो. सलग बसून राहणे टाळायचा तो पूर्ण प्रयत्न करतो. व्यायामासाठी प्रशांतला रोज वेळ काढावा लागतो पण त्यामुळे त्याची ‘एनर्जी लेव्हल वाढली ‘ असं तो म्हणतो. व्यायामासाठी एवढा वेळ देणं हे नक्कीच फायद्याचं आहे असं तो म्हणतो.\nप्रशांत ऍप ने सुचवलेला असा व्यायाम करतो\nझोप हा बरेच लोकांच्या आयुष्यातला दुर्लक्षित विषय असतो. आपल्याला साधरणतः आठ तास झोपेची गरज असते. झोप अपुरी पडली तर लठ्ठपणा आणि डायबेटीस चा धोका वाढतो असं शास्त्रीय अभ्यासात दिसून आलं आहे. आपण जर दिवसा पलंगावर आडवं झालो आणि लगेच झोप लागली तर समजायचं की आपली झोप अपुरी होतेय. विजय आणि प्रशांत ह्या दोघांशी बोलल्यावर माझ्या असं लक्षात आलं की दोघांनाही जास्त झोपेची गरज आहे.\nविजय ह्यांचा असा समज होता की लवकर उठणे हे आरोग्यासाठी चांगले असते. पण झोप अपुरी झाली तर त्याचा जास्त वाईट परिणाम होऊ शकतो हे कळल्यावर त्यांनी कधी उठायचं ह्यापेक्षा झोप पूर्ण होऊ देण्यावर भर दिला. आता ते ७ ते ८ तास झोप होण्यासाठी लवकर झोपतात. प्रशांतने सुद्धा झोप पुरेशी होण्याकडे काटेकोर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. झोप अपुरी झाली तर आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो ह्याची त्याला अधो जाणीव नव्हती.\nआहार झोप आणि नियमित व्यायाम ह्यांचा परिणाम विजय आणि प्रशांत ह्यांच्या आरोग्यावर कसा झाला ते आता आपण बघू. गेल्या चार महिन्यात विजय ह्यांचे वजन ५ किलो कमी झाले आहे पोटाचा घेर ६ सेमी कमी झाला आहे. त्यांचे HbA1C ७.८ वरून कमी होऊन ५.१ झाले आहे. याचाच अर्थ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आली आहे. triglyceride ४१३ वरून १६८ एवढे कमी झाले आहे. हिमोग्लोबिन आधी १३.५ होते ते आता १४.३ आहे.\nप्रशांतचे वजन सहा महिन्यात ७ किलो वजन कमी झाले आहे. पोटाचा घेर ४ सेमी इतका कमी झाला. trigycerides ३३२ वरून १८२ झाले.\nदोघांनाही आधीपेक्षा जास्त उत्साही आणि तजेलदार वाटायला लागले. विजय ह्यांना आधी जे त्रास होते ते बरे झाले. हे सगळे जीवनशैलीतील बदल केल्यामुळे झाले. त्यांच्या जीवनशैलीतील बदलांचा काही त्रास सुद्धा झाला नाही.\nआपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल केले तर खूप मोठे फायदे होतात. हे फायदे आपण मोजून बघू शकतो. नवीन वर्षात तुम्ही सुद्धा हे करू शकता. यशस्वी उदाहरणांतून आपल्याला बरंच काही शिकता येतं. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण आपलं आरोग्य सुधारू शकतो. नवीन वर्षात आरोग्यासाठी संकल्प नक्की करा. हे संकल्प पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. हा संकल्प अगदी छोटा असला तरी चालेल. आपल्या प्रयत्नांचा काही फायदा होतो आहे का हे तपासून बघा नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी आणि भरभराटीचे जावो ही शुभेच्छा\nया लेखासारखे काही लेख\nगोवर आणि रुबेला लसीकरणाबद्दल चर्चा\nगोवर आणि रुबेला लसीविषयी बरीच भ्रामक माहिती आणि काही अफवा पसरत आहेत. अशा गोष्टींना बळी पडू नका. विचार करा, अभ्यास करा आणि मग निर्णय घ्या. लसीकरण ही आपल्या मुलांना आजारांपासून वाचवण्याची संधी आहे\nI am a physician by profession . I love to paint , read and write. Marathi is my mother tongue. I intend to write about health, health related issues and share my experiences through this blog. मराठी मातृभाषा असल्याने जास्त जवळची वाटते. आपल्या भाषेत माहिती लवकर कळते आणि जास्त प्रभावी असते असा अनुभव आहे. मराठी लोकांना आरोग्याविषयी मराठीत बोललेलं उपयोगी पडेल ह्या भावनेने हा ब्लॉग सुरु केलाय. मी एक डॉक्टर आहे आणि मला कलेची आवड आहे. आरोग्य लिखाणातून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे .\nआरोग्याची रोजनिशी / Health Diary\nस्मॉलपॉक्सची गोष्ट : लसीकरणाचा लढा\nगोवर आणि रुबेला लसीकरणाबद्दल चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-state-budget-20464", "date_download": "2019-10-22T22:42:48Z", "digest": "sha1:QCXIUD43WBYDF7H7HPNQH5ELDPUEXDR6", "length": 19983, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon agralekh on state budget | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊस\nकोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊस\nबुधवार, 19 जून 2019\nबुडीत शेतीला बाहेर काढण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पाचा काही हातभार लागेल, असे वाटत असताना ती आशाही फोल ठरली.\nराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत असतात. त्याचबरोबर जलयुक्त शिवारपासून ते सूक्ष्म सिंचनापर्यंत केलेल्या कामांमुळे शेतीचे उत्पादन वाढले, तर बाजार व्यवस्थेतील सुधारणांमुळे शेतीमालास चांगले दर मिळताहेत, असा दावा त्यांच्याकडून केला जातो. हे त्यांचे सर्व दावे शेतीचे उत्पादन आणि विकासदराची आकडेवारी पाहता टिकत नाहीत. २०१८-१९ चा आर्थिक पाहणी अहवालातून राज्यातील शेतीचे विदारक चित्र पुढे आले आहे. मागील दोन वर्षांत कृषी व संलग्न क्षेत्रांचा विकासदर २३.७ टक्क्यांवरून ०.४ टक्क्यांवर इतका खाली आला आहे. तर, फक्त कृषी क्षेत्रातील विकासदर उणे आठ टक्क्यांपर्यंत घसरला असून, हे धक्कादायकच म्हणावे लागेल. एकतर अस्मानी संकटांचा कहर चालू आहे. त्यातच सरकारची ध्येयधोरणेही शेतीस पूरक नसल्याचे दिसून येत आहे. मागील चार वर्षांपासून पिकांची उत्पादकता घटतेय. शेतीचे उत्पादन वाढले पाहिजे, परंतु सध्याचेच उत्पादन खरेदी करण्यास, त्यास हमीभावाचा आधार देण्यास शासन असमर्थ ठरत असताना उत्पादन वाढून पुन्हा शेतीमाल खरेदी आणि दराचा पेच शेतकऱ्यांसमोर उभा राहू शकतो. अशा वेळी शेतीचा विकासदर वाढवायचा असेल, तर उत्पाद��� वाढीबरोबरच शेतीमाल साठवण, प्रक्रिया, खरेदीची यंत्रणा अधिक सक्षम करायला हवी. आयात-निर्यातीबाबतचे योग्य निर्णय वेळेत घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. तरच शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारेल.\nगुंतवणूकदारांसाठी पसंतीच्या राज्यात उद्योग क्षेत्रातही पीछेहाट होत असल्याचे आर्थिक पाहणी अहवालाने दाखवून दिले आहे. राज्यात मुळातच अनेकांच्या हाताला काम नाही. त्यातच शेती विकास आणि उद्योगधंदे वाढीचा वेग मंदावल्याने भविष्यात रोजगाराची समस्या उग्र रूप धारण करू शकते. राज्यात विकेंद्रित विकासाच्या गप्पा खूप झाल्या, पण उद्योगधंदे मोठ्या शहरांबाहेर काही गेले नाहीत. ग्रामीण भागात आजही व्यवसायाभिमुख शिक्षणाची, कौशल्य विकासाची वानवा आहे. त्यामुळे शेतीवरील अवलंबित्व कमी होणार नाही, तर वाढतच जाणार आहे.\nबुडीत शेतीला वर आणण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पाचा थोडा तरी हातभार लागेल, असे वाटत असताना ती आशाही फोल ठरली. राज्य शासनाच्या शेवटच्या आणि अतिरिक्त अर्थसंकल्पात शेतीसाठी विविध विभागांसाठी आर्थिक तरतुदी आहेत पण त्या पुरेशा नाहीत. मागील साडेचार वर्षांत १४० सिंचन प्रकल्प पूर्ण केलेत, हे कौतुकास्पदच म्हणावे लागेल. शिवाय सिंचनासाठी चांगली तरतूद केली असली, तरी या प्रकल्पांची एकूण व्याप्ती पाहिली, तर ती अपुरीच मानावी लागेल. दुष्काळी सवलती, चारा, चारा छावण्यांबाबतच्या तरतुदी म्हणजे साप गेल्यावर भुई बडवत बसण्याचाच प्रकार आहे. थेट आर्थिक मदत करणारी शेतकरी सन्मान योजना असो की कर्जमाफीची घोषणा, यांची अत्यंत ढिसाळ अंमलबजावणी चालू असून, त्यांचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. साडेचार वर्षांपूर्वी सत्तेत आल्यावर थेट आर्थिक मदत असो की कर्जमाफी, अशा योजनांना फडणवीस यांचा विरोध होता. त्याऐवजी पायाभूत सुविधांद्वारे शेतीचा शाश्वत विकास आणि शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम केले जाईल, अशी आमच्या शासनाची दिशा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, मागील पाच वर्षांत शेतीचा शाश्वत विकास तर दूरच, उलट शेतीची आणि शेतकऱ्यांची दुर्दशा वाढली.\nशेतकरी, मजूर, विद्यार्थी, तरुण, महिला, कामगार, नोकरदार, छोटे व्यापारी, वृद्ध, निराधार, वंचित, दुर्लक्षित, जात उतरंडीतील बारा बलुतेदारांसह, धनगर, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक घट���ांसाठी विविध घोषणांचा पाऊस अर्थसंकल्पात पाडला आहे. मात्र तब्बल २० हजार कोटींची महसुली तूट येणार असल्याने त्यांची पूर्तता कशी होणार, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. शिवाय तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असल्याने या घोषणांच्या उत्तरदायित्वाची जबाबदारी कोणाची हाही प्रश्न आहेच. \nशेती farming अर्थसंकल्प union budget गुंतवणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis सिंचन विकास २०१८ आर्थिक पाहणी अहवाल economic survey हमीभाव minimum support price गुंतवणूकदार रोजगार employment व्यवसाय profession शिक्षण education विभाग sections चारा छावण्या fodder camps साप snake कर्जमाफी पायाभूत सुविधा व्यापार धनगर पाऊस\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nशेतकरी ते ग्राहक थेट विक्रीतून वाढली...मध्यस्थांचा अडथळा दूर होऊन शेतकरी ते ग्राहक अशी...\nपावसामुळे पिकांचे नुकसान सुरुचपुणे : राज्याच्या विविध भागांत मॉन्सूनोत्तर...\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात...\n आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...\nजिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...\nवादळी पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...\nपावसाचा पुन्हा दणकापुणे : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...\nसर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...\nबहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...\nशेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...\nयंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...\nवादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...\n तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...\nकेंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...\nआज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...\nथंडीचे आगमन लांबणारपुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...\nराज्यात सुगीची वेळ, अन् पावसाचा खेळपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...\nमराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/mpsc-exam-pre-examination-for-economics-1820819/", "date_download": "2019-10-22T21:49:44Z", "digest": "sha1:IV5DIPVJN3D4ZY7LYMX4FQ5R6GMCLMSR", "length": 19069, "nlines": 228, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mpsc exam Pre Examination for Economics | एमपीएससी मंत्र : राज्यसेवा पूर्व परीक्षा अर्थशास्त्र | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nएमपीएससी मंत्र : राज्यसेवा पूर्व परीक्षा अर्थशास्त्र\nएमपीएससी मंत्र : राज्यसेवा पूर्व परीक्षा अर्थशास्त्र\nरोहिणी शहा या लेखामध्ये आर्थिक आणि सामाजिक विकास या घटकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. आर्थिक व सामाजिक विकास हे परस्परांवर प्रभाव टाकणारे घटक असल्याने\nया लेखामध्ये आर्थिक आणि सामाजिक विकास या घटकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. आर्थिक व सामाजिक विकास हे परस्परांवर प्रभाव टाकणारे घटक असल्याने त्यांचा एकत्रित अभ्यास करणे आयोगाला अपेक्षित आहे. या घटकामध्ये पुढील घटकांचाही समावेश करण्यात आलेला आहे.\nशाश्वत विकास, दारिद्रय़, समावेशन, लोकसंख्या अभ्यास आणि सामाजिक सेवा धोरणे इत्यादी.\nया पाच उपघटकांची तयारी करताना कोणत्या गो��्टी आवश्यक आहेत ते पाहू.\n* मागील ४ ते ५ वर्षांच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण.\n* अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे आणि चालू घडामोडींसह महत्त्वाचे मुद्दे अद्ययावत करत राहणे.\nआर्थिक आणि सामाजिक विकास\n* आर्थिक विकासामध्ये आर्थिक पाहणी अहवाल, अर्थसंकल्प, विविध आर्थिक निर्देशांक व अहवाल, पायाभूत सुविधा व इतर अर्थविषयक योजना आणि असल्यास नवे कायदे वा तरतुदी यांचा समावेश होतो. या सर्व बाबी चालू घडामोडींचाच एक भाग आहेत.\n* परंपरागत समाज, उड्डाणपूर्व स्थिती, उड्डाण, परिपक्वता आणि उच्च उपभोग या आर्थिक वाढीच्या पाच अवस्था समजून घ्याव्यात.\n* व्यापार सुलभता/ दारिद्रय़/ भूक/ लिंगभाव असमानता/ मानवविकास हे जागतिक निर्देशांक व त्यातील भारताची कामगिरी याचा आढावा घ्यायला हवा. याबाबत विशिष्ट उल्लेखनीय मुद्दे महीत असावेत.\n* पंचवार्षिक योजनांमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी आखलेल्या धोरणांचा थोडक्यात आढावा घ्यावा व त्याचे यशापयश लक्षात घ्यावे.\nया घटकावर ३ ते ४ प्रश्न विचारले जातात.\n* शाश्वत विकासाची संकल्पना व शाश्वत विकासाचे आधार समजून घेणे आवश्यक आहे.\n* वसुंधरा परिषदा आणि अजेंडा २१ यांचा थोडक्यात आढावा घ्यावा.\n* शाश्वत विकास लक्ष्ये समजून घ्यावीत.\n* शाश्वत विकासासाठी भारताची निर्धारित उद्दिष्टे व त्यातील कामगिरी माहीत असायलाच हवी.\n* हरीत अर्थव्यवस्थेची संकल्पना व तिच्यासाठीचे प्रयत्न समजून घ्यावेत.\n* नील अर्थव्यवस्था संकल्पना समजून घ्यावी.\n* दारिद्रय़ अभ्यासासाठी नेमलेल्या समित्यांच्या अहवालातील मुख्य शिफारसी माहीत असायला हव्यात.\n* पंचवार्षिक तसेच इतर योजनांत दारिद्रय़निर्मूलनासाठी राबवलेले कार्यक्रम त्याची उद्दिष्टे आणि परिणाम यांचा आढावा घ्यावा.\n* राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेची दारिद्रय़विषयक अहवाल व आकडेवारी अद्ययावत करुन घ्यावी.\n* रोजगारविषयक संकल्पना व ठळक आकडेवारी अद्ययावत करून घ्यावी.\n* रोजगारनिर्मितीसाठीच्या महत्त्वाच्या योजना व त्यातील तरतुदी माहीत करून घ्याव्यात.\n* आर्थिक व सामाजिक समावेशनामध्ये समाविष्ट होणारे प्रयत्न समजून घ्यावेत.\n* यामध्ये विविध कर्जविषयक योजना, स्वयंरोजगार व कौशल्यविकासासाठीच्या योजना, सामाजिक विमा योजना यांचा समावेश होतो. अशा योजनांमधील तरतुदी, लाभार्थ्��ांचे निकष, उद्दिष्टे यांचा अभ्यास आवश्यक आहे.\n* भारताची जणगणना आणि त्याचा इतिहास, लोकसंख्यावाढीचे टप्पे आणि अवस्था समजून घ्यावेत.\n* साक्षरता, बाल लिंग गुणोत्तर, लिंगगुणोत्तर, नागरी व ग्रामीण लोकसंख्या या मुद्दय़ांच्या आधारे देशाचा जगामधील, महाराष्ट्राचा देशातील व राज्यातील जिल्हय़ांचा तुलनात्मक अभ्यास करायला हवा. त्यासाठी पहिले व शेवटचे तीन घटक, महाराष्ट्राच्या मागील/पुढील राज्ये अशी तथ्ये मांडून नोट्स काढाव्यात.\n* स्थलांतर- आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत, राज्यांतर्गत, जिल्हा जिल्हय़ांत होणारे स्थलांतर इ. याचे प्रकार, कारणे, परिणाम व उपाय अभ्यासावेत.\n* जन्मदर, मृत्युदर, जननदर, जन्मावेळचे आरोग्यमान यांबाबत ठळक बाबी व आकडेवारीचा आढावा घ्यावा.\n* राष्ट्रीय लोकसंख्या धोरण,\nधोरणाची उद्दिष्टे, दीर्घकालीन आणि अल्पकालीन ध्येय. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग रचना, उद्दिष्टे, कार्यपद्धती हे\nघटक वस्तुनिष्ठ तयारीमध्ये समाविष्ट करावेत.\nसमाजातील बालक, स्त्रिया, अपंग, वृद्ध व मागास या गटांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना व उपक्रमांचा आढावा घ्यायला हवा.\nल्ल बालक – राष्ट्रीय बालक धोरण १९९४, एकात्मिक बालविकास प्रकल्प, बालकांची राष्ट्रीय सनद आणि युनिसेफ, बालकांच्या सद्य:स्थितीचा अहवाल – अर्भक मृत्युदर, बालमृत्युदर इ.\n* महिला – राष्ट्रीय महिला आयोग- रचना उद्देश आणि कार्य, राष्ट्रीय महिला कोष व महिला कायदे, पंचवार्षिक योजनांमधील महिलांविषयीच्या योजना, महाराष्ट्र सरकारच्या महिलाविषयी योजना आणि धोरणे.\n* अपंग व्यक्ती – संयुक्त राष्ट्रसंघाचा अपंग व्यक्तीच्या हक्काचा आंतरराष्ट्रीय करार, स्तरावरील अपंगासाठीच्या संस्था, विभाग, शासकीय व एन.जी.ओ., बहुविकलांग कायदा १९९९, राष्ट्रीय अपंगासाठीचे धोरण.\n* वृद्ध – एकात्मिक वृद्ध व्यक्तींसाठीची योजना १९९२, वृद्धांसाठीचे राष्ट्रीय धोरण.\n* मागास प्रवर्ग – अनुसूचित जाती व जमाती कायदा १९८९, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, अनु-जमाती आयोग, मागासवर्गीय आयोग, मानवाधिकार आयोग, महिला आयोग यांची रचना, कार्य व उद्दिष्टे माहीत असावीत.\nवरील सर्व प्रवर्गाच्या विकास व कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना व त्यांतील तरतुदी तसेच याबाबतच्या चालू घडामोडी यांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे.\nताज्या बातम्यांसा���ी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-10-22T22:19:09Z", "digest": "sha1:HD4JNSP7FSWSEHKFVLK3VSKZLB2CTFJB", "length": 3834, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नाशिक (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► नाशिकचे खासदार (२ प)\n\"नाशिक (लोकसभा मतदारसंघ)\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nनाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ\nनाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ\nनाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑक्टोबर २००९ रोजी १३:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mbmc.gov.in/view/mr/approved_constructions", "date_download": "2019-10-22T22:31:45Z", "digest": "sha1:V6I63R4UB6SASTVXXQZL6J5XMCPQSBN5", "length": 4938, "nlines": 103, "source_domain": "mbmc.gov.in", "title": "मान्यता प्राप्त बांधकाम", "raw_content": "\nमा. स्थायी समिती सभा इत्तीवृत्तांत\nमा. सर्वसाधारण सभा इत्तीवृत्तांत\nस्थायी सम���ती मिटींग अजेंडा\nमा. स्थायी समिती ठराव\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nमुखपृष्ठ / मान्यता प्राप्त बांधकाम\nभारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ | महाराष्ट्र शासन | आपले सरकार | स्वच्छ भारत अभियान| ई - सेवा | आधार | महाराष्ट्र राज्य पोलीस | महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी | राज्य निवडणूक आयोग\n© २०१६ मिरा भाईंदर महानगरपालिका.सर्व हक्क राखीव.\nछायाचित्रे | आपात्कालीन व्यवस्थापन | नागरिकाचा जाहिरनामा | संपर्क\nसंकेत स्थळ पाहण्यासाठी शक्यतो मोझीला फायर फॉव्स ,क्रोम , इंटरनेट एक्सप्लोरर ९ आणि त्यावरील अपडेट वापरावे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayakhingane.com/tag/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8/", "date_download": "2019-10-22T21:37:50Z", "digest": "sha1:TJVW33GNUU65MGDGI2ALGE3PEDJUHVID", "length": 43997, "nlines": 194, "source_domain": "vinayakhingane.com", "title": "डायबेटीस – VinayakHingane", "raw_content": "\nआरोग्य सोप्या भाषेत. Let's simplify health\nआरोग्याची रोजनिशी / Health Diary\n” he cried impatiently. ”I can’t make bricks without clay.” शरलॉक होम्स च्या तोंडी असलेलं सर आर्थर कोनन डॉयल ह्याचं हे वाक्य खूप महत्त्वपूर्णआहे. माहिती शिवाय कुठल्याही निष्कर्षावर येणं होम्स ला कठीण वाटते . पुरेशा माहितीवरून निष्कर्ष काढणे हा तर्कशुद्ध विचारसरणीचा पाया आहे. आरोग्यासाठी तर हे जास्तच आवश्यक आहे आपल्या शरीराबाबत जेवढी जास्त माहिती आपल्याला कळेल तेवढे अचूक निदान होते.\nडॉक्टर आपल्याला तपासतात. काही प्रश्न विचारतात. काही तपासण्या सांगतात . यावेळी ते आपल्या आरोग्याविषयी माहिती गोळा करत असतात. ही माहिती चांगली मिळाली की निदान आणि उपचार सोपे होतात. विचार करा, जर ह्या कुठल्याही माहिती शिवाय डॉक्टरांना उपचार करावा लागला तर अंधारात गाडी चालवण्यासारखे होईल. गाडी खड्ड्यात गेल्यावरच कळेल.\nजे डॉक्टरांच्या बाबतीत होईल तेच आपल्या बाबतीत सुद्धा होऊ शकते. जीवनशैलीचे बरेच आजार हे लक्षणांशिवाय येतात. डायबेटीस , उच्च रक्तदाब इत्यादी आजार बरेचदा काहीही शारीरिक लक्षणं दाखवत नाहीत. तपासल्यावरच निदान होते. आपण तपासले नाही तर बरेचदा निदानही होत नाही. अशा वेळी आपल्याला कुठले शारीरिक लक्षण नाही म्हणजे आपण निरोगी आहोत हे म्हणणे चुकीचे ठरते. त्यामुळे आपल्या शरीराबद्दल अधिकाधिक माहिती आपल्याला हवी.\nआपले वजन, आपल्या नाडीचे ठोके , आपल्या पोटाचा घेर हे सगळे आपण सहज मोजू शकतो. यावरून आपल्या आरोग्याचा अंदाज येतो. आपली रक्तशर्करा म्हणजेच शुगर ची पातळी, कोलेस्टेरोल , रक्तदाब इत्यादी मोजणे सुद्धा सोपे आहे . आपली शारीरिक क्षमता , हृदय -फुफ्फुसाची क्षमता ह्याचा अंदाज आपल्याला आपल्या शारीरिक हालचालींवरून येतो. हे सगळे आपण तपासून बघितले तर त्यावरून आपल्याला आरोग्याची चांगली कल्पना येते. आपल्याला काही धोका असेल तर तो सुद्धा उघड होतो. पण पुष्कळशा लोकांना ह्यातील काहीच माहित नसते. आरोग्याचे काहीही मोजमाप केलेले नसते आणि केले तरीही नोंद नसते. आपण किती धावू शकतो ह्याचा अंदाज सुद्धा बरेच लोक बांधू शकत नाहीत. कारण बरीच वर्षे ते थोडेही धावलेले नसतात. मेडिकल चेक-अप किंवा ऑपरेशन आधी फिटनेस बघताना असा अनुभव बरेचदा येतो की बरेच लोक निरोगी दिसून सुद्धा अनफिट असतात . बऱ्याच लोकांची शारीरिक हालचाल इतकी कमी असते की त्यांच्या शारीरिक क्षमतेचा आढावाच घेता येत नाही. जीवनशैलीच्या आजारांचा धोका ओळखण्यासाठी आपल्या आरोग्याची माहिती गोळा करून त्याची नोंद ठेवणे आवश्यक आहे\nआपल्या जीवनशैलीचे चार महत्वाचे आधारस्तंभ आहेत : आहार , शारीरिक हालचाल , झोप आणि तणाव निवारण . हे आधारस्तंभ जपले तर आजार टाळता येतात. ह्यालाच आपण प्रतिबंध म्हणतो. शिवाय आजार झाले असतील तर ते बरे करण्यासाठी सुद्धा जीवनशैलीचे उपचार महत्वाचे असतात. आपली जीवनशैली कशी आहे हे समजण्यासाठी आपल्याला वरील चारही गोष्टींच्या नोंदी ठेवल्या तर मोठा फायदा होऊ शकतो. आपण किती आहार घेतो व किती व्यायाम करतो ह्याबद्दल लोकांचा अंदाज बरेचदा चुकीचा असतो. वास्तविक आहारापेक्षा कमी आहार सांगण्याकडे आणि वास्तविक व्यायामापेक्षा जास्त व्यायाम करतो असे सांगण्याकडे लोकांचा कल असतो. आहार आणि व्यायामाबद्दलच्या बऱ्याच अभ्यासांमध्ये हे लक्षात आले आहे. आपल्या आहार व व्यायामाची अचूक नोंद ठेवली तरच आपल्याला जीवनशैली चे खरे चित्र दिसते.\nआपल्या आहार आणि व्यायामाबद्दल आपला अंदाज बरेचदा चुकतो\nआरोग्याची रोजनिशी किंवा डायरी आपल्याला खूप उपयोगी पडू शकते \n१. आपल्या आरोग्याची माहिती एका ठिकाणी गोळा होते.\n२. आरोग्याची माहिती गोळा झाली की आरोग्या���ा / तसेच धोक्याचा अंदाज येतो\n३. आहार, व्यायाम, झोप आणि ताणतणाव ह्यांचा हिशोब ठेवता येतो.\n४. आपली वाटचाल कुठल्या दिशेने होते आहे ह्याचा अंदाज येतो.\nआपण आरोग्याच्या रोजनिशी मध्ये आपले वजन , हृदयाची गती, रक्तदाब (बिपी) , शुगर असे महत्वाचे आकडे नियमित भरावेत. हे जेवढ्या नियमित केले तेवढी चांगली माहिती आपल्याला मिळते. याशिवाय रोजच्या आहाराची नोंद करावी . रोज किती तास व्यायम केला आणि किती तास झोप झाली ह्याची सुद्धा नोंद ठेवावी. ह्या सगळ्या नोंदी ठेवताना एकत्र आपण व्ही /डायरी मध्ये लिहून ठेऊ शकतो किंवा आपण मोबाईल मध्ये या सगळ्यांची नोंद ठेऊ शकतो. मोबाईल मध्ये बरीचशी अप्लीकेशन्स (ऍप्स ) आपल्याला याबाबतीत मदत करू शकतात. आपल्या आहारची नोंद ठेवायला आपण जे काही खाऊ त्याचे फोटो ठेवल्यास मदत होते.\nआपल्या जेवणाचा फोटो आहाराची नोंद ठेवायला मदत करतो.\nमोबाईल ऍप्स मध्ये व्यायाम आणि झोपेच्या नोंदी सुद्धा चांगल्या ठेवता येतात. वेगवेगळे फिटनेस बँड्स किंवा फिट बीट आपोआप मोबाईल मध्ये नोंदी करतात आणि आलेख देतात . यावरून एका नजरेत आपली शारीरिक हालचाल किती झाली किंवा व्यायम किती झाला हे कळते. झोपेची माहिती सुद्धा आलेखाच्या स्वरुपात दिसू शकते. नवीन नवीन तंत्रज्ञाचा फायदा आपल्याला आरोग्याची माहिती ठेवायला होतो. फिट बीट नसेल तरीही मोबाईल मध्ये आपल्या आरोग्याची बरीच माहिती गोळा करता येते.\nआधुनिक तंत्रज्ञांचा फायदा आपण करून घ्यावा\nआपल्या आरोग्याचा माहितीचा नेहमी मागोवा घ्यावा . आपल्याला सांगितलेला आहार आपण घेतो आहोत की नाही आपली शारीरिक हालचाल आणि व्यायाम पुरेसे आहेत की नाही आपली शारीरिक हालचाल आणि व्यायाम पुरेसे आहेत की नाही आपण पुरेसे झोपतो आहोत की नाही आपण पुरेसे झोपतो आहोत की नाही हे सगळे आपल्याला आपल्या डायरीतील माहितीतून कळते. जर आपले प्रयत्न कमी पडत असतील तर त्यात आपल्याला प्रयत्न वाढवता येतात. आपण कमी का पडतो आहोत या विषयी शहानिशा करता येते. उपाय शोधणे सोपे जाते. हा मोगोवा घेताना आपली वाटचाल कुठे सुरु आहे हे सुद्धा आपल्याला कळते. दर आठवड्याला वजन कमी होताना दिसणे , शुगर लेव्हल आणि बिपी नियंत्रणात येताना दिसणे , पोटाचा घेर कमी होताना दिसणे हे खूप मोठे समाधान देते. जीवनशैलीत बदल करणे खूप कठीण असते. चांगला परिणाम दिसायला लागला की मोठे प्रोत��साहन मिळते.\nकाय केल्याने आपल्याला फायदा होतो आणि काय केले की आपली शुगर वाढते हे बरेच लोकांना डायरी ठेवल्यामुळे कळते. वजनाच्या बाबतीत सुद्धा तेच. त्यामुळे काय करायचे आणि काय टाळायचे हे लोकांना डायरीचा मागोवा घेतल्याने कळते.\nआरोग्याची रोजनिशी ठेवण्याचे हे अनेक फायदे आपण बघितले. माहिती गोळा करणे आणि मागोवा घेण्याने जे फायदे होतात त्यापेक्षा निराळा असा एक फायदा डायरी ठेवल्याने होतो. आपल्या जीवनशैलीकडे आपण जास्त जागरूक होतो. आपण आहार , व्यायाम आणि झोप याबद्दल नकळत निर्णय न घेता जाणीवपूर्वक निर्णय घ्यायला लागतो. “आपली झोपायची वेळ झालीय”. “आजचा व्यायाम झालाच नाही , चला एक चक्कर टाकून येऊया “. “आज आधीच गोड खाल्ले आहे, आता नको ” असे विचार मनात येतात . आरोग्यासाठी चांगले पर्याय निवडायला यामुळे मदत होते. थोडक्यात काय तर आपण स्वतः आपले आरोग्य सुधारण्यासाठी प्रोत्साहित होतो. तर तुम्ही ठेवणार ना तुमच्या आरोग्याची रोजनिशी\nदरवर्षी डिसेंबर अखेरीस आरोग्यासाठी “न्यू इयर रिझॉल्युशन” करणाऱ्यांची संख्या मोठी असते. आरोग्याचे हे संकल्प पूर्ण होणारे नसतात असा एक समज रूढ आहे. हा समज काही प्रमाणात खरा असला तरी असे संकल्प महत्वाचे असतात असं माझं मत आहे. आहारात बदल किंवा नियमित व्यायाम करणं सोपं नाही. बऱ्याच अपयशी प्रयत्नांनंतर काही लोक यशस्वी होतात. आपली जीवनशैली सुधारण्यासाठी ‘संकल्प’ ही पहिली पायरी आहे. असा संकल्प करणाऱ्यांना प्रोत्साहन आणि सकारात्मक उदाहरणांची मदत होते. यासाठी गेली दोन वर्षे मी माझ्या माहितीतील काही उदाहरणं देण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी सुद्धा हा प्रयत्न मी सुरु ठेवणार आहे. जीवनशैलीतील बदल केल्याने लोकांना फायदा कसा झाला ह्याबद्दल पुढील दोन गोष्टी आहेत. नवीन वर्षासाठी काही संकल्प करायचा असेल तर सुरुवात कुठून करायची हा प्रश्न बरेचदा पडतो. जीवनशैलीतील तीन महत्वाचे घटक म्हणजे आहार , शारीरिक हालचाल आणि झोप. ह्या तिन्ही बाबतीत आपल्याला सुधारणा करता येऊ शकतात. तुम्ही तुमच्या जीवनशैलीचा आढावा घेऊन गरजेनुसार आवश्यक ठिकाणी बदल करू शकता. मला ज्या दोन व्यक्तींच्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या गोष्टी सुद्धा मी तीन भागात सांगणार आहे.\nआपल्या गोष्टींचे दोन नायक आहेत विजय हिंगणे आणि प्रशांत भटकर. हे दोघेही आपल्यासारखे�� सामान्य आहेत. विजय हिंगणे हे वयाच्या चाळीशीत असलेले ,आरोग्य विभागात काम करणारे . सर्वसाधारण भारतीय जेवण आणि शिस्तबद्ध दिनचर्या. नियमित योगा करण्याची सवय. नेहमीच्या लठ्ठपणाच्या व्याख्येनुसार ते लठ्ठ नाहीत. वडिलांना टाईप २ डायबेटीस असल्यामुळे डायबेटीस होण्याचा धोका थोडा जास्त आहे हे त्यांना माहित होतं. त्यामुळेच काही वर्षांपूर्वी डायबेटीसचे निदान झाल्यावर मोठा धक्का बसला नाही. त्यांनी वैद्यकीय सल्यानुसार आहारात बदल केले. जेवण विभागून ३ वेळा सुरु केले आणि गोड पदार्थ बंद केले. योगा नियमित सुरु होता. रक्तातील साखरेची पातळी ह्यामुळे काही काळ नियंत्रणात आली. पण तीन महिन्यांपूर्वी केलेले HbA1C ७.८ असे दिसले. रक्तातील ट्रायग्लीसेराइड ह्या वाईट कोलेस्टेरोल ची पातळी खूप जास्त ४१३ एवढी दिसली. हे घटक काळजीचे होते. याशिवाय काही त्रास सुद्धा व्हायचे. खूप कडाडून भूक लागायची. जेवणाची वेळ झाली की अगदी थोडा उशीरही सहन होईना. दिवसभर थकवा जाणवायचा. शरीरात काही शक्ती नाही असे त्यांना वाटायचे. सतत आळस वाटायचा. अशी सगळी परिस्थिती बघितल्यावर मी त्यांच्या जीवनशैलीतील घटक सखोल तपासून बघितले.\nप्रशांत वयाने अधिक तरुण. वय ३१. पोटाचा घेर वाढला आणि वजन वाढत चालले म्हणून त्याला काळजी वाटायला लागली. सॉफ्टवेअर मध्ये नोकरी म्हणजे ताणतणाव आणि अनियमित दिनचर्या. शारीरिक व्यायम कमी. वाढलेल्या वजनासोबत रक्तात वाईट कोलेस्टेरोल ट्रायग्लीसेराइड ३३२ एवढं वाढलेलं दिसलं. शारीरिक त्रास जाणवत नसला तरी आपल्याला वजन तातडीने कमी करायला हवं हे त्याला समजत होतं. नोकरी आणि रुटीन मध्ये आरोग्यासाठी वेळ मिळणे अशक्य आहे असं त्याला वाटायला लागलं होतं. गुलाबजाम, गाजराचा हलवा आणि पेढे हे प्रशांतचे अगदी आवडीचे पदार्थ इतर आवडीचे पदार्थ सुद्धा लठ्ठपणा वाढवायला कारणीभूत होतील असे होते. त्यामुळे वजन कमी करायला जास्तच त्रास. प्रशांतला वजन कमी करायला आहारासोबत इतर घटकांमध्ये सुद्धा बदल करण्याची गरज आहे असं मला दिसलं.\nदोघांचेही प्रश्न वेगवेगळे होते. दोघांचेही ध्येय वेगवेगळे होते. विजय ह्यांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करायची होती. प्रशांतला वजन म्हणजेच पोटावरील चरबी कमी करायची इच्छा होती. ह्या दोन्ही ध्येयांसाठी आपण त्यांना औषधी देऊ शकलो असतो. पणऔषधी देण्याआध�� जीवनशैलीत पुरेसे बदल करायला हवे. विजय आणि प्रशांत ह्या दोघांनाही मी काही बदल सुचवले. यातून जर फायदा झाला नाही तर औषधीची मदत घेऊ असं ठरलं. दोघांनीही बदल करण्याचा निश्चय केला. आपल्यापैकी काही लोकांना आरोग्याचे असेच छोटे-मोठे प्रश्न भेडसावत असतात. यातील बरेच प्रश्न जीवनशैलीत बदल केल्यावर सुटतात. आहार , शारीरिक हालचाल आणि झोप ह्याबद्दल नवीन वर्षात आपण काय बदल करू शकतो ते आपण बघू.\nआरोग्यासाठी आहारात बरेच वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करता येतात. वेगवेगळ्या ध्येयासाठी वेगवेगळे उपाय वापरता येतात. प्रत्येक व्यक्तीला एकाच उपायाने वेगवेगळ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. म्हणून आपल्याला एक उपाय किंवा मार्ग निवडून त्याने फायदा होतो का हे तपासून बघायला हवं. आहाराचे असे वेगवेगळे अनेक उपाय तुम्ही ऐकले असतील. त्यातून तुम्हाला आवडणारा आणि सोयीचा असेल असा मार्ग निवडावा.\nमाझ्या आवडीचे काही मार्ग:\nआहारातील उर्जा (कॅलरी )कमी करणे\nआहारातील प्रक्रिया केलेली कर्बोदके (प्रोसेस्ड कार्बोहायड्रेट) कमी करणे, प्रथिने व इतर चांगले घटक वाढवणे . ह्याने आहाराचे संतुलन सुधारता येते\nकच्चे, हिरवे आणि कमी प्रक्रिया केलेले पदार्थ वाढवणे\nमध्ये मध्ये खाणे (स्नॅकिंग ) टाळणे किंवा नाश्त्यासाठी चांगले पदार्थ निवडणे\nतळलेले पदार्थ, शीतपेय, मिठाई फास्टफूड असे पदार्थ टाळणे.\nवरील पैकी एक किंवा सगळे मार्ग तुम्ही निवडू शकता. जर काही ठराविक ध्येय असेल तर वैयक्तिक नियोजन करता येते. विजय आणि प्रशांत ह्यांच्यासाठी आम्ही सोयीनुसार आहार ठरवला. दोघांचेही ट्रायग्लीसेराइड हे वाईट कोलेस्टेरोल वाढले होते. त्यामुळे आहारातील कर्बोदके कमी केल्याने फायदा होईल अशी अपेक्षा होती. शिवाय डायबेटीस नियंत्रणात आणायला सुद्धा कर्बोदके कमी केल्याने फायदा होतो. विजय ह्यांच्या आहारात बाहेरचे पदार्थ जवळपास नव्हतेच. रोजचं जेवण जेवून सुद्धा साखरेची पातळी आणि कोलेस्टेरोल नियंत्रणात नव्हते. त्यामुळे रोजच्या जेवणात कर्बोदके कमी करायची असं ठरलं. पोळ्या आणि भात खूप कमी करून मोड आलेली कडधान्ये वापरायला सुरुवात केली. प्रशांतने बाहेर जेवण आणि गोड पदार्थ कमी केले. त्याच्या रोजच्या जेवणात सुद्धा पोळी , भात आणि बटाटा असे पदार्थ कमी झाले. दोघांच्याही रोजच्या जेवणात कच्च्या पालेभाज्या , फळभाज्या , मोड आलेली कडधान्ये, दही आणि उसळी ह्यांचे प्रमाण वाढले. वरण नियमित खायला लागले. ह्यातून कर्बोदकांचा अतिरिक्त ताण कमी झाला आणि आहाराचे संतुलन सुधारले. प्रथिने वाढली, जीवनसत्वे वाढली आणि आहारतील विविधता वाढली. विजय हे आधी तीन वेळा जेवायचे. त्यातील एक जेवण त्यांनी बंद केलं आहे. आता दोन वेळा जेवतात व मध्ये इतर काही खाणे टाळतात. प्रशांत नाश्त्यामध्ये फळे खातो. जेवणात कर्बोदके कमी केली आहेत आणि चांगले पदार्थ वाढवले आहेत.\nदोघांच्याही आहारात केलेले बदल ढोबळ नाहीत. ठरवून केलेले विशिष्ट बदल आहेत . दोघांनाही असा आहार पाळणं शक्य आहे असं वाटल्यावरच हा आहार सुरु केला. त्याआधी काही शंका होत्या त्याबद्दल चर्चा करून त्या शंका सोडवल्या. (उदा: कर्बोदके तर आवश्यक असतात मग पोळी भात कमी केली तर त्रास होणार नाही का ह्याचं उत्तर आहे की पोळी भात कमी केल्याने आरोग्याला त्रास होत नाही. या जेवणात आपण डाळी , उसळी, मोड आलेली कडधान्ये , फळे इत्यादींच्या स्वरुपात कर्बोदके घेतोच. पण ही कर्बोदके पोळी भात बटाटा ह्यापेक्षा बरी कशी असतात ह्याची चर्चा केली.) या सोबतच बाहेर खायची वेळ आली तर काय खाता येईल , मध्येच भूक लागली तर काय करता येईल अशा प्रश्नांवर चर्चा झाली. दोघांनीही त्यांचा आहार काटेकोरपणे पाळला. त्यांना आहार पळताना कुठलाही त्रास जाणवला नाही. भूक अनावर होणं किंवा थकवा येणं असं काहीही झालं नाही. उलट भूक कमी लागायला लागली आणि उत्साही वाटायला लागलं असं दोघेही सांगतात.\nशारीरिक हालचाल हा आरोग्याचा मोठा महत्वाचा भाग आहे. आपण पुरेशी हालचाल करत नाही आणि सलग खूप वेळ बसून राहतो. सलग बसून राहणे हे धुम्रपाना इतकेच धोकादायक आहे. विजय आणि प्रशांत ह्या दोघांनाही शारीरिक हालचाल वाढवण्याची गरज होती. दोघांनीही त्यांच्या दैनंदिनी मध्ये सहज बसवता येतील असे व्यायाम सुरु केले सलग बसून राहणे टाळण्यासाठी काही उपाय केले.\nविजय ह्यांनी सकाळी धावणे सुरु केले व योगासने सुरु ठेवली. योगासनांमुळे स्नायू बळकट व्हायला मदत होते तर धावल्याने हृदय व फुफ्फुसाचा व्यायाम (कार्डीओ ) होतो. याशिवाय ऑफिसला जाण्यासाठी मोटरसायकलऐवजी सायकल चा वापर सुरु केला. कम्प्युटरवर काम करताना उभे राहून काम करायला सुरुवात केली. दर जेवणानंतर थोडा वेळ शारीरिक हालचाल होईल याकडे लक्ष दिले. यामुळे दिवसभर थो��्या थोड्या वेळाने काहीतरी शारीरिक हालचाल होऊ लागली. एवढी शारीरिक हालचाल वाढल्यावर त्यांना अजून उत्साही वाटायला लागलं.\nप्रशांतचा व्यायम पूर्णपणे बंद होता. वजन कमी करायचं असं ठरवल्यावर नियमित व्यायम सुरु केला. सध्या तो आठवड्यातील ३ दिवस योगासने शिकतो. बाकी दिवस व्यायाम करतो. यासाठी तो स्मार्टफोन वर असलेलं एक अॅप वापरतो. ऑफिस मध्ये बैठे काम असते पण तो दर अर्धा तासाने उठतो. सलग बसून राहणे टाळायचा तो पूर्ण प्रयत्न करतो. व्यायामासाठी प्रशांतला रोज वेळ काढावा लागतो पण त्यामुळे त्याची ‘एनर्जी लेव्हल वाढली ‘ असं तो म्हणतो. व्यायामासाठी एवढा वेळ देणं हे नक्कीच फायद्याचं आहे असं तो म्हणतो.\nप्रशांत ऍप ने सुचवलेला असा व्यायाम करतो\nझोप हा बरेच लोकांच्या आयुष्यातला दुर्लक्षित विषय असतो. आपल्याला साधरणतः आठ तास झोपेची गरज असते. झोप अपुरी पडली तर लठ्ठपणा आणि डायबेटीस चा धोका वाढतो असं शास्त्रीय अभ्यासात दिसून आलं आहे. आपण जर दिवसा पलंगावर आडवं झालो आणि लगेच झोप लागली तर समजायचं की आपली झोप अपुरी होतेय. विजय आणि प्रशांत ह्या दोघांशी बोलल्यावर माझ्या असं लक्षात आलं की दोघांनाही जास्त झोपेची गरज आहे.\nविजय ह्यांचा असा समज होता की लवकर उठणे हे आरोग्यासाठी चांगले असते. पण झोप अपुरी झाली तर त्याचा जास्त वाईट परिणाम होऊ शकतो हे कळल्यावर त्यांनी कधी उठायचं ह्यापेक्षा झोप पूर्ण होऊ देण्यावर भर दिला. आता ते ७ ते ८ तास झोप होण्यासाठी लवकर झोपतात. प्रशांतने सुद्धा झोप पुरेशी होण्याकडे काटेकोर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. झोप अपुरी झाली तर आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो ह्याची त्याला अधो जाणीव नव्हती.\nआहार झोप आणि नियमित व्यायाम ह्यांचा परिणाम विजय आणि प्रशांत ह्यांच्या आरोग्यावर कसा झाला ते आता आपण बघू. गेल्या चार महिन्यात विजय ह्यांचे वजन ५ किलो कमी झाले आहे पोटाचा घेर ६ सेमी कमी झाला आहे. त्यांचे HbA1C ७.८ वरून कमी होऊन ५.१ झाले आहे. याचाच अर्थ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आली आहे. triglyceride ४१३ वरून १६८ एवढे कमी झाले आहे. हिमोग्लोबिन आधी १३.५ होते ते आता १४.३ आहे.\nप्रशांतचे वजन सहा महिन्यात ७ किलो वजन कमी झाले आहे. पोटाचा घेर ४ सेमी इतका कमी झाला. trigycerides ३३२ वरून १८२ झाले.\nदोघांनाही आधीपेक्षा जास्त उत्साही आणि तजेलदार वाटायला लागले. विजय ह्यांना आधी जे त्रास होते ते बरे झाले. हे सगळे जीवनशैलीतील बदल केल्यामुळे झाले. त्यांच्या जीवनशैलीतील बदलांचा काही त्रास सुद्धा झाला नाही.\nआपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल केले तर खूप मोठे फायदे होतात. हे फायदे आपण मोजून बघू शकतो. नवीन वर्षात तुम्ही सुद्धा हे करू शकता. यशस्वी उदाहरणांतून आपल्याला बरंच काही शिकता येतं. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण आपलं आरोग्य सुधारू शकतो. नवीन वर्षात आरोग्यासाठी संकल्प नक्की करा. हे संकल्प पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. हा संकल्प अगदी छोटा असला तरी चालेल. आपल्या प्रयत्नांचा काही फायदा होतो आहे का हे तपासून बघा नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी आणि भरभराटीचे जावो ही शुभेच्छा\nया लेखासारखे काही लेख\nI am a physician by profession . I love to paint , read and write. Marathi is my mother tongue. I intend to write about health, health related issues and share my experiences through this blog. मराठी मातृभाषा असल्याने जास्त जवळची वाटते. आपल्या भाषेत माहिती लवकर कळते आणि जास्त प्रभावी असते असा अनुभव आहे. मराठी लोकांना आरोग्याविषयी मराठीत बोललेलं उपयोगी पडेल ह्या भावनेने हा ब्लॉग सुरु केलाय. मी एक डॉक्टर आहे आणि मला कलेची आवड आहे. आरोग्य लिखाणातून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे .\nआरोग्याची रोजनिशी / Health Diary\nस्मॉलपॉक्सची गोष्ट : लसीकरणाचा लढा\nगोवर आणि रुबेला लसीकरणाबद्दल चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=12687", "date_download": "2019-10-22T21:42:32Z", "digest": "sha1:PKMAW4O5QRE4XT7WACQIS57SY3YOX6XU", "length": 15698, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nशेतकरी आणि सामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार\nप्रतिनिधी / मुंबई : मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे पैसे गोळा करून कार्पोरेट जगतासाठी रेड कार्पेट टाकणारा आणि देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा हा अर्थसंपकल्प आहे, अशी तिखट प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.\nसामान्य जनतेकडून आतापर्यंत ६ लाख कोटी रूपयांचा टॅक्स गोळा केला जात होता. मात्र या अर्थसंकल्पाने आता तब्बल ११ लाख कोटी रूपये टॅक्सच्या रूपाने सामान्य जनतेकडून वसूल केले जाणार आहेत. म्हणजे सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटणारा, देशात सर्वाधिक आत्महत्या होत असताना श��तकऱ्यांना दुर्लक्षित करणारा, बेरोजगारांना वाऱ्यावर सोडणारा हा मोदी सरकारचा अर्थसंकल्प आहे असेही वडेट्टीवार यांनी नमूद केले. टॅक्स वाढवून सामान्यांची लूट, महागाई वाढवून गरिबांचे कमरडे मोडणारा, शेतकऱ्यांसाठी कुठेही भरीव तरतूद नसलेला, बेरोजगारी दूर करण्यासाठी कोणतीही तरतूद नसणारा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे भारतातील जनतेच्या तोंडाला पाने पुसणारा हा अर्थसंकल्प आहे असेच म्हणावे लागेल असेही वडेट्टीवार म्हणाले. देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहे. मागच्या पाच वर्षांत देशातील शेतकरी संकटात आहे. त्यांचा विचार करून तरी मोदी सरकारने या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद असेल असे वाटले होते मात्र शेतकऱ्यांची घोर निराशा या अर्थसंकल्पाने केली आहे. मागच्या पाच वर्षांत तरूणांच्या हातात निराशाच पडली, देशात बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढली अशावेळी तरी तरूणांना न्याय मिळेल असे वाटले होते. मात्र तरूणांच्या हाताला काम देण्याची कोणतीही तरतूद या अर्थसंकल्पात नाही, त्यामुळे भारतीय जनतेच्या पदरी निराशा पडली आहे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nआधार नसेल तरी सामान्य व्यक्तींसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ नाकारता येणार नाही\nयुवतीच्या व्हाॅट्सऍपवर अश्लिल संदेश पाठविल्याप्रकरणी आंबेटोलाच्या पोलिस पाटलावर गुन्हा दाखल, आरोपी फरार\nभामरागड, अहेरी , आरमोरी पं.स. ला मिळाले नवीन हातपंप दुरूस्ती पथक वाहन\nसमाजांनी संघटीत राहून सामाजिक कार्य करावे : पालकमंत्री ना. आत्राम\nचंद्रपूरातील १०५ विद्यार्थ्यांनी साकारला बांबूचा बाप्पा \nदीना धरणाचे पाणी सोडल्याने रोवणीला आला वेग : चामोर्शी तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण\nअमरावती वनवृत्तात वनाधिकारी, कर्मचारी व पोलिसांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेने केला निषेध\nमहाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचा संचालक अडकला एसीबीच्या जाळ्यात\nसावळीविहीर येथिल फर्निचर टाउनला लागलेल्या आगीत सव्वा दोन कोटींचे नुकसान\nअमरावती जिल्ह्यात खळबळ ; एकाच दिवशी तिघांची निर्घृण हत्या, कर्फ्यू लागू\nवीज बिलाचा भरणा करताना हस्तलिखित पावत्या स्वीकारू नये\nग्रंथालयाचे एकत्रीकरण ���रुन ग्रंथ संपदेचे जतन करा - अनिल चनाखेकर\nतुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीवर प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी , खासदार कृपाल तुमाने यांच्या निवडणुकीला आव्हान\nकोठरी येथील बौद्धविहार परिसराच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही : आमदार डॉ. देवराव होळी\nनरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीने अनियंत्रित होऊन महिलेला केले ठार , एक जखमी\nराहुल गांधी अमेठीसह केरळच्या वायनाड मतदारसंघातून लढणार\nकमलापूर येथे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा उत्साहात, अपंगांना विविध साहित्यांचे केले वितरण\n‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेमुळे भारतीयत्वाची भावना वृध्दींगत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसात जहाल नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण\nगडचिरोली जिल्हा पोलिस भरतीसाठी फक्त जिल्ह्यातीलच उमेदवारांना संधी, पोलिस भरतीच्या नियमांत बदल\nराज्यातील सुमारे तीस हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार शासकीय अनुदान\nचामोर्शी उपविभागातील पोलीस पाटील व कोतवाल पद भरती प्रक्रियेला स्थगिती मिळणार\nतालुका अधिवक्ता संघ अहेरीच्या वतीने पूरग्रस्तांना भांडी व जीवनावश्यक वस्तुंचे वितरण\nकाम सुरू करा, संधी चालून येतील: नीलिमा मिश्रा\nके. चंद्रशेखर राव यांनी दुसऱ्यांदा घेतली तेलंगण च्या मुख्यमंत्रिपदाची शपथ\nरोहयो च्या कामावरील मजुराचे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन : देसाईगंज तालुक्यातील घटना\nदारूबंदी असलेल्या वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात विक्री करण्यासाठी सुरू असलेल्या बनावट दारूनिर्मितीच्या कारखान्यावर धाड\nजिंजगाव येथे लोकबिरादरी प्रकल्पाच्या साधना विद्यालयाचे उद्घाटन व प्रवेश दिन उत्साहात\nपालक सचिव विकास खारगे यांनी घेतला पाणी टंचाई , महसूल व अन्य विभागांचा आढावा\nदारूतस्करावर कारवाई, १ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त\nआजपासून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा , मोझरी येथून प्रारंभ\nस्मार्ट सिटी प्रकल्पात सामान्य माणसाला अत्युच्च्य दर्जाच्या सुविधा : देवेंद्र फडणवीस\nजांभुळखेडाच्या घटनेबद्दल नक्षल्यांनी पत्रकातून व्यक्त केली प्रतिक्रिया\nपबजी गेम च्या विळख्यात तरुणाई, पालकांची वाढतेय डोकेदुखी\nआई- वडिलांनी पबजी खेळण्यास मनाई केल्याने पाच शाळकरी मुलांचे घरातून पलायन\nलवकरच फेसबुक व्हाट्सॲपवर करता येणार पैशांचे व्यवहार\nरोजगारासाठी युवकांनी स्वत:चे गाव, जिल्हा ओलांडून जाण्याची मानसिकता तयार केली पाहिजे : नगराध्यक्षा पिपरे\nआधार कार्ड ऐच्छिक करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी , प्रस्तावाचे उल्लंघन करणाऱ्याला दंड ठोठावण्�\nखड्डा बुजविण्यासाठी दगडाचा वापर, अपघाताची शक्यता\nशेतकरी आणि सामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार\nशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास तंत्रज्ञानाची मदत गरजेची : पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम\nअहेरी विधानसभा क्षेत्रावर पुन्हा राकाँने ठोकला दावा, धर्मरावबाबांना उमेदवारी जाहिर\nसाडेचार वषीर्य बालिकेवर सावञ बापाने केला अतिप्रसंग\nकाश्मीरच्या मुद्द्यावर भारताच्या निर्णयाचे रशियाने केले समर्थन\nगडचिरोली पोलिस दलातून १६ कर्मचाऱ्यांनी घेतला निरोप\nखास सेलिब्रेशनसाठी व्हिडीयो पॅलेस आणि पुष्कर जोगची ‘झिल मिल’ प्रेक्षकांच्या भेटीला\nचामोर्शी तालुक्यातील पोलिस पाटील पदभरतीच्या परीक्षेत घोळ, परीक्षा रद्द करण्याची मागणी\nमहा-ई-सेवा केंद्राना बंदची लागण , वयोवृध्दांची होते फरपट\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सोळावी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/iron-age-1820800/", "date_download": "2019-10-22T21:41:47Z", "digest": "sha1:C6YF4SJJEBXPK4I6NUSBNEPAN2F45EL7", "length": 12603, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Iron Age | लोहयुग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nपृथ्वीचे सुमारे एकतृतीयांश वस्तुमान हे लोहापासून बनलेले आहे आणि भूपृष्ठावर सर्वाधिक प्रमाणात आढळणारा धातू हा लोखंडच आहे.\nपृथ्वीचे सुमारे एकतृतीयांश वस्तुमान हे लोहापासून बनलेले आहे आणि भूपृष्ठावर सर्वाधिक प्रमाणात आढळणारा धातू हा लोखंडच आहे. तरीही माणसाचा या धातूचा वापर सुरू झाला तो, पृथ्वीबाहेरून येणाऱ्या अशनींतील लोखंडाद्वारे. यांपकी काही अशनींमध्ये ८५ टक्के ते ९० टक्के लोह आणि उरलेले निकेल असते. शुद्ध धातूरूपात किंवा मिश्रधातूच्या स्वरूपात पृथ्वीवर ���ोह फक्त अशनींमध्येच आढळते. इ.स.पूर्व ५०००च्या सुमारास तयार केलेले, अशा लोखंडाचे अलंकार इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये सापडले आहेत. त्या काळात लोखंड फक्त पृथ्वीवर सापडलेल्या अशनींद्वारेच उपलब्ध होत असल्याने, लोखंड फारच दुर्मीळ होते आणि सोन्याच्या तुलनेत ते कित्येक पट किमतीचे होते त्यामुळे लोखंडाचा उपयोग त्याकाळी मुख्यत: अलंकारांसाठीच केला जात असावा.\nहिमाटाइटसारख्या (लोहाचे ऑक्साइड) खनिजांपासून कार्बनच्या साहाय्याने लोखंड धातूरूपात वेगळे करता येते. परंतु ही प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे ताम्रयुग आणि त्यानंतरच्या कांस्ययुगात, धातुशास्त्रावर चांगली पकड बसल्यानंतरच खनिजापासून शुद्ध लोखंड मिळवण्याच्या प्रक्रियेचा शोध लागला. शुद्ध लोखंडाचा वाढता वापर सुरू झाला त्या काळापासून, म्हणजेच इ.स.पूर्व १५००च्या नंतरच लोहयुग सुरू झाले. लोखंड हे हवा आणि बाष्पाच्या सान्निध्यात गंजते व त्याचे रूपांतर लाल रंगाच्या ऑक्साइडमध्ये होते. शुद्ध लोखंड हे खूपच मृदू असा धातू आहे. परंतु लोखंडात थोडा कार्बन मिसळला की त्याची ताकद आणि कठीणपणा कित्येक पटींनी वाढतो, तसेच त्याचे गंजणेही मंदावते. हे कार्बनमिश्रित लोखंड म्हणजेच पोलाद. पोलादाचा शोध लागल्यानंतर कांस्याचा वापर कमी होऊन सर्वत्र पोलाद वापरात आले. पोलाद मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकत असल्याने अवजारे आणि इतर अनेक वस्तूंसाठी त्याचा वापर सुरू झाला व माणसाच्या सांस्कृतिक आणि आíथक विकासाचा वेग वाढला.\nप्राचीन भारतातही पोलादाची निर्मिती मोठय़ा प्रमाणावर होत होती. इ.स. ४००च्या सुमारास उभारलेला दिल्लीतील अशोक स्तंभ याचीच साक्ष देत उभा आहे. त्यातील सिलिकॉन आणि फॉस्फरस या मूलद्रव्यांमुळे त्याची गंजरोधकताही अधिक आहे. याच काळात भारताकडून दमास्कसला पोलादाची निर्यातही होत असे. दमास्कसमध्ये या पोलादापासून खंजीर आणि तलवारी तयार केल्या जात. उत्तम ताकदीच्या आणि तीक्ष्ण धार असणाऱ्या या तलवारींना युरोपपासून चीनपर्यंत दुसरा पर्याय नव्हता.\nवि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाह�� तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/slum_draw_april_m.php", "date_download": "2019-10-22T22:45:56Z", "digest": "sha1:MBINRLGBRRVGTV7675LARNY7EU67YVV7", "length": 5887, "nlines": 122, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | विविध धोरणे", "raw_content": "\nमाहिती व लाभधारकांच्या याद्या\n1 घरकुल योजनेतील अंध अपंग लाभार्त्याची यादी\nघरकुल योजनेतील खुल्या प्रवर्गातील लाभार्त्याची यादी\n3 घरकुल योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्त्याची यादी\n4 घरकुल योजनेतील भटक्या व विमुक्त जाती जमातीच्या प्रवर्गातील लाभार्त्याची यादी\nमिळकत व पाणीपुरवठा कर\nजन्म व मृत्यू नोंद\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://viveksindhu.com/home/showmore/latestnews", "date_download": "2019-10-22T22:01:25Z", "digest": "sha1:NNAK4N5PNZ7K3TN6HHFI2JQWISRVWNSJ", "length": 6666, "nlines": 77, "source_domain": "viveksindhu.com", "title": "Latest Marathi News | Latest top marathi news | Live Beed District News | Daily Vivek Sindhu - विवेक सिंधु", "raw_content": "\nचार दिवसापासुन जिल्ह्यात दमदार पाऊस\nअंबाजोगाई : अंबाजोगाई - पावसाळ्यात नेहमी प्रमाणे येणार्या पावसाने पावसाळ्याच्या शेवटाल��� आपली हजेरी Read more...\nसंस्कारापासुन समाज दूर चालला आहे-अॅड.अपर्णाताई रामतिर्थकर\nअंबाजोगाई : अंबाजोगाई (प्रतिनिधी) प्रत्येक कुटुंबात छोट्या-छोट्या गोष्टींमुळे अनेक समस्या निर्माण Read more...\nरेकॉर्डब्रेक प्रचार रॅलीने धनंजय मुंडेंच्या विजयावर शिक्का मोर्तब\nपरळी : परळी - 24 तास अहोरात्र जनतेची सेवा करतो म्हणून पंकजाताई मला राक्षस म्हणून संपवायला निघाल्या Read more...\nमाझा परिवार माझा मतदार संघ ः नमिता मुंदडा\nअंबाजोगाई : अंबाजोगाई - केज मतदार संघाला भाजपाने आणि मुंदडा परिवाराने परीवारातील सदस्य समजून गेल्या अनेक Read more...\nकन्हेरवाडीत लेकीच्या सभेला तुफान गर्दी\nपरळी : परळी - आपण र्हदयात कायम कोरून ठेवलेले \"गोपीनाथ मुंडे\" हे नाव संपविण्याचा राष्ट्रवादी Read more...\nपराभवाच्या भितीने पाया खालची वाळू घसरली पंकजा मुंडे यांची जीभ घसरली\nपरळी : परळी -पराभव दिसू लागल्याने परळी मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची जीभ घसरली Read more...\nभर पावसात विराट जाहीर सभा मी मंत्री असतो तर सिरसाळ्यात एम.आय.डी.सी. झाली असती- धनंजय मुंडे\nपरळी : सिरसाळा - भयंकर दुष्काळ होता, सिरसाळा पाणी मागत होते, चारा छावणी मागत होते मात्र आपल्या Read more...\nधो-धो पावसात गुरू शिष्यांची सरकारविरुद्ध तुफान बॅटिंग\nVSNN : सातारा/परळी वै. (दि. १८) : 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील आजचा दिवस एक वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. Read more...\nछत्रपती उदयनराजे भोसले यांनी परळीत येऊन बहिणीला दिली ताकद\nपरळी : परळी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज परळीत येऊन Read more...\nनमिता मुंदडांना मतदानरुपी आशीर्वाद देवून विजयी कराःपंकजा मुंडे\nअंबाजोगाई : केज - स्वतःच्या स्वार्थासाठी बुध्दीभेदाचे नगारे वाजविणार्याला बळी पडू नका असा शब्दात Read more...\nना. पंकजाताई मुंडे यांना विक्रमी मताधिक्य देण्यासाठी बंजारा समाजाची एकजूट\nपरळी : परळी - पाचशे लोकवस्तीच्या तांड्यांना ग्राम पंचायतचा दर्जा देऊन तांड्याचा सर्वांगीण विकास Read more...\nपंकजाताईंना जनतेची आपुलकी नसल्याने सत्ता असूनही मतदारसंघ विकास झाला नाही- धनंजय मुंडे\nबीड : परळी - राज्यात आणि केंद्रात असून या भागातील लोकांविषयी पंकजा मुंडेंना आपुलकी नसल्याने हा भाग Read more...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=11148", "date_download": "2019-10-22T22:31:44Z", "digest": "sha1:LC77ASSA4ARYLSO3TWXAJITGRNVMBZJN", "length": 12175, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nरायफल साफ करताना गोळी लागल्याने पोलिस शिपाई जखमी\n- कारवाफा पोलिस मदत केंद्रातील घटना\nप्रतिनिधी / गडचिरोली : रायफल साफ करीत असताना चुकून गोळी सुटल्याने पोलिस शिपाई जखमी झाल्याची घटना आज २८ मे रोजी धानोरा तालुक्यातील कारवाफा पोलिस मदत केंद्रात घडली आहे.\nरुपेश वरखडे नामक पोलिस शिपाई आपली रायफल साफ करीत होते. अचानक रायफलमधून गोळी सुटल्याने वरखडे जखमी झाले. त्यांना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nभाजपची पहिली यादी तयार, राज्यातील सात जागांचा समावेश\nगडचिरोली आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवासी त्रस्त\nआ. वडेट्टीवार , आ. धानोरकर आणि माजी आमदार धोटे यांना राज्य महिला आयोगाची नोटीस\nओबीसी मागण्यांच्या आश्वासनांची पुर्तता न केल्याने ओबीसी समाज नाराज\nमोहरम (ताजिया) निमित्त समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा - आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\n५ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या\n‘आश्रमशाळा ते मिशिगन विद्यापीठ व्हाया राज्यशासन’, योगिता वरखडे , सूरज आत्राम यांचा प्रवास\nगणपती विसर्जनादरम्यान बारसेवाडा येथील इसम नाल्यात वाहून गेला\nइको-प्रोची वारसा संवर्धन परिक्रमा उद्या वैरागड येथे येणार\nपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून अहेरी येथे पालकमंत्र्यांनी घेतली तातडीची आढावा बैठक\nमुंबईतील धोकादायक इमारतींबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक\nनागपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न\nसूर्यदेवाचा प्रकोप , नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश\n४५ वर्षातील विक्रमी पावसामुळे मुंबईच्या पाणीनिचरा व्यवस्थेवर ताण\nएटीएममध्ये नवे सॉफ्टवेअर , एटीएम कार्डचे क्लोनिंग थांबणार\nअहेरी - आलापल्ली मार्ग खड्ड्यात, खड्डे बुजविण्यासाठी ऑटो चालक - मालक संघटनेचा पुढाकार\nजागतिक वन्यजीव संरक्षण दिनाच्या दिवशीच पर्यटकांना दिसला काळा बिबट\nगडचिरोली न.प. अंतर्गत उद्या रविवारीही थकबाकीदारांना करता येणार कराचा भरणा\nकलम ३७० वरून खा. सुप्रिया सुळे आणि अमित शाह यांच्यात रंगली जुगलबंदी\nगुलाबी थंडीत गुलाबी बोंड अळीचा घाला : ओलिताच्या क्षेत्रात प्रकोप , होता नव्हता कापूस अळीच्या घशात\nपुसद पोलिस ठाण्यातील शिपायाची गोळी झाडून आत्महत्या\nबसमधील प्रवाशांसाठी युवकच ठरले देवदूत, प्रवासी आणि नागरिकांनीही अनुभवला मृत्यूचा थरार\nजम्मूमधील बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला : २८ जण जखमी\nकाॅंग्रेसकडून गडचिरोली विधानसभा क्षेत्रात डाॅ. चंदा कोडवते, आरमोरीतून आनंदराव गेडाम यांचे नाव निश्चित\nभारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी जोशी यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर\n‘ब्रिटिश हेराल्ड’ या मासिकाच्या सर्वेक्षणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती\nअसरअल्ली येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतील निरीक्षक सुधीर मारशेट्टीवार बेपत्ता\nआरमोरी नगर परिषद निवडणूक, छाणणीअंती नगराध्यक्षपदासाठी ८ तर नगरसेवकपदासाठी १०४ अर्ज वैध\nआष्टी - आलापल्ली मार्गावर अपघात, एक जण ठार\nगडचिरोली वनविभागात ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्याहस्ते वृक्षारोपण\nप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबीयांनी तलाठ्यांकडे माहिती दयावी : शेखर सिंह\nराज्यातील पहिल्या रोबोटिक सर्जरी विभागासाठी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाला १६ कोटी रुपयांचा निधी\nशिर्डी येथून जयपूर, बंगळूरू, भोपाळ व अहमदाबाद साठी विमानसेवा सुरु\nपुणे ढगफुटी : मृत्युसंख्या पोहचली १९ वर\nकमलापूर हत्तीकॅम्पमध्ये नवीन पाहूणी, ‘सई’ नावाने केले नामकरण\nगरज पडल्यास अध्यादेश काढू मात्र डान्सबार बंदी कायम ठेवू : ना. मुनगंटीवार\nप्रा. डॉ. विठ्ठल चौथाले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nगडचिरोली विधानसभा क्षेत्रात मॅराथान ,रांगोळी व क्रिकेटच्या सामन्याने सीएम चषकाला सुरुवात\nसमस्त जनतेला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा : मा. अजयभाऊ कंकडालवार\nगडचिरोलीमधील निवडणूक तयारी समाधानकारक : चंद्रभूषण कुमार\nमेडपल्ली जवळ भीषण अपघातात तीन ठार , सात जखमी\nमाहेरून पैसे न आणल्याने पत्नीची गळा चिरून हत्या : आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा\nडॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण , तीन फरार महिला डॉक्टरांना अटक\nकिशोरवयीन मुलाने आणि मुलीने सहमतीने शरीर संबध ठेवल्यास गुन्हा मानला जाऊ नये, पॉक्सो कायद्यात सरकारने सुधारणा करावी\nरिकाम्या रस्त्यावर कार शिकायला जाणे भोवले , वाहून जाणाऱ्या कारमधील दोन युवक बचावले\nउंदीर मारण्याचे औषध पीऊन आत्महत्येचा प्रयत्न : दोन विद्यार्थिनींचा मृत्यू , एक अत्यवस्थ\nविदर्भात पाच जागांवर भाजप तर ३ जागांवर शिवसेना आघाडीवर\nबाल हक्कांबाबत सुनावणी मध्ये १४२ तक्रारींवर प्रत्यक्ष कार्यवाही\nराफेल युद्ध विमान घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच राज्य सरकार देखील भागिदार\nगडचिरोली जिल्हा पोलिस भरतीसाठी फक्त जिल्ह्यातीलच उमेदवारांना संधी, पोलिस भरतीच्या नियमांत बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/th/76/", "date_download": "2019-10-22T21:36:13Z", "digest": "sha1:NX5X2E5YVNY7M52BQJAPX7MK7S6KPUKZ", "length": 19908, "nlines": 377, "source_domain": "www.50languages.com", "title": "कारण देणे २@kāraṇa dēṇē 2 - मराठी / थाय", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » थाय कारण देणे २\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nतू का आला / आली नाहीस\nती का आली नाही\nतो का आला नाही\nतुम्ही का आला नाहीत\nआम्ही नाही आलो कारण आमची कार बिघडली आहे. เร-------------------------- ค--- / ค-\nलोक का नाही आले\nतू का आला / आली नाहीस\nमला येण्याची परवानगी नव्हती. ผม / ด-------------------\nमी आलो / आले नाही कारण मला येण्याची परवानगी नव्हती. ผม / ด---- ไ------------------------\n« 75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३ »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nअनेक विविध भाषा अमेरिकेत बोलल्या जातात. इंग्रजी उत्तर अमेरिकेमध्ये मुख्य भाषा आहे. स्पॅनिश आणि पोर्तुगीजचे दक्षिण अमेरिकेमध्ये वर्चस्व आहे. या सर्व भाषा युरोपमधून अमेरिकेत आल्या. वसाहतवाद करण्यापूर्वी, तेथे इतर भाषा बोलल्या जायच्या. ह्या भाषा अमेरिकेच्या देशी भाषा म्हणून ओळखल्या जातात. आज पर्यंत त्यांचा सेवनाने शोध लावला गेला नाही. या भाषांची विविधता प्रचंड आहे. असा अंदाज आहे कि उत्तर अमेरिकेमध्ये सुमारे 60 भाषांची कुटुंब आहेत. दक्षिण अमेरिकेमध्ये 150 असू शकतात. याव्यतिरिक्त, अनेक वेगळ्या भाषा आहेत. या सर्व भाषा फार वेगळया आहेत. ते केवळ काही सामान्य रचना प्रदर्शित करतात.\nत्यामुळे भाषांचे वर्गीकरण कठीण आहे. त्यांतील फरकामागील कारण अमेरिकेच्या इतिहासात आहे. अमेरिकेची वसाहत अनेक पायऱ्यांमध्ये झाली. प्रथम 10,000 वर्षांपूर्वी लोक अमेरिकेत आली. प्रत्येक लोकसंख्येने त्यांच्या खंडातील भाषा आणली. देशी भाषा, आशियाई भाषांसारख्या असतात. अमेरिकेच्या प्राचीन भाषांच्या संबंधित परिस्थिती सर्वत्र समान नाही. अनेक अमेरिकन मूळ भाषा अजूनही दक्षिण अमेरिकेत वापरल्या जातात. गुआरानी किंवा क्वेचुआ सारख्या भाषांसाठी लाखो सक्रिय भाषिक असतात. या उलट, उत्तर अमेरिकेमध्ये अनेक भाषा जवळजवळ नामशेष झाल्या आहेत. उत्तर अमेरिकेतील मूळ अमेरिकन संस्कृती भरपूर पिडीत झाली आहे. ह्या प्रक्रियेत, त्यांच्या भाषा गमावल्या होत्या. पण त्यांच्या आवडी गेल्या काही दशकांत वाढल्या आहेत. भाषेचे संगोपन आणि संरक्षण करण्यासाठी अनेक कार्यक्रम आहेत. त्यामुळे त्यांना देखील भविष्य अस��वे...\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bbc.com/marathi/front_page", "date_download": "2019-10-22T23:04:08Z", "digest": "sha1:C2IS76NUX54NN6ZQCJ6BG4WP5QMDKSVP", "length": 13710, "nlines": 164, "source_domain": "www.bbc.com", "title": "बातम्या - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nसाताऱ्यातल्या 'त्या' EVM मशीनचं लोकांसमोर प्रात्यक्षिक घेण्याची मागणी\nसाताऱ्यात खटाव तालुक्यात नवलेवाडीत कोणत्याही पक्षाला मतदान केलं तरी मत भाजपला जात असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली आहे.\nEVM मशीन खरंच हॅक होऊ शकतात\nसाताऱ्यातल्या 'त्या' EVM मशीनचं लोकांसमोर प्रात्यक्षिक घेण्याची मागणी\nछगन भुजबळ यांनी मतदान का केलं नाही\nयंदा येवल्यातून भुजबळांपुढे तगडं आव्हान असल्यामुळे त्यांनी मतदानासाठी मतदारसंघ सोडणे टाळले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nछगन भुजबळ यांनी मतदान का केलं नाही\n100 Women : कृष्णविवराचा फोटो घेणाऱ्या महिलेची गोष्ट\nकृष्णविवराचा फोटो घेण्यासाठी द हॉरिझन टेलिस्कोप नावाचा एक उपक्रम राबवण्यात आला होता. या मोहिमेचं नेतृत्व केटी बोमेन यांनी केलं.\n100 Women : कृष्णविवराचा फोटो घेणाऱ्या महिलेची गोष्ट\nकॅनडामध्ये ट्रडो पुन्हा सत्तेत, जगमीत सिंग 'किंग मेकर' ठरणार\nलिबरल पार्टीला 156 जागांवर विजय मिळाला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना 14 जागा कमी पडल्या आहेत.\nकॅनडामध्ये ट्रडो पुन्हा सत्तेत, जगमीत सिंग 'किंग मेकर' ठरणार\nBBC 100 Women : वंध्यत्व फक्त महिलांचीच समस्या असते का\nBBC 100 Women : वंध्यत्व फक्त महिलांचीच समस्या असते का\nराज्यात महायुतीचं सरकार येणार की फक्त भाजपचं\nराज्यात महायुतीचं सरकार येणार की फक्त भाजपचं\nअभिजीत बॅनर्जींचा देशाला अभिमान: मोदींनी घेतली भेट\nअभिजीत बॅनर्जींचा देशाला अभिमान: मोदींनी घेतली भेट\n'इन्फोसिसने चुकीचे आकडे सांगितले'\n'इ���्फोसिसने चुकीचे आकडे सांगितले'\n#100Women: जगाचं भविष्य महिलांनी ठरवलं तर कसं दिसेल\n#100Women: जगाचं भविष्य महिलांनी ठरवलं तर कसं दिसेल\nपुढच्या 10 दिवसात ब्रिटन युरोपियन महासंघातून बाहेर पडेल\nपुढच्या 10 दिवसात ब्रिटन युरोपियन महासंघातून बाहेर पडेल\n'त्या' 11 हत्तींनी खरंच एकमेकांना वाचवायला धबधब्यात उडी मारली की आणखी काही\n'त्या' 11 हत्तींनी खरंच एकमेकांना वाचवायला धबधब्यात उडी मारली की आणखी काही\n'राजाशी बेईमानी केली' नि एका रात्रीत तिचं आयुष्य बदललं\n'राजाशी बेईमानी केली' नि एका रात्रीत तिचं आयुष्य बदललं\nदेवेंद्र फडणवीस सरकारच्या घोषणांचा रिअॅलिटी चेक\nदेवेंद्र फडणवीस सरकारच्या घोषणांचा रिअॅलिटी चेक\nराजकारणातल्या महिला आणि महिलांचं राजकारण\nराजकारणातल्या महिला आणि महिलांचं राजकारण\nतुमच्या आमदाराने दत्तक घेतलेलं गाव किती 'आदर्श'\nतुमच्या आमदाराने दत्तक घेतलेलं गाव किती 'आदर्श'\nमतदानानंतर औरंगाबादेत दोन गटांमध्ये झटापट झाली कारण...\nमतदानानंतर औरंगाबादेत दोन गटांमध्ये झटापट झाली कारण...\nधनंजय मुंडे प्रकरणावरून पवारांचा महिला आयोगावर निशाणा\nधनंजय मुंडे प्रकरणावरून पवारांचा महिला आयोगावर निशाणा\nभावनिक आवाहनांचा निवडणुकीवर परिणाम होतो का\nभावनिक आवाहनांचा निवडणुकीवर परिणाम होतो का\nआजचं कार्टून: इतिहास कोणी लिहायचा\nआजचं कार्टून: इतिहास कोणी लिहायचा\nया उपायांमुळे कॅन्सर खरंच बरा होऊ शकतो का\nया उपायांमुळे कॅन्सर खरंच बरा होऊ शकतो का\nराहुल गांधी : सरकारने सरकारी कंपन्या विकायला काढल्या आहेत\nराहुल गांधी : सरकारने सरकारी कंपन्या विकायला काढल्या आहेत\nक्वांटास एअरलाइन्सची ऐतिहासिक झेप, सलग 19 तासांचं उड्डाण\nक्वांटास एअरलाइन्सची ऐतिहासिक झेप, सलग 19 तासांचं उड्डाण\nजमिनीवर नव्हे बिल्डिंगवर वाढणारी जंगलं\nजमिनीवर नव्हे बिल्डिंगवर वाढणारी जंगलं\nनोबेल विजेत्या अभिजित बॅनर्जी यांचं मराठी कनेक्शन\nनोबेल विजेत्या अभिजित बॅनर्जी यांचं मराठी कनेक्शन\nआरे कॉलनी: त्या झाडाला शेवटचं आलिंगन द्यावं असं मला वाटलं आणि...\nआरे कॉलनी: त्या झाडाला शेवटचं आलिंगन द्यावं असं मला वाटलं आणि...\nPMC बँक संकट: 'माझा भाऊ मरण्याआधी मला माझे पैसे द्या'\nPMC बँक संकट: 'माझा भाऊ मरण्याआधी मला माझे पैसे द्या'\n‘मान्य करा की बाबा बांगलादेशी नव्हते, मग मृतदेह स्वीका��ू’\n‘मान्य करा की बाबा बांगलादेशी नव्हते, मग मृतदेह स्वीकारू’\nशरद बोबडे भारताचे सरन्यायाधीश नागपूर ते दिल्ली व्हाया मुंबई प्रवास\nशरद बोबडे भारताचे सरन्यायाधीश नागपूर ते दिल्ली व्हाया मुंबई प्रवास\nया देशात फेसबुक तर सोडाच, लोकांना इंटरनेटही माहिती नाही\nया देशात फेसबुक तर सोडाच, लोकांना इंटरनेटही माहिती नाही\nचांद्रयान 2 मोहिमेबद्दल थोडंस\nचांद्रयान 2 मोहिमेबद्दल थोडंस\nबलात्कार पीडित ते योग शिक्षक, नताशा नोएल यांची गोष्ट\nनताशा तीन वर्षांच्या असताना त्यांच्या आईने त्यांच्यासमोरच जाळून घेतलं, त्या सात वर्षांच्या असताना त्यांच्यावर बलात्कार झाला होता.\nबलात्कार पीडित ते योग शिक्षक, नताशा नोएल यांची गोष्ट\nBBC 100 Women 2019 यादीत आहेत या 7 भारतीय\nBBC 100 Women 2019 यादीत आहेत या 7 भारतीय\nहवामान बदलावर 11 वर्षांच्या रिधिमाने ठोठावला UNचा दरवाजा\nहवामान बदलावर 11 वर्षांच्या रिधिमाने ठोठावला UNचा दरवाजा\n'कबड्डी आणि लग्न या दोन्हीमधून मी कबड्डीच निवडली असती'\n'कबड्डी आणि लग्न या दोन्हीमधून मी कबड्डीच निवडली असती'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2019-10-22T21:06:42Z", "digest": "sha1:4EUKCO57MSV6U5BXHIIU7RRLHYOXG6CR", "length": 4558, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फळे - विकिपीडिया", "raw_content": "\nफुलझाडांमध्ये परागण (Pollination) झाल्यानंतर फुलाचे रुपांतर फळात होते. फळ हे फुलातील पिकलेले अंडाशय होय.\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► आंबा (१ क, ५ प, १ सं.)\n► केळीच्या जाती (९ प)\n► द्राक्ष (१ क, १ प)\nएकूण ४६ पैकी खालील ४६ पाने या वर्गात आहेत.\nया वर्गात फक्त खालील संचिका आहे.\nकेळी.JPG १,०२४ × ७६८; ४८९ कि.बा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑक्टोबर २००७ रोजी ०२:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1210", "date_download": "2019-10-22T21:36:30Z", "digest": "sha1:ZP4DDX3K6MHE6YTIGJW6T6ZEKRL6JJAZ", "length": 21530, "nlines": 85, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nशिक्षक दिनी आयोजित शिक्षकांचे आंदोलन मागे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी यशस्वी चर्चा\n- जून, जुलै व आगस्ट महिन्यांचे वेतन संबंधित व प्रलंबित सर्व समस्यांबाबत मांडली भूमिका\nप्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील शिक्षकांच्या जून, जुलै व ऑगस्ट महिन्यांचे वेतन संबंधित व प्रलंबित सर्व समस्यांसंदर्भात आणि मागील आमरण उपोषणातील मागण्यांची कार्यपूर्ती इत्यादी विषय घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा गडचिरोली च्या वतीने शिक्षक दिनी घंटानाद, धरणे आंदोलन करण्याचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनास दिले होते. त्याची दखल घेऊन जिल्हा परिषद गडचिरोली ने शिक्षक समितीस चर्चा करण्यास पाचारण केले. मुख्यकार्यपालन अधिकारी यांच्या सोबत आ. डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीत व मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी,शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी, कक्ष अधिकारी सोबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गडचिरोली च्या शिष्टमंडळाने काल ऑगस्ट रोजी चर्चा केली. चर्चेअंती शिक्षक दिनी उद्या ५ सप्टेंबर रोजी आयोजित शिक्षकांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.\nबैठकीत पुरेसे वेतन अनुदान मिळणे, महागाई भत्ता थकबाकी, या विषयावर सखोल चर्चा केली. आगस्ट महिन्याच्या तरतुदी मध्ये महागाई भत्ता थकबाकी रक्कम व वेतन वाढ रक्कम दिलेली असून ती फाईल मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे मंजुरीसाठी पाठविली आहे. तरी पुन्हा जी अतिरिक्त रक्कम लागणार आहे ती रक्कम किती हवी या करीता ४ सप्टेंबर ला सर्व गटशिक्षणाधिकारी यांची कार्यशाळा आयोजित केली . उच्च श्रेणी मुख्याध्यापक रिक्त पदे भरणे या विषयावर चर्चा झाली असता सदर पदे भरण्यासाठी बैठक बोलाविण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचित केले. निवड श्रेणी प्रकरणे निकाली काढणे याविषयी चर्चा झाली असता हे प्रकरण निकाली काढण्यात येत असून ती सभा बोलाविण्यात आलेली आहे, असे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी रिक्तपदे भरणे याविषयी चर्चा झाली असून ७ सप्टेंबरला dpc ची सभा लावलेली आहे असे सांगण्यात आले. २९० स्वच्छताग्रृह बांधकामांची थकित रक्कम मिळणे याविषयी रक्कम जिल्हाधिकारी यांचे कडे dpdc मधून मागण्यात आलेली असूनपुन्हा वेगवेगळ्या लेखाशीर्षातून मागण्याचा सूचना आ. डॉ. होळी यांनी केली, त्यानुसार मागणी करण्यात येणार आहे. शापोआ, खर्च देणे,याविषयी चर्चा केली असता, पोषण आहार रक्कम शासनाकडून यावयाची असून ती सरळ शाळेच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच पोषण आहार शिजविणाऱ्या महिलेचे दोन महिन्याचे मानधन पंचायत समितीला पाठवीत आहे , ऑनलाईन कामातून मुक्तता करणे, याविषयी चर्चा करून निर्णय घेण्याचे आस्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले, १४ व्या वित्त आयोगातून भौतिक सुविधा पूर्ण करणे, याविषयी पुन्हा पत्र काढून देण्याचे मान्य केले. सादिलखर्च मिळणे, सदर रक्कम २ महिन्यापूर्वी पंचायत समिती स्तरावर पाठविली असून ती आतापर्यंत शाळा स्तरावर जावयास हवे होते.पण पाठविले नाहीत त्यामुळे त्याविषयी सूचना ४ सप्टेंबर च्या कार्यशाळेत देण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली. मागील मुख्यालयाविषयी झालेली कारवाई मागे घेण्याविषयी संपूर्ण कागदपत्रे संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले असून ती फाईल लवकरात लवकर टाकण्याच्या सूचना सुद्धा केल्या आहेत.\nतसेच भामरागड व एटापल्ली पंचायत समिती च्या लेखा विभाग व शिक्षण विभाग यांच्यातील समन्वयाअभावी शिक्षक सवर्गाचे वेतन प्रलंबित आहेत. ह्याविषयी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचेशी चर्चा केली असता त्यांनी त्याच वेळी भामरागड येथील सहाय्यक लेखा अधिकारी यांचेशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून सूचना दिल्या आहेत.\nकोणत्याही परिस्थितीत शिक्षकांच्या l p c रोकता येणार नाही याची दक्षता घेऊन सर्वांचे वेतन झाले पाहिजे. अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड व आ. डॉ देवराव होळी यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना केली. त्या अनुषंगाने ४ सप्टेंबर च्या कार्यशाळेत सर्व गटशिक्षणाधिकारी यांना सूचित करणार असे शिक्षणाधिकारी यांनी सभेत सांगितले.\nप्रशासनाने कार्यपूर्ती अहवाल तयार करून दिला व समस्या निकाली काढण्यात प्रशासन सकारात्मक असल्याने ५ सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिनी होणारे घंटानाद धरणे आंदोलन मागे घेत असल्याचे संघटनेने जाहीर केले. यावेळी आ. डॉ. देवराव होळी , सर्व विभाग प्रमुख, राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, रमेश रामटेके, नरेंद्र कोत्तावार , गणेश काटेंगे, राजेश बाळराजे, योगेश ढोरे, जयंत राऊत, संजय लोणारे, डंबेश पेंदाम, बंडू शिडाम, भुरसे, प्रशांत काळे, राकेश सोनटक्के , वि.दरडे, सुरेश मडावी, भसारकर,दुगे ,ओम साखरे आदि संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nविरोधी पक्षांची मागणी मान्य झाल्यास निवडणुकीचे निकाल ६ दिवस लांबणार\nहल्ला आम्ही कधीच विसरणार नाही आणि हल्लेखोरांना सोडणारही नाही : सीआरपीएफ\nमनुष्यबळ पुनर्रचना आराखडा सर्वसंमतीनेच पदे, कर्मचारी संख्येत कपात नाही :महावितरण\nमहापोर्टल द्वारे परीक्षा बंद करा\nवन्यजीव सप्ताहास प्रारंभ, गडचिरोली वनविभागातर्फे रॅलीद्वारे जनजागृती\nदिव्यांगांसाठी पीडब्ल्यूडी हे मोबाइल ॲप उपलब्ध\nग्रामोद्योगाची सुरुवात हीच गांधीजींना खरी आदरांजली : सुधीर मुनगंटीवार\nफास्टर राहुल्या आणि स्लोअर राहुल्या ची १६ लाखांनी फसवणूक, अमरावती जिल्ह्यातील इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार\nशुक्रवारी मध्यरात्रीपासूनच पेट्रोल २.५० पैशांनी , डिझेल २.३० पैशांनी महागले\nऔरंगाबाद मध्ये चोरट्यांनी पळविली एटीएम मशीन\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला गडचिरोली जिल्ह्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा\nगडचिरोली - नागपूर, गडचिरोली - चामोर्शी , आष्टी - चंद्रपूर सह जिल्ह्यातील अनेक मार्ग आजही बंदच\nनवीन वीजजोडण्यासाठी ऑनलाईनव्दारे दोन महिन्यात सुमारे १ लाख ७ हजार अर्ज\nमानवता धर्माचा प्रचार आणि प्रसार जगभर पोहोचणे एवढेच एक ध्येय : ना. राजकुमार बडोले\nबलात्कार करणाऱ्या आरोपीस ठोठावला कारावास\nबलात्कार पीडिताची ओळख कुठल्याही स्वरुपात देऊ नका : सुप्रीम कोर्ट\nतहसीलदारांच्या शासकीय वाहनाला रेती माफियांच्या ट्रकने उडविले, तहसीलदारांसह तिघे गंभीर जखमी\n‘जनगणना २०२१’ ची तयारी सुरु ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये ‘प्री-टेस्ट’\nआतापर्यंत ११ लाख ३७ हजार २९६ पैकी ६ लाख २५ हजार ७८८ मतांची मोजणी पूर्ण\nआयकर विभागाचे देशातील विविध शहरात अचानक ‘सर्च ऑपरेशन’ , बड्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले\nधोरणात्मक नियोजनासाठी 'सीएम-फेलोज' ची निरीक्षणे महत्त्वपूर्ण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nगडचिरोलीत स्कूल बसच्या धडकेत दु��ाकीस्वार गंभीर जखमी\nअल्पसंख्यांकासाठी असलेल्या योजनांची माहिती लाभार्थ्याना जनजागृतीव्दारे मिळवून द्या : ज.मो. अभ्यंकर\nछोट्या पडद्यावरील संभाजी राजेंना दीडशे तलवारींची भेट\nनरबळीसाठी गेला चिमुकल्या युगचा जीव : दोन मांत्रिकांना अटक\nफलकांच्या माध्यमातून गिधाड संवर्धनासाठी वेधले जात आहे नागरिकांचे लक्ष\nजोगिसाखरा जवळ ट्रॅक्टर अपघातात एक महीला जागीच ठार, ३ जण जखमी\nनरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे देशहितासाठी आवश्यक : डॉ. गोविंद कुलकर्णी\n४८ जागांपैकी २४ जागांवर काँग्रेस लढणार असून २० जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार , ४ जागा मित्रपक्षांना\nसमाजमाध्यमांवर व्हायरल माहिती चुकीची, मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक\nकठाणी नदीच्या पुलावरून ऑटो नदीत कोसळला, चालकासह प्रवासी जखमी\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत चालला गाठीचा गोडवा \nडॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण , तीन फरार महिला डॉक्टरांना अटक\n२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या १५३ खासदारांच्या संपत्तीत १४२ टक्क्यांची वाढ\nहमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता पाठविणार थेट कारागृहात\nआर्थिक डबघाईस आलेल्या नागपूर, वर्धा आणि बुलडाणा जिल्हा सहकारी बँका शासन ताब्यात घेणार\nयुवक व अल्पवयीन मुलगी आले रेल्वेसमोर, मुलगी ठार, युवक गंभीर जखमी\nआणखी एका वाघिणीचा बळी, संतापलेल्या गावकऱ्यांनी चढवला ट्रॅक्टर\nकुपोषण दूर करण्यासाठी प्रोटीन युक्त तांदुळ \nमंत्रालयातील उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याचा सोशल मीडियावर छळ, आरोपीस अटक\nजिल्हाधिकारी यांनी घेतला पीक कर्ज आणि सीडी गुणोत्तर क्षेत्रातील कामगिरीचा आढावा\nगडचिरोली - आष्टी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची निविदा निघाली, लवकरच कामाला सुरुवात होणार\nवीज धोरणात मोठा बदल केल्याने ग्राहकांच्या सेवेत प्रचंड सुधारणा : पाठक\nसमस्त जनतेला विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : मा. आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nबांबू क्षेत्राचे सशक्तीकरण , बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान महाराष्ट्र कंपनीची स्थापना\nगडचिरोली नगर परिषदेत ध्वजारोहणाची तयारी जोरात, पाण्यामुळे बसलेला गाळ काढला धुवून\nकंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन देण्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ : प्रधान सचिव ���ाजेश कुमार\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख\nपुण्यात भिंत कोसळून ६ जण ठार\n२०१८-१९ मध्ये विविध बँकांमध्ये तब्बल ७१ हजार ५०० कोटींचा घोटाळा , रिझर्व्ह बँकेची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T22:22:39Z", "digest": "sha1:WJJ2547L7U36GRJ4H3Q2ZJ6MPRXCILNI", "length": 9596, "nlines": 140, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "अटल बिहारी वाजपेयी - विकिपीडिया", "raw_content": "\n(जल्म : २५ डिसेंबर १९२६ ग्वालियर, मध्य प्रदेश).\n1 भारताचो धावो प्रधानमंत्री\n2 भारतीय जन संघ\nभारताचो धावो प्रधानमंत्री. ताचो बापूय कृष्ण बिहारी वाजपेयी प्रसिद्द लेखक आनी कवी. ताचे आवयचें नांव कृष्णादेवी.\nअटल बिहारी वाजपेयीन[1] ग्वालियरचे विक्टोरिया कॅालेजींतल्यान बी. ए. पदवी घेतली. उपरांत कानपुरचे डी.ए.वी. कॅालेजींतल्यान ताणें राजनितीक शास्त्रांत एम्.ए. पदवी मेळयली. ताणें कायद्याचोय अभ्यास केला. ताणें समाज सेवक आनी पत्रकार म्हणूनय वावर केला. १९४२ त भारतीय स्वातंत्र्य चळवळींत वांटो घेतिल्लो म्हूण ताका बंदखणीची ख्यास्त फावो जाल्ली. १९४१ त अटल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाक मेळ्ळो. ताणें राष्ट्रधर्म (म्हयनाळें), पांचजन्य (सातोळें) तशेंच स्वदेश आनी वीर अर्जुन ह्या दिसाळ्यांचें संपादन केलां.\nअटल बिहारी वाजपेयीन १९५१ त भारतीय जन संघाची स्थापणूक केली. १९५७ त तो दुसरे लोकसभेचेर वेंचून आयलो. १९५७ ते ७७ मेरेन ताणें भारतीय जनसंघ पार्लमेंटरी पार्टीचो मुखेली म्हूण वावर केला. १९६२ त तो राज्यसभेचो वांगडी जालो. १९६७ त तो परतून लोकसभेचेर वेंचून आयलो. १९६८ ते ७३ मेरेन भारतीय जन संघाचो अध्यक्ष, १९७१, १९७७ आनी १९८० त लोकसभेचेर परतून तो वेंचून आयलो. १९८० ते १९८६ मेरेन तो भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष आसलो. १९८६ ते १९८१ मेरेन तो परतून राज्य सभेचो वांगडी आसलो. १९८६ त ताका भारतीय जनता पार्टीच्या संसदीय पंगडाचो मुखेली म्हूण वेंचून काडलो. १९९१ त तो परतून लोकसभेचेर वेंचून आयलो. १९९१ - ९३ मेरेन तो पब्लीक अकांऊट कमिटीचो अध्यक्ष आसलो. १९९६ त तो सातवी खेप लोकसभेचेर वेंचून आयलो. ते लोकसभेचे वेंचणुकेंत भारतीय जनता पार्टीचे सगळ्यांत चड (१६४) वांगडी वेंचून आयले. हाका लागून राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा��� भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयीक प्रधानमंत्री पदाचो सोपून दिलो आनी तेरा दिसांभितर ताका भौमत सिध्द करपाक लायलें. पूण हेर पक्षांनी ताका तेंको दिवंक नाशिल्ल्यान ताणें तेरा दिसांनीच आपल्या पदाचो राजीनामो दिलो. १९९६ - ९७ मेरेन ताणें लोकसभेंत विरोधी पक्षाचो मुखेली म्हूण काम पळयलें. १९९८ त तो लोकसभेचेर आठवे खेप वेंचून आयलो. १९ मार्च १९९८ दिसा तो परतून प्रधानमंत्री जालो.\nअटल बिहारी वाजपेयी हो एक प्रसिद्द कवी आसून ताचे मृत्यू या हत्त्या, अमर बलीदान, कैदी कविराय की कुंडलियाँ, अमर आग है आनी मेरी एक्यावन कवितायें हे कविता झेले प्रसिद्द आसात. ताणें राष्ट्राखातीर केल्ल्या वावराक लागून ताका राष्ट्रपतीन पद्म विभूषण पुरस्कार भेटयला. तशेंच १९९४ त ताका लोकमान्य टिळक पुरस्कार, भारत रत्न, पं. गोविंद पंत पुरस्कार मेळ्ळ्यात.\n- कों. वि. सं. मं.\n↑ कोंकणी विश्वकोश खंड चवथो\ntitle=अटल_बिहारी_वाजपेयी&oldid=174709\" चे कडल्यान परतून मेळयलें\nह्या पानाचो उल्लेख कर\nहें पान शेवटीं 16 डिसेंबर 2018 दिसा, 11:59 वोरांचोर बदलेलें.\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/crime-news/married-couple-sucide-in-yavatmal/", "date_download": "2019-10-22T22:32:19Z", "digest": "sha1:T4DOL4QI2UURQFOBD3S7RMKFCQEJWAWN", "length": 8863, "nlines": 153, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "धक्कादायक! दसऱ्याच्या दिवशीच पती-पत्नीने केली आत्महत्या – Hello Maharashtra", "raw_content": "\n दसऱ्याच्या दिवशीच पती-पत्नीने केली आत्महत्या\n दसऱ्याच्या दिवशीच पती-पत्नीने केली आत्महत्या\n आजच्या काळात माणसाला जगण्यापेक्षा मृत्यू सोपा वाटू लागला आहे. आयुष्यात जगण्यासाठीची धडपड करण अवघड वाटू लागल की आत्महत्या हा पर्याय बाकी राहतो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या आत्महत्येची बातमी कळातच पत्नीने देखील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.\nया घटनेविषयी मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे फकिरा गणपत पिटलेवाड आणि निला फकिरा पिटलेवाड हे दाम्पत्य राहत होते. गेल्या दोन दिवसापासून फकिरा बेपत्ता होते. घरच्यांनी शोध घेतला असता आज फिकीराचा मृत्यूदेह गावातील ���िहिरीत आढळून आला.\nही वार्ता मृतकाची पत्नी निलाला कळताच तिने सुद्धा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज ऐन दसऱ्याच्या दिवशी पती-पत्नी ने आत्महत्या केल्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, या दाम्पत्याच्या आत्महत्यांचे मागचे कारण अजून कळू शकले नसून पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.\nहे पण वाचा -\nबुलडाणा जिल्ह्यात माजी सैनिकाची २ मुलांसह आत्महत्या\n‘मी राहुलभाऊ समर्थक’ लिहिलेले टी-शर्ट घालून युवकाची…\nअमरावतीत माॅलवरून उडी मारत तरुणीची आत्महत्या, आत्महत्येचं…\n‘मतदानातील नोटा पर्याय लोकशाहीला घातक’ – चंद्रकांत पाटील\nसंजय शिंदे यांना पाठिंबा जाहीर करणे हे अजित पवारांचे दुर्दैव’ – संजय पाटील\nBreaking | भविष्यात काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येणार, सुशिलकुमार शिंदेंचे मोठे वक्तव्य\nखिंडीत सापडलेल्या काँग्रेसचा मी बाजीप्रभू; बाळासाहेब थोरातांचा कार्यकर्त्यांना दिलासा\nबुलडाणा जिल्ह्यात मतदान गोपनीयतेचा भंग; मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल\nहुबळी स्टेशनवर स्फोट; संशयित पार्सलवर शिवसेना आमदाराचे नाव\nबुलडाणा जिल्ह्यात माजी सैनिकाची २ मुलांसह आत्महत्या\nमहाराष्ट्राचा ‘बिहार’ करायचा आहे का \nबुलडाणा जिल्ह्यात माजी सैनिकाची २ मुलांसह आत्महत्या\n‘मी राहुलभाऊ समर्थक’ लिहिलेले टी-शर्ट घालून युवकाची…\nनरेंद्र मोदी साताऱ्यात येण्याच्या अवघ्या काही वेळापुर्वी…\nगांधीजींनी आत्महत्या कशी केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/prioritize-water-before-splitting/articleshow/70717310.cms", "date_download": "2019-10-22T23:13:15Z", "digest": "sha1:P6BPZIYLPV2ZZ342HNBPEEB43PV63A2T", "length": 13314, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: विभाजना आधी पाण्याला प्राधान्य - prioritize water before splitting | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nविभाजना आधी पाण्याला प्राधान्य\nगृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांचे स्पष्टीकरणम टा प्रतिनिधी, नगर 'नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही बऱ्याच दिवसांपासून लोकांची मागणी आहे...\nगृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांचे स्पष्टीकरण\nम. टा. प्रतिनिधी, नगर\n'नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही बऱ्याच दिवसांपासून लोकांची मागणी आहे. त्याला माझा विरोध असण्याचे कारण नाही. पण पाणी ��� रोजगारासारखे मोठे प्रश्न जिल्ह्यासमोर आहेत. ते सोडविण्यासाठी अधिक प्राधान्य देण्याची गरज आहे,' असे प्रतिपादन गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी येथे केले.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात विखे यांनी पाणी नियोजनासंदर्भात बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 'जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पांची अपुरी कामे पूर्ण करणे, रोजगार संधी उपलब्ध करणे, हे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य असणे गरजेचे आहे. पुणे जिल्ह्यात असणारे कुकडीचे सर्कल कार्यालय नगरला आणले जावे, यासाठी मी राज्य सरकारला लेखी पत्र दिले आहे. कुकडीचे ८० टक्के लाभक्षेत्र नगर जिल्ह्यात आहे. त्यामुळे नियोजनाच्या दृष्टीने कुकडीचे सर्कल कार्यालय नगरला असणे गरजेचे असून तशी मागणी सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्ताने असंख्य लोक भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. नगर जिल्ह्यातील अनेकजण भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहे. जिल्ह्यात अकोले तालुक्यातून महाजनादेश यात्रा सुरू होईल. ही यात्रा आल्यानंतर अनेकजण भाजपमध्ये येऊ शकतात,' असेही सूचक भाष्य त्यांनी केले.\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेडमधून लढण्याच्या तयारी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर भाष्य करताना कोणाचेही नाव न घेता विखे म्हणाले, 'निवडणुकीमध्ये कोणाला कुठे उभे राहायचे, हा ज्याच्या-त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. मात्र, नगर जिल्ह्यामध्ये सक्षम मंडळी आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या लोकांचे नेतृत्व येथील जनता स्वीकारेल, असे वाटत नाही.'\nनगर: रोहित पवार-राम शिंदे समर्थकांमध्ये हाणामारी\n...म्हणून मी कॉलर उडवतो; उदयनराजेंनी सांगितलं\nपरळीत काही खरं नाही ही अफवाः पंकजा मुंडे\nकर्जत-जामखेडचा विकास पाहायला पंतप्रधान येतील: पवार\nभाजपच्या उधळलेल्या घोड्याला लगाम लावणार: आंबेडकर\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थ���नकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nविभाजना आधी पाण्याला प्राधान्य...\nविखेंविरोधात थोरातांची शिर्डीत मोर्चेबांधणी...\nसंकटातील महिलांच्या मदतीसाठी ‘सारथी’...\nवाळू उपसाविरुद्ध धडक कारवाई...\nकामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्याची दादागिरी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/provide-details-of-quota-charges/articleshow/71558705.cms", "date_download": "2019-10-22T23:05:53Z", "digest": "sha1:4WPNOVP2LDIEREZXI7EYJ2ENYEB4HLFD", "length": 14364, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: कोट्यातील शुल्काचा तपशील द्या - provide details of quota charges | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nकोट्यातील शुल्काचा तपशील द्या\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nशुल्क नियंत्रण प्राधिकरणातर्फे राज्यातील खासगी मेडिकल आणि दंतवैद्यकीय कॉलेजांमध्ये एनआरआय आणि व्यवस्थापन कोट्यातील विद्यार्थ्यांकडून घेतलेले सर्व शुल्क वार्षिक उत्पन्नाचा भाग असावा, असे आदेश या कॉलेजांना देण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात आलेले अतिरिक्त शुल्क वार्षिक उत्पन्नातून वगळावे, अशी मागणी या संस्थांनी केली होती, ती प्राधिकरणाने फेटाळली आहे.\nया कोट्यांतील शुल्क हे नियमित शुल्कापेक्षा चौपट ते पाचपट असते. हे शुल्क संपूर्ण दाखविण्या ऐवजी नियमित शुल्कच उत्पन्न म्हणून दाखविण्याची मुभा द्यावी, अशी या कॉलेजांची मागणी होती. मात्र असे झाल्यास या संस्थांना मोठ्या प्रमाणावर नफेखोरी करता येणार असल्याचे निरीक्षण प्राधिकरणाने नोंदविले आणि संस्थांचा हा प्रस्ताव रद्द केला. याचबरोबर मेडिकल आणि दंतवैद्यकीय कॉलेजांमधील निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे विद्यावेतनही खर्च म्हणून धरण्यास प्राधिकरणाने मनाई केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१चे शुल्क निश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्राधिकरणाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदा प्रथमच विद्यावेतन खर्चात न मोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या काळात हुशार विद्यार्थ्यांना खासगी कॉलेजामंध्ये कमी शुल्कात शिक्षण घेण्याची मुभा मिळणार आहे. या निवासी डॉक्टरांची सेवा हॉस्पिटलच्या रुग्णांसाठी वापरली जाते. यामुळे डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचे वेतन हा खर्च धरला जात नसेल तर विद्यावेतनही खर्च धरला जाऊ नये, असे निरीक्षणही प्राधिकरणाने नोंदविले आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांची सेवा घेतली जाते. अशा वेळी विद्यावेतन हे कॉलेजचा खर्च होऊ शकत नाही, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले. 'असोशिएशन ऑफ मॅनेजमेंट्स ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकल अॅण्ड डेंटल कॉलेज'ने प्राधिकरणाने शुल्कनिश्चिती करताना काय बाबींचा विचार करावा, यासाठी काही मागण्या समोर ठेवल्या होत्या. यावरही या बैठकीत विचार करण्यात आला. या बैठकीत संस्थांनी दरवर्षी सरसकट १५ टक्के शुल्कवाढ करण्यासही नकार देण्यात आला आहे.\nप्राधिकरणाच्या या निर्णयावर कॉलेज व्यवस्थापन संस्थेने नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला अतिरिक्त शुल्क कॉलेज विकास निधी म्हणून दाखवण्याऐवजी उत्पन्न म्हणून दाखविण्यास भाग पाडले तर आम्हाला येत्या काळात खर्च भागवणे अवघड होईल, असे असोशिएशनचे मत आहे.\n'बहिणाबाई' शब्दात यातना होण्यासारखं काय आहे; पवारांचा पंकजांना टोला\nठाणेः कारागृहाऐवजी रमेश कदम आढळला फ्लॅटमध्ये\n, मुंबईकरांचा सभेतून काढता पाय\nबेपत्ता मुलीचा शोध नाही; चेंबूरमध्ये जमावाची दगडफेक, रास्तारोको\n'मातोश्री'च्या अंगणातच सेनेला आव्हान देणाऱ्या सावंत यांची हकालपट्टी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस���विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकोट्यातील शुल्काचा तपशील द्या...\nवरळीच्या यादीत विराट नाहीच...\n'हॅलो, मी भावी आमदार बोलतोय..'...\nनिवडणुकीमुळे दहा हजारांना रोजगार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6", "date_download": "2019-10-22T23:09:55Z", "digest": "sha1:D3PULGNMOHFPPF6DFOHIIM4GN63VFVKK", "length": 23170, "nlines": 300, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "रामनाथ कोविंद: Latest रामनाथ कोविंद News & Updates,रामनाथ कोविंद Photos & Images, रामनाथ कोविंद Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n‘टॅपिंग केवळ सार्वजनिक सुरक्षेसाठीच’\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nकुलाब्यात मतदानात पुन्हा महिलाराज\n'एमएमआरडीए'ने लावली ५१ हजार रोपे\nअंधश्रद्धा निर्मूलनाचे विद्यार्थ्यांना धडे...\nनिर्वाणी आखाड्याला तीन दिवसांची मुदत\n‘पाम तेल विकत घेणे थांबवा’\n'सोशल मीडिया'चे नियम पुढील वर्षी\nपाक सीमेवर युद्धजन्य हालचाली\nहाफीज सईदची तुरुंगातून मध्यस्थी\nहाफीज सईदची तुरुंगातूनपोलिस प्रकरणात मध्यस...\nकर्तारपूर कॉरिडोरचे ९ नोव्हेंबरला उद्घाटन\n‘कॉर्पोरेट कर घटवल्याने भारतात गुंतवणूक वा...\nअफगाणिस्तानात मशिदीत स्फोट; ६२ मृत्युमुखी\nआंतरराष्ट्रीय विमानसेवेत किरकोळ वाढ\nबँक संपाला संमिश्र प्रतिसाद\nटेलिकॉमनी भरले स्पेक्ट्रम शुल्क\nबँकांना पाच दिवसांचा आठवडा\nबँकांना लवकरच पाच दिवसांचा आठवडा\nतीन पराभवामुळे आम्ही मानसिकदृष्ट्या हतबल: डु प्लेस...\nरवी शास्त्री म्हणतात, 'भाड में जाए पीच, आम...\nगांगुली, धोनीबाबतचे प्रश्न विराटने 'असे' ट...\nशानदार...या संघाचा अभिमान वाटतो: विराट\nतीन महिन्यांनंतर 'कॅप्टन कूल' टीम इंडियाच्...\nभारताची द. आफ्रिकेवर एक डाव, २०२ धावांनी म...\nआता लक्ष्य पाकव्याप्त काश्मीर\nजुना माल नवे शिक्के...\n'दबंग-३'मधील सई मांजरेकरचा लुक व्हायरल\nआलिया-रणबीरची लग्नपत्रिका झाली व्हायरल...\nमला हरवायला ठाकरेंनी पैसा वाटला: बिचुकले\n‘भारत की लक्ष्मी’अभियानात झळकल्या सिंधुताई...\n' बिग बी' ने मागितली चाहत्यांची माफी\nरणवीर घतोय दीपिकाकडून सल्ले...\nSamsung Galaxy M30s मिलेनियल्ससाठी ‘परफेक्ट’ फोन\nSamsung Galaxy M30s निवडण्याची ५ कारणं\n#GoMonster चॅलेंजेसची चॅम्पियन ठरली Samsun...\nSamsung Galaxy M30s बॅटरी चॅलेंज टॉप गेमर्...\nGalaxy M30sच्या सिंगल चार्जवर ३७०० किमी\nSamsung Galaxy M30s मिलेनियल्ससाठी ‘परफेक्ट’ फोन\nSamsung Galaxy M30s निवडण्याची ५ कारणं\n#GoMonster चॅलेंजेसची चॅम्पियन ठरली Samsun...\nSamsung Galaxy M30s बॅटरी चॅलेंज टॉप गेमर्...\nGalaxy M30sच्या सिंगल चार्जवर ३७०० किमी\nSamsung Galaxy M30s मिलेनियल्ससाठी ‘परफेक्ट’ फोन\nSamsung Galaxy M30s निवडण्याची ५ कारणं\n#GoMonster चॅलेंजेसची चॅम्पियन ठरली Samsun...\nSamsung Galaxy M30s बॅटरी चॅलेंज टॉप गेमर्...\nGalaxy M30sच्या सिंगल चार्जवर ३७०० किमी\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी के..\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच..\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रि..\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय ..\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत को..\nआसामः दोन अपत्य असेल तरच सरकारी न..\nमी मोदी विरोधी असल्याचा मीडियाचा ..\nकुस्ती आधुनिकतेकडे नेणारा मल्ल\nकोल्हापूरच्या लाल मातीची कुस्ती परंपरा जपणारा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लढण्यासाठी मॅट कुस्तीचा कास धरणाऱ्या शक्तिशाली लढवय्या मल्लांची परंपरा ...\nन्या. शरद बोबडे नवे सरन्यायाधीश\nम टा विशेष प्रतिनिधी, नवी दिल्लीनागपुरात जन्मलेले मराठीभाषक न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे भारताचे ४७वे सरन्यायाधीश होणार आहेत...\nनोटाबंदीचे टीकाकार, ‘न्याय’चे प्रवर्तक\nवृत्तसंस्था, कोलकातापश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील झालेले तिहेरी हत्याकांड ही अमानुष घटना असून ती आपल्यासाठी लांछनास्पद आहे, असे ट्विट ...\nवृत्तसंस्था, कोलकातापश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील झालेले तिहेरी हत्याकांड ही अमानुष घटना असून ती आपल्यासाठी लांच्छनास्पद आहे, असे ट्विट ...\nराष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे तीन वेळा रस्ता ��ंदम टा खास प्रतिनिधी, नाशिक/ म टा...\nपंतप्रधान क्षेपणास्त्र सज्ज विमानांतून प्रवास करणार\nदेशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी असलेल्या विमानांमध्ये आता अत्याधुनिक 'मिसाइल डिफेन्स सिस्टम' असणार आहे. या विमानांचे उड्डाण एअर इंडियाचे वैमानिक नव्हे, तर हवाई दलाचे वैमानिक करतील. एअर इंडियाकडून हवाई दलाच्या वैमानिकांना बोईंग ७७७ विमानांच्या उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील दिग्गज नेते जुलै २०२०पासून बोईंग ७७७ या विमानातून प्रवास करतील.\nनाशिकच्या आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचा प्रेसिडेंट कलरने सन्मान\nलष्करी हवाई दलाला मिळाला मानाचा 'प्रेसिडेंट कलर'\nदेशाच्या संरक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचा प्रेसिडेंट कलर देऊन सन्मान करण्यात आला . संरक्षण दलांचे सुप्रिम कमांडर तथा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा सन्मान नाशिकमध्ये प्रदान केला. नाशिक-पुणे रोडवरील कॅटच्या प्रांगणात होणारी लष्करी परेड हे विशेष आकर्षण ठरली. \n... अन् द्वारका चौक चकाचक\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद नाशिक दौऱ्यावर आले असून त्यांचे आगमन होण्यापूर्वी अवघ्या काही तासांत द्वारका चौकातील रस्ते चकाचक करण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून असलेले महामार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून तेथील इकडे तिकडे पसरलेली खडी देखील गायब झाली आहे.\nम टा खास प्रतिनिधी, नाशिकराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज, बुधवारी (दि ९) शहरात आगमन होणार असून, त्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत...\nआर्मी एव्हिएशन कॉर्प्सला प्रेसिडेंट कलर\nम टा खास प्रतिनिधी, नाशिकदेशाच्या संरक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचा प्रेसिडेंट कलर देऊन सन्मान केला जाणार आहे...\nराष्ट्रीय ध्येय गाठण्यासाठीसंशोधन, नाविन्याची मदत\n'आयआयटी'च्या दीक्षांत सोहळ्यात राष्ट्रपतींचे प्रतिपादन वृत्तसंस्था, रूरकीराष्ट्रीय ध्येय गाठण्यासाठी, संशोधन, नाविन्य आणि सर्जनशील संकल्पनांची ...\nमनमोहन सिंग पाकला जाणार\nगुरूनानक देव यांच्या ५५०व्या जयंती महोत्सवासाठी पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांच्या पहिल्या जत्थ्यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग स��भागी होणार आहेत.\nफोटो कॅप्शन : तयारी राष्ट्रपती दौऱ्याची\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद सपत्नीक दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येणार आहेत नाशिक येथील सरकारी विश्रामगृहावर ९ ऑक्टोबरला त्यांचा मुक्काम असेल...\nफोटो - पंकज चांडोलेम टा...\nपॅलेस्टाइनमध्ये महात्मा गांधीवर पोस्टाचे तिकीट\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत पॅलेस्टाइन देशाने काल (मंगळवार) महात्मा गांधी यांचा वारसा आणि मूल्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध केले. पॅलेस्टाइन अथॉरिटीच्या (पीए) दूरसंचार आणि माहिती विभागाचे मंत्री इसहाक सेदेर यांनी मंत्रालयात आयोजित एका कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधी सुनील कुमार यांच्या उपस्थितीत हे पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध केले.\nवाढदिवसानिमित्त कोविंद यांना शुभेच्छा\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी त्यांना शुभेच्छा दिल्या...\nराष्ट्रपतींचा ९ ला नाशकात मुक्काम\nम टा खास प्रतिनिधी, नाशिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद ९ ऑक्टोबरला नाशिकमध्ये मुक्कामी येणार आहेत...\nपुलवामात चार तास चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nतिवारी हत्या: राजस्थान बॉर्डरवरून दोघांना अटक\n'ब्रह्मोस'ने भेदले ३०० किलोमीटरवरील लक्ष्य\nमोदी ब्रिटन, अमेरिकेच्या माजी पंतप्रधानांना भेटले\nBCCIमध्ये 'दादा'गिरी; उद्यापासून गांगुलीकडे सूत्रे\nराज्यात विधानसभेसाठी ६१.१३ टक्के मतदान\nअतिरेक्यांचा गोळीबार; लष्कराचा अधिकारी शहीद\nपीएमसीच्या खातेदारांचा पैसा सुरक्षित: आरबीआय\nसोशल मीडियाचा दुरुपयोग; जानेवारीत नवे नियम\nलागोपाठ तीन पराभवांनी मनोबल खचलं: डुप्लेसी\nभविष्य २२ ऑक्टोबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayakhingane.com/category/mental-health/", "date_download": "2019-10-22T21:31:20Z", "digest": "sha1:2IIV265CT4JTSKO44LBAK63FEAGLQNP3", "length": 51992, "nlines": 199, "source_domain": "vinayakhingane.com", "title": "Mental health – VinayakHingane", "raw_content": "\nआरोग्य सोप्या भाषेत. Let's simplify health\nडिमेन्शिया हा शब्द आता सगळ्यांना ओळखीचा वाटायला लागला आहे. आपल्या वाढत्या आयुमाना सोबत हे निदान सुद्धा वाढत्या प्रमाणात व्हायला लागले आहे. डिमेन्शियाला आपण स्मृतिभ्रंश किंवा विसरण्याचा आजार म्हणून सुद्धा ओळखतो. सिनेमामध्ये एखाद्याला विसरण्याचा आजार दाखवतात त्यापेक्षा स्मृतिभ्रंश बराच वेगळा आणि गंभीर असतो. खरं म्हणजे स्मृतिभ्रंश हा आजार नसून लक्षण आहे. वेगवेगळ्या आजारांमुळे स्मृतिभ्रंश होऊ शकतो. ह्यात नक्की काय होतं आणि यावर काय उपचार आहेत, प्रतिबंध कसा करायचा हे आपण थोडक्यात बघूया.\nस्मृतिभ्रंश म्हणजे फक्त स्मृती किंवा आठवणी विसरणे नाही. यामध्ये आठवणी शिवाय आपली विचार करण्याची शक्ती, निर्णय क्षमता, नियंत्रण इत्यादी वेगवेगळ्या क्षमतांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डिमेन्शिया हा मेंदूच्या एकंदर क्षमतेचा ह्रास असतो. काही ठिकाणी डिमेन्शिया ला पर्यायी शब्द म्हणून मानसिक ह्रास आणि अवमनस्कता हे शब्द वापरलेले सुद्धा दिसतात. स्मृतीभंश हा एक लक्षणांचा समूह आहे. ह्यातील लक्षणे हळूहळू दिसायला लागतात व काही वर्षांनंतर ठळकपणे दिसू लागतात. एखादी व्यक्ती जर अचानक विसरायला लागली किंवा अचानक वागणुकीत बदल झाला तर डिमेन्शिया पेक्षा स्ट्रोक (पक्षाघात) सारखा आजार असण्याची शक्यता जास्त असते. स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वयाच्या पन्नाशीनंतर हळूहळू वाढत जातो. उतारवयात धोका जास्त असतो.आधी सांगितल्याप्रमाणे डिमेन्शिया वेगवेगळ्या आजारांमुळे होऊ शकतो व डिमेन्शियाची वेगवेगळी लक्षणे वेगवेगळ्या आजारांमध्ये दिसतात. डिमेन्शिया ह्या समुहातील लक्षणे साधारणतः पुढील प्रमाणे असतात.\nविसराळूपणा : नवीन आठवणी तयार होणे कठीण होते. त्यामुळे इतक्यात काय घडले, काही वेळेपूर्वी आपण काय केले हे आठवत नाही. सकाळी काय केले, काय खाल्ले इत्यादी गोष्टी संध्याकाळी आठवत नाही. त्यामुळे काही गोष्टी पुन्हा पुन्हा केल्या जातात. नावे विसरायला होतात. चेहऱ्यांची ओळख पटत नाही असे सुद्धा होते. सध्याची तारीख , वेळ ह्याचे भान कमी होते. बरेचदा पत्ता आणि आपण कुठे राहतो ते विसरायला होते. ह्यामुळे काही लोक हरवतात सुद्धा. बरेचदा जुन्या आठवणी टिकून राहतात. स्मृतिभ्रंश झाला तर जुन्या आठवणी आधी विसरायला हव्या असा काही लोकांचा समज असतो तो चुकीचा आहे.\nमेंदूची कार्यक्षमता कमी होणे: सलग विचार करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे मुद्यांवरून भरकटण्याचे प्रसंग वारंवार व्हायला लागतात. संभाषणात योग्य शब्द सुचत नाहीत. एकाग्रता खूप कमी होते. एकच प्रश्न वारंवार विचारल्या जातात. संभाषणात अडथडे येतात आणि रुग्ण अंतर्मुख होतात. बोलणे कमी करतात. नवीन वातावरणा�� संभ्रमित व्हायला होते. नेहमीचे असलेले व्यवहार, नेहमीची खरेदी इत्यादी सुद्धा कठीण होतात. एखाद्या कामाचे नियोजन करून ते पूर्ण करण्याची क्षमता सुद्धा कमी होते.\nमूड आणि मानसिक बदल: डिमेन्शिया मध्ये उदासीनतेची लक्षणे दिसू शकतात. काही वेळेला लोक जास्त भावनिक झालेले दिसतात. भाषा बदललेली जाणवते. काही लोकांचे अगदी व्यक्तिमत्व बदलले आहे असेही दिसते. काहींना भास होतात. नसलेल्या गोष्टी दिसल्यासारखे वाटणे इत्यादी भास काही आजारांमध्ये दिसतात. झोप आणि झोपेचा दर्जा खालावतो. अतिशय राग येणे, जास्त चिडचिड, अतिशय काळजी इत्यादी लक्षणे सुद्धा दिसतात. काही लोक सतत व निरर्थक बडबड करताना दिसतात.\nइतर लक्षणे : काही लोकांमध्ये स्नायूंची क्षमता कमी होते. हालचाली मंदावतात. चेहऱ्यावर भाव दिसत नाहीत.लघवी आणि शौचावर नियंत्रण राहत नाही. काही लोक वारंवार तोल जाऊन पडतात. आजार बळावल्यावर बरेच लोक एकाच ठिकाणी खिळल्या जातात, बोलणे खूप कमी होते . खाताना आणि गिळताना त्रास होतो.\nवरील सगळी लक्षणे एका वेळी दिसतील किंवा सगळ्यांमध्ये दिसतील असे नाही. यातील वेगवेगळी लक्षणे वेगेवेगळ्या क्रमाने दिसू शकतात. लक्षणांची तीव्रता सुद्धा वेगवेगळ्या प्रमाणात दिसू शकते. काही लक्षणे सगळ्या आजारांमध्ये दिसतात तर काही ठराविक आजारांमध्ये दिसतात. मेंदूच्या ज्या भागावर आजाराचा जास्त परिणाम झाला त्या भागाचे काम बिघडते आणि त्यानुसार लक्षणे दिसतात. डिमेन्शिया ला कारणीभूत आजार वेगवेगळ्या प्रकारे मेंदूवर परिणाम करतात. थोडक्यात सांगायचे तर डिमेन्शिया म्हणजे मेंदूचे काम कमी होणे. डिमेन्शिया ला कारणीभूत असणारे काही महत्वाचे आजार पुढील प्रमाणे आहेत\nअल्झायमर आजार : यात मेंदूतील पेशींमध्ये टाकाऊ पदार्थ हळूहळू जमा होऊन इजा होते\nवास्कुलर डिमेन्शिया : मेंदूच्या रक्तवाहिन्या खराब होऊन छोटे छोटे स्ट्रोक होतात व मेंदूला इजा होते\nलेवी बॉडी डिमेन्शिया आणि फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया: ह्या आजारांमध्ये मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना हळूहळू इजा होऊन मेंदूची झीज होते\nपार्किंसंस आजार : ह्या आजारात सुरुवातीला स्नायू व हालचालींचा त्रास होतो व पुढे स्मृतिभ्रंश सुद्धा दिसतो\nहे सगळे आजार जुनाट आजार असून ह्यांची लक्षणे हळूहळू दिसतात. मेंदूला इजा होत जाते व मेंदूची न भरून निघणारी झीज ह���ते. ह्याला इंग्रजी मध्ये neuro-degenerative disease असे म्हणतात. यापैकी अल्झायमर आणि वास्कुलर डिमेन्शिया हे मोठ्या प्रमाणात आढळतात . कमी प्रमाणात दिसणारे इतर काही आजार सुद्धा डिमेन्शिया ला कारणीभूत होतात. ह्या आजारांबद्दल एक महत्वाचे म्हणजे हे आजार झाल्यावर ते पूर्ण बरे करता येत नाहीत. हे आजार हळूहळू पण सतत वाढत जातात. आपल्याकडे हे आजार पूर्ण बरे करण्याचे किंवा मेंदूच्या पेशी पूर्ववत करण्याचे उपचार सध्यातरी नाहीत. पण तरीही आपण पेशंट साठी खूप काही करू शकतो. काही औषधे आजार वाढण्याचा वेग कमी करतात. लक्षणे कमी करायला मदत करणारी औषधे सुद्धा उपलब्ध आहेत. औषधी व्यतिरिक्त त्रास कमी करणारे उपाय, राहणीमानातील बदल, घरातील सोयी इत्यादींनी खूप मोठी मदत होऊ शकते.\nउपचार करता येतील असे आजार : वरील आजारांशिवाय इतर काही बाबींमुळे डिमेन्शिया सदृश्य स्थिती होऊ शकते. वेगवेगळी जीवनसत्वे , विशेषतः विटामिन बी १ आणि बी १२ , ह्यांच्या कमतरतेमुळे स्मृतीभंशाची स्थिती होऊ शकते. थायरॉइड चे आजार, दारूचे व्यसन इत्यादी सुद्धा स्मृतीभंश करू शकतात. ह्या सगळ्यांचा पूर्णपणे उपचार होऊ शकतो. मेंदूचे काही आजार असे असतात की ज्यांना शस्त्रक्रियेचा फायदा होतो व लक्षणे बरी होतात. असे काही पूर्ण बरे होणारे आजार डिमेन्शिया सदृश्य स्थिती करू शकतात. त्यांचे निदान झाले तर योग्य उपचार होऊ शकतो. डिप्रेशन (नैराश्य ) किंवा इतर मानसिक आजार सुद्धा स्मृतिभ्रंशासारखे दिसू शकतात . हे आजार योग्य उपचारांनी बरे होऊ शकतात. काही औषधांमुळे विसराळूपणा आणि भ्रमिष्ट व्हायला होऊ शकते. औषधे बदलल्यावर बरे वाटते. त्यामुळे लक्षणे दिसल्यावर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य.\nउपचाराचे इतर पैलू: डिमेन्शिया च्या रुग्णांना समजून घेण्याची आणि त्यांना योग्य वातावरण पुरवण्याची गरज असते. त्यांचे वातावरण सुरक्षित असावे लागते. ते धडपडू नयेत पडू नयेत ह्याची काळजी घ्यावी लागते. इतर धोकादायक गोष्टी कमी कराव्या लागतात. अगदी लहान मुलांसारखी काळजी घ्यावी लागते. त्यांचे वातावरण सारखे बदलले तर ते जास्त भ्रमिष्ट होऊ शकतात. त्यांचे नेहमीचे व ओळखीचे वातावरण असेल तर त्रास कमी होतो. अशा पेशंट च्या गरजा बदललेल्या असतात व समान्य लोकांपेक्षा वेगळ्या असतात. बरेचदा फक्त वातावरणात योग्य बदल केला तरी त्याची चिडचिड आणि त्रास कमी होतो. ह्या सगळ्या बाबतीत तज्ञ डॉक्टर योग्य आणि वैयक्तिक सल्ला देऊ शकतात. नातेवाईकांना सुद्धा हे तज्ञ मार्गदर्शन व समुपदेशन करू शकतात. फिजिशियन, न्युरोलॉजिस्ट, सायकीयाट्रीस्ट आणि जेरीयाट्रीशियन असे तज्ञ ह्या बाबतीत मदत करू शकतात. आजाराच्या पुढच्या टप्प्यांमध्ये नर्सेस सुद्धा घरी मदत करू शकतात. आजार जसा वाढत जातो तशी पेशंटला मदतनिसाची गरज वाढत जाते. काही व्यावसायिक मदतनीस सुद्धा असतात. प्रत्येक पेशंटच्या ठराविक त्रासासाठी काही उपाय करून त्रास सुसह्य करता येतात (जसे लघवीवर नियंत्रण नसेल तर वैद्यकीय उपचार करता येतात). असे खूप प्रयत्न करून परिस्थिती काही प्रमाणात बरी करता येते तरीही आजार पूर्णपणे बरा न झाल्यामुळे नातेवाईकांमध्ये हताशा येऊ शकते. अशावेळी भुरळ पाडणारे आणि खर्चिक पण वैज्ञानिक आधार नसलेले उपचार सुचवले जातात. आधुनिक उपचारांचा काही फायदा होत नसल्याने असे उपचार करून बघू असा मोह होतो. बरेचदा अशा उपायांनी पेशंटला त्रासच जास्त होतो. फायदा काही होत नाही. त्यामुळे असे सल्ले, जाहिराती मधील उपचार असे आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून मगच निवडावेत.\nडिमेन्शिया चा प्रतिबंध : डिमेन्शियाला कारणीभूत होणारे आजार हे काही प्रमाणात जनुकीय रचना व काही प्रमाणात वातावरणातील प्रभावांवर अवलंबून असतात. आपल्याला डिमेन्शिया चा धोका पूर्णपणे टाळता येत नाही पण कमी करता येतो. असा प्रतिबंध करायला कुठली लस किंवा कुठले रामबाणऔषध सध्या तरी उपलब्ध नाही. डिमेन्शिया टाळण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे. जीवनशैलीचे आजार टाळण्यासाठी आपण जे उपाय करतो त्यांचा फायदा स्मृतीभंश टाळायला सुद्धा होतो. NICE ह्या युके मधील संस्थेने शास्त्रीय पाठबळ असलेले काही सल्ले सुचवले आहेत :\nशारीरिक हालचाल वाढवा व नियमित व्यायाम करा\nदारूचे सेवन कमी करा\nधुम्रपान करत असाल तर थांबवा\nनिरोगी आहार घ्या – तळलेले,जास्त स्निग्धता असलेले, जास्त साखर व जास्त मीठ असलेले पदार्थ टाळा. हिरवे ,कच्चे , भाजीपाला व फळे भरपूर असेलेले जेवण घ्या. तेलबिया व मासे ह्यांचा फायदा होतो.\nवजन निरोगी पातळीत टिकवावे . वजन जास्त असेल तर कमी करावे.\nयाशिवाय नवीन भाषा किंवा कला शिकणे, खेळ , व्यायाम इत्यादींचा फायदा होतो असे सुद्धा मत आहे.\nवरील उपाय हे खूप सोपे नसले तरी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. ह्या उपायांचे काही दुष्परिणाम नाहीत. आपल्या उतारवयात आपल्या जीवनाचा दर्जा वाढवायला हे मार्ग फायद्याचे आहेत.आपले विचार, आठवणी आपले व्यक्तिमत्व टिकवून ठेवायला व डिमेन्शिया पासून संरक्षणासाठी मदत करणारी अशी जीवनशैली आपण स्वीकारावी.\nहा लेख मराठीत सुद्धा वाचू शकताकाळे ढग आणि चंदेरी किनार\nकाळे ढग आणि चंदेरी किनार\nअत्यवस्थ पेशंट बेडवर मध्यभागी होता. नर्सेस आणि डॉक्टरांचा भोवती गराडा. कुणी शिरेत सुई लावत होतं तर कुणी तपासणी साठी रक्त घेत होतं. एकाने कैचीने पेशंटचे उलटीने माखलेले कपडे कापून त्याचे शरीर स्वच्छ करायला सुरुवात केली.पेशंटचा श्वास घरघरत होता आणि नाडीचे ठोके मंद झाले होते. शुद्ध हरपली होती.थोडा उशीर झाला असता तर आम्ही काहीच करू शकलो नसतो. मी लगेच पेशंटच्या श्वासनलिकेत नळी घालून कृत्रिम श्वासोश्वास सुरु केला. लक्षणांवरून पेशंटला किटकनाशकामुळे विषबाधा झालीय हे स्पष्ट होतं. पेशंटच्या उलटीला कीटकनाशकांचा एक विशिष्ट वास होता, ज्यामुळे माझं निदान पक्क झालं. शिरेतून औषधे सुरु झाली. नाकातून एक नळी पोटात टाकली आणि त्यातून पोटात काही विष असेल ते काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. आपत्कालीन खोलीत चाललेला हा प्रकार वरवर बघता गोंधळच वाटतो पण त्यात प्रत्येकाला आपलं काम माहित असतं. आणि प्रत्येकाने आपलं काम चोख केलं तर पेशंट वाचतात. साधारणतः सहा तासांनी पेशन्ट स्थिरस्थावर झाला. अजूनही परिस्थिती पूर्ण धोक्याबाहेर नव्हती पण मला नातेवाईकांशी बोलायला वेळ मिळाला. पेशन्ट तरुण, कुठलाही आजार नसलेला, नीट नोकरी आणि लग्न झालेला असा नॉर्मल माणूस होता. विष घेऊन जीव द्यायचा त्याने केलेला प्रयत्न हा सगळ्यांसाठीच धक्कादायक होता. नातेवाईकांपैकी कुणालाच तो असं काही करेल असं वाटलं नव्हतं. मी थोडं खोलात जाऊन विचारायला सुरुवात केली. गेल्या काही महिन्यांपासून तो थोडा उदास दिसत होता. जेवण कमी झालं होतं आणि झोपही कमी झाली होती. कामात मन लागत नव्हतं आणि कामावर जायची इच्छा गेली होती. बायकोशी याविषयी तो फार काही बोलला नाही. त्याला गिटार वाजवायचा छंद होता पण गेल्या काही महिन्यात त्याने गिटारला हातही लावला नव्हता. मित्रांशी बोलणं आणि भेटनही इतक्यात बंद होतं. त्याला डिप्रेशन ची लक्षणं होती पण नातेवाईकांपैकी कुणाच्याही लक्षात ती आली नाही. त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करण्याच्या एक दिवस आधी तो त्याच्या भावाकडे गेला होता. त्याने भावाला सांगितलं की त्याला फार उदास वाटतंय आणि आयुष्य व्यर्थ गेलं असं वाटतंय. जीव दिला तर बरं होईल असं वाटतंय. भावाला वाटलं की हा नोकरीच्या ताणतणावाने कंटाळलाय. त्याने त्याला रडूबाई सारखं काय रडतोय म्हणून लेक्चर दिलं. मर्द गडी तू, आयुष्याला समोर जायचं असतं वगैरे सांगून त्याला चिअर अप करण्याचा प्रयत्न केला. आणि दुसऱ्या दिवशी हे घडलं. खरंतर त्याने आपल्याला एक संधी दिली होती. आत्महत्येचा त्याचा हा प्रयत्न टाळता आला असता आणि ह्याच्यासारखे बरेच आहेत ज्यांना आपण मदत करू शकतो. गरज आहे ती सहानुभूतीपूर्वक ऐकून घेण्याची\nडिप्रेशन हा एक महत्वाचा आजार आहे. एका अहवालानुसार साधारण आजारांमध्ये 4.4 टक्के एकट्या डिप्रेशन चे रुग्ण असतात. ही आकडेवारी मोठी आहे. ओ पी डी मध्ये येणाऱ्या रुग्णांपैकी 5 ते 13 टक्के रुणांना डिप्रेशन असते. डिप्रेशनच्या पेशन्ट मध्ये आत्महत्या तसेच इतर आजार जसे हृदयरोग आणि स्ट्रोक चे प्रमाण जास्त असते. पण खरं म्हणजे डिप्रेशन पेक्षा जास्त घातक आहे ते म्हणजे आपला दृष्टीकोन आणि आपलं डिप्रेशन विषयी अज्ञान.\nडिप्रेशन ला मराठीत नैराश्य असा प्रतिशब्द आहे. पण मी डिप्रेशन हाच शब्द या लेखासाठी वापरायचा अस ठरवलं. एक कारण की डिप्रेशन हा नेहमीचा शब्द झालाय सगळ्यांना कळतो आणि बरेच लोक हाच शब्द वापरतात. दुसरं आणि महत्वाच कारण म्हणजे नैराश्य हा शब्द मूड किंवा मनस्थिती दर्शविणारा आहे. सगळ्यांना आयुष्यात कधीतरी उदास वाटतच .पण डिप्रेशन हे यापेक्षा वेगळं आहे. डिप्रेशन हा मूड नसून मुडचा आजार आहे. डिप्रेशन मध्ये उदासी जास्त काळ टिकते आणि ही उदासी खूप जास्त प्रमाणात असते. रुग्ण इतके उदास होतात की त्यांच्या आयुष्यातील रोजचे काम,जेवण, झोप इत्यादीवर वाईट परिणाम होतो. मूड सारखा उदास असतो. कामात लक्ष लागत नाही, चुका होतात. आवडीच्या गोष्टी किंवा छंद ह्यातील रस कमी होतो. काहीच करण्याची इच्छा राहत नाही. वैराग्य आल्यासारखं वाटतं. डिप्रेशनचे शारीरिक परिणाम पण दिसतात. भूक कमी होऊ शकते किंवा वाढू शकते. झोपेचही असंच होत. काही रुग्ण खूप झोपतात तर काहींची झोप उडते. लवकर थकायला होत. उल्हास नसतो. आत्मविश्वास कमी होतो.डिप्रेशनने ग्र���्त व्यक्ती कधी कधी इतके उदास होतात की ही आपल्या ओळखीची व्यक्ती आहे की वेगळीच व्यक्ती आहे अस वाटावं.\nडिप्रेशनच्या पेशन्ट ला खरंतर खूप सहन करावं लागतं. पण समाजात त्यांच्याविषयी असलेला समज म्हणजे की हे लोक पळपुटे/भित्रे असतात. डिप्रेशन वगैरे ही थेरं आहेत . ह्याची मुळात सहनशक्तीच नाही इत्यादी वरील समज डिप्रेशन ची कारणं म्हुणून पुढे केली जातात. ही डिप्रेशन ची कारणं नसून बहुतांशी डिप्रेशन चे परिणाम आहेत. डिप्रेशन ची बरीच कारणे आहेत आणि बरेचदा ह्या कारणांची सरमिसळ होऊन डिप्रेशन चा आजार होतो. मेंदूतील रासायनिक बदल, संप्रेरक किंवा हॉर्मोन्स मधील बदल, जेनेटिक किंवा अनुवांशिक घटक, वातावरण तसेच सामाजिक घटना ह्या सगळ्यांचा वेगवेगळ्या प्रमाणात परिणाम होतो. बरेचदा कॅन्सर किंवा गंभीर शारीरिक आजारांमध्ये डिप्रेशन होऊ शकते. कधीतरी मोठा भावनिक आघात (जसे की अगदी जवळच्या कुणाचा मृत्यू ) ह्यामुळे सुद्धा डिप्रेशन होण्याची शक्यता असते. पण बरेचदा कुठलेही कारण न दिसता डिप्रेशन चा आजार होऊ शकतो. अशा वेळी बरेच लोक “ह्याला काही कारण नसताना टेन्शन घेतो” किंवा “उगाच रडतो” असं म्हणून ह्याकडे दुर्लक्ष करतात. कधी कधी हेटाळणी पण करतात. डिप्रेशन चा रुग्ण आयुष्यातील छोट्या छोट्या अडचणी सुद्धा सोडवू शकत नाही असं वरकरणी दिसतं. ह्या छोट्या अडचणी डिप्रेशन ची कारणं नसून डिप्रेशन मुळे त्यांची अडचणी सोडवण्याची क्षमता कमी होते. अशा वेळी त्यांना समजून घेण्याची गरज असते. ह्याउलट लोक त्यांना आपण स्वतः कसे लढलो, आपण किती बिकट परिस्थितीतून मार्ग काढला, आमच्या वेळी गोष्टी किती कठीण होत्या वगैरे वगैरे सांगतात.यामागे हेतू बरेचदा चांगला असतो पण मदत होण्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यता असते. पेशंटचा आत्मविशास अधिक खचतो. आपले अनुभव दुसर्यांना बोलून दाखवण्याची इच्छा कमी होते.\nकारण न दिसता जे डिप्रेशन होते त्याचं वर्णन बालकवींच्या एका कवितेत त्यांनी चपखल केलं आहे.\n“कोठुनि येते मला कळेना\nकाय बोचते ते समजेना\nअशा डिप्रेशन च्या पेशंटना तज्ञ डॉक्टर आणि औषधींची गरज असते. ही औषधे ‘झोपेची औषधे’ नसून मेंदूतील रसायने नियंत्रित करणारी औषधे असतात. शारीरिक आजारात जशी आपण औषधे घेतो तशी ही औषधे डिप्रेशन मध्ये कामी येतात. ह्या औषधांमुळे डिप्रेशन ची लक्षणे हळूहळू कमी होऊन बरेचशे पेशंट नॉर्मल होताना मी पाहिले आहेत. पण दुर्दैव असं की बरेच पेशंट उपचाराशिवाय त्रास सहन करत राहतात. काही तर आत्महत्ये पर्यंत जाऊन पोहोचतात. असे बरेच त्रास आणि बरेच जीव आपण वाचवू शकतो. गरज आहे ती त्यांना सहानुभूतीपूर्वक ऐकून घेण्याची.डिप्रेशन मध्ये रुग्णांना फार एकटेपणा जाणवतो. त्यांना ऐकून घेणारं कुणीतरी भेटलं तर तो एकटेपणा काही काळ दूर होऊ शकतो. आत्महत्येचे विचार अशा वेळी बोलून दाखवल्या जाऊ शकतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि योग्य वैद्यकीय उपचार केल्यास जीव वाचतात.\nफक्त डिप्रेशनच नाही तर इतर मानसिक आजाराविषयी आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत. त्यापेक्षाही जास्त गंभीर समस्या म्हणजे अशा पेशंट विषयी घृणा आहे. विज्ञानाने हे स्पष्ट झाले आहे की हे लोक वेगळे नसतात, ते झपाटलेले नसतात, ते कमजोर मनाचे किंवा कमकुवत मेंदूचे नसतात. फरक एवढाच असतो की ते आजारी असतात. शारिरीक अजारांसारखेच मानसिक आजार असतात. त्यातील खूप आजार पूर्ण बरे होतात. मानसिक आजार असलेल्या पेशन्ट ला कमी लेखणे, त्यांचा तिरस्कार करणे हे असभ्य आहे. बऱ्याच व्यक्ती आणि संस्था जनजागृती करत आहेत. माझे बरेच मित्र , सहयोगी मानसोपचारतज्ञ लोकशिक्षणात काम करतात. ते अशा पेशंटचा उपचार करतात. मानसोपचार तज्ञ हे निरोगी समाजाचा एक आधारस्तंभ आहेत. वर सांगितलेल्या पेशंटसारखे बरेच पेशंट हॉस्पिटल मध्ये जीव वाचल्यावर मानसोपचार तज्ञांकडे उपचार घेतात आणि बरे होतात. बरे झालेले काही रुग्णही आपले अनुभव जाहीर करून जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करतात. दीपिका पादुकोनने टीव्हीवर स्वतःच्या डिप्रेशन चे अनुभव मांडले आणि त्याला ती कशी सामोरी गेली हे सांगितले. माझ्या मते ही खूप मोठी गोष्ट आहे. बऱ्याच लोकांना त्याची मदत होईल. आपल्या थोड्या कनवाळू वागण्याने कुणाला मोठी मदत होऊ शकते. आपल्या मित्रांचे आणि नातेवाईकांचे गाऱ्हाणे हे कधी कधी मदतीसाठी मारलेली हाक असू शकते हे लक्षात असू द्या. डिप्रेशन हे नाटक नाही , थेरं नाही तो एक आजार आहे. आपण त्याच्याशी लढू शकतो.\nरोलिंगने तिच्या हॅरी पॉटर कादंबरीत डिमेन्टर नावाच्या एका काल्पनिक पात्राची निर्मिती डिप्रेशन च्या आजारावर आधारित केली आहे. हे डिमेन्टर माणसाच्या शरीरातील आनंद शोषून घेतात. अगदी आत्मा सुद्धा. त्यांच्याशी लढण्याचा उपाय म्हण���न पेट्रोनस नावाचा जादुई मंत्र असतो. तो डिमेन्टर पासून आपली रक्षा करतो. आपणही कुणासाठी पेट्रोनस होऊया. डिप्रेशनशी लढुया\nI am a physician by profession . I love to paint , read and write. Marathi is my mother tongue. I intend to write about health, health related issues and share my experiences through this blog. मराठी मातृभाषा असल्याने जास्त जवळची वाटते. आपल्या भाषेत माहिती लवकर कळते आणि जास्त प्रभावी असते असा अनुभव आहे. मराठी लोकांना आरोग्याविषयी मराठीत बोललेलं उपयोगी पडेल ह्या भावनेने हा ब्लॉग सुरु केलाय. मी एक डॉक्टर आहे आणि मला कलेची आवड आहे. आरोग्य लिखाणातून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे .\nआरोग्याची रोजनिशी / Health Diary\nस्मॉलपॉक्सची गोष्ट : लसीकरणाचा लढा\nगोवर आणि रुबेला लसीकरणाबद्दल चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/audit_reports.php", "date_download": "2019-10-22T22:41:48Z", "digest": "sha1:EXFVDCK4EUDSHOALADIORNH3LKNLHGYY", "length": 5480, "nlines": 119, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | नागरवस्ती विभागातील विविध योजनांचे पात्र/अपात्र लाभार्त्यांची यादी", "raw_content": "\nआर्थिक वर्षनिहाय लेखा परिक्षण अहवाल\nक्रमांक आर्थिक वर्ष अहवाल\n1 २०११-१२ माहिती पहा\n2 २०१२-१३ माहिती पहा\n3 २०१३-१४ माहिती पहा\n5 २०१४-१५ माहिती पहा\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://zoneinvestgroup.com/186997-", "date_download": "2019-10-22T22:43:52Z", "digest": "sha1:W2TBYFU7ADLW2Y6V72U3NBLUAUUF45KP", "length": 7828, "nlines": 23, "source_domain": "zoneinvestgroup.com", "title": "उच्च प्राधिकरण बॅकलिंक्स काय करते?", "raw_content": "\nउच्च प्राधिकरण बॅकलिंक्स काय करते\nकित्येक बॅकलिंक्सना त्यांची डोमेनची मजबूत ऑनलाइन उपस्थिती तयार करण्याची आवश्यकता आहे असे अनेक वेबसाइट मालकांना आश्चर्य वाटते. या प्रश्नाचे कोणतेही निश्चित उत्तर नाही. अनेक मार्गांनी, एसइओसाठी बॅकलिंक्सचे विश्लेषण करताना विचारणे चुकीचे आहे कारण दुवा इमारतची संपूर्ण समस्या येणाऱ्या दुव्यांची संख्या प्रती गुणवत्तेत फिरते. या लेखातील, आम्ही बॅकलिंकींग तंत्रास अधिक जवळून पाहतो आणि उच्चस्थानी बॅकलिंक्स कशी मिळवायची ते जाणून घेऊ. आम्ही Google त्यांना कसे पाहतो यावर चर्चा करू, काय बॅकलिंक्स सर्वात क्वालिटी लिंक्स ज्यूस निर्माण करतात आणि येणारे दुवे गुणवत्ता सुधारण्यासाठी कसे.\nPageRank आणि बॅकलिंक्सची परस्परसंबंध\nPageRank शोध परिणाम पृष्ठावर वेब पृष्ठ प्लेसमेंटचा एक Google निर्धारक म्हणून कार्य करते - bioderma photoderm spf 100 tinted cream. एसईआरपी रँकिंगवर निर्णय घेताना हा एक महत्त्वाचा निर्देशक आहे. अनेक अधिकृत डोमेनद्वारे संदर्भित केलेली वेबसाइट SERP वर अक्षरशः उच्च असणे आवश्यक आहे. PageRank च्या मागे ठेवलेला मूलभूत तत्व म्हणजे आपल्या साइट इतर स्त्रोतांकडून अधिक दुवे प्राप्त करते, ते पृष्ठ अधिक महत्वाचे असावे.Google आंतर्गत दुवे गुणवत्तेची प्रशंसा करतो आणि आपल्या डोमेनशी दुवा साधू किती प्रतिष्ठित पृष्ठ पहा.\nगुगल पानावर शून्य ते दहा असे मूल्यांकन करते. शून्य पाना असलेल्या पृष्ठांमधे स्पॅम किंवा जंक वेब पेजेस न मिळता उच्च गुणवत्ता किंवा संबंधित सामग्री नसतात. PR10 रँक असलेल्या वेबसाइट्सची सर्वोच्च प्रतिष्ठा आणि उच्च रूपांतर दर असलेल्या सर्वोच्च क्रमांकाचा अधिकृत स्रोत आहे.\nहे उल्लेख करणे महत्त्वाचे आहे की PageRank एक रेषेचा आकारमान नसून, पण घातांक आहे. त्यानुसार, एक PR3 पृष्ठ अधिक PR2 पृष्ठ पेक्षा मौल्यवान आणि संबंधित असेल. म्हणूनच एका पेज वरून लिंक जे उच्च पेजरँक आहे त्याच्या शून्य गुणांसह खराब गुणधर्मांपेक्षा शंभर दुवे आहेत.\nउच्च दर्जाचे बॅकलिंक्स काय करते\nनिःसंशयपणे, सर्वात मोठा ऑनलाइन व्यापारी अशा विकिपीडिया, फेसबुक, अमेझॅन किंवा मोज यासारख्या डिजिटल बाजार दिग्गजांनी थेट जोडला आहे ज्याकडे सर्वात जास्त PageRank आहे. प्रत्यक्षात, बहुतेक वाढत्या ऑनलाइन व्यवसायांसाठी हे शक्य नाही. सुदैवाने, आपण मध्य-श्रेणीच्या वेबसाइटवरून बॅकलिंक्स मिळवू शकता आणि या दुव्यामुळे आपल्याला निश्चित मूल्य देखील मिळेल.\nयेणार्या दुव्यांची गुणवत्ता तपासताना Google विविध निकषांची संख्या वापरते. सर्वप्रथम, हे स्त्रोताच्या प्रासंगिकतेची तपासणी करते आणि वापरकर्त्याच्या हिताचे सर्वसाधारण क्षेत्र खालीलप्रमाणे आहे. आणखी एक निकष डोमेनच्या विश्वसनीय आहे. विश्वासार्ह वेबसाइटचे मूल्यांकन PageRank द्वारे केले जाऊ शकते आणि या साइटवर सूचित करणार्या अन्य स्रोतांकडून दुव्यांची संख्या आणि गुणवत्ता. शिवाय, पसंतीचे अँकर मजकूर पृष्ठाशी जोडला जाणारा एक जवळचा सामना असावा. या साइटवर सूचित करणार्या इतर दुवे उच्च-अधिकृत वेबसाइट्सवरून असावेत. हे दुवे विविध स्त्रोतांकडून असावे आणि ते अदा केले जाऊ शकत नाहीत.\nतर, जर हे पृष्ठ आपल्या सर्व Google मानदंडांचे अनुसरण करत असेल तर आपण आपल्या वेबसाइटच्या क्रमवारीत एक लक्षणीय सुधारणा पाळाल.तथापि, आपण जाहीरपणे खालील मापदंडाची पूर्तता करू नये. त्यापैकी किमान तीनच पुरेसे असतील. उदाहरणार्थ, आपण प्रचंड रहदारी आवाक्याद्वारे कमी प्रासंगिकतेची भरपाई करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/finance-ministry-suggests-shutting-down-bsnl-and-mtnl-says-report/articleshow/71508725.cms", "date_download": "2019-10-22T23:14:10Z", "digest": "sha1:CM7YNUNYXC4S43TEBNAX3TWLSRHZCIVY", "length": 15352, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: बीएसएनएल, एमटीएनएल बंद करण्याचा प्रस्ताव - finance ministry suggests shutting down bsnl and mtnl, says report | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nबीएसएनएल, एमटीएनएल बंद करण्याचा प्रस्ताव\nवाढते कर्ज व घटते उत्पन्न यामुळे अस्तित्वासाठी झगडत असलेल्या बीएसएनएल व एमटीएनएल या दूरसंचार कंपन्या बंद कराव्यात असा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सरकारसमोर मांडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nबीएसएनएल, एमटीएनएल बंद करण्याचा प्रस्ताव\nवाढते कर्ज व घटते उत्पन्न यामुळे अस्तित्वासाठी झगडत असलेल्या बीएसएनएल व एमटीएनएल या दूरसंचार कंपन्या बंद कराव्यात असा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सरकारसमोर मांडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही कंपन्यांना आर्थिक उभारी देण्यासाठी केंद्र सरकारकडून ७४ हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र ही कल्पना आता मागे पडली असून या कंपन्या पूर्णपणे बंद करून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना अन्य सरकारी विभागात सामावून घेणे व अन्य कर्मचाऱ्यांना व्हीआरएस (स्वेच्छानिवृत्ती) देणे या पर्यायाची सरकार चाचपणी करत आहे.\nया दोन्ही कंपन्यांत मोठ्या प्रमाणात कर्मचारी आहेत. बीएसएन��लचा विचार केल्यास या कंपनीत तब्बल १.६५ लाख कर्मचारी असून एकूण महसुलातील ७७ टक्के रक्कम या कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर खर्च होते. यामुळे या कंपन्यांचे आर्थिक गणित बिघडले असून खासगी कंपन्यांच्या स्पर्धेतही त्या मागे पडल्या आहेत.\nबीएसएनएलच्या सर्व कर्मचाऱ्यांना व्हीआरएस दिल्यास सरकारला ९५ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील, असा अंदाज प्रथम व्यक्त करण्यात आला होता. मात्र या कर्मचाऱ्यांची तीन गटांत विभागणी केल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.\nबीएसएनएल व एमटीएनएलमध्ये तीन प्रकारचे कर्मचारी आहेत. या कंपन्यांनी थेट भरती केलेले कर्मचारी पहिल्या गटात मोडतात. तर, सरकारी विभाग व अन्य सरकारी उपक्रमांतून या कंपन्यांत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. याशिवाय, या कंपन्यांत भारतीय दूरसंचार सेवा विभागातूनही (आयटीएस) काही कर्मचारी घेण्यात आले आहेत. आयटीएसमधून आलेले हे कर्मचारी अन्य सरकारी विभागांत सामावून घेता येतील. तर, प्रामुख्याने तांत्रिक विभागात कार्यरत असणाऱ्या व वयाने कमी असणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक लाभ देऊन नोकरीतून कमी करणे शक्य आहे. या प्रकारच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे प्रमाण साधारण १० टक्के आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना मात्र आकर्षक व्हीआरएस पॅकेज द्यावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nगेल्या आर्थिक वर्षअखेरीस बीएसएनएलला १३,८०४ कोटी रुपयांचा तोटा झाला असून मार्च २०२० अखेरपर्यंत हीच स्थिती कायम राहिल्यास तोट्याचा आकडा १८ हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात या दोन्ही कंपन्यांना जवळपास प्रत्येक महिन्यात अडचण येत आहे. त्यामुळे केंद्र सरकार सर्व घटकांचे समाधान होईल, असा तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहे.\nइन्फोसिसचे शेअर कोसळले; ४४ हजार कोटींचा फटका\nजुने फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन आता सरकार विकत घेणार\nबँकांमध्ये लवकरच पाच दिवसांचा आठवडा\n...म्हणून आरबीआयनं २०००च्या नोटांची छपाई केली बंद\nदिवाळीत तुमच्या खरेदीवर होणार सवलतींचा वर्षाव\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची ��ात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nबँक संपाला संमिश्र प्रतिसाद\nटेलिकॉमनी भरले स्पेक्ट्रम शुल्क\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबीएसएनएल, एमटीएनएल बंद करण्याचा प्रस्ताव...\nफ्री कॉलिंगचे दिवस गेले; JIO सुद्धा आता 'पैसे भर के'...\nठाणे: रेमंड कंपनीने ७१० कोटींना विकला भूखंड...\nबोर्डरूम किचन; 'टाइम्स फूड'ची पहिली वेब सीरिज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.narendramodi.in/mar/pm-modi-at-inauguration-of-104th-session-of-indian-science-congress-at-sri-venkateswara-university-tirupati-andhra-pradesh-533709", "date_download": "2019-10-22T21:45:07Z", "digest": "sha1:E74YIVMQJL5P3KXDZKBDUHVYYXXAKELV", "length": 47984, "nlines": 349, "source_domain": "www.narendramodi.in", "title": "तिरुपती येथे भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 104 व्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण", "raw_content": "\nकार्यक्रम चालू आहे, बघा.\nतिरुपती येथे भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 104 व्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण\nतिरुपती येथे भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 104 व्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण\nआंध्र प्रदेशचे राज्यपाल ई.एस.एल. नरसिंहन,\nआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू,\nकेंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन,\nकेंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भूविज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी\nभारतीय विज्ञान काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष प्रा.डी.नारायण राव\nश्री. वेंकटेश्वर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ए. दामोदरम\nस्त्री आणि पुरुष गण\nतिरुपतीच्या पावन नगरीत देशातील आणि परदेशातील प्रसिद्ध शास्त्रज्ञांबरोबर नवीन वर्षाचा प्रारंभ करताना मला अतिशय आनंद होत आहे.\nश्री वेंकटेश्वर व��द्यापीठाच्या सुंदर संकुलात भारतीय विज्ञान काँग्रेसच्या १०४ व्या सत्राचे उदघाटन करताना मला आनंद होत आहे.\nया वर्षीच्या सत्रासाठी ‘राष्ट्रीय विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ ही योग्य संकल्पना निवडल्याबद्दल मी भारतीय विज्ञान काँग्रेस संघटनेची प्रशंसा करतो.\nआपली स्वप्ने, परिश्रम आणि नेतृत्वाने आपल्या समाजाचे सशक्तीकरण करण्यासाठी अथक मेहनत घेतलेल्या वैज्ञानिकांप्रति देश नेहमीच ऋणी राहील.\nनोव्हेंबर २०१६ मध्ये देशाने डॉ. एम.जी.के. मेनन यांच्या रूपात असाच एक प्रसिद्ध वैज्ञानिक आणि संस्थापक गमावला. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मी तुमच्या बरोबर सहभागी होतो.\nआज आपल्याला आढळणाऱ्या बदलांचा वेग आणि व्याप्ती अभूतपूर्व आहे.\nअशी आव्हाने उद्भवू शकतात हेच आपल्याला माहीत नसताना ,या आव्हानांना आपण कसे सामोरे जाणार आहोत ही खोलवर रुजलेली कुतूहल-मिश्रित वैज्ञानिक परंपरा आहे ज्यामुळे नवीन वास्तवाशी चटकन जुळवून घेता येते.\nविज्ञान काँग्रेसच्या मागील दोन सत्रांमध्ये मी देशासमोरील अनेक महत्वपूर्ण आव्हाने आणि संधी तुमच्यासमोर सादर केली.\nया महत्वपूर्ण आव्हानांपैकी काही स्वच्छ जल आणि ऊर्जा, अन्न, पर्यावरण, हवामान, सुरक्षा आणि आरोग्य या प्रमुख क्षेत्रांमध्ये आहेत.\nत्याचबरोबर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या उदयावर आपण नजर ठेवायला हवी आणि त्याचा विकासासाठी लाभ करून घेण्यासाठी तयार रहायला हवे. आपल्या तंत्रज्ञान सज्जता आणि स्पर्धात्मकतेसाठी आव्हाने आणि संधी यांचे योग्य मूल्यमापन करणे गरजेचे आहे.\nमला असे सांगण्यात आले आहे की, गेल्या वर्षीच्या विज्ञान काँग्रेसमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ‘तंत्रज्ञान दृष्टी २०३५ ‘ दस्तावेजाचा आता १२ प्रमुख तंत्रज्ञान क्षेत्रांसाठी सविस्तर दिशादर्शक म्हणून विकास केला जात आहे. तसेच, नीति आयोग देशासाठी सर्वांगीण विज्ञान आणि तंत्रज्ञान व्हिजन तयार करत आहे.\nएका महत्वपूर्ण बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे , ती म्हणजे जागतिक स्तरावर वेगाने होत असलेला सायबर-फिजिकल प्रणालीचा उदय . आपल्याकडील युवा लोकसंख्येसमोर अभूतपूर्व आव्हाने आणि अडचणी निर्माण करण्याची त्यात क्षमता आहे. मात्र, आपण रोबोटिक्स मधील संशोधन, प्रशिक्षण आणि कौशल्य, डिजिटल निर्मिती, माहितीचे विश्लेषण , सखोल अभ्यास, संवाद आणि इंटरनेट द्वारे त्याचे मोठ्या संधीत रूपांतर करू शकतो.\nया तंत्रज्ञानांचा विकास करून त्याचा वापर सेवा आणि निर्मिती क्षेत्रात, कृषी, जल, ऊर्जा आणि वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य, पर्यावरण, पायाभूत विकास, भू-माहिती प्रणाली, सुरक्षा, आर्थिक प्रणाली आणि गुन्हे रोखणे यासाठी करण्याची गरज आहे.\nमूलभूत संशोधन आणि विकास , मनुष्यबळ आणि कौशल्य निर्माण करून आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी सायबर-फिजिकल प्रणालीत आंतरमंत्रीय राष्ट्रीय मोहीम आपण विकसित करण्याची गरज आहे.\nभारतीय द्वीपकल्पाला वेढलेल्या महासागरात आपली तेराशे बेटे आहेत. ते आपल्याला साडेसात हजार किलोमीटरची किनारपट्टी आणि २.४दशलक्ष चौरस किलोमीटरचे विशेष आर्थिक क्षेत्र देखील देतात.\nऊर्जा, अन्न, औषध आणि अन्य नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये अमाप संधी आहेत. महासागर अर्थव्यवस्था आपल्या शाश्वत भविष्याचा महत्वपूर्ण घटक असायला हवा.\nमला सांगण्यात आले आहे कि भूविज्ञान मंत्रालय या साधनसंपत्तीचा शोध घेण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी खोल समुद्रात अभियान राबवण्यावर काम करत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आणि समृद्धीसाठी हे परिवर्तनीय पाऊल ठरू शकेल.\nआपल्या सर्वोत्तम विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांनी आघाडीच्या जागतिक दर्जानुसार त्यांचे मूलभूत संशोधन अधिक बळकट करायला हवे. या मूलभूत ज्ञानाचे रूपांतर नावीन्यता ,स्टार्ट-अप्स आणि उद्योगात केल्यास आपल्याला सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास साधायला मदत होईल.\nस्कोपस आकडेवारीनुसार वैज्ञानिक प्रकाशनात भारत सध्या जगात सहाव्या क्रमांकावर आहे, जगाच्या अंदाजे चार टक्के सरासरी वाढीच्या तुलनेत भारताचा वृद्धी दर अंदाजे १४ टक्के आहे. मला विश्वास आहे कि आपले वैज्ञानिक मूलभूत संशोधनाचा दर्जा वाढवणे, तंत्रज्ञानाचे रूपांतर आदी आव्हाने नक्की पूर्ण करतील.\n२०३० पर्यंत भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अव्वल तीन देशांमध्ये स्थान मिळवेल आणि जगातील सर्वोत्तम गुणवत्तेसाठी सर्वात आकर्षक केंद्रांपैकी एक बनेल. आज आपण चाकांना दिलेली गती हे उद्दिष्ट साध्य करेल.\nआपल्या जनतेच्या वाढत्या आकांक्षा विज्ञानाने पूर्ण करायला हव्यात. सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान पार पाडत असलेल्या ठोस भूमिकेची भारत मुक्तकंठाने प्रशंसा करत आहे. शहरी-ग्रा��ीण तफावतीची समस्या आपण सोडवायला हवी आणि सर्वसमावेशक विकास, आर्थिक वृद्धी आणि रोजगार निर्मितीसाठी काम करायला हवे. यासाठी, सर्व संबंधित हितधारकांशी समन्वय साधणाऱ्या नवीन सर्वसमावेशक आराखड्याची गरज आहे.\nमोठ्या, परिवर्तन घडवणाऱ्या राष्ट्रीय मोहिमांची अमलबजावणी करण्याच्या आपल्या क्षमतेला हितधारकांशी समन्वय साधणाऱ्या प्रभावी भागीदारीची गरज आहे. या मोहिमांचा प्रभावीपणा तेव्हाच सुनिश्चित होईल जेव्हा आपण आपल्या संकुचित विचारसरणीतून बाहेर पडू आणि सहकार्यात्मक दृष्टिकोन बाळगू. आपल्या बहुविध विकास आव्हानांवर वेगाने आणि प्रभावीपणे तोडगा काढण्यासाठी हा दृष्टिकोन आवश्यक आहे. आपली मंत्रालये, आपले वैज्ञानिक, संशोधन आणि विकास संस्था, उद्योग, स्टार्ट-अप्स, विद्यापीठे आणि आयआयटी संस्था, सर्वानी एकत्रित आणि अखंडपणे काम करायला हवे. विशेषतः आपल्या पायाभूत विकास आणि सामाजिक-आर्थिक मंत्रालयांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला हवा.\nदीर्घकालीन संशोधन कार्यासाठी अनिवासी भारतीयांसह परदेशातील हुशार वैज्ञानिकांना निमंत्रित करण्याबाबत आपल्या संस्थांनी विचार करावा. आपल्या प्रकल्पांमध्ये पोस्ट-डॉक्टरल संशोधनामध्ये परदेशी आणि अनिवासी भारतीय अशा पीएचडी विद्यार्थ्यांना आपण सहभागी करून घ्यायला हवे.\nवैज्ञानिक रुची अधिक सक्षम करणारी दुसरी बाब म्हणजे विज्ञान वापरातील सुलभता होय. जर आपल्याला विज्ञान विकसित करायचे असेल तर त्यावर आपण मर्यादा घालू नये.\nशैक्षणिक संस्था, स्टार्ट-अप्स, उद्योग आणि संशोधन आणि विकास प्रयोगशाळांना सहज उपलब्ध होईल अशा मजबूत विज्ञान आणि तंत्रज्ञान पायाभूत सुविधा निर्माण करण्याला सरकारचे प्राधान्य आहे. आपल्या वैज्ञानिक संस्थांमधील महागड्या उपकरणांचा सहज वापर, देखभाल,अनावश्यक सामग्री आणि त्याचे दुहेरीकरण आदी समस्या आपण सोडवायला हव्यात. उच्च मूल्याची वैज्ञानिक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीतून व्यावसायिक व्यवस्थापन असलेली मोठी प्रादेशिक केंद्रे उभारण्याबाबत चाचपणी व्हायला हवी.\nआपल्या आघाडीच्या संस्थांना शाळा आणि महाविद्यालयांसह सर्व हितधारकांशी जोडण्यासाठी कंपनी सामाजिक जबाबदारीच्या धर्तीवर वैज्ञानिक सामाजिक जबाबदारीची संकल्पना रुजवणे गरजेचे ���हे. संकल्पना आणि संसाधनांच्या आदान-प्रदानासाठी आपण वातावरण निर्माण करायला हवे.\nभारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील उज्वल आणि सर्वोत्तम प्रतिभेला विज्ञानात सर्वश्रेष्ठ कामगिरी बजावण्याची संधी मिळायला हवी. यामुळे आपल्या युवकांना उच्च दर्जाचे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळून स्पर्धात्मक जगात नोकरी मिळवण्यासाठी त्यांना तयार करता येईल.\nयासाठी, योग्य प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळांनी शाळा आणि महाविद्यालयांशी संपर्क साधावा असे मी आवाहन करतो. यामुळे आपल्या प्रचंड वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान संबंधी पायाभूत सुविधांचा वापर आणि देखभाल करण्यास मदत मिळेल.\nप्रत्येक प्रमुख शहरातील प्रयोगशाळा, संशोधन संस्था आणि विद्यापीठांची अंतरजोडणी केली जावी, जेणेकरून एक केंद्र म्हणून त्या काम करू शकतील. हे केंद्र प्रमुख पायाभूत सुविधा पुरवतील, आपल्या राष्ट्रीय विज्ञान मोहिमांची अंमलबजावणी करतील आणि संशोधन प्रत्यक्षात साकारण्यासाठी इंजिन बनतील.\nसंशोधनातील पार्श्वभूमी असलेल्या महाविद्यालयीन शिक्षकांना शेजारच्या विद्यापीठे आणि संशोधन आणि विकास संस्थांशी जोडता येईल. प्रसिद्ध संस्थांमधील उपक्रम शाळा, महाविद्यालये आणि पॉलिटेक्निक संस्थांपर्यंत पोहोचले तर तुमच्या शेजारच्या शैक्षणिक संस्थांमधील सुप्त विज्ञान आणि तंत्रज्ञान मनुष्यबळ पुन्हा कार्यान्वित होईल.\nशालेय विद्यार्थ्यांमध्ये कल्पना आणि अभिनवतेच्या सामर्थ्याचे बीज पेरले तर आपल्या नाविन्यपूर्ण पिरॅमिडचा पाया भक्कम होईल आणि आपल्या देशाचे भविष्य सुरक्षित राहील. या दिशेने एक पाऊल म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय ६ वी ते १० वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून एक कार्यक्रम सुरु करत आहे.\n५ लाख शाळांमधून आलेल्या स्थानिक गरजांवर आधारित १० लाख सर्वोत्तम अभिनव कल्पनांना या कार्यक्रमात मार्गदर्शन पुरवले जाईल, पुरस्कार दिला जाईल आणि सर्वांसमोर सादरीकरण केले जाईल.\nविज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी आणि राष्ट्राच्या बांधणीत प्रशिक्षित महिला वैज्ञानिकांचा सातत्यपूर्ण सहभाग कायम रहावा यासाठी आपण त्यांना समान संधी द्यायला हव्यात.\nभारतासारख्या मोठ्या आणि विविधतेने नटलेल्या द��शात, प्रगत अंतराळ, अण्वस्त्र आणि सुरक्षा तंत्रज्ञानासह स्वच्छ पाणी, स्वच्छता, नवीकरणीय ऊर्जा, आरोग्य यासारख्या ग्रामीण विकासाच्या गरजा पूर्ण करण्यापर्यंत तंत्रज्ञानाची व्याप्ती असायला हवी.\nजागतिक स्तरावर प्रगती करताना स्थानिक समस्यांवर देखील तोडगा शोधायला हवा.\nग्रामीण भागातील स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी स्थानिक साधनसंपत्ती आणि कौशल्य यांचा वापर करणारे योग्य सूक्ष्म-उद्योग मॉडेल विकसित करण्याची गरज आहे.\nउदाहरणार्थ, गांवे आणि निम-शहरी भागांच्या समूहासाठी प्रभावी सह-निर्मितीवर आधारित तंत्रज्ञान आपण विकसित करायला हवे. कृषी आणि जैव-कचऱ्याचे रूपांतर करताना वीज, पाणी पुरवठा, पीक-प्रक्रिया आणि शीत गृहांसारख्या गरजा पूर्ण करणे हे उद्दिष्ट असायला हवे.\nनियोजन, निर्णय प्रक्रिया आणि प्रशासन यामध्ये विज्ञानाची भूमिका कधीही महत्वपूर्ण नव्हती.\nआपले नागरिक, ग्रामपंचायती, जिल्हे आणि राज्यांची विकास उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भू-माहिती प्रणाली विकसित करण्याची आणि राबवण्याची गरज आहे. भारतीय सर्वेक्षण, इसरो आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सामूहिक प्रयत्न परिवर्तन घडवू शकतील.\nशाश्वत विकासासाठी,इलेक्ट्रॉनिक कचरा, बायोमेडिकल आणि प्लॅस्टिक कचरा आणि घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या महत्वपूर्ण क्षेत्रात कचऱ्यातून संपत्तीचे व्यवस्थापन करण्यावर भर देण्यासाठी आपण ठोस उपाययोजना करायला हव्यात.\nस्वच्छ कार्बन तंत्रज्ञान, ऊर्जा कार्यक्षमता वाढवणारे तंत्रज्ञान आणि नवीकरणीय ऊर्जेचा प्रभावी वापर वाढविण्याबाबत आपण संशोधन आणि विकास कार्याला गती दिली आहे.\nशाश्वत विकासासाठी पर्यावरण आणि हवामान यावर भर देण्याला आपले प्राधान्य राहिले आहे. आपला सामर्थ्यवान वैज्ञानिक समुदाय देखील आपल्या विशिष्ट आव्हानांचा प्रभावीपणे सामना करू शकतात. शाश्वत विकासासाठी पर्यावरण आणि हवामान यावर भर देण्याला आपले प्राधान्य राहिले आहे. आपला सामर्थ्यवान वैज्ञानिक समुदाय देखील आपल्या विशिष्ट आव्हानांचा प्रभावीपणे सामना करू शकतात. उदाहरणार्थ, पिकांच्या जळण्याच्या समस्येवर आपण शेतकरी-केंद्रीय तोडगा काढू शकतो का आपण आपल्या वीट -भट्टीची कमी उत्सर्जन आणि अधिक ऊर्जा कार्यक्���मतेनुसार पुनर्रचना करू शकतो का\nजानेवारी २०१६ मध्ये सुरु करण्यात आलेल्या स्टार्ट-अप कार्यक्रमात विज्ञान आणि तंत्रज्ञान हा प्रमुख घटक होता. अन्य दोन ठोस उपाययोजनांमध्ये अटल इनोव्हेशन मिशन आणि निधी- ‘द नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर डेव्हलपमेंट अँड हार्नेसिंग इनोव्हेशन्स’ यांचा समावेश आहे. नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित उद्योग परिसंस्था निर्माण करण्यावर या कार्यक्रमांचा भर आहे. तसेच, नावीन्यपूर्ण परिसंस्था मजबूत करण्यासाठी सीआयआय, फिक्की आणि उच्चतंत्रज्ञानाच्या खासगी कंपन्यांबरोबर सार्वजनिक-खासगी भागीदारीसाठी प्रयत्न केले जात आहेत.\nदेशाच्या धोरणात्मक दूरदृष्टीसाठी आपल्या वैज्ञानिकांनी मोठे योगदान दिले आहे.\nभारतीय अंतराळ कार्यक्रमाने भारताला अंतराळात प्रक्षेपण करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये स्थान मिळवून दिले आहे. आपण अंतराळ तंत्रज्ञानात विशेषतः प्रक्षेपण यान विकास, उपग्रह तयार करणे, क्षमता निर्मिती या क्षेत्रात उच्च दर्जाची स्वयंपूर्णता साध्य केली आहे.\nसंरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने आपल्या प्रणाली आणि तंत्रज्ञानासह सशस्त्र दलांसाठी शक्तिवर्धकाची भूमिका पार पाडली आहे.\nभारतीय विज्ञान जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी परस्पर सहकार्य, समानता आणि आदान-प्रदान या तत्वांवर आधारित धोरणात्मक आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि सहकार्याचा लाभ मिळवत आहोत. आपले शेजारी देश आणि ब्रिक्स सारख्या बहुदेशीय मंचांबरोबर दृढ संबंध प्रस्थापित करण्यावर आपण विशेष भर देत आहोत. सर्वोत्तम जागतिक विज्ञान आम्हाला उत्पत्तीचे गूढ उकलण्यात आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात मदत करत आहे. गेल्या वर्षी, आम्ही इंडो-बेल्जीयन सहकार्याने तयार करण्यात आलेला ३.६ मीटर ऑप्टिकल टेलिस्कोप उत्तराखंड येथील देवस्थल येथे कार्यान्वित केला. अलीकडेच, भारतात अद्ययावत डिटेक्टर प्रणाली निर्माण करण्यासाठी अमेरिकेबरोबरच्या लायगो प्रकल्पाला मंजुरी दिली.\nशेवटी, मी पुन्हा एकदा सांगतो की आपले वैज्ञानिक आणि वैज्ञानिक संस्था यांना सर्वोत्तम सहकार्य पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.\nमला विश्वास आहे की आपले वैज्ञानिक मूलभूत विज्ञानाचा दर्जा, तंत्रज्ञान विकास आणि नावीन्य या क्षेत्रात त्यांचे प्रयत्न जोमाने पुढे नेतील.\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाला सर्वसमावेशक विकास आणि आपल्या समाजातील दुर्बल आणि गरीब घटकांच्या उन्नतीचे सामर्थ्यवान साधन बनवू या.\nएकत्रितपणे, आपण समान, न्यायसंगत आणि समृद्ध राष्ट्र निर्माण करूया.\nचलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/maharashtra-news/marathwada-news/osmanabad-news/bjps-shock-to-ranajagjit-singh-patil/", "date_download": "2019-10-22T21:41:49Z", "digest": "sha1:RKLDA6NB4NAVMRQKQFPW6SVMUHLPGGDT", "length": 10032, "nlines": 153, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "राणा जगजितसिंह पाटील यांना भाजपचा धक्का ; शिवसेनेसोबत वाटाघाटी फसल्याने मतदारसंघात बदल – Hello Maharashtra", "raw_content": "\nराणा जगजितसिंह पाटील यांना भाजपचा धक्का ; शिवसेनेसोबत वाटाघाटी फसल्याने मतदारसंघात बदल\nराणा जगजितसिंह पाटील यांना भाजपचा धक्का ; शिवसेनेसोबत वाटाघाटी फसल्याने मतदारसंघात बदल\nउस्मानाबाद प्रतिनिधी | डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांना भाजपने चांगलाच धक्का दिला आहे. त्याचा हक्काचा मतदारसंघ असलेल्या उस्मानाबाद मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जाहीर नकरता त्यांची उमेदवारी तुळजापूर मतदारसंघातून जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांना तुळजापूर या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावता येतो का हे बघण्यासारखे राहणार आहे.\nयुतीच्या सरकराच्या काळात जाणीवपूर्वक उस्मानाबाद जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवण्यात येत आहे असे सांगत राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्याचे चुलत बंधू आणि उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद मधून राणाजगजितसिंह पाटील यांना तिकीट मिळाले तरी आपण त्यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली. तर वाटाघाटीत शिवसेनेसोबत नजुळल्याने तुळजापूर या भाजपच्या पूर्वांपार हक्काच्या मतदारसंघातून राणाजगजितसिंह पाटील यांची उमेदवारी भाजपला जाहीर करावी लागली आहे.\nराष्ट्रवादी राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा बदला घेण्यासाठी लालबुंद झाली असतानाच राणाजगजितसिंह यांना आघाडीत राष्ट्रवादीकडे असणाऱ्या उस्मानाबादमधून भाजपने उभाच केले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या मधुकर चव्हाण यांच्या विरोधात राणाजगजितसिंह यांना भाजपने दंड थोपटायला लावले आहे��.\nदिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.\nइतर महत्वाच्या बातम्या –\nहे पण वाचा -\nघड्याळासमोरचं बटन दाबले तरी मत कमळाला \nकागदावर लिहीलेलं भाषण वाचून उदयनराजेंचे शरद पवारांना अडखळत…\nनितेश राणेंच्या प्रचारात ‘तडीपार’ आरोपी सहभागी;…\nअनुभवी मिशीवाला उदयन भोसलेंना भारी पडणार का\nकसं काय पाटील बरं हाय का कोथरूड जिंकायचं खरं हाय का\nएका घरात दोन तिकिटे देण्यास भाजपचा नकार ; ऐनवेळी गणेश नाईकांचा गेम चेंज\nठाकरेंचा वारस पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात\nचंद्रकांतदादा पाटील पुण्याच्या कोथरुड मधून लढणार विधानसभा\n‘त्या’ वक्तव्यावरून राहुल गांधींचे मोदींवर शरसंधान\nएका घरात दोन तिकिटे देण्यास भाजपचा नकार ; ऐनवेळी गणेश नाईकांचा गेम चेंज\n‘कमळ’ वाला निवडून आला तर सांगतोच; ईव्हीएम घोळवरून सातारकर संतप्त\nहार्दीक पांड्या ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट\nबुलडाणा जिल्ह्यात मतदान गोपनीयतेचा भंग; मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल\nबिगबाॅस फेम अभिजीत बिचुकलेवर गुन्हा दाखल\nघड्याळासमोरचं बटन दाबले तरी मत कमळाला \nकागदावर लिहीलेलं भाषण वाचून उदयनराजेंचे शरद पवारांना अडखळत…\nनितेश राणेंच्या प्रचारात ‘तडीपार’ आरोपी सहभागी;…\nगांधींच्या हत्येत सहभागी असणार्या सावरकरांना भारतरत्न कसा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T21:05:54Z", "digest": "sha1:J7NT7WAJCSVKY3MUONU24HHMNHSFLY2T", "length": 10864, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात मादागास्कर - विकिपीडिया", "raw_content": "\nमादागास्कर देश १९७६ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७६ व १९८८ चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.\nऑलिंपिक खेळात सहभागी देश\nअल्जीरिया • अँगोला • बेनिन • बोत्स्वाना • बर्किना फासो • बुरुंडी • कामेरून • केप व्हर्दे • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • कोमोरोस • काँगो • डीआर काँगो • कोत द'ईवोआर • जिबूती • इजिप्त • इक्वेटोरीयल गिनी • इरिट्रिया • इथियोपिया • गॅबन • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • केनिया • लेसोथो • लायबेरिया • लिबिया • मादागास्कर • मला���ी • माली • मॉरिटानिया • मॉरिशस • मोरोक्को • मोझांबिक • नामिबिया • नायजर • नायजेरिया • रवांडा • साओ टोमे आणि प्रिन्सिप • सेनेगल • सेशेल्स • सियेरा लिओन • सोमालिया • दक्षिण आफ्रिका • सुदान • स्वाझीलँड • टांझानिया • टोगो • ट्युनिसिया • युगांडा • झांबिया • झिंबाब्वे\nअँटिगा आणि बार्बुडा • आर्जेन्टीना • अरुबा • बहामा • बार्बाडोस • बेलिझ • बर्म्युडा • बोलिव्हिया • ब्राझील • ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • कॅनडा • केमन द्वीपसमूह • चिली • कोलंबिया • कोस्टा रिका • क्युबा • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • इक्वेडर • एल साल्वाडोर • ग्रेनाडा • ग्वाटेमाला • गयाना • हैती • होन्डुरास • जमैका • मेक्सिको • नेदरलँड्स • निकाराग्वा • पनामा • पेराग्वे • पेरू • पोर्तो रिको • सेंट किट्टस आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • सुरिनाम • त्रिनिदाद-टोबॅगो • अमेरिका • उरुग्वे • व्हेनेझुएला • व्हर्जिन आयलँड्स • ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ\nअफगाणिस्तान • इस्रायल • बहारिन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • चीन • चिनी ताइपेइ • हाँग काँग • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • कुवैत • किर्गिझिस्तान • लाओस • लेबेनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाइन • फिलिपाइन्स • कतार • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सिरिया • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन • ऐतिहासिक: उत्तर बोमियो\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • एस्टोनिया • फिनलंड • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रेट ब्रिटन • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लँड • इटली • लात्विया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • मॅसिडोनिया • माल्टा • मोल्दोव्हा • मोनॅको • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मरिनो • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • ऐतिहासिक: बोहेमिया • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सार • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nअमेरिकन सामोआ • ऑस्ट्रेलिया • कूक द्वीपसमूह • फिजी • गुआम • किरिबाटी • मायक्रोनेशिया • नौरू • न्यू झीलंड • पलाउ • पापुआ न्यू गिनी • सामोआ • सॉलोमन द्वीपसमूह • टोंगा • व्हानुआतू • ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया\nऑलिंपिक खेळातील सहभागी देश\nऑलिंपिक खेळात आफ्रिकेतील देश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5_%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T22:44:14Z", "digest": "sha1:YZZEHVUGSVUSIVYM6DLYMTIVS7Q4HNT3", "length": 4062, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्टीव एलवर्थीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nस्टीव एलवर्थीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख स्टीव एलवर्थी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nक्रिकेट विश्वचषक, १९९९ (← दुवे | संपादन)\nस्टीव्ह एलवर्थी (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nफेब्रुवारी २३ (← दुवे | संपादन)\nदक्षिण आफ्रिकेच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची (← दुवे | संपादन)\nदक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची (← दुवे | संपादन)\nस्टीवन एलवर्थी (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९९-२००० (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\n��्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=49", "date_download": "2019-10-22T22:37:59Z", "digest": "sha1:G56TW6LAK2MZO3MTOFBVT2D734ADRGS6", "length": 14908, "nlines": 85, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nढिसाळ नियोजन व बेजाबदार वक्तव्यामुळे मुरखळा चक वासीयांनी मुख्याध्यापकाला धरले धारेवर\n- प्रशासन चांगले चालवा अन्यथा शाळा बंद करा, गावकऱ्यांची मागणी\n- प्रबुद्ध हायस्कुल मुरखळा चक येथील घटना\nप्रतिनिधी / चामोर्शी : गाव करेल ते राव करेल काय या म्हणीचा प्रत्यय काल ७ ऑगस्ट रोजी मुरखळा चक येथील गावकऱ्यांनी आणून दिला. शालेय प्रशासन ढिसाळ व बेजाबदारपणे वक्तव्य व वागणुकीला कंटाळून बुद्ध हायस्कुल मुरखळा चक येथील मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले.\nमुरखळा चक येथे वर्ग ५ ते १० पर्यंत वर्ग असून मुख्याध्यापक बी.पी. खोब्रागडे आहेत. तसेच शालेय प्रशासन हाताळण्याची सर्वस्वी जबाबदारी असूनही त्यात कसूर दिसून येत असल्याने व विद्यार्थ्यांसोबत बोलतांना योग्य भाषेचा वापर आणि खिचडी प्रभार असलेल्या शिक्षकांवर व पोषण आहार शिजविणाऱ्या बाईवर चोरीचा आरोप यावरून विद्यार्थ्यांना एक दिवस पोषण आहारापासून वंचित राहावे लागल्याने गावकरी अतिशय संतप्त होऊन शाळेत आले . प्रशासन चांगले चालवा अन्यथा शाळा बंद करा असे खडे बोल सुनावून मुख्याध्यापकांना धारेवर धरले.\nयावेळी गावकऱ्यांसोबतच असलेले पो.पा अनिल कुकुडकर, सरपंचा मीनाक्षी वाळके, उपसरपंच पुनेश्वर दुधे, शाळा व्य. समिती अध्यक्ष भीमराव ठेमस्कार, उपाध्यक्ष कुमार लाकडे, सुभाष कुनघाडकर, सुकदेव भोयर, कुंदा बोरकर, अमोल मंगर, रवींद्र गायकवाड, हरीश वाळके, व शाळा व्य. स आणि शी.पा. संघाच्या सदस्यांनी सविस्तर माहिती दिली व प्रशासनात सुधारणा व नियमितता दिसून न आल्यास रास्तारोको आंदोलन करून शाळा बंद करण्यात येईल असेही सांगितले.\nमुख्याध्यापक बी.पी. खोब्रागडे यांना विचारणा केली असता त्यांनी सर्वासमोर माफी मागून यापुढे कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही आपले कार्य पार पाडतील . माझ्यावर अनेक कामांचा ताण असल्याने कोणाच्या भावना दुखतवल्या असतीलही परंतु आपला तसा मानस नसल्याचे गावकऱ्यांना सांगितले.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \n'तिबेट टू मासोद व्हाया हिमालय' : ‘चक्रवाक’ पक्षांचा तलावांवर बसेरा\nब्राह्मोस युनिटमध्ये आयएसआयच्या संशयित एजंटला नागपूरमधून अटक\nकुलूपांनी बंदिस्त पिंजऱ्यातून नदीत स्टंट करताना ४१ वर्षीय जादूगार बेपत्ता\nयोग गुरू रामदेव बाबा लिहणार लवकरच आत्मचरित्र\nजालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल इंग्लडमधील कॅटरबरी चर्चच्या आर्चबिशप जस्टीन वेल्बी यांनी मागितली माफी\nअज्ञात इसमाने केलेल्या गोळीबारात पोलीस जवान गंभीर जखमी : अहेरी येथील घटना\nआरोग्य विभागातर्फे हिवताप प्रतिरोध जनजागृती मोहीमेस प्रारंभ\nचोरट्यांचा कारनामा , ईव्हीएम ठेवलेल्या उमरेडच्या स्ट्राँगरुममधून चोरलेले डीव्हीआर केले परत\nलातूरमध्ये गतीमंद मुलीवर बलात्कार : उत्तर प्रदेशातील अलिगडच्या तरुणाला अटक\nदंतेवाडा येथील चकमकीत दोन नक्षल्यांचा खात्मा : शस्त्रसाठा जप्त\nवंचितांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘वैयक्तिक सामाजिक उत्तरदायित्वाच्या’ माध्यमातून काम करावे : राज्यपाल\nविनायक बांगडे यांच्या उमेदवारीला काँग्रेस - राकॉ पदाधिकाऱ्यांचा विरोध\nकामठीतील लॉजवर छापा, पाच जणांना अटक , गुन्हे शाखेच्या एसएसबीने अजनीत छापा मारून दोन महिलांना केली अटक\nनक्षल घटना घडल्यानंतर तत्काळ सर्व सीमा सील करणे आवश्यक\nकेंद्रात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास सरकार बनविण्यासाठी विरोधक कर्नाटक फॉर्म्युला वापरणार\nचांद्रयान-२ मधील ऑर्बिटर सात वर्ष कार्यरत राहिल\nधानोरा मार्गावर ट्रक रस्ता दुभाजकावर चढला\nदेशात चार वर्षात सव्वा कोटी घरांची निर्मिती , २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्प : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी\nविज्ञानात केलेले सर्व प्रयोग आपल्या अमर्याद धाडसाची आठवण देतात : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसमाजांनी संघटीत राहून सामाजिक कार्य करावे : पालकमंत्री ना. आत्राम\nअण्णांच्या जीवाशी खेळू नका : उद्धव ठाकरे\nकर्नाटकमध्ये काँग्रेसच्या २१ मंत्र्यांनी दिला राजीनामा\nअभिनेत्री तनुश्री दत्तावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nसोमनपूर येथील बोरवेल बंद, दुर्गापूर ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप\nजूनपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ३० हजार किलोमीटरच्या रस्त्यांची कामे पूर्ण करणार\nमुख्यमंत्र्यांनी ६ दिवसांत २७ हजार ४४९ लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांशी साध��ा संवाद\nपरीक्षेत गैरप्रकार, दोन विद्यार्थ्यांना एक वर्षाचा कारावास\nलग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती : आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल\nचार हजारांची लाच स्वीकारल्याने पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात\nअरे हे कोण मोजलंय आता पोर्ला ते आरमोरी ४५ किमी \nपतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या, भांडूप येथील घटना\nमाजरी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू\nराज्य सरकार आर्थिक दृष्टया मागास वर्गाला १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाची अमलबजावणी करणार\nसाडेचार वषीर्य बालिकेवर सावञ बापाने केला अतिप्रसंग\n गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रातील मतदारांमध्ये उत्सूकता शिगेला\nलोकसभा निवडणूक २०१९ - अपक्ष उमेदवारांना १९९ निवडणूक चिन्हांमधून एकाची निवड करावी लागणार\nगडचिरोली - आरमोरी मार्गावर दुचाकी - ट्रॅक्टरच्या अपघातात एक ठार\nउद्या मृग नक्षत्राच्या पर्वावर कोकडी येथे दमा औषधीचे वितरण\nनागपूर रेल्वे स्थानकावर उमा भारती थोडक्यात बचावल्या\nझारखंडमध्ये सहा नक्षल्यांचं आत्मसमर्पण : तीन महिलां नक्षल्यांचा समावेश\nसरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ गाडीला अपघात\nजनता तक्रार दरबारात खा. अशोक नेते यांनी जाणून घेतल्या शेतकरी, नागरिकांच्या समस्या\nउद्या गडचिरोली पोलिस विभागातर्फे जिल्हास्तरीय रेला नृत्य स्पर्धा\nमाजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत कोठडी\nयेडियुरप्पा यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ ; बहुमत सिद्ध करण्यास बुधवारपर्यंत मुदत\nआर्थिक जनगणने बाबत ३३० प्रगणक व पर्यवेक्षकांना मार्गदर्शन\nगडचिरोली नगरपालिकेचे निकृष्ट काम , रस्त्यावर टाकलेली पायली एका दिवसातच फुटली\nगडचिरोली -चामोर्शी - आष्टी महामार्गाची दुरुस्ती तातडीने करा : आमदार डॉ. देवराव होळी\nमुसपर्शी जंगलात झालेल्या चकमकीत एका नक्षल्याचा खात्मा\nदोन विद्यापीठांच्या असमन्वयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील मॉडेल कॉलेजला आता कायमस्वरूपी टाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/mp-varun-gandhi-write-job-creation-article-editorial-149345", "date_download": "2019-10-22T22:11:11Z", "digest": "sha1:GCYDJXWVWXFTSRB6SHX4TZHPFYMUX5GO", "length": 26855, "nlines": 230, "source_domain": "www.esakal.com", "title": "रोजगारनिर्मितीसाठी हवे कल्पक धोरण | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोब��� 23, 2019\nरोजगारनिर्मितीसाठी हवे कल्पक धोरण\nशनिवार, 13 ऑक्टोबर 2018\nतरुणांचा देश अशी ओळख असलेल्या भारतातील बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस तीव्रच होत आहे. त्यामुळेच रोजगार धोरणात कौशल्यविकास कार्यक्रम, उद्योजकतेला प्रोत्साहन या उपायांबरोबरच नव्या प्रकारच्या रोजगारनिर्मितीवर लक्ष केंद्रित करायला हवे.\nतरुणांचा देश अशी ओळख असलेल्या भारतातील बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस तीव्रच होत आहे. त्यामुळेच रोजगार धोरणात कौशल्यविकास कार्यक्रम, उद्योजकतेला प्रोत्साहन या उपायांबरोबरच नव्या प्रकारच्या रोजगारनिर्मितीवर लक्ष केंद्रित करायला हवे.\nयु वकांसाठी रोजगारनिर्मितीमध्ये भारत आकर्षणाचा केंद्रबिंदू असायला हवा. हा देश जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून परकी थेट गुंतवणूकही लक्षणीयरीत्या आकर्षित करतोय. त्यामुळे, तरुणांसाठी रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने भारत नंदनवनच असायला हवा. मात्र काहीतरी चुकतेय, हे नक्की. सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी अर्जांचा अक्षरश: पाऊसच पडतोय. बहुतेक अर्जदारांची पात्रता किमान पात्रतेपेक्षा कितीतरी अधिक आहे. नुकतीच रेल्वे भरती बोर्डाच्या १.९ लाख जागांसाठी तब्बल सव्वाचार कोटी युवकांनी परीक्षा दिली. एका जागेसाठी २२५ उमेदवार स्पर्धेत होते. विशेष म्हणजे, ‘ड’ वर्गातील नोकऱ्यांसाठी पीएचडीधारकांनीही अर्ज केले. उत्तर प्रदेशात पोलिसांच्या ६२ जागांसाठी ९३ हजार उमेदवार रिंगणात होते. राजस्थानमध्ये तर शिपायाच्या अवघ्या पाच जागांसाठी २३ हजार अर्ज प्राप्त झाले. काहीतरी चुकीचे घडत असल्याचेच हे निदर्शक.\nखासगीकरणाच्या उदयानंतरही सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीची सुरक्षितता आजही अधिक चांगली आहे. सार्वजनिक क्षेत्रात निवृत्तीनंतरही कर्मचाऱ्याला चांगले लाभ मिळवून देणाऱ्या नोकऱ्यांची खासगी नोकऱ्यांशी तुलनाच होऊ शकत नाही. सातव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांमधील सर्वांत खालच्या श्रेणीतील सामान्य सहाय्यकचे वेतन २२ हजार ५७९ आहे. खासगी क्षेत्राच्या तुलनेत ते दुप्पटच. आपल्या अर्थव्यवस्थेच्या नोकऱ्या निर्माण करण्याच्या अक्षमतेत खरे आव्हान दडलेय. कामगार बाजारपेठेची विस्कळित आकडेवारी पाहता बेरोजगारीच्या समस्येची नेमकी तीव्रता मोजणे अवघड आहे. राष्ट्रीय नमुना स��्वेक्षण संघटना (एनएसएसओ)कडे रोजगार व बेरोजगारीसंदर्भातील ताजी माहिती आहे. इतर स्रोतांची (उदाहरणार्थ, श्रम ब्युरोने तयार केलेला तिमाही सर्वेक्षण अहवाल (क्युईएस) आणि सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकानॉमीचे सर्वेक्षण) व्याप्ती मर्यादित आहे. ‘क्युईस’चा अहवाल केवळ आठ महत्त्वाच्या उद्योगांमधील रोजगारनिर्मिती दर्शवतो. शिवाय अशा प्रकारचे सर्वेक्षण रोजगाराचा दर्जा ध्यानात घेण्यात अपयशीच ठरते. त्यामुळे, छुप्या आणि लाभदायक रोजगाराविषयी फारशी माहिती उपलब्ध होत नाही. सातव्या क्युईएस सर्वेक्षणानुसार १.३६ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली. हा आकडा आधीच्या तिमाहीतील ६४ हजार नोकऱ्यांपेक्षा अधिक आहे. तरीही, प्रत्येक महिन्याला रोजगारेच्छूंमध्ये सामील होणाऱ्या दहा लाख तरुणांची रोजगाराची गरज तो पूर्ण करू शकत नाही. ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी’कडील कर्मचारी नोंदणीची माहिती प्रातिनिधिक स्वरूपात वापरली जाते. मात्र ही माहिती अनिश्चित स्वरूपाची असू शकते. त्यासाठी, पूर्वीपासूनच ईपीएफओ कक्षेत असलेल्या कंपनीत दाखल होणारे नवीन कर्मचारी (एकापेक्षा अधिक खात्यांना समायोजित करून) आणि कायद्याच्या दबावामुळे ईपीएफओच्या छत्राखाली येणाऱ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे आकडे वेगळे करून पाहिल्यास चित्र स्पष्ट होईल. एनएसएसओ आणि क्युईसच्या सर्वेक्षणाची व्याप्ती आणि वारंवारिता वाढवूनही रोजगार स्पष्टतेच्या दिशेने पाऊल टाकता येईल. तरीही आपण उपलब्ध आकडेवारी लक्षात घेऊ. एकूण नोकरदारांपैकी ८० टक्के अनौपचारिक क्षेत्रात येतात. केवळ १७ टक्के कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळते. यातही शिक्षण आणि नोकरी यांच्यातील तफावत प्रचंड आहे. पाचवे आर्थिक रोजगार -बेरोजगार सर्वेक्षणही केवळ २१.६ टक्के कर्मचारीच सामाजिक सुरक्षेचा लाभ घेत असल्याचे सांगते. वाढत्या सार्वजनिक खर्चामुळे सार्वजनिक गुंतवणूकही वाढणे, हा खरंतर आदर्शच. बेरोजगारीच्या संकटावरचा हा उपाय ठरू शकतो. मात्र, गुंतवणुकीतील आठ वर्षांच्या मंदीमुळे साधारणतः स्थिर असलेली निर्यात आणि तुलनेने वाढत्या आयातीमुळे अशा गुंतवणुकीवर मर्यादा येत आहेत. खासगी क्षेत्रात रोजगाराच्या फारशा शक्यता नाहीत. स्वयंचलितीकरणामुळे यातील गुंतागुंत आणखी वाढेल. जागतिक बॅंकेच्या अहवालानुसार, भारतातील ६९ टक्क��� नोकऱ्या स्वयंचलित यंत्रांमुळे धोक्यात आहेत. त्यामुळेच रोजगार धोरणात नव्या प्रकारच्या रोजगारनिर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असा शोध घेण्यासाठी चौकटीबाहेर जाऊन विचार करायला हवा.\nदेशाला सर्वसमावेशक ‘राष्ट्रीय रोजगार धोरण’ तयार करण्याची गरज आहे. ते रोजगाराच्या माहितीबरोबरच आर्थिक-सामाजिक पैलूंची माहितीही देणारे असेल. तरुणांना सामाजिकदृष्ट्या उपयुक्त, आनंदी आणि उत्पादनक्षम आयुष्य जगता यावे, ही देशाची आकांक्षा साकारेल, अशा रीतीने हे धोरण आखले जावे.अशा प्रकारची पूरक परिस्थिती निर्माण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. या धोरणातून व्यावहारिक तोडगेही पुढे यावेत. ते धोरण युवकांना आपल्या कृतीची जबाबदारी घेण्यास सक्षम बनविणारे आणि आयुष्यातील अनिश्चिततेचा हसतमुखाने सामना करायलाही शिकवेल. याशिवाय गरज आहे कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची आणि रोजगारनिर्मिती करणाऱ्या उद्योगांना करसवलत देण्याची. स्वयंचलित यांत्रिकीच्या तुलनेत वस्त्रोद्योग तब्बल ८० पटींनी, तर पोलाद उद्योग तुलनेत २४० पटींनी अधिक रोजगार पुरवितो. वस्त्रोद्योगात गुंतवलेल्या प्रत्येक अतिरिक्त एक लाख रुपयांतून २९ अतिरिक्त नोकऱ्यांची निर्मिती होऊ शकते. मात्र, रोजगारांच्या संख्येबरोबरच त्यांची गुणवत्ताही महत्त्वाची मानावी लागेल. कौशल्यविषयक कार्यक्रमांद्वारे ही गुणवत्ता मिळविली जाऊ शकते. याव्यतिरिक्त रोजगार पुरविणाऱ्यांसाठी आर्थिक सवलतींचा विचार व्हायला हवा. रोजगार कार्यालयांमध्येही सुधारणा गरजेची असून, त्यांचे खासगी किंवा सार्वजनिकरीत्या चालविल्या जाणाऱ्या रोजगार केंद्रांमध्ये रूपांतर करता येईल. ते भरती मोहिमांचे एकत्रीकरण करतील. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने युवक विकास सहाय्यता कार्यक्रम सुरू करण्याचा विचार करावा. या कार्यक्रमातून युवकांना कौशल्यविकासासाठी प्रेरित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना आर्थिक मदत द्यावी. जिल्हा पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रमांचाही यात समावेश असेल.\nउद्योजकतेला प्रतिष्ठा, प्रोत्साहन मिळायला हवे. त्यासाठी, लघू आणि मध्यम उद्योग सुरू करण्यातील अडथळे दूर करणे, हा प्रमुख उपाय होय. भांडवलापर्यंत न पोचणे, सरकारी योजनांविषयी अपुरी जागरूकता आणि पायाभूत सुविधांमधील अडचणींमुळे विकास खु��टतो. देशाच्या बॅंकिंग क्षेत्राला लघू व मध्यम उद्योगांमध्ये मोठी गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करायला हवे. आय.आय.टी. आणि आय.आय.एम.सारख्या व्यावसायिक संस्थांमध्ये दोन वर्षांचे ‘प्लेसमेंट हॉलिडे’सारखे उपक्रम केले जाऊ शकतात.\nयुवकांमध्ये आर्थिक समृद्धीअभावी संताप आहे. बेरोजगारीमुळे आपल्या लोकसंख्या लाभांशाचा त्यामुळे पुरेपूर वापर होत नाही. खरे तर, तारुण्य हा सर्वांगीण विकासासाठीचा आयुष्यातील महत्त्वपूर्ण कालावधी. युवाशक्तीला प्रेरक, उत्साहवर्धक वातावरण पुरविणे हे आपल्याच हिताचे आहे, आणि तो आपल्या कर्तव्याचा भागही. बेरोजगारी ही युवकांची सर्वांत मोठी समस्या असून, केवळ भाषणबाजीने ती सुटणार नाही.\n(अनुवाद : मयूर जितकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरुईतील घोंगडीला आता शालींची ऊब\nकळस (पुणे) : रुई (ता. इंदापूर) येथील बाबीर देवाची यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांकडून आवर्जून मागणी होत असते...\nरोहा : तालुक्यातील हजारो तरुण रोजगार, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुण्यासह जिल्ह्याबाहेरील अनेक शहरांत राहत आहेत. विधानसभा मतदानासाठी त्यामधील...\nVidhan Sabha 2019 : तिन्ही प्रमुख उमेदवारांनी सावंतवाडीत ठोकला तळ\nसावंतवाडी - सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील लढती व प्रत्येकांनी आपल्या विजयासाठी लावलेली ताकद लक्षात घेता शिवसेनेचे उमेदवार पालकमंत्री दीपक केसरकर,...\nखालापूर ः पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने डोणवत ठाकूरवाडीतील महिलांची पाण्यासाठी पायपीट वाढली आहे. ग्रामपंचायतही याकडे दुर्लक्ष करीत...\nDiwali 2019 : अशी ही दिवाळी महिलांच्या आयुष्यात आनंद देऊन जाते (व्हिडिओ)\nकोल्हापूर : दिवाळी म्हटलं की लख्ख दिव्यांचा प्रकाश, रंगबिरंगी पणत्या, आकाशकंदील यांनी घरदार प्रज्वलित करून प्रकाशमय असं वातावरण दिवाळीत...\nउत्तरांच्या प्रतीक्षेतले ‘यक्षप्रश्न’ (संदीप वासलेकर)\nभारतात पाकिस्तान हा विषय महत्त्वाचा मानला जातो, तसे इंग्लंडमध्ये ब्रेक्झिट, पूर्व युरोपात निर्वासित आणि अमेरिकेत कोरिया हे विषय महत्त्वाचे समजले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरन���शनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/corporator-details.php?Id=140", "date_download": "2019-10-22T22:44:45Z", "digest": "sha1:DFG7MN27U6BXY2UICZY3I3YXXYWF323U", "length": 5350, "nlines": 120, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | Corporator Details", "raw_content": "\nनगरसेवक - प्रभाग क्रमांक. 1\nAddress : श्रीराम हौसिंग सोसायटी,म्हेत्रेवाडी,चिखली\nPolitical Party : भारतीय जनता पार्टी\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=101&Itemid=294", "date_download": "2019-10-22T21:37:33Z", "digest": "sha1:TKULCA7AE6WGMEYBNVOPLGNXIAMX64OQ", "length": 4983, "nlines": 39, "source_domain": "saneguruji.net", "title": "यतिधर्माची दीक्षा", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 22, 2019\nबुध्दभिक्षूंच्या मठात एका पलंगडीवर विजय पडला होता. आपण येथे कसे आलो, पुरात वाहात जाऊन कोठे लागलो ते त्याला काही आठवत नव्हते. तो विचारमग्न होता. मध्येच तो डोळ उघडी. मध्येच तो डोळे मिटी.\nइतक्यात मठाधिपती तेथे आले.\n'बेटा, आली का नीट शुध्द' त्यांनी प्रेमाने विचारले.\n'होय महाराज; परंतु मी येथे कसा आलो' त्यांनी प्रेमाने विचारले.\n'गंगेला मोठा पूर आला होता. हजारो लोक वाहून गेले. गाईगुरे वाहून गेली. मठातील सारे भिक्षू बाहेर पडले. ज्यांना वाचवता येईल त्यांना वाचवू लागले. एक ठिकाणी तू सापडलास. तुला त्यांनी उचलून आणले. तू वाचलास. तू शुध्दी येत नव्हतास. तू आपोआप हळुहळू शुध्दीवर येशील असा माझा तर्क होता. आता बरे वाटते ना तुझे घर कोठे आहे तुझे घर कोठे आहे गाव कोणता घरी वाट पाहात असतील तुझी माणसे.'\n'महाराज, मला कोणी न��ही. माझ्या जीवनात अर्थ नाही. जगयाची इच्छा नाही. तुम्ही उगीच या अभाग्याला तुमच्या पुण्यमय संस्थेत आणलेत.'\n'असे नको बोलू. ज्या जीवनातील अर्थ नाहीसा झाला, तो जगेल कशाला तू वाचला आहेस, यावरून तुझ्या जीवनात अर्थ आहे. तू एकटाच असशील, तुझ्यावर कोण अवलंबून नसेल तर तू आमच्या मठात ये. आमचा हा भ्रातृसंघ आहे. जगाची सेवा करावी हा आमचा धर्म. दुष्काळ आला, रोग आले, पूर आले तर आम्ही सर्वांच्या सेवेसाठी धावतो. आम्ही गावोगाव जातो. प्रेमधर्माचा प्रचार करतो. भेदभाव दूर करतो. चोर, दरोडेखोर, खुनी जे कोणी भेटतील त्यांना उपदेश करतो. राजाच्या तुरुंगात जातो. कैद्यांना दोन शब्द सांगतो. राजदरबारात जातो. त्यांना प्रजेचे कसे कल्याण करावे ते सुचवतो. असा हा भ्रातृसंघ आहे. तुम्ही निराश नका होऊ. जगात अपंरपार दुःख आहे. ते जोपर्यंत दूर करायला आहे, तो पर्यंत माणसाने जगण्यात अर्थ नाही असे म्हणू नये. तुम्ही विचार करा.' असे म्हणून विजयच्या मस्तकावरून हात फिरवून मठाधिपती गेले.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/cricket-news/jasprit-bumrah-and-his-mother-recall-days-of-struggle/articleshow/71510432.cms", "date_download": "2019-10-22T23:26:06Z", "digest": "sha1:26QOCAPIQZYXNXHAZ2F5XFIGOFJBDERX", "length": 15899, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Jasprit Bumrah: एक जोड शूज घेण्याइतकेही पैसे नसायचे: बुमराह - jasprit bumrah and his mother recall days of struggle | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nएक जोड शूज घेण्याइतकेही पैसे नसायचे: बुमराह\nजसप्रीत बुमराह हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चमकता तारा आहे. आयसीसी क्रमवारीत त्याने अव्वल स्थानी झेप घेतली आहे. आपल्या भेदक गोलंदाजीने त्याने यशोशिखर गाठले असले तरी त्याचा येथपर्यंतचा प्रवास प्रचंड संघर्षाचा राहिला आहे.\nएक जोड शूज घेण्याइतकेही पैसे नसायचे: बुमराह\nमुंबई: जसप्रीत बुमराह हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चमकता तारा आहे. आयसीसी क्रमवारीत त्याने अव्वल स्थानी झेप घेतली आहे. आपल्या भेदक गोलंदाजीने त्याने यशोशिखर गाठले असले तरी त्याचा येथपर्यंतचा प्रवास प्रचंड संघर्षाचा राहिला आहे. आज त्याला सर्वकाही क्रिकेटने दिलं असलं तरी लहानपणीच पितृछत्र हरपलेल्या जसप्रीतसाठी कधीकाळी एक जोड स्पोर्ट्स शूज आणि टी-शर्टसाठी मोठा संघर्ष करावा लागायचा... जसप्रीत आणि त्याच्या आईनेच ही संघर्षकथा सांगितली आहे.\nआयपीएलने सर्वात आधी जसप्रीत बुमराहला हिरो केले. जगभरातील दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून बुमराहला संधी मिळाली आणि बघता बघता तो स्टार क्रिकेटपटू बनला. हटके गोलंदाजी शैली आणि भेदक व वेगवान मारा यामुळे त्याने भल्याभल्या फलंदाजांना जेरीस आणलं. आज बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आघाडीचा गोलंदाज म्हणून आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं असतानाच 'मुंबई इंडियन्स'ने बुमराहच्या संघर्षगाथेचा हृदयस्पर्शी आणि तितकाच प्रेरणादायी असा प्रवास सर्वांपुढे आणला आहे. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून त्यात बुमराह आणि त्याची आई दलजीत यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे.\nजसप्रीत पाच वर्षांचा होता तेव्हा त्याच्या बाबांचे निधन झाले, असे दलजीत सांगतात... त्यावर जसप्रीत व्यक्त होतो. 'बाबा गेल्यानंतर आमचा आधारवडच गेला. घरात कमावणारा अन्य कुणीच नव्हता. तेव्हा नवे शूज घेण्याइतकेही पैसे नसायचे. माझ्याकडे केवळ एक जोड शूज आणि एक टी-शर्ट होते. हेच टी-शर्ट रात्री धुवून दुसऱ्या दिवशी पुन्हा घालायचो... पुढे क्रिकेटच्या मैदानात चमक दाखवत गेलो. मग सतत वाटायचं कुणीतरी माझी गोलंदाजी पाहील आणि माझी निवड होईल...आणि झालंही तसंच. मुंबई इंडियन्ससाठी जॉन राइट यांनी माझी निवड केली. सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत खेळताना मला राइट यांनी पाहिलं होतं. २०१३ मध्ये आयपीएलमध्ये मला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली...जसप्रीत नम्रपणे सांगत होता.\nदलजीत यांनीही आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. 'जेव्हा मी पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळताना जसप्रीतला टीव्हीवर पाहिलं तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तो क्षण माझ्यासाठी स्वप्नवत होता. जसप्रीतने मला संघर्ष करताना पाहिलं आहे. त्याला सगळं ठाऊक आहे', असे दलजीत म्हणाल्या.\nदरम्यान, २५ वर्षीय जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहे. त्याच्या लोअर बॅकमध्ये स्ट्रेस फ्रॅक्चर आहे. त्यावर तो लंडनमध्ये उपचार घेत आहे. या उपचारांनंतर येत्या डिसेंबर महिन्यात बुमराह भारतीय संघात परतेल, अशी आशा आहे.\n रांची कसोटीत नाणेफेक करायला तीन कर्णधार\nरोहित शर्मानं 'माळ' लावली; एकाच कसोटी मालिकेत तिसरं शतक\nसचिन, लारा पुन्हा मैदान गाजवणार\n; युवराजला गांगुलीचे उत्तर\nसौरव गांगुली रवी शास्त्रींबाबत 'असे' बोलल्यानंतर क्रिकेटविश्वात रंगली चर्चा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\n'आयसीएफ' चषक कॅरम स्पर्धा पुण्यातम टा\nफेडररचा १५००व्या सामन्यात विजय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nएक जोड शूज घेण्याइतकेही पैसे नसायचे: बुमराह...\nभारताची द. आफ्रिकेवर मात; मालिकेत आघाडी...\n'रोहितला सलामीला खेळण्याचा आनंद घेऊ द्या'...\n'या' क्रिकेटपटूवर पत्नीचा गळा दाबल्याचा आरोप...\nसंघातून का वगळलं हे कुलदीपलाही माहीत आहे: विराट...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://majhiladkimaitrin.blogspot.com/", "date_download": "2019-10-22T22:10:43Z", "digest": "sha1:AK3LPAN5V3ISGXSO3DDK54K2VC2AVUSQ", "length": 22269, "nlines": 68, "source_domain": "majhiladkimaitrin.blogspot.com", "title": "MAJHI LADKI MAITRIN", "raw_content": "\nहा ब्लॉग म्हणजे मी माझ्या मैत्रिनिशी केलेले हितगुज.....\nमोतीसुदधा लाभावा लागतो तुझ्यासारखा\nएक सांगू का... मैत्री कधी ठरवून होत नाही.आपण आपल्या वाटेवरुन चालत असतोआपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतातरस्ते फुटत असतातएकमेकात येऊन रस्ते मिसळत असतातआपल्या नकळ्त कुणाची तरी वाटआपल्या वाटेला येऊन मिळ्तेआणि नकळत आपण एकाचवाटेवरुन समांतर चालू लागतोनंतर जवळ येतोएकमेकाला आधार देतो, सोबत करतोएकमेकांची दु:खे वाटून घेतोआनंदाचे क्षण साजरे करतोमैत्री अशी होतेकाय जादू असते मैत्रीतमैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थमैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भमैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वासमैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वासकधी कधी वाटतंसमुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास पडलेली असावीआपण भान विसरुन लहान मुलासारखंत्यात खेळ्त असावंशिंपलेच शिंपले...विविध रंगाचे, आकारांचे, प्रकारचे...सहजपणे त्यातला एखादा शिंपला उचलून घ्यावाअलगद उघडावाअन त्यात मोती सापडावाखर्रा खुर्रा, तुझ्यासारखाखरं सांगू कामैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थमैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भमैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वासमैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वासकधी कधी वाटतंसमुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास पडलेली असावीआपण भान विसरुन लहान मुलासारखंत्यात खेळ्त असावंशिंपलेच शिंपले...विविध रंगाचे, आकारांचे, प्रकारचे...सहजपणे त्यातला एखादा शिंपला उचलून घ्यावाअलगद उघडावाअन त्यात मोती सापडावाखर्रा खुर्रा, तुझ्यासारखाखरं सांगू कामोतीसुदधा लाभावा लागतो तुझ्यासारखा..........\nफार राग येत आहे तुझा रेखा. कितीवेळा माफी मागायची तुला तुझ्याशी फ्रेंडशीप ठेवणे हा काय माझा स्वार्थ आहे की काय तुझ्याशी फ्रेंडशीप ठेवणे हा काय माझा स्वार्थ आहे की काय अगं मी लोकांचा गैरफायदाच काय पण फायदा सुध्दा कधी करून घेत नाही. उलट मी लोकांना प्रत्येकवेळी मदत करतो. सध्या माझ्या आयुष्यात फक्त 5 ते 6 व्यक्ती असे आहेत की ज्यांना मी बेस्ट फ्रेंड समजतो. त्यापैकी तुला एक मानतो. नि माझ्या चुकीमुळे ही बेस्ट फे्रंडशीप तुटत आहे, म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा माफी मागत आहे.\nकदाचित याचा तूू चुकीचा अर्थ घेऊ नये म्हणून तुला काल बहिणीसमानही म्हणालो. अजुन काय करू म्हणजे तुला माझ्या मैत्रीवर विश्वास वाटेल आणि आजच्या तारखेला मी जेही बोलतो ते मन:पासून व खरेच बोलतो हे लक्षात ठेव. यापुर्वीही तुला कधी खोटे बोललेले नाही. फक्त त्या गोष्टीशी संलग्नीत ज्या गोष्टी बोलल्या तेवढ्या सगळ्या खोट्या होत्या. पण माझी मैत्री मन:पासून होती, हे तुलाही चांगले ठाऊक आहे. ते खोटे बोलत असताना किती त्रास होत होता याची तुला कल्पना पण येणार नाही.\nतुला ही गोष्ट मी सांगणार होतो, यात काहीच शंका नाही. फक्त तुझ्या स्वभावाचा अंदाज आल्यानंतर हे कळून चुकले की, आता जर मी सांगितलो तर तू कायमची तुटणार या भावनेन�� मी सांगायचे धाडस करू शकलो नाही. मला माहीत होते की एकतर आपल्या मैत्रीचा अंत होईल अथवा पुनर्जन्म होईल. आणि माझा हा विश्वास कधीच ढळणार नाही की, एकना एक दिवस तू माझ्याशी बोलशीलच. हा विश्वास एवढ्यासाठी आहे की, वरून किती जरी कठोर वागलीस तरी आतून तू किती दयाळू आहेस, याची मला कल्पना आहे व माझ्या माझ्या मैत्रीवरही तेवढाच विश्वास आहे म्हणून.\nतू दुसऱ्या मुलीसारखी असती ना तर गेली उडत म्हणालो असतो. एवढा मस्का मारलाच नसता. पण या सहा महिन्यात तू कशी आहेस हे जाणून माझ्या मनात तुझ्याबद्दल आदराची भावना आहे, आणि हे मी आज नाही बोलत तर यापुर्वीही अनेक वेळा बोलून दाखवले आहे. आणि अशी हिऱ्यासारखी मैत्रीण फक्त माझ्या चुकीमुळे दूर जाऊ नये. म्हणून हे रिपीटेशन.\nदुसरी गोष्ट अशी की, माझ्या आयुष्यात पुर्वीपासूनच मैत्रीला खूप मोठे स्थान आहे. खूप कमी लोकांना मी जवळ करतो. तू मुलगी आहेस म्हणून असे कधीच नाही. बाकीचे जे बेस्ट फ्रेंडस (जेंटस्) आहेत त्यांना सुध्दा मला रोज बोलल्याशिवाय करमत नाही. तुला मागेही सांगितलं होतं की, अविनाश (पुण्याचा फ्रेंड) त्याला रात्री वेळ असतो, त्याच्याशी तर गप्पा मारताना रात्र कधी संपते ते सुध्दा कळत नाही. पण या 5-6 माणसांशिवाय (यशवंत, अविनाश, शरद, आनंद, सोनल आणि तू) दुसऱ्यांना मला स्वत:हून कधीच बोलावेसे वाटत नाही. बाकी लोकांना बोलण्यापेक्षा नि सहवास करण्यापेक्षा एकटे राहणे पसंत करतो.\nब्लॉगवर बरेच उतारे आले आहेत, जे माझ्या जुन्या दैनंदिनी डायरीतील आहेत. (त्यावरून काही गैरसमज नको म्हणून सांगितले) खरंतर ब्लॉगवर तुला काही गोष्टी सांगायच्या होत्या पण म्हणलं त्या गोष्टी आपल्या मैत्रीचा पुनर्जन्म झाल्यावरच सांगू या.................\nआणखी एका गोष्टीचं फार वाईट वाटतं रेखा. जेव्हा मी मॅरीड असे सांगितले तेव्हा मला असे वाटले की, तूझ्या मनात खूप प्रश्न निर्माण होतील आणि त्या सर्व प्रश्नांचा भडीमार तू माझ्यावर करशील. पण ते असे काहीच घडले नाही. उलट तू माझ्याशी बोलणेच बंद केलेस. हे पण साहजिकच होते पण यावरून कधी कधी असं वाटतं की, फे्रंडशीप फक्त मीच केली होती, तुला माझ्या मैत्रीविषयी थोडा जरी जिव्हाळा असता तरी ते सगळे प्रश्न तू मला विचारले असते. असो. माझ्या वेदना माझ्यासोबत राहू दे. कधी कधी मी जास्तच अपेक्षा करतो. लिव्ह ईट.\nमी तुला वचन देतो की, तुझा माझ्यावर अविश्व��स निर्माण होईल असे कुठलेही कृत्य माझ्याकडून घडणार नाही. तुझा जेवढा विश्वास तुझा भाऊ सचिनवर आहे तेवढाच विश्वास माझ्यावर असू दे, हा विश्वास मी कधीच ढळू देणार नाही.\nकरणार ना फोन मग की अजुन शंका आहेच................. तूच ठरव मी तर किती समाऊन सांगणार आता.............\nमी शेवटी पाठवलेल्या एस.एम.एस. वरून असे वाटले होते की, तू कॉल करशीलच. पण कदाचित सचिन आल्यामुळे केली नसशील. असो. मी तुझ्या फोनची वाट पाहत आहे. जे झाले गेले तो विषय आता चर्चेत पण नको. खूप वर्षे झाली तूला बोलून असे वाटत आहे, पटकन कॉल कर.\nमाझी वेदना तुझी व्हावी.\nमाणसांशी जवळीकता निर्माण झाली की, लक्षात येतं - हाही जीव आपल्यासारखाच दु:खी आहे. खरं म्हणजे अशी असंख्य माणसं असतील की, प्रत्येक क्षणाला त्यांच्या डोळ्यात लपून बसलेला अश्रूंचा थेंब बाहेर येऊ इच्छित असेल, डोळ्यातून मुक्त होण्यास धडपडत असेल. मात्र माणसं जाणून-बुजून स्वत:च्या अश्रूकडेच दुर्लक्ष करताना दिसतात.\nमला असं वाटायचं की, हे फक्त मलाच जमतं. पण चार माणसाचं सान्निध्य लाभलं आणि माझा गैरसमज दूर झाला.\nअश्रू लपवीत असताना माणूस उगाच स्वत:ला त्यागी समजत असतो. आपल्या डोळ्यातील समुद्र पाहून आपला जीवलग दु:खी होईल, असेच त्याला वाटते. पण, त्याला काय माहित की, त्याच्या जीवलगाच्या डोळ्यात तर अश्रूचा झराच आहे. जो क्षणा-क्षणाला त्याचे हृदय ओलावत आहे.\nनदीचं समुद्राशी मीलन झाल्यानंतर नदीही विशाल बनते. तीच वेगळं असं अस्तीत्व उरत नाही. त्याचप्रमाणे जीवाभावाच्या माणसाच्या अश्रूत आपले अश्रू मिळाले तर आपणही एकमेकात सामावुन जाऊ.\nमी त्यागी बनू शकत नाही. अश्रू लपविणे हा त्याग नसून भ्याडपणा वाटत आहे. आणि हा भ्याडपणा मला असह्य होत आहे. त्यागाची भावना दूर सारून माझे अश्रू तुझ्या अश्रूत असे मिसळावेत की, तुझे दु:ख माझे व्हावे अन् माझी वेदना तुझी व्हावी.\nकधी तू माझ्याशी बोलशील\nआज अचानक तुझा एस.एम.एस. आला नि ओसाड वाळवंटात वसंत फुलावा तसे झाले. तुझ्याकडून असे घडेल याची अपेक्षाच जणू मी सोडून दिली होती. तीन दिवस झाले अन्न गोड लागत नव्हते, खाल्लेच जात नव्हते. आज दुपारी खूप दिवसानंतर जेवण करतोय की काय असे वाटले. याबद्दल शतश: धन्यवाद. मनाची तगमग थोडी शांत झाली. परमेश्वर फार दयाळू आहे, असे आमचे संत सांगतात. तो तुझ्यापेक्षा वेगळा नसावा याचा प्रत्यय आला.\nकाही वेळा मनात नसताना ए��ाद्याशी बोलावे लागते तर काही वेळा मनात असूनही एखाद्याला बोलता येत नाही. किती परस्परविरोधी घटना आहेत ना या. असो.\nतुझे रुटीन चांगले चालू असेलच. नारायणच्या नावाने तू अनेक वेळा शिव्या घालायचीस, त्यापेक्षा जास्त पटीने शिव्या मला घातल्या असणार. मला राग येतो माझा स्वत:चा नि तुझाही, तू का एवढी चांगली मैत्री माझ्याशी केलीस की मला खरे बोलावे लागले.\nसंध्याकाळी 7 वाजले की, हात मोबाईल कडे जातोच. कधी कधी तर उगाचच रिंगटोन वाजल्याचा भास होतो. कारण एक विशिष्ट रिंगटोन तुझ्या कॉलसाठी सेट केले आहे. चुकून कुठे ते गाणे जरी वाजले तरी मन कासावीस होते. नेहमी तूझा गोड आवाज कानात घुमतो, तू माझ्याशी बोलत आहेस, काहीतरी सांगत आहेस किंवा भांडत आहेस असे वाटते.\nपण, काय माहीत कधी तू माझ्याशी बोलशील\nआज जे संकट माझ्यासमोर उभं आहे उद्यापर्यंत ते असेलंच असं नाही. मात्र हे संकट संपविण्याकरिता मला खूप त्रास होणार आहे, खूप यातना सहन कराव्या लागणार आहेत. उद्या हे संकट असणार नाही ही जाणीवच मला यातना सहन करण्याकरिता, संकटाशी तोंड देण्यासाठी समर्थ बनवते आणि या संकटातून तरून गेल्यानंतर मला स्वत:चं कौतुक वाटू लागतं.\nजसं एखादा जख्मी दवाखान्यात गेल्यानंतर खूप घाबरतो, मात्र जखम बरी झाल्यानंतर ती सर्वांना कौतुकाने दाखवीत सुटतो, अगदी त्याचप्रमाणे........\nकधी कधी मन खूप उदास होतं.\nकधी कधी मन खूप उदास होतं. विशिष्ट असं एखादं कारणही नसतं. पण रोजच्या धावपळीमुळे शरीरासह मनही थकतं. वाटतं, कशासाठी ही एवढी धडपड नेमकं आपणाला काय हवं आहे, काय मिळवायचं आहे, हेही आठवत नाही. प्रत्येक गोष्टीला शेवट आहे. म्हणजेच ती गोष्ट निरर्थक वाटते. जेवत असताना जेवणाऱ्या व्यक्तीला पोट भरेपर्यंतच ताटातलं अन्न प्रिय वाटतं. एकदा का त्यात हात धुतला की उरलेल्या त्या अन्नाकडे पहावंही वाटत नाही. तशीच स्थिती प्रत्येक बाबतीत होत आहे. असं वाटून नेमकं काय करायचं हेच समजत नाही. वाटतं की, आता बस्स नेमकं आपणाला काय हवं आहे, काय मिळवायचं आहे, हेही आठवत नाही. प्रत्येक गोष्टीला शेवट आहे. म्हणजेच ती गोष्ट निरर्थक वाटते. जेवत असताना जेवणाऱ्या व्यक्तीला पोट भरेपर्यंतच ताटातलं अन्न प्रिय वाटतं. एकदा का त्यात हात धुतला की उरलेल्या त्या अन्नाकडे पहावंही वाटत नाही. तशीच स्थिती प्रत्येक बाबतीत होत आहे. असं वाटून नेमकं काय करायचं हे��� समजत नाही. वाटतं की, आता बस्स खूप झाली धावपळ, खूप भोगले, खूप साहिले आणि जगलेही खूप. आता अंत करावा या जीवनाचा. हा (अ)विचार संपतो न संतोच लक्षात येतं की, संध्याकाळ झाली आहे, आणि आपण देवापुढचा दिवा अजुन लावलेला नाही.\nमी पटकन उठतो, दिव्यातील जुनी वात काढून टाकतो. स्वच्छ कापसाची शुभ्र नवी वात करून तेलात भिजवतो व दिवा लावतो. सारा देव्हारा प्रकाशमय सुंदर सात्वीक. त्या ज्योतीच्या लख्ख प्रकाशाने मनावरील चिंतेची काजळीही दिसेनाशी होऊ लागते.\nएवढ्या छोट्याशाच गोष्टीमुळे ईश्वराचे अस्तित्व पटू लागते. आणि मी ईश्वराची विशालता आठवून दोन्ही हात जोडतो व डोळे बंद करतो.\nमोतीसुदधा लाभावा लागतो तुझ्यासारखा\nमाझी वेदना तुझी व्हावी.\nकधी तू माझ्याशी बोलशील\nकधी कधी मन खूप उदास होतं.\nहा ब्लॉग म्हणजे मी माझ्या मैत्रिनिशी केलेले हितगुज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-meeting-central-committee-flood-situation-issue-mumbai-maharashtra-22878", "date_download": "2019-10-22T22:43:08Z", "digest": "sha1:RRZ6R3L5L4UKKXCZL6WPYEVDMTRXNHLC", "length": 20358, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, meeting with central committee on flood situation issue, mumbai, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र शासनाला सविस्तर निवेदन सादर करणार : महसूलमंत्री\nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र शासनाला सविस्तर निवेदन सादर करणार : महसूलमंत्री\nबुधवार, 4 सप्टेंबर 2019\nमुंबई : कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा व्यक्त करतानाच केंद्राच्या मदतीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणी राज्य शासनाकडून सुरू आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.\nमुंबई : कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शन��स आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा व्यक्त करतानाच केंद्राच्या मदतीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणी राज्य शासनाकडून सुरू आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.\nपूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे ६८०० कोटी रुपयांचे पहिले निवेदन (मेमोरंडम) पाठविण्यात आले असून, केंद्रीय पथकाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर आता सविस्तर निवेदन सादर केले जाणार आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.\nसह्याद्री अतिथिगृह येथे महसूलमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पथकातील सदस्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह राज्याच्या विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. बैठकीत केंद्रीय पथकातील सदस्यांनी पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष पाहणीदरम्यान आढळलेली निरीक्षणे नोंदविली.\nमहसूलमंत्री पाटील म्हणाले, की सात जणांचे पथक २७ ऑगस्टला पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दाखल झाले. त्यांचे दोन गट तयार करून त्यांच्यामार्फत सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या आठ जिल्ह्यांचा दौरा करण्यात आला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव डॉ. व्ही. थिरुप्पुगाझ यांच्या अध्यक्षतेखालील पथकात ऊर्जा, जलसंपदा, रस्ते वाहतूक, कृषी, ग्रामीण विकास आणि वित्त विभागातील केंद्रीय अधिकाऱ्यांचा समावेश होता.\nपूरग्रस्त भागात नुकसानभरपाई देताना नेहमीपेक्षा वेगळे निकष लावावेत, असे महसूलमंत्र्यांनी या वेळी सांगितले.\nया भागातील केवळ शेतीचे नुकसान झाले नाही, तर त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या पायाभूत सुविधांचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे फक्त या वर्षाचेच नुकसान झाले नाही तर पुढील दोन ते तीन वर्षांचे नुकसान झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.\nसांगली, कोल्हापूरमध्ये केवळ काही कालावधीत दहा पट पाऊस पडला. अचानक उद्भवलेल्या आपत्तीमुळे लोकांना धोक्याचा इशारा देण्याची संधीही मिळाली नाही. पूरग्रस्त भागातील ७ लाख नागरिकांची सुखरूप सुटका केली, असे मुख्य सचिवांनी या वेळी सांगितले. या भागाला मदत करताना एनडीआरएफ���्या निकषांमध्ये बदल करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.\nकोल्हापूर, सांगली राज्यातील सर्वाधिक कृषी उत्पन्नाचे जिल्हे असून, येथे मोठ्या प्रमाणावर फळबागा आणि शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाईसाठीचे सरसकट निकष न लावता ऊस, द्राक्ष पीक यांच्या नुकसानभरपाईसाठी वेगळे निकष लावावेत, असेही मुख्य सचिवांनी सांगितले. दूध उत्पादक जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख असून येथे शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. महिलांचा यामध्ये सहभाग सर्वाधिक असून, नुकसानभरपाई देताना त्याची नोंद घेतली जावी, असेही त्यांनी सांगितले.\nया वर्षी पुराचा फटका शहरी भागालाही सर्वाधिक बसला. त्यामुळे हातगाडी, टपरी, छोटया व्यावसायिकांच्या व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे. जी गावे पुराने वेढली होती, तेथे पूल किंवा उन्नत मार्ग उभारण्याचे विचाराधीन आहे. त्यासाठीदेखील निधी आवश्यक आहे. नदीकाठची घरे स्थलांतरित करून त्यांना इतरत्र पक्की घरे बांधून देण्याबाबत उपाययोजना राज्य शासनाने आखल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले.\nकोकण महाराष्ट्र पूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील कोल्हापूर सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर शेती पायाभूत सुविधा पाऊस सांगली फळबाग द्राक्ष दूध व्यवसाय पूल स्थलांतर\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...\nखाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...\nपावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...\nफलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...\nरसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...\nजळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्यातील...\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nपुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...\nनगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...\nपावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...\nजळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...\nसोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...\nकोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://viveksindhu.com/home/single/latestnews/1570632441", "date_download": "2019-10-22T22:01:04Z", "digest": "sha1:Q5RXAOXJJT5JQWCOT2TGPBSTGHFESYL7", "length": 4007, "nlines": 47, "source_domain": "viveksindhu.com", "title": "Latest Marathi News | Latest top marathi news | Live Beed District News | Daily Vivek Sindhu - विवेक सिंधु", "raw_content": "\nआ. संगीता ठोंबरे आणि विजयप्रकाश ठोंबरेंवर गुन्हा दाखल..\nशेततळ्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू\nअंबाजोगाई : अंबाजोगाई : पतंग उडवताना शेततळ्यात पडलेला पतंग काढण्यासाठ�� गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास अंबाजोगाई तालुक्यातील पोखरी येथे घडली.\nप्रतिक बाळासाहेब यादव (वय १२) असे मृत मुलाचे नाव आहे. तो अंबाजोगाई येथील व्यंकटेश विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत होता. बुधवारी त्याने प्रथम सत्राची तोंडी परीक्षा दिली होती. त्यानंतर तो गावाकडे गेला होता. बुधवरी दुपारी प्रतीक बाळासाहेब यादव व त्याचा मित्र जाधव हे दोघेजण गावातील शाळेजवळ पतंग उडवत होते. खेळताना पतंग तुटला व जवळच असलेल्या संदिपान शिंदे यांच्या शेतामधील शेततळ्यात पडला. पतंगाच्या मागोमाग दोघाही मित्रांनी शेततळ्याकडे धाव घेतली. काठावर थांबून पतंग काढण्यासाठी प्रतीक प्रयत्न करत असताना अचानक त्याचा पाय घसरून तो थेट शेततळ्यात पडला. प्रतीकला पोहता येत नव्हते त्यामुळे तो पाण्यात बुडाला. ही घटना कळेपर्यंत खूप उशीर झाला होता. नंतर ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, अंबाजोगाई ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला. प्रतिक यादव याच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/real-estate-news/the-performance-of-sip-is-in-the-hands-of-investors/articleshow/71338830.cms", "date_download": "2019-10-22T23:27:35Z", "digest": "sha1:4BOJXZ4HTNA5PNLUX2WWXMB3YWTWMFWT", "length": 16836, "nlines": 174, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mutual fund: 'एसआयपी'ची कामगिरी गुंतवणूकदारांच्या हाती - the performance of sip is in the hands of investors | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\n'एसआयपी'ची कामगिरी गुंतवणूकदारांच्या हाती\nसिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) आधारे म्युच्युअल फंडामध्ये नियमित गुंतवणूक करता येते. एसआयपीचा मुख्य लाभ म्हणजे एनएव्ही (नेट असेट व्हॅल्यू) खाली येते तेव्हा गुंतवणूकदारास अधिक मूल्य मिळते व एनएव्ही वाढते तेव्हा कमी युनिट्स मिळतात.\n'एसआयपी'ची कामगिरी गुंतवणूकदारांच्या हाती\nसिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) आधारे म्युच्युअल फंडामध्ये नियमित गुंतवणूक करता येते. एसआयपीचा मुख्य लाभ म्हणजे एनएव्ही (नेट असेट व्हॅल्यू) खाली येते तेव्हा गुंतवणूकदारास अधिक मूल्य मिळते व एनएव्ही वाढते तेव्हा कमी युनिट्स मिळतात. परिणामी, दीर्घ का���ावधीत, ही अस्थिरता आपल्यास अनुकूल कामगिरी करते. परंतु एसआयपी म्हणजे केवळ एका फंडामध्ये नियमित गुंतवणूक करणे आणि ती चालू ठेवणे एवढेच नाही. एसआयपी गुंतवणूकीत अनेक बारकावे आहेत. या बारकाव्यांविषयी माहिती घेऊ.\nइक्विटी फंडात गुंतवणूक केली जाते तेव्हा एसआयपी उत्तमप्रकारे कामगिरी करते. कर्ज (डेट) फंडांवरील एसआयपी जास्त मूल्य देऊ शकत नाही कारण इक्विटी फंडांवर चक्रवाढ शक्ती खूप चांगली काम करते. म्हणूनच तुमच्या एसआयपीचे लक्ष हे इक्विटी फंडांवर केंद्रित असावे. एसआयपीमध्ये नियमितता पाहिजे. एकही एसआयपी चुकणार नाही याची काळजी घ्या. एसआयपी खंडित झाल्यास त्याची संपूर्ण चक्रवाढ साखळी विस्कळीत होते. अनियंत्रित आपत्कालीन परिस्थिती येत नाही तोपर्यंत एसआयपीमध्ये खंड पाडू नये.\nएसआयपी आपल्या लक्ष्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याची खात्री करा. उदाहरणार्थ, जसे आपले वय वाढत जाते तसे आपली जोखीम घेण्याची इच्छा कमी होते आणि त्याचप्रमाणे आपल्या इक्विटीचे प्रमाणदेखील कमी होते. कधीकधी आपल्याला असेही आढळेल की आपल्या इक्विटीमधील एसआयपीचे पोर्टफोलिओमधील प्रमाण संतुलित नसते. यावरील उपाय म्हणेज इक्विटी एसआयपीवरून डेट किंवा हमी मिळाल्यास लिक्विड एसआयपीकडे वळणे.\nएसआयपीचा कालावधी सामान्यत: आपल्या लक्ष्यांच्या कालावधीवर अवलंबून असावा.\nआपण नियमितपणे आपल्या एसआयपी रकमेचे मूल्यमापन करू शकत नसल्यास स्टेप-अप एसआयपीला प्राधान्य द्या. सामान्यत: काही अपवाद वगळता आपले वार्षिक उत्पन्न वाढत असते. आपण आपला एसआयपी असा वाढवावा की, ज्यामुळे प्रत्येक वर्षी आपल्या वाढत्या उत्पन्नाच्या अनुषंगाने आपली गुंतवणूक वाढेल, या गोष्टीवर आपल्याला लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आपण वाढीची योजना किंवा एसआयपीच्या लाभांश योजनेची निवड करू शकता. वाढीच्या योजनेचा परिणाम परताव्याच्या स्वयंचलित पुनर्गुंतवणूकीत होतो आणि त्याला चालू चक्रवाढ म्हणतात.\nउद्दिष्टपूर्ती अंतिम टप्प्यात असते तेव्हा एसआयपी थांबवण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, आपण हुषारीने एसआयपीच्या पूर्ततेची योजना आखण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक वर्षी लाभाचा दावा करण्यासाठी पूर्तता वितरण ही एक चांगली निवड असेल. तसेच, आपण एसडब्ल्यूपीसारखा पर्याय घेऊ शकता. यामुळे आपण पद्धतशीरपणे एसआयपी काढून घ्याल आणि अधिक करबचत होईल.\nआपल्या एसआयपीचा दरवर्षी आढावा घ्या. मूलभूत प्रश्न विचारा उदा. तुमच्याकडे असलेले फंड त्याच्या स्पर्धेतील फंडाला मागे टाकत आहेत का, ते सुसंगत आहेत का, ते निर्देशांकापेक्षा अधिक चांगली कामगिरी करत आहेत का... हे पुनरावलोकन तुम्हाला कोणते एसआयपी चालू ठेवायचे आणि कोणते दुसरीकडे वळवायचे किंवा बंद करायचे याचा निर्णय घेण्यासाठी अंतर्दृष्टी देऊ शकतील. आपण वाईट एसआयपीमध्ये अडकल्यास पुनर्संतुलन व आढाव्याच्या साह्याने आपण कायमचे अडकत नाही. एसआयपी हा एक उत्तम पर्याय आहेच. परंतु ते अधिक प्रभावी करणे ही गुंतवणूकदारांचीही जबाबदारी आहे.\n(लेखक एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे मुख्य विक्री अधिकारी आहेत)\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन|म्युच्युअल फंडा|SIP|performance of sip|mutual fund|investors\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nबँक संपाला संमिश्र प्रतिसाद\nटेलिकॉमनी भरले स्पेक्ट्रम शुल्क\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'एसआयपी'ची कामगिरी गुंतवणूकदारांच्या हाती...\nजोखीम टाळण्यासाठी साइड पॉकेटचा पर्याय...\nशेअर बाजारामध्ये अभ्यासोनि प्रकटावे...\nवार्षिक भाडेवाढ कमाल चार टक्के...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-agromoney-aarthkatha-organic-farming-marketing-story-two-17565", "date_download": "2019-10-22T22:56:10Z", "digest": "sha1:T7QGWHD22B3PHFE6M672IIOC2OWT3BLI", "length": 32371, "nlines": 192, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agromoney, aarthkatha, organic farming & marketing story of two brothers organic farm with brans amoreearth | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन कोटींची उलाढाल\nसेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन कोटींची उलाढाल\nसोमवार, 18 मार्च 2019\nआधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे जीवनाचा बहुतांश काळ शेतीपासून दूर असले, तरी शेतीच्या ओढीने सत्यजित आणि अजिंक्य हांगे यांना शेतीत खेचले. वाचन, अभ्यासातून सेंद्रिय शेतीची कास धरली. १३ देशांतील सुमारे ८ हजार नियमित ग्राहकांच्या बळावर त्यांच्या टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म आणि अमोरेअर्थ या ब्रँडची ख्याती देशापरदेशापर्यंत पोचली आहे.\nआधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे जीवनाचा बहुतांश काळ शेतीपासून दूर असले, तरी शेतीच्या ओढीने सत्यजित आणि अजिंक्य हांगे यांना शेतीत खेचले. वाचन, अभ्यासातून सेंद्रिय शेतीची कास धरली. १३ देशांतील सुमारे ८ हजार नियमित ग्राहकांच्या बळावर त्यांच्या टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म आणि अमोरेअर्थ या ब्रँडची ख्याती देशापरदेशापर्यंत पोचली आहे.\nइंदापूर तालुक्यातील दक्षिणेकडील भोडणी गाव हा परिसर कमी पावसाचा असला, तरी पूर्वीपासून कालव्यावर आधारित बागायत पट्टा बनला आहे. मात्र, गेल्या आठ-दहा वर्षांपासून कालव्याचे पाणी अनियमित झाले आहे. परिणामी, सिंचनासाठीच्या खर्चात वाढ होत गेली आहे. जानेवारीपासून भासणाऱ्या पाणी कमतरतेवर मात करण्यासाठी शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळू लागले आहे. येथील शिवाजीराव हांगे यांची ३२ एकर शेती आहे. त्यांनी सत्यजित आणि अजिंक्य या दोन्ही मुलांना उत्तम शिक्षणासाठी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून शेतीपासून दूर बोर्डिंगमध्ये ठेवले. सत्यजित यांनी अर्थशास्त्रातून पदवी, तर अजिंक्य यांनी बीसीएस पदवी घेतली. त्यानंतर दोघांनीही व्यवस्थापनाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय बॅंकेमध्ये अनुक्रमे १० आणि ४ वर्षे नोकरी केल्यानंतर हांगे बंधूंनी २०११ मध्ये नोकरी सोडत शेती करण्याचा निर्णय घेतला. वडिलोपार्जित ३२ एकर शेतीपैकी २१ एकर शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती सुरू केली. उर्वरित शेती अ���्यापही वडील करीत आहेत. पहिले वर्ष पारंपरिक पद्धतीने नियोजन केले, तरी सातत्याने वाचन, अभ्यास यातून सेंद्रिय शेतीचा विचार पक्का झाला. उसाखालील क्षेत्र सहा एकरपर्यंत मर्यादित ठेवत उर्वरित शेतीमध्ये फळबागेची लागवड केली. सध्या त्यांच्याकडे डाळिंब, देशी पपई, लिंबू, केळी या फळबागांसोबतच देशी तूर, शेवगा, खपली गहू, हरभरा, मूग, उडीद, चवळी ही हंगामी आंतरपिके असतात. शेतीमध्ये विनामशागत तंत्र, मिश्र शेती व फूड फॉरेस्ट या संकल्पना राबवल्या आहेत. या बंधूंनी आपल्या शेतीला टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म असे नाव दिले.\nशेतीमालाच्या विक्री व्यवस्थेत बदल ः\nविक्रीसाठी सुरवातीला पुणे, मुंबई येथील बाजारावर अवलंबून होते. मात्र, आडत-हमाली, भराई, तोलाई यांसारखे खर्च वजा जाता अत्यल्प उत्पन्न हाती येत होते. क्री व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला.\nपपईची विक्री व्यापाऱ्यांना करण्याऐवजी हडपसर (पुणे) येथील उड्डाण पुलाखाली हातगाडीवरील विक्रेत्यांशी संपर्क साधला. काही फळे चवीसाठी मोफत देत ग्राहकांना आकर्षित करण्याचे धोरण आखले. यातून ग्राहकांना मालाची खात्री मिळाल्याने विक्री वाढली. दर्जेदार मालासाठी हांगे यांच्या फार्मची ओळख निर्माण होण्यास मदत झाली. ती टिकवून ठेवण्यासाठी ग्रेडिंग आणि पॅकिंगवर भर दिला.\nपुण्यातील मॉलमध्ये शेतीमालाच्या विक्रीसाठी प्रयत्न सुरू केले. रिलायन्स, स्टारबझार, गोदरेज, स्पार्क अशा चार मॉलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विक्रीला सुरुवात केली. जवळपास दोन वर्षे मॉलद्वारे विक्री केली. त्यातून चांगल्या दराबरोबरच उच्चभ्रू लोकांच्या नेमकी मागणी समजण्यास मदत झाली. आजही मॉलद्वारे सुमारे १० टक्के मालाची विक्री करतात.\nमॉलमधील विक्रीचा अनुभव गाठीला असला, तरी पुढील टप्प्यामध्ये प्रत्येक शहरातील सेंद्रिय उत्पादनाच्या विक्री करणाऱ्या दुकांनावर लक्ष केंद्रित केले. बेंगळूरू (१) , गोवा (१) , मुंबई (८), पुणे (३), दिल्ली (१) येथील दुकानांमधून सुमारे २५ ते ३० टक्के शेतीमालाची विक्री केली जाते.\nऑनलाईन शॉपी - विक्रीसाठी खास www.twobrothersindia.com वेबसाइट तयार केली आहे. त्यातून अमेरिका, जर्मनी, लंडन, फ्रान्स, स्वित्झर्लंड, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, मलेशिया, न्यूझीलंड, कॅनडा, आणि रशिया अशा १३ देशांतील ८ हजार ग्राहकांशी सरळ व्यवहार सुरू झाले आहेत. आत��पर्यंत त्यांना ८० लाख रुपयांची विक्री झाली आहे.\nतीन महिन्यांपूर्वीच अन्य १४ सहकाऱ्यांसह ऑरगॅनिक वुई हा ना नफा तत्त्वावरील संस्था सुरू केली आहे. त्यातून सेंद्रिय उत्पादनांच्या प्रसारासोबतच विक्रीसाठी व्यासपीठ तयार करण्याचा उद्देश आहे. त्यातून मुंबई व पुणे येथे फार्मर्स मार्केट सुरू केले आहे. अन्य २० सेंद्रिय उत्पादकांना विक्रीची सुविधा उपलब्ध होत आहे. यातून २० ते २५ टक्के शेतीमालाची विक्री केली जाते.\nशेतीमालाची विक्री अमोरेअर्थ हे ब्रँड नावाने केली जाते.\nसध्या त्या अंतर्गत तूप, गूळ, शेवगा पानांची पावडर, खपली गव्हाचे पीठ, हरभरा दाळ, तूर डाळ, डाळिंब, गूळ पावडर अशी उत्पादने विकली जात आहे.\nसेंद्रिय उत्पादनाची विक्री करण्यापूर्वी त्याची खासगी प्रयोगशाळेतून तपासणी करून घेतली जाते. त्यानंतर त्यावर क्यूआरकोड लावला जातो. त्यामुळे ग्राहकांना खात्री मिळते.\nत्यात नावीन्यता व पर्यावरणपुरकतेच्या उद्देशाने पॅकिंगसाठी प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक ट्रे ऐवजी सुपारीच्या ट्रेचा वापर केला. ग्रेडिंग, आकर्षक पॅकिंगमुळे थेट विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळतो.\nहोग या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांने भारतीय सेंद्रिय उत्पादनातील पहिल्या क्रमांकाचा ब्रँड असल्याचे जाहीर केले. उर्वरित चार ब्रँड हे कोट्यवधीची उलाढाल असलेल्या कंपन्यांचे ब्रँड असून, अमोरअर्थ हा केवळ एकच शेतकऱ्याच्या मालकीचा ब्रँड आहे.\nटू ब्रदर्सची ख्याती राज्यासह परदेशातही पोचली असून, आजवर त्यांच्या फार्मला अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, व्हिएन्ना येथील २० ते २५ शेतकऱ्यांनी भेटी दिल्या\nराज्य शासनाच्या आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांच्या अनेक सहलींनी भेट दिली.\nसेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी कार्यरत असल्याने शेतकऱ्यांसाठी शेतावर पंधरा दिवसांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण सुरू केले आहे. शहरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, सोसायट्या येथे सेंद्रिय शेती व त्यातील उत्पादनांचे महत्त्व पटवून दिले जाते.\nसेंद्रिय पद्धतींच्या प्रसारासाठी टू ब्रदर्सच्या नावानेच यू-ट्यूब चॅनेल तयार केले आहे. त्याला चार हजार फॉलोअर्स आहेत.\nसेंद्रिय शेतीसाठी देशी गोपालन ः\nजमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी सुरवातीला केवळ चार गाई घेतल्या होत्या. हळूहळू त्यात वाढ करीत आज त्यांच्याकडे ७० गीर गाई आहेत. या गाईंच्या शेणखत, गोमूत्र यापासून स्लरी करून शेतीला दिले जाते. चार एकर चाऱ्यासाठी राखीव ठेवले असून, परिसरात पाच तासांची मोकळी चराई करीत असल्याने खर्चात ७० टक्क्यांपर्यंत बचत होते.\nया गायींच्या दुधापासून तुपाची निर्मिती केली जाते. पूर्वी ताक वाया जात होते. परदेशी पर्यटकांनी या ताकापासून रिकोटा चीज बनवण्याची पद्धती शिकवली आहे. आता गाईंचे तूप, ताक, लोणी आणि रिकोटा चीजही फार्मर्स मार्केटमध्ये विकले जाते.\nसिंचनासाठी दोन विहिरी असून, स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणेद्वारे पाण्याचा काटेकोर वापर केला जातो.\nविनामशागत शेती, ऊस पाचटाचा मल्चिंगसाठी वापर यामुळे पाण्यात बचत होते.\nपारंपरिक शेतीतून सेंद्रियकडे वळल्यानंतर सुरवातीची तीन वर्षे कमी उत्पादन मिळाले असले, तरी पुढे त्यात वाढ होत गेली.\nआपल्याला सेलिब्रिटी म्हटले अभिनेते, अभिनेत्री किंवा उद्योगपती आठवतात. मात्र, यातील अनेक लोकांमध्ये भोडणी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म ने आपले बस्तान बसवले आहे. शिल्पा शेट्टी, मीरा शाहदी कपूर, जॅकी श्रॉफ, नंदिता दास यांसह अनेक हिंदी मराठी अभिनेते आता सत्यजित आणि अजिंक्य यांच्या शेतीमालाला पसंती देतात. अनेक प्रख्यात उद्योगपतींच्या घरीही दरमहा यांचा माल पोचतो. एकदा तर शिल्पा शेट्टीने सत्यजित यांना खास बोलावून उत्तम विषमुक्त सेंद्रिय माल उत्पादन करात असल्याबद्दल धन्यवाद दिले. मीरा कपूर यांनी यांच्या उत्पादनाची माहिती आपल्या इन्स्टाग्रामवरून आपल्या सर्व नातेवाइकांपर्यंत पोचवली. सेंद्रिय उत्पादनाच्या विक्रीसाठी साधे एक पॅम्प्लेटही न छापता आज तीन कोटी रुपयांची उलाढाल दोघे बंधू करीत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे.\nस्वतः विक्रीमुळे उत्पन्नात वाढ...\nपूर्वी खर्च वजा जाता प्रतिवर्ष सात ते आठ लाख रुपये उत्पन्न मिळत होते. त्यात गेल्या चार वर्षांपासून हळूहळू वाढ झाली. स्वतःच्या ब्रँडने विकण्यास सुरुवात केल्यानंतर उलाढाल ७ ते ८ पटीने वाढली आहे. सध्या प्रक्रियायुक्त उत्पादनाच्या विक्रीतून तीन कोटी रुपयांची उलाढाल होते. खर्च वजा जाता प्रतिवर्ष २० ते २५ लाख रुपये निव्वळ नफा मिळतो. या उद्योगातून २४ व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला.\nप्रक्रिया केलेल्या उत्पादनाचे दर ः\nघटक वजन दर रुपये\nशेवगा पानांची भुकटी (मोरि���गा पावडर) १०० ग्रॅम २०० रुपये\nगूळ १ किलो १८०\nहरभरा व तूर दाळ १ किलो २००\nशेंगदाण्याचे लोणी (पीनट बटर) २५० मिलिलीटर २९०\nगूळ काकवी ५०० मिलि १५०\nरिकोटा चीज (ताकापासूनचे चीज) १०० ग्रॅम १००\nलाकडी घाण्याचे तेल १ लीटर ३८०\nअजिंक्य हांगे - ९८२३१३६००८,\nसत्यजित हांगे - ९८५०५८८८८३\nशिक्षण education वन forest शेती farming इंदापूर पूर बागायत सिंचन मात mate अर्थशास्त्र economics पदवी फळबाग horticulture डाळ डाळिंब तूर गहू wheat मूग उडीद पुणे मुंबई mumbai उत्पन्न हडपसर रिलायन्स लंडन न्यूझीलंड रशिया तूर डाळ भारत प्रशिक्षण training गोपालन cow dairy पर्यटक ठिबक सिंचन ऊस अभिनेत्री शिल्पा शेट्टी नंदिता दास रोजगार employment\nसेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन कोटींची उलाढाल\nसेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन कोटींची उलाढाल\nसेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन कोटींची उलाढाल\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nपावसामुळे कोल्हापुरात गुळाची आवक घटलीकोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून सुरू...\nउत्तर प्रदेशात उसाला प्रतिक्विंटल ३०...नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील साखर...\nमका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढीची शक्यतारब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...\nमध्य प्रदेश बाजारात कापसाला ५४०० रुपये...जळगाव ः गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू...\nऔरंगाबाद, जालना, बीडमध्ये ज्वारी,...औरंगाबाद : यंदाच्या रब्बी हंगामासाठी...\nरब्बी मका, गहू, हरभऱ्याच्या दरात वाढीची...सध्या बाजारपेठेत आवकेची कमतरता आणि अति पावसामुळे...\nवाॅलमार्ट कोळंबी आयातीसाठी वापरणार...नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातून कोळंबीची अमेरिकेसह...\nदसरा, दिवाळीत बेदाणा दर वधारण्याची...सांगली ः गेल्यावर्षीपेक्षा बेदाण्याचे...\nआंतरपिकाच्या योग्य नियोजनातून लबडे ...पेरूच्या प्रत्यक्ष उत्पादनाला वर्ष- दीड वर्ष...\nसागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र...मुंबई ः सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र...\nसेंद्रिय शेतमालाचा आता ‘वनामती ब्रँड'नागपूर ः राज्यात सेंद्रिय शेतीचे दिशाहीन वारे...\nमंदीतून सावरण्यासाठी उद्योग क्षेत्राला...पणजी : देशावर मंदीचे सावट असतानाच उद्योग जगताला...\nहळद, गहू, हरभऱ्याच्या फ्युचर्स किमतींत...हळदीच्या डिसेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती...\nशेतमालाच्या किमतीत स्थिरतेचा कलचीनकडून शेतमालाची आयात अजून वाढलेली नाही....\nकृषी अर्थव्यवस्थेसाठीही मार्गदर्शक...ज्यांचे मोठेपण त्यांच्या हयातीतच समाजाला प्रतीत...\nदेशात मक्याची ७५ लाख हेक्टरवर लागवड नवी दिल्ली ः मागील आठवड्यात दक्षिण आणि मध्य...\nसोयाबीन, हळद, गव्हाच्या फ्युचर्स...सोयाबीन फ्युचर्स किमती या सप्ताहात ५ टक्क्यांनी...\nदेशात कापूस लागवड क्षेत्रात वाढमुंबई ः चांगल्या पाऊसमानामुळे देशातील कापूस...\nघरात काटकसर, पीक उत्पादनामध्ये...सांगली जिल्ह्यातील खटाव (ता. पलूस) येथील तात्यासो...\nमका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलहळदीच्या नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-kolhapur-price-new-jaggery-rs-3500-6000-quintal-22996", "date_download": "2019-10-22T22:49:52Z", "digest": "sha1:4XVGAYRD5AIC74JS7BDOWD5Y4O6IDYBG", "length": 14970, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, In Kolhapur, the price of a new jaggery is Rs 3500 to 6000 per quintal | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापुरात नवीन गुळाला साडेतीन ते सहा हजार रुपयांचा दर\nकोल्हापुरात नवीन गुळाला साडेतीन ते सहा हजार रुपयांचा दर\nशनिवार, 7 सप्टेंबर 2019\nकोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डात शेतकऱ्यांकडून यंदाच्या हंगामातील नवीन गुळाची आवक झाली. जिल्हा सहकार उपनिबंधक अमर मोरे यांच्या हस्ते गुरुवारी सौदे झाले. या वेळी ३ हजार ५०० ते ६ हजार ५०० असा प्रतिक्विंटल भाव मिळाला.\nकोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डात शेतकऱ्यांकडून यंदाच्या हंगामातील नवीन गुळाची आवक झाली. जिल्हा सहकार उपनिबंधक अमर मोरे यांच्या हस्ते गुरुवारी सौदे झाले. या वेळी ३ हजार ५०० ते ६ हजार ५०० असा प्रतिक्विंटल भाव मिळाला.\nबी. के. अतितकर यांच्या अडत दुकानात तानाजी जाधव आणि सागर जाधव (व्हन्नाळी, ता. कागल) या शेतकऱ्यांकडून, तर भैरवनाथ अडत दुकानात दत्तात्रय सावंत कुंजीरवाडी (ता. हवेली, जि. पुणे) यांच्याकडून या गुळाची आवक झाली. अडसाली उसाची लागवड होऊन ऊस तोडणी झाली. कर्नाटकात यंदाच्या नवीन गुळाची निर्मिती सुरू झाली. नवा गूळ सध्या शाहू मार्केट यार्डातील गूळ बाजारपेठेत आला. त्याचे मुहूर्ताचे सौदे यार्डात झाले.\nगूळ व्यापारी अतुल शहा यांनी पहिल्या दहा किलोच्या ५१ गूळ रव्यांचे कलम ३ हजार ५०० ते ६ हजार ५०० या भावात खरेदी केले.\nगुळाचा हंगाम आणखी दीड-दोन महिन्यांत सुरू होईल.\nजिल्ह्यातील बहुतांशी भागात महापूर होता. ऊस शेती तसेच गुऱ्हाळघरेही पाण्यात गेली. त्यामुळे गूळनिर्मिती सुरू होण्यास विलंब लागेल, असा अंदाज आहे. असे असले तरी सद्या गुळाला मिळालेला भाव शेतकऱ्यांना दिलासा देणारा असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.\nयावेळी बाजार समितीचे सभापती बाबासो लाड, उपसभापती पाटील, संचालक कृष्णात पाटील, अमित कांबळे, सर्जेराव पाटील, दशरथ माने, उदयसिंह पाटील, आशालता पाटील, शेखर येडगे, संजय जाधव, शशिकांत आडनाईक, नंदकुमार वळंजू , सदानंद कोरगावकर आदी उपस्थित होते.\nकोल्हापूर उत्पन्न बाजार समिती agriculture market committee कागल दत्तात्रय सावंत dattatray sawan पुणे ऊस कर्नाटक व्यापार\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगा��ी हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nहमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठसोलापूर : मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने...\nभोर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्यात सोमवारी (ता. २१) दिवसभराच्या...\nसोलापूर जिल्ह्यात पावसामुळे टॅंकरच्या...सोलापूर : गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर...\nसातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...\nमराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...\nपरभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...\nस्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...\nसततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...\nखाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...\nपावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...\nफलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...\nरसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...\nजळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/marathi-news-devendra-fadnavis-cabinet-maharashtra-vidhan-sabha-99741", "date_download": "2019-10-22T22:24:57Z", "digest": "sha1:IHT7AUPRRBFWW7NVCCJYZD7FWFFAKDPQ", "length": 21664, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "ताळेबंद आर्थिक अन् राजकीयही | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nताळेबंद आर्थिक अन् राजकीयही\nशनिवार, 24 फेब्रुवारी 2018\nसत्ताधाऱ्यांना महाराष्ट्राच्या भल्याचे आपण काही करू शकतो, हे सांगण्याची संधी अर्थसंकल्पाच्या निमित्ताने मिळणार आहे, तर विरोधकांना सरकारी कर्जमाफीचा फोलपणा, शेतकरी आत्महत्यांमध्ये अद्यापही न झालेली घट असे हिशेब या अधिवेशनात मांडता येणार आहेत.\nसत्ताधाऱ्यांना महाराष्ट्राच्या भल्याचे आपण काही करू शकतो, हे सांगण्याची संधी अर्थसंकल्पाच्या निमित्ताने मिळणार आहे, तर विरोधकांना सरकारी कर्जमाफीचा फोलपणा, शेतकरी आत्महत्यांमध्ये अद्यापही न झालेली घट असे हिशेब या अधिवेशनात मांडता येणार आहेत.\nयेत्या सोमवारी सुरू होणारे विधिमंडळाचे अधिवेशन फडणवीस सरकारच्या कार्यकाळातले सर्वाधिक महत्त्वाचे कामकाज असेल. 'चुनावी जुमले' दाखवण्याची सत्ताधाऱ्यांची ती शेवटची संधी असेल, तर विरोधकांना आपण केवळ निषेध यात्रा, सभा घेण्यापलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करू शकतो, असा संदेश देण्याचा हा अखेरचा मौका. जनमताचा लंबक कुठे स्थिरावेल हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळेच अधिवेशनाचा पुरेपूर उपयोग दोन्ही बाजूंना करायचा आहे. शिवसेनेबाबत आत की बाहेर, हा संभ्रम कायमच असल्याने त्यांचा प्रश्न वेगळाच; पण सत्ताधाऱ्यांना आपण महाराष्ट्राच्या भल्याचे काही करू शकतो, हे सांगण्याची संधी अर्थसंकल्पाच्या निमित्ताने मिळणार आहे, तर विरोधकांना सरकारी कर्जमाफीचा फोलपणा, शेतकरी आत्महत्यांमध्ये अद्यापही होऊ न शकलेली घट असे हिशेब मांडता येणार आहेत. प्रथमच निवडून आलेल्या आमदारांची संख्या या सभागृहात लक्षणीय आहे; पण ही मंडळी संसदीय कामकाजात अद्याप नवागतासारखी चाचपडत आहेत.\nमहाराष्ट्र हे संपूर्ण भारताचे 'ग्रोथ इंजिन.' येथे जे घडते ते अन्यत्र अनुसरले जाते. रोजगार हमी योजनेच्या कायद्यापासून अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात पोचले तेव्हाही त्यांनी महार���ष्ट्राचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवा, असा सल्ला दिला तो उगाच नव्हे. आपल्या अशा या प्रांताचे अभिमानगीत हा झपाट्याने इतिहासाचा भाग तर होत नाहीये ना, याचा विचार सर्व आमदारांनी करायला हवा. सरकारने जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा अशा कित्येक उत्तम योजना तयार केल्या; पण त्या प्रत्यक्षात उतरल्या काय, याचा जमाखर्च मांडण्याची ही वेळ आहे. शेतीवरील संकट हा संपूर्ण देशासमोरचा बिकट प्रश्न. औद्योगिकरणात आघाडीवर असलेल्या राज्यात शेतीकडून सेवा क्षेत्राकडे उडी मारली जाते आहे. तरीही शेतीवर अवलंबितांची संख्या फार मोठी आहे. राज्य सध्या या गंभीर समस्येला सामोरा जात आहे. शेतकऱ्यांनी प्रतीकात्मक 'बंद', आंदोलनाची भाषा वापरताच कर्जमाफी हा शेवटचा पर्याय असतो, म्हणणारे सरकार अचानक उदार झाले. प्रत्यक्षात आलेल्या या निर्णयाचे परिणाम या अधिवेशनात दिसणार आहेत.\nसर्वांत महत्त्वाचा विषय असेल अर्थसंकल्प. वार्षिक योजनेचा आकार कर्जमाफीमुळे या वर्षी छोटा होईल. कर्जमाफीचा निर्णय प्रत्यक्षात आणला तर तीन वर्षे राज्याची अर्थव्यवस्था बिकट होईल, असा इशारा अर्थ खात्याने पूर्वीच दिला होता. या ताणामुळे 30 टक्क्यांची कपात जवळपास प्रत्येक खात्याला लावली आहेच. बहुतांश खाती अर्थसंकल्पातील निर्धारित रक्कम खर्च करू शकत नाहीत. या वेळी हे प्रमाण अधिकच खालावणार. ते व्यवस्थेच्या फायद्याचे आहे. खरे तर महाराष्ट्राची वित्तीय शिस्त फार वर्षांपूर्वीच धाब्यावर बसवली गेली होती. युती सरकारचा पराभव झाल्यानंतर सत्तेत आलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने चतुरपणे श्वेतपत्रिका काढली. जयंत पाटील यांनी त्या काळी केलेली ही चाणाक्ष खेळी फडणवीस सरकारने केलेली नाही; अन्यथा त्या राजवटीतला उफराटा कारभार समोर आला असता.\nविद्यमान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तळमळीने काम करतात; पण राज्याचे आर्थिक व्यवस्थापन सावरणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे. मुळात राज्याला वाव कमी. त्यातच 'जीएसटी'मुळे राज्यांना महसुलासाठी केंद्रीय प्रणालीवरच अवलंबून राहावे लागणार आहे. महाराष्ट्राने पहिल्या सहामाहीत दमदार कामगिरी नोंदवली. केंद्राला निर्धारित रकमेपेक्षा कमी परतावा द्यावा लागला; पण आता परिस्थिती तशी नाही. या वेळी प्रथमच महसुली तुटीची अवस्था अनुभवावी लागणार आहे. या परिस्थितीत जनतेला दिलास��� देणारे काही निर्णय सरकारला घ्यावे लागतील. ते नेमके कोणते असावेत, याचा विचार फडणवीस, मुनगंटीवार निश्चितच करत असतील. सरासरी दरडोई उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या वर असते. पण मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकात विकास अन बाकी महाराष्ट्र भकास असे चित्र बदलण्यासाठी 'समृद्धी महामार्गा'सारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवले जात आहेत. मराठवाड्यात रेल्वे कारखाना आणला आहे. नंदुरबार, हिंगोलीमध्ये गुंतवणूक होतेय, असे अभिमानाने सांगितले जाते आहे. ते प्रत्यक्षात उतरावे असेच सर्वसामान्यांना वाटेल. 36 लाख रोजगार निर्माण होत असल्याची आकडेवारी सादर केली जाते आहे. ती खरी आहे काय, नसेल तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी नेमके काय करायला हवे याचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी विरोधकांचीही आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 'ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी' करण्याचे स्वप्न अभिनंदनीय खरे; पण ते प्रत्यक्षात कसे येणार हे अधिवेशनात विचारले जावे. या मंथनातून सर्वसामान्य माणसाला काही मिळो एवढीच अपेक्षा.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवैद्यकीय महाविद्यालयांनाही \"नॅक' निकष\nअकोला - राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता पुर्ण सोई-सुविधा त्यातून दर्जेदार विद्यार्थ्यांनी निर्माण व्हावे यासाठी...\n\"पीएमसी'साठी मिसर सरकारी वकील\nनाशिक -पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील (पीएमसी) आर्थिक गैरव्यवहारात न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे जिल्हा सरकारी वकील अजय...\nसंपाने बॅंकेचे व्यवहार कोलमडले\nमुंबई: केंद्र सरकारच्या प्रस्तावित बॅंक एकत्रीकरणाच्या विरोधासाठी सार्वजनिक बॅंकांमधील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एकदिवसीय लाक्षणिक संपाने मंगळवारी (...\nआता भाजपचे लक्ष्य झारखंड अन् दिल्ली\nनवी दिल्ली - महाराष्ट्र व हरियाना निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या धक्क्यातून विरोधी पक्ष सावरले नसताना सत्तारूढ भाजप नेतृत्वाने राजधानी दिल्लीसह...\nसंपामुळे 2200 कोटींची उलाढाल ठप्प\nनागपूर ः सरकारच्या बॅंका विलीनीकरणाच्या विरोधात बॅंक कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारला होता. सलग तिसऱ्या दिवशी बॅंका बंद असल्याने दिवाळीच्या तोंडावर...\nDiwali Festival : रांगोळी व्यवसायाला पुराचा फटका (व्हिडिओ)\nकोल्हापूर : दिवाळीची बाजारपेठ रंगीबेरंगी रांगोळीने सजली आहे. मात्र, पुरस्थितीमुळे यावर्षी बाजारातून दोन रंगाची रांगोळी गायब झाली आहे. पुरामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95&search_api_views_fulltext=%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95", "date_download": "2019-10-22T21:34:14Z", "digest": "sha1:7N7ZJ5MO6VNTHYDA4GEFZTWLA5PZBVLD", "length": 17728, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (9) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (8) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (4) Apply संपादकिय filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove निवडणूक filter निवडणूक\nगुंतवणूक (7) Apply गुंतवणूक filter\nनरेंद्र मोदी (5) Apply नरेंद्र मोदी filter\nबेरोजगार (5) Apply बेरोजगार filter\nलोकसभा (4) Apply लोकसभा filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nकाश्मीर (2) Apply काश्मीर filter\nदेवेंद्र फडणवीस (2) Apply देवेंद्र फडणवीस filter\nपर्यटन (2) Apply पर्यटन filter\nपाकिस्तान (2) Apply पाकिस्तान filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nमाहिती तंत्रज्ञान (2) Apply माहिती तंत्रज्ञान filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nव्यवसाय (2) Apply व्यवसाय filter\nव्यापार (2) Apply व्यापार filter\narticle 370 : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राष्ट्राला उद्देशून केलेले संपूर्ण भाषण\nनवी दिल्ली : उर्वरीत साऱ्या देशाला मिळणाऱ्या सुविधांपासून जम्मू काश्मीर व लडाखला वंचित करणारे, भ्रष्टाचार व घराणेशाहीला प्रोत्साहन देणारे कलम 370 व कलम 35 अ रद्द करण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय त्या राज्याच्या सर्वंकष विकासासाठी, गुंतवणूकीसाठी,रोजगारनिर्मितीसाठी, सौरउर्जानिर्मितीसह कृषी...\nसी - वर्ल्डच��या आशा पुन्हा पल्लवित\nगेली दहा वर्षे स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे रखडलेला तोंडवळी-वायंगणी येथील बहुचर्चित सी-वर्ल्ड प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने भाजपकडून पुन्हा जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. हा प्रकल्प आता केवळ ३५० एकरांत आणि तोंडवळीतील पडीक जमिनीवर साकारला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या...\nनरेंद्र, देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र; राष्ट्रवादी युवककडून पकोडे तळणे आंदोलन\nअमरावती : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज (ता.28) वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात पकोडे (भजी) तळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. तळलेले पकोडे (भजी) अमरावतीचे जिल्हाधिकारी यांना बेरोजगारीचा निषेध म्हणून देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब...\nभाष्य : राजकीय अजेंडा आणि रोजगार\nबेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्या कोणत्या प्रश्नांवर...\nअग्रलेख : अपुऱ्या मात्रेचा बूस्टर\nविकासचक्राला गती देण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपोदरात केलेली पाव टक्क्याची कपातही त्या प्रयत्नांना पूरक ठरणारी आहे. परंतु सध्यातरी हे उपाय अपुरे आहेत, असे म्हणावे लागते. प्रातिनिधिक लोकशाहीत प्रत्येक निवडणूक काही ना काही संदेश देत असते. त्यामुळेच निवडणुकीतून प्रकट...\nविशिष्ट राजकीय ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्यासाठी लोकमताचा पाठिंबा मिळविणे वेगळे आणि त्या ध्येयाच्या पूर्तीचा अचूक व्यावहारिक आराखडा तयार करणे वेगळे. पहिल्यात यश मिळाले म्हणजे सगळे साध्य झाले असे नसते. खरे आव्हान असते ते दुसऱ्या गोष्टीत. या वास्तवाचा दाहक अनुभव सध्याच्या काळात कोणी घेत असेल तर तो...\nलोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, \"अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसत�� आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...\nआर्थिक आघाडीवरील झाकोळ (राजधानी दिल्ली)\nनव्या वर्षात प्रवेश केल्यानंतर आता हे वर्ष जाईल कसे, या प्रश्नाची चर्चा होणे स्वाभाविकच आहे या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत लोकसभेच्या निवडणुकीसारखी अत्यंत महत्त्वाची घटना घडणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लोकसभेबरोबर न झाल्यास दुसऱ्या सहामाहीत ती राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची घटना असेल....\nगोव्यात 'एनआयईएलआयटी' केंद्र सुरू करण्याची केंद्रीयमंत्र्यांची घोषणा\nपणजी - गोवा माहिती तंत्रज्ञान (आयटी) धोरण व योजना केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते आज जाहीर करण्यात आली. गोव्यात राष्ट्रीय इलेक्स्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान संस्था (एनआयईएलआयटी) सुरू करण्याची घोषणा करून त्यासाठी जागा उपलब्ध करण्याचे आवाहन त्यांनी केले. देशात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%2520%E0%A4%B0%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BE&f%5B0%5D=field_site_section_tags%3A33&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%B0%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-10-22T22:17:44Z", "digest": "sha1:K4ZIL2O6DRN3RJ2GD7FJ6K2LFWMGSHVD", "length": 8472, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nआयुर्वेद (1) Apply आयुर्वेद filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nग्रामविकास (1) Apply ग्रामविकास filter\nठिबक सिंचन (1) Apply ठिबक सिंचन filter\nदारूबंदी (1) Apply दारूबंदी filter\nपुनर्वसन (1) Apply पुनर्वसन filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nराम मंदिर (1) Apply राम मंदिर filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nशेती, ग्रामविकासासाठी झटतेय तांदलवाडी\n��ांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) गावातील शेतकऱ्यांनी केळीवरील करपा रोगाच्या उच्चाटनासाठी सामूहिक पद्धतीने एकात्मिक पीक व्यवस्थापन सुरू केले. त्यात सातत्यही ठेवले. गावातील युवकांनी एकत्र येत कृषी विज्ञान मंडळाची स्थापना केली. केळी उत्पादनासोबत दुग्ध व्यवसायाने तांदलवाडीला विकासाची दिशा दाखविली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://www.misalpav.com/node/44989", "date_download": "2019-10-22T22:19:26Z", "digest": "sha1:5RHUZC64J3V22DEFIIY5QPRHFHM2M7PJ", "length": 10696, "nlines": 189, "source_domain": "www.misalpav.com", "title": "गणेश लेखमालिका २०१९ - अनुक्रमणिका | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nगणेश लेखमालिका २०१९ - अनुक्रमणिका\nसाहित्य संपादक in लेखमाला\nगणेश लेखमालिका २०१९ - अनुक्रमणिका\nव्यापून दशांगुळे उरला.. - अलकनंदा\nओरिगामी मोदक - सुधांशुनूलकर\nग म भ न श्रेणी नैवेद्य\nगणपती आले.. - शैलेंद्र\n संगीत नाटकांच्या लेखकाचं जग - आदूबाळ\nसताड उघडी खिडकी - जयंत कुलकर्णी\nअळूच्या वड्या - गणपा\nआर्टिफिशिअल इंटेलिजन्स - सोत्रि\nस्मरणगुंजन - सुधीर कांदळकर\nगणपतीची आई गौराई - नूतन सावंत\nमुलाखत- मनोज जोशी - ज्योती अळवणी\nपाली महाका - माडियांची बेअरफूट डॉक्टर - लोकेश तमगीरे\nमाननीय मॅडम.. - गवि\nरायगडचे रजपूत किल्लेदार (१६८९ ते १७०७) - मनो\nमार्तंड जे तापहीन - ज्ञानोबाचे पैजार\nसायकल वारी पुणे-पंढरपूर- प्रशांत\nरुळावल्या आठवणी - सत्यजित\nटायकलवाडी आणि मोकळ - नूतन सावंत\nस्ट्रॅटफोर्डमधले घर कौलारू... - पद्मावति\n||गणरायाची प्रार्थना|| - राघव\nहे ब��स्ट काम झाले\nहे बेस्ट काम झाले\nअरे वा हे मस्त\nअरे वा हे मस्त\nअरे वा हे मस्त\nअरे वा हे मस्त\nसुरवातीला यायला हवी होती ती\nसुरवातीला यायला हवी होती ती शेवटच्या दिवशी आली :)\nलिंका जोडायला हव्या होत्या.\nबाकी सुरुवातीला कशी येणार जर प्रकाशनच झाले नसेल लेखांचे अर्थात तरीही येउ शकतेच म्हणा.\nयावेळची गणेश लेखमालिका एकदम\nयावेळची गणेश लेखमालिका एकदम हटके झाली. अगदी लेआउटपासून विषयाच्या वैविध्यापर्यंत. मि.पा. दिवाली अंकही असाच मेजवानीचा असेल अशी अपेक्षा.\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 2 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/football/news/a-shock-defeat-to-nagpur-academy/articleshow/71399010.cms", "date_download": "2019-10-22T23:02:44Z", "digest": "sha1:YI2Z7TVT5KCAEAHQOWUXEVECTJBQKZKD", "length": 10945, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "News News: नागपूर अकादमीला पराभवाचा धक्का - a shock defeat to nagpur academy | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nनागपूर अकादमीला पराभवाचा धक्का\n-एलिट डिव्हिजन फुटबॉल स्पर्धामटा...\n-एलिट डिव्हिजन फुटबॉल स्पर्धा\nम.टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूर\nनिर्मल मुंडा व देवव्रत दासने मध्यंतरानंतर केलेल्या गोलच्या बळावर दपूम रेल्वेने नागपूर अकादमीला २-० अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का देत नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे आयोजित एनडीएफए-जेएसडब्ल्यू एलिट डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेत पहिला विजय नोंदवला.\nअजनी येथील मध्य रेल्वेच्या मैदानावरील लढतीत आघाडीसाठी उभय संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. अनेकांना गोल करण्याची संधी मिळाली. मात्र, रक्षण फळी भक्कम असल्यामुळे मध्यंतरापर्यंत गोलसंख्या शून्यच होती. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी आक्रमणात वृद्धी केली. ४९व्या मिनिटाला नागपूर अकादमीची रक्षण फळी व गोलरक्षक समीर अन्सारीला चमका देत अकिब फराजने दिलेल्या चेंडूवर निर्मल मुंडाने गोल नोंदवून दपूम रेल्वेला १-० अशी आघाडी मिळवू दिली. यानंतर बरोबरी साधण्यासाठी नागपूर अकादमीचे खेळाडूंनी अनेक प्रयत्न केले. दरम्यान गोल करण्यात कोणालाही यश आले नाही. ६१व्या मिनिटाला अयाज अहमदने दिलेल्या चेंडूवर देवव्रत दासने गोल करण्याची संधी न गमावता दपूम रेल्वेच्या आघाडीत २-० अशी वाढ केली. सामना संपेपर्यंत नागपूर अकादमीचे खेळाडू गोल करू शकले नाही.\nयंग मुस्लिम क्लब विरुद्ध शहर पोलिस, दुपारी ३ वाजता.\nनागपूर अकादमी फूटबॉल क्लबची आगेकूच\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\n'आयसीएफ' चषक कॅरम स्पर्धा पुण्यातम टा\nफेडररचा १५००व्या सामन्यात विजय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनागपूर अकादमीला पराभवाचा धक्का...\nराहुल क्लबची विजयी सुरुवात...\nसीपीएस दाभा, उर्सुला गर्ल्सला विजेतेपद...\nउर्सूला गर्ल्स, रब्बानी स्कूलला ज���तेपद...\nजिल्हा फूटबॉलचा हंगाम २९पासून...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%89.%2520%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%2520%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE&f%5B1%5D=field_site_section_tags%3A1250&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C&search_api_views_fulltext=%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T22:26:32Z", "digest": "sha1:G2Q5HBSRRRG5NJJLMVMWBM5GK5KMHBFU", "length": 9004, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nमराठा आरक्षण (1) Apply मराठा आरक्षण filter\nमराठा क्रांती मोर्चा (1) Apply मराठा क्रांती मोर्चा filter\nमराठा समाज (1) Apply मराठा समाज filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\n#sakalformaharashtra वाचकांचा उत्तम प्रतिसाद\nपुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8&f%5B0%5D=field_site_section_tags%3A42&f%5B1%5D=field_site_section_tags%3A39&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T22:27:06Z", "digest": "sha1:KMW67VF7IIAKRQ56Y6OQ2PC6WQEJW5A2", "length": 8859, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nअभिजित पवार (1) Apply अभिजित पवार filter\nजलसंधारण (1) Apply जलसंधारण filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nन्यूयॉर्क (1) Apply न्यूयॉर्क filter\nपायाभूत सुविधा (1) Apply पायाभूत सुविधा filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nशिवाजी महाराज (1) Apply शिवाजी महाराज filter\nमुंबईतील वाहतूक एकाच तिकिटावर: देवेंद्र फडणवीस\nशाश्वत शेतीसाठी जलसंधारण महत्त्वाचे न्यूयॉर्क : मुंबईत वाहतुकीच्या विविध साधनांचे एक प्रचंड जाळे निर्माण होत असून, ही संपूर्ण प्रणाली एकाच तिकिटावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारताचा न्यूयॉर्कमधील वाणिज्य दूतावास आणि फ्रेंड्स ऑफ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/amp/pa/post/5d7f659178d02006bd534f36?state=maharashtra", "date_download": "2019-10-22T22:10:35Z", "digest": "sha1:BM7WISYJWNSOXZ3JP32P6XLZVODDZTHM", "length": 3630, "nlines": 78, "source_domain": "agrostar.in", "title": "अमोल पा नलावडे बाजार सावंगी ਦੁਆਰਾ ਇਕ ਪੋਸਟ - ਐਗਰੋਸਟਾਰ", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअमोल पा नलावडे बाजार सावंगी\n अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे आपल्या कापूस पिकामध्ये रसशोषक कीड, बुरशीचा प्रादुर्भाव आणि अन्नद्रव्ये कमतरता आहे. नियंत्रणासाठी आपण अलिका (लॅम्डासाह्यलोथ्रिन + थायमिथोक्साम) @ १५ मिली प्रति पंप ने फवारणी करावी. त्यानंतर ३ दिवसांनी आपण अँप्लिगो @ ८ मिली प्रति पंप फवारणी करावी. तसेच मॅग्नेशियम सल्फेट @ १० किलो प्रति एकर जमिनीमधून द्यावे. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवे���ी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. कदम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/the-scholars-are-here-to-worship/articleshow/71507774.cms", "date_download": "2019-10-22T23:25:02Z", "digest": "sha1:3LGIB7WYXRRZ5S7UNVOAUH3Y4V5ZFSMZ", "length": 24535, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Article News: विद्वान यत्र 'पूज्य'ते! - the scholars are here to worship! | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nविद्वत्वं च नृपत्वं च न एव तुल्ये कदाचन् स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते॥ हे संस्कृत वचन प्रसिद्धच आहे. त्याचा अर्थ 'विद्वत्ता आणि राजसत्ता अतुलनीय असतात; राजाला त्याच्या स्वत:च्या राज्यात सन्मान मिळतो, पण विद्वानाचा सन्मान सर्वत्र होतो.' असा आहे.\nविद्वत्वं च नृपत्वं च न एव तुल्ये कदाचन् स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते॥\nहे संस्कृत वचन प्रसिद्धच आहे. त्याचा अर्थ 'विद्वत्ता आणि राजसत्ता अतुलनीय असतात; राजाला त्याच्या स्वत:च्या राज्यात सन्मान मिळतो, पण विद्वानाचा सन्मान सर्वत्र होतो.' असा आहे. देशाच्या प्राचीन संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या आणि जिथे तिथे संस्कृत वचने उद्धृत करणाऱ्या आपल्या देशाच्या विद्यमान सरकारमधील दिग्गजांनाही हे वचन ठावूक असणार असे गृहीत धरायला हरकत नाही. मात्र सध्या देशात विद्वान, कलावंत, प्रतिभावंत यांना राजसत्तेचा जो अनुभव येतो आहे, तो पाहता या संस्कृत वचनाचा नेमका कोणता श्लेष सत्ताधाऱ्यांनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी काढला आहे असा प्रश्नच उपस्थित होतो, कारण अन्यथा देशातील काही गंभीर मुद्द्यांकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधणारे पत्र लिहिणाऱ्या ४९ लेखक, कलावंतांवर देशद्रोहाचा खटला भरलाच गेला नसता. जरी कोणी अतिउत्साही समर्थकाने हे पाऊल उचलले, तरी राज्यकर्त्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन तसे न करण्याबद्दल दावेदाराला समज दिली असती तसे राज्यकर्त्यांनी अद्याप तरी काही केलेले नाही, याचा अर्थ 'युक्तीच्या चार गोष्टी' सांगणारे विद्वान जगात काय, पण स्वदेशातही सन्मानास पात्र नाहीत अशी राज्यकर्त्यांना वाटत असावे.\nकोणालाही स्वस्तुती प्रिय असते. शासनकर्तेही त्याला अपवाद नसतातच. मात्र राज्य केवळ स्तुतीपाठकांवर चालत नाही. जे अयोग्य आहे, त्याकडे लक्ष वेधणारे विद्वतजन हे प्र��मदर्शनी विरोधक अथवा टीकाकार वाटले, तरी अंतिमत: त्यांनी निर्देश केलेल्या बाबींकडे न्यायबुद्धीने लक्ष दिले तर त्यात देशाचा फायदाच दडलेला असतो. हे ज्या शास्त्याला समजते, त्याचा कारभार अधिक अचूक होऊ शकतो. मात्र गेल्या काही वर्षांत आपल्या देशातील याबाबतचा अनुभव निराळाच असल्याचे दिसते. राज्यकर्त्यांच्या त्रुटीकडे, निर्णयांकडे आणि वर्तनाकडे चिकित्सक आणि वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणाऱ्यांची तमा बाळगली जाताना दिसत नाही. 'अभिव्यक्ती' हा शब्द तर कुचेष्टेचा धनी झाला आहे. 'अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले' ही जणू शिवीगाळ बनली आहे. समाजातील सर्व स्तरांचा, घटकांचा विचार करून संविधानिक कृती व्हावी, राज्यकर्त्यांनी समाजात भेद करू नये अशी मागणी करणारे 'देशद्रोही' अशा संबोधनास पात्र होत आहेत. देशभक्ती आणि देशद्रोह या संकल्पना इतक्या सवंग होणे हे भारतासारख्या विशाल आणि विभन्न वैशिष्ट्यांचे समूह नांदणाऱ्या देशात चिंता वाटण्याजोगे आहे.\nकाय होते या ४९ जणांनी लिहिलेल्या खुल्या पत्रात ते म्हणतात, की आमच्या या प्रिय देशात अलीकडे घडलेल्या काही दु:खद घटनांची आम्हाला काळजी वाटते. आपले संविधान म्हणते, की भारत हा धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही सार्वभौम देश आहे, जिथे सर्व धर्मांचे, वंशांचे, जातींचे स्त्रीपुरुष समान आहेत. संविधानाने नागरिकांना दिलेल्या अधिकारांच्या पार्श्वभूमीवर आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो, की मुस्लीम, दलित आणि अन्य अल्पसंख्याकांच्या हत्या (लिंचिंग) त्वरित थांबवले जावे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार एकट्या २०१६ सालात दलित अत्याचाराच्या ८४० घटना घडल्या आहेत नि गुन्हेगारांना सजा होण्याचे प्रमाण मात्र घटते आहे. तर जानेवारी २००९ ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीत धर्मावर आधारित विद्वेषी हल्ल्यांची संख्या २५४ इतकी आहे, ज्यात ९१ व्यक्ती ठार मारल्या गेल्या आणि ५७९ जखमी झाल्या. या हेट क्राईमपैकी ९० टक्के घटना मे २०१४नंतर घडल्या आहेत. या पत्रात याबद्दल दु:ख व्यक्त केले गेले आहे, की या हत्त्यांबाबत संसदेत पंतप्रधानांनी खेद जरूर व्यक्त केला, पण हल्लेखोरांवर कारवाई करण्याची तत्परता मात्र सरकारने दाखवली नाही. पत्र पुढे म्हणते, की 'जय श्रीराम' ही कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी जणू युद्धघोषणाच बनली आहे आणि धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या हिंसेत भयावह वाढ झाली आहे. राम हा देशवासीयांसाठी पूजनीय आहे आणि आदर्श राज्यकर्त्याचे प्रतीक आहे; त्याच्याच नावाने हिंसा होणे ही चिंतेची बाब आहे. हे पत्र सांगते, की मतभिन्नता आणि ते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य याशिवाय लोकशाहीला अर्थ नाही; अशी मतभिन्नता व्यक्त करणाऱ्यांना देशद्रोही किंवा अर्बन् नक्षल असे शिक्के आज मारले जात आहेत. पण राज्य घटनेचे १९वे कलम भाषण आणि अभिव्यक्ती यांचे स्वातंत्र्य नागरिकांना प्रदान करते आणि त्यात विरोधी मत व्यक्त करणे हेही अंतर्भूत आहे. सत्ताधारी पक्षाला किंवा त्याच्या धोरणांना विरोध म्हणजे देशाला विरोध नाही. एखादा राजकीय पक्ष म्हणजे देश नव्हे. सरकारविरोध म्हणजे देशद्रोह नाही; मतभिन्नतेतूनच मार्गक्रमणा अचूक होते आणि राष्ट्र बळकट बनते. २३ जुलै २०१९ रोजीचे हे पत्र लिहिणाऱ्यांत अपर्णा सेन, अदूर गोपालकृष्ण, श्याम बेनेगल, अनुराग कश्यप, आशीष नंदी, रामचंद्र गुहा, मणी रत्नम, शुभा मुद्गल, कोंकणा सेनशर्मा यांच्यासारख्या मान्यवरांचा समावेश आहे.\nया पत्राचे निमित्त करून सुधीरकुमार ओझा या गृहस्थांनी सर्व ४९ पत्रलेखकांवर देशद्रोहाचा (sedition) दावा बिहारमधील मुजफ्फरपूर कोर्टात दाखल केला आहे. या पत्रलेखकांनी भारताच्या पंतप्रधानांच्या देदिप्यमान कामगिरीचे अवमूल्यन करून देशाची प्रतिमा मलीन केली आहे आणि हे सर्वजण विभाजनवादी प्रवृत्तींचे समर्थक असल्याचे या ओझांचे म्हणणे आहे. अगदी दूषित आणि पक्षपाती नजरेने पाहिले तरी सदर पत्रात पंतप्रधानांविषयी एकही वावगा शब्द उच्चारलेला दिसत नाही. जी आकडेवारी दिली आहे, तीही सरकारीच आहे. जे दाखले दिले आहेत तेही देशाच्या संविधानाचेच आहे. आपल्याच देशातील नागरिकांनी आपल्याच देशाच्या पंतप्रधानांकडे घडणाऱ्या घटनांबद्दल काळजी व्यक्त करणे, त्याबाबत विचार व्हावा अशी विनंती करणे यात जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो जर ओझांना असे खरेच वाटत असेल, तर याचा अर्थ या सर्व मंडळींना जागतिक स्तरावर सन्मान आहे हे त्यांनाही मान्य असून त्यामुळे हा विषय जागतिक पटलावर जात असल्याचे त्यांना वाटते आहे. जगात ज्यांना सन्मान आहे, त्यांना देशात देशद्रोही ठरवणाऱ्या या दाव्यावर देशाच्या प्रमुखांनी काही बोलणे आवश्यक आहे. य��त काळाने सिद्ध केलेली विसंगती अशी, की पंतप्रधान म्हणून असलेल्या कर्तव्याकडे लक्ष वेधणे हा त्या पदावरच्या व्यक्तीचा अवमान असून त्यांचा अवमान म्हणजे देशाचा अवमान ही स्पष्ट झालेली धारणा. चार दशकांपूर्वी 'इंदिरा इज इंडिया' या घोषणेवर आक्षेप घेणाऱ्या, 'दुसऱ्या स्वातंत्र्या'ची कथित लढाई लढणाऱ्या पक्षाच्या समर्थकांनी आता तीच भूमिका घेतलेली आहे आणि त्या काळी निव्वळ राजकीय असलेली लढाई आता घराघरात नेऊन कलह माजवून ठेवला आहे. शिवाय या ४९ मान्यवरांच्या विरोधात सत्ताधारी समर्थकांनी ६१ कलावंतांना पुढे करून सरकारला पाठिंबा देणारे पत्र मध्यंतरी प्रसिद्ध केले. मुजफ्फरपूर दाव्याबद्दल निषेध करणारे पत्र आता १८५ मान्यवरांनी प्रसिद्ध केले आहे. समाजाच्या सर्व स्तरांत समर्थक आणि विरोधक अशी जुंपून देणारी खेळी तसेच राजकीय विरोधकांमागे ईडी लावून देणे, विद्वानांवर देशद्रोहाच खटला भरणे व त्यांची किंमत 'पूज्य' करून टाकणे, सर्वसामान्य टीकाकारांना ट्रोल करणे हे प्रगल्भ राजकारणाचे नव्हे, तर एकचालकानुवर्ति राजवटीचे सुतोवाच आहे.\nवास्तवाला भिडण्याची ‘हीच ती वेळ’\nदिवाळी अंकांचा बौद्धिक खुराक\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:सेलिब्रिटी|पंतप्रधान मोदी|PM|personalities condemn fir|celebrities\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nआता लक्ष्य पाकव्याप्त काश्मीर\nमहाराष्ट्रानं असं केलं मतदान\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nऑक्सिजन, तीन प्रथिने आणि नोबेल पुरस्कार...\nआदित्य रिं���णात का आले\nऑक्सिजन, तीन प्रथिने आणि नोबेल पुरस्कार...\nदुष्काळाचा दाह कसा संपणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE_%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T22:34:04Z", "digest": "sha1:PR7FPOGQWILVKZZG6CIRQ3FZSKMNBURT", "length": 4256, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:हिंदू धर्म उपासना पद्धती - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:हिंदू धर्म उपासना पद्धती\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► पूजासाहित्य (१ क, १० प)\n► व्रतवैकल्ये (२७ प)\n► हिन्दू धर्म पूजा पद्धती (३ प)\n\"हिंदू धर्म उपासना पद्धती\" वर्गातील लेख\nएकूण २५ पैकी खालील २५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०१५ रोजी २२:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%89.%2520%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%2520%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Aforest&search_api_views_fulltext=%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T22:24:27Z", "digest": "sha1:MTDNVCU6WBMXJMMDANMPBPNQUMVYMI5W", "length": 28164, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (20) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nउत्तर महाराष्ट्र (7) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nपश्चिम महाराष्ट्र (3) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nविदर्भ (2) Apply विदर्भ filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nशिक्षण (6) Apply शिक्षण filter\nआरोग्य (4) Apply आरोग्य filter\nपर्यावरण (4) Apply पर्यावरण filter\nशिक्षक (4) Apply शिक्षक filter\nउद्यान (3) Apply उद्यान filter\nनगरसेवक (3) Apply नगरसेवक filter\nनिसर्ग (3) Apply निसर्ग filter\nपत्रकार (3) Apply पत्रकार filter\nराष्ट्रवाद (3) Apply राष्ट्रवाद filter\nश्रीमंत माने (3) Apply श्रीमंत माने filter\nअभियांत्रिकी (2) Apply अभियांत्रिकी filter\nकोल्हापूर (2) Apply कोल्हापूर filter\nमास्तर आणि मास्तरीण बाई... (संदीप काळे)\nगोपाल आणि नीता खाडे या शिक्षकजोडप्याचे उपक्रम मी जाणून घेतले. प्रत्येक शिक्षकानं या जोडप्यासारखं वेगळेपण टिकवून ठेवलं तर आणि ते मुलांमध्ये उतरवलं तर गरिबीतून वर येणारा इथला प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासानं उभा राहील आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना लागलेला गाफीलपणाचा डागही पुसला जाईल. पावसाअभावी...\nपाऊले चालती पावनखिंडीची वाट\nआषाढ महिन्यात राज्यभरातील पावलांना आस लागते पंढरपूरच्या विठुरायाची. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी या दिशेने निघतात. याच वेळी काही साहसी मंडळी अचाट धाडस करून इतिहासाचा एक एक पदर उलगडत, एका शौर्याच्या स्मृती जागवतात. पन्हाळा-पावनखिंड मोहीम असे या धाडसी उपक्रमाचे नाव आहे. कोल्हापुरातील काही ध्येयवेडी...\nकुडाळात पुरुषांनीही केली वडाची पूजा\nकुडाळ - जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, तिला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, म्हणून येथील पुरुष मंडळींनी वडाची पूजा केली. गेली आठ वर्षे हा अनोखा उपक्रम ते राबवित आहेत. याचे राज्यभर कौतुक होत आहे. हिंदू सणामध्ये वट पौर्णिमा या सणाला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात वट...\nअभियांत्रिकीत करीअरच्या असंख्य संधी - डॉ. गुप्ता\nकोल्हापूर - ‘विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य यांचा वापर करून सर्वसामान्य माणसाचे जगणे सुखकर करणे, हेच अभियंत्यांचे काम आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा विस्तार सर्वव्यापी झाला आहे; त्यामुळेच रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध असून, भविष्यातही अभियांत्रिकी शाखेला प्रचंड...\nबदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट\nबदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट जळगावः चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे ऐकत, म्हणतच बहुतेकांचे बालपण गेले. मात्र, अंगणात येऊन दाणे टिपणारी चिमणी आता लुप्त झाली आहे. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीतून चिमणी संवर्धनाचे आव्हान मानवासमोर...\nहरतालिका पूजेने औषधी वनसंपदा धोक्यात\nःअकोला- हरतालिकेच्या सणामुळे शहरात पूजेसाठी लागणाऱ्या वनस्पती बाजारात विक्रीला आ��्या. त्यामध्ये आवश्यक असलेल्या वनस्पतींसह इतरही बहूमुल्य वनस्पती बाजारात विक्रीस आली असल्याने अनावश्यक असलेल्या वस्तुंसाठी वनसंपदा ओरबडली जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रत्येक सण हा ऋतू आणि मानवी शहीरामध्ये त्या...\nमनमाड- इंदूर रेल्वेसाठी 515 कोटींचा निधी\nधुळे : राज्य सरकारने नियोजीत मनमाड- इंदूर रेल्वे मार्गासाठी आपल्या वाटेचा आर्थिक हिस्सा देण्यास मान्यता दिली. यात हिस्स्याची एकूण 515 कोटी, तर त्यातील 358 कोटी 85 लाखांचा निधी पुढील पाच वर्षात अर्थसंकल्पीय तरतूदीतून उपलब्ध करून देणार असल्याचे सरंक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी...\nरुग्ण, कर्मचारी वाचतात पुस्तके \nइस्लामपूर - दवाखान्यात गेलं की चिंता, काळजी, आजार, निदान, औषधोपचार, औषधे, मेडिकल, बिल यापेक्षा वेगळे काही नसते. इस्लामपुरातील ‘आधार’ इस्पितळ याला अपवाद आहे. इथे दवाखान्यातील सर्व उपचार होतातच; पण त्याहीपुढे जाऊन इथे कर्मचारी आणि रुग्णांसाठी वाचायला पुस्तके उपलब्ध आहेत. डॉ. योगेश...\nवृक्षारोपण फक्त फोटो पुरतेच न होता त्यांचे संगोपन होणे गरजेचे - सुप्रिया सुळे\nशिर्सुफळ (पुणे) : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी करण्यात येत असलेले वृक्षारोपण फक्त फोटो पुरतेच मर्यादित न राहता त्यांचे संगोपन होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांर्तगत सामाजिक वनीकरण...\nआरम नदीच्या संवर्धनासाठी 'सकाळ'च्या पुढाकारातून सरसावले शेकडो हात\nसटाणा - शहरातील घनकचरा आणि सांडपाण्यामुळेच नद्यांची प्रकृती बिघडली आहे. मृत झालेल्या नद्या जिवंत करण्याचे सर्वात मोठे आव्हान असून नद्यांचे पुनरुज्जीवन करणे ही राष्ट्रीय गरज झाली आहे. या उद्देशाने शहरातील आरम नदीला गतवैभव मिळवून द्यावे आणि तिचे पावित्र्य अबाधित राखले जावे, यासाठी 'सकाळ' ने हाती...\nआभियांत्रिकीत अमर्याद संधी, मेहनत करा: नाठे\nनाशिक : इतराच्या सल्यावर शाखा निवडण्यास बहुतांश विद्यार्थी व पालक प्राधान्य देतात. पण विद्यार्थी आपल्या आवडीचा विचार अभ्यासक्रम निवडतांना करत नाही. त्यामुळे आवडीचे क्षेत्र, शाखा निवडा, अभ्यास करायची, मेहनत घेण्याची तयारी असेल तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक शाखेत समान संधी आहेत, असे...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची दिशा\nऔरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था राज्यभरातील विविध गावांमध्ये जल-मृद संधारण, वाडी प्रकल्प आणि शेतकरी प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविते. संस्थेने ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांचे संघटन केले आहे. संस्थेने ग्रामीण उद्योगाला चालना देण्यासाठी शेतकरी...\nमालवणात पर्यटकांना हवाई सफर\nमालवण - कोकण किनारपट्टीवरील पहिल्या हेलिकॉप्टर सफर उपक्रमाचा प्रारंभ आज जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते झाला. हेलिकॉप्टर सफर म्हणजे जणू स्वर्गाची सफर असल्याची भावना यावेळी जिल्हाधिकारी यांनी व्यक्त करत या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, तहसीलदार समीर घारे,...\nविवेकनिष्ठ शिक्षण - उच्च शिक्षणाचा नवीन आयाम\nशिक्षण प्रक्रियेत प्रामुख्याने बोधात्मक, क्रियात्मक व भावात्मक या तीन क्षेत्रानुसार विद्यार्थांचा सर्वागिण विकास करण्यावर भर द्यावा, असे अनेक शिक्षण आयोगांने आपल्या शिफारशीमध्ये नमूद केले आहे. पण आजची परिस्थिती बघितली तर बोधात्मक व क्रियात्मक क्षेत्राचाच विकास करण्यावर शिक्षक व पालक यांचा अधिक भर...\nशेगांव येथे राज्यस्तरीय विराट कन्या कौशल्य शिबीराचे आयोजन\n5 दिवसीय शिबीरामध्ये 4 हजार कन्यांचा सहभाग शेगांव (बुलडाणा): संत नगरी शेगांव येथे अखिल विश्व गायत्री परिवार व महाराष्ट्र प्रांतीय गायत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने 5 दिवसीय निवासी विराट कन्या कौशल्य शिबीर मे ते 6 मे 2018 पर्यंत स्थानिक श्री गजानन महाराज संस्थानचे आनंद सागर विसावा मैदानावर...\nजांभेकर पत्रकार पुरस्कारांचे फलटण येथे मंगळवारी वितरण\nदेवगड - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात केलेल्या ‘दर्पण’ पुरस्कार उपक्रमास यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ‘रौप्यमहोत्सवी दर्पण’ व ‘विशेष दर्पण’ जीवन सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम...\nशाळा बंदच्या निर्णयाने आदिवासी, दलित, भटक्या मुलांचे शिक्षण थांबेल - चासकर\nयेवला : शाळा बंद करण्याचा निर्णय महात्मा फुलेंना अपेक्षीत शिक्षणाला अन कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला बाधा आ��णारा असंविधानिक आहे. याने डोंगरदर्यांतल्या वाड्या-वस्त्यांवरील सरकारी शाळा बंद केल्या तर आदिवासी, दलित, भटक्या समाजातील गोरगरीब मुलांचे शिक्षण थांबेल. शाळाबाह्य मुलाची संख्या प्रचंड वाढेल...\nगावाकडच्या विद्यार्थ्यांपर्यंत गुरुजी पोचविणार 'वाघिणीचे दुध'\nयेवला - तेजस उपक्रमांतर्गत राजापूर व म्हसोबा वाडी,कुसमाडी येथे टॅग उपक्रम सुरू करण्याचा निश्चय प्राथमिक शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने केला आहे.यासाठी नियोजन बैठक देखील पार पडली असून टॅग सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत गुरुजी वाघिणीचे दुध पोहचवणार आहे. महाराष्ट्र शासन, ब्रिटिश कौन्सिल व...\nकलांच्या साधनेतून कुसुमाग्रजांचे स्मरण..\nनाशिकः कुणी गायनात तल्लीन होऊन, तर कुणी रंगरेषांमध्ये रमताना, तर कुणी नृत्याविष्कार सादर करत अशा विविध कलांच्या माध्यमातून कुसुमाग्रजांचे स्मरण कलावंतांनी केले. कविवर्य वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरे होणाऱ्या मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत यंदाचा \"सकाळ कलांगण'...\nभारताच्या धुरंधर राजकारणी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष नुकतेच संपले आणि म्हणावे तसे कार्यक्रम महाराष्ट्रात वा भारतात घेण्यात आले नाहीत. त्यांच्या प्रदीर्घ कार्यकाळात १९६६-१९८४ (१९७७-१९८० वगळून) भारतावर दिर्घकाळ परिणाम होणारे अनेक निर्णय घेतले. ख-या अर्थाने आजच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.quirkybyte.com/blog/2018/12/khanderaya-zali-mazi-daina-mp3-song-320kbps-download-hd/", "date_download": "2019-10-22T23:18:43Z", "digest": "sha1:UTJIVWVV3GC6RQVASSZVIKGTQ7F66UIO", "length": 5318, "nlines": 126, "source_domain": "www.quirkybyte.com", "title": "Khanderaya Zali Mazi Daina Mp3 Song 320Kbps Download HD", "raw_content": "\nखंडेराया झाली माझी दैना ..\nतिच्याविना जीव माझा राहीना..\nखंडेराया झाली माझी दैना ..\nखंडेराया झाली माझी दैना ..\nतिच्याविना जीव माझा राहीना..\nतिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ\nझलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे\nतिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ\nझलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे\nचेहरा तिचा डोळेभरून पहिल्या विना रे..\nचेहरा तिचा डोळेभरून पहिल्या विना रे..\nघाश्या खाली घास माझ्या जाईना..\nखंडेराया झाली माझी दैना ..\nखंडेराया झाली माझी दैना ..\nतिच्याविना जीव माझा राहीना..\nखंडेराया झाली माझी दैना ..\nखंडेराया झाली माझी दैना ..\nतिच्याविना जीव माझा राहीना..\nचार्मिंग रूप तीच नजरेत मावणा ..\nशोधून थकलो नंबर बी तिचा घावना …\nचार्मिंग रूप तीच नजरेत मावणा ..\nशोधून थकलो नंबर बी तिचा घावना …\nझोप रातीला बी मला येईना येईना रे ..\nतिच्या विना जीव माझा राहीना …\nखंडेराया झाली माझी दैना ..\nखंडेराया झाली माझी दैना ..\nतिच्याविना जीव माझा राहीना..\nतिच्याविना जीव माझा राहीना..\nतिच्याविना जीव माझा राहीना..\nतिच्याविना जीव माझा राहीना..\nतिच्याविना जीव माझा राहीना..\nतिच्याविना जीव माझा राहीना..\nतिच्याविना जीव माझा राहीना..\nतिच्याविना जीव माझा राहीना..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"}
+{"url": "http://www.misalpav.com/node/45251", "date_download": "2019-10-22T22:16:10Z", "digest": "sha1:CP3SBFGMETDLWJAMB3YED2BI7HNDY76R", "length": 31701, "nlines": 373, "source_domain": "www.misalpav.com", "title": "मिपा दिवाळी अंक आवाहन | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिपा दिवाळी अंक आवाहन\nसाहित्य संपादक in लेखमाला\nमिपा दिवाळी अंक आवाहन\nमंडळी, गणपतीबाप्पांना निरोप देऊन झालेला आहे, श्रीगणेश लेखमालाही सुफळसंपूर्ण झाली आहे आणि आता सगळ्यांना वेध लागले असतील ते येणाऱ्या दिवाळीचे. दिवाळी म्हटली की दिव्यांच्या रोशणाईच्या, उटण्याच्या, अत्तरांच्या, रांगोळीच्या रंगांच्या आणि फराळाच्या खमंग सुवासाच्या आठवणी आपसूकच प्रत्येकाच्या मनामध्ये रुंजी घालायला लागलेल्या असतील. अशी काही काही समीकरणं आपल्या डोक्यात फिट बसलेली असतात. ह्याबरोबरच मराठी माणसासाठी या समीकरणाचा आणखी एक पैलू आहे, तो म्हणजे दिवाळी अंक. दिवाळी अंकांशिवाय आपली दिवाळी अपूर्णच.\nसालाबादप्रमाणे या वर्षीसुद्धा आपल्या मिसळपावचा दिवाळी अंक वाजत गाजत येणार आणि नेहमीप्रमाणेच लेख, प्रवासवर्णनं, कथा, कविता, व्यंगचित्रं अशा चौफेर वाचनफराळाने हा अंक सर्वांगसुंदर नटणार अर्थात, तुम्ही सगळ्यांनी हातभार लावल्याशिवाय हे शक्य नाही.\nतर मिपाकरहो, आहात ना तयार तुम्हां सर्वांना लिहायला सुरुवात करण्याची मनःपूर्वक विनंती आहे. आपल्याला जे आवडेल, रुचेल ते लिहा. फक्त दिवाळी हा आनंदाचा सण असल्याने, लिखाणाला उदासीची, हिंसेची वा बीभत्सतेची छटा शक्यतो नको.\nतसंच, नेहमीच्या लिखाणाखेरीज आम्ही तुमच्यासाठी एक लेखनविषयसुद्धा घेऊन येतो आहोत. त्या विषयाला धरूनसुद्धा तुम्ही आपलं लेखन पाठवू शकाल.\nविषय (थीम) आहे : रसग्रहण.\n एखाद्या विषयाच्या अनुषंगाने सुचलेले विचार आणि त्या अनुषंगाने इतर संदर्भ देताना, सोप्या आणि सहज भाषेत केलेलं अभ्यासपूर्ण आणि/ किंवा माहितीपूर्ण लेखन वा विचारांची मांडणी. मात्र, मांडणीत विद्वत्तेपेक्षा रसिकतेची अनुभूती यावी. रसग्रहणाने विषयाच्या आशयाचा विविध पातळ्यांवर शोध घ्यावा. त्यातील सौंदर्यस्थळं उलगडावीत, वाचकांना रसग्रहण वाचताना विषयाचा कौतुकपूर्ण परिचय व्हायला हवा.\nरसग्रहण म्हणजे समीक्षण नाही, इतकं लक्षात ठेवता पुरे.\nतर, कशाचं रसग्रहण करायचं आहे\nआपण रसग्रहण हा विषय केवळ पुस्तक, चित्रपट, नाटक वा गाणं ह्यापुरता मर्यादित राखणार नाही आहोत. रसग्रहण ही संकल्पना पुढे नेत, खाद्यसंस्कृती, स्थळ, भाषा, साहित्यप्रकार, लेखकाची लेखनशैली, आवडते लेखक, कलाकार, स्थापत्यकला, एखाद्या काळाविषयी (period), चित्रकला, फोटोग्राफी, नृत्य, नाट्य, संगीत असे अनेक विषय ह्या संकल्पनेमध्ये समाविष्ट होऊ शकतील. तुमच्या आवडीचा विषय तुम्ही निवडू शकाल.\nह्या विषयाला धरून लेखन दिलंत, तर रसग्रहणाचा विषय आम्हाला कळवायला विसरू नका.\nअर्थात, विषय दिला म्हणजे फक्त त्यासंबंधित साहित्य स्वीकारणार असं नाही. विषयाधिष्ठित किंवा आपल्याला सुचलेल्या विषयावर अशा दोन्ही प्रकारच्या लेखनाची आम्ही वाट बघत आहोत. लेखाबरोबर प्रकाशचित्रे दिल्यास शक्यतो स्टॅण्डर्ड आकारातील - उदाहरणार्थ, ६४० x ४८०, १०२४ x ७६८ वगैरे, कसल्याही प्रकारे कोडींग वा Formatting न करता पाठवावीत, ही विनंती.\nलेखन देण्याची मुदत १० ऑक्टोबर, २०१९.\nआपलं लेखन 'साहित्य संपादक' या आयडीवर व्यनिने पाठवा किंवा sahityasampadak.mipa@gmail.com या पत्त्यावर ईमेलने पाठवा. काही प्रश्न, अडचणी असतील तर आमच्याशी (साहित्य संपादक) संपर्क साधा. दिवाळी अंकात आपलं लिखाण पाठवताना ते आधी कुठेही (म्हणजे छापील स्वरूपात आणि डिजिटल स्वरूपात - अगदी स्वतःच्या फेसबुक भिंतीवरसुद्धा) प्रकाशित झालेलं नाही, याची काळजी घ्या.\nतसा आपल्याकडे अजून वेळ आहे, तेव्हा होऊ जाऊ द्या लेखनाला सुरुवात एक से बढकर एक लेख, कविता, कथा येऊ द्या मिपाकरहो, आम्ही तुमच्या लेखनाची वाट पाहत आहोत.\nटीप : आलेल्या साहित्यापैकी दिवाळी अंकासाठी निवडलेले लेख प्रकाशित करून झाल्यानंतर जे अप्रकाशित लेख आणि इतर साहित्य प्रशासनाकडे असेल, ते सदस्य स्वत: प्रकाशित करू शकतील. तसंच मिपा दिवाळी अंक प्रकाशित झाल्यानंतर आपलं अंकातलं समाविष्ट लिखाण लगेचच इतरत्र प्रकाशित करू नये, अशी विनंती.\nरोचक थीम. सुंदर रांगोळी\nथीम सोडून इतर लेखसुद्धा भारीच असणार.\nआनंद, उत्साह, रोषणाई, फटाके, फराळ आणि दिवाळी अंक\nआहा...मस्तंच. ग ले मा झाली\nआहा...मस्तंच. ग ले मा झाली आता वेध दिवाळी अंकाचे.\nआला का आवाहनाचा धागा :)\nमिपाकर लेखक चमूने भरभरून लिहावे, ही विनंती.\nरसग्रहण ही दिवाळी अंकाची संकल्पना खूप आवडली. अंक रसाळ होणार यात शंका नाही.\nक्लास जमलाय वीडीओ :)\nक्लास जमलाय वीडीओ :)\nरस ग्रहण करण्यास सज्ज.. :)\nसंकल्पना आवडली.. दिवाळीअंकाची उत्सुकता आहेच..\nअंकासाठी लेख देण्याचा विचार तर आहे,\nदिवाळी अंकाची announcement झाली तर जमेल तो प्रयत्न नक्की करणार. बाकी वाचन चंगळ आहेच\nउत्तमोत्तम लेखांची मेजवानी मिळणार.\nरसग्रहणाची थीम उत्तम आहे.\nदिवाळी तसाही खाणे-पिणे, अत्तर-उटणे, रोषणाई आणि हल्ली दिवाळी पाडवा पहाटेचे सूरस्नान असा 'सेन्सरी ओव्हरलोड' असलेला रसयुक्त सण आहे.\nअंकासाठी काही लिहिण्याचा प्रयत्न असेल.\nरसग्रहणाची थीम सुरेख आहे. ह्या निमित्ताने, तुलनेने अप्रसिद्ध गोष्टींबद्दल अधिक वाचायला मिळेल याची उत्सुकता आहे.\nचित्र, रांगोळी आणि आवाहनाचे शब्दांकन देखील. अंकाच्या लेखकांकडून असलेल्या लेखनाच्या अपेक्षा नेमक्या शब्दबद्ध केल्या आहेत. एवढे सुंदर आवाहन लेखनप्रवर्तकच ठरो अंकाला अनेक अनेक शुभेच्छा.\nफार गहन विषय निवडला आहे मालक\nफार गहन विषय निवडला आहे मालक .. आम्ही तर अंक येण्याआधीच बाद झालो .. त्ये रसग्रहण कि काय म्हणतात ते निदान या मालिकेत लेख वाचून तरी शिकता येईल ..\nम्हंजे आपन तर वाचत न्हाईच मंग ल्यायचं कुठनं वं\nआन समजा नाय लिवलं, तर मंग वाचनार्यांचं लिवल्यालं वाचायंच\nऊसाचा रस पिण्यावर एक कविता येऊदे\nदिवाळी अंकाची उत्सुकता वाढली\nदिवाळी अंकाची उत्सुकता वाढली आहे. धागा लिहीणारच आहे आणि मुख्य म्हणजे वेळेवर देणार आहे.\nकाहीतरी लिहिण्नयाचा नक्की प्रयत्न करतो\nरसग्रहणाची व्याख्या / अपेक्षा फार सुंदर रीतीने उलगडून सांगितली आहे. काहीतरी 'रसरशीत'लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करीन.\nऑ आली का दिवाळी \nगलेमाचा गणेशा एसटीत बसून बाय बाय करुन आत्ताच निघालाय.\nआपण त्याला बाय केल्याचा हात अजून वरच आहे की दिवाळीची हाक आली. :)\nदिवाळी अंकाचं बॅग्राउंड, आवाहन, आणि विषय आवडला.\nशुभेच्छा आणि सहभागासाठी प्रयत्न असेलच.\nबाय द वे, अशा आवाहनातच पुढचा विशेषांक काय असेल वगैरेची एक पुसटशी कल्पना दिली पाहिजे\nअसे वाटते, म्हणजे आमच्यासारखे हौशी लेखक कोणत्या तरी एखाद्या अंकात बसू शकतील.\nमाझ्याकडून दोन कविता. एक हार्ड ल्याडिंग आणि एक सॉफ्ट ल्याडिंग साठी. ;)\nसं - दी - प\nनवनवीन साहित्य वाचायला अशी उत्कंठा वगैरे वाढणे किती सुखद असते नाही\nसुंदरच हो , धन्यवाद .\n अंकातील गोष्टींची अाणि लेखांची उत्सुकता अाहे.\nलेख पाठवला आहे हो \nदिवाळी अंकासाठी लेख लिहीण्याचे कसलेही प्रयोजन नव्हते. आज रात्री वेळ असल्याने लेख लिहीला गेला. प्रकाशित करणार तेवढ्यात दिवाळी अंकासाठी लेख पाठवायची शेवटची तारीख तरी पाहून घेवू म्हणुन येथे आलो अन आजच शेवटची तारीख असल्याचे पाहीले.\nमग लेख प्रकाशित न करता दिवाळी अंकासाठीच्या 'साहित्य संपादक' या ईमेल वर पाठवला आहे.\nवाचूया मग इतरही लेखन\n इथपासून इथवर झालेला बदल छानच आहे\nमाननीय साहित्य संपादक मंडळ\nएक इस्कलबाज लेख यथामती लिहून पाठवला आहे.\nआता फक्त दिवाळी अंक वाचण्याची हुरहूर लागली आहे.\nह्या वेळी संधी हुकली. .\nउजवा हात अद्याप Plaster मध्ये आहे.\nत्यामुळे खूप वेळ टाइप करायला लागतो.\nअफाट म्हणजे अफाटच लैच आवडल्या गेला आहे.\nबर्याच दिवसांनी डुडळगावच्या गोलंदाजाची आठवण झाली आणि मन भरुन आले.\nमिपाचे एक वेगळेच जग आहे हे यानिमित्ताने अधोरेखित झाले.\nआणि हिटलरने जो पैजारबुवांच्या विडंबनाचा अभ्यास करायला सांगितला ते ऐकून जी हालत खराब झाली भल्याभल्यांची ती पाहून लैच्च मज्जा आली राव\nसं - दी - प\nल���च भारी. खरं तर दिवाळी अंकात स्वतंत्र पाहीजे हे. नंबर एक, आवडल्या गेलं आहे.\nखमंग खुसखुशीत आणि कडक.:)\nखमंग खुसखुशीत आणि कडक.:)\nलय म्हणजे लयच आवडले हे. तांब्याधिपती काय, पैंजारबुवांची विडंबण काय सारच आवडले. शेवट त्या अजरामर कवितेनी. मस्त. खतरनाक\nलै म्हणजे लैच आवल्डा व्हिडो\nलै म्हणजे लैच आवल्डा व्हिडो. अस्ल्या व्हिडोंची पण एक काँपीटीशन होउन जाऊ द्या मिपावर एकदा.\nकैच्या काई राव .\nभारी मजा आया .\nयावेळी दिवाळी अंकासाठी भरभरून साहित्य आलंय. उत्तम प्रतिसादासाठी अनेकानेक आभार मंडळी.\nलेखननिवडीची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. ज्यांचे लिखाण दिवाळी अंकात समाविष्ट होऊ शकणार नाही त्यांना वैयत्तिक निरोप आज रात्रीपर्यंत जातील. ज्यांना व्यनी मिळाले नाही त्यांनी हीच घोषणा स्वीकृतीची पोचपावती समजावी.\nदिवाळी अंकासाठी लेखन पाठविणाऱ्या सर्व लेखकांचे आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो\nअसाच लोभ असू द्यात\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 2 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/vidhan-sabha-election-maharashtra-2019/constituency-info/", "date_download": "2019-10-22T22:04:19Z", "digest": "sha1:LMXFQVVRV4E3QHJNETU2QLILJH6EBD47", "length": 17485, "nlines": 185, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "मतदारसंघ माहिती – Hello Maharashtra", "raw_content": "\nहसन मुश्रीफांनी निकाला आधीच उधळला गुलाल \nपरभणी जिल्ह्यात प्रचार तोफा थंडावल्या…\nकोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस, जनसुराज्य खाते उघडणार\n१९९० पासून वराळी शिवसेनेचा बालेकिल्ला\n ओमराजे निंबाळकरांवर चाकूहल्ल्याचा प्रयत्न\nउस्मानाबादमधील भाजप खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कळंब येथे आयोजित जाहीर प्रचारसभेत एका तरुणाकडून चाकू हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी याठिकाणी ही घटना…\nशेम्बड पोरगंसुद्धा सांगेल, सरकार येणार तर महायुतीचच; फडणवीसांकडून विरोधकांची खिल्ली\nलढाई जवळ आल्यानंतर माघार घेणाऱ्या सेनापतीसारखी अवस्था राहुल गांधींची आहे. लोकसभेला लिहून घेतलेलं भाषणच ते विधानसभेला बोलत असून पक्षातील नेत्यांनीच आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला असल्यामुळे…\nकागलमध्ये राजकीय वातावरण तापलं; नेत्यांच्या सभा, कार्यकर्त्यांच्या ‘फिल्डिंग’ला वेग\nराज्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या 'कागल'चे राजकिय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हसन मुश्रीफ गट, संजय घाटगे गट, मंडलिक गट, समरजित घाटगे गट यांच्यामध्ये चांगलेच राजकारण व…\nउल्हासनगरमध्ये मनसे राष्ट्रवादीसोबत; ज्योती कलानींना मोठा दिलासा\nकलानींच्या प्रचारात आम्ही पूर्णपणे सहभागी होणार आहे असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सांगण्यात आलं आहे.\nहिंगोलीतील राष्ट्रवादीचा नेता भाजपात; निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का\nहिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेचे आमदार तथा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रामराव वडकुते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती…\nलातूर ग्रामीणमधील शिवसेनेचा उमेदवारच ‘गायब’ धीरज देशमुख बिनविरोध निवडून येणार\nनिवडणूक एका आठवड्यावर आलेली असताना उमेदवाराचा अजून प्रचारच सुरु नसल्याने इथल्या लढतीला बिनविरोध लढतीचं स्वरूप आलं आहे. धीरज देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाल्याचच चित्र आहे.\nते थोरात आहेत, तर मी जोरात आहे – उध्दव ठाकरे\nपरभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली.\nउदयनराजे २ लाख मतांनी पडणार; पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी\nउदयनराजे भोसले लोकसभा पोटनिवडणुकीत २ ��ाख मतांनी पराभूत होणार आहेत असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.\nनिवडणूक ही बॅलेट पेपरवरच व्हावी – प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार\nदेशात कोणत्याही एका पक्षाचं मोठं होणं हे लोकशाहीला घातक असल्यामुळे निवडणुकांच्या बाबतीत पारदर्शकता राहण्यासाठी मतदान हे बॅलेट पेपरवर घेण्यात यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा…\n५ वर्ष काय झक मारलीत, लोकांना भावनिक करून येडं बनवणं थांबवा; राज ठाकरेंची युती सरकारवर घणाघाती टीका\nभाबडेपणाने कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता यंदा मतदान करा असं मतदारांना सांगतानाच राज ठाकरे यांनी युती सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. मतांची भीक मागायला जसं येता ना तसंच लोकांच्या…\n‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ’ – शरद पवारांची अवस्था शोले चित्रपटातल्या जेलरसारखी;…\nएकीकडे राहुल गांधी बँकॉकला निघून गेलेत, तर शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ अशी झाली असून त्यांच्यासोबत आता कुणीच नाही असंही फडणवीस पुढे म्हणाले.\nमी फोकनाड नेता नाही, जे बोलतो ते करून दाखवतो – नितीन गडकरी\nएवढी वर्ष काँग्रेसला सत्ता दिली असली तरी देशातील जनता मात्र गरीबच राहिली. काँग्रेसने आजपर्यंत देशाचा कोणताही विकास केला नाही यावर चिंतन करण्याची गरज आहे असं म्हणत मी फोकनाड नेता नसून जे…\nमैदानात पैलवान नाही म्हणता, मग मोदींना दिल्लीवरून कशाला बोलावता ; शरद पवारांचा फडणवीसांना टोला\nआम्ही तुम्हाला मैदानात दिसत नाही कारण आम्ही तुमच्याशी नाही तर पैलवानांशी कुस्ती खेळतो असा पलटवारदेखील शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. अमित शहा हे नाव ५ वर्षांपूर्वी…\nयेरवडयाची हवा खाऊन या, कसं वाटतंय बघा – ईडी प्रकरणावरून सदाभाऊ खोतांचा शरद पवारांना टोला\nपंढरपूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारसभेत खोत बोलत होते. मंगळवेढा येथे बोलत असताना त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्यावर…\nफसणवीस सरकारला हद्दपार करा – बाळासाहेब थोरात\nसध्याची निवडणूक ही राज्यातील उमेदवारांची असून मोदींच्या नावावर मतं मागण्याचं काय कारण असा सवाल खर्गे यांनी विचारला. राज्यातील सिंचन व्यवस्था, शेतकऱ्यांचा पीक विमा, तरुणाईचा रोजगार प्रश्न…\nमोदींची भक्ती करणाऱ्या माध्यमांतून महाराष्ट्राचं वास्तव कधी दाखवलं जाणार\nजीएसटी,नोटबंदीचे भयानक परिणाम आजही देश भोगत असून सध्या देश आर्थिक संकटातून जात असताना ज्यांना खरचं मदतीची आवश्यकता आहे, त्यांना मदत करण्याऐवजी धनदांडग्यांना मदत करण्याचं काम सरकार करत…\nउदयनराजेंना प्रचाराची गरजच काय ; त्यांच्या पर्सनालिटीचा मी पण फॅनच – आदित्य ठाकरे\nमी उदयन महाराजांचा चाहता आहे. खरंतर मी आज त्यांनाच भेटण्यास आलो असून त्यांच्या शेजारी बसायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो असंही आदित्य पुढे म्हणाले. आतापर्यंत साताऱ्यात राष्ट्रवादीचा बोलबाला…\nसतेज पाटलांना हरवलंय; पुतण्याला हरवणं कठीण नाही – प्रमोद सावंत\nकोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने केलेल्या कामांमुळे…\nराज्यात १३ ऑक्टोबरपासून मोदींचा प्रचारदौरा; ९ ठिकाणी होणार ‘मोदीगर्जना’\nविधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून राज्यात त्यांच्या नऊ प्रचार सभा होणार आहेत.\n३७० चं काय सांगता, अनुच्छेद ३७१ रद्द करा, पाठिंबा देतो ; शरद पवार यांचा भाजपला टोला\n३७१ अनुच्छेदानुसार नागालँड, मेघालय, सिक्कीम, मणिपूर या ईशान्येकडील राज्यांमध्ये कुणालाच जमीन खरेदी करता येत नाही. त्यावर तुम्ही का बोलत नाही.' असं म्हणत एक नवीन खेळणं शरद पवारांनी भाजपपुढे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T21:09:41Z", "digest": "sha1:B3S46YKARI2CGFE3F5OPCX3J2AIILOLY", "length": 13262, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रघुवीर शंकर मुळगावकर - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपूर्ण नाव रघुवीर शंकर मुळगावकर\nजन्म नोव्हेंबर १४, इ.स. १९१८\nमृत्यू मार्च ३०, इ.स. १९७६\nरघुवीर शंकर मुळगावकर (नोव्हेंबर १४, इ.स. १९१८ - मार्च ३०, इ.स. १९७६) हे मराठी चित्रकार होते.\nमुळगावकरांचा जन्म गोव्या��ील अस्नोडा येथे नोव्हेंबर १४, इ.स. १९१८ रोजी, अर्थात कार्तिक शुद्ध चतुर्दशी शा.श. १८४० तिथीस, रात्री ८.१५ वाजता झाला. त्यांचे वडील शंकर मुळगावकर हेही चित्रकार होते. त्यांचे मूळ आडनाव राजाध्यक्ष होते. गावाच्या नावावरून त्यांनी ते मुळगावकर असे केले. शंकररावांनी गोव्यात चित्रकलेचा एक वर्ग चालवला होता. रघुवीर मुलगावकरांचा थोरला भाऊदेखील चित्रकलेत पारंगत होता. पण दुर्दैवाने, तो अल्पायुषी ठरला. पुढे रघुवीराने वडिलांचा चित्रकलेचा वारसा सांभाळला.\nमुळगावकरांच्या शेजारी प्रसिद्ध चित्रकार ए.एक्स. त्रिंदाद (त्रिनिदाद)राहत. लहानपणी रघुवीर त्यांची चित्रे न्याहाळत बसत असे. त्रिंदादांनीही या मुलातील कलागुण हेरले व शंकररावांना रघुवीरास चित्रकलाशिक्षणासाठी मुंबईला धाडण्यास सांगितले.\nरघुवीर मुळगावकर मुंबईला आले. त्या काळात चित्रकार एस.एम. पंडित यांचे नाव कलाक्षेत्रात प्रसिद्ध होते. चित्रपट, पोस्टरे, कॅलेंडरे या माध्यमांतून पंडितांची कला लोकांना परिचित होती. मुळगावकरांनी मुंबईला आल्यानंतर काही काळ एस.एम. पंडितांकडे काढला. मुळगावकरांनी एकलव्याप्रमाणे पंडितांचे काम न्याहाळत त्यांची शैली जवळून अभ्यासली.\nनंतर मुळगावकर गिरगावात स्थायिक झाले. तेथे कुलकर्णी ग्रंथागार, केशव भिकाजी ढवळे, ग.पां. परचुरे, रायकर यांच्या प्रकाशनांच्या पुस्तकांच्या वेष्टनांची कामे मिळू लागली. तो काळ मराठी साहित्यातला सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. पुस्तके, नियतकालिके यांच्यासोबत कॅलेंडरेही मोठया प्रमाणात प्रकाशित होत असत. बहुश: देवदेवतांची असणारी त्यांवरील चित्रे मुळगावकरांच्या कुंचल्याने नटू लागली. पूर्वीच्या पिढीत राजा रविवर्म्याने देवदेवतांची चित्रे काढून घरोघरी चित्रकलासंस्कार पोचवण्याचे जे काम केले, तेच मुळगावकरांनी पुढे नेले.\nप्रल्हाद केशव अत्रे, विनायक दामोदर सावरकर, पु.ल. देशपांडे, चिं.वि. जोशी, अ.वा. वर्टी यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्याने सजली. त्याचप्रमाणे दीपलक्ष्मी, धनुर्धारी, वसंत, अनुप्रिता, नंदा, माधुरी, माणिक, अलका, पैंजण अशा अनेक नियतकालिकांची व त्यांच्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्याने साकारली. मुळगावकरांनी दीपलक्ष्मी नियतकालिकासाठी इ.स. १९५८ ते इ.स. १९७६ सालांदरम्यान, म्हणजे अठरा वर्षे, मुखपृष्ठे चितारली. या कामांमधून दीपलक्ष्मीचे ग.का. रायकर व शब्दरंजन नियतकालिकाचे जयंत साळगावकर मुळगावकरांचे स्नेही बनले.\nमुळगावकरांनी देवदेवतांप्रमाणे काही व्यक्तिरेखाही अमर केल्या. बाबूराव अर्नाळकरांचे धनंजय, छोटू, झुंझार-विजया, काळापहाड, धर्मसिंग, चारुहास आदी गुप्तहेर मुळगावकरांनी साकारले होते. दरमहा सहा कथा प्रसिद्ध होणाऱ्या या मालिकांना मुळगावकरांनी अश्या रितीने सादर केले, की धनंजय वगैरे पात्रे काल्पनिक असूनही वाचकांना ती खरीखुरी वाटत. मुळगावकरांनी कथाचित्रेही अमाप काढली. विशेषत: हाफटोनमधील वॉश चित्रे असोत, वा सरळ रेषांमध्ये काढलेली रेखाचित्रे, कृष्णधवल रंगांतील त्यांची कथाचित्रे देखणी असत. या कृष्णधवल रंगांमध्ये अनेक पौराणिक व ऐतिहासिक चित्रमालिका त्यांनी प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये गणेश पुराण, रामायण, महाराष्ट्रातील संत आदी मालिका लोकप्रिय झाल्या.\nसंख्येने सुमारे पाच हजारांच्यावर चित्रसंपदा निर्माण करणाऱ्या मुळगावकरांची 'स्प्रे' या माध्यमावर जबरदस्त पकड होती. त्यांनी या माध्यमाचा वापर मोठया कुशलतेने केला. त्यांच्या कामाचा झपाटादेखील मोठा होता.\nत्यांची भावजय व प्रसिद्ध गायिका नलिनी मुळगावकर यांनी संपादलेल्या रत्नदीप दिवाळी अंकामध्ये त्यांनी कथाचित्रे व चित्रमालिका चितारणे आरंभले. पुढे त्यांनी स्वतःचा रत्नप्रभा हा अंक सुरू केला. या वार्षिकामधून त्यांनी आपल्या खास चित्रे रसिकांसमोर आणली.\nमुळगावकरांना उतारवयात कर्करोगाच्या व्याधीने ग्रासले. मार्च ३०, इ.स. १९७६ रोजी दुपारी १२.२० वाजता, वयाच्या केवळ अठ्ठावन्नाव्या वर्षी मुळगावकर निधन पावले.\nसंदर्भ - 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'वर मं. गो. राजाध्यक्ष लिखित लेख\nइ.स. १९७६ मधील जन्म\nइ.स. १९१८ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०१७ रोजी ११:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2019-10-22T21:36:09Z", "digest": "sha1:5GFF4MBYDFLC53UPNQHONE6KGBFBZWMY", "length": 4357, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चिलीचे राष्ट्राध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\n\"चिलीचे राष्ट्राध्यक्ष\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१३ रोजी १५:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://bidassist.com/maharashtra-tenders/department-of-agriculture/detail-ae259628-939a-46ea-8772-216133a0fb44", "date_download": "2019-10-22T21:10:13Z", "digest": "sha1:UFRCCXPF4ASPP2IJ63XNF25DOT54SEQ5", "length": 13478, "nlines": 166, "source_domain": "bidassist.com", "title": "GMSAVY2019/CR16/Stat9/222/2019 - Bid For Gmsavy 2019-20 Insurance Company - 07 Oct 2019", "raw_content": "\nगोपीनाथ म ुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये िविती खातेधारक शेतकरी ि तयाुंच्या क ट ुंबीयाुंचा समािशे करणेबाबत... मिाराष्ट्र शासन कृषी, पश सुंिधधन, द ग् धव् यिसाय विकास ि मत ् यव् यिसाय विााग शासन वनणधय क्रमाुंकः शेअवि-2018/प्र.क्र. १93/11-अ,े ि तातमा राजग रु चौक, मादाम कामा रोड, मुंत्रालय वि्तार, म ुंबई-400 032 तारीख: 31 ऑग्ट, 2019 िाचा :- १) कृवष ि पदूम विााग, शासन वनणधय क्र. एनएआयएस 1204/प्र.क्र.166/11-अे, वद.19.08.2004 2) कृवष ि पदूम विााग, शासन वनणधय क्र. शेअवि 2007/प्र.क्र.232/11-अे, वद.13.07.2007 3) कृवष ि पदूम विााग, शासन वनणधय क्र. शेअवि 2009/प्र.क्र.268/11-अे, वद.04.12.2009 4) कृवष ि पदूम विााग, शासन वनणधय क्र. शेअवि 2010 /प्र.क्र.172/11-अे, वद.10.08.2010 5) कृवष ि पदूम विााग, शासन वनणधय क्र. शेअवि-2015/प्र.क्र.159/11-अे, वद.26.11.2015 6) कृवष ि पद म विााग, शासन वनणधय क्र.शेअवि- 20१8/ प्र.क्र.193/11-अे, वद. 01.१2.२०१8 प्र्तािना :- शेती व्यिसाय करताुंना िोणारे अपघात, िीज पडणे, पूर, सपधदुंश, विचदूुंश, विजेचा शॉक बसणे, इतयादी नैसर्गगक आपत्तीम ळे िोणारे अपघात, र्तयािरील अपघात, िािन अपघात, तसेच, अन्य कोणतयािी कारणाुंम ळे िोणारे अपघात, याम ळे बऱ्याच शेतकऱ्याुंचा मृतयू ओढाितो वकिा कािींना अपुंगति येते. घरातील कतया व्यक्ततस झालेल्या अपघाताम ळे क ट ुंबाचे उतपन्नाचे साधन बुंद िोऊन अडचणीची पवरक््थती वनमाण िोते. अशा अपघातग्र्त शेतकऱ्याुंस/तय��ुंच्या क ट ुंबास आर्गथक लाा देण्याकवरता गोपीनाथ म ुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आिे. या योजनेंतगधत पात्र शेतकऱ्यास रु.2.00 लाख इततया रकमेचे विमा सुंरक्षण देण्यात येते. सदर प्रयोजनाथध राज्यातील कृवष गणनेच्या उपलब्ध आकडेिारीन सार, स मारे 1.37 कोटी िवितीधारक खातेदार शेतकऱ्याुंपैकी 10 ते 75 ियोगटातील शेतकऱ्याुंच्या ितीने सुंपूणध विमा ि्ता दरिषषी राज्य शासनामार्ध त विमा कुं पनीला प्रदान केला जातो. सदर योजना सन 2018-19 या िषात वद.08.12.2018 ते वद.07.12.2019 या कालािधीत राबविण्यासाठी वद.01.12.2018 रोजीच्या शासन वनणधयान्िये शासनाची मान्यता देण्यात आली आिे. शासन वनणधय क्रमाुंकः शेअवि-2018/प्र.क्र. १93/11-अ,े पषृ्ठ 6 पैकी 2 प्रचवलत गोपीनाथ म ुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतगधत शेतकऱ्याचे क ट ुंब विमाछत्राखाली येत नसल्याम ळे तयाच्या क ट ुंबातील एखाद्या व्यक्ततचा अपघाताने मृतय झाल्यास वकिा अपुंगति आल्यास सदर व्यक्ततींसाठी विमा सुंरक्षण अन ज्ञये नािी. तयाम ळे शेतकऱ्याुंच्या क ट ुंवबयाुंना अपघात झल्यास तयाला कोणतािी आर्गथक लाा वदला जात नािी. तयाम ळे अशा प्रकारे अपघात झाल्यास शेतकरी ि तयाुंच्या क ट ुंवबयाुंना आर्गथक लाा देय करािा अशा प्रकारची मागणी शेतकरी ि लोकप्रवतवनधी याुंनी िळेोिळेी केली आिे. तसेच मा.मुंत्री (वित्त) याुंनी अथधसुंकल्पीय ााषणात केलेल्या घोषणेस अन सरुन शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये बदल करुन सदर योजनेंतगधत नव्याने प्रवसध्द झालेल्या कृवष गणना सन 2015-16 प्रमाणे वनधावरत केलेल्या स मारे 1.52 कोटी िवितीधारक खातेदार शेतकरी ि िवितीधारक खातेदार म्िणनू नोंद नसलेले शेतकऱ्याच्या क ट ुंबातील कोणतयािी 1 सद्याुंचा देखील सदरच्या विमा योजनेअुंतगधत समािशे करुन एक ण स मारे 3.04 कोटी जणाुंना सदर योजनेंतगधत विमाछत्र देिून सदरची प्रचवलत योजना अधीक व्यापक ि सिधसमािशेक करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन िोती. तयास अन सरुन गोपीनाथ म ुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबाबतचे याप िषी चे शासन वनणधय अवधक्रवमत करून स धावरत ्िरूपाची योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आिे. शासन वनणधय :- शेती व्यिसाय करताुंना िोणारे अपघात, िीज पडणे, पूर, सपधदुंश, विचदूुंश, विजेचा शॉक बसणे, इतयादी नैसर्गगक आपत्तीम ळे िोणारे अपघात, र्तयािरील अपघात, िािन अपघात, तसेच, अन्य कोणतयािी कारणाुंम ळे ���ोणारे अपघात, याम ळे बऱ्याच शेतकऱ्याुंचा मृतयू ओढाितो वकिा कािींना अपुंगति येते. घरातील कतया व्यक्ततस झालेल्या अपघाताम ळे क ट ुंबाचे उतपन्नाचे साधन बुंद िोऊन अडचणीची पवरक््थती वनमाण िोते. अशा अपघातग्र्त शेतकऱ्याुंस/तयाुंच्या क ट ुंबास आर्गथक लाा देण्याकवरता राज्यातील सिध िवितीधारक खातेदार शेतकरी ि िवितीधारक खातेदार म्िणनू नोंद नसलेले शेतकऱ्याच्या क ट ुंबातील कोणतािी 1 सद्य (आई-िडील, शेतकऱ्याची पती/पतनी, म लगा ि अवििािीत म लगी यापैकी कोणतीिी एक व्यतती) असे 10 ते 75 िषध ियोगटातील एक ण 2 जणाुंकरीता गोपीनाथ म ुंडे शेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Ahealth&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6&search_api_views_fulltext=health", "date_download": "2019-10-22T22:41:44Z", "digest": "sha1:M4E7F2VIL5C7XZ2YTAAL6UE5LGSFCZLZ", "length": 9577, "nlines": 153, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (9) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (8) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसातील पर्याय filter\nबातम्या (9) Apply बातम्या filter\nसरकारनामा (4) Apply सरकारनामा filter\nआहार आणि आरोग्य (1) Apply आहार आणि आरोग्य filter\nबातमी मागची बातमी (1) Apply बातमी मागची बातमी filter\nसिटीझन रिपोर्टर (1) Apply सिटीझन रिपोर्टर filter\n(-) Remove औरंगाबाद filter औरंगाबाद\nआरोग्य (8) Apply आरोग्य filter\nनागपूर (4) Apply नागपूर filter\nविदर्भ (3) Apply विदर्भ filter\nउष्माघात (2) Apply उष्माघात filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nप्रशासन (2) Apply प्रशासन filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nसोलापूर (2) Apply सोलापूर filter\n36 जिल्ह्यांमधील राजकीयसह महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर..\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात काय घडतं आहे प्रचारासाठी नेते काय काय फंडे आजमवत आहेत प्रचारासाठी नेते काय काय फंडे आजमवत आहेत यासह 36 जिल्ह्यांमधील काय विशेष...\nऔरंगाबादमध्ये पुराची भीती; 17 गावांच्या ग्रामस्थांना हलविले\nऔरंगाबाद - जायकवाडीच्या ऊर्ध���व भागात नाशिक; तसेच नगर जिल्ह्यात तीन दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने तेथील धरणे ओव्हरफ्लो होत आहेत....\nबिहारमध्ये 'लू' मुळे 24 तासांत 80 जण मृत्युमुखी\nपाटणा : बिहारमधील उष्म्यामुळे मरण पावलेल्यांची संख्या आज दोनशेच्यावर पोचली. गरम वाऱ्यांच्या 'लू'मुळे गेल्या 24 तासांत 80 जण मरण...\nआषाढी वारीसाठी यंदा नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्त तीन हजार ७२४ ज्यादा बस\nसोलापूर - श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या वतीने यंदा नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्त तीन हजार ७२४ ज्यादा...\nअकोल्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू\nअकोला : राज्यात मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्याची तीव्रता वाढल्याने अंगाची लाही लाही होत असल्याचा अनुभव...\nउष्माघाताने अकोल्यात एकाचा मृत्यू; लोकहो उन्हात काळजी घ्या\nअकोला : राज्यात मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्याची तीव्रता वाढल्याने अंगाची लाही लाही होत असल्याचा अनुभव...\nमाझ्या जपामुळे रुग्ण बरे होतात- शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे\nऔरंगाबाद : 'प्रमोद महाजन यांच्यावर हल्ला झाला, त्यानंतर ते रुग्णालयात होते. त्यांचा प्रत्यक्ष हात धरून जप न केल्यामुळे त्याचा फार...\nमुख्यमंत्र्यांची प्रकृती खालावली; विदर्भ दौरा रद्द करुन मुख्यमंत्री मुंबईत\nनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती अचानकपणे बिघडल्याने त्यांनी विदर्भातील दौरा अर्धवट सोडून मुंबईला परत गेले....\nऔरंगाबादकरांना आता कचरा उचलण्यासाठी भरावा लागणार कर\nऔरंगाबाद : कचरा उचलण्यासाठी आता औरंगाबादकरांना कर भरावा लागणार आहे. यामध्ये छोट्या व्यापाऱ्यांना दररोज कचऱ्यापोटी 2 ते 10 रुपये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/politics/8222/.htm", "date_download": "2019-10-22T21:09:44Z", "digest": "sha1:XQ5GW6WWMHDW6MWVP3JB6SEVBH4Y7UXZ", "length": 20081, "nlines": 132, "source_domain": "maharashtranews.com", "title": "पाटण मतदारसंघ : दोन घराण्यांमधील चाळीस वर्षांचा अविश्रांत संघर्ष ! | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरा���े; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nपाटण मतदारसंघ : दोन घराण्यांमधील चाळीस वर्षांचा अविश्रांत संघर्ष \nBy एम न्यूज टीम (author)\nसातारा जिल्ह्यातल्या फलटण, सातारा, माण, पाटण, कराड उत्तर, कराड दक्षिण, कोरेगाव आणि वाई या मतदारसंघात यंदा चुरशीच्या लढती पाहायला मिळतायत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार विधानसभेवर पाठविण्याची जोरदार तयारी भाजपाने चालविली आहे. सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पाच, काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचा एक, असे आठ आमदार आहेत.\n(हेही वाचा - 'मी दीपाली... मीच सोफिया...' कळवा-मुंब्य्रात सेनेचा डबलनेमगेम)\nपूर्वी साताऱ्यात १० मतदारसंघ होते. त्यावेळी अनेक राजकीय कुटुंबांमध्ये राजकीय संघर्ष चालू असायचा कालांतराने तो काही ठिकाणी थांबला तर काही ठिकाणी कमी झाला. रामराजे-कै. चिमणराव कदम, खा. उदयनराजे-आ. शिवेंद्रसिंहराजे, कै. भाऊसाहेब गुदगे-डॉ. येळगावकर, कै. लक्ष्मणतात्या-प्रतापभाऊ-मदनराव, कै. यशवंतराव मोहिते-कै. जयवंतराव भोसले, विलासकाका उंडाळकर-आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब-विलासकाका-आ. पृथ्वीराज चव्हाण, कै.शंकरराव जगताप-डॉ. शालिनीताई हे आणि असे अनेक संघर्ष साताऱ्याने याआधी पाहिलेयत. जागा वाटपात नाराज असलेल्या शिवसेनेच्या इच्छूकांनी बंडाचं निशाण फडकवलं असलं तरीही आपली पूर्ण ताकद लावून भाजपाने माण, सातारा, वाई, कराड दक्षिण आणि फलटण मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं आहे. पैकी पाटण, कराड दक्षिण, वाई आणि सातारा येथे पारंपारिक लढती होतील.\nशंभूराज देसाई विरुद्ध विक्रमसिंह पाटणकर\n२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह पाटणकर यांचा १,०४,४१९ विरुद्ध ८५,५९५ मतांनी पराभव केला होता. यावेळेसही दोघांमधली ही लढत चुरशीची होईल. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या मेगाभरतीमुळे भाजपाला फायदा होणार असला, तरी कार्यकर्त्यांचे अंतर्गत राजकारण थोड्या प्रमाणात का होईना महत्वाचे ठरू शकते.\n(हेही वाचा - रणवीरने माझा गॉगल का घातलाय \n१९८० पासून कै. बाळासाहेब देसाई आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या दरम्यान सुरू झालेला राजकीय संघर्ष आजही अविरतपणे सुरू आहे. आ. शंभूराज देसाई आणि सत्यजितसिंह पाटणकर हे या संघर्षाची धुरा सांभाळतायत. सातारा जिल्���्याच्या राजकारणात काय चालत याच्याशी या मतदारसंघाच काहीच घेणं देणं नसत. इथे फक्त पाटणकर आणि देसाई या दोनच गटात राजकारण रंगत.\nइथे चालते फक्त नेत्यांवरील निष्ठा\nतालुका दुर्गम असला तरी दोन्ही नेत्यांना गाव अन गाव आणि वाडी-वस्ती यांची संपूर्ण माहिती आहे. इतर मतदारसंघापेक्षा या तालुक्याची विशेष बाब म्हणजे येथे नेत्यांना भेटायला तालुका पातळीवरील प्रमुख कार्यकर्त्यांची, चेअरमन, जिल्हा परिषद वा पंचायत समिती सदस्यांच्या फोनची गरज नसते. सामान्य नागरिक आणि कार्यकर्ता थेट आपले प्रश्न घेऊन नेत्याच्या कानाजवळ पोहोचतो. नेत्याच्या निवडणुकीला स्वतः खर्च करून पदरमोड करणारे कार्यकर्ते याच तालुक्यात मिळतील. नेते सुद्धा थेट सामान्य कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून असतात त्यामुळे गटातटाच राजकारण इथे खूप नगण्य असत. तालुक्यातील प्रत्येकी ४५ टक्के मते अगोदरच फिक्स असतात राहतो विषय फक्त उरलेल्या १० टक्के मतांचा त्यावर जो पकड मिळवेल त्याचा विजय निश्चित असतो.\n(हेही वाचा - पुणेकरांसाठी मतदान केंद्रे ‘गुगल टॅग’ करणार)\nदोन्ही नेत्यांची मजबूत पकड\nतालुक्यात खूप जण पैसेवाले असतील पण राजकारणात या दोघांशिवाय जम बसवणे शक्य नाही. नेत्यांची बाजू घेऊन भांडायला न थकणारी माणसं तर आहेतच पण विरोधकांचा गुलाल जरी अंगावर पडला तर लगेच शर्ट धुऊन घालणारे कट्टर कार्यकर्ते सुद्धा या क्षेत्रात पाहायला मिळतात. आपापल्या नेत्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपणारी जनता महाराष्ट्राच्या राजकारणात क्वचितच पाहायला मिळते. देसाई आणि पाटणकर या दोन्ही घराण्यांनी तालुक्याच्या जनतेवर सुद्धा तितकच प्रेम केलं आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्यापासूनच त्यांना पाठबळ आणि संरक्षण देण्यापर्यंत प्रत्येक जबाबदारी दोन्ही घरांनी यशस्वीरीत्या पार पाडलीय. नेहमीच एकमेकांविरोधात शाब्दिक हल्ले प्रतिहल्ले करणाऱ्या या नेत्यांनी कधीही कार्यकर्त्यांमध्ये झुंबड लावून द्यायचा उद्योग केला नाही हे विशेष. दोन्ही नेत्यांसाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील वाड्या वस्त्यांमधला कार्यकर्ता हा कुटुंबातील सदस्य तर प्रत्येक कुटुंबासाठी नेते हे घरचे सदस्य असल्यासारखे वागतात.\nताज्या मराठी बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचा महाराष्ट्र पहा फक्त एका क्लिक वर, जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप. मराठी बातम्या व घडामोडींसाठी फेसबुक पेजला लाईक करा,आणि ट्विटर फाॅलो करा.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\n0 Response(s) to “पाटण मतदारसंघ : दोन घराण्यांमधील चाळीस वर्षांचा अविश्रांत संघर्ष \nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्���, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nकोथरूड - पुण्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ\n...तर परिस्थिती आणखी बिकट होईल, निरुपम यांचा पक्षाला घरचा अहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.tangres100.com/mr/faqs/", "date_download": "2019-10-22T21:14:18Z", "digest": "sha1:WKGYF7DNYNAPOCGQ3RU7AZTNCX2DLCWF", "length": 5536, "nlines": 181, "source_domain": "www.tangres100.com", "title": "वारंवार विचारले जाणारे प्रश्न - Tangres औद्योगिक कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nस्टेनलेस स्टील स्वयंपाकघर विहिर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nआपल्या गुणवत्ता आणि किंमत काय\n1. गुणवत्ता बद्दल, आम्ही ISO10540 पेक्षा जास्त 10 वर्षे बेस, ISO13006 साठी निर्यातदार आहे. उत्पादने दरम्यान आणि लोड काळजीपूर्वक पाहणी करण्यात येणार आहे,\n2. किंमत बद्दल, आम्ही आमच्या गुणवत्ता प्रतिष्ठा बद्दल जास्त काळजी आहे. त्यामुळे आम्ही दर्जेदार सर्वात स्पर्धात्मक किंमत करेल.\nआपल्या MOQ काय आहे\nस्टॉक उपलब्ध, लहान ऑर्डर स्वीकारली तर. अन्यथा, सहसा 1 * 20'GP\nआपण संकुल प्रोफाइलमध्ये काय आहे\nतटस्थ संकुल, ग्राहक 'पॅकेज\nआपले वितरण वेळ काय आहे\nस्टॉक उपलब्ध असल्यास, माल 7 दिवसात लोड केले जाऊ शकते केल्यानंतर आपल्या पेमेंट मिळते. नाहीतर, तो उत्पादन एक महिन्याच्या आत होईल.\nआपल्या देयक अटी काय आहे\nटी / तिलकरत्ने. 30% ठेव आणि 70% शिल्लक म्हणून चढविणे एल / नजरेतील सी आधी अदा करावी.\nआपली किंमत अटी काय आहे\nएफओबी, CIF, CNF, EXW अवलंबून\nआपण आम्हाला OEM शकता\nहोय, आम्ही ग्राहकांच्या गुणवत्ता मानक आणि संकुल मते OEM करू शकता.\nअमेरिका कार्य करू इच्छिता\nNO.15-16, ब इमारत, Shiwan स्वच्छता केंद्र, Chanchen जिल्हा, यान शहर, Guangdong प्रांत, चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/nashik-news/", "date_download": "2019-10-22T21:42:33Z", "digest": "sha1:ZDKUGNPF5JCVAONAXTSTK47QL2TVUKNQ", "length": 17072, "nlines": 185, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "नाशिक – Hello Maharashtra", "raw_content": "\n‘शंभरी’ पार केलेल्या आजीने बजावला तिसऱ्या पिढी सोबत मतदानाचा हक्क\nमतदारांनो ‘या’ मुलीचा आदर्श घ्या…\n५ वर्ष काय झक मारलीत, लोकांना भावनिक करून येडं बनवणं…\nछगन भुजबळांना मोठा धक्का\nनाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे केले नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन\nविधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा निवडणूक यंत्रणा मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार…\nनाशिकमध्ये भुजबळ पिता-पुत्रांना लक्ष्य करण्यासाठी शिवसेनेने आखली मोठी ‘रणनीती’\n जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेनेने सर्वाधिक ९ जागांवर निवडणूक लढवत असून, या ९ जागांवरील प्रचाराचे नियोजन शिवसेनेकडून पूर्ण झाले आहे. शिवसेनेच्या उमेदवारांच्या…\nराजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल\nमहाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.\nऐन निवडणुकीत भाजपने मनसे उपाध्यक्ष फोडून त्याला दिली उमेदवारी\nनाशिक प्रतिनिधी| राजकरणात कधी काय होईल हे काहिच सांगता येत नाही. कारण उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच अवघे काही तास शिल्लक असतानाच भाजपने मनसेचे उपाध्यक्ष राहुल ढिकले यांना नाशिक पूर्व…\nभाजपच्या ‘या’ माजी आमदाराने केला राष्ट्रवादीत प्रवेश\nनाशिक प्रतिनिधी | भिकन शेख सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकांमध्ये सध्या युतीकडे इनकमिंग चालू आहे. अशातच सिन्नरचे माजी…\nकांदा निर्यातबंदीच्या विरोधात कळवण येथील शेतकरी आक्रमक\n केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी जाहीर केल्याने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असुन निर्यातबंदी तत्काळ हटवावी या मागणीसाठी सतंप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज कळवण येथे रास्ता…\nनाशिक शहरात जोरदार पाऊस, रेल्वे सेवा ठप्प\n नाशिक जिल्ह्यात जोरदार व मुसळधार पाऊस पडत असल्यान नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या आस्वली गावाजव��ील रेल्वे पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळ सर्व गाड्या इगतपुरी ते आसनगाव व वाशिंद…\nईव्हीएम बंद झाल्याशिवाय परिवर्तन नाही- वामन मेश्राम\nनाशिक प्रतिनिधी| 'देश अराजकतेच्या दिशेने चालला आहे. लोकशाही पर्यायाने संविधान बदलवून टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. भारतीय जनता पार्टीन 2014 व 2019 च्या दोनही निवडणुका ईव्हीएम मशीनमध्ये…\nएटीएम फोडून पसार होण्याचा चोरट्यांचा ‘प्लॅन’ फसला\n शहरातील एका बँकेचे एटीएम फोडण्याचा काल प्रयत्न करण्यात आला, परंतु पोलीस आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा एटीएम फोडीचा प्लॅन फसला. पोलिसांनी तत्काळ आपली सूत्र हलवत सदर…\nमहाजनादेश यात्रा : नरेंद्र मोदींनी केला कलम ३७० हटवल्याचा उदो उदो\nनाशिक प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या महाजनादेश यात्रेच्या सांगता करण्यासाठी आलेल्या नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० हटवल्याचा उदो उदो केला आहे. रक्ताने रंजीत…\nशरद पवारांना पाकिस्तानच चांगला वाटतो : नरेंद्र मोदी\nनाशिक प्रतिनिधी | आम्ही कलम ३७० हटवले तेव्हा भारत पाकिस्तान या दोन्ही देशात तणाव निर्माण झाला. तेव्हा रस्ता भटकलेल्या काँग्रेसला देश विघातक आणि पाकिस्तानच्या फायद्याची वक्तवे देताना पहिले.…\nमहाजनादेश यात्रा : नरेंद्र मोदींनी केली भाषणाची मराठीतून सुरुवात\nनाशिक प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या शक्ती प्रदर्शनासाठी नाशिकमध्ये मोदींच्या जाहीर सभेचे आयोजन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. त्या सभेत भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची…\nनाशिक मोदींच्या सभेत गडबड होऊ नये म्हणून पोलीस दक्ष\n विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक मध्ये\n विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…\nराज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत थारा नाही : शरद पवार\nनाशिक प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत 'लाव रे तो व्हिडीओ' च्या जुमल्याने भाजपला सळो की पळो करून सोडले. त्या राज ठाकरे यांना श��द पवार यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नाशिक येथील पत्रकार परिषदेत…\nपवारांच्या राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला भुजबळांची दांडी ; राजकीय चर्चाना पुन्हा उधाण\nनाशिक प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे घोंगावते आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. हे पाहता ऐन…\nटिक टॉक ॲप वर आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करणे पडले महागात\nनाशिक प्रतिनिधी | भिकन शेख टिक टॉक या सोशल मीडिया ॲपवर आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गीतांजली पगार या मुली विरुद्ध अट्रोसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी…\nगिरीश महाजनांकडे वशीकरण मंत्र – आ.सतीश पाटलांचा दावा\nनाशिक प्रतिनिधी |राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या बाबतीत एक अजब दावा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. नाशिकला झालेल्या सिंहस्थ…\nसायरन वाजल्याने एटीएम मधील रक्कम वाचली\nनाशिक प्रतिनिधी | सातपूर परिसरातील शिव कॉलनीतील मयूर अपार्टमेंटखाली असलेल्या एचडीएफसी बँकेच एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात…\nभाजप आमदार आणि नगरसेवक यांच्यात खडा खडाजंगी..\nनाशिक प्रतिनिधी | भिकन शेख भाजप-शिवसेनेचे मनोमिनल झाले मात्र भाजपमधील पदाधिकाऱ्यांचा दुरावा, हेवेदावे, वर्चस्ववाद चव्हाट्यावर येत आहेत. जळगाव जिह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील वाद शमत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://khetigaadi.com/new-implement-model/maschio-gaspardo-rotary-tiller-c-_-300/mr", "date_download": "2019-10-22T21:35:42Z", "digest": "sha1:QZYNJMZAZFY5U2M6R54IMCJ6LHI6FSLH", "length": 5026, "nlines": 122, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Maschio C Rotary Tiller | Maschio Gaspardo Price India | Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nआवश्यक ट्रॅक्टर एचपी : 91-100\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nआम्हाला आपले शहर सांगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/actor-alok-nath-falls-ill-after-the-alleged-rape-allegations/articleshow/66144938.cms", "date_download": "2019-10-22T23:23:00Z", "digest": "sha1:4JX6P7JRSZCBLPLLRTRHBLDD4HHMMJNI", "length": 11487, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment news News: Alok Nath: बलात्काराच्या आरोपानंतर आलोक नाथ आजारी - actor alok nath falls ill after the alleged rape allegations | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nAlok Nath: बलात्काराच्या आरोपानंतर आलोक नाथ आजारी\nबॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या #MeToo च्या वादळात दररोज नवनवे धक्कादायक आरोप होत आहेत. ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्यावर अभिनेत्री विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विनता यांच्या आरोपानंतर आलोक नाथ यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे.\nAlok Nath: बलात्काराच्या आरोपानंतर आलोक नाथ आजारी\nबॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या #MeToo च्या वादळात दररोज नवनवे धक्कादायक आरोप होत आहेत. ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्यावर अभिनेत्री विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विनता यांच्या आरोपानंतर आलोक नाथ यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे.\nआणखी वाचा: 'बलात्कार झाला असेल, मी तो केला नाही'\nआकोलनाथ यांचे वकील अशोक सरावगी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. 'आलोकनाथ आजारी असल्याने ते सध्या आपल्यासमोर येऊ शकत नाहीत. विनता यांच्या आरोपामुळे त्यांना मानसिक धक्का बसला आहे. येत्या एक-दोन दिवसात ते स्वत: माध्यमांसमोर आपली बाजू मांडतील, असं सरावगी यांनी सांगितलं. विनता यांनी केलेले आरोप खोटे असल्याचही सरावगी यांनी स्पष्ट केलं.\nNRI पतीसाठी राखी सावंतचा करवा चौथ...म्हणते माझे पती नंबर वन\nगोविंदा आणि भाच्यातील वादाचे 'हे' आहे कारण\nमला हरवायला ठाकरे कुटुंबीयांना पैसा वाटावा लागला: अभिजीत बिचुकले\nअनुष्काचे शस्त्रक्रियेमुळे असे पालटले रूप\nअमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\n...म्हणून ' बिग बी' ने मागितली चाहत्यांची माफी\nमला हरवायला ठाकरे कुटुंबीयांना पैसा वाटावा लागला: अभिजीत बिचुकले\nरणवीर घेतोय दीपिकाकडून वेळेच्या नियोजनाचे सल्ले...\nयामी गौतम म्हणते भूमिकेसाठी काहीही\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nAlok Nath: बलात्काराच्या आरोपानंतर आलोक नाथ आजारी...\nआयुष्मान देतोय 'बेबी शॉवर पार्टी'...\nसोना मोहापात्रानेही केला कैलाश खैरवर शोषणाचा आरोप...\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा आरोप...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/ratnagiri/bappa-along-with-ganesh-devotees-also-traveled-through-the-pits/articleshow/70807819.cms", "date_download": "2019-10-22T23:01:31Z", "digest": "sha1:HWIPBZXEDZWYWPGPA2H2X47MXRB7RQ5G", "length": 14337, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ratnagiri News: गणेशभक्तांसह बाप्पाचाही प्रवासही खड्ड्यांतूनच - bappa along with ganesh devotees also traveled through the pits | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nगणेशभक्तांसह बाप्पाचाही प्रवासही खड्ड्यांतूनच\nवैभव भोळे, अलिबागगणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश ...\nगणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र या महामार्गाची सध्याची अवस्था पाहता गणेशोत्सवापूर्वी इथले खड्डे बुजवणे अशक्यच वाटते आहे. त्यामुळे यंदा भक्तांबरोबरच गप्पालाही याच खड्ड्यांतून प्रवास करावा लागणार आहे.\nपनवेलपासून काही किलोमीटरचा रस्ता वगळता गोवा महामार्गावरील प्रवास जिकरीचा झाला आहे. कंत्राटदारांचे अक्षम्यदुर्लक्ष व उदासीनतेमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे गेली अनेक वर्षे डोकेदुखी ठरणारी पेण ते वडखळमधील वाहतूककोंडी रस्त्यातील महाकाय खड्ड्यांमुळे कायम आहे. त्याचा फटका गणेशभक्तांना बसणार असून त्यांना जास्तीचा टोल आणि वेळेचा अपव्यय करत पुणेमार्गे प्रवास करावा लागणार आहे. काही ठिकाणी तर खड्डे बुजवण्यासाठी चक्क पेव्हर ब्लॉक्सचा वापर करण्यात आला आहे. हे पेव्हर ब्लॉक अवजड वाहनांमुळे एकच दिवसात उखडलेले दिसतात. उड्डाणपुलाचे काम उरकण्याच्या घाईत सर्व्हिस रोड खड्डेमय झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची पुरती कोंडी झाली आहे. पनवेल ते इंदापूरपर्यंतच्या पहिल्या टप्प्यातच चालक व प्रवाशांची हाडे खिळखिळी होतात. त्यानंतर कोकणातील घर गाठण्याच्या विचाराने तर अनेकांना धडकीच भरते. तर कर्नाळ्याच्या रस्त्यावरील अनावश्यक स्पीडब्रेकरमुळे रात्रीच्या अंधारात अनेक अपघात होतात.\nपेण रेल्वे स्टेशनजवळ वाहतूक पोलिस अवजड वाहनांची कागदपत्रे तपासण्यात मग्न असल्याने वाहतूक खोळंब्यात भर पडते. पेण रेल्वे स्टेशनजवळील गावात जाणारा रस्ता उड्डाणपुलाच्या कामामुळे बंद असल्याने बस स्थानकामध्ये जाण्यासाठी एसटी बसेसना खड्ड्यातून वळसा घेऊन जावे लागते. वडखळ अलिबाग मार्गावर जेएसडब्लू कंपनी व धरमतर पुलाजवळील रस्ता पूर्णपणे उखडला आहे. जेएसडब्लू कंपनीच्या अवजड वाहनांची या मार्गावरून सर्वाधिक वाहतूक होते. त्यामुळे त्यांनी हा रस्ता तयार केला होता. पण आता या रस्त्याच्या अवस्थेकडे कंपनीनेही काणाडोळा केला आहे. त्यामुळे एकंदरीत गोवा महामार्ग सुस्थितीत येण्यासाठी २०२०चीच वाट पाहावी लागणार, असे चित्र आहे.\nवांद्र्यात जाऊन उद्धव ठाकरेंना उत्तर देणार; राणेंचे संकेत\nराणे जिथे गेले त्या पक्षाची विल्हेवाट लागली: उद्धव\nत्या दिवशी शिवसेना आणि माझा विषय संपेल: नीलेश राणे\n'मायावी राक्षसाला भाजपने जवळ केले'\nखूप विचार करून भाजपमध्ये प्रवेश केलाय: राणे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्या���यातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nगणेशभक्तांसह बाप्पाचाही प्रवासही खड्ड्यांतूनच...\nगणपतीपुळे समुद्रात कोल्हापूरचे ३ पर्यटक बुडाले...\nस्पेनच्या शिष्टमंडळाची झापडे गावातील फणस बागेला भेट...\nनौका बुडून खलाशी बेपत्ता...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE", "date_download": "2019-10-22T22:13:02Z", "digest": "sha1:J3WXHAYG2HS6XATT3NFOB3F2GDZNSZCB", "length": 4161, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वेलिंग्टन मासाकाद्झा - विकिपीडिया", "raw_content": "\nवेलिंग्टन पेद्झिसाई मासाकाद्झा (४ ऑक्टोबर, इ.स. १९९३ - ) हा झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nमासाकाद्झा डाव्या हाताने फलंदाजी व लेगब्रेक गोलंदाजी करतो.\nयाचे दोन भाऊ हॅमिल्टन मासाकाद्झा आणि शिंगिराई मासाकाद्झा सुद्धा झिम्बाब्वेकडून क्रिकेट खेळतात.\nझिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइ.स. १९९३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी २२:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.misalpav.com/node/45320", "date_download": "2019-10-22T22:14:30Z", "digest": "sha1:OHH2ZNX2ZYL374DVUHL7T2TM2FPUQVGY", "length": 71946, "nlines": 562, "source_domain": "www.misalpav.com", "title": "आमार कोलकाता - भाग १ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nआमार कोलकाता - भाग १\nअनिंद्य in जनातलं, मनातलं\nप्रास्ताविक आणि मनोगत :-\n'शेजाऱ्याचा डामाडुमा' ह्या मी लिहिलेल्या सुदीर्घ लेखमालिकेला मिपाकरांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लिहिलेल्या 'बोनेदी बारीर पूजो' ह्या लेखात मी कोलकात्यातील जुन्या जमीनदार कुटुंबातील दुर्गापूजेबद्दल लिहिले, त्यालाही भरभरून कौतुक मिळाले. त्यानिमित्ताने झालेल्या चर्चेत मुक्त विहारि, निशाचर, पिवळा डांबिस, प्रचेतस, वरुण मोहिते अशा चोखंदळ मिपाकरांकडून ‘बंगालच्या सांस्कृतिक अंगांविषयी, कोलकाता शहराबद्दल वाचायला आवडेल’ अशा अर्थाचे अभिप्राय प्राप्त झाले. तेच ह्या लेखमालेचे बीज आहे.\nमाझ्या दीर्घ संपर्कात आलेल्या भारतातील काही शहरांविषयी मराठीत लिहायचे मनात होतेच. तस्मात 'आमार कोलकाता' ही दीर्घ लेखमाला आजपासून क्रमश: प्रकाशित करीत आहे. उपलब्ध प्रवासवर्णनं आणि पर्यटकांच्या दृष्टीपलीकडल्या कोलकाता शहराची जडणघडण, तेथील लोक, समाज, त्यांचा वेगवेगळा आणि सामायिक इतिहास, स्थापत्य-कला-नाटक-सिनेमा-संगीत-भाषा-भूषा-भोजन अशी बहुअंगी ओळख करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.\nतुम्हां गुणिजनांचे अभिप्राय, सूचना, सल्ले आणि प्रतिसाद प्रार्थनीय आहेत.\nआमार कोलकाता - भाग १\nकोलकाता शहर म्हटले की तुम्हाला पटकन काय सुचतं\nमाणसांची प्रचंड गर्दी, हुगळी नदीचे विस्तीर्ण पात्र अन त्यावरचा अनोखा हावडा ब्रिज, क्रिकेटचे ईडन गार्डन, फुटबॉलचे मोहन बागान आणि इस्ट बंगाल क्लब्स, ट्राम, भुयारी मेट्रो, रेल्वे, काळ्या-पिवळ्या जुनाट अँबेसेडर टॅक्सी आणि हातरिक्षा एकसाथ नांदणारे गर्दीचे रस्ते, सत्यजित रॉय - ऋत्विक घटक यांचे बंगाली चित्रपट, देशातील सर्वाधिक जुन्या शिक्षण संस्था, ब्रिटिशकालीन राजेशाही इमारती, मोठाली उद्याने, कळकट्ट झोपडपट्ट्या यापैकी काही गोष्टी डोळ्यांपुढे तरळतात ना ह्या एका शहराच्या पोटात अनेक शहरं नांदतात. काहीजण शहराला 'सिटी ऑफ जॉय' म्हणतात तर काहींच्या मते कोलकाता हे गचाळ-गलिच्छ आणि गतवैभवावर जगणारे शहर. हे शहर काहींना विद्वानांची-विचारकांची भूमी वाटते तर काहींना निरर्थक वादविवादांमध्ये गुंग असलेल्या ‘स्युडो इंटलेच्युअल’ लोकांचे माहेरघर.\nआपल्याच देशातील शहरं, आपलेच लोक ह्यामध्ये आपसात संपर्क, संवाद आणि देवाणघेवाण थोडी कमी आहे. पूर्व भारताशी तर आणखीच कमी. कोलकाता शहराबद्दल आधीच अनेक प्रवाद-पूर्वग्रह, त्यातून उर्वरित भारतीयांप्रमाणे मराठी जनतेचाही इकडे वावर-संपर्क कमी असल्यामुळे हे पूर्वग्रह अधिकच गडद आहेत.\nमाझं मत विचाराल तर महाराष्ट्र आणि बंगाल ही दोन्ही राज्ये काही बाबतीत अगदी भावंडं म्हणावी इतपत सारखी आहेत. समाजसुधारकांची सुदीर्घ परंपरा, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जहाल-मवाळ दोन्ही गटांचे बलिदान, विद्वानांची चिकित्सक वृत्ती, काव्य शास्त्र विनोदात रमणारे सुशिक्षित शहरी लोक, बऱ्यापैकी निष्पक्ष पत्रकारिता, स्थानिक संगीताची एक ठळक वेगळी परंपरा आणि नाटकांचे वेड. अनेक बाबीत सारखेपणा आहे, साम्यस्थळे आहेत. ह्या सर्व क्षेत्रांमध्ये होणार ऱ्हास सुद्धा दोन्हीकडे सारखाच आहे. कोलकाता आणि मुंबई शहरांच्या जडणघडणीत देखील अनेक बाबतीत समानता आहे.\nइमारती, रस्ते आणि वस्त्यांच्या निर्जीव पसाऱ्या पलीकडे जिवंत शहर असतं. त्याला स्वतःचा स्वभाव असतो, त्याचे एक स्वत्व आणि सत्व असते. कोलकाता त्याला अपवाद नाही. असे जिवंत शहर एका दिवसात आकाराला येत नाही. गंगेसारखी नदी अनेक शतकांचा मैलोनमैल प्रवास करून सागराला जाऊन मिळते तेंव्हा नदीमुखाशी सुपीक गाळ साचतो. गंगेच्या खडतर प्रवासाचं संचितच जणू. ह्याची अनेक आवर्तनं होतात, गाळाच्या थरांची बेटं तयार होतात. यथावकाश निसर्गाची कृपा होऊन, दलदल, जंगल, तळी, मानवी वस्ती, शेती, कोळी-दर्यावर्दी, व्यापारी अशी कालक्रमणा होऊन हळूहळू शहर आकाराला येतं. हेच ते कोलकाता, भारतातील जुन्या महानगरांपैकी एक.\nआज सुमारे सव्वातीनशे वर्षे वयोमान असलेल्या कोलकाताने काळाचे अनेक चढउतार बघितले आहेत. ब्रिटिश अंमलाखालील भारताची राजधानी असण्याचा प्रदीर्घ सन्मान असो की भारतीय उद्योगजगताची पंढरी असण्याचा अल्पजीवी रुबाब - कोलकाता एखाद्या स्थितप्रज्ञ योग्याप्रमाणे सर्व बदलांचा निर्लेप मनाने स्वीकार करत ��सल्यासारखे वाटते. मूळ शहर वसवले ब्रिटिशांनी. ब्रिटिश भारताची राजधानी म्हणून सुमारे चौदा दशकं मानाचे स्थान मिळवलेल्या ह्या शहरातून राजधानी दिल्लीला हलवली ती १९११ साली. त्यानंतर कोलकात्याच्या वैभवाची सोनेरी उन्हं उतरणीला लागली. ‘कलकत्ता’ शहर २००१ पासून 'कोलकाता' झालं, त्यालाही आता बराच काळ लोटला. 'विकास' करण्याच्या मागे कोलकाता फार उशिरा लागलं म्हणून असेल, आजही इतिहासातल्या वैभवाच्या खुणा सरसकट पुसल्या गेल्या नाहीत. एखाद्या जुन्या संस्थानिकाच्या पडक्या महालात आरसे-झुंबर, सांबराची शिंगे, पेंढा भरलेले वाघ-चित्ते ठेवले असावेत तसे ह्या शहराच्या विविध भागात गतवैभवाच्या इतिहासखुणा विखुरल्या आहेत. बहुतेक वयस्कर बंगाली भद्रलोकांना (‘जंटलमन’ला हा खास बंगाली शब्द - भद्रलोक.) स्वतःच्या इतिहासात रमायला आवडते, त्याबद्दल बोलायला, गप्पा मारायला तर खूप आवडते. स्वतःच्या जुन्या घराबद्दल, संयुक्त परिवाराच्या गोतावळ्याबद्दल, गल्लीतल्या दुर्गापूजेबद्दल, हुगळीच्या घाटाबद्दल, भोजनसंस्कृतीबद्दल, पिढीजात असलेल्या नातेसंबंधांबद्दल ठळक जाणवणारा जिव्हाळा असतो. ज्याला आपण इंग्रजीत ‘हॅविंग सेन्स ऑफ हिस्ट्री’ म्हणतो तो भाव कोलकात्याच्या भद्रलोकांत आढळतो. त्यामुळे काळ पुढे सरकला, बदलला तरी त्यांचं कोलकाता शहर त्यांना परकं होत नाही आणि माझ्यासारख्या उपऱ्यांनाही ते एका हव्याहव्याश्या आकर्षणात बांधून ठेवतं.\nबंगाली भाषा-संस्कृतीचा पगडा असला तरी शहर पूर्वापार बहुआयामी आहे. कोण नाही इथं स्थानिकांसोबत पूर्व बंगालातून (म्हणजे आताच्या बांगलादेशातून) आलेले बंगाली आहेत, पिढ्यानपिढ्या राहणारे चिनी आहेत. पारशी, ज्यू, अर्मेनियन, अफगाणी, अँग्लो-इंडियन, नेपाळी आहेत. देशाच्या अन्य प्रांतातून आलेले मारवाडी, गुजराती, बिहारी, आसामी आहेतच. आता सर्वांनी हे शहर आपले मानले आहे आणि शहराने त्यांना सामावून घेतले आहे. कोलकात्याच्या इतिहासाने जेव्हढे समुदाय बघितले आणि रिचवले आहेत तेव्हढे अभिसरण आशियातील फार कमी शहरात झाले असेल. प्रदीर्घ ब्रिटिश अंमलाचा दृश्य परिणाम शहरावर आहे. पुलॉक स्ट्रीट, ब्रेबॉर्न रोड, कॅनिंग स्ट्रीट, सॉल्ट लेक, ईडन गार्डन स्टेडियम, बाजार स्ट्रीट, एक्सप्लेनेड, रायटर्स बिल्डिंग अश्या इंग्रजाळलेल्या नावांच्या इमारती-रस्ते म्हणजे इथल्या ब्रिटिश राजवटीच्या पाऊलखुणा.\nपुण्यसलीला गंगा इथे ‘हुगळी’ आहे. तिचे विस्तीर्ण पात्र, दोन्ही काठांवर दाटीवाटीने वसलेले महानगर आणि तो प्रसिद्ध 'हावडा ब्रिज' हे कोलकात्याचे चित्र जुनेच पण नित्यनूतन आहे.\nकोलकाता एक नैसर्गिक बंदर आहे. समुद्री मार्गाने व्यापारासाठी एक भरवशाचे ठिकाण असा लौकिक पूर्वापार आहे. भौगोलिक रचनेमुळे गंगा समुद्राला मिळते त्या खाडीमुखातून समुद्री जहाजे आतल्या प्रदेशात हाकारणे सोपे होते. गंगेच्या विस्तीर्ण पात्रातून देशांतर्गत जलवाहतूक परंपरागतरित्या होत असल्यामुळे बंदर अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय अश्या दोन्ही प्रकारच्या व्यापाऱ्यांना फायद्याचे होते. आजचे कोलकाता शहर आहे त्या भूमीवर इंग्रज व्यापारी पार १६९० सालापासून ये-जा करीत होते. आर्मेनियन, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीझ व्यापारी त्याही आधीपासून. गंगेकाठच्या विस्तीर्ण प्रदेशात बराच व्यापार जलमार्गाने बिनबोभाट चालत होता. ह्यात तो कुप्रसिद्ध अफूचा व्यापारही आला. भारतात पिकलेली अफू विकत घेऊन ती समुद्रमार्गे चीनमध्ये आणि अन्यत्र नेण्याचा उद्योग हुगळीकाठी जोरात होता.\nवस्तूंच्या व्यापाराबरोबरच सुमारे पाच लाख भारतीय मजुरांना भारताबाहेर सूरीनाम, फिजी, गुयाना, मॉरिशस अश्या अनेक देशात मजूर म्हणून नेण्यासाठी कोलकात्याचे बंदर प्रामुख्याने वापरण्यात आले. विदेशी लोक भारतात येणे आणि भारतवंशीय लोक जगभर विखुरणे - दोन्ही अभिसरणात कोलकात्याच्या वाटा आहे तो असा. भारताच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवर खुष्कीच्या मार्गाने किंवा जुन्या रेशीम मार्गाने होणाऱ्या प्राचीन व्यापाराचे आणि अनुषंगिक राजकारण, युद्धे, सामाजिक क्रियाकलापांचे जेवढे दस्तावेजीकरण झाले आहे तेवढे भारताच्या पूर्व भागातल्या व्यापार-राजकारण-समाज विषयांचे झाले नाही किंवा फारसे अभ्यासले गेले नाही. आजही परिस्थिती फार वेगळी नाही, भारतीय पूर्वभाग थोडा उपेक्षित आहे हे उघड आहे. तर ते एक असो.\nआजचे कोलकाता शहर वसण्याची खरी सुरुवात झाली १६९० साली ब्रिटिश गोऱ्या साहेबानी सबर्ण रॉयचौधुरी ह्या स्थानिक जमीनदाराला त्याच्या ताब्यातली तीन छोटी गावे भाड्यानी मागितली. भाषेची अडचण आल्यामुळे दुभाषा म्हणून मुर्शिदाबादहून एक माणूस बोलावण्यात आला, चर्चा होऊन भाडे ठरले १३०० रुपये महिना. स्थानिक वस्तीला हात लावायचा नाही ही जमीनदाराची अट ब्रिटिशांनी मान्य केली आणि रिकाम्या जमिनीवर ब्रिटिशांना हव्या त्या इमारती बांधण्याची सूट रॉयचौधुरीनी दिली. भाडेकरार झाला.\nदलदलीचा भाग जास्त, त्यामुळे चिखल, साप, डास आणि कीटकांची संख्या प्रचंड. प्यायला शुद्ध पाणी, चांगले रस्ते आणि घरे बांधण्यासाठी लागणारे सामान - सर्व बाबतीत आनंदच होता. त्यात दरवर्षी येणाऱ्या साथीच्या रोगांमध्ये अनेक माणसे दगावत. तरीही एकदा निर्णय घेतला की तो सहसा बदलायचा नाही ह्या ब्रिटिश शिरस्त्याप्रमाणे कोलकाता शहराची मुहूर्तमेढ रोवली गेली, हळू हळू वस्ती वाढू लागली. धनाची आवक दुःखाची आणि अडचणींची धग कमी करतेच. तस्मात, व्यापाराची मुळे धरू लागली तशा अडचणी कमी वाटू लागल्या. दोन पाच वर्षात एक छोटा किल्ला आणि वखार आकाराला आली.\nशतक पालटले. ह्याचसुमारास अर्मेनिया ह्या देशातून आलेले काही श्रीमंत व्यापारी भारताच्या पूर्व भागात व्यापारासाठी चांगल्या बंदराच्या शोधात होते. ते हुगळीच्या दुसऱ्या काठावर जमीन विकत घेते झाले. सधन आर्मेनियन व्यापाऱ्यांना त्यांचा धर्म प्राणप्यारा होता, त्यामुळे लवकरच १७०७ साली त्यांनी हुबळीकाठी स्वतःचे 'होली चर्च ऑफ नाझरेथ' प्रार्थनास्थळ बांधले आणि त्याजवळ वस्ती केली. (हे चर्च सध्याच्या पार्क सर्कस भागात सर्वबाजूनी प्रचंड बांधकामे आणि घनदाट वस्ती असलेल्या भागात एका छोट्या गल्लीत आहे. त्याला आर्मेनियन ‘चर्च’ म्हणतात पण दुरून ही इमारत एखाद्या हिंदू मंदिरासारखी दिसते.)\n१७२६ साली ब्रिटिश सम्राट जॉर्ज पहिला (हा ब्रिटिश सम्राट जर्मन होता आणि आजही जर्मनीतच चिरविश्रांती घेतोय) यानी फर्मान काढून कोलकात्याला 'मेयर्स कोर्ट' नियुक्त केले आणि अधिकृतरित्या 'कोलकाता शहर' आकारास आले. आता चिखल वाळवून रस्ते बांधण्यात आले, शौचासाठी थोड्या दूरवर वेगळ्या जागा ठरल्या, कुडाच्या झोपड्या जाऊन पक्क्या चुना-विटांच्या इमारती बांध्याची सुरवात झाली. राजनियुक्त मेयरकडे न्यायनिवाडा करण्याचे अधिकारही देण्यात आले.\nअफूच्या प्रचंड नफा देणाऱ्या व्यापाराबरोबरच चहा, नीळ, रेशमी वस्त्रे, मसाले, कापूस, मीठ अश्या अनेक भारतीय पदार्थांचा व्यापार कोलकात्यातून चालत असे. ब्रिटिश व्यापारी कोलकात्यातून स्थानिक माल युरोपात विकून गब्बर होऊ लागले तशी त्यां���ा वखारींसाठी जास्त जागेची गरज भासू लागली. म्हणून अधिकची गावे - जमिनी विकत घेण्यात आल्या. पुढे १७६५ साली ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल प्रांताचे दिवाणी हक्क मिळाले आणि खऱ्या अर्थाने कोलकात्याचे भाग्य फळफळले. व्यापाराबरोबरच आता करवसुली आणि सत्ता संचालनाचे काम ब्रिटिश साहेबाच्या हाती आले. कर घेतो म्हटल्यावर नागरिकांसाठी सोईसुविधा निर्माण करण्याची आणि त्यांच्या देखरेखीची जबाबदारी आली. यथावकाश १७७३ साली कोलकात्याला ब्रिटिश-इंडियाची राजधानी करायचे ठरले आणि कोलकात्याचे सुवर्णयुग क्षितिजावर दिसू लागले.\nब्रिटिश सत्तेनी कोलकात्याला आपले ठाणे केले आणि इथे व्यापारी उलाढाल वाढली. देशोदेशीचे भारतात ये-जा असलेले व्यापारी कलकत्त्याला खास थांबा घेऊ लागले. शहर भरभराटीला आले तसे अनेक देशातून आलेल्या व्यापाऱ्यांनी वखारी स्थापन केल्या, काहींनी कोलकात्याला वास्तव्य करायला सुरवात केली. ब्रिटिश, डच, फ्रेंच, आर्मेनियन, चिनी असे देशोदेशीचे व्यापारी येऊन वसल्यामुळे बंगाली वळणाचे कोलकाता बहुभाषक आणि बहुसांस्कृतिक रंगात न्हाऊन निघाले, ‘कॉस्मोपॉलिटन’ झाले. १७०० सालापासून कोलकाता हे पाश्चात्य धाटणीचे शहर म्हणून आकारास येऊ लागले होते, तत्कालीन भारतीय शहरांपेक्षा थोडे वेगळे. (पुढे मुंबई-बॉम्बे आणि चेन्नई-मद्रास ही शहरे पण अशीच विकसित झालीत).\nबंगालची फाळणी, बांगलादेशची निर्मिती, व्यापार-रोजगाराच्या संधी आणि शहरीकरणामुळे कोलकात्यात नव्याने येऊन स्थायिक होणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. वेळोवेळी येणाऱ्या प्रत्येक मोठ्या समूहासोबत त्याचा स्पष्ट-अस्पष्ट ठसा शहरावर नव्याने उमटतो आहे. शहर बहुरंगी-बहुढंगी होतेच, तो आयाम आजही कायम आहे. म्हणूनच ह्या एका शहरात अनेक शहरे दडली आहेत असे म्हणता येते. फार काही बोलले-वाचले जात नसले तरी अनेक बाबतीत प्रथमपदाचा मान कोलकाता शहराकडे आहे. भूतकाळात रमलेले, भविष्याकडे आशेने बघत आजचा दिवस आनंदाने साजरा करणारे कोलकाता शहर पुढील भागांमध्ये आपण जवळून बघणार आहोत.\n(अन्यत्र पूर्वप्रकाशित. लेखातील कोणताही भाग लेखकाच्या परवानगीशिवाय अन्यत्र वापरू नये. काही चित्रे जालावरून साभार.)\nया लेखमालेच्या निमित्ताने आम्हाला मेजवानीच मिळणार आहे. कलकत्ता व तेथील संस्कृतीबद्दल आकर्षण आहेच. त्यामुळे माहितीत ���र पडणार. तुमचा हा लेख अतीशय विस्तृत माहितीसह आहे. खूप आवडला. पु.भा.प्र.\nतुमच्या ह्या आगळ्यावेगळ्या प्रतिक्रियेमुळे खूप आनंद झाला.\nखुब भालो....पहिला भाग आवडला.\nछान सुरुवात, पुढील भागांच्या प्रतीक्षेत\nवाह...आवर्जून वाचावे असे लिहीणार्या लेखकांपैकी तुम्ही एक आहात. लेखमालेची सुंदर सुरुवात. वाचत राहीन.\nछान सुरुवात, पुढील भागांच्या प्रतीक्षेत \nनिशाचर, पिवळा डांबिस, प्रचेतस, वरुण मोहिते\nअशा चोखंदळ मिपाकरांकडून पावती मिळाली आहे म्हणता म्हणजे जुने लिखाणही वाचावेच लागेल. मी कोलकाता गेलेलो आहे आणी अतिशय गुणी अथवा अतिशय xxxx असेच वर्गीकरण करण्या इतपतच माझा अल्पानुभव आहे. शिसारी येणे आणी पूर्ण मंत्रमुग्ध होणे इतकेच. पण तुमच्या मुळे ब्लॅक ऑर व्हाईट ऐवजी ग्रे शेडही अनुभवास येईल अशी खात्री आहे. लोक कसेही असोत वाटतात फारच रंजक.\nसुरुवात छान, अजून येऊदे.\nवाचत आहे.. काही वर्षांपूर्वी\nवाचत आहे.. काही वर्षांपूर्वी पाहिलेलं कोलकाता कुठे लिखाणात सापडतं का, हे हुडकीन.\nजरूर. कळवत राहा प्लीज \nबंगाली शब्द चुकले तर तुम्हीच\nबंगाली शब्द चुकले तर तुम्हीच दुरुस्त करायचे आहेत _/\\_\nछान लिहिलं आहे. पुढील भागाची\nछान लिहिलं आहे. पुढील भागाची उत्कंठा वाढली आहे. धन्यवाद.\n अनिंद्य म्हटल्यावर सखोल माहिती आणि सुंदर चित्रांच्या मेजवानीसह कोलकात्याची ओळख होणार यात संशय नाही \nनिगुतिने लिहा आणि भरपूर चित्रे टाका. पुभाप्र.\nहोय, डिट्टेलवार लिहिणार आहे \nओघवत्या भाषेत सुरेख सुरुवात. पुढील लेखाची उत्सुकता.\nमला वाटले प्लासीच्या लढाईनन्तर इंग्रजांनी बंगालमध्ये पाय रोवले. तुमच्याकडून कोलकोत्याची छान ओळख झाली. येऊ द्या पुढील लेख.\nप्लासीच्या लढाईनंतर 'व्यापारी' इंग्रज 'राज्यकर्ते' झाले. येईल त्याबद्दल पुढे.\nछान झाली आहे सुरवात. पुभाप्र\nछान झाली आहे सुरवात. पुभाप्र\nअत्यंत ओघवते वर्णन. कोलकाता शहराचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतोय. कोलकाता तुलनेने अलीकडचे (ब्रिटिशांनी) वसवलेले शहर आहे हे माहित नव्हते. माझा समज होता की कोलकाता अत्यंत जुने आहे. ब्रिटिशांनी वसवलेले असूनही आणि ब्रिटिश भारताची दिर्घकालीन राजधानी असूनही डाव्या विचारांचा प्रभाव तिकडे कसा वाढू लागला हे जाणून घेण्यास आवडेल.\nमराठीतील 'वाचणाऱ्या' लोकांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी मागच्या वर्षी झालेली चर्चा ह्या मालिकेला कारण ठरली.\nपुढच्या लेखांची वाट पाहात आहेच.\nगाण्याच्य एखद्या मैफिलीत बसल्यसारखं वाटलं . कोलकात्याचं ओघवता परिचय अतिशय सुंदर.\nइमारती, रस्ते आणि वस्त्यांच्या निर्जीव पसाऱ्या पलीकडे जिवंत शहर असतं. त्याला स्वतःचा स्वभाव असतो, त्याचे एक स्वत्व आणि सत्व असते. कोलकाता त्याला अपवाद नाही.\nधनाची आवक दुःखाची आणि अडचणींची धग कमी करतेच.\nपुढील भागाच्या प्रतिक्षेत. ममता बेनर्जी लोकप्रिय का तेही समजून घ्यायला आवडेल.\nतोषवी ही स्तुती मजसम अज्ञाला\nतोषवी ही स्तुती मजसम अज्ञाला :-)\nपूर्ण लेखात मला स्वतःला सर्वाधिक आवडलेली वाक्येच तुम्ही कोट केली आहेत _/\\_\n...... ममता बेनर्जी लोकप्रिय का \nराजकारण बाजूला ठेवून फक्त सांस्कृतिक अंगांबद्दल लिहितो आहे म्हणून सध्यातरी माफी असावी.\nअंगे गोल का असतात हे पण\nअंगे गोल का असतात हे पण विषयाला सोडून.\n.... अंगे गोल का असतात हे पण\n.... अंगे गोल का असतात हे पण विषयाला सोडून......\nहा 'विषय' काही समजला नाही.\nपुढील भागांच्या प्रतीक्षेत _/\\_ .\nबिहार - बंगाल भागातले श्रीमंत जमीनदार आणि पिळले जाणारे अभद्रलोक हे खूप जुने आहे. प्रेमचंद आणि इतर लेखकांनी कथेमध्ये आणलय. खरं म्हणजे लेखकांना विषय पुरवण्यात सामाजिक असमतेचा मोठा वाटा आहे. डाव्यांचे पुरस्कर्ते अशा ठिकाणी येणारच.\n.... लेखकांना विषय पुरवण्यात\n.... लेखकांना विषय पुरवण्यात सामाजिक असमतेचा मोठा वाटा...\nयावर पुढील भागात सविस्तर लिहिण्याचा मानस आहे.\nहा अँगलही असू शकतो, मात्र\nहा अँगलही असू शकतो, मात्र सामाजिक विषमता सार्वत्रिक होती, तरीही सर्वाधिक प्रभाव बंगालमध्ये का नक्षलबाडी गाव, कनू सन्याल वगैरे\nयाबद्दल एका किर्तीवान 'मराठी'\nयाबद्दल एका किर्तीवान 'मराठी' विद्वानाने उत्तम विवेचन केले आहे.\nपुढील भागात त्याबद्दल थोडक्यात लिहितो.\nआणि आवडत्या विषयावरच लेखन\nतुम्ही \"ओ कोलकता...\" हे गाणं ऐकलं आहे का प्राक्तन नावच्या बांगला सिनेमातलं....\n.... गाणं ऐकलं आहे का\nनाही, यू ट्यूब वर असेल तर जरूर ऐकीन.\nयू ट्यूब वर आहे.\nआणि श्रेया घोषाल ने गायलंही फार सुंदर आहे बंगाली भाषेची मिठाई तिच्या आवाजात पुरेपूर आहे\nनीटनेटके तरीही सुंदर आणि आकर्षक लेखन. आवडले.\nतिथल्या संस्कृतीचे वर्णन मस्त जमले.\nवेळोवेळी येणाऱ्या प्रत्येक मोठ्या समूहासोबत त्याचा स्पष्ट-अस्पष्ट ठसा शहरावर नव्याने उमटतो आहे. शहर बहुरंगी-बहुढंगी होतेच, तो आयाम आजही कायम आहे. म्हणूनच ह्या एका शहरात अनेक शहरे दडली आहेत असे म्हणता येते.\nपुलंचे वंगचित्रे आणि परिणिता सिनेमा आठवला.\nबिलिव्ह मी, वंगचित्रे वाचले नाहीये अजून :-(\nसुरुवात छानच झाली आहे.\nसुरुवात छानच झाली आहे.\nएक प्रश्न आहे कि बंगाली लोकांमध्ये असे दुहेरी आडनाव असण्याचे कारण काय\nउदा. गुहारॉय, रॉयचौधरी, दत्तागुप्ता, सिन्हारॉय, सिन्हा रे, सेनगुप्ता\nक्लिष्ट विषय आहे हा.... जोड\nक्लिष्ट विषय आहे हा.... जोड-आडनावे लावण्याची पद्धत साधारण १८५० पासून सुरु झाली आहे. प्राचीन बंगाली वर्णव्यवस्था आणि जातिप्रथेच्या घनघोर भूलभुलैयात त्याचे योग्य उत्तर असावे. मला नक्की सांगता यायचे नाही.\nआजची स्वाक्षरी :- गांधीवाद की जंग बहुत हो चुकी - मेजर जनरल जी.डी बख्शी, AVSM VSM\nमस्त सुरवात मालिकेची. जमलं तर\nमस्त सुरवात मालिकेची. जमलं तर प्लिज तिथल्या खादाडी बद्दल पण माहिती द्या. खासकरून मासे.\nहे काय सांगणे झाले \nहे काय सांगणे झाले \nस्वतः शाकाहारी असलो तरी आपल्या बंगबंधूंचे मत्स्यप्रेम मी पुरे ओळखून आहे.\nठरले तर, लेखमालेचा शेवटचा भाग कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवरच \nउत्तम परिचय करून देत आहात कोलकात्याचा\nउत्तम परिचय करून देत आहात कोलकात्याचा. मी दहा वर्षांपूर्वी तेथे गेलो होतो. बाकी संस्कृती आणि सगळ छान वाटले तरी बंगाली लोकांचा स्वैपाक मात्र अजिबात आवडला नाही. ते वापरत असलेले तेल आणि मसाल्यांचा वास फार भयंकर वाटला. पण बंगाली मिठाया बाकी आपला जीव कि प्राण आहेत.\nबंगाली मिठायांच्या फॅन क्लबमध्ये मी पण :-)\nसर्वप्रथम, विनंतीला मान देऊन बंगाल/ कलकत्त्याविषयी लिहायचं मनावर घेतलंत याबद्दल अनेक धन्यवाद. :)\nबंगालमध्ये रहायचा कधी प्रसंग आला नाही (यापुढे येईल अशी शक्यताही आता वाटत नाही).\nपण आजवर वाचलेल्या लिखाणामुळे बंगाली समाजाबद्दल/ संस्कृतीबद्दल एक विलक्षण कुतुहल आहे.\nत्यातून लिखाण वाचनीय करायची हातोटी तुम्हाला लाभलेली आहे त्यामुळे वाचनाचा आनंद द्विगुणित होतो.\nसुरवात छानच झाली आहे, पुढल्या भागांची उत्सुकतेने वाट पहात आहे..\nलेखनास प्रवृत्त केल्याबद्दल तुमचे आभार \nया विषयावर पूर्णावतारी पुस्तक करण्याबद्दलची तुमची सूचना लक्षात आहे. मराठीत तरी या विषयावर फार काही लेखन उपलब्ध नाही. बघूया कसे जमते ते.\nविस्तारभयामुळे सध्या संपूर���ण बंगालवर न लिहिता 'कोलकाता शहरावर' फोकस करत आहे.\nआणि हो, एक सांगायचं होत :- तुमच्या प्रोफाइलमधली 'वैयक्तिक माहिती' वाचली तेव्हापासून भुताखेतांची भीती गेली आहे :-)\nतुमच्या प्रोफाइलमधली 'वैयक्तिक माहिती' वाचली तेव्हापासून भुताखेतांची भीती गेली आहे :-)\nदारुण छोबी दादा :-)))\n अतिशय सुरेख चित्रदर्शी लेखन\nपण तुम्ही 'राजयोग' अर्ध्यावर सोडल्यामुळे जे दुःख झाले आहे त्याचे निवारण करायचे मनावर घ्या :-)\nअभिप्रायाबद्दल आपणा सर्वांचे अनेक आभार लवकरच पुढील भाग टंकतो \nइतिहासाबद्दल विशेष माहिती नाही\nपण कोलकाता किंवा एकूणच बंगाल म्हटले की इंग्रजांना पाय रोवू देणारे लोक अशीच प्रतिमा मनात तयार होते. यानिमित्ताने वाचून काहीतरी वेगळी भर ज्ञानात पडेल याची खात्री आहे. लेखमाला सुंदर होणार यात संशय नाही.\nसं - दी - प\n.....बंगाल म्हटले की इंग्रजांना पाय रोवू देणारे लोक अशीच प्रतिमा.....\nतुमचा काहीच दोष नाही, लेखात लिहिल्याप्रमाणे पूर्व भारताबद्दल आपले सर्वांचेच पूर्वग्रह भरपूर आहेत :-)\nवाचायला कंटाळला नाहीत तर लेखमालिकेच्या शेवटी तुमचे मत थोडे बदलेल असे वाटते.\nनक्कीच वाचत राहणार. एकवेळचं जेवण सोडीन पण मिपावरचे चांगले लेख, कविता वाचणे सोडणार नाही.\nसं - दी - प\nयाची बोचणी बंगवासीयांना आहेच.\nयाची बोचणी बंगवासीयांना आहेच. रविंद्रनाथांच्या जयतु शिवाजी या कवितेत अशीच बोचणी व्यक्त केली आहे.\nरवींद्रनाथांच्या कविता वाचणारे कुणी इथे आहे हे फार आवडले.\nकविता इथे दिलीत तर बरे होईल. आंतरजालावर शोधली पण नाही सापडली.\nसं - दी - प\nचेपु वर इथे सापडली\nश्री.नरेंद्र जाधव यांनी तूनळी वर मराठीत सादर केली आहे\nबंग बद्दल फार जाणुन घ्यायचे आहे.\nअतिशय छान सुरवात. पुढील\nअतिशय छान सुरवात. पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.\nसत्यजित राय यांच्या व इतरही अनेक चित्रपटातून, शांतिनिकेतनविषयीच्या लेखांतून व अशाच कितीतरी माध्यमांतून ह्या प्रदेशाविषयी न पाहताही आत्मियता वाटते. कोलकाता व तिकडचा भाग निवांत सवडीने पहायचा आहे. सध्या वेळ असतो व प्रवासही करू शकतो. स्वतः प्लॅन न करता ट्रॅव्हल कंपनीच्या ग्रूपबरोबर जाण्याचा सल्ला मिळतो. अशा ग्रूपबरोबर \"तिकडेही आपलं मराठी जेवण मिळत\" टाईपच्या गोष्टींचं जादाच कौतूक असतं आणि त्यामानानं पहाणं, अनुभवणं कमी मिळतं.\nतिकडे आपलेआपण जाऊ शकतो का आणि रहाण्यासाठी सोयीची, सुरक्षित, बरी ठिकाणं/एरिया अशा प्रकारची पहिलटकर प्रर्यटकांना उपयुक्त अशी काहीही माहिती देता येईल का आणि रहाण्यासाठी सोयीची, सुरक्षित, बरी ठिकाणं/एरिया अशा प्रकारची पहिलटकर प्रर्यटकांना उपयुक्त अशी काहीही माहिती देता येईल का माहितीबद्दलच्या उत्तरदायित्वास आपल्याला जबाबदार धरले जाणार नाही. :) धन्यवाद मात्र आतापासूनच देते आहे. इतक्या सुंदर लेखामुळे या भागात जाण्याचा प्लॅन करावा वाटतो आहे.\nआपल्याच देशात फिरायला कसली भीती \nदिल्ली-आग्रा-मथुरेसम उत्तरेतल्या कोणत्याही शहरात बाळगतो तेव्हढी सावधगिरी पुरेशी ठरावी.\nदिल्लीसारख्या उत्तरेतल्या भागात फिरण्याचा अनुभव चांगला आहे. तितपत सावधगिरी घेण्याची सवय आहे. माहिती ट्रीपची आखणी करण्यासाठी मोलाची आहे. धन्यवाद.\nआहा तुमि शुंदोरी कॉतो, कोलकाता.. हे उषा उथप यांचं गाणं फार आवडतं.\nउषा ऊथुप आणि त्यांच्या\nउषा ऊथुप आणि त्यांच्या बहिणींचे गायनातले करियर कोलकात्याच्या नाईटक्लब्समध्ये सुरु झाले आणि बहरले. त्यामुळे त्या कोलकात्याबद्दल नेहेमी आपुलकीने बोलतात.\nआताचे कोलकत्ता हे मृत शहर आहे\nकायदा सुव्यवस्थेच्या पूर्ण बोजवारा उडाला आहे .\nव्यापारी लोकांनी कोलकत्ता सोडले आहे .\nबांगलादेशी घुसखोरांची भरमसाठ संख्या ह्या शहरात आहे ..विसा साठी बंगाल हे नाव ऐकून कसून चोकशी केली जाते ..\nजे लेखात सांगितलं आहे तो इतिहास आहे वर्तमान विपरीत आहे\nआमार कोलकाता सोनार कोलकाता\nआमार कोलकाता सोनार कोलकाता\nएकाचवेळी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रबिन्द्रोनाथ टागोर इत्यादी थोर विभूतींमुळे आदर आणि त्याच बरोबरीने केवळ \"टू सूट द टंग ऑफ देअर मास्टर्स\" स्वतःचे नाव देखील बदलणारी लोकं अश्या संमिश्र भावना आहेत बंग बंधूंबद्दल \nमृत शहर आहे म्हणता \nमग लेखमालेत पुढे वाचण्यासारखे काहीच नाही तुमच्यासाठी.\nसगळेच लोक सारखे कसे असतील त्यामुळेच संमिश्र भावना असणे नॉर्मल आहे :-)\nविषय छान आहे. पुढे वाचण्याची\nविषय छान आहे. पुढे वाचण्याची उत्सुकता आहे. शुभेच्छा.\nपुढील भाग आज प्रकाशित केला आहे, इथे वाचता येईल : -\nवाह, कोलकात्याची अतिशय सुंदर\nवाह, कोलकात्याची अतिशय सुंदर ओळख जुना इतिहास देखिल रोचक पद्धतीने मांडलाय जुना इतिहास देखिल रोचक पद्धतीने मांडलाय \nआता हे सर्वभाग आमार कोलकाता चवीचावी ने वाचणार \nनवीन सदस��यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 2 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/prakash-ambedkar-targets-modi/", "date_download": "2019-10-22T21:56:22Z", "digest": "sha1:MW24U6UFP725W56KYLCENPFI5743ZFN4", "length": 8527, "nlines": 156, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "भारतात येडा पंतप्रधान बसलाय – प्रकाश आंबेडकर – Hello Maharashtra", "raw_content": "\nभारतात येडा पंतप्रधान बसलाय – प्रकाश आंबेडकर\nभारतात येडा पंतप्रधान बसलाय – प्रकाश आंबेडकर\nजालना प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांचा येडा पंतप्रधान असा उल्लेख करत टीका केली आहे. जालना येथे बलुतेदार-आलुतेदार निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.\nसध्या आरएसएसवाले एक टीआरपी खूप वापरतात तो म्हणजे मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हात हातात घेऊन टाळी दिल्याचा. पण ट्रम्पने मोदीला दिलेल्या एका टाळीची किंमत भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोजावी लागणार असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलंय. चीन आणि अमेरिकेत व्यापारी युद्ध सुरु असून चीन आता अमेरिकेचा कापूस घेणार नसल्याचं पक्क आहे. अशात अमेरिका तो कापूस भारताला देइल आणि भारतातील कापूस उत्पासकांचे नुकसान होईल असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.\nप्रकाश आंबेडकरांचा सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध\nकाँग्रेसने केवळ कामाची पाटी लावली तर भाजपने अनेक कंपन्या बंद…\n“या निवडणूकीत मी जिंकलो, तर पूर्ण देशाचं राजकारण…\nपुर्वीचे आघाडी शासन म्हणजे भुरटे चोर होते तर आताचे सत्ताधारी…\nनिवडणूक ही बॅलेट पेपरवरच व्हावी – प्रकाश आंबेडकरांचा…\nमोदींना लोकप्रियतेची चटक आहे. अमेरिकेसारखे देश याचा फायदा घेऊन त्यांचा व्यापार आपल्या देशात वाढवत आहेत. यासर्वाचा फटका इथल्या शेतकर्यांना बसणार आहे असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.\nनरेंन्द्र मोदीप्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडीbjpnarendra modiPrakash AmbedkarRPIVanchit\nEVM वर विश्वास नाही असं म्हणणार्या उदयनराजेंचा भाजपात प्रवेश\nसातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंची लढत “या” दिग्गज उमेदवारासोबत\nघड्याळासमोरचं बटन दाबले तरी मत कमळाला \nहो, फडणवीस पुन्हा येणार.. महायुतीला मिळणार १८५ ते १९५ जागा\n‘मतदार ओळखपत्र’ नसल्यास १० पैकी कोणताही एक पुरावा ओळखीसाठी असेल ग्राह्य\nपंकजा मुंडे भोवळ येऊन अचानक स्टेजवरच कोसळल्या\nवंचितच्या उमेदवाराचा ‘वचननामा’, चर्चा मात्र…\nवंचित उमेदवाराचा एसटीत ‘चालता बोलता’ प्रचार\nजालन्यात प्रकाश आंबेडकरांच्या अटकेचे पडसाद,…\nओवेसींनी घेतली ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांची भेट,…\nपडळकरांनी वंचितची साथ सोडल्याने होणार मोठे परिणाम\nधनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचा वंचितच्या सर्व पदांचा…\nवंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर ; यादीत २२ जागांचा…\nकाँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वंचित सोबत जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A7%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-22T21:35:50Z", "digest": "sha1:KQQ2TEMJODXAVBD3OVWARA7HTIGKZGVN", "length": 3277, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धप्पा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nबहुप्रतीक्षित ‘धप्पा’ चा ट्रेलर प���रदर्शित\nटीम महाराष्ट्र देशा : ‘‘तुला माहीत आहे ना बाहेरच जग कसं आहे’’ या प्रश्नावर ‘’बाहेरच्या जगाला सामोरे जाण्याचा तो प्रयत्न करतोय, त्याला दुबळं नको बनवू.’’ असा...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/feaver/", "date_download": "2019-10-22T21:30:26Z", "digest": "sha1:T6A2PB2AEZMDQG4B4343SIPKLFOJ2FVF", "length": 3312, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "feaver Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nतापावर हे आहेत हक्काचे घरगुती उपाय \nवेबटीम : सध्या वातवरणात होत असलेल्या बदलामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत तापाचा त्रास जाणवत आहे. अशावेळी प्रत्येक वेळी डॉक्टरांकडील औषधांबरोबरच घरगुती उपाय देखील...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayakhingane.com/2016/10/19/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%87/", "date_download": "2019-10-22T20:59:41Z", "digest": "sha1:JSKAZAESPKZOF36FLEVP4HW5Y4T2Q2AM", "length": 16214, "nlines": 210, "source_domain": "vinayakhingane.com", "title": "चिकनगुनिया: ताप आणि सांधेदुखी – VinayakHingane", "raw_content": "\nआरोग्य सोप्या भाषेत. Let's simplify health\nचिकनगुनिया: ताप आणि सांधेदुखी\nचिकनगुनिया हा एक त्रासदायक आजार आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी चिकनगुनियाची मोठी साथ आली होती. तेव्हा पासून चिकनगुनिया हा शब्द लोकांच्या ओळखीचा झाला. आज ह्या आजाराबद्दल थोडं जाणून घेऊया.\n हा काय आजार आहे\nचिकनगुनिया हा व्हायरस किंवा विषाणू मुळे होणारा आजार आहे. चिकनगुनिया चे व्हायरस रुग्णाच्या शरीरातून डासांमार्फत निरोगी व्यक्तीच्या शरीरात जातात. हे व्हायरस किंवा विषाणू निरोगी व्यक्तीच्या शरीरात वाढून त्याला चिकनगुनिया चा आजार होतो. हा आजार बराचसा डेंगू सारखा आहे. या दोन्ही आजारांचे विषाणू ‘एडिस’ ह्या जातीच्या डासांमुळे पसरतात. त्यांना टायगर डास सुद्धा म्हणतात. डेंगू किंवा चिकनगुनिया हे आजार संसर्गजन्य नाहीत. म्हणजेच आजारी व्यक्तीच्या स्पर्शाने पसरणारे नाहीत. डासांचा नायनाट केला तर डेंगू आणि चिकनगुनिया ला दूर ठेवता येईल.\nचिकनगुनिया हा तापाचा आजार आहे. ताप हा साधारण तीन ते चार दिवस असतो. ताप थंडी वाजून येऊ शकतो. सोबत डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ होणे, उलटी होणे, पुरळ येणे इत्यादी लक्षणं दिसू शकतात. पण तापासोबतचे मुख्य लक्षण म्हणजे सांधेदुखी. सांधेदुखी जोरदार असते. हातापायाचे छोटे आणि मोठे सगळेच सांधे दुखू शकतात. सांध्यांवर सूज सुद्धा येऊ शकते. हे दुखणं इतकं त्रासदायक असतं की पेशन्ट हवालदिल होतात. चिकनगुनिया ह्या आफ्रिकन शब्दाचा अर्थ (दुखण्याने)वाकून गेलेला असा होतो. ही सांधेदुखी काही दिवस असते व ताप कमी झाल्यावर हळूहळू कमी होते. पण काही पेशंट मध्ये ही सांधेदुखी बराच काळ टिकू शकते. डॉक्टरांच्या सल्याने औषध घेतल्याने ही सांधेदुखी बरी होण्यासारखी असते.\nचिकनगुनियाचं दुखणं हे तीव्र स्वरूपाचं असलं तरी ह्या आजारात जीवाला धोका होत नाही. डेंग्यूत ज्याप्रमाणे रक्तवाहिन्या पाझरून रक्तदाब (बीपी) कमी होउ शकतो किंवा इतर अवयवांवर परिणाम होऊ शकतो तसे गंभीर परिणाम चिकनगुनियात सहसा दिसत नाहीत. त्यामुळे घरी आराम करून इलाज करण्यासारखा हा आजार आहे.\nपण हे नेहमी लक्षात ठेवावं की तुम्हाला चिकनगुनिया वाटणारा आजार हा दुसरा ताप असण्याची शक्यता असू शकते. तापाचे बरेच आजार पहिल्या काही दिवसात सारखेच दिसतात. हिवताप(मलेरिया) किंवा टायफॉईड ला विशिष्ट औषध द्यावे लागते. डेंगू मध्ये विशेष लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे हे आजार नाहीत ना ह्याची खात्री काही पेशन्ट मध्ये आपल्याला करून घ्यावी लागते. पुढील काही लक्षणं दिसल्यास आपण डॉक्टरांना लगेच भेटून तपासणी करून घ्यावी.\nताप कमी न होणे किंवा व���ढत जाणे\nनाकातून/तोंडातून/लघवी संडास वाटे रक्तस्त्राव होणे\nहातपाय थंड पडणे, बीपी कमी होणे\nलहान मुलांमध्ये मुल सारखे रडणे\nमुलांचे खाणे व पिणे कमी होणे\nइत्यादी लक्षणं दिसल्यास वेळ न दवडता डॉक्टरांना भेटावं. ही लक्षणं चिकनगुनियाची नसून गंभीर आजारांची असू शकतात.\nचिकनगुनिया साठी रक्ताची तपासणी आजाराच्या साधारणतः एक आठवड्यानंतर करतात. अँटिबॉडी ची ही तपासणी चिकनगुनिया आहे की नाही हे सांगू शकते. ही तपासणी डॉक्टरांच्या निदानाला पूरक म्हणून करतात.\nइतर तापाच्या आजारांची शक्यता फेटाळून लावण्यासाठी डॉक्टर इतरही काही तपासण्या सांगू शकतात.\nइतर व्हायरल तापांप्रमाणेच चिकनगुनिया हा आपोआप बरा होणारा आजार आहे. ह्या व्हायरस च्या विरोधात कुठलेही औषध सध्या तरी आपल्याकडे नाही. त्यामुळे उपचार हा लक्षणं कमी करण्यासाठी दिला जातो.\nदुखण्यासाठी व तापासाठी पॅरासीटामॉल व गरज पडल्यास वेदनाशामक औषधे घावी.\nभरपूर पाणी व पेये घ्यावीत.\nताप गेल्यावरही दुखणे सुरु राहिल्यास डॉक्टरांना भेटावे. ही सांधेदुखी जवळपास सगळया पेशंट मध्ये ठीक होते.\nजर रक्तदाब, डायबेटिस , किडनीचे आजार किंवा हृदयविकार ह्यासारखे काही आजार असतील तर अधिक काळजी घेण्याची गरज असते.\nडास हा आपला राष्ट्रीय शत्रू आहे. आपल्या शेजारी राष्ट्रांपेक्षा जास्त नुकसान डास करतात. त्यामुळे डासांचा नायनाट करणं हे प्राधान्य आहे. वैयक्तिक पातळीवर आपल्या घरातील व परिसरातील डासांचा नायनाट करणे व स्वच्छता ठेवणे तसेच नगरपालिका/ ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न करून गावातील डासांचा नायनाट करणे आवश्यक आहे.\nडासांपासून वाचण्यासाठी मच्छरदाणी, हातपाय झाकणारे कपडे, डास दूर ठेवणाऱ्या क्रीम इत्यादींचा वापर करू शकतो.\nI am a physician by profession . I love to paint , read and write. Marathi is my mother tongue. I intend to write about health, health related issues and share my experiences through this blog. मराठी मातृभाषा असल्याने जास्त जवळची वाटते. आपल्या भाषेत माहिती लवकर कळते आणि जास्त प्रभावी असते असा अनुभव आहे. मराठी लोकांना आरोग्याविषयी मराठीत बोललेलं उपयोगी पडेल ह्या भावनेने हा ब्लॉग सुरु केलाय. मी एक डॉक्टर आहे आणि मला कलेची आवड आहे. आरोग्य लिखाणातून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे .\tView all posts by vinayakhingane\nPrevious Post डेंगू विषयी मराठीत व्हिडीओ\nNext Post चिकनगुनियाबद्दल मराठी व्हिडीओ\n4 thoughts on “चिकनगुनिया: ताप आणि सां��ेदुखी”\n डासांमुळे होणारे आजार | vinayakhingane\nPingback: तापाबद्दल माहिती: लेखांची यादी – vinayakhingane\nI am a physician by profession . I love to paint , read and write. Marathi is my mother tongue. I intend to write about health, health related issues and share my experiences through this blog. मराठी मातृभाषा असल्याने जास्त जवळची वाटते. आपल्या भाषेत माहिती लवकर कळते आणि जास्त प्रभावी असते असा अनुभव आहे. मराठी लोकांना आरोग्याविषयी मराठीत बोललेलं उपयोगी पडेल ह्या भावनेने हा ब्लॉग सुरु केलाय. मी एक डॉक्टर आहे आणि मला कलेची आवड आहे. आरोग्य लिखाणातून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे .\nआरोग्याची रोजनिशी / Health Diary\nस्मॉलपॉक्सची गोष्ट : लसीकरणाचा लढा\nगोवर आणि रुबेला लसीकरणाबद्दल चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=10888", "date_download": "2019-10-22T21:50:38Z", "digest": "sha1:BR6HGXQIRJ3OHOES2RZD723YXXCFVUHH", "length": 13072, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nमाजी आमदार सुभाष धोटे , राजुऱ्याचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांना विनयभंगाच्या आरोपाखाली अटक\nप्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा येथील काँग्रेस नेते व माजी आमदार सुभाष धोटे आणि त्यांचा भाऊ नगराध्यक्ष अरुण धोटे यांना विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.\nदोघांनाही राजुरा येथून रात्रीच त्यांना अटक करण्यात आली असून सुरक्षेच्या कारणास्तव बल्लारपूर पोलीस ठाण्यात हलवण्यात आलं. धोटे बंधू संचालित नर्सिंग कॉलेजच्या एका विद्यार्थिनीने ही तक्रार केली होती. प्रकरण जुनं असलं तरी तक्रार काल दिल्यानं पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेत लगेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करून दोन्ही भावांना अटक केली. विशेष म्हणजे महिनाभरापासून राज्यभर चर्चेत असलेल्या राजुरा येथील एका शाळेतील आदिवासी मुलींवरील अत्याचार प्रकरणीसुद्धा या दोन्ही बंधूंवर जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल असून, जामीनावर ते बाहेर आहेत. पण आता या नव्या प्रकरणात शेवटी त्यांना अटक झाल्यानं काँग्रेसची मोठी बदनामी होत आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nराज्यातील १८ हजार गावातील पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, ३ जण गंभीर जखमी, जुनी वडसा बसस्थानकाजवळील घटना\nपुन्हा एकदा प्रेमात पडायला लावणारे 'क्षितिजा परी'\n१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल ग���ी याचा नागपूरमधील कारागृहात मृत्यू\nआरमोरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची तहसीलदारांनी चौकशी करावी\nपोटेगाव हद्दीत पोलिस - नक्षल चकमक, एक नक्षली ठार झाल्याची माहिती\nपवनार येथे ऑटोला झालेल्या अपघातात महिला शिक्षीकेचा मृत्यू, एक गंभीर\nनोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट : नीती आयोग\nफेसबुकवर आलेला अश्लील, आक्षेपार्ह मजकूर तपासणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अतिताणामुळे मृत्यू\nगुलाबी थंडीत गुलाबी बोंड अळीचा घाला : ओलिताच्या क्षेत्रात प्रकोप , होता नव्हता कापूस अळीच्या घशात\nमाॅलमधून चेक चोरून १० लाख रूपये किमतीचे सोने खरेदी करणाऱ्या आरोपींना अटक\nजागतिक तंबाखू विरोधदिनी पालकमंत्री ना. आत्राम यांच्याहते चित्ररथाचे उद्घाटन\nरक्तदाना संदर्भातील नियमावलीमध्ये बदल, मलेरिया झालेल्या रुग्णास आता तीन वर्ष करता येणार नाही रक्तदान\nशेतीविषयक योजनांना विशेष प्राधान्य द्यावे : राज्यमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nआज, उद्या विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार केंद्रीय अर्थसंकल्प\nमुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध , प्रेयसीवर चाकूने वार करून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nगोसेखूर्द धरणातून पाणी सोडले, गडचिरोली - नागपूर, गडचिरोली - चामोर्शी, आष्टी - चंद्रपूर मार्ग बंद\nजिल्ह्यातील २४ शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याहस्ते ड्यईट्स फार ट्रॅक्टरचे वितरण\nशेतात मोबाईल टाॅवर लावून देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीस करनाल, हरीयाणा येथून अटक : वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nवैशाली बांबोळे (गेडाम) युथ वर्ल्ड इंडियन आयकॉन अवार्ड ने सन्मानित\nसोनापूर (सामदा) येथील शेतकऱ्याची तलावात उडी घेवून आत्महत्या\nब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात आगामी निवडणुकीत भाजपचा नेमका उमेदवार कोण\nअयोध्येतील राम जन्मभूमी - बाबरी मशीद जमीन प्रकरणी आजपासून सुनावणी सुरू होणार\nजगन मोहन रेड्डी यांनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस कारावास\nनवविवाहितेचे बसस्थानकावरून प्रियकरासोबत पलायन , पतीला जबर धक्का\nवडधा जिल्हा परिषद शाळेतील १९ विद्यार्थ्यांना जेवनातून विषबाधा\nदहशतवादी आणि सुरक्षा दलांच्या जवान��ंमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार\nसंतप्त ग्रामस्थांनी पोर्ला प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप\n‘खर्रा’ हे विष देऊन आमच्या आईबाबांना हिरावू नका\nलोकसभा निवडणूकीदरम्यान पोलीस पाटलांची विविध बाबींवर राहणार नजर\nकृषी योजनांसाठी शेतकऱ्यांना करावा लागणार एकच अर्ज\nभव्य बैलपोळा स्पर्धा आयोजित करून पोलिस विभागाने केले बळीराजाचे कौतुक\nएसबीआय बँकेच्या ग्राहकांचे डेबिट कार्ड लवकरच होणार बंद\nगोरेवाडा परिसरातील प्राणी संवर्धन केंद्रात बिबट्याने ५ चितळ, ३ काळवीट चौसिंग्याला केले ठार\nबेरोजगारी हटवून युवकांना सशक्त बनविण्याचा निर्धार : विश्वजीत तांबे\n'रेडू' नंतर आता 'रापण'\nनवरात्रोत्सवात नागरीकांना करावा लागतोय धुळीचा सामना\nभाजप-शिवसेना यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब, आज वा उद्या अधिकृत घोषणा होणार \nअफगाणिस्तानात बॉम्बस्फोट : ११ नागरिकांचा मृत्यू\nभारतीय टेलिव्हिजन प्रथमच दाखवणार भारतीय लष्कराच्या रेजिमेंट सेंटर्समधील दृश्ये आणि सैनिकांशी व्यक्तिगत स्तरावर साधलेला संवाद\nतारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा १ लाखावरून १.६ लाख रुपये\nराममंदिर बांधकामा संदर्भात विश्व हिंदू परिषदे तर्फे खा. अशोक नेते यांना निवेदन\nभरधाव ट्रॅव्हल्सची ऑटोरिक्षाला धडक : रिक्षाचालकासह १४ विद्यार्थी जखमी\nहोळीच्या पार्श्वभूमीवर संशयीत आरोपींची धरपकड, ४३ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nभारताबरोबर व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानने समझोता एक्सप्रेस रोखली\nमंगळवारी राज्यात विविध मतदारसंघांमध्ये ३१३ उमेदवारांनी केले अर्ज दाखल\nपर्यावरण खात्याचे कडक पाऊल : प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास दुकान कायमचे बंद\nवर्धा जिल्ह्यातील केळापूर येथे डेंग्यूचा तिसरा बळी, एका कुटुंबातील तीन जणांच्या मृत्यूने गावात खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=328", "date_download": "2019-10-22T22:34:25Z", "digest": "sha1:U3MTUVIO7V6X2UR64H2AVR52N66ZKOVC", "length": 28135, "nlines": 94, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nआम आदमी नजरेसमोर ठेवून प्रत्येकानी जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबध्द होऊ : पालकमंत्री ना. आत्राम\nप्रतिनिधी / गडचिरोली : साऱ्यांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्हयाचा विकास गतिमान झालेला आहे आणि येणाऱ्या काळात देखील \" आम आदमी \" केंद्रस्थानी ��ानून विकास गंगा पुढे जाईल या दृष्टीने प्रयत्न करुन आम आदमी नजरेसमोर ठेवून प्रत्येकानी जिल्हयाच्या विकासासाठी कटीबध्द होऊ या असे प्रतिपादन राज्याचे वने तसेच आदिवासी विकास राज्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.\nस्वातंत्र्याच्या ७१ व्या वर्धापन दिनी जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण प्रसंगी ते बोलत होते. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एका दिमाखदार सोहळयात राजे अम्ब्रीशराव यांनी ध्वजारोहण केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर, नगराध्यक्षा योगिता पिपरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह , पोलिस अधिक्षक शैलेष बलकवडे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, उपवनसंरक्षक शिवाजी फुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nआपल्या या आदिवासी बहूल आणि दुर्गम जिल्ह्यात सर्वांपर्यंत विकास पोहचावा यासाठी शासन सातत्याने काम करित आहे. ' सबका साथ सबका विकास ' ही प्रेरणा घेऊन ' आम आदमी ' चा विकास हे ध्येय्य आहे. हा जिल्हा विकासाच्या बाबतीत बराच मागासलेला आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ' आकांक्षित ' जिल्हा कार्यक्रमात गडचिरोलीची निवड केली आहे. असे सांगून ते म्हणाले की, कोणतेही आव्हान हे संधी म्हणून स्विकारले तर आपल्याला चांगले कार्य उभे करता येते. या भुमिकेतून या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमातून जिल्ह्यावर असणारा मागासलेपणाचा ठसा मिटवण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन आता कामाला लागले आहे. यातील विविध निर्देशांकांची उद्दीष्टे निश्चित करुन सन २०२२ पर्यंतच्या प्रगत गडचिरोलीचा आराखडा नजरेसमोर ठेवून काम सुरु झाले आहे. यात शासन पूर्ण क्षमतेने आर्थिक पाठबळ देईल याची ग्वाही मी आज आपणास देतो असेही ते म्हणाले.\nया जिल्ह्यात मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामुळे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे व शेतकरी खऱ्या अर्थाने समृध्द व्हावा यासाठी विविध कार्यक्रम शासनाने हाती घेतले आहे. जिल्ह्यात ७८ टक्के वनक्षेत्र असल्याने मोठे प्रकल्प उभारणे शक्य नाहीत हे लक्षात घेऊन जिल्ह्यात जलयुक्त शिवार, तसेच मागेल त्याला शेततळे आणि विहिरी बांधण्यासोबत मामा तलाव दुरुस्तीमधून सिंचन क्षमता वाढविण्यात येत आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.\nजिल्ह्यास १५०० (दिड हजार) शेततळयांचे उद्दीष्ट होते. मात्र शेतकऱ्यांनी याला प्रतिसाद दिल्याने आतापर्यंत ४ हजार शेततळयांची निर्मिती पुर्ण झाली आहे. उर्वरित ४ हजार अर्जदारांनाही शेततळी द्या असा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. सोबतच ५ हजार विहिरी सिंचनासाठी बांधल्या जात आहेत. यातील ८० टक्के काम पुर्ण झाले आहे. याचा फायदा जिल्हयातील शेतकऱ्यांना होईल या शब्दात त्यांनी खात्री व्यक्त केली.\nनिसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांना मधल्या काळात मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. याची जाणीव ठेवून शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेव्दारे शेतकऱ्यांची सर्व कर्जे माफ केली. आपल्या जिल्हयात या अंतर्गत ९४ कोटी रुपयांहून अधिकची कर्ज माफी जिल्हयात देण्यात आली. सोबतच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग वाढवण्याची कार्यवाही करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी आम्ही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना आणली. यातून ६४ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याचे आल्याचे त्यांनी सांगितले.\nजिल्हयात धानाचे पीक हे प्रमुख पीक आहे. चालू खरीप हंगामापासून धानाचे किमान खरेदी मुल्य वाढविण्याचा निर्णय आमच्या सरकारने लागू केला आहे. त्याचाही लाभ जिल्हयात मोठया प्रमाणावर होणार आहे. गेल्या खरीप हंगामात आदिवासी विकास महामंडळातर्फे १०८ कोटींहून अधिक रकमेचे धान शासनाने खरेदी केले. जिल्हयात वाढते उत्पादन लक्षात घेऊन मोठया प्रमाणावर खरेदी करण्यासाठी गोदामांची आवश्यकता आहे, हे लक्षात घेऊन अधिक गोदामे बांधण्यात येत आहे. शेतकऱ्यांना जिल्हयात यांत्रिकीकरणाचाही लाभ दिला जात आहे, असे ते म्हणाले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्हयाच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही हे स्पष्ट केलेले आहे. आणि त्याची जाणीव ठेवून अधिकाऱ्यांचा प्रतिसाद विकासाला गती देण्यास मदत करेल असे सांगून ते म्हणाले की, याच माध्यमातून गेल्या ४ वर्षात जिल्हयात सर्व घरात पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना व जिल्हा निधीतून वीज पुरवठा पोहचविण्यात आम्हाला यश आले आहे.\nआदिवासी बहूल आणि वनाच्छादीत जिल्हयात जंगलतोड होवू नये व महिलांच्या आरोग्याचा स्तर उंचावणे शक्य व्हावे यासाठी उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ९८ हजार गॅस कनेक्शन गेल्या साडेतीन वर्षात देण्यात आले. याने प्रदूषणही कमी झाले आहे.\nआकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत विकासाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जी सुरुवात केली त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसत आहे. या कामांच्या गतीबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.\nजिल्हयात वनक्षेत्र मोठया प्रमाणावर आहे. या वनातून मिळणाऱ्या गौण वन उपजावर पेसा ग्रामपंचायतींचा हक्क मान्य करण्यात आला आहे. सोबतच बांबूवरील वाहतूक निर्बंध शासनाने गेल्या वर्षी मागे घेतले त्यामुळे तेंदू पत्ता, मोह तसेच बांबू यातून ग्रामपंचायतींना आता समृध्दीचा मार्ग सापडला आहे. जांभूळ, चारोळी सारख्या वन उपजाबाबत क्लस्टर आधारे खरेदी, साठवण आणि विक्रीचे जाळे जिल्हयात येणाऱ्या काळात निर्माण करण्यात येत आहे. या सर्वांचा फायदा जिल्हयातील उपजिविका साधनांची वाढ होण्यात आणि प्रत्येक हाताला काम मिळण्यात होणार आहे, असे पालकमंत्री म्हणाले.\nजुलै महिन्यात आपण सर्वांनी वनमहोत्सव साजरा केला. १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात जिल्हयाने १०७ टक्के उद्दिष्टपूर्ती केली याबद्दल या खात्याचा राज्यमंत्री म्हणून मला विशेष आनंद आहे. असे सांगून याबद्दल वनविभागासोबत सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था यांचे त्यांनी अभिनंदन केले. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होण्यासाठी पोलिस दल सातत्याने कार्यरत आहे. मागील वर्षभरात या कामात पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले. चालू वर्षात पोलिस दलाने ४७ नक्षलवादी ठार केले तर पोलिसांच्या जनसंपर्कामुळे १० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या त्यांच्या कामगिरीमुळे जिल्हयाची प्रतिमा बदलण्यास मदत होणार आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, हिंसेला उत्तर अहिंसा अर्थात विध्वंसाला विकासाने उत्तर देण्याचे काम महात्मा गांधींच्या अहिंसावादी विचारांनी केले. या गांधीवादी विचारवाचनात गडचिरोलीतील पोलिस दल आणि नागरिक यांनी गडचिरोलीचे नाव गिनीज बूक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंदवून जिल्हयाची नवी ओळख निर्माण केली. या विश्वविक्रमाबद्दल तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे विशेष अभिनंदन मी करतो.\nमुख्यमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना यासाठी जिल���हयाला मोठा निधी प्राप्त झाला आहे. या खेरीज आकांक्षित जिल्हा कार्यक्रमासाठी ४३ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.\nआम आदमी नजरेसमोर ठेवून प्रत्येकाने जिल्हयाच्या विकासासाठी कटीबध्द होवू या आणि एक विकसित गडचिरोली निर्माण करुयात असे आवाहन मी या निमित्ताने करतो. त्यानंतरच सबका साथ सबका विकास सत्यात उतरेल, असे ते म्हणाले.\nकार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन क्रीडा अधिकारी मदन टापरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी केले.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nपुरग्रस्तांना सावरू द्या, मगच निवडणूका घ्या\nस्थलांतरित पक्ष्यांची माहिती देणार 'बर्ड बॅण्ड'\nगडबोरी येथील नऊ महिन्याच्या बालकाला पळवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवरील मातीत रुतले\nआरमोरी येथील आझाद चौकातील कथित दगडफेकीचा महाराष्ट्र अंनिसने केला भंडाफोड\n'त्या' दिशाभूल करणाऱ्या फलकाकडे विदर्भ न्यूज एक्सप्रेस च्या वृत्ताने वेधले लक्ष\n२०२१ मध्ये देशात होणारी १६ वी जनगणना डिजिटल होणार\nपाथ्री शिवारात तरुणाची विहीरीत उडी मारून आत्महत्या\nमारकबोडी येथे शाॅर्ट सर्कीटमुळे शेकडो इलेक्ट्रिक साहित्य निकामी, अंदाजे २० लाखांचे नुकसान\nग्रामरोजगार सेवकांचे थकीत मानधन द्या, अन्यथा विधानसभा निवडणूकीवर सहकुटूंब बहिष्कार टाकणार\nगडचिरोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्रातून निवडणूकीच्या रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांची चिन्हे\nसर्च मध्ये मणक्याच्या आजाराने ग्रस्त १५ रुग्णांवर शस्त्रक्रिया\nअरूंद राष्ट्रीय महामार्गामुळे भविष्यात गडचिरोलीकरांना सोसावा लागणार त्रास\nजांभूरखेडा येथील घटनेमुळे बुलडाणा जिल्ह्यावरही शोककळा\nसावरकरांचा अपमान केल्या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विरोधात पोलिसात तक्रार दाखल\nपालकमंत्री ना. आत्राम यांच्याहस्ते अहेरी येथे अग्निशमन वाहन, शववाहिका, फायर बोटचे लोकार्पण\n१८ हजार योजनांच्या माध्यमातून २० हजार गावांना पाणी पुरवठा : ना. देवेंद्र फडणवीस\nआरमोरी विधानसभा क्षेत्रातून ५ तर गडचिरोली, अहेरीतून प्रत्येकी एका उमेदवाराची माघार\nउमेदवारी अर्��� भरण्याचा आज शेवटचा दिवस, जोरदार शक्तिप्रदर्शन होणार\nदेसाईगंजच्या मुस्लीम तरुणांनी केली दमा रुग्णांच्या भोजणाची व्यवस्था\nगडचिरोली आगाराचे गचाळ नियोजन, प्रवाशांना फटका\nआलापल्लीजवळ तेंदुपत्त्याने भरलेला ट्रक जळून खाक\nराज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या भरारी पथकाने केला १६ लाख ६९ हजार ५५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त\nअमरावतीचा कबीर माखिजा विदर्भातून टॉपर : पहा कोणत्या जिल्ह्यात कोण मारली बाजी\nमारोडा नियतक्षेत्रातील वाघाच्या शिकार प्रकरणाातील आरोपी दीड वर्षानंतर वनविभागाच्या जाळ्यात\nवाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या वाघाने वनाधिकाऱ्यावर केला हल्ला\nसातत्याने सभागृह स्थगित होण्याचे प्रकार कमी व्हावेत यासाठी सर्व आमदारांना लवकरच आचारसंहिता\nजिमलगट्टा येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर, शेकडो नागरिकांनी केली तपासणी\nएका ट्रक चालकाची मुलगी बनली कृषी अधिकारी\n दारुतस्करांनी आखली दारूच्या शेततळ्याची योजना , राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकालाही बसला धक्का\nदुष्काळग्रस्त भागातील १० मार्गांवरील शिवशाहीच्या फेऱ्या बंद करणार\nजम्मू काश्मीर मधून ३७० व ३५ (अ) कलम हटविल्याने अहेरीत जल्लोष\nकथुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी सहा आरोपी दोषी, एक आरोपी सबळ पुराव्याअभावी दोषमुक्त\nकोरची तालुक्यात निकृष्ट सिमेंट बंधाऱ्याचे काम करणाऱ्या अधिकारी, कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे निर्देश\nभारतीय सैन्यदलात पहिल्यांदाच महिलां सैनिकांची ऑनलाईन भरती\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेले वरवरा राव यांच्या जामिनाला पोलिसांचा विरोध\nनागपूर महानगरपालिकेतील दोन कर्मचारी अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nपिक अप वाहनाचा टायर फुटल्याने अपघात, १ ठार, ८ जखमी\n'चौकीदार चोर है' या विधानावर सुरक्षारक्षकांचा आक्षेप, राहुल गांधी यांच्या विरोधात पोलिसांत धाव\nट्रक चालकाला लुटणाऱ्या सहा आरोपींना २४ तासात अटक\n४५ वर्षातील विक्रमी पावसामुळे मुंबईच्या पाणीनिचरा व्यवस्थेवर ताण\nमंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारून तरुणाच्या आत्महत्येचा प्रयत्न\nलोक आयुक्तांच्या कार्यकक्षेत आता मुख्यमंत्री पदाचा समावेश\nलाचखोर महिला क्रीडा अधिकारी हॉस्पिटलमध्ये\nटीव्हीवर दिसणे आणि पेपरमध्ये छापून ये��ं दूर ठेवा :पंतप्रधान नरेंद्र मोदी\nआरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक, आंदोलन करणारे खासदार विकास महात्मे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nपाकव्याप्त काश्मीर निश्चितपणे एक दिवस भारताचा भौगौलिक हिस्सा असेल : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर\nपोलिस समजून नक्षल्यांनी केली निरपराध शिक्षक योगेंद्र मेश्राम यांची हत्या \nहिंगणघाट येथे गौरी विसर्जनादरम्यान तोल जाऊन दोन महिला , दोन बालके नदीत बुडाले\nगोंदिया तहसील कार्यालयातील दोन नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-vaccination-under-national-veterinary-control-program-agricultural-science", "date_download": "2019-10-22T22:51:12Z", "digest": "sha1:KAG7WMXX3QJRKUBMVMM5LICNXQAK2ZIO", "length": 14784, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi; Vaccination under National Veterinary Control Program by Agricultural Science Center Malegaon | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी विज्ञान केंद्र मालेगावकडून राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लसीकरण\nकृषी विज्ञान केंद्र मालेगावकडून राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लसीकरण\nरविवार, 15 सप्टेंबर 2019\nनाशिक : कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव महाराष्ट्र शासन, पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत -लाळ्या खुरकत, ब्रुसेलेसिस आणि राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाचे आयोजन मालेगाव तालुक्यातील जळगाव (निंबायती) येथे बुधवारी (ता. ११) करण्यात आले.\nनाशिक : कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव महाराष्ट्र शासन, पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत -लाळ्या खुरकत, ब्रुसेलेसिस आणि राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाचे आयोजन मालेगाव तालुक्यातील जळगाव (निंबायती) येथे बुधवारी (ता. ११) करण्यात आले.\nदरम्यान, कार्यक्रमाची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मथुरा (उत्तरप्रदेश) येथील उद्घाटनीय मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण उपस्थित शेतकऱ्यांना दाखवून करण्यात आली. त्यानंतर गावातील जनावरांना लाळ्या खुरकत रोगाचे लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात सहायक आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ. कदम यांनी लाळ्या खुरकत, ब्रुसेलेसिस आणि कृत्रिम रेतन या बाबत मार्गदर्शन केले. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, पंतप्रधान शेतकरी मानधन योजना याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अमित पाटील यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पशुविद्यान आणि दुग्धव्यवसाय विषय विशेषज्ञ संदीप नेरकर यांनी केले.\nमालेगाव महाराष्ट्र विभाग जिल्हा परिषद नरेंद्र मोदी जळगाव लसीकरण विषय\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nहमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठसोलापूर : मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने...\nभोर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्यात सोमवारी (ता. २१) दिवसभराच्या...\nसोलापूर जिल्ह्यात पावसामुळे टॅंकरच्या...सोलापूर : गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर...\nसातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...\nमराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...\nपरभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...\nस्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...\nसततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...\nखाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...\nपावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...\nपावसामुळे पिकांचे नुकसान सुरुचपुणे : राज्याच्या विविध भागांत मॉन्सूनोत्तर...\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात...\nफलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्यातील...\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aadministrations", "date_download": "2019-10-22T21:36:51Z", "digest": "sha1:24CYDBT5INEN4QCW6EIC7RYPBFACJA6P", "length": 27956, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (49) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (28) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nप्रशासन (39) Apply प्रशासन filter\nमहाबळेश्वर (24) Apply महाबळेश्वर filter\nपर्यटक (8) Apply पर्यटक filter\nकोल्हापूर (6) Apply कोल्हापूर filter\nशिक्षण (6) Apply शिक्षण filter\nस्थलांतर (6) Apply स्थलांतर filter\nखंडाळा (5) Apply खंडाळा filter\nपर्यटन (5) Apply पर्यटन filter\nम���ामार्ग (5) Apply महामार्ग filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nअतिवृष्टी (4) Apply अतिवृष्टी filter\nकोयना धरण (4) Apply कोयना धरण filter\nनिसर्ग (4) Apply निसर्ग filter\nवाहतूक कोंडी (4) Apply वाहतूक कोंडी filter\nशिक्षक (4) Apply शिक्षक filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nइस्लामपूर (3) Apply इस्लामपूर filter\nकैलास शिंदे (3) Apply कैलास शिंदे filter\nगिरिस्थांनाना वाचवण्याची आवश्यकता ; महाबळेश्वर-पाचगणीत सुविधांची वानवा\nभिलार : आज 21 व्या शतकात झपाट्याने बदललेल्या साधनांमुळे जग अधिकाधिक जवळ येत असताना निसर्गाची अद्वितीय नवलाई लाभलेल्या महाबळेश्वर-पाचगणीचे पर्यटन या बदलाची शिकार बनत आहे. अलीकडच्या काळात सर्वमान्यांच्या आवाक्यातील महाबळेश्वर पर्यटन अनंत कारणांनी धोक्यात येऊ पाहात आहे. आज...\nव्यापाऱ्यांनाे महापुरातील भरपाई मिळण्यासाठी 'हे' करा\nकऱ्हाड ः महापुराने कृष्णा-कोयना नद्यांसह अन्य नद्यांना आलेल्या महापुराने नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना शासनाने नुकसानीच्या प्रमाणात चार हजारांपासून 50 हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याचे आदेश काढले आहेत. ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. जिल्ह्यात मध्यंतरी पाटण,...\nशिक्षक पुरस्काराला दहा वर्षांनंतर मुहूर्त\nभिलार : प्रशासनाची उदासीनता, संघटनांमधील हेवेदावे, राजकारण्यांचा हस्तक्षेप आणि अनेक वादामुळे तब्बल 10 ते 12 वर्षे महाबळेश्वर तालुक्यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला नाही. अनेक कारणांनी पाच सप्टेंबरचा आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम कित्येक वर्षे पंचायत समितीने राबवलाच नाही...\nभूस्खलन बाधितांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार ; श्वेता सिंघल\nसातारा : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित झालेल्या सातारा तालुक्यातील टोळेवाडी, मोरेवाडी, पाटण तालुक्यातील जिमनवाडी, म्हारवण, म्हसुगडेवाडीचा या गावांचा कायमचे पुर्नवसन करण्याचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आले आहेत. पूरग्रस्त गावांमध्ये बाधित झालेले रस्ते, शाळा, शासकीय इमारतींच्या दुरुस्तीसाठी...\nनुकसानग्रस्त शेतकरी कर्जफेडीच्या चिंतेत\nसातारा - पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अद्याप कृषी विभागाच्या विविध ‘टीम’ गावनिहाय पंचनाम्यात व्यस्त आहेत. शेतीच्या नुकसानीमुळे पुढील वर्षी शेती कर्जाची परतफेड कशी करायची, या चिंतेने शेतकऱ्यांना ग��रासले आहे. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना किमान कर्जमाफी किंवा पीककर्ज पुनर्गठन...\nकृष्णेला दिलेला कचरा, पुराने केला परत; आता तरी व्हा जागे...\nकृष्णा नदी सांगली शहरात घुसली. नुसती घुसली नाही, तर आपण टाकलेला प्रचंड कचरा, प्लॅस्टिक सारं पुन्हा आपल्या घरात टाकून गेली. घराची कचराकुंडी झाली. घर गुदमरू लागलं. दुखणं जुनं आहे, त्यावर काम झालं नाही. कचरा व्यवस्थापनाचे अपयश, हे यामागच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. कृष्णा नदी काय पोटात घेऊन धावते आणि...\nजिल्ह्यात महापुराचा २८९५ घरांना दणका; पाच तालुक्यांतील दहा हजार ७५५ नागरिक विस्थापित सातारा/कऱ्हाड - अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरसदृश स्थितीमुळे कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर, वाई आणि सातारा तालुक्यांतील पावणेदोनशे कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जिल्ह्यातील दोन...\nआठ दिवसांत वाहिले ‘आख्खे कोयना धरण’\nसातारा - पूर्वेकडे दुष्काळाशी सामना करणारा माण, खटाव तालुका आणि पश्चिमेकडे अतिवृष्टीमुळे पुराशी दोन हात करणारे कऱ्हाड, पाटण तालुके अशा दुहेरी संकटात सातारा जिल्हा अडकला आहे. जिथं पिकतं तिथं विकत नाही..असे म्हणतात, ते पाण्याच्या बाबतीतही खरे ठरले आहे. पूरपरिस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख धरणांतून तब्बल...\n#kolhapurfloods एसटीचे 150 वाहक - चालक अडकले; महामंडळाकडून दुर्लक्ष\nकोल्हापूर - गेली सहा दिवस जिल्ह्याला पुराच्या पाण्याने घेरले आहे. कोल्हापूर - सांगली - मिरज येथे परजिल्ह्यातून व परप्रांतातून आलेल्या एसटी गाड्या मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर, इचलकरंजीसह बारा आगारात थांबून आहेत. कोल्हापुरात १५० चालक - वाहक अडकून पडले आहेत. या सर्वाची कोणतीही दखल एसटी प्रशासनाने...\nभूस्खलनाने साताऱ्यात \"माळीण' चा धोका; प्रशासन सतर्क\nसातारा ः जिल्ह्यातील डोंगराळ व दुर्गम भागात जमीन खचण्याचे संकट घोंगावू लागले आहे. सातारा, जावळी, महाबळेश्वर, पाटण तालुक्यातील डोंगर भागांना मोठ्या भेगा पडल्या आहेत. अनेक घरांत पाण्याचे उपळे फुटले असून घरांनाही तडे गेले आहेत. अनेक गाव,वाड्या वस्त्यांची अवस्था \"माळीण' संकटासारखी झाली आहे. जिल्हा...\nबचाव कार्यासाठी एनडीआरएफ व एसडीआरएफची जादा कुमक\nसांगली - सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी झटत आहे. राष्ट्रीय ��पत्ती निवारणची आणखी ३ पथके (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारणची २ पथकांना (SDRF) पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या प्रत्येक टीममध्ये ४ बोटी व २५ जवान असून एसडीआरएफच्या पथकात प्रत्येकी २...\nसांगली - सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर जिल्ह्यातील १.२५ लाख...\n#sataraflood शाळेच्या सुट्टीबाबत खाेडसकळापणा\nसातारा ः पूर परिस्थितीमुळे माण तालुका वगळून जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करणाऱ्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या पत्रामध्ये काही समाजकंटकांनी फेर बदल करुन सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने नागरीकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केले. गेले तीन दिवस जिल्हाधिकारी सिंघल या...\n#sataraflood शाळा-महाविद्यालयांना गुरुवारीही सुट्टी\nसातारा : सातारा जिल्ह्यात झालेली व होणारी अतिवृष्टी पाहता जिल्ह्यात आपत्तकालीन परिस्थीती निर्माण झालेली आहे. त्याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी उद्या (गुरुवार, ता. 8) शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या सातारा,...\n#sataraflood कुटुंबांचे स्थलांतर युद्धपातळीवर सुरु\nसातारा : दोन आठवड्याच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. प्रमुख नद्यांना आलेल्या पुराचे पाणी गावात घुसल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्ह्यातील सात तालुक्यातील 1316 कुटुंबातील 5640 सदस्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुराचा सर्वाधिक फटका कर्हाड, पाटण तालुक्याला बसला आहे....\nसाताऱ्यात पावसाची शंभरी पार ; जनजीवन ठप्प\nसातारा : अवघ्या दोन आठवड्यांत हाहाकार माजविलेल्या पावसाने सातारा जिल्ह्यात सरासरीचा आकडा पार केला आहे. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल 102 टक्के पाऊस झाला असून, 2005 व 2006 मध्ये आलेल्या महापूर स्थितीची पुन्हा एकदा जिल्ह्याच्या पश्मिचेकडे स्थिती उद्भवली आहे. सातारा जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग...\nप्रसंगी \"एनडीआरएफ'ची मदत घेणार : श्वेता सिंघल\nसातारा : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून सरासरीच्या 103 टक्के पाऊस झाला आहे. पाणीपातळी नियंत्रणासाठी सर्वच धरणांतून पाणी सोडले आहे. त्यामुळे धोकादायक बनलेल्या वाढे, वडूथ, धोम कालवा व तांबवे या चार पुलांवरील वाहतूक बंद केली आहे. मेणवली, सिद्धनाथवाडी, कऱ्हाड शहरातील सखल...\nगाेडवली- पाचगणीत जमीन खचण्याचा धाेका\nभिलार : महाबळेश्वर तालुक्यात गेली आठ दिवसांपासून सुरू असणार्या धुवाधार पावसामुळे पाचगणी या गिरी शहरानजीकच्या गोडवली ,(ता.महाबळेश्वर) या गावातील तपनेश्वर मंदिरा लगत असणारी शेत जमिन मोठ्या प्रमाणात खचली असून मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे...\nमुसळधार पावसाचे रायगड जिल्ह्यात सहा बळी\nअलिबाग : मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यात सहा जणांचे बळी घेतले. अलिबाग तालुक्यातील चौल येथून बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा शोध अद्याप सुरु आहे. रविवारी दुपारपर्यंत नद्यांना आलेले पुराचे पाणी पूर्णपणे ओसरले असून या पुरातील नुकसानीची भयानकता पुढे येत आहे. संपर्क तुटलेल्या गावांपर्यंत मदत...\nसातारा जिल्ह्यात वाढतोय मुलींचा जन्मदर\nसातारा - जिल्ह्यात मुलींचा जन्मदर जावळी, महाबळेश्वर, माण आणि पाटण तालुक्यांत घटला आहे. या चार तालुक्यांत घटता मुलींचा जन्मदर जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेऊन स्त्री भ्रूणहत्येविरोधात आणखी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. जिल्ह्यात एक हजार मुलांमागे मुलींची संख्या ९३३ झाली आहे. मागील पाच वर्षांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.khabarbat.com/2019/09/award.html", "date_download": "2019-10-22T21:56:31Z", "digest": "sha1:O4M5GRKBX7VZEQ5SCHFIREM7BDQ4VGWY", "length": 16556, "nlines": 167, "source_domain": "www.khabarbat.com", "title": "मुख्याध्यापिका राजश्री कांबळे यांना पुरस्कार - KhabarBat™", "raw_content": "\nHome पुणे मुख्याध्यापिका राजश्री कांबळे यांना पुरस्कार\nमुख्याध्यापिका राजश्री कांबळे यांना पुरस्कार\nजुन्नर येथील काँर्नेल मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापिका राजश्री कांबळे सहकूटुंब पुरस्कार स्वीकारत असताना.\nशैक्षणिक क्षेत्रात शिक्षक व संस्थाचालक अडचणीत आलेले आहेत.,अशा वेळी या दोन घटकांनी हातात हात घालून शासनाला प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जागे केले पाहिजे असे मत महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी व्यक्त केले.\nमहाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.\nते पुढे म्हणाले की,यापूर्वी शिक्षक व संस्था चालक यांच्यात संघर्ष होत होता ,पण आता शासनाच्या धोरणामुळे शिक्षक व संस्था चालक यांचे प्रश्न प्रलंबित आहेत त्याकरिता शासनाचे लक्षवेधण्याकरिता यांनी एकत्र लढा पुकारला पाहिजे .\nजिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास नाना देवकत्ते म्हणाले की, शिक्षक सेवाभावीवृत्तीने काम करत आहेत. त्याचे जे प्रश्न आहेत त्याकरिता जिल्हा परिषद प्राधान्य देईल. शिक्षकांनी सुमारे ३कोटी रुपयाची मदत पूरग्रस्तांना केली आहे ,याचा अभिमान वाटतो.\nप्रास्तविक सेवक समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष शिळमकर यांनी केले तर स्वागत संतोष तनपुरे यांनी केले.\nया कार्यक्रमास हरिश्चंद्र गायकवाड , गुरुबा मोराळे, सारंग पाटील , डाँ.भानुदास कुलाळ,परशुराम शरणांगत, धिरज गायकवाड ,अंबादास शिरसाठ ,काकासाहेब राजपुरे,प्रल्हाद झरांडे, विठ्ठल शेवते,शाम धुमाळ,वाहिद शेख,जनार्दन गुळवे ,आबासाहेब कदम,विजय राठोड,सौ.अर्चना मोरे,सौ.उर्मिलाबेन पटेल,जितेंद्र देवकर आदि मान्यवर उपस्थित होते .\nयावेळी २३ मुख्याध्यापक ,३६शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक ६ असे जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात आले.\nरविवारी (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. जिल्हास्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्श मुख्याध्यापक ,शिक्षक सेवक पुढीलप्रमाणे --\nशाम दत्तू धुमाळ (मुख्याध्यापक)\n.शिवाजी बाळू माने (मुख्याध्यापक)\nशमीम उबेद शेख (मुख्याध्यापक)\nसौ. निर्मला अरुण माळी (मुख्याध्यापिका)\nसौ. राजश्री आनंदा कांबळे (मुख्याध्यापिका)\nसौ. संचिता नरेंद्र ढवळे (मुख्याध्यापिका)\nसौ. विद्या चंद्रकांत होले (मुख्याध��यापिका)\nसौ. वंदना पोपट आंद्रे (मुख्याध्यापिका)\nसौ. चित्रा सुभाष औटी (मुख्याध्यापिका)\n.सौ. निर्मला अरुण माळी (मुख्याध्यापिका)\nसौ. आशा विलास सोनवणे (मुख्याध्यापिका)\nसौ. मंगला संपत कांबळे (मुख्याध्यापिका)\nसौ. सईदा इब्राहिम शेख (मुख्याध्यापिका)\nमा. सौ. जयश्री दत्तात्रय माकर (मुख्याध्यापिका)\nश्रीमती. सायरा बानू ईस्माइल (मुख्याध्यापिका)\nमल्हारी निवृत्ती कुंभारकर (सहशिक्षक)\nसौ. फौजिया सुलतान फारुक शेख (सहशिक्षिका)\nसौ. जयश्री सुभाष निवंगुणे (सहशिक्षिका\nसौ. नंदा बाबासाहेब कुंभार (लेखनिख)\nतात्याबा बाबू आढाव (सहशिक्षक)\nविकास वसंत गवते (सहशिक्षक)\nसुधीर दशरथ शिंगटे (सहशिक्षक)\nआबासाहेब तुकाराम पाळवदे (सहशिक्षक)\nतानाजी बळीराम लोहकरे (सहशिक्षक)\nअशोक मंजाभाऊ वायाळ (सहशिक्षक)\nएकलव्य रायबा कोळी (सहशिक्षक)\nसंजय काळूराम मांजरे (सहशिक्षक)\nयुवराज यशवंत साबळे (सहशिक्षक)\nराहुल प्रल्हाद ताकमोडे (सहशिक्षक)\nविजय नवनाथ राठोड (सहशिक्षक)\nशंकर ज्ञानेश्वर भारमळ (सहशिक्षक)\nविनायक शंकरराव काकडे (सहशिक्षक)\nकैलास सावता माळी (सहशिक्षक)\nसौ. लाजवंती विठ्ठलराव जाधव (सहशिक्षिका)\n.सौ. संजिवनी दिलीप पाटील (सहशिक्षिका)\nसौ. मनिषा संदीप चैधारी (सहशिक्षिका)\nसौ. जयश्री एकनाथ सोमवंशी (सहशिक्षिका)\nसौ. सुवर्णा मच्छिंद्र पाटील (सहशिक्षिका)\nबाळासाहेब महादेव नामदास (सहशिक्षक)\nविकास माणिक नेवसे (सहशिक्षक)\nरुपाली विक्रम भालेराव (सहशिक्षिका)\nउर्मिला विनायक दानवले (सहशिक्षिका)\nसौ. वर्षा विठ्ठल राजपुरे (सहशिक्षिका)\nसौ. जयश्री दत्तात्रय माकर (मुख्याध्यापिका)\nसौ. अमरिता गुरमित ग्रोवर (सहशिक्षिका) सौ. मंगल मारुती आढळ (सहशिक्षिका)\nसौ. मनिषा विनायक वाळूंज (लेखनि\nश्रीरंग दिनकर पिंगळे (सेवक)\nरामभाऊ वसंत वरपे (सेवक)\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तास बंद - पुणे (प्रतिनिधी) :- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी (दि. २३) दुपारी १२ ते २ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या द���शेने जाणा...\nतिवारी हत्या: राजस्थान बॉर्डरवरून दोघांना अटक - हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी आज पाचव्या दिवशी दोन आरोपींना अटक करण्यात एटीएसला यश आले आहे. अशफाक पठाण आणि मोइनुद्दीन पठान ...\nतब्बल २१ वर्षांनी सापडले चंद्रपूरचे बेपत्ता वनरक्षक - ललीत लांजेवार/नागपूर: लाखोंच्या संख्येत आयोजित कार्यक्रमात किव्...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nबाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर ITD विभागाची धाड\nखाली हात परतले अधिकारी ललित लांजेवार: चंद्रपूर-वणी -आर्णी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या चंद्रपूर ...\nहंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात;२ जवान ठार\nललित लांजेवार/नागपूर : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात चंद्...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/crime/8110/rice-puller-pulling-scam-copper-iridium-cheating-case-5-arrested.htm", "date_download": "2019-10-22T22:33:19Z", "digest": "sha1:VPN4HLXBXMQ5DP2ACTQNOPIJX3IKNVVI", "length": 17029, "nlines": 125, "source_domain": "maharashtranews.com", "title": "'राईस पुलर' फसवणुकीचा नवा फंडा, व्यापाऱ्यांना घातला कोट्यवधींचा गंडा | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनर��व लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\n'राईस पुलर' फसवणुकीचा नवा फंडा, व्यापाऱ्यांना घातला कोट्यवधींचा गंडा\nBy एम न्यूज टीम (author)\n'राईस पुलर' ही गुन्हेगारीची आंतरराष्ट्रीय पद्धत मुंबईत वापरून व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांना फसवणाऱ्या टोळीचे पितळ मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडे पाडले आहे. पाच जणांच्या या आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून फसवणुकीच्या साहित्यासह काही रासायनिक द्रव्यं हस्तगत करण्यात आली आहेत. नासा, इस्रो, डीआरडीओ या संस्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या धातूच्या व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून या टोळीने फसवणूक केल्याचे समोर आले आहे.\n'राईस पुलर' फसवणुकीचा नवा फंडा\nइस्रोसारख्या अनेक संस्था उपग्रहांमध्ये वापरत असलेल्या धातूच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास कोट्यवधींचा फायदा होऊ शकतो, असे सांगून व्यापाऱ्यांना फसविणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ११ च्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रईस शेख, दत्तात्रय म्हसवेकर, सहायक निरीक्षक शरद झिने, नितीन उतेकर, विशाल पाटील यांच्या पथकाने मालाड पश्चिमेकडील एव्हरशाईन नगरातील एका बंगल्यात छापा टाकला. विकास सिंग, कलीम शेख, विप्लब हारण डे, साजिद शेख, शिवाजी तिवारी या पाच जणांना संशयास्पद हालचाली करताना पोलिसांनी ताब्यात घेतले. या बंगल्यातून पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक साहित्य, वेगवेगळ्या धातूच्या वस्तू, केमिकल्सच्या बाटल्या, अँटी रेडिएशन सूट, प्रक्रिया केलेले तांदूळ, मोबाईल फोन, वेगवेगळ्या कंपन्यांची कागदपत्रे, शिक्के तसेच इतर साहित्य सापडले.\nही टोळी कॉपर इरिडियम या धातूची वस्तू खरेदी करणाऱ्या आणि विकणाऱ्या बोगस व्यक्तीला गुंतवणूकदारासमोर उभी करायची. कॉपर इरिडियमच्या वस्तूचे परीक्षण करण्यासाठी लाखो रुपये खर्च येतो. आपण हा खर्च केल्यास कोट्यवधी रुपये मिळतील, असे सांगून गुंतवणूकदारांकडून लाखो रुपये उकळले जात होते. नवी मुंबईतील एका व्यावसायिकाने यामध्ये सव्वा कोटी रुपये गुंतविले होते. अशा प्रकारे १२ ते १३ जणांच्या या टोळीने अनेकांना फसविल्याचे पोलिसां���्या तपासात समोर आले, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली.\n(हेही वाचा...रोड शो आदित्य ठाकरेंचा; चांदी चोरट्यांची)\nराईस पुलर म्हणजे नक्की काय\nगेली काही वर्षे जगभरात अधूनमधून या राईस पुलिंग ट्रिकवर आधारित गुन्हे पकडले जात आहेत. राईस पुलर म्हणजे कॉपर आणि इरिडियम या मौल्यवान धातूपासून बनवलेली अतिप्राचीन भांडी असून त्याच्या आतमध्ये तांदूळ खेचून घेण्याची क्षमता आहे अशी बतावणी केली जाते. राईस म्हणजे तांदूळ. तांदूळ एका बाजूला ठेवून समोर कॉपर इरिडियम धातूची वस्तू/ भांडे ठेवली जाते. ही वस्तू अथवा भांडे समोर ठेवलेला तांदूळ किती लांब अंतरावरून खेचून घेते, यावर या वस्तूची किंमत ठरते. जितक्या जास्त लांबीवरून तांदूळ खेचला जाईल तितकी कॉपर इरिडियमच्या या वस्तूची किंमत अधिक असते. ती कोट्यवधींच्या घरात असते. यालाच राईस पुलिंग असे म्हटले जाते. ही गुन्हे पद्धत परदेशात अधिक प्रचलित आहे. भारतातदेखील ही भांडी शुभशकुनी असून मोठा धंदा खेचून आणतील असे सांगून व्यावसायिकांना गंडा घातला जातो.\nताज्या मराठी बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचा महाराष्ट्र पहा फक्त एका क्लिक वर, जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप. मराठी बातम्या व घडामोडींसाठी फेसबुक पेजला लाईक करा,आणि ट्विटर फाॅलो करा.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोट��ळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\n0 Response(s) to “'राईस पुलर' फसवणुकीचा नवा फंडा, व्यापाऱ्यांना घातला कोट्यवधींचा गंडा ”\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nभिकाऱ्याच्या संपत्तीवर मुलांचा डोळा, राजस्थान-गोव्यातून झाले गोळा\n'राईस पुलर' फसवणुकीचा नवा फंडा, व्यापाऱ्यांना घातला कोट्यवधींचा गंडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/purushottam-jadhav-will-contest-loksabha-against-uadayanraje-bhosale/", "date_download": "2019-10-22T21:43:43Z", "digest": "sha1:5EJZLI7EVSNBG25YY7QWS7RZVWOSTW2G", "length": 9397, "nlines": 153, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "तर उदयनराजें विरोधात शिवसेनेकडून ‘हा’ उमेदवार सातारा लोकसभा लढणार? – Hello Maharashtra", "raw_content": "\nतर उदयनराजें विरोधात शिवसेनेकडून ‘हा’ उमेदवार सातारा लोकसभा लढणार\nतर उदयनराजें विरोधात शिवसेनेकडून ‘हा’ उमेदवार सातारा लोकसभा लढणार\nसातारा प्रतिनिधी | सकलेन मुला���ी\nराष्ट्रवादीचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे सातारा लोकसभा ची जागा रिक्त आहे. या जागेवर विधानसभा निवडणुकी सोबतच पोटनिवडणूक होणार आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा आपण ताकतीने निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली आहे.\nयामुळे उदयनराजे विरुद्ध तगडा उमेदवार कोण याबाबत सर्वच विरोधी पक्षांची चाचपणी सुरू आहे. यातच भाजपा व शिवसेना युतीमध्ये बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जर आदेश दिले तर उदयनराजें विरुद्ध लढण्याची तयारी पुरुषोत्तम जाधव यांनी केली आहे. पक्षप्रमुख जो आदेश देतील तो मी पाळणार असल्याचेही पुरुषोत्तम जाधव यांचे म्हणणे आहे.\nउदयनराजे विरुद्ध यापूर्वी दोन वेळा लोकसभेची निवडणूक पुरुषोत्तम जाधव यांनी लढली आहे. एक वेळ पक्षातून व एक वेळ अपक्ष अशी निवडणूक त्यांनी लढविली होती. या दोन्ही लढतींमध्ये मोठे मतदान दुसऱ्या क्रमांकाचे मतदान पुरुषोत्तम जाधव यांना झाले आहे. यामुळे मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये पुरुषोत्तम जाधव यांचा मोठा जनसंपर्क आहे.\nहे पण वाचा –\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक : राष्ट्रवादीचा नेमका उमेदवार कोण\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेची ‘ही’ आहे…\nसातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेबरोबरच\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेसोबतच होणार ; निवडणूक…\nउदयनराजेंना मोठा धक्का ; सातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभा…\nम्हणून उदयनराजेंच्या प्रवेशाला पंतप्रधान उपस्थित राहिले नाहीत : मुख्यमंत्री\nराष्ट्रवादीत मला काय मिळालं ठेंगा; उदयनराजे भोसलेंचा सवाल\nसातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंची लढत “या” दिग्गज उमेदवारासोबत\nस्वार्थासाठी राजीनामा देणार्या उदयनराजेंकडून निवडणूकीचा खर्च वसूल करावा..\nअवघ्या नऊ मिनिटात पिला तब्बल ‘४५ कप चहा’\nआमदार सिद्धाराम म्हेत्रेंची भाजपा नेत्यांसोबत ‘चाय पे चर्चा’\nअवघ्या नऊ मिनिटात पिला तब्बल ‘४५ कप चहा’\n‘रंगात रंगलेली – फोटोजेनिक दिवाळी’\n‘कमळ’ वाला निवडून आला तर सांगतोच; ईव्हीएम घोळवरून सातारकर संतप्त\nहार्दीक पांड्या ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट\nबिगबाॅस फेम अभिजीत बिचुकलेवर गुन्ह��� दाखल\nकागदावर लिहीलेलं भाषण वाचून उदयनराजेंचे शरद पवारांना अडखळत…\nनितेश राणेंच्या प्रचारात ‘तडीपार’ आरोपी सहभागी;…\nगांधींच्या हत्येत सहभागी असणार्या सावरकरांना भारतरत्न कसा…\nहर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरेंवर केलेली टीका भोवली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agriculture-officers-cant-give-guidance-pest-and-disease-control-pune-22881", "date_download": "2019-10-22T22:47:49Z", "digest": "sha1:DGZ2PHBQHLRZ4Z7ARC33PG4YWJB7SWIO", "length": 17774, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agriculture officers cant give a guidance for pest and disease control, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्ह्यात पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव; पण मार्गदर्शन मिळेना\nपुणे जिल्ह्यात पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव; पण मार्गदर्शन मिळेना\nबुधवार, 4 सप्टेंबर 2019\nमाझ्याकडे दहा एकर शेती आहे. त्यात कांदा, बाजरी, सीताफळ अशी पिके घेतली आहेत. या पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यावर कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. मात्र, आत्तापर्यंत एकही अधिकारी माझ्या शेतावर फिरकलेला नाही. त्यामुळे काही वेळा नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.\n- सुनील राजेभोसले, जोगवडी, ता. बारामती, जि. पुणे.\nपुणे ः जिल्ह्यात कमी - अधिक पाऊस व ढगाळ हवामानामुळे पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे. मात्र, कृषी विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.\nपुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पूर्व भागातील शिरूर, दौंड, खेड, इंदापूर, बारामती, पुरंदर भागात पावसाची गरज आहे. पश्चिम पट्ट्यातील भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या भागांत उशिरा पाऊस सुरू झाल्याने जूनच्या शेवटच्या आठवड्यात भात रोपवाटिकांमध्ये लागवड झाल्याने पुनर्लागवडी उशिराने झाल्या आहेत. सुमारे ५७ हजार ८१७ हेक्टरवर भाताच्या पुनर्लागवडी झाल्या आहेत. भात पीक वाढीच्या अवस्थेत असले तरी अनेक ठिकाणी अति पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. मात्र, काही ठिकाणी भात पिकाची स्थिती बऱ्यापैकी असल्याने या पिकावर कीड - रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून कृषी विभागाने योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज आहे.\nपूर्व भागात पावसाने ओढ दिल्याने पिके सुकत आहेत. बाजरी पीक वाढीच्या अवस्थेत असून पावसाची गरज आहे. जिल्ह्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी कृषी विभागातील क्षेत्रिय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेटी देऊन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तूर पीक वाढीच्या अवस्थेत असून पिकावर अल्प प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nपावसाच्या खंडामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. मूग व उडीद पिके काही ठिकाणी फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. त्यावर कीड - रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पिके मोडून टाकली आहेत. भुईमूग पिकावरही काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने एकात्मिक कीड नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना सुचविण्याची आवश्यकता आहे. परंतु कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.\nपुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. थोड्याफार प्रमाणात पिके चांगली असली तरी त्यावर कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मेळावे, बैठका घेऊन मार्गदर्शन करण्याची गरज आहे. कृषी विभागाकडून तसे काहीही होताना दिसत नाही. सर्व काही कागदोपत्रीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष\nपांडुरंग रायते यांनी सांगितले.\nसीताफळ कृषी विभाग पुणे ऊस पाऊस हवामान पूर शिरूर खेड इंदापूर पुरंदर मावळ भात पीक तूर मूग उडीद भुईमूग\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुध��� किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nसातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...\nमराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...\nपरभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...\nस्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...\nसततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...\nखाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...\nपावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...\nफलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...\nरसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...\nजळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्यातील...\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nपुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निं�� सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-market-pune-increase-prices-peas-17563", "date_download": "2019-10-22T22:39:44Z", "digest": "sha1:UY7R45NOAN3XJEC7ZHRFVK43TB3BWBNQ", "length": 24392, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Market in Pune, increase in prices of peas | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढ\nपुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढ\nसोमवार, 18 मार्च 2019\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १७) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे १० ट्रकने भाजीपाल्याच्या आवकेत वाढ झाली आहे. तर मागणीच्या मानाने आवकेत घट झाल्याने घेवडा, मटारच्या भावात वाढ झाली, तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते.\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १७) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे १० ट्रकने भाजीपाल्याच्या आवकेत वाढ झाली आहे. तर मागणीच्या मानाने आवकेत घट झाल्याने घेवडा, मटारच्या भावात वाढ झाली, तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते.\nभाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यातून कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून मटार आणि गाजर प्रत्येकी सुमारे १० ट्रक, राजस्थानमधून मटार १० ट्रक, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ट्रक कोबी तर भुईमूग सुमारे ६० गोणी, आणि मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे साडेचार हजार गोणी तर गुजरातहून गवारीची दोन टेम्पो आवक झाली होती.\nमहाराष्ट्राच्या विविध भागांतील झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ३०० गोणी, टॉमेटोे सुमारे ४ हजार क्रेट, कोबी ८ तर फ्लॉवर सुमारे १२ टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, पावटा ४ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, तर कांदा नवीन सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. तसेच स्थानिकसह आग्रा, इंदौर,\nगुजरात येथून बटाट्याची ५५ ट्र�� आवक झाली होती.\nफळभाज्यांचे दहा किलोचे भाव\nकांदा : ५०-६०, बटाटा : गुजरात ७०-१५०, लसूण : १५०-३००, आले : सातारी ५५०-६००, आले : भेंडी : ४००-५००, गवार : ६०० ते ८००, टोमॅटो : १५०-२००, दोडका : ४००-४५०, हिरवी मिरची : ५००-६००, दुधी भोपळा : २००-२५०, चवळी : २५०-३००, काकडी : २००-२५०, कारली : हिरवी ३५०-४५०, पांढरी २५०-३००, पापडी : २००-२५०, पडवळ : २००-२२०, फ्लॉवर : ८०-१२०, कोबी : १००-१२०, वांगी : १००-२००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १२०-१२०, ढोबळी मिरची : ४००-५००, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : २००-२५०, गाजर : १००-१३०, वालवर : २५०-३००, बीट : ८०-१००, घेवडा : ५००-५००, कोहळा : २००-२५०, आर्वी: ३००-३५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : ३००-३५०, पावटा : ५००-५५०, भुईमूग शेंग : ६००-६५०, मटार : परराज्य ३००-३५०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका\nकणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.\nपालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख तर मेथीची सुमारे ४० हजार जुड्या\nआवक झाली होती. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने पालेभाज्यांचे दर तेजीतच आहेत. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ४००-१०००, मेथी : ८००-१५००, शेपू : ४००-५००, कांदापात : ५००-८००, चाकवत : ५००-६००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-२५०, अंबाडी : ५००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ७००-८००, चुका : ५००-८००, चवळई : ५००-८००, पालक : ४००-६००, हरभरा गड्डी : ५००-८००.\nफळ बाजारात रविवारी (ता. १७) मोसंबीची जुन्या आणि नव्या बहाराची सुमारे ६० टन, संत्री ४५ टन, डाळिंब सुमारे २०० टन, पपई १५ टेम्पो, लिंबे सुमारे २ हजार ५०० गोणी, चिक्कू ३ हजार बॉक्स आणि गोणी, पेरू २५० क्रेट, कलिंगड ४० टेम्पो, खरबुज २५ टेम्पो, विविध द्राक्षांची सुमारे ३५ टन आवक झाली होती.\nफळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ४००-९००, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : १२०-२८०, (४ डझन) : ३०-१००, संत्रा : (३ डझन) : १२०-३५०, (४ डझन ) : ३०-१४०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-८०, गणेश ५-२०, आरक्ता १०-५०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२०, पपई : ५-१५, चिक्कू : १००-५००, पेरू (२० किलो) : ४००-५००, सफरचंद : किन्नोर (२५ किलो) २२००-२५००, काश्मीर डेलीशिअस (१५ किलो) १०००-१५००, द्राक्षे : जंम्बो (१० किलो) ५००-८००, सुपर सोनाका (१५ किलो) ७००-१०००, शरद सिडलेस (१५ किलो) ६००-९००.\nफुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-१०, गुलछडी : ६० ते १००, बिजली : ५-२०, कापरी : १०-३०, कागडा : १५०-२००, मोगरा : २००-४००, आॅ��्टर : ८-१२, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ६-२०, गुलछडी काडी : ३०-६०, डच गुलाब (२० नग) : ३०-७०, लिली बंडल : २-३, जर्बेरा : ५-२०, कार्नेशियन : ४०-६०.\nगणेश पेठ येथील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. १७) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ८ टन, खाडीची मासळी ५०० किलो, नदीची सुमारे ६०० किलो आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.\nदरम्यान, मासळीला मागणी वाढली असून, त्या तुलनेत आवक कमी असल्याने सर्व मासळीचे दर स्थिर आहेत. तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत हलवा, सुरमई, रावस, पापलेटच्या दरात ५ टक्के वाढ झाली असल्याचेही परदेशी यांना सांगितले. तसेच उन्हाळ्यामुळे इंग्लिश अंड्यांची मागणी घटल्याने शेकड्याच्या दरात ४० रुपये घट झाली आहे. चिकनच्या दरात मागच्या आठवड्याच्या तुलनेत प्रतिकिलो १० रुपयांची वाढ झाली, तर मटणाचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी रुपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली.\nखोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) :\nपापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे १५००, मध्यम : १२००, लहान ९००-९५०, भिला : ७००-८००, हलवा : ६५०-७००, सुरमई : ६५०-७००, रावस : लहान ६५०-७००, मोठा ८००, घोळ : ७००, करली : ३२०, करंदी (सोललेली) : ३६०-४००, भिंग : ४००, पाला : ६५०-१०००, वाम : पिवळी ५५०-८००, काळी : २८०, ओले बोंबील : १२०-१६०. कोळंबी : लहान ३२०, मोठी ५२०, जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १४००, मोरी : १८०- २००, मांदेली : १२०,\nराणीमासा : १८०-२००, खेकडे : २४०, चिंबोऱ्या : ६००.\nखाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी २८०, नगली : लहान ३२० मोठी ५५०, तांबोशी ४८०, पालू : २८०, लेपा : लहान १६०, मोठे २००-२४०, शेवटे : २४० बांगडा : लहान १४०, मोठा २००, पेडवी : १००, बेळुंजी : १६०, तिसऱ्या : २००, खुबे १४०, तारली : १४०-१५०.\nनदीची मासळी : नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १६०, मरळ : ३२०, शिवडा : २४०, चिलापी : ८०, मांगुर : १५०, खवली : २४०, आम्ळी : १०० खेकडे : ३६०, वाम : ६००.\nमटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०.\nचिकन : चिकन : १६०, लेगपीस : १९०, जिवंत कोंबडी : १३०, बोनलेस : २६०.\nअंडी : गावरान : शेकडा : ६८०, डझन : ९० प्रति नग : ७.५० इंग्लिश : शेकडा : ३५५ डझन : ५४ प्रतिनग: ४.५.\nपुणे उत्पन्न बाजार समिती agriculture market committee कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू राजस्थान गुजरात भुईमूग महाराष्ट्र maharashtra कांदा कोथिंबिर मोसंबी डाळ डाळिंब द्राक्ष झेंडू गुलाब rose मासळी सुरमई पापलेट चिकन मटण\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nपावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...\nफलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...\nरसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...\nजळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्यातील...\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nपुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...\nनगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...\nपावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...\nजळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...\nसोलाप���र जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...\nकोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...\nजिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.apg29.nu/mr/vittnesbord-sa-upplevde-jag-dopet-i-den-helige-ande", "date_download": "2019-10-22T20:59:57Z", "digest": "sha1:E2FPC2DYYEDGVFIQN7UX24XR2HR3Q7EG", "length": 11194, "nlines": 87, "source_domain": "www.apg29.nu", "title": "साक्ष: मी पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मा अ\u0017 | Apg29", "raw_content": "\nसाक्ष: मी पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मा अ\u0017\nमला लक्षात तो म्हणाला, \"शक्ती प्राप्त आत्मा &\nहे पवित्र आत्म्याने भरलेला असेल अद्भुत आहे. आपण आतील मध्ये फुगे की एक स्रोत, ऊर्जा आणि आनंद वाहते की एक स्रोत म्हणून आत्मा वाटत.\nमी एक नवीन विश्वास ठेवणारा होता तेव्हा, मी सभा चॅपल नाही आतापर्यंत माझ्या घरी गावात भेट. विधानसभा एक आठवड्यात सभा आहे एक तरुण लेखक केली होती. तो, स्वरपटल खेळला गायन आणि सुवार्ता सांगितली. सभा एका, तो पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा बद्दल बोललो. मला लक्षात तो म्हणाला, \"शक्ती प्राप्त आत्मा बाप्तिस्मा.\"\nलेखक साक्ष मी पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करण्याची तीव्र इच्छा होती की बोलत. मी विचार केला: \"पॉवर मी माझ्या निकोटीन तल्लफ मात करणे आवश्यक आहे फक्त काय आहे.\"\nमी बैठकीनंतर घरी आला तेव्हा, ते ऑक्टोबर महिन्यात होते अंधार होता. रात्री विश्रांती वेळ आली, तेव्हा मी माझ्या आई वडिलांच्या सोफा वर बसला. पालक आणि भावंड इतर खोल्या होते, म्हणून मी स्वयंपाकघर मध्ये एकटाच होता. पडदे विंडो पूर्व वायर्ड नाही, पण मी रात्री बाहेर पाहू शकतो.\nमाझ्या छातीत जबरदस्त इच्छा, मी पुन्हा पुन्हा विचारले - कदाचित अर्धा तास: \"प्रिय येशू, पवित्र आत्मा मला बाप्तिस्मा, म्हणून मी शक्ती आहे.\" मी ढग युक्त होते जे रात्री आकाश, येथे अप पाहिले. अचानक ढग सामायिक आणि ढग खिंडार माध्यमातून एक अतिशय तेजस्वी प्रकाश होता. खोलीत त्यामुळे तेजस्वी आणि सुंदर होते.\nमेणबत्तीचा प्रकाश केल्यानंतर, मी एक तक्रार, तो जड वादळ वाटले होईपर्यंत हळूहळू वाढली ऐकले.\nवादळ आवाज डोके पासून पाय माझ्या शरीरात एक महान शक्ती या लाट आली आहे, असताना. पवित्र आत्मा मला ताब्यात घेतली व ते मी छाती मध्ये एक दबाव सारखे वाटले. मी शक्तिशाली अनुभव फार भीति वाटत होती. मला वाटत नाही मी माझ्या आयुष्यात इतके घाबरता केले.\nदेव जवळ येतो तेव्हा होईल. त्याच्या पवित्र उपस्थिती आपण ते खूप घाबरले आहेत याचा अर्थ असा की. पण एक तर नंतर, भय द्या आणि मी एक आश्चर्यकारक शांतता भरलेले होते. नंतर मी दुसऱ्या भाषेत बोलत नाही, पण नंतर आले.\nहे पवित्र आत्म्याने भरलेला असेल अद्भुत आहे. आपण आतील मध्ये फुगे की एक स्रोत, ऊर्जा आणि आनंद वाहते की एक स्रोत म्हणून आत्मा वाटत.\n\"देवाने प्रत्येक जण त्याला विश्वास ठेवतो त्याचा नाश परंतु अनंतकाळचे जीवन आहे नये जगात प्रेम की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र [येशू] दिले.\" - 3:16\n\"पण म्हणून अनेक प्राप्त त्याला [येशू], त्यांना तो त्याच्या नावावर विश्वास की त्यांना देवाची मुले होण्याचा हक्क दिला.\" - योहान 1:12\n\"आपण आपल्या अंत: करणात येशू प्रभु आहे की तुमच्या तोंडाने कबुली जवाब आणि विश्वास असल्यास की देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले, आपण जतन केले जातील.\" - रोम 10: 9\nजतन करण्यासाठी आणि आपल्या सर्व पापांची क्षमा करा इच्छिता\n- येशू, मी आता तुम्हाला प्राप्त आणि प्रभूच्या म्हणून आपण कबुल. मी देव मेलेल्यांतून आपण असण्याचा मानतात. आता मी जतन आहे की धन्यवाद. आपण मला क्षमा की धन्यवाद आणि मी आता देवाचा मूल आहे तुझे उपकार मानतो. आमेन.\nआपण वरील प्रार्थना येशू प्राप्त होते का\n\"देवाने प्रत्येक जण त्याला विश्वास ठेवतो त्याचा नाश परंतु अनंतकाळचे जीवन आहे नये जगात प्रेम की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र [येशू] दिले.\" - 3:16\n\"पण म्हणून अनेक प्राप्त त्याला [येशू], त्यांना तो त्याच्या नावावर विश्वास की त्यांना देवाची मुले होण्याचा हक्क दिला.\" - योहान 1:12\n\"आपण आपल्या अंत: करणात येशू प्रभु आहे की तुमच्या तोंडाने कबुली जवाब आणि विश्वास असल्यास की देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले, आपण जतन केले जातील.\" - रोम 10: 9\nजतन करण्यासाठी आणि आपल्या सर्व पापांची क्षमा करा इच्छिता\n- येशू, मी आता तुम्हाला प्राप्त आणि प्रभूच्या म्हणून आपण कबुल. मी देव मेलेल्यांतून आपण असण्याचा मानतात. आता मी जतन आहे की धन्यवाद. आपण मला क्षमा की धन्यवाद आणि मी आता देवाचा मूल आहे तुझे उपकार मानतो. आमेन.\nआपण वरील प्रार्थना येशू प्राप्त होते का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.misalpav.com/node/45476", "date_download": "2019-10-22T22:25:49Z", "digest": "sha1:QSYE4EWSPPGEFFJPMNV4Y7IIJRDHTINR", "length": 8365, "nlines": 137, "source_domain": "www.misalpav.com", "title": "दसरा | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nजगदंबेच्या हातामधली शस्त्र शलाका विजयी होवो\nरणचंडीचे स्मरण दुर्जना सदैव तुजला मनात होवो\nज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो\nनाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो\nआज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो\nसरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो\nसोन्याचा हा दिवस आजचा उजळ होऊ दे तुझ्या अंगणी\nबलवानांचे मस्तक राज्ञी विनम्र होऊ दे तुझ्याच चरणी\nतेव्हडी चांगली प्रतिभा आहे\nएखादी कथा वगैरे अवश्य लिहावी\nदसर्यावर चे मेसेज वाचुन बोर झालो होतो, तसेच काहीसे असेल म्हणुन उघडली पण नव्हती कविता.\nपण काय मस्त लिहिले आहे\nज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो\nनाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो\nआज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो\nसरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 2 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/ganesh-festival-2019/ganesh-chaturthi/pandharpur-ganpati-miravnuk/", "date_download": "2019-10-22T21:42:03Z", "digest": "sha1:4TNOQZFMUWYYKFZQ4RXW3FV7ORZ7MHDZ", "length": 7462, "nlines": 142, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील विसर्जन मिरवणूक पारंपारीक पद्धतीर, पहा व्हिडिओ – Hello Maharashtra", "raw_content": "\nपंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील विसर्जन मिरवणूक पारंपारीक पद्धतीर, पहा व्हिडिओ\nपंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील विसर्जन मिरवणूक पारंपारीक पद्धतीर, पहा व्हिडिओ\nसोलापूर प्रतिनिधी | पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील गणेश विसर्जन मिरवणूकीला उत्साहात सुरवात झाली. प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते गणपतीचे पूजन करून मिरवणूकीला सुरवात झाली.\nगणेश विसर्जन मिरवणूकीत यंदाही पारंपारिक लेझीम संघ सहभागी झाले आहेत. या शिवाय हालगीचा खणखणनाट आणि बॅन्डच्या सुमधूर स्वर आणि येथील ज्ञानेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील बाल वारकर्यांनी टाळ मृदगांच्या ठेक्यावर धरलेल्या ताल … यामुळे मंदिर परिसरातील वातावरण अगदी भारावून गेले आहे.\nहे पण वाचा -\nपंढरपूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचं चाललंय काय\nपूरग्रस्तांच्या नावाखाली तृथीय पंथीयांचा डान्स, रोड शो मध्ये…\nदुष्काळाचं सावट दूर होऊ दे.. असं साकडं घालत गणरायाला…\nमिरवणूकीत मंदिर समितीचे सदस्य अतुल भगरे सहभागी झाले आहेत. मंदिरातील गणेश विसर्जन मिरवणूकीनंतर शहरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी बप्पा निरोप देण्यासाठी चंद्रभागेत गर्दी सुरू केली आहे.\nतब्बल दोन लाख 78 हजार नवसाच्या मोदकांचे वाटप\nविसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी धरला ठेका, पहा व्हिडिओ\n‘कमळ’ वाला निवडून आला तर सांगतोच; ईव्हीएम घोळवरून सातारकर संतप्त\nघड्याळासमोरचं बटन दाबले तरी मत कमळाला \nकरमाळ्यात मतदानाला गालबोट, संजय शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून मारहाणीचा प्रकार\nस��लापूर जिल्ह्यात मतदान संथगतीने; दुपारपर्यंत केवळ ३३.१२ टक्के मतदान\nपंढरपूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचं चाललंय काय\nपूरग्रस्तांच्या नावाखाली तृथीय पंथीयांचा डान्स, रोड शो मध्ये…\nस्वार्थासाठी राजीनामा देणार्या उदयनराजेंकडून निवडणूकीचा…\nतब्बल दोन लाख 78 हजार नवसाच्या मोदकांचे वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/other/health/importance-of-cashew-dry-fruits-for-your-body-and-brain-mhmn/", "date_download": "2019-10-22T21:41:09Z", "digest": "sha1:5CRTVOSMRLK5QJJNPCRXAW22IBBO3HBE", "length": 8285, "nlines": 144, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "काजू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का – Hello Maharashtra", "raw_content": "\nकाजू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का\nकाजू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का\nआरोग्यमंत्रा | सुक्या मेव्यातील सर्वांच्या आवडीला उतरणारा पदार्थ म्हणजे काजू होय. काजू जेवणापासून सौदर्यवृद्धी पर्यत सर्वच स्तरात उपयोगी पडणारा पदार्थ आहे. काजू खायला लागलं कि खातच राहवं वाटत कारण यात असणारी अल्प प्रमाणातील गोडी आणि त्याची स्वाफ्ट चव सर्वानाच आवडते. चला तर मग जाणून घेवू काजूचे फायदे\nकाजू आठवड्यातून फक्त दोन वेळा खाल्ला पाहिजे. काजू खाल्याने शरीराला आवश्यक असणारे पोषक पोषक घटक आपणास यातून मिळतात. तसेच काजूचे सेवन आपल्या हाडांना मजबुती देते. त्याच प्रमाणे तुमची ठिसूळ होणारी हाडे ठिसूळ होण्यापासून वाचवते.\nहे पण वाचा -\nचिमुरड्याच्या श्वासनलिकेत अडकलेला लोखंडी स्क्रू काढण्यात यश,…\n तुम्ही येवले चहाचे शौकीन आहात ; येवले चहावर झाली…\nलहान बहीण देणार मोठ्या बहिणीला ‘जिवनदान’…\nकाजूमध्ये कॉपर नावाचा घटक सामावलेला असतो. या घटकामुळे आपले केस अधिक काळेभोर होतात. तसेच केस गळायचे देखील कमी होतात. त्याच प्रमाणे आपले दात आणि हिरड्या मजबूत करण्याचे काम देखील काजूचे सेवन करते. काजूमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे त्याला सौंदर्यप्रसादनात देखील स्थान आहे. काजू भिजत घालून त्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावर चमक येते. तसेच काजू कोलेस्ट्राल फ्री असल्याने हृदयाच्या आजारापासून देखील अराम मिळतो. तसेच काजूमध्ये मोनो सेच्युरेटेड फॅट अधिक असल्याने ते हृदयाला निरोगी ठेवतात.\nविशिष्ट प्रमाणात काजू खाल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. त्यातील पाल्मोटीक अॅसिड गुड कॉलेस्ट्रॉल तयार करून रक्ताभिसरणा��� प्रवाह आणते. यात सोडिअम आणि पोटॅशिअमचे प्रमाण कमी असल्याने त्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.\nराजू शेट्टी लढवणार विधानसभा ; या मतदारसंघातून लढवणार निवडणूक\nहवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल भदौरिया यांची निवड\nचिमुरड्याच्या श्वासनलिकेत अडकलेला लोखंडी स्क्रू काढण्यात यश, डॉक्टरांवर अभिनंदनाचा…\nनोबेल इसी का नाम हैं..\nवाचनानं आम्हाला काय दिलं\nवाचनानं आम्हाला काय दिलं\nचिमुरड्याच्या श्वासनलिकेत अडकलेला लोखंडी स्क्रू काढण्यात यश,…\nनवरात्री विशेष : माहूर गडाची रेणुका माता\nएका घरात दोन तिकिटे देण्यास भाजपचा नकार ; ऐनवेळी गणेश…\nसेना भाजप युतीचे सरकार आल्यास आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/citizens-municipal-commissioners-are-full-of-suggestions/articleshow/71545420.cms", "date_download": "2019-10-22T23:01:17Z", "digest": "sha1:VFXCAYMAZMBDAHGWCRWGXSWE5US65CPJ", "length": 14073, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad News: नागरिकांचा पालिका आयुक्तांवर सूचनांचा भडीमार - citizens municipal commissioners are full of suggestions | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nनागरिकांचा पालिका आयुक्तांवर सूचनांचा भडीमार\nपालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सिटीबस मध्ये जावून सिटीबस सेवेबद्दल नागरिक...\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nबसथांब्यांवर वेळापत्रक लावा, कोणती बस केव्हा येते आणि कुठे जाते हेच कळत नाही त्यामुळे योग्य नियोजन करा, हात दाखवा - बस थांबवा असे धोरण राबवा अशा सूचनांचा भडीमार नागरिक व विद्यार्थ्यांनी शुक्रवारी महापालिकेचे आयुक्त तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्याधिकारी डॉ. निपुण विनायक यांच्यावर केला.\nऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे सिटीबस सेवा सुरु करण्यात आलीआहे. ही सेवा सुरु होवून आठ महिने झाले. बससेवा सुरु झाल्यापासून प्रत्यक्ष फिल्डवर जावून डॉ. निपुण विनायक यांनी बससेवेचा आढावा घेतला नव्हता. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी अचानकपणे विविध बसथांब्यांवर जावून सिटीबस सेवेचे वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रेल्वेस्टेशन, औरंगपुरा, सिडको बसस्थानक, मुकुंदवाडी या ठिकाणच्या बसथांब्यांना भेटी दिल्या. तेथील प्रवाशी आणि विद्यार्थ्यांशी त्यांनी बससेवेबद्दल चर्चा केली.\nडॉ. निपुण विनायक यांच्यापुढे विद्यार्थ्यांनी मुलभूत समस्या मांडल्या. सिटीबस येण्याच्या व जाण्याच्या वेळा निश्चित असल्या पाहीजेत, प्रत्येक बसथांब्यावर वेळापत्रक लावण्यात यावे, कोणत्या क्रमांकाची बस कोणत्या मार्गावरुन जाणार याचा स्पष्ट उल्लेख बसथांब्यांवरच्या पाटीवर असावा, विद्यार्थ्यांसाठीच्या पासची व्यवस्था करण्यात यावी, प्राधान्याने पास देण्यात यावा. चालक - वाहकांनी प्रवाशांना सौजन्यपूर्ण वागणूक दिली पाहीजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन दिली पाहीजे अशा सूचना देखील प्रवाशांनी केल्या. आयुक्तांनी सिटीबस मध्ये जावून प्रवाशांशी संवाद साधला. मुकुंदवाडी येथील बसडेपोला देखील त्यांनी भेट दिली. बस थांबण्याची जागा, बसची स्वच्छता, बसची दुरुस्ती आदीची त्यांनी पाहणी केली.\nपाहणीच्या नंतर डॉ. निपुण विनायक यांनी सिटीबस साठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली व सिटीबस सेवा सुधारण्याबद्दल सूचना केली. सिटीबस सेवा अधिक लोकाभमुख करा असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.\nसिटीबस सेवेबद्दल डॉ. निपुण विनायक यांनी नागरिक, विद्यार्थ्यांशी बसथांब्यावर जावून चर्चा केली.\nएमआयएम-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ\nउद्धव ठाकरे दाढीवाल्यांना घाबरतात; ओवेसींचा घणाघात\nजालना, सोलापुरात वंचितच्या तीन उमेदवारांवर हल्ले\nभाजपचे राजकारण द्वेषाचेः खा. ओवेसी\nकन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदी�� शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनागरिकांचा पालिका आयुक्तांवर सूचनांचा भडीमार...\nनिवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढवली पाहिजे...\nभगवा उतरवणाऱ्याला गाडावे लागेल...\nमोदींच्या नेतृत्वात देशाची प्रगती...\nकेंद्र शोधण्यातच गेला वेळ; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/jalgaon-news/last-three-days-for-filing-nomination-papers-of-vidhansabha-election-2019/articleshow/71380982.cms", "date_download": "2019-10-22T23:10:10Z", "digest": "sha1:C3XUSDSVT2RPIT3VJKLGOMYR7CQY57DR", "length": 16934, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jalgaon news News: उमेदवारी अर्ज दाखलसाठी उरले शेवटचे तीन दिवस - last three days for filing nomination papers of vidhansabha election 2019 | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nउमेदवारी अर्ज दाखलसाठी उरले शेवटचे तीन दिवस\nविधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता तीनच दिवस उरले आहेत. त्यामुळे पितृपक्षामुळे लांबणीवर पडलेल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या तीन दिवसांत गर्दी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.\nकेवळ अर्जांची विक्री; उमेदवारी दाखलसाठी होणार गर्दी\nम. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव\nविधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता तीनच दिवस उरले आहेत. त्यामुळे पितृपक्षामुळे लांबणीवर पडलेल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या तीन दिवसांत गर्दी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.\nविधानसभेसाठी अर्ज वाटपासह स्वीकारण्यास २७ सप्टेंबरपासुन सुरुवात झाली असून, अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी चाळीसगाव येथे १३ जणांना १९ उमेदवारी अर्ज देण्यात आले. आतापर्यंत २४ जणांना ३७ उमेदवारी अर्ज देण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी अकरा जणांना अठरा उमेदवारी अर्ज देण्यात आले होते. आतापर्यंत एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. सोमवारी (दि. ३०) बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील, उद्धवराव महाजन, मोरसिंग गोपा राठोड, डॉ. तुषार राठोड यांनी अर्ज नेले.\nपाचोऱ्यात अमोल शिंदेंचा अपक्ष अर्ज\nचाळीसगाव : पाचोरा विधानसभा मतदारसंघात भाजपचे अमोल शिंदे यांनी सोमवारी (दि. ३०) दुपारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांच्याकडे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदे यांच्यासोबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, सोमनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे उपस्थित होते. उमेदवारी अर्जावर रुपेश सतीश शिंदे, पुरुषोत्तम विष्णू चव्हाण, योगेंद्र किसन पाटील यांच्यासह दहा जणांच्या सूचक म्हणून स्वाक्षरी आहेत. भाजप-शिवसेना युतीनुसार पाचोऱ्याची जागा शिवसेनेकडे आहे. येथे आमदार किशोर पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आला असून, उमेदवारी घोषीत झाली आहे. तरीही भाजपच्या अमोल शिंदेंच्या अपक्ष उमेदवारी अर्जामुळे तालुक्यात चर्चा रंगू लागल्या आहेत. पाचोरा विधानसभा मतदारसंघासाठी आमदार किशोर पाटील (शिवसेना), माजी आमदार दिलीप वाघ (राष्ट्रवादी), न. पा. गटनेत्या सुनिता किशोर पाटील (शिवसेना व अपक्ष), संजय ओंकार वाघ (राष्ट्रवादी), अॅड. मनीषा दीपक पाटील (काँग्रेस व अपक्ष), अॅड. अंकुश भगवान कटारे (शिवसेना), शीलाबाई हिंमतराव ओसवाल (हिंदूस्थान जनता पार्टी), सुरेश पांडुरंग पाटील (हिंदूस्थान जनता पार्टी), अशोक केशव महाले (आंबेडकर राईट पार्टी), सुरेश चंद्रराव मोरे (अपक्ष), संदीप फकिरा जाधव (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज घेतले. सोमवारी (दि. ३०) एकूण अकरा जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत.\nरावेरला ३९ अर्जांची विक्री\nरावेर : रावेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. ३०) चौथ्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. आजपावेतो २५ जणांनी ३९ अर्ज घेतले असून, ३३ जणांनी ५२ अर्ज विकत घेतलेले आहेत, अशी माहिती निवडणूक प्रशासनाने दिली. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी काँग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये ५१ जणांचा समावेश असून, रावेरमधून माजी आमदार शिरीष चौधरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून उमेदवार जाहीर झाला असून, भाजप-शिवसेना युती होती की मग भाजप कोणाला तिकीट देते याकडे नजरा लागल्या आहेत. अर्ज घेणाऱ्यांमध्ये आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी, श्रीराम पाटील, विवेक ठाकरे, अॅड. सुरज चौधरी, प्रवीण पाटील, पद्माकर महाजन, जी. एस. ��ाझी, दीपाली चौधरी यांच्यासह २५ जणांनी ३९ अर्ज घेतले आहे.\n'नटरंग'सारखे हातवारे करत नाही, फडणवीसांचा टोला\nआघाडीला चाळीसपेक्षाही कमी जागा\nथकलेले एकमेकांना आधार देऊ शकतात, राज्याला नाही: नरेंद्र मोदी\nमहायुतीला शह देण्यासाठी तडजोड\nकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर पवार भडकले; शिंदेंना सुनावले\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nउमेदवारी अर्ज दाखलसाठी उरले शेवटचे तीन दिवस...\nगिरणाचे सहा दरवाजे खुले...\nमेहरूणच्या बंधाऱ्याचे 'स्ट्रक्चरल ऑडिट'...\nखान्देशात परतीच्या पावसाचा तडाखा...\nचारू धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला भगदाड...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.khabarbat.com/2019/05/Delete-the-drinking-of-liquor-in-Chandrapur-First-demand-of-Balu-Dhanorkar-after-becoming-MP.html", "date_download": "2019-10-22T21:22:35Z", "digest": "sha1:W2X7I43CK2R2VND4HX2BXV6SED7CKHTN", "length": 8820, "nlines": 116, "source_domain": "www.khabarbat.com", "title": "चंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर चंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बु���ाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा\nअशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकरांनी केलीय.\nदारुबंदी उठवण्याची पहिलीच मागणी आलीय.\nकॉकरेल ब्रॉयलर गावरान फीड उपलब्ध\nआमच्याकडे सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड तसेच डेअरीफीड उपलब्ध\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तास बंद - पुणे (प्रतिनिधी) :- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी (दि. २३) दुपारी १२ ते २ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणा...\nतिवारी हत्या: राजस्थान बॉर्डरवरून दोघांना अटक - हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी आज पाचव्या दिवशी दोन आरोपींना अटक करण्यात एटीएसला यश आले आहे. अशफाक पठाण आणि मोइनुद्दीन पठान ...\nतब्बल २१ वर्षांनी सापडले चंद्रपूरचे बेपत्ता वनरक्षक - ललीत लांजेवार/नागपूर: लाखोंच्या संख्येत आयोजित कार्यक्रमात किव्...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nबाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर ITD विभागाची धाड\nखाली हात परतले अधिकारी ललित लांजेवार: चंद्रपूर-वणी -आर्णी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या चंद्रपूर ...\nहंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात;२ जवान ठार\nललित लांजेवार/नागपूर : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहि��� यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात चंद्...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://pwd.goa.gov.in/index.php?l=0", "date_download": "2019-10-22T21:20:24Z", "digest": "sha1:JNXAVZKBNFVDUTGLQNECOXHXSIEKIC6S", "length": 2330, "nlines": 31, "source_domain": "pwd.goa.gov.in", "title": "Public Works Department - HOME", "raw_content": "\nनागरिकांचे अधिकारपत्र-रस्ते आनी पुल\nभौशीक बांदकाम खातें गोंय राज्याच्या आर्थीक, वेवसायीक आनी पर्यटन उदरगतीखातीर एक म्हत्वाची भुमीका निभयता. सेवा खातें आशिल्ल्यान गोंय राज्यांतले बांदकामा संबद्दचे नियोजन, आरेखन, बांदकाम, परिचालन आनी सांबाळणी अशे सगळे उदरगतीचे वावर ह्या खात्याच्या सुवादीन आसतात.\nभौशीक बांदकाम खात्याखाला सकयल दिल्ल्यो कार्यावळी येतातः\nया सार्वजनिक बांधकाम विभाग, गोवा, भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळ आहे\nशेवटचा बदल तारीख :22 October 2019\nकॉपीराइट © 2014 सार्वजनिक बांधकाम विभाग - शासकीय. गोवा, भारत. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2019-10-22T22:28:40Z", "digest": "sha1:RBN2D5Y3FUEFSCHLWZ6CQRBHISTUHSTQ", "length": 28766, "nlines": 313, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nसंपादकिय (59) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (52) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (14) Apply महाराष्ट्र filter\nग्लोबल (6) Apply ग्लोबल filter\nअर्थविश्व (4) Apply अर्थविश्व filter\nक्रीडा (4) Apply क्रीडा filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\n(-) Remove प्रशासन filter प्रशासन\nमहाराष्ट्र (78) Apply महाराष्ट्र filter\nराजकारण (62) Apply राजकारण filter\nनरेंद्र मोदी (35) Apply नरेंद्र मोदी filter\nमुख्यमंत्री (35) Apply मुख्यमंत्री filter\nदहशतवाद (34) Apply दहशतवाद filter\nपाकिस्तान (30) Apply पाकिस्तान filter\nव्यवसाय (25) Apply व्यवसाय filter\nउत्पन्न (24) Apply उत्पन्न filter\nमहापालिका (24) Apply महापालिका filter\nसप्तरंग (24) Apply सप्तरंग filter\nसर्वोच्च न्यायालय (22) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nराजकीय पक्ष (21) Apply राजकीय पक्ष filter\nगुंतवणूक (20) Apply गुंतवणूक filter\nधार्मिक (19) Apply धार्मिक filter\nदेवेंद्र फडणवीस (18) Apply देवेंद्र फडणवीस filter\nपर्यावरण (18) Apply पर्यावरण filter\nअर्थसंकल्प (17) Apply अर्थसंकल्प filter\nनिवडणूक (17) Apply निवडणूक filter\nपुढाकार (17) Apply पुढाकार filter\nहिंसाचार (17) Apply हिंसाचार filter\nअमेरिका (16) Apply अमेरिका filter\nलोकशाही बळकटीसाठी स्वयंसेविकांचा पुढाकार\nपाली: लोकशाही बळकटीसाठी सुधागड तालुका आरोग्य विभाग व आशा स्वयंसेविकांनी पुढाकार घेतला आहे. भारत सरकार सूचना व मंत्रालय, तसेच जिल्हा आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून पाली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आशा स्वयंसेविकांनी शनिवारी पाली शहरातून मतदान जनजागृती फेरी काढली. यावेळी घोषणा देऊन व...\n'त्या' दोघांचा काळ बँकेसाठी सर्वांत वाईट : अर्थमंत्री\nन्यूयॉर्क : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा काळ हा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी सर्वांत वाईट होता, अशी टीका बुधवारी (ता.16) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केलेली असताना सीतारामन यांनी...\nnobel prize : या चार भारतीय शास्त्रज्ञांना नाकारले 'नोबेल'\nपुणे : नोबेल पारितोषिकाच्या स्थापनेपासून गेल्या शंभर वर्षात फक्त एकाच भारतीय शास्त्रज्ञाला नोबेल देण्यात आले. ते म्हणजे 'चंद्रशेखर व्यंकट रामन' त्यांच्या व्यतिरिक्त देशात अजून चार असे शास्त्रज्ञ होऊन गेले, की ज्यांचे नोबेल पारितोषिकासाठी नामांकन झाले, पण त्यांना ते नाकारण्यात आले. नोबेल सन्मान...\n#howdymodi : 'अब की बार ट्रम्प सरकार'; मोदींनी फोडला ट्रम्प यांच्या प्रचाराचा नारळ\nह्युस्टन : भारत आणि अमेरिकेतील मैत्री नव्या उंचीवर पोहोचली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रुपाने भारताला 'व्हाइट हाऊस'मध्ये विश्वासू मित्र मिळाला आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकी-भारतीयांशी संबोधित केले. या कार्यक्रमाला खुद्द ट्रम्प उपस्थित राहिल्याने...\nपनवेल : वैयक्तिक शौचालयाच्या अनुदानात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन महिनाभराचा कालावधी उलटल्यानंतरही अहवाल गुलदस्त्यात ठेवण्यात आला असल्याने अहवालाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. जुलै महिन्यात ‘शौचालय अनुदानात भ्र���्टाचार’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ मध्ये छापून आलेल्या...\nअफगाणी गोंधळ (श्रीराम पवार)\n‘तालिबानशी वाटाघाटी रद्द’ असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. काबूलमधील स्फोटाचं कारण त्यासाठी त्यांनी दिलं आहे. अफगाणिस्तानचा मुद्दा सोडवायचा तर तिथल्या तालिबान आणि त्यासारख्या लढणाऱ्या गटांपुरता मुद्दा नाही, तर पाकिस्तानचाच बंदोबस्त करावा लागेल. मात्र, अमेरिकेला...\nfloods : भीषण काळोखात उडालेला हाहाकार \nबघता-बघता कराडही ओलांडलं. पुढे वाठारनजीक पोलिसांनी बॅरिकेट्सने रस्ता अडवल्याचं लक्षात आलं. स्थानिक पोलिसांशी चर्चा केल्यावर समजलं, की १०० मीटरपर्यंत दीड-दोन फूट पाणी आहे. आमची कार यातून जाणार नाही, असं पोलिस सांगू लागले. आम्ही मात्र जाण्याच्या निर्णयावर ठाम होतो. कसंबसं पोलिसांना मनवण्यात आम्हाला...\narticle 370 : तथ्य, कल्पनाविलास आणि काश्मीरचे नवे वास्तव\nकाश्मीरच्या संदर्भात शिमला करारानंतरच्या जैसे थे स्थितीमध्ये बदल करण्याचा धाडसी निर्णय मोदींनी घेतला आहे. काश्मीर प्रश्नाला लाभलेला गुंतागुंतीचा आणि जटील भूतकाळ मागे टाकून पुढे जाणे हेच सध्याचे खरे वास्तव आहे. काश्मीरच्या प्रश्नावर उत्तर शोधण्यापूर्वी, हा प्रश्न नेमका काय आहे, हे आपण आधी निट...\nजवान राहुल चव्हाण यांना 'सेना पदक' जाहीर\nमांगूर : ढोणेवाडीसारख्या ग्रामीण भागातून देशसेवेचे व्रत मनाशी बाळगून गेल्या सहा वर्षांपासून जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असलेल्या ढोणेवाडी (ता. निपाणी) येथील जवान राहुल चव्हाण यांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी 'सेना पदक' जाहीर झाले आहे. 15 जानेवारी 2019 रोजी होणाऱ्या 'आर्मी डे' दिवशी ते प्रदान...\nयुवकांसाठी दिशादर्शक उपक्रम (संदीप वासलेकर)\nमहाराष्ट्रातल्या युवकांना दिशा मिळण्यासाठी आणि आपलं कौशल्य वाढवण्यासाठी ज्या उपक्रमांचा फायदा होईल अशा काही उपक्रमांची माहिती या सदरातून पूर्वी वेळोवेळी सविस्तररीत्या प्रसिद्ध झालेली आहे. त्यातल्याच काही निवडक उपक्रमांची ही पुन्हा एकदा थोडक्यात ओळख. मी स्वतःला काही बाबतींत सुदैवी समजतो. समाजात...\nकलंक परिस्थिती अन् प्रवृत्तींमुळे; पण आमची संवेदना आणि दानत काही औरच\nबीड : सर्वाधिक दुष्काळ आणि दुष्काळामुळे सर्वाधिक आत्महत्या, सर्वाधिक ऊसतोड मजूर असलेला जिल्हा, स्त्री भ्रूण हत्याह�� याच जिल्ह्यात सर्वाधिक आणि कुख्यात दहशतवादी अबू जिंदालही याच जिल्ह्यातील. एवढे कमी की काय निवृत्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी बीड जिल्हा कसा वाईट यावरच एक पुस्तक लिहले...\narticle 370 : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राष्ट्राला उद्देशून केलेले संपूर्ण भाषण\nनवी दिल्ली : उर्वरीत साऱ्या देशाला मिळणाऱ्या सुविधांपासून जम्मू काश्मीर व लडाखला वंचित करणारे, भ्रष्टाचार व घराणेशाहीला प्रोत्साहन देणारे कलम 370 व कलम 35 अ रद्द करण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय त्या राज्याच्या सर्वंकष विकासासाठी, गुंतवणूकीसाठी,रोजगारनिर्मितीसाठी, सौरउर्जानिर्मितीसह कृषी...\nआयुष्याचंच बांधकाम कोसळलेले मजूर... (हेरंब कुलकर्णी)\nबांधकाममजुरांच्या मृत्यूच्या वेदनामय कहाण्या असंख्य आहेत. जिवानिशी जीवही जातो आणि मागं राहिलेल्या कुटुंबीयांचं जीवनही कठीण होऊन बसतं. इतरही अनेक गंभीर प्रश्न या मजुरांपुढं उभे असतात... पुण्यात गेल्या महिन्यात कोंढव्यातल्या दुर्घटनेत बिचारे बांधकाम मजूर मातीत गाडले गेले. मुंबईतल्या दुर्घटनेतही असेच...\nठाण्यात ईव्हीएमविरोधात मनसे रस्त्यावर\nठाणे : मतदानासाठी ईव्हीएम मशीन बंद करून पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी ठाण्यातील सरकारी विश्रामगृहासमोर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गुरुवारी (ता. १) मनसे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनात मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी...\nडॉक्टरांच्या संपाला राज्यात संमिश्र प्रतिसाद; बेमुदत संपाचा इशारा\nमुंबई : लोकसभेत मंजूर झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी आज (बुधवार) देशभरात भारतीय वैद्यकीय परिषद (आयएमए) या खासगी डॉक्टरांच्या संघटनेने पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबईतही दवाखाने बंद दिसून आले असले तरीही एकदिवसीय संपाने फारसा परिणाम जाणवून आला नाही. ...\nभाष्य : माहिती अधिकाराची धार बोथट\nकेंद्रीय माहिती आयोगाच्या वार्षिक अधिवेशनामध्ये ऑक्टोबर २०१५मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते, की महितीचा अधिकार सर्वसामान्य माणसाला माहिती घेण्यापुरताच मर्यादित असता कामा नये तर सत्तेला ‘प्रश्न’ विचारण्याचा अधिकारही त्याला असला पाहिजे, हाच आपल्या लोकशाहीचा पाया आहे. २२ जुलै व २५ जुलै...\n'तो' चीनचा 'ती' तिबेटची; विवाह ठरला आदर्श\nसिगात्से (तिबेट) : 'तो' चिनी हान वंशाचा अन् 'ती' तिबेटी असूनही त्यांचे प्रेम अखेर विवाहाच्या बंधनापर्यंत पोचले. दोन वेगळ्या समाजांतील त्या दोघांच्या प्रेमकहाणीने अस्वस्थ तिबेटमधील रूढीवादी जमातींपुढे एक आदर्श निर्माण केला. परंपरा झुगारत नवा पायंडा पाडणारे ते देशातील पहिले दांपत्य ठरले. लॉंग शी...\nमला जगायची इच्छाच राहिली नाही...\nनवी दिल्लीः वडील कर्करोगाने त्रस्त असून, मी वडीलांजवळच राहतो. आई-वडील विभक्त राहात आहेत. कुटुंबाच्या वादाला कंटाळलो असून, मला जगायची इच्छाच राहिली नाही. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील कृष कुमार मित्रा (वय 15) या मुलाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. कृषने दोन...\n'शांघाय'चा सांगावा (श्रीराम पवार)\nनरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या परदेशदौऱ्यांची धामधूम सुरू झाली ती अपेक्षितच. पहिल्या खेपेस ज्या रीतीनं त्यांचा प्रत्येक दौरा गाजवला जात होता तसं या वेळी होताना दिसलं नाही. बहुदा परराष्ट्रव्यवहार आणि त्यातल्या घडामोडींत तात्कालिक दाखवेगिरीपेक्षा...\n'वायू' गुजरातला धडकण्याची शक्यता कमी; तरीही प्रभाव जाणवणार\nनवी दिल्ली : गुजरातच्या दिशेने सरकत असलेल्या 'वायू' चक्रीवादळाचे रूपांतर 'अतितीव्र' झाले असले तरी ते गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या वादळामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर जोरदार वारे वाहणार असून, पावसाची शक्यता आहे. गुजरातेतील दहा जिल्ह्यांना बुधवारी दक्षतेचा आदेश देण्यात आला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.misalpav.com/node/45478", "date_download": "2019-10-22T22:03:11Z", "digest": "sha1:FV4L7MHMTLHXDIXKORDPISTCPVCFDUP4", "length": 10465, "nlines": 143, "source_domain": "www.misalpav.com", "title": "चार पाच प्लेट भाजी खरेदी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nचार पाच प्लेट भाजी खरेदी\n(हे या रेसेपीचे पुरस्कर्ते आहेत.)\n२०२० पर्यंत भाज्यांचे बरेच नॉर्म्स बदलणार आहेत, बिगर तेलाच्या भाज्या येणार आहेत तर आता भाजी घेणे किती सयुक्तिक आहे रोज फारतर २५० किलोग्राम भाजी खरेदी करू शकते तर उकडलेली, तळलेली किंवा भाजलेली ह्यापैकी कशाने बनलेली भाजी सयुक्तिक आहे रोज फारतर २५० किलोग्राम भाजी खरेदी करू शकते तर उकडलेली, तळलेली किंवा भाजलेली ह्यापैकी कशाने बनलेली भाजी सयुक्तिक आहे अर्थात महिन्याभरात फारतर एखादे दुसरी भाजी महाराष्ट्रातील होवू शकते. शिवाय मंदीमुळे खरेच भाज्या जास्त किमतीला मिळत आहेत का किंवा त्यांच्या किमती अजून वाढतील का अर्थात महिन्याभरात फारतर एखादे दुसरी भाजी महाराष्ट्रातील होवू शकते. शिवाय मंदीमुळे खरेच भाज्या जास्त किमतीला मिळत आहेत का किंवा त्यांच्या किमती अजून वाढतील का नवीन नॉर्म्समुळे शिळ्या भाज्या आता घेणे फायद्यात ठरू शकते का नवीन नॉर्म्समुळे शिळ्या भाज्या आता घेणे फायद्यात ठरू शकते का सद्या स्विगी उबेर इट्स हा पर्याय आहेच पण त्यांच्यासाठी वाट पाहणे आणि ते ऐनवेळेला दर वाढवतात. त्याहीपेक्षा ते वेळेवर येत नाहीत. त्यामुळे ते मागवणे अवघड आहे. तसेही बाहेरील भाज्या शौक म्हणून नाही तर गरज म्हणूनच मागवायच्या आहेत. पोटाचे दुखणे भयंकर वाढल्याने चार पाच प्लेट भाजी घ्यावी असा विचार आहे. खरोखर चार पाच प्लेट्सने सहा सात प्लेट्सच्या तुलनेत पोटाचे दुखणे थोडे सुसह्य होवू शकते का सद्या स्विगी उबेर इट्स हा पर्याय आहेच पण त्यांच्यासाठी वाट पाहणे आणि ते ऐनवेळेला दर वाढवतात. त्याहीपेक्षा ते वेळेवर येत नाहीत. त्यामुळे ते मागवणे अवघड आहे. तसेही बाहेरील भाज्या शौक म्हणून नाही तर गरज म्हणूनच मागवायच्या आहेत. पोटाचे दुखणे भयंकर वाढल्याने चार पाच प्लेट भाजी घ्यावी असा विचार आहे. खरोखर चार पाच प्लेट्सने सहा सात प्लेट्सच्या तुलनेत पोटाचे दुखणे थोडे सुसह्य होवू शकते का शिवाय पैशाचा विचार करता शिळी भाजीच घ्यावी की ताजी\n(वाचक भाज्यांऐवजी भजीही घेवू शकतात. सामग्री वरीलप्रमाणेच वापरावी लागेल. तिखट मिठ चवीप्रमाणे लावावे. वरतून कोथंबीर पेरल्यास दुसर्या वाचकाच्या तोंडाला पाणी सुटू शकते.)\nरोज फारतर २५० किलोग्राम भाजी\nरोज फारतर २५० किलोग्राम भाजी खरेदी करू शकते.... >>>>> खरं की काय २५० किलोग्राम गावजेवण असते का रोज\nरोज २५० किलोग्राम भाजी\nशिळी घ्या अथवा ताजी\nपेटसफा , कायमचूर्ण वगैरे देखील घेणं आपणास आवश्यक आहे असे वाटते\nग्राम असे कृपया वाचावे.\nग्राम असे कृपया वाचावे.\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 0 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/sports/8115/Test-match-test-cricket-Rohit-sharma-World-record.htm", "date_download": "2019-10-22T21:58:03Z", "digest": "sha1:XX4J7IXZXOKTZYMFNIEXEO2XWIOD62O7", "length": 12707, "nlines": 124, "source_domain": "maharashtranews.com", "title": "रोहित शर्माचा षटकार आणि शतकांचा विक्रम | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nरोहित शर्माचा षटकार आणि शतकांचा विक्रम\nBy एम न्यूज टीम (author)\nसलामीवीर म्हणून कसोटी सामन्यांच्या दोन्ही डावांत शतकी खेळी करणारा रोहित पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने षटकार आणि शतकांचा नवा विक्रम रचला आहे. त्याच्या या खेळीने अनेक खेळाडूंचे विक्रम मोडीत काढले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात त्याने हे विक्रम रचले आहेत.\nरोहित शर्माचा षटकारांचा विक्रम\nरोहितने पहिल्या डावात १७६ धावा काढल्या, तर दुसऱ्या डावात १२७ धावा काढल्या आहेत. केशव महाराजाने बळी घेत त्याच्या या अफलातून खेळीला पूर्णविराम दिला आहे. पहिल्या डावात २४४ चेंडूत २३ चौकार व सहा षटकार मारत रोहितने १७६ धावा केल्या होत्या. तसेच दुसऱ्या डावात १४९ चेंडूंत १० चौकार व ७ षटकार लगावत १२७ धावा केल्या.\n( हेही वाचा -‘अश्विनला एकाकी पाडणे अत्याचारच’ – सुनील गावस्कर)\nएकाच डावात ९ षटकार\nएकाच कसोटी सामन्यात तब्बल नऊ षटकार लगावणारा रोहित हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या या खेळीने नवज्योत सिंग सिद्धूचा १९९४ सालचा आठ षटकारांचा विक्रम मोडीत निघाला. त्याने दोन्ही डावांत मिळून १३ षटकार ठोकले आहेत. हा पराक्रम करणारा तो जगभरातील एकमेव खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९९६ मध्ये पाकिस्तानी खेळाडू वसीम अक्रमने झिम्बाब्वे विरुद्ध १२ षटकार ठोकले होते.\nताज्या मराठी बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचा महाराष्ट्र पहा फक्त एका क्लिक वर, जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप. मराठी बातम्या व घडामोडींसाठी फेसबुक पेजला लाईक करा,आणि ट्विटर फाॅलो करा.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' क�� ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\n0 Response(s) to “रोहित शर्माचा षटकार आणि शतकांचा विक्रम”\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nरोहित शर्माचा षटकार आणि शतकांचा विक्रम\nपंत आणि धोनीबद्दल सुरेश रैनाचे ‘बोल’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://aadvaith.in/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C", "date_download": "2019-10-22T22:58:57Z", "digest": "sha1:SQWZQBQYKGND3ESJ3AONAAXFRSKO3DO2", "length": 3255, "nlines": 62, "source_domain": "aadvaith.in", "title": "ऑनलाईन अर्ज | AADVAITH CONSULTANCY MAHARASHTRA STATE", "raw_content": "वे���साईट वरून ऑनलाईन ऑर्डर केल्यास 20 % सुट मिळेल\nसर्व माहिती अचुक भरा\nपॅन कार्ड क्रमांक *\nया वेबसाईट वरील सर्व मजकुर/ संकल्पना कॉपीराइट असुन अद्वैत कन्सलटंसी च्या परवानगी शिवाय हा मजकुर /डिझाईन संकल्पना कॉपी केल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी. तसेच हा मजकुर कोणत्याही वेबसाईट वर / सोशल मीडिया वर अद्वैत कन्सलटंसी च्या व्यतिरिक्त परवानगीशिवाय आढळून आल्यास 9822668786 / 9145164646 या क्रमांकावर कळवावे. माहिती खरी आढळल्यास आपल्याला योग्य बक्षिस दिले जाईल.\nहि वेबसाईट अद्वैत कन्सल्टन्सी अमरावती ९८२२६६८७८६ यांनी बनविली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/realme-x2-pro-set-to-launch-on-october-15-with-64-megapixel-quad-camera/articleshow/71503651.cms", "date_download": "2019-10-22T23:01:57Z", "digest": "sha1:UJPV4BK6WVINTZ7HJRDTMELQDMGEJD3N", "length": 13048, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "RealMe X2 launch date in india: 'रियलमी X2 प्रो' १५ ऑक्टोबरला लाँच होणार - realme x2 pro set to launch on october 15 with 64 megapixel quad camera | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\n'रियलमी X2 प्रो' १५ ऑक्टोबरला लाँच होणार\nचीनची स्मार्टफोन बनवणारी कंपनी रियलमी लवकरच आपला रियलमी एक्स टू प्रो (Realme X2 Pro) हा स्मार्टफोन येत्या १५ ऑक्टोबरला लाँच करणार आहे. हा फोन लाँच करणार असल्याची माहिती कंपनीने युरोपियन हँडलवरून दिली आहे. हा फोन लाँच होण्याआधीच या फोनचे काही फीचर्स चीनमध्ये लीक झाले आहेत.\n'रियलमी X2 प्रो' १५ ऑक्टोबरला लाँच होणार\nनवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन बनवणारी कंपनी रियलमी लवकरच आपला रियलमी एक्स टू प्रो (Realme X2 Pro) हा स्मार्टफोन येत्या १५ ऑक्टोबरला लाँच करणार आहे. हा फोन लाँच करणार असल्याची माहिती कंपनीने युरोपियन हँडलवरून दिली आहे. हा फोन लाँच होण्याआधीच या फोनचे काही फीचर्स चीनमध्ये लीक झाले आहेत.\nरियलमी कंपनीने फोन लाँच होणार असल्याची माहिती युरोपच्या पेजवर दिली आहे. या फोनची माहिती लीक झाली असून या माहितीनुसार, या फोनमध्ये एक्स २ मध्ये क्वॉलकॉमचे स्नॅपड्रॅगन ८५५ प्लस प्रोसेसर मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये चार रियर कॅमेरा म्हणजेच क्वॉड रियर सेटअपचा देण्यात येणार आहे. यात फ्रंट कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा असणार आहे. चार कॅमेऱ्यापैकी एक कॅमेरा अल्ट्रा वाइल्ड अँगल लेन्स, दुसरा लेन्स टेलिफोटो आहे. तर तिसरा लेन्स डेफ्थ आहे. या फोनमध्ये २०Xहायब्रिड झुम मिळणार आहे. तसेच यात ९० एचझेड चा डिस्प्ले देण्यात येणार आहे. या फोनमद्ये ५० वॉटची चार्जिंग देण्यात येणार आहे. या फोनमधील बॅटरीची क्षमता ४००० एमएएच क्षमतेची असणार आहे. हा फोन भारतात कधी लाँच होणार आहे, यासंंबंधी कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.\nशाओमीचा 'रेडमी नोट ७ प्रो' दोन हजारांनी स्वस्त\nजिओच्या नावाने बनावट मेसेजद्वारे फसवणूक\nआता फ्लिपकार्टवर दिवाळी सेल; मोबाइल, टीव्ही स्वस्त\nसॅमसंग गॅलेक्सी फोल्डची प्री-बुकिंग ११ ऑक्टोबरला\n...तर ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद होणार 'हे' ७ कोटी मोबाईल क्रमांक\nनोकियाचा नवा फोन लाँच, २७ तास गाणं ऐका\nदिवाळी ऑफर; ८०८मध्ये गिफ्ट करा जिओ फोन\n६४ MP कॅमेरा असलेला रेडमी नोट ८ प्रो लाँच\nस्मार्टफोन यूजर्स 'बग' समस्येमुळे वैतागले\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसोशल मीडियाचा दुरुपयोग; जानेवारीपर्यंत नवे नियम\nइन्स्टाग्रामचं डार्क मोड फिचर आता आयफोनमध्ये\nग्रुपमध्ये अॅड होण्यासाठी व्हॉट्सअॅप युजर्सना येणार इन्व्हाइट\nजिओचे स्वस्त प्लॅन विसरा; सर्वात कमी ९८ चा प्लॅन\nजिओची स्वस्ताई संपली; 'हा' आहे कमी किंमतीतला प्लान\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'रियलमी X2 प्रो' १५ ऑक्टोबरला लाँच होणार...\nएकाच वेळी संपूर्ण वेबसीरिज पाहता; सावधान\nसॅमसंग गॅलेक्सी फोल्डची प्री-बुकिंग ११ ऑक्टोबरला...\nबीएसएनएलचे डेली डेटा लिमीटचे ब्रॉडबँड प्लान...\n��ोबाइलवर गेम खेळत रात्री झोपला; सकाळी मृत्यू...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/reliance-jio-offering-30-minutes-of-free-talk-time-to-customers/articleshow/71550172.cms", "date_download": "2019-10-22T23:00:53Z", "digest": "sha1:XGXGKWZZGLWI4F7W6YONHXTOA7XD4HDJ", "length": 14903, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "reliance jio: फ्री टॉकटाइमः 'जिओ'च्या ग्राहकांसाठी खूशखबर! - reliance-jio-offering-30-minutes-of-free-talk-time-to-customers | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nफ्री टॉकटाइमः 'जिओ'च्या ग्राहकांसाठी खूशखबर\nरिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी (Reliance Jio) कंपनीने फ्री टॉकटाइम देण्याचा निर्णय घेतला आहे. या टॉकटाइमची मर्यादा फक्त ३० मिनिटे इतकी असणार आहे. ऐन सणासुदीत आपल्या ग्राहकांना आनंद मिळावा, यासाठी जिओ कंपनीने हा निर्णय घेतला आहे.\nफ्री टॉकटाइमः 'जिओ'च्या ग्राहकांसाठी खूशखबर\nनवी दिल्लीः रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी (Reliance Jio) कंपनीने फ्री टॉकटाइम देण्याचा निर्णय घेतला आहे. या टॉकटाइमची मर्यादा फक्त ३० मिनिटे इतकी असणार आहे. ऐन सणासुदीत आपल्या ग्राहकांना आनंद मिळावा, यासाठी जिओ कंपनीने हा निर्णय घेतला आहे. जिओच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल करण्यासाठी पैसे मोजावे लागण्याचा निर्णय जिओने दोन दिवसांपूर्वीच घेतला होता. जिओच्या ग्राहकांनी अन्य दुसऱ्या कोणत्याही कंपनीच्या नेटवर्कवर व्हाईस कॉल केल्यास ग्राहकांना प्रति मिनिट ६ पैसे मोजावे लागणार आहे. यातून ग्राहकांना थोडा दिलासा मिळावा, यासाठी कंपनीने आता हा निर्णय घेतला आहे.\nजिओची लिमिटेड मर्यादा ऑफर ही ४८ तासांपेक्षा कमी आहे. पॅक रिचार्ज करण्यासाठी ग्राहकांना कंपनीने मेसेज पाठवायला सुरुवात केली आहे. जिओच्या ग्राहकांसाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा आपला फोन रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना ३० मिनिटांचा फ्री टॉकटाइम मिळणार आहे. या वन-टाइम ऑफर प्लानच्या घोषणेनंतर पहिल्या ७ दिवसांसाठी ही ऑफर उपलब्ध असणार आहे. जिओने आऊटगोईंग साठी चार्ज लावल्यानंतर आणि याची तत्काळ अंलबजावणी ९ ऑक्टोबरपासून सुरू केली आहे. जिओच्या अंमलबजावणीनंतर जिओच्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एअरटेल आणि व्होडाफोन कंपनीने प्रयत्न सुरू केले आहेत. जिओच्या या निर्णयानंतर ट्विटर व सोशल मीडियावर सुद्धा जिओच्या ग्राहकांन��� जोरदार टीका केली आहे. अनेक ग्राहकांनी रिलायन्स जिओला तीन वर्षापूर्वी आपली सेवा सुरू करताना त्यांनी जे ग्राहकांना फ्री लाईफटाइम व्हाईस कॉलचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले आहे, असे म्हणत त्यांना त्यांच्या आश्वासनांची आठवण करून दिली.\nजिओचा ग्राहकांना झटका, कॉलसाठी पैसे लागणार\nजिओच्या आउटगोईंग कॉलवर चार्ज लावण्याच्या निर्णयानंतर अनेक ग्राहकांनी नंबर पोर्ट करण्याची धमकी सुद्धा दिली आहे. ९ ऑक्टोबरला रिलायन्स जिओच्या घोषणेनंतर ट्विटरवर #boycott-Jio हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला होता. त्यानंतर #ilovejio हा हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला होता. तसेच मीम वॉरही पाहायला मिळाले होते. काही ग्राहकांनी जिओच्या प्लानवर टीका केली होती. दुसऱ्या नेटवर्क्सवर कॉल केल्यास ग्राहकांना १०, २०, ५० आणि १०० रुपयांचा व्हाऊचर खरेदी करावे लागणार आहे. देशभरात जिओचे ३५ कोटीहून अधिक ग्राहक आहेत.\n...तर ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद होणार 'हे' ७ कोटी मोबाईल क्रमांक\nनोकियाचा नवा फोन लाँच, २७ तास गाणं ऐका\nदिवाळी ऑफर; ८०८मध्ये गिफ्ट करा जिओ फोन\n६४ MP कॅमेरा असलेला रेडमी नोट ८ प्रो लाँच\nस्मार्टफोन यूजर्स 'बग' समस्येमुळे वैतागले\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसोशल मीडियाचा दुरुपयोग; जानेवारीपर्यंत नवे नियम\nइन्स्टाग्रामचं डार्क मोड फिचर आता आयफोनमध्ये\nग्रुपमध्ये अॅड होण्यासाठी व्हॉट्सअॅप युजर्सना येणार इन्व्हाइट\nजिओचे स्वस्त प्लॅन विसरा; सर्वात कमी ९८ चा प्लॅन\nजिओची स्वस्ताई संपली; 'हा' आहे कमी किंमतीतला प्लान\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव��हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nफ्री टॉकटाइमः 'जिओ'च्या ग्राहकांसाठी खूशखबर\nअर्ध्या तासात गॅलेक्सी फोल्ड 'आउट ऑफ स्टॉक'...\n'ओप्पो के५' लाँच. जाणून घ्या किंमत-फीचर्स...\nजिओचा ग्राहकांना झटका, कॉलसाठी पैसे लागणार...\nडीटीएचधारकांसाठी खूशखबर; SMSनं चॅनल घेता येणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AE%2520370&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Asection%2520370&search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AE%20370", "date_download": "2019-10-22T22:25:57Z", "digest": "sha1:U23VECW3VBCWT74R2EIGS27DTG5DXECC", "length": 28142, "nlines": 310, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (50) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (8) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (5) Apply अर्थविश्व filter\nमनोरंजन (2) Apply मनोरंजन filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nनरेंद्र मोदी (34) Apply नरेंद्र मोदी filter\nपाकिस्तान (31) Apply पाकिस्तान filter\nजम्मू-काश्मीर (27) Apply जम्मू-काश्मीर filter\nश्रीनगर (19) Apply श्रीनगर filter\nदहशतवाद (18) Apply दहशतवाद filter\nकाश्मीर (17) Apply काश्मीर filter\nइम्रान खान (14) Apply इम्रान खान filter\nअमित शहा (11) Apply अमित शहा filter\nकाँग्रेस (11) Apply काँग्रेस filter\nखासदार (8) Apply खासदार filter\nमुख्यमंत्री (8) Apply मुख्यमंत्री filter\nलोकसभा (8) Apply लोकसभा filter\nइस्लाम (7) Apply इस्लाम filter\nमहाराष्ट्र (7) Apply महाराष्ट्र filter\nमुस्लिम (7) Apply मुस्लिम filter\nव्हिडिओ (7) Apply व्हिडिओ filter\nसोशल मीडिया (7) Apply सोशल मीडिया filter\nदिल्ली (6) Apply दिल्ली filter\nगुंतवणूक (5) Apply गुंतवणूक filter\nपर्यटन (5) Apply पर्यटन filter\nराजकारण (5) Apply राजकारण filter\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ (5) Apply राष्ट्रीय स्वयंसेवक संघ filter\nव्यवसाय (5) Apply व्यवसाय filter\nव्यापार (5) Apply व्यापार filter\nकाँग्रेस सावरकरांच्या विरोधात नाही : मनमोहनसिंग\nनवी दिल्ली : काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीला विरोध केला होता. त्यानंतर आता माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यावर भाष्य केले. काँग्रेस सावरकर यांच्याविरोधात नाही. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या नावाचे पोस्टल तिकीट जारी केले होते, असे ते...\nकाश्मीरमध्ये दोन महिन्यांनी रिंग वाजली\nश्���ीनगर : जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी आज (सोमवार) पुन्हा एकदा रिंग वाजली. काश्मीर खोऱ्यात आज दुपारी बारा वाजल्यापासून मोबाईल पोस्टपेड सेवा कार्यान्वित झाली आहे. जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव आणि प्रवक्ते रोहित कन्सल यांनी याबाबत माहिती...\nvidhan sabha 2019 : पवार म्हणतात, '370 रद्द केलं आनंद आहे, 371 लक्षात ठेवा'\nबार्शी (सोलापूर) : कलम 370 रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर भूमिका स्पष्ट करा, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना दिलं होतं. पवार यांनी आज, बार्शीच्या जाहीर सभेत कलम 370 रद्द करण्याला पाठिंबा...\nस्वर्गाची दारं पर्यटकांसाठी पुन्हा खुली; पर्यटकांसाठी काश्मीर खुलं\nतब्बल २ महिन्यांपासून ठप्प झालेला भारताचा स्वर्ग म्हणजेच काश्मीर हे आता पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय. गृह विभागाने २ ऑगस्ट २०१९ रोजी पर्यटकांना केलेली मनाई ही आता मागे घेण्यात आली आहे. गृह विभागाने पर्यटकांसाठी काढलेला हा मनाईचा आदेश आता मागे घेण्यात आला आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल...\nvidhan sabha 2019 : ...यासाठी महायुतीला साथ द्या; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nकोल्हापूर - गेल्या पाच वर्षात देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आमदार अमल महाडिक यांच्या...\narticle 370 : ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी कलम 370 बद्दल केले भाष्य; म्हणाले...\nलंडन : जम्मू-काश्मीर या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविण्याला शनिवारी (ता.5) दोन महिने पूर्ण होत आहेत. 5 ऑगस्ट 2019 या दिवशी भारत सरकारने हे कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या घटनेला दोन महिने होत आले तरी याविषयीची चर्चा अजूनही...\nfamily man : मनोज वाजपेयींच्या वेबसीरिजला संघाचा विरोध\nनवी दिल्ली : सध्या अमेझॉन प्राइमवरील 'दि फॅमिली मॅन' या वेबसीरिजला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'पांचजन्य' या नियतकालिकातून आक्षेप घेण्यात आला आहे. या वेबसीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी याच्या तोंडी काही आक्षेपार्ह संवाद असून, त्यांना कात्री लावणे गरजेचे ���सल्याचे मत पांचजन्यमधून मांडण्यात आला आहे....\n'गाफील राहू नका'; सिंग यांनी अमित शहांना दिला इशारा\nअमृतसर : पाकिस्तानी गुप्तचर संस्था 'आयएसआय'ने पंजाब आणि आजूबाजूच्या राज्यांत 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी केली आहे. या हल्ल्यासाठी आयएसआयने ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये एके-47 आणि इतर शस्त्रास्त्रे पाठवण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाबच्या तरनतानर भागात काही...\nजम्मू-काश्मीरमध्ये \"पुणे मॉडेल' राबवू - नड्डा\nपुणे - पुणे-श्रीनगर \"सिस्टर सिटी' आणि जम्मू-काश्मीरमध्ये शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारणारा \"पुणे मॉडेल' या दोन्ही प्रस्तावांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज दिले. भाजपच्या राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत नड्डा यांनी \"कलम...\nदेवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार : अमित शहा\nमुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (रविवार) मुंबई दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख करून देताना सध्याचे मुख्यमंत्री आणि निवडणुकीनंतरचे मुख्यमंत्री अशी ओळख करून दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यास फडणवीसच मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झाले आहे. Hon HM...\nपंतप्रधान म्हणाले, 'कलम 370 रद्द मागे पटेलांचीच प्रेरणा'\nकेवाडिया (गुजरात) : भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीचे वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पटेलांपासून प्रेरणा घेऊनच जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन केले. मोदींच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित...\nभाजपच्या कार्यक्रमात मानापमान नाट्य\nठाणे: \"पार्टी विथ डिफरन्स' अशी शेखी मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमात रविवारी मानापमान नाट्य पाहावयास मिळाले. नुकतेच भाजपवासी झालेले नवी मुंबईचे नेते ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचा भाजपच्या ठाण्यातील पहिल्याच कार्यक्रमात अपमान झाल्याचे दिसून आले....\nपाकिस्तानातून आलेले भारताचे पंतप्रधान व उपपंतप्रधान बनले - जे. पी. नड्डा\nठाणे: ‘देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानातून आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधाना बनला.मात्र,देशाचे दुर्भाग्य असे कि 370 कलमामुळे पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्याना ना निवडणूक लढवता आली किंबहूना त्यांना मतदानही करता आले नाही.इतकेच नव्हे तर,एससी आणि एसटी...\nकलम 370 रद्द केल्याने देशात आनंद - हर्ष वर्धन\nपुणे - 'जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याने देशात आनंदाचे वातावरण असून, देशाची अखंडता व एकात्मतेची भावना दृढ झाली आहे,'' असे मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत \"एक राष्ट्र, एक संविधान' या विषयावरील...\nगरज आहे तोपर्यंत आरक्षण आवश्यक - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\nनवी दिल्ली - आरक्षणाचे लाभ मिळणाऱ्या लोकांना जोपर्यंत त्याची गरज आहे तोवर आरक्षणाची तरतूद कायम राहिली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे व्यक्त करण्यात आले. समाजात आर्थिक व सामाजिक असमानता अजूनही कायम आहे व यामुळेच आजही आरक्षण आवश्यक आहे, असे संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी...\nतुमच्यासाठी बांगड्या पाठवू का\nश्रीनगर : जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आज (शनिवार) महिना पूर्ण झाला. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील जनतेनेही हा निर्णय स्वीकारण्यास तयारी दर्शविली. मात्र, शेजारील देश आणि शत्रू राष्ट्र पाकिस्तानचा मात्र...\narticle 370 : काश्मीर खोऱ्यात दहशतवादी अद्यापही सक्रिय\nनवी दिल्ली : काश्मीरमधील सर्वसामान्य नागरिक केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी असून, भविष्यात राज्यात विकासाच्या संधी निर्माण होणार आहेत, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सांगितले. National Security Advisor Ajit Doval: No question arises of Army atrocities,only state(J&K)...\nvideo : विराट खेळणार पाककडून ट्वेंटी20 वर्ल्ड कप, काय आहे हे प्रकरण\nनवी दिल्ली : विश्वकरंडक 2019मध्ये पाकिस्तानच्या रस्त्यांवर विराट कोहलीची जर्सी घालून त्याचा एक चाहता गाडीवर फिरत होता. तोवर सारं ठाक होतं मात्र, आता पाकिस्तानने हद्द पार केली आहे. पाकिस्तान मध्ये सध्या विराट कोहली पाकिस्तान क्रिकेट संघातून खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मोदी सरकारने जम्मू...\nvideo : पाकच्या दोन दहशतवाद्यांना पकडले अन् दिला चहा\nश्रीनगर : भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने आज (बुधवार) जीवंत पकडले. लष्कराने त्यांना चहा दिला. चहा कसा आहे असे विचारल्यानंतर त्यांनी चहा चांगला असल्याचे उत्तर दिले. पाकिस्तानचे दोन्ही दहशतवादी लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून,...\nभाजपचे 'मिशन काश्मीर'; अमित शहांनी घेतली जगमोहन यांची भेट\nनवी दिल्ली : मोदी सरकारने काश्मीरसाठीचे कलम 370 रद्द केल्यावर त्या निर्णयाची विस्ताराने माहिती देशवासियांना समजावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पनेतून सुरू झालेले देशपातळीवरील महिनाभराची जनसंपर्क मोहीम आजपासून सुरू झाली. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%2520%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%2520%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%82&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9&search_api_views_fulltext=%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%20%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T22:26:04Z", "digest": "sha1:N5NYUDB5LTT5WBUAMFYBKYWMQQGDQ6AK", "length": 10213, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove राजनाथसिंह filter राजनाथसिंह\n(-) Remove लालकृष्ण अडवानी filter लालकृष्ण अडवानी\n(-) Remove वेंकय्या नायडू filter वेंकय्या नायडू\nनितीशकुमार (2) Apply नितीशकुमार filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nजयंत सिन्हा (1) Apply जयंत सिन्हा filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nमंत्रालय (1) Apply मंत्रालय filter\nमनमोहनसिंग (1) Apply मनमोहनसिंग filter\nममता बॅनर्जी (1) Apply ममता बॅनर्जी filter\nमायावती (1) Apply मायावती filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nरामनाथ कोविंद (1) Apply रामनाथ कोव���ंद filter\nरामविलास पासवान (1) Apply रामविलास पासवान filter\nलालूप्रसाद यादव (1) Apply लालूप्रसाद यादव filter\nशरद पवार (1) Apply शरद पवार filter\nशरद यादव (1) Apply शरद यादव filter\nसुशीलकुमार शिंदे (1) Apply सुशीलकुमार शिंदे filter\nसुषमा स्वराज (1) Apply सुषमा स्वराज filter\nसोनिया गांधी (1) Apply सोनिया गांधी filter\nज्येष्ठ नेते अडवानींवर शुभेच्छांचा वर्षाव\nदृष्टिहीन मुलांबरोबर 90 वा वाढदिवस साजरा नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी आपला 90 वाढदिवस बुधवारी दृष्टिहीन मुलांबरोबर साजरा केला. विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू व माजी पंतप्रधान...\nविरोधकांची भूमिका गुरुवारी स्पष्ट होणार\nआझाद; राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक अटळ नवी दिल्ली: राष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी भाजपने बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीतून \"दलित कार्ड' खेळताना विरोधकांचे ऐक्य उधळण्याचा प्रयत्न केला असला, तरी विरोधी पक्षांनी यावर तातडीने कोणतीही प्रतिक्रिया न देता सावध पवित्रा घेतला आहे. सहमतीऐवजी हा \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.khabarbat.com/2019/10/Election-chandrapur-jorgewar.html", "date_download": "2019-10-22T21:17:58Z", "digest": "sha1:FLLEICAD2JU5VDCHW7AE4FYVN2AUAUX2", "length": 11667, "nlines": 116, "source_domain": "www.khabarbat.com", "title": "जोरगेवारांच्या कार्यालयाबाहेर शेकडो समर्थकांचा जमावळा - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर जोरगेवारांच्या कार्यालयाबाहेर शेकडो समर्थकांचा जमावळा\nजोरगेवारांच्या कार्यालयाबाहेर शेकडो समर्थकांचा जमावळा\nजोरगेवारांच्या कार्यालयाबाहेर शेकडो समर्थकांचा जमावळा\nजोरगेवार यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह\nजोरगेवारांचे तळ्यात मळ्यात संपता संपेना\nसंडे मार्केट येथील ७०० दुकानदारांचे किशोर जोरगेवार यांच्या नावाला समर्थन\n'तुम्ही निवडणूक लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत' असा विश्वास आज संडे मार्केट येथील ७०० दुकानदारांनी यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांना दिला आहे. आज (रविवार) चंद्रपूर येथील आंबेडकर पुतळा येथे किशोर जोरगेवार यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी सत्कारासाठी किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती तसेच संडे मार्केटचे अध्यक्ष राजा शेख, इर्शाद शेख, रामगोपाल पांडे, हमीद भाई, श्रावण भारती, किरण ताई, रमाबाई यांच्या सह शेकडो मान्यवर उपस्थित होते. यावेळी तेथील दुकानदारांनी वरील नारा देत किशोर जोरगेवार यांच्या नावाला समर्थन दिले.\nसंडे मार्केट असोशिएशन तर्फे किशोर जोरगेवार यांचा सत्कार करण्यात आला. आम्ही तन, मन आणि धनाने तुमच्या पाठीशी आहोत तसेच तुम्हालाच निवडून देवू असा विश्वास संडे मार्केटमधील दुकानदारांनी यावेळी किशोर जोरगेवार यांना दिला. किशोर जोरगेवार यांनी जनतेसाठी काम केले आणि जनतेला देखील हे माहित आहे. मात्र काही राजकीय घडामोडींमुळे त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे तरी देखील तुम्ही पुढे जा आम्ही तुम्हाला पूर्ण पाठींबा देवू असे येथील दुकानदारांनी म्हटले आहे.\nकिशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शहरात अनेक महत्वाचे आंदोलन आणि जनहितार्थ मोर्चे काढले. चंद्रपूरकरांसाठी त्यांनी खरोखर लोकसेवा केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी आहोत अशा भावना यावेळी येथील दुकानदारांनी व्यक्त केल्या.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तास बंद - पुणे (प्रतिनिधी) :- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी (दि. २३) दुपारी १२ ते २ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणा...\nतिवारी हत्या: राजस्थान बॉर्डरवरून दोघांना अटक - हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी आज पाचव्या दिवशी दोन आरोपींना अटक करण्यात एटीएसला यश आले आहे. अशफाक पठाण आणि मोइनुद्दीन पठान ...\nतब्बल २१ वर्षांनी सापडले चंद्रपूरचे बेपत्ता वनरक्षक - ललीत लांजेवार/नागपूर: लाखोंच्या संख्येत आयोजित कार्यक्रमात किव्...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nबाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर ITD विभागाची धाड\nखाली हात परतले अधिकारी ललित लांजेवार: चंद्रपूर-वणी -आर्णी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या चंद्रपूर ...\nहंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात;२ जवान ठार\nललित लांजेवार/नागपूर : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात चंद्...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://viveksindhu.com/home/district/1508067654", "date_download": "2019-10-22T22:37:20Z", "digest": "sha1:244LYCI4SSQQDTDTMZPV2LK7NMML5LUG", "length": 2363, "nlines": 58, "source_domain": "viveksindhu.com", "title": "Latest Marathi News | Latest top marathi news | Live Beed District News | Daily Vivek Sindhu - विवेक सिंधु", "raw_content": "\nपंकजाताईंना जनतेची आपुलकी नसल्याने सत्ता असूनही मतदारसंघ विकास झाला नाही- धनंजय मुंडे\nबीड : परळी - राज्यात आणि केंद्रात असून या भागातील लोकांविषयी पंकजा मुंडेंना आपुलकी नसल्याने हा भाग Read more...\nभारतीय स्टेट बॅंकेत १२१ स्पेशालिस्ट केडर ऑफिसरची भरती\nभारतीय सैन्य दल- एनसीसी स्पेशल एन्ट्री-२०१८\nपूर्व-मध्य रेल्वेत ‘प्रशिक्षणार्थी’ १८९८ जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ४४ अभियंत्यांची भरती\nभारतीय रिझर्व्ह बँकेत दिव्यांगांकरिता २७ जागांसाठी विशेष भरती मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T22:57:34Z", "digest": "sha1:M7JYGUZNZIPHKXPGZQVRYQSEEOEP5Y6H", "length": 12045, "nlines": 241, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वांगे - विकिपीडिया", "raw_content": "\n(वांगी या पानावरून पुनर्निर्देशित)\nवांग्याची पाने व फळ\nवांगे (शास्त्रीय नाव: Solanum melongena, सोलानम मेलाँजेना ;) ही सोलानम प्रजातीतील एक वनस्पती आहे. त्याची फळे स्वयंपाकात खाद्यपदार्थ म्हणून वापरली जातात. मुळातील दक्षिण आशियातून उगम पावलेल्या या वनस्पतीची लागवड आता उष्णकटिबंधात व समशीतोष्ण कटिबंधातील अन्य भूप्रदेशांमध्येही केली जाते. चीन मध्ये सर्वप्रथम वांगी वापरात आल्याचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात पीक आल्यावर खंडोबाला वांग्याचे भरीत अर्पण करण्याची प्राचीन परंपरा आहे.\nवांग्याला हिंदीत बैंगन व इंग्रजीत Brinjal किंवा Eggplant म्हणतात. संस्कृतमध्ये वृन्तांकम्, भण्टाकी असे दोन शब्द आहेत.\nनिघण्टु रत्नाकर या ग्रंथात वृन्तांकं स्वादु तीक्ष्णोष्णं पाके कटु च असा वांग्याचा आयुर्वेदीय उल्लेख आढळतो. तसेच 'वृन्तांकम् बहुबीजानाम् कुष्मांडम् कोमलं विषम् | अर्थात - खूप बिया असलेले वांगे व फारच कोवळे कोहळे खाल्ले असता ते विषाप्रमाणे बाधते असे आयुर्वेदात नमूद केले आहे.-\nटोपलीत ठेवलेली जांभळ्या सालीची वांगी\nवांग्यांची भाजी करतात. मोठ्या आकारमानाच्या काळ्या वांग्यांचे भरीत करतात. वांगी घालून वांगीभात होतो. वाळवलेल्या वांग्याचे लोणचेही केले जाते.\n४ वांग्यासंबंधी मराठी पुस्तके\nवांगी प्रामुख्याने ३ प्रकारात आढळतात. गोल, लांब व सडपातळ, व ठेंगण्या झाडाची.\nवांग्याच्या पारंपरिक जाती -गुलाबी, हिरवी, पांढरी, जांभळी आणि काळ्या रंगाची वांगी. ‘रवय’ आणि ‘कल्यामी’ अश्या दोन जातींची वांगी, आणि घुडी, वेली, बाणवांगे, भोंगाफाईट अशा आकारांमधली वांगी वसई भागात पिकतात.\nजाती - पुसा पर्पल क्लस्टर, पुसा क्रांती, पुसा अनमोल, पुसा पर्पल राउंड, अर्का शील, अर्का शिरीष, अर्का कुसुमाकर, अर्का नवनीत, आझाद क्रांती, विजय हायब्रीड.\nमहाराष्ट्रात लागवडीस शिफारस केलेल्या वांग्याचे प्रकार - मांजरी गोटा, वैशाली, पुसा क्रांती, पुसा जांभळी गोल, पुसा जांभळी लांब\nसुधारित जाती - मांजरी गोटा, कृष्णा, फुले हरित, फुले अर्जुन, को-१, को-२ व पी. के. एम. १.\nवांग्याची आधी रोपे तयार करून नंतर ती पुनर्लागवड पद्धतीन�� पेरली जातात. निचरा होणाऱ्या जमिनीत यांची लागवड केली जाते.\nवांगे, टोमॅटो आणि मिरची या तिन्हीचे जनुकीय गुणधर्म सारखे असतात. परंतु ही पिके एकाच वाफ्यात घेतली जात नाहीत. कारण सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होतो. वांग्याच्या रोपट्यांवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास,ते या पिकावरील रस शोषून घेतात. यामुळे ते पीक पिवळे पडते, वांग्यांची वाढ होत नाही..[१]\nगवार, भेंडी व वांग्याचे पदार्थ (प्रिया नाईक)\nवांगी मिरची टोमॅटो लागवड (डॉ. भी.गो. भुजबळ, डॉ. बी.बी. मेहेर)\nवांगी लागवड (डॉ. वि.ग.राऊळ)\nवांग्याचे चविष्ट रुचकर ५० प्रकार (ज्योती राठोड)\nवांग्याचे रुचकर ४३ प्रकार (ज्योती राठोड)\nवांग्याच्या पारंपरिक भाज्या (ज्योती राठोड)\n^ तरुण भारत,नागपूर-ई-पेपर-दि.२३/११/२०१३,आपलं नागपूर पुरवणी,पान क्र. १ व २,मथळा : तुडतुड्यांनी बंद पाडली बाजारपेठ\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nसोलानम मेलाँजेना ऊर्फ वांगे\nअॅग्रिकल्चरल मार्केटिंग रिसोर्स सेंटर - वांग्याविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १७ जुलै २०१९ रोजी २२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aprofession&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Acompany&search_api_views_fulltext=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82", "date_download": "2019-10-22T21:38:26Z", "digest": "sha1:EWY3KC5OPT7RUCNPJ34K3CQBSHJ4A6HW", "length": 8512, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nइंजिनिअर (1) Apply इंजिनिअर filter\nदलाई लामा (1) Apply दलाई लामा filter\nनिर्देशांक (1) Apply निर्देशांक filter\nमुस्लिम (1) Apply मुस्लिम filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nसंदीप वासलेकर (1) Apply संदीप वासलेकर filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nमी एक माणूस आहे हे सर्वजण विसरलेले दिसतात. मी एक मित्र, नातेवाईक, सहकारी आहे यात कुणालाच रस नाही. मी एक नागरिक आहे असं मानणंही त्यांच्यासाठी अडचणीचंच. पैसा आणि प्रतिष्ठेच्या शोधात असणाऱ्या, धर्म-जातीचं बंधन माणुसकीच्या गळ्याभोवती आवळणाऱ्या या समूहात मी कोण आहे एकदा विमानात सहप्रवाशाबरोबर संवाद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/amravati/male-tiger-died-of-drowning-in-melghat-tiger-reserve-mtr-in-koha-area/articleshow/69266988.cms", "date_download": "2019-10-22T23:19:14Z", "digest": "sha1:JCAZ54ISSHMT6HLXHGY2MHUZR3SE3KYU", "length": 13504, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "मेळघाट बातमी: मेळघाटात आणखी एका वाघाचा मृत्यू", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nमेळघाटात आणखी एका वाघाचा मृत्यू\nमेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गुगामल वन्यजीव विभागातील अतिसंरक्षित कोहा गावाजवळील तलावात बुडून वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना असून, महाराष्ट्रात वर्षभरात आठ वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं वाघांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.\nमेळघाटात आणखी एका वाघाचा मृत्यू\nमेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गुगामल वन्यजीव विभागातील अतिसंरक्षित कोहा गावाजवळील तलावात बुडून वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना असून, महाराष्ट्रात वर्षभरात आठ वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं वाघांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.\nमेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कोहा अतिसंरक्षित वनात बुधवारी सायंकाळी टी-३२ वाघाचा मृतदेह तलावात आढळून आला. मृत वाघाच्या पायावर व शरीरावर काही ठिकाणी जखमा देखील होत्या. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत वाघाचे वय सात वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक तपासात वाघाचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी विषप्रयोग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाण्यात विष कालवून अथवा विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे वाघाचा मृत्यू झाला असावा, असा कयास आहे. वनविभागाने गुरुवारी वाघाचे शवविच्छेदन केले. दरम्यान, मेळघाटात वाघाच्या मृत्यूच्या घटना वाढत असल्याने वन्यजीव प्रेमी व संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये धारगड जंगलात एका वाघाचा मृत्यू झाला होता. या वाघाच्या मृत्यूचे कारण नैसर्गिक सांगण्यात आले असले, तरी नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही.\nतत्पूर्वी, ऑक्टोबर २०१८मध्ये चिखलदरा नजीकच्या मोथा जंगलात एका वाघाचा मृत्यू झाला होता. मेळघाटातील जंगलात वनविभागाकडून योग्य गस्त घातली जात नसल्यानं वाघांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे, असं काही वन्यजीवप्रेमींचं म्हणणं आहे.\nअमरावती: मोर्शीत 'स्वाभिमानी'च्या उमेदवाराला मारहाण; कार पेटवली\nसत्तेत येताच मोदींनी गरिबांसाठीच्या योजना बंद केल्या: राहुल गांधी\nखिचडी शिजविणारी महिला बनली करोडपती\nवर्धाः मोदींना पत्र लिहिले; ६ विद्यार्थी निलंबित\nमी मॅच जिंकलेली आहे, माझी धावसंख्या ठरलेली आहे: उद्धव ठाकरे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउ���र सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमेळघाटात आणखी एका वाघाचा मृत्यू...\nडॉक्टर, नर्सनी वाचवले २२ नवजातांचे प्राण...\nआघाडीकडे ना धोरण ना नेतृत्व...\nवेतन न मिळाल्याने पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE&f%5B1%5D=changed%3Apast_year&search_api_views_fulltext=%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%20%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87", "date_download": "2019-10-22T22:14:53Z", "digest": "sha1:BZI4CE4WRMEXZQXRCNJQM3TIHSZZP6RX", "length": 28867, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\n(-) Remove गेल्या वर्षभरातील पर्याय filter गेल्या वर्षभरातील पर्याय\nमहाराष्ट्र (33) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (6) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (3) Apply संपादकिय filter\nनिवडणूक (71) Apply निवडणूक filter\nराष्ट्रवाद (46) Apply राष्ट्रवाद filter\nरक्षा खडसे (36) Apply रक्षा खडसे filter\nमहाराष्ट्र (34) Apply महाराष्ट्र filter\nकाँग्रेस (33) Apply काँग्रेस filter\nराजकारण (31) Apply राजकारण filter\nलोकसभा मतदारसंघ (28) Apply लोकसभा मतदारसंघ filter\nएकनाथ शिंदे (26) Apply एकनाथ शिंदे filter\nगिरीश महाजन (25) Apply गिरीश महाजन filter\nमुख्यमंत्री (24) Apply मुख्यमंत्री filter\nएकनाथ खडसे (17) Apply एकनाथ खडसे filter\nदेवेंद्र फडणवीस (13) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनरेंद्र मोदी (13) Apply नरेंद्र मोदी filter\nमहापालिका (13) Apply महापालिका filter\nशरद पवार (13) Apply शरद पवार filter\nउद्धव ठाकरे (12) Apply उद्धव ठाकरे filter\nचंद्रकांत पाटील (12) Apply चंद्रकांत पाटील filter\nजिल्हा परिषद (12) Apply जिल्हा परिषद filter\nvidhan sabha 2019 : यंदाची विधानसभा सर्वार्थाने वेगळी; वाचा सविस्तर ब्लॉग\nमहाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...\nvidhan sabha 2019 : ‘भाजपचा विकास जाहिरातींपुरताच’ - शरद पवार\nविधानसभा 2019 : विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या मूळ प्रश्नावरच लढली जात आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद आणि काश्मीरचे राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याचा मुद्दा प्रमुख केलेला असला, तरी महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. भाजपच्या भपकेबाज प्रचाराला ती बळी पडणार नाही. सरकारच्या चुकीच्या...\nvidhan sabha 2019 : निवडणूक : एक कौटुंबिक जिव्हाळ्याचे लोक(शाही)नाट्य\nभाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. \"कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...\nvidhan sabha 2019 सातारा जिल्ह्यात दिग्गज नेत्यांच्या धडाडणार तोफा\nसातारा : लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराने वेग घेतला असून, आता प्रत्येक पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या सभा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी-कॉंग्रेस, भाजप-शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,...\nvidhan sabha 2019 : भाजप : ‘२२० प्लस’ हा हवेतील आकडा नाही - पाटील\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या बहुमताने युती पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी उजवी ठरली आहे. युतीला राज्यात पुन्हा दमदार कामगिरी करण्याची संधी जनता देणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी योगेश कुटे यांच्याशी बोलताना सांगितले. या मुलाखतीचा...\nvidhan sabha 2019 : संजय निरुपम यांची काँग्रेसला धमकी\nमुंबई : काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करीत विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार नसल्याचे आज जाहीर केले. पक्षातही फार काळ राहणार नसल्याचे त्यांनी सुतोवाच केले. मुंबईत भाजपमध्ये राडा: उमेदवाराच्या गाडीवर दुसऱ्या गटाचा हल्ला काय म्हणाले निरुपम\nअग्रलेख : जमलंय की जमवलंय\nमहाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीत सहभागी असूनही गेली पाच वर्षे विरोधी पक्षाच्या भूमिकेत वावरणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून ‘आमचं ठरलंय’ या एकाच वाक्याचा धोशा लावला होता. प्रत्यक्षात बरीच ‘भवति न भवति’ झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना...\nvidhan sabha 2019 : खडसे, तावडे, बावनकुळे यांना नारळ; दुसऱ्या यादीतूनही डावलले\nनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी (ता.2) रात्री साडे दहाच्या सुमारास जाहीर केली. बारामतीतून गोपीचंद पडळकर आणि केजमधून नमिता मुंदडा यांना सत्तारूढ पक्षाने तिकीट दिले आहे. त्याच वेळी विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या मंत्र्यांसह ज्येष्ठ...\nसावेंना कॅबिनेट मंत्री करण्याची जबाबदारी माझी -रावसाहेब दानवे --\nऔरंगाबाद : अतुल सावे यांच्या पाठीशी मोठा अनुभव आहे. महापालिकेच्या निवडणुकीत सतत ते आमच्यासोबत आहेत. त्यांच्यामुळे 25 कोटी रुपये शहराला मिळाले. ते खर्च होत नाही तोच 100 कोटी रुपये मिळाले. चार महिन्यांत सावेंनी 1680 कोटींची पाणी पुरवठा योजना आणली. यामुळे अतुल सावे यांना निवडून द्या, कॅबिनेट मंत्री...\nvidhan sabha 2019 : चंद्रकांत पाटलांना पुण्यातील 'या' मतदारसंघातून उमेदवारी\nपुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची नक्की झाले असून त्याची अधिकृत घोषणा थोड्यात वेळात होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षानेच पाटील यांना निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. तो पाळण्याचे मान्य केले आहे. कोथरूड हा भाजपचा...\nयुती तुटल्याच्या घोषणेचा पुढाकार पुन्हा जळगावलाच\nजळगाव ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार की नाही याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. दोन्ही पक्षांकडील नेत्यांनी आम्ही स्वतंत्रपणे लढण्यास सज्ज आहोत, अशी घोषणाही केली आहे. भाजपचे नेते व जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आम्ही 288 जागांवर लढण्याची तयारी केल्याचे नुकतेच वक्तव्य केले...\nभाजप, शिवसेनेपेक्षा \"राष्ट्रवादी' उमेदवारीत आघाडीवर\nजळगाव ः राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राज्यात पडझड होत असली; तरी जिल्ह्यात मात्र नेते व कार्यकर्ते पक्षासोबतच राहिले आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप, शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तब्बल सहा मतदारसंघांतील उमेदवार निश्चित मानले जात आहेत. जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष क्रमांक एकचा पक्ष आहे....\nआमदार क्षीरसागर म्हणाले,...तर निवडणूक रिंगणातून माघार\nकोल्हापूर - \"दहा वर्षात जी विकासकामे केली, त्यातील दहा टक्के कामे आपण केल्याचा दावा कुणी करत असेल, तर निवडणुकीच्या रिंगणातून मी माघार घेतो, असे जाहीर आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज केले. शहर शिवसेनेतर्फे झालेल्या ��िर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यादव महाराज अध्यक्षस्थानी होते. आमदार...\nvidhan sabha 2019 : युतीमध्ये ‘जनसुराज्य’ला हव्यात नऊ जागा\nकोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीसोबत जाताना राज्यातील किमान नऊ जागा मिळाव्यात, अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व माजी मंत्री विनय कोरे यांनी केली आहे. यासंदर्भात श्री. कोरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट...\nमुख्यमंत्रिपदापासून वंचित नेत्यांचा खानदेश\nप्रादेशिक अस्मिता टोकदार करत कधीही उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांनी सवता सुभा मांडण्याचा प्रयत्न केला नाही. तथापि, राज्याच्या राजकारणात त्यांनी सातत्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. मात्र, मुख्यमंत्रिपद कधीही या भागाच्या वाट्याला आले नाही. हातातोंडाशी आलेला या पदाचा घास सातत्याने हुलकावणीच देत...\nगणेश नाईकांना शिवसेना नगरसेवकांचा विरोध\nनवी मुंबई : सतत लांबणीवर पडत चाललेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशात आता आणखिन एक नवीन अडचण उभी राहीली आहे. नवी मुंबईतील शिवसनेच्या नगरसेवकांसोबत पदाधिकाऱ्यांनी नाईकांना तिव्र विरोध केला आहे. संदीप व गणेश नाईकांचे निवडणूकीत काम करण्यास या नगरसेवकांनी तिव्र शब्दांत नकार दिला आहे....\nउत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व गिरीश महाजनांकडे\nराज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानेही तयारीचे रणशिंग फुंकले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जागांवर यश मिळविण्याकडे यावेळी भाजपने लक्ष दिले आहे. गेल्यावेळी पक्षाला चांगले यश मिळाले...\nअब्दुल सत्तार अखेर शिवबंधनात\nऔरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी झालेले जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार अब्दुल सत्तार आता \"शिवबंधना'त अडकले आहेत. सोमवारी (ता. दोन) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईत 'मातोश्री'वर...\nविधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात लढणार शिवसेना\nभंडारा : नेहमीच भाजपकडून शिवसेनेला सापत्न वागणूक मिळत आहे. युतीधर्म पाळल्या जात नसल��याने शिवसेनेचे जिल्ह्याचे पदाधिकारी भाजपशी फारकत घेऊन आहेत. युती होऊन जिल्ह्य़ातील एक विधानसभा क्षेत्र शिवसेनेच्या वाट्याला न आल्यास जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी भाजप विरोधात काम करेल. वेळप्रसंगी विरोधकांशी...\n\"इनकमिंग नेटवर्क'ची निष्ठा कशी तपासणार..\nलोकसभा निवडणुकीआधी आणि नंतरही; आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपत अन्य पक्षांमधून जोरदार \"इनकमिंग' सुरू आहे. या \"इनकमिंग'वरून पक्षातील नेत्यांमध्ये दोन मतप्रवाह आहेत, विविध नेत्यांच्या वक्तव्यावरून ते समोरही येताहेत.. काल-परवा ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंनी केलेले \"पक्षात नव्याने येत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://viveksindhu.com/home/district/1517946663", "date_download": "2019-10-22T22:03:34Z", "digest": "sha1:FOUGTMH5GIZJKM6JP5ZNDUFLQASWIOUI", "length": 2104, "nlines": 58, "source_domain": "viveksindhu.com", "title": "Latest Marathi News | Latest top marathi news | Live Beed District News | Daily Vivek Sindhu - विवेक सिंधु", "raw_content": "\nधो-धो पावसात गुरू शिष्यांची सरकारविरुद्ध तुफान बॅटिंग\nVSNN : सातारा/परळी वै. (दि. १८) : 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील आजचा दिवस एक वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. Read more...\nकोंकण रेल्वेत १०० जागांसाठी भरती\nभारतीय रिझर्व्ह बँकेत ६० जागांसाठी भरती\nइंडियन बँकेत ४१७ प्रोबेशनरी ऑफिसर भरती\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती\nमहाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात ‘इंजिनिअर’ची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/breaking-news/make-it-so-that-even-the-karlis-vegetable-or-eaters-will-like-it/", "date_download": "2019-10-22T22:23:13Z", "digest": "sha1:KW5TCKBYR6TX7VJ2Y6EOM3GSVPZM6H6W", "length": 9390, "nlines": 148, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "श्रावणी पदार्थ : अशी बनवा कारल्याची भाजी की नखाणाऱ्याला देखील खावी वाटेल – Hello Maharashtra", "raw_content": "\nश्रावणी पदार्थ : अशी बनवा कारल्याची भाजी की नखाणाऱ्याला देखील खावी वाटेल\nश्रावणी पदार्थ : अशी बनवा कार���्याची भाजी की नखाणाऱ्याला देखील खावी वाटेल\nखाऊगल्ली | श्रावण महिना म्हणलं की शाकाहारी भोजनाचा आग्रह हा त्यासोबतच येतो. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी या महिन्यात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांच्या रेसिपी घेऊन आलो आहोत. आजची रेसिपी सर्वांना नआवडणाऱ्या कारल्याची आहे. कारलं सर्वांना आवडत नसले तरी या रेसिपी द्वारे बनवलेले कारले सर्वांना नक्कीच आवडेल.\nदेवेंद्राचे तुगलकी फर्मान : पुराचे पाणी २ दिवस घरात असले तरच मिळणार गहू तांदूळ\nसाहित्य |कारली ६ नग , शेंगदाणे १ वाटी , कांदा- १, कोथिंबीर , तेल – आवश्यकते नुसार , जिरं मोहरी – दोन छोटे चमचे , आलं लसूण पेस्ट- २ चमचे , लाल तिखट, धणेपूड – १ चमचा, गरम मसाला २ चमचे, दोन चमचे निंबाचा रस.\nभाजपच्या २५० जागा येणार तर मग आम्ही उरलेल्या २८ जागी गोट्या खेळायच्या का : राज ठाकरे\nकृती | सर्व प्रथम कारली धुवून घ्यावी. त्यानंतर त्या कारल्याच्या उभ्या फोडी करून त्यामधील बिया काढून घ्या. एका भांडयात पाणी गरम करायला ठेवून त्यात एक चमचा मीठ घालून पाण्याला उखळी आल्यास त्यात कारल्याच्या फोडी टाका. १० मिनिट या फोडी पाण्यावर उखळून घ्या. मिक्सरच्या भांडयात एक उभा चिरलेला कांदा आणि एक वाटी कच्चे शेंगदाणे टाकून मिक्सरवर बारीक वाटून घ्या. त्यानंतर एका कढईत तेल टाकून त्यात फोडणीसाठी जिरे मोहरी टाका. त्यानंतर त्या तेलात आलं लसूण पेस्ट, एक छोटा चमचा हळद टाका. मंद आचेवर फोडली लालसर झाल्यावर त्यात मिक्सरमध्ये वाटलेले मिश्रण घाला. त्यानंतर कढईतील मिश्रण एकजीव करून घ्या आणि त्यानंतर त्यात दोन चमचे लिंबाचा रस घाला. चवीनुसार मीठ घालून कारले चांगले परतून घ्या आणि पानात वाढा.\nहे पण वाचा -\nअशी बनवा मालवणी मटण करी\n‘धनगरी मटण पाया कालवण’ कसे बनवतात\nचार दिवस कोठे होतात असा सवाल करत मंत्री देशमुख, महाजनांना पूरग्रस्तांनी घेरले\nगिरीश महाजनांच्या पूर पर्यटनाचा विरोधांसोबत नेटकऱ्यांनी घेतला खरपूसर समाचार\nशिवस्वराज्य यात्रेच्या मंचावरच अमोल कोल्हेंना विचारला जाब ; राष्ट्रवादीच्या नेत्यांची उडाली धांदल\nसेना भाजप युती रवी राणांच्या विजयाचा ठरणार मुख्य अडथळा\nविधानसभा निडणूक डोळ्यासमोर ठेवून धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंवरआरोप करत आहेत : सुरेश धस\nविमानातून घिरट्या घालून काहीच होणार नाही ; प्रकार आंबेडकरांचा फडणवीसांना टोला\nशरद पवारांचे जवळचा नातेवाईक आणि राष्ट्रवादी आमदार असणारा ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश\nपौष्टिक आणि लज्जतदार – दुधी हलवा\nअशी बनवा मालवणी मटण करी\n‘धनगरी मटण पाया कालवण’ कसे बनवतात\nयंदा दिवाळीत करा फराळासाठी खमंग खुसखुशीत तांदळाच्या चकल्या..\nनवरात्री विशेष : माहूर गडाची रेणुका माता\nएका घरात दोन तिकिटे देण्यास भाजपचा नकार ; ऐनवेळी गणेश…\nअशी बनवा मालवणी मटण करी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=12695", "date_download": "2019-10-22T21:31:41Z", "digest": "sha1:OJPEIYHU6EY4NSFJ2EPM3MPRFF3EE3H6", "length": 16076, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nमेयोतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टर ची गळफास घेऊन आत्महत्या\nप्रतिनिधी / नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरने शुक्रवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. मेयोतील 'मार्ड'च्या जुन्या वसतिगृहातील खोली क्रमांक ३३ मध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.\nमन्यूकुमार शशिधर वैद्य (२६) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. तो मूळचा कर्नाटक राज्यातील ब्यादगी येथील नेहरूनगर येथील रहिवासी होता. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय चाचणी परीक्षेत त्याचा मेयोतल्या स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी खुल्या प्रवर्गातून नंबर लागला होता. मेयोत २ मे रोजी तो स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र विभागात रुजू झाला होता. अवघ्या दोनच महिन्यांत त्याने असे टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपविल्याने वैद्यकीय क्षेत्रातला ताण पुन्हा चर्चेत आला आहे.\nशुक्रवारी सकाळी मन्यूकुमारचा युनिट क्रमांक दोनच्या बाह्यरुग्ण विभागात तपासणी दिवस होता. सकाळी ८ वाजता बाह्यरुग्ण विभागात रुग्ण तपासणीसाठी येत असताना डॉ. मन्यूकुमार वॉर्डात पोहोचला नव्हता. त्यामुळे युनिटच्या इन्चार्ज डॉ. अलका पाटणकर यांनी अधिवासिता विद्यार्थी बालेंद्र कुमार गौन आणि मेडिकल ऑफिसर देबरी बिधान या दोघांना वसतिगृहात पाठविले. तरीही मन्यूकुमार सव्वानऊ वाजेपर्यंत खोलीतून कुठलाही प्रतिसाद देत नव्हता. बालेंद्र आणि देबरी यांनी खोलीच्या पाठीमागील खिडकीतून आत डोकावून पाहिले. त्यावेळी मन्यूक���मार पलंगाच्या खाली जमिनीवर कोसळल्याचे त्यांना दिसले. या दोघांनी तडक विभागप्रमुख डॉ. प्रशांत उईके, डॉ. पाटणकर यांना माहिती दिली. त्यानंतर वसतिगृहातील सुरक्षारक्षकांची मदत घेऊन दार उघडले असता डॉ. मन्यूकुमारच्या गळ्याला फास अडकल्याचे त्यांना दिसले. लगेच तहसील पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस आणि विभागप्रमुख डॉ. उईके घटनास्थळी दाखल झाले. मन्यूकुमारने सकाळी सहाच्या सुमारास आत्महत्या केल्याचे सकृतदर्शनी आढळले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत त्याचा मृतदेह शवविच्छेदन विभागाकडे पाठविला. या घडामोडीत डॉ. मन्यूकुमारने आदल्यादिवशी भावाला पाठविलेल्या मेसेजव्यतिरिक्त इतक्या टोकाचे पाऊल का उचलत आहे, याचा कुठेही उलगडा न केल्याने आत्महत्येवरून गूढ निर्माण झाले आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nचालकाला फिट आल्याने बसला अपघात\nजम्मू काश्मीर मधून ३७० व ३५ (अ) कलम हटविल्याने अहेरीत जल्लोष\nमुसपर्शी जंगलात झालेल्या चकमकीत एका नक्षल्याचा खात्मा\nराहुल गांधींचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव करणारे डॉ. के. पी.यादव चंद्रपूरचे जावई\nकोनसरी येथील लोहप्रकल्प उभारणीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा : मुख्यमंत्री\nपाचव्या दिवशी उपोषणकर्ते ॲड. नारायण जांभुळे यांची प्रकृती खालावली : माना समाजात असंतोष\nदेसाईगंज नगर परिषद च्या पथकांद्वारे प्लास्टिक साहित्य जप्त\nअसा आहे गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र\nफेक न्यूजला आळा घालण्यासाठी व्हॉट्स ॲपने काही फोन क्रमांकांना ब्लॉक केले\nगडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सरासरी ७१.७७ टक्के मतदान\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देखील काश्मीरबाबतच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत\nअयोध्यामधील राम मंदिर निर्माण करणे हे राष्ट्रकार्य : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nबसस्थानकांवर जेनेरिक औषधालय , १ जून रोजी पहिल्या टप्प्यातील ५० एसटी स्थानकांवर होणार औषधालय सुरू\nगडचिरोली शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून केला नगरपरिषद व लोकप्रतिनिधींचा निषेध\nपाच वर्षांपूर्वी खुल्या प्रवर्गातून भरलेल्या तात्पुरत्या जागांवरील नियुक्त्या रद्द करणार, मराठा उमेदवारांना देणार संधी\nएसटीची ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना, गडचिरोली आगारात सकाळपा��ूनच गर्दी\nएटापल्ली तालुक्यातील १५ पैकी ११ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त\nदिल्लीतील भाजप मुख्यालयाला बॉ़म्बने उडवून देण्याची धमकी\nदिल्ली, मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट\n‘टीईटी’ अनुत्तीर्ण शिक्षकांना पुन्हा संधी : सेवा समाप्त करण्याच्या निर्णयाला सरकारकडून विरोध\nगोवर - रूबेला लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा : डाॅ. मिलींद मेश्राम\nअनुसुचित जमातीच्या उमेदवाराकरीता एम.पी.एस.सी. पूर्व प्रशिक्षण , २५ जुलै पर्यंत करा अर्ज\nचार वर्षीय विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी स्कूल बस चालकासह चौघांवर बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल\nरामगड - भटेगाव मार्गावर दारू तस्करांकडून २७ लाखांचा मुद्देमाल जप्त\nबुलडाणा जिल्ह्यात ट्रक - स्कार्पिओ चा अपघात , एकाच कुटुंबातील ५ ठार\nमेगाभरतीच्या नावावर बेरोजगारांची लूट, एकाच पदासाठी ३४ प्राधान्यक्रम द्यायचे असल्यास भरावे लागते १७ हजार\nगडचिरोली शहरात एकाच ठिकाणी आढळले दोन विषारी घोणस साप\nदारू तस्करीत सहभागी पोलीस शिपायासह पाच जणांना मूल पोलिसांनी केली अटक\nमातेने २ महिने दूध न पाजल्याने जुळ्या मुलींचा मृत्यू मुलाच्या अपेक्षेने जन्मलेल्या मुलींचा काटा काढल्याचा संशय\nशरद पवार यांना होणार त्रास असह्य झाल्याने दिला राजीनामा : अजित पवार\nराजुरा येथे दूध देणारा अजब बकरा \nदेसाईगंज येथील बस थांब्याचा मार्ग मोकळा : आ. कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश\nसोनी मराठीवर १९ ऑगस्टपासून सुरू होणार स्वराज्यजननी जिजामातेचा प्रवास\nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र : पहा आतापर्यंत कोणाला किती मते\nपत्रकार पेन्शन योजनेसाठी अधिवेशनात भरीव तरतूद करणार\nवाघाने महिलेला गावातून नेले फरफटत\nपुरामुळे कोठी येथील मोबाईल टाॅवरची यंत्रसामुग्री निकामी, १८ दिवसांपासून टाॅवर बंद\nबीएसएनएल चे २ लाख कर्मचारी, अधिकारी उद्या पासून देशव्यापी बेमुदत संपावर\nजखमी अवस्थेत आढळून आलेल्या ‘हिमालयीन ग्रिफन’ जातीच्या स्थलांतरीत गिधाडाला केले निसर्गमुक्त\nउच्च शिक्षणातील बदल काळाची गरज : कुलगुरू डॉ. कल्याणकर\nअर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रत्यक्ष करांसाठी नोटाबंदी ठरली फायदेशीर, जीडीपी वाढला\nविद्युत शॉक लागून ३ वर्षीय बालकाचा मृत्यू , भालेवाडी येथील घटना\nनागभिड - नागपूर ब्राॅडगेज ��ाबत खा. नेते यांची रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा\nसमस्त जनतेला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा : मा. आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nकेरळ एक्सप्रेसमध्ये गुदमरल्याने चार प्रवाशांचा मृत्यू\nपहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ एप्रिल रोजी वाराणसीत घेणार पत्रकार परिषद\nपुलवामा येथे मतदान केंद्रावर ग्रेनेड हल्ला\nराज्य शासनाच्या मेगा भरतीमध्ये ३२ हजार जागांसाठी ३२ लाखांहून अधिक अर्ज\nकाँग्रेसच्या किसान आघाडीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा\nआर्थिक प्रगतीबरोबर समाजाला विषमतामुक्तीकडे घेऊन जाणे गरजेचे : सुधीर मुनगंटीवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://pt.slideshare.net/marathivaachak/vikramadity-16192899", "date_download": "2019-10-22T21:59:02Z", "digest": "sha1:XTYXQM6OF2WQ22GE4JYV7DWLE4MAIRT3", "length": 34877, "nlines": 190, "source_domain": "pt.slideshare.net", "title": "Vikramadity", "raw_content": "\nमराठीतील संगीत विभागातील नऊ रत्ने by dattatray godase 5889 views\n1. माझे वडील १९९९ साली वारले. तयाांना क्रिके टची आवड नव्हती. अजजबातच नव्हती. तेएक लेखक आजण एक कवी होते. ते मराठी, माझी मायबोली जतथल्याच एका कॉलेजातजिकवत. पण माझ्यातल्या सुप्त गुणाांना तयाांनी ओळखलां. तयाांनी मला प्रोतसाहन क्रदलां आजणआईला म्हणाले की “माझा याच्यावर पूणण जवश्वास आहे”. कदाजचत हा उलट्यामानसिास्त्राचा भाग असेल, पण मोठा होता होता मलाही तयाांच्या जवश्वासाला पात्र ठरणां हेमहत्त्वाचां वाटू लागलां. मी िॉटणकट्स घेऊ नयेत हे एक आजण जीवनात चढ उतार येतचरहाणार हे दुसरे तत्त्व तयाांनी माझ्यावर मनावर बबबवलां. सदा खेळत रहाण्याचा सल्लाक्रदला. माझ्या आईवडलाांनी मला आयुष्याचा प्रतयेक क्रदवस जवश्वास आजण सन्मानानेजगाअयला जिकवलां. जेव्हा क्रिके ट आजण पुढचां जिक्षण याांत जनवड करण्याची वेळ आलीतेव्हा ते म्हणाले “ तुला क्रिके ट चाांगलां जमतां. ते तुझां पजहलां प्रेम आहे. जा बेटा, क्रिके ट खेळ”.मी जेव्हा सोळाव्या वर्षी भारतीय टीमच्या वतीने खेळायला लागलो तेव्हा अथाणतचसवाणजधक आनांद माझ्या आईवडलाांना झाला.\n2. माझ्या मोठ्या बजहणीने काश्मीरहून येताना माझ्यासाठी एक जवलो लाकडाची छान बॅटआणली होती. नांतरच्या माझ्या आयुष्यात खुप भारी बॅट्स आल्या, पण माझ्यासाठी तीपजहली बॅट म्हणजे सुवणण भेट होती. मला तेव्हा भास व्हायचे की मी भारतासाठी खेळतोय,जसक्सर आजण फ़ोर मारत��य आजण लोक मैदान दणाणून सोडताहेत.ती बॅट मोडेपयंत मी वापरली.\n3. जॉन मॅकेन्रोचा मी एकटाच सपोटणर होतो. सगळे मला मॅक म्हणत कारण मी तिाचस्टाईलमध्ये वावरायचो. वडलाांकडे हट्ट करून मी तयाच्यासारखे हेडबॅड आजण स्वेटबॅंडआणवले आजण तयाच्यासारखे के सही वाढवले. माझे तया काळचे फ़ोटो बघाल तर जवश्वासठे वणार नाही. खूप खोडकर होतो मी. अजतिय त्रासदायक. मला साांभाळायला एक दाईहोती आजण जतला मी चौवीस तास पळवत असे कारण मला घरात जायला आवडतच नसे.\n4. जनदान माझ्याबद्दल तर मी साांगेन, खरी मॅच सुरू होण्याच्या खूप पुवीच ती सुरू झालेलीअसते.\n5. हा जवजय फ़ार मोठा आहे कारण वेगवेगळ्या खेळाडू चां यात योगदान आहे. ां\n6. पाक्रकस्तानला हरवण्यात एक जविेर्ष आनांद आहे कारण एकतर ती एक टफ़ टीम आहे, आजणदुसरां आमचा पाक्रकस्तानबरोबरचा जुना जहिोब आहे.\n7. िेवटी हा क्रिके टचा गेम आहे.\n8. अकरा जणाांच्या टीम मधल्या फ़क्त एकावरच टीका करणां योग्य नाही\n9. भारतीय टीम मध्ये खेळणां हे माझां स्वप्न होतां पण तयाचां मी कधी दडपण येऊ क्रदलां नाही.\n10. मी कधी फ़ार पुढचा जवचार करत नाही. एकावेळी एकाच गोष्टीवर लक्ष कें क्रित करतो.\n11. कोणीही व्यक्ती जेव्हाबराच काळ क्रिके ट खेळतेतेव्हा ती एक स्वतःचीओळख जनमाणण करतअसते.\n12. प्रतयेकच काळाचां काही स्वतांत्र महत्त्व असतां आजण प्रतयेक खेळाडू आजण कोचबद्दलही तसांचम्हणता येईल.\n13. मला कधी काही जसद्ध करण्यात स्वारस्य नव्हतां. बॉलर एक स्टेटमेंट करतो आजण माझां कामअसतां पुढे व्हायचां आजण भारतासाठी जास्तीत जास्त रन्स काढायचे.\n14. मला हरायला आवडत नाही. क्रिके ट हे माझां पजहलां प्रेम आहे आजण एकदा मैदानात उतरलोकी मी माझा रहात नाही. माझी जवजयाची भूक सतत पेटलेली असते.\n15. मी कधी तुलना करत नाही. ना काळाांची, ना खेळाडू ची ना कोचेसची. ां\n16. मी पुढे काय होणार याची ना बचता करत, ना स्वतःवर एखाद्या टागेटचां दडपण येऊ देत.\n17. मी स्वतःची तुलना कधीच कोणािी करत नाही.\n18. मी इतकी वर्षं खेळतो आहे आजण हे स्वप्नासारखां आहे.\n19. मी खूप साधा जवचार करतो. आला बॉल की बघायचां, ठरवायचां आजण खेळायचां.\n20. मी ग्राउां डवरचे सहा तास अतयांत गांभीरपणे देतो आजण पररणाम जो होईल तो जस्वकारतो.\n21. जर एक माणूसच भारताचां क्रिके टमध्ये प्रजतजनजधतव करत असेल तर तयाला दोर्ष द्या.\n22. क्रिके ट हा साांजघक खेळ आहे ना आधी हे स्पष्टकरा की क्रिके ट हा टीमचा खेळ आहे की एके काखेळाडू चा.\n23. इम्रान खान एका रात्रीत इम्रान खान झाला नाही. एक इजतहास बनायला खूप मेहनतकरावी लागते.\n24. माझां काम आहे देिासाठी रन्स जमळवणां. मी ते करणारच.\n25. बॅट आजण बॉलच्यास्पिणक्षणाला तुम्हालाआतून कळतां की हीबसगल आहे की इतरकाही. तो छोटासास्पिणक्षण मह्ततवाचाअसतो.\n26. माझ्या अख्खख्खया आयुष्यात मी रनर घेतला नाही, अगदी िाळे पासून ते आजवर. कारण बॉलकु ठे आजण क्रकती जाणार ते फ़क्त मलाच माजहत असतां, ते रनरला कसां कळणार\n27. माझां पजहलां धोरण असतां पजहल्या पाच सहा ओव्हरमध्ये जवके ट न पडू देणां. पजहल्या दहाओव्हसण खूप महतवाच्या असतात.\n28. साहजजकच आहे, खुप क्रदवसाांनांतर मैदानात उतरल्यावर खेळायची आजण खूप रन्स करायचीखाज जनमाणण होतेच.\n29. असे फ़ार कमी खेळाडू असतील जे खेळाचा जवचार करत नसतील.\n30. मला जवचाराल तर मी म्हणेन की मी क्रिके ट खेळतो आजण हा खेळ इतर कोणतयाही खेळाहूनन लहान आहे ना मोठा.\n31. मला एकदा जगटार जिकायची आहे. मला सांगीत आवडतां आजण एकतरी वाद्य चाांगलांवाजवायला जिकायचांय.कॉलेजच्या कायणिमात साडीनेसलेला सजचन\n32. आम्ही इांग्लांडला नाटवेस्ट आजण श्री लांकेत हरवलां खरां पण तो एक मानजसक खेळ होता.तयाांनी आम्हाला वानखेडवर क्रदलेल्या पराभवाचां उट्टां मला काढायचां होतां. ॆ\n33. तुम्ही प्लान के ल्याप्रमाणेच सगळां घडत जात नाही हे खरां . पण प्लान जर सवण बाबी लक्षातघेऊन व्यवजस्थत के लेला असेल तर प्रतयक्ष मैदानात मदत होतेच.\n34. आज इतक्या वर्षांनांतरही मी िाांत झोपू िकत नाही कारण माझा मेंद ू चौवीस काम करतअसतो आजण माझी तयारी मी अिीच करतो.\n35. मी पांधरा वर्षांचा असताना फ़स्टण क्लास क्रिके टमध्ये उतरलो. सतत टेस्ट क्रिके टर बनायचांस्वप्न पाजहलां. देिासाठी काहीतरी करायची इच्छा बाळगली. १९९५ साली लग्न के लां, दोनमुलां झाली. खूप छान चाललांय सगळां .\n36. मी जेव्हा खेळाच्या जवचारात असतो तेव्हा खेळाचाच जवचार करतो. पण जेव्हाकु टुांबाबरोबर असतो तेव्हा जीवनाच्या तया भागालाही जततकां च महत्त्व देतो.\n37. क्रिके ट हे मला खूप खूप स्पेिल आहे. आताच्या माझ्या जीवनात येणार्या कासण आजण घरांआजण सांपत्ती पेक्षाही मला क्रिके ट ची ती कॅ प आणी भारताचा तो युजनफ़ॉमण जास्त ककमतीचाआहे. या बाबतीत माझां बालस्वप्न खरां झालां आहे.\n38. आपल्याला मुलां झाली की आपण पुन्हा आपल्या तया सुांदर बालपणात जातो. माझी आताचीजमजनट अन जमजनट महत्त्वाची असतात. पण मी स्वप्नां बघतो. स्वप्नाांजिवायचां आयुष्य म्हणजेसपक, साचलेलां पाणी. मी रोज देवळात जातो असां नाही. पण प्राथणना रोज करतो. मीदेवाचे आभार मानतो. तयाने क्रदलेल्या प्रतयेक गोष्टीसाठी. आयुष्याने मला खरां च भरभरूनक्रदलांय.\n39. नवज्योत बसग जसद्धू याांनी साांजगतलेली १९९८९-९० च्या पाक्रकस्तान दौर्याची गोष्ट. (या दौर्यातच सजचन तेंडुलकरने आांतरराष्ट्रीय क्रिके टमध्ये पाऊल टाकलां)१९८९ चा पाक्रकस्तान दौरा.पजहल्या तीन मॅचेस ड्रॉ झालेल्या.चौथी मॅच जसयालकोट. महांमद अली जीना स्टेजडयम. ग्राऊडवर गवताचां साम्राज्य. ांइम्रानखानने धमकीच क्रदली होती. जो गवत कापील तयाचा गळा कापीन. हेच िब्द. गळाकापीन फ़ास्ट बॉलसणसाठी पूणण इांतजाम करून ठे वलेला.पजहल्या चार जवके ट बाजवस रन्सवर आटोपलेल्या. एके क फ़ास्ट बॉल खाांदा , कान, छातीअसा वेध घेणारा. कु ठू न कसा यायचा आजण जायचा याचा पत्ताच लागत नव्हता. अांग,छाती माराने लाल झालेल. चार चार फ़ास्ट बॉलसण. मॅचचा पाचवा क्रदवस. भारत बाजवस ांरन्स वर चार जवके ट. सतयानाि.माझां नुकतांच लग्न झालेल. देवा. मी घरी हातीपायी धड जाईन ना फ़ास्ट बॉलसणसाठी पूणण इांतजाम करून ठे वलेला.पजहल्या चार जवके ट बाजवस रन्सवर आटोपलेल्या. एके क फ़ास्ट बॉल खाांदा , कान, छातीअसा वेध घेणारा. कु ठू न कसा यायचा आजण जायचा याचा पत्ताच लागत नव्हता. अांग,छाती माराने लाल झालेल. चार चार फ़ास्ट बॉलसण. मॅचचा पाचवा क्रदवस. भारत बाजवस ांरन्स वर चार जवके ट. सतयानाि.माझां नुकतांच लग्न झालेल. देवा. मी घरी हातीपायी धड जाईन ना या जन्मी बायकोची भेट ांहोईल ना या जन्मी बायकोची भेट ांहोईल ना वाचव रे देवा. आउटच कर. यातून बाहेर पडायचा एकच मागण. आऊट होणां.\n40. समोर रवी िास्त्री. मी बॅटटग करतोय. वकारचा एक फ़ास्ट बॉल. मी वाकलो आजण वाचलो.रवी िास्त्री म्हणाला : “मस्त चुकवलास बॉल. छान खेळलास.”मी म्हटलां : “अरे कसला छान मला तर बॉल क्रदसलाच नाही.”तो चडफ़डत आपल्या जागी गेला.पुढची ओव्हर तयाला आली . बाउां सर. सपाक् . तयाच्या ग्लोव्हला लागून कॅ च. गली अध्येकॅ च. आउट.तो बडबडत बाहेर जनघाला. : चचणमध्ये जायला हवां होतां. यांव, तयांव. मी मनात म्हटलां,: बेटावाचलास. आउट झालास ते निीब. मी स्वतः कधी आउट होतो याच्या आिेवर होतो.सांकटातून कधी सुटेन.आजण बघत�� तर सजचन तेंडुलकर नाांवाचा एक कोवळा पोरगा मैदानात येतोय. अर्र्ण. हेपोरगां तर बळीचा बकरा क्रदसतांय. जबचारा रे मला तर बॉल क्रदसलाच नाही.”तो चडफ़डत आपल्या जागी गेला.पुढची ओव्हर तयाला आली . बाउां सर. सपाक् . तयाच्या ग्लोव्हला लागून कॅ च. गली अध्येकॅ च. आउट.तो बडबडत बाहेर जनघाला. : चचणमध्ये जायला हवां होतां. यांव, तयांव. मी मनात म्हटलां,: बेटावाचलास. आउट झालास ते निीब. मी स्वतः कधी आउट होतो याच्या आिेवर होतो.सांकटातून कधी सुटेन.आजण बघतो तर सजचन तेंडुलकर नाांवाचा एक कोवळा पोरगा मैदानात येतोय. अर्र्ण. हेपोरगां तर बळीचा बकरा क्रदसतांय. जबचारा रे हा लगेचच जाईल. मग कोण हा लगेचच जाईल. मग कोण कुां बळे वगैरेतर नाांवालाच. सायकल स्टॅंडवर एक सायकलला धक्का क्रदला की सगळ्या धपाधप पडताततसे हे सगळे गळणार. चला. रामनाम सतय है म्हणायचां. सजचन आला. सजचनला पजहला बॉल झूमकन आतून गेला. मी म्हटलां सांपलां जबचार्याचां. अरे रे. दुसरा बॉल ऐजतहाजसक होता. प्रचांड वेगाने आलेला सीझनचा बॉल सजचन हुक करायला गेला. बॅटची आतली कडा लागूनबॉल आपटला तो थेट तयाच्या नाकावर. आजण बटाट्याची गोणी कोसळावी तसा सजचनधपाक् कन जजमनीवर कोसळला. थेट जजमनीवर. जनपजचत.मी मनातल्या मनात म्हटलां : “मेलां जबचारां पोरगां. खलास”.\n41. मी धावलो.जवळ जाऊन बघतो तर नाक पुरतां फ़ु टलेल. रक्ताच्या जचळकाांड्यानी िटण जभजलेला. ांमी ओरडलो : “स्टेचर स्रेचर”मला हा वाचेल की नाही याचीच जभती. आजण समोर बघतो तर ढोल्या डॉ अली इराणीयेत होता. तयाला बघून मी म्हटलां आता तर नक्की सांपलांच. कारण अलीला फ़क्त दोनचऔर्षधां माजहती. एक साररडॉन आजण दुसरां बफ़ाणची जपिवी. खरां च अली बफ़ाणची जपिवीघेऊन येत होता.आता या जबचार्या पोराचां काही खरां नाही.हळहळत मी परत नॉन स्रायकर एांडला जनघालो. मनात म्हटलां : “चला आता हा तरसांपलाच. आता तीन चार बॉलर येतील. मग खेळ खल्लास.”तेवढ्यात मागून सजचनचा रटजपकल हलकासा आवाज आला. : “मै खेलेगा. मै खेलेगा.”मी झरण कन मागे वळलो. मी जे बजघतलां ते आठवलां की आजही काटा उभा रहातो.नाकावरचा कापूस रक्ताने भरून खाली टपकत होता. िटण रक्ताळलेला. आजण अिाअवस्थेतला सजचन तेंडुलकर डॉ अली इराणीला हाताने ढकलत होता. “मै खेलेगा. मै खेलेगा.मै खेलेगा”“अरे मै खेलेगा”मला जर इतकां लागलां असतां तर मी सांध्याकाळी साडेपाच पयंत उठलोच नसतो.तेव्हा मला धन��नकन जाणीव झाली. साला आपण अठ्ठावीस वर्षाणचे सरदारजी पुरुर्ष घाबरतो.आजण हा पांधरा सोळा वर्षाणचा कोवळा पोरगा जीवाची बाजी लावून देिाचा जवचार करतो.म्हणतो मै खेलेगा. याला म्हणतात देिप्रेम. मला लाज वाटली. मी बायकोला भेटण्याचाआजण स्वतःच्या जीवाचा जवचार करतोय झरण कन मनात रठणगीसारखा जवचार आलावो भरा नहीं है भाव , बहती जजसमें रसधार नहीं\n42. वो हृदय नहीं वह पत्त्थर है, जजसमें स्वदेिका प्यार नहीं.मी माझ्या झोपेतून खडबडू न जागा झालो. भानावर आलो. माझ्यातला लढाऊ खेळाडू जागाझाला.मला माजहत होतां पुढचा यॉकण र सजचनवर येऊन आदळणार. मी ते आधी भोगलां होतां. एकतर टाळकां फ़ु टणार ककवा ढोपर. आम्ही सगळ्याांनी ते भोगलां होतां. गेल्या मॅचमध्ये मी,कजपल, कुां बळे सवांनाच हा प्रसाद या आधी जमळाला होता. आजण आता हे सोळा वर्षाणचांपोरगां.पुढचा बॉल. यॉकण र. सजचन आधीच दोन पावलां मागे होऊन तयारीत उभा. १५० क्रकजम च्यावेगाने बॉल आला. आजण सपाक् . सजचनच्या बॅटला लागून १८० क्रकजम च्या स्पीडने माझ्यादोन ढेंगाांच्या मधून सुसाट जाऊन समोरच्या बोडाणवर ठाण्णकन आदळला. िाांत सगळीकडे जचजडचूप. अख्खखा स्टेजडयम अवाक. जपन ड्रॉप सायलेंस. फ़ोर. खवळलेला वकार युनुस सजचनच्या क्रदिेने गेला. तयाची खुनिी नजर. तया भयांकर नजरे ने माझ्यासारख्खयाच्या काळजाचां पाणी पाणी झालां असतां.मी तयाच्या तया तिा नजरे ला नजर जभडवूच िकलो नसतो.\n43. पण सजचन ने तिाही पररजस्थतीत तयाच्या नजरे ला नजर जभडवली.आजण बोलला. काहीतरी बोलला.जे बोलला ते मराठीत. मला मराठी येत नाही. तो काय बोलला तयाचा अथण मला आजहीमाजहत नाही. मी कोणाला जवचारलांही नाही. कारण तयाचा अथण क्रकती भयांकर असेल याचाजवचार करूनच मी घाबरतो. पण मराठी लोकाांना ते कळे ल म्हणून मी साांगतो.सजचन बोलला. “बटर बटर”काय झालां माजहत नाही. किामुळे झालां माजहत नाही. सजचनच्या नजरे चा प्रताप असेल.पण वकार मागे वळला. आजण सांपला. ढेपाळला.नांतर घडलां तो इजतहास.सगळे फ़ास्ट बॉलर ढेपाळले. तया चौघाांनाही आम्ही दोघाांनी सपासप चोपले. ठोकले.हाणले.तया वेळी सजचन ने नाबाद सत्तावन्न रन्स ठोकले. नाबाद सत्तावन्न.आजण सांगतीचा पररणाम म्हणा ककवा काही म्हणा. मी सत्त्याण्णव रन्स दणादण ठोकले.नाबाद. माझ्या आयुष्यातली ती सवाणत मोठी भागीदारी. सातव्या जवके टसाठीचा जागजतकजविम. आजवर कोणीही न मोडलेला.हा ���जचनच्या िब्दाांचा पररणाम होता. एखादा परािम करण्यासाठी आधी तो मनातूनठरवावा लागतो. तयावर जवश्वास ठे वावा लागतो. स्वतःवर जवश्वास ठे वावा लागतो.स्वतःच्या स्वप्नावर , कु वतीवर जवश्वास ठे वावा लागतो.धाडसाचा हा पररणाम असतो. एकाचां धाडस दुसर्याला िक्ती देत. ांया पुस्तकात घेतलेली जचत्रे गुगलवरून घेतली आहेत. तयाांचे अजधकार तया तया फ़ोटोग्राफ़रकडे अबाजधत आहेत.\n44. जनवेदनहे पुस्तक म्हणजे ना सजचन तेंडुलकर याांचे चररत्र ना तयाांच्या कामजगरीचा आढावा. तसां एक ई पुस्तक,“ितकाधीि” हे लवकरच ई साजहतय प्रजतष्ठान आपल्यासमोर आणणार आहे.कृ पया आपली मागणी नोंदवा. esahity@gmail.comसजचन तेंडुलकर याांची अवतरणे अजधकृ त वेबसाईटवरून घेतली आहेत.http://tendulkar.co.in/index.php/sachin-tendulkar-quotes/नवजोतबसग जसद्धू याांचा मूळ जव्हजडओ एकदा तरी पहाच. http://www.youtube.com/watchv=-3w4YOw5jKwसांकलन आजण भार्षाांतर: श्री. सुजनल सामांतप्रकािक :ई साजहतय प्रजतष्ठानG1102, EternityThane9869674820\n45. ई साजहतय प्रजतष्ठानजगभर पसरलेल्या बारा कोटी मराठी भाजर्षकाांना इांटरनेटवर जोडण्याचां एक स्वप्न. आज नाउद्या मराठी भार्षा आजण मराठी भाजर्षक जगावर राज्य करतील हे स्वप्न. आजण मराठीमाणसासारखा जजद्दी माणूस जगाच्या पाठीवर नाही हे वास्तव. मराठी भार्षेसारखी गोडभार्षा जगाच्या पाठीवर नाही हे वास्तव. सह्यािीच्या खडकाांतून आजण कृ ष्णा कोयनागोदावरीच्या पाण्यातून आलेले हे गुण. या भार्षेच्या साजहतयाला उज्ज्वल भजवष्यकाळ आहेया जवश्वासाने काम करणारी सांस्था म्हणजे ई साजहतय प्रजतष्ठान.२००८ पासून मराठी ई पुस्तकाांची जनर्ममती करणार्या ई साजहतय प्रजतष्ठानने आजवर सुमारेदोनिे ई पुस्तकाांची जनर्ममती के ली. प्रतयेक अमूल्य पुस्तक सव्वा लाखभर लोकाांपयंतजवनामूल्य पोचवले. मराठी बाणा जपणार्या उद्याच्या साजहजतयकाांची ओळख सांपूणण जगालाव्हावी म्हणून प्रयत्न के ले. जिवाजी महाराजाांपासून ते सांत ज्ञानेश्वराांपयंत आजणकु सुमाग्रजाांपासून ते महानोराांपयंत महान मराठी बाण्याचा जागर चालवला.ई साजहतयाची पुस्तके जवनामूल्य जमळवण्यासाठी के वळ एक ई मेल पाठवा. आजण स्वतःचाआजण आपल्या जमत्र आप्ताांचा ई मेल आय डी रजजस्टर करा.\nमराठीतील संगीत विभागातील नऊ रत्ने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathistate-corruption-chief-minister-chavan-20698", "date_download": "2019-10-22T22:44:52Z", "digest": "sha1:XRABQL3YR2O225KJJITLKQJJELG5XNQZ", "length": 15861, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi;State corruption of Chief Minister: Chavan | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन मुख्यमंत्र्यांचा राजकीय भ्रष्टाचार : चव्हाण\nविखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन मुख्यमंत्र्यांचा राजकीय भ्रष्टाचार : चव्हाण\nबुधवार, 26 जून 2019\nनाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय घेऊन पावसाळी अधिवेशनाच्या सुरवातीस राधाकृष्ण विखे-पाटील व जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय भ्रष्टाचार केला आहे,’’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.\nनाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय घेऊन पावसाळी अधिवेशनाच्या सुरवातीस राधाकृष्ण विखे-पाटील व जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय भ्रष्टाचार केला आहे,’’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.\nनाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले असता रविवारी (ता.२३) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, नगरसेवक हेमलता पाटील. डॉ. प्रतापराव वाघ आदी उपस्थित होते.\nयावेळी श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने पक्षांतरासंदर्भात २००३ मध्ये केलेल्या घटनादुरुस्तीचे उल्लंघन झाले आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यात कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसताना काँग्रेसमधून भाजपवासी झालेले विखे व ‘राष्ट्रवादी’तून शिवसेनेत आलेले क्षीरसागर यांना मंत्रिपदे देण्यात आली. त्यांना अशाप्रकारे पक्षांतर करून मंत्रिपदे देणे हा लाच देण्याचा प्रकार आहे. हा राजकीय भ्रष्टाचार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केला आहे.’’\nलोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीमुळे मते विभागली गेली. त्यामुळे भाजपला आठ जागांचा फायदा झाला. त्यांनी आघाडी केली असती, तर त्यांचे पाच-सहा खासदार झाले असते. विधानसभेत ही मते विभागू नयेत, यासाठी आमची चर्चा सुरू असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकांसाठी ‘राष्ट्रवादी’बरोबर आघाडी निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.\nनाशिक घटना राधाकृष्ण विखे-पाटील जयदत्त क्षीरसागर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार पृथ्वीराज चव्हाण आमदार अटलबिहारी वाजपेयी उच्च न्यायालय\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nस्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...\nसततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...\nखाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...\nपावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...\nफलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...\nरसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...\nजळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्यातील...\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nपुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...\nनगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...\nपावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...\nजळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/crime/8190/Raj-bhuvan-shot-himself-srpf-jawan.htm", "date_download": "2019-10-22T22:30:25Z", "digest": "sha1:XTN6DBKR24UUWF7MPA77ETUPUBE5I7Q2", "length": 12601, "nlines": 122, "source_domain": "maharashtranews.com", "title": "राजभवनात राज्य राखीव दलाच्या जवानाने झाडली स्वतःवर गोळी | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nराजभवनात राज्य राखीव दलाच्या जवानाने झाडली स्वतःवर गोळी\nBy एम न्यूज टीम (author)\nराजभवनात तैनात असलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीररीत्या जखमी झालेल्या जवानाला उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.\nदीपक चव्हाण (२८)असे राज्य राखीव दलाच्या जवानाचे नाव आहे. दीपक हा राज्य राखीव दलाच्या १६ कोल्हापूर तुकडीतील जवान आहे. दीपक चव्हाण हे राजभवन येथे तैनात होते. सोमवारी सायंकाळ��� राजभवनात असलेल्या सर्व्हन्ट कॉटरच्या एका खोलीत गोळी झाडण्याचा आवाज येताच तेथे तैनात पोलिसांनी खोलीकडे धाव घेतली. खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जवान दीपक चव्हाणला सहकाऱ्यांनी ताबडतोब उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले.\nकौटुंबिक वादातून आत्महत्येचा प्रयत्न\nदीपकच्या तोंडातून गेलेली पिस्तुलची गोळी डोक्यात बाहेर निघाली आहे. दीपकची प्रकृती चिंताजनक असून त्याने कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता प्राथमिक तपासावरून समोर येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मलबार हिल पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे.\nताज्या मराठी बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचा महाराष्ट्र पहा फक्त एका क्लिक वर, जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप. मराठी बातम्या व घडामोडींसाठी फेसबुक पेजला लाईक करा,आणि ट्विटर फाॅलो करा.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\n0 Response(s) to “राजभवनात राज्य राखीव दलाच्या जवानाने झाडली स्वतःवर गोळी”\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात\nभिकाऱ्याच्या संपत्तीवर मुलांचा डोळा, राजस्थान-गोव्यातून झाले गोळा\n'राईस पुलर' फसवणुकीचा नवा फंडा, व्यापाऱ्यांना घातला कोट्यवधींचा गंडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/immature-leader-in-congress/articleshow/71466283.cms", "date_download": "2019-10-22T23:25:39Z", "digest": "sha1:HINDUEM3ETIFR4HL5ETLBGCTN73EZSBT", "length": 24827, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Article News: काँग्रेसमधील कच्ची मडकी! - immature leader in congress! | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nराजकीय लाभतोट्याचे गणित मांडून गांधी कुटुंबातील सदस्यांचे लांगूलचालन करणाऱ्या बाहेरच्या नेत्यांपेक्षा विचारधारेवर गाढा विश्वास असलेल्या, पक्षातल्या निष्ठावंत तरुण पिढीला संधी मिळाली तर काँग्रेसचा डळमळीत होत चाललेला पाया स्थिर होण्यास हातभार लागेल...\nराजकीय लाभतोट्याचे गणित मांडून गांधी कुटुंबातील सदस्यांचे लांगूलचालन करणाऱ्या बाहेरच्या नेत्यांपेक्षा विचारधारेवर गाढा विश्वास असलेल्या, पक्षातल्या निष्ठावंत तरुण पिढीला संधी मिळाली तर काँग्रेसचा डळमळीत होत चाललेला पाया स्थिर होण्यास हातभार लागेल...\nघर फिरले की घराचे वासेही फिरतात. काँग्रेसचे असेच झाले आहे. पक्ष सत्तेत नसला की दुय्यम नेतेही कसे शिरजोर होतात, याची प्रचीती महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने सध्या काँग्रेसला येत आहे. या दोन्हीकडे काँग्रेसला सत्तेत येणे तर दूरच, सन्मानजनक जागाही जिंकण्याची संधी नाही. कदाचित महाराष्ट्राच्या तुलनेत हरयाणात कामगिरी बरी होऊ शकते. पण तेवढ्याने काँग्रेसचे लज्जारक्षण होणार नाही. थेट काँग्रेस नेतृत्वाला आव्हान देणारे संजय निरुपम आणि अशोक तंवर यांच्यासारखे नेते का सोकावले, याचे उत्तर काँग्रेसच्या सत्तेत नसल्यामुळे होणाऱ्या या निरंतर अधोगतीत दडले आहे.\nमहाराष्ट्र आणि हरयाणात काँग्रेसला धुव्वा उडणार या सूत्राचा आधार घेऊन मुंबई विभागीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम आणि हरयाणा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अशोक तंवर यांनी निवडणुकांचा बिगुल वाजला असताना एकदम पक्षविरोधी थयथयाट केला. दोघांच्याही टीकेचा सूर जवळपास सारखाच होता. तिकीटवाटपाच्या मुद्द्यावरून भेदभाव झाल्याचा आरोप करीत काँग्रेसला कवडीमोल करण्याचा. राहुल गांधी यांच्या जागी सोनिया गांधी अध्यक्ष झाल्या आणि हरयाणात चार वर्षे निष्क्रिय प्रदेशाध्यक्ष तंवर यांची अपेक्षित उचलबांगडी झाली. निरुपम यांना राहुल यांच्या काळातच लोकसभा निवडणुकीदरम्यान हटविण्यात आले होते. निरुपम आणि अशोक तंवर यांची अध्यक्षपदी नियुक्ती काँग्रेसचे उपाध्यक्ष असताना राहुल गांधी यांच्या प्रभावामुळे झाली होती. जेएनयूमध्ये शिकलेले तंवर राहुल यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या पसंतीला उतरले. राहुल यांना आपली भविष्यातील टीम बांधायची असल्याने मुळातच भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त नसलेल्या या नेमणुकींना ज्येष्ठांनी विरोध न करण्याची भूमिका घेतली. पण निरुपम किंवा तंवर हे काँग्रेसचे अभिजात निष्ठावंत कधी होऊ शकणार नाहीत, याची त्यांना पुरती जाणीव होती. तरी राहुल यांचा मान राखण्यापोटी जुने नेते जाहीरपणाने काही बोलत नव्हते. मात्र, आतून दोघांच्याही कार्यपद्धतीविषयी राहुल आणि सोनिया गांधींकडे सतत तक्रारी सुरू होत्या. निरुपम यांच्यावर नाराज असलेले मुंबई काँग्रेसचे बडे नेते गुरु���ास कामत तर शेवटच्या श्वासापर्यंत कमालीचे अस्वस्थ होते. मुंबईतले जुने काँग्रेसजन शिवसेनेतून आलेल्या निरुपम यांना आपले मानायला तयारच नव्हते.\nमहाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येणाऱ्या भाजपने एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले. पण त्यांच्या तोंडून पक्षाविरोधी एक शब्द निघाला नाही. पण ज्यांना विधानसभा निवडणूक लढवायची नाही, अशा निरुपम आणि तंवर यांनी पराभव अटळ असलेल्या काँग्रेसच्या तिकीट वाटपावरून थयथयाट केला. पक्षाला शिव्याशाप देत आगपाखड करण्याचा हा केवळ बहाणा होता. कारण चार-पाच वर्षे अध्यक्षपद भूषविल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत पक्षात डाळ शिजणार नाही, याची त्यांना कल्पना आली होती. मुंबई व हरयाणा काँग्रेसमध्ये एवढा काळ अध्यक्ष राहण्याची संधी आजवर कमी नेत्यांना मिळाली. निरुपम-तंवर यांच्या तुलनेत खुद्द राहुल यांच्या वाट्याला केवळ १९ महिन्यांचे अध्यक्षपद आले. काँग्रेसमधील जुने नेते राहुल गांधींच्या निष्ठावान सहकाऱ्यांना खड्यासारखे दूर सारत असल्याचा त्यांचा आरोपही कुचकामी ठरला. कारण तंवर आणि निरुपम यांनी विद्रोह केला तेव्हा राहुल गांधींनी एक शब्दाने त्यावर प्रतिक्रिया दिली नाही.\nशिवाय स्वतः अध्यक्षपद सोडताना राहुलनी उत्तराधिकारी म्हणून कोणत्याही तरुण नेत्याच्या नावाची शिफारस केली नाही. हरयाणा काँग्रेसची सूत्रे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा आणि नव्या प्रदेशाध्यक्ष कुमारी सेलजा या अनुभवी जोडीच्या हाती आल्यानंतर अशोक तंवर खूपच अस्वस्थ झाले. तंवर यांना भाजप फूस देत असल्याची उघडपणे चर्चा होत होती. ज्यांनी मानाचे पद बहाल केले, त्या राहुल गांधींच्या आईविरोधात, १०, जनपथसमोर तंवर यांनी निदर्शने करून आपली खरी लायकी आणि राहुल गांधींची दोषपूर्ण निवड अधोरेखित केली. या आगळिकीमुळे तंवर यांचे काँग्रेसमधील उरलेसुरले भवितव्यही संपुष्टात आले. त्याची स्पष्ट कल्पना येताच सरतेशेवटी तंवर यांनी पक्षत्याग केला आणि आपण हरयाणा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविण्याच्या लायकीचे नव्हतो, हे स्वतःहून सिद्ध केले. त्यांच्यासोबत एकाही मोठ्या नेत्याने काँग्रेस सोडली नाही.\nथोड्या फार प्रमाणात निरुपम यांच्याबाबत असेच घडले. काँग्रेस महाराष्ट्रात चार-पाच जागाही जिंकू शकणार नाही, असा शाप देऊन निरुपम यांनी संताप व्यक्त केला. निरुपम यांच्या पसंतीच्या एका समर्थकाला उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी हा क्षोभ व्यक्त केला. तब्बल चार वर्षे अध्यक्ष राहिल्यानंतर निरुपम यांनी केवळ एकाच समर्थकासाठी तिकीट मागावी, यातच त्यांचे कर्तृत्व आले आहे, असा उपरोध काँग्रेसजन करीत आहेत. निरुपम काँग्रेसचा प्रचार करणार नाहीत आणि कदाचित निवडणूक प्रचारात संधी मिळेल तेव्हा\nकाँग्रेसमुक्त देश बनविण्याच्या मोहिमेत सढळपणे योगदान देतील, हे काँग्रेसश्रेष्ठींनी गृहितच धरले आहे. निरुपम यांना हिरो बनण्याची संधी मिळू नये म्हणून ऐन निवडणुकीत हकालपट्टीची कारवाई टाळली जात आहे. या एकमेव कारणामुळे ते तांत्रिकदृष्ट्या काँग्रेस पक्षात आहेत. तंवर यांच्याप्रमाणे त्यांनी स्वतःच पक्ष सोडावा, अशी काँग्रेसश्रेष्ठींची इच्छा आहे.\nमहाराष्ट्रात काँग्रेसने सत्तेत असताना शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश करून\nमानाचे स्थान दिले. त्यात निरुपम यांच्याव्यतिरिक्त नारायण राणे, बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, नितेश राणे, कालिदास कोळंबकर, सुबोध मोहिते, विजय वडेट्टीवार, लोकसभेतील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर आदींचा समावेश आहे. त्यातले वडेट्टीवार आणि धानोरकर हेच काँग्रेसमध्ये शिल्लक आहेत. एकूणच शिवसेनेतून आलेल्या नेत्यांचा वाईट अनुभव काँग्रेसच्या गाठीशी आहे. सहा वर्षांपूर्वी उपाध्यक्ष झाल्यानंतर राहुल यांनी पक्षात महत्त्वाच्या पदांसाठी निवडलेले दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील नेते किती तकलादू आहेत, याचा निरुपम आणि तंवर यांनी नव्याने परिचय करुन दिला. झारखंड प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा देऊन आम आदमी पार्टीत दाखल झालेले अजयकुमार हेही राहुल गांधींच्याच पसंतीचे होते. राहुल गांधींनी निवडलेल्या इतर नेत्यांप्रमाणे दोघांचीही कारकीर्द दीर्घ, पण वादग्रस्त ठरली. त्यातून पक्षाचा कवडीचाही लाभ झाला नाही.\nमुंबईप्रमाणेच हरयाणातही काँग्रेसच्या हाती लोकसभा निवडणुकीत शून्यच आले. राजकीय लाभतोट्याचे गणित मांडून गांधी कुटुंबातील सदस्यांचे लांगूलचालन करणाऱ्या बाहेरच्या नेत्यांपेक्षा विचारधारेवर गाढा विश्वास असलेल्या, पक्षातल्या निष्ठावंत तरुण पिढीला संधी मिळाली तर काँग्रे���चा डळमळीत होत चाललेला पाया स्थिर होण्यास हातभार लागेल. राज्याराज्यात नव्या नियुक्त्या करताना स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले तर निरुपम आणि तंवर यांच्यासारख्या कच्च्या मडक्यांमुळे झालेल्या फजितीची भविष्यात पुनरावृत्तीही टाळता येईल.\n- सुनील चावके ( राजधानीतून...)\nवास्तवाला भिडण्याची ‘हीच ती वेळ’\nदिवाळी अंकांचा बौद्धिक खुराक\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nआता लक्ष्य पाकव्याप्त काश्मीर\nमहाराष्ट्रानं असं केलं मतदान\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&page=9", "date_download": "2019-10-22T22:35:28Z", "digest": "sha1:EEFX2N7AX2BTQSD33KCQNZIGXHQATYIY", "length": 17644, "nlines": 224, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (159) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (100) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (1969) Apply बातम्या filter\nसंपादकीय (233) Apply संपादकीय filter\nयशोगाथा (73) Apply यशोगाथा filter\nअॅग्रोगाईड (59) Apply अॅग्रोगाईड filter\nअॅग्रोमनी (43) Apply अॅग्रोमनी filter\nकृषी सल्ला (39) Apply कृषी सल्ला filter\nबाजारभाव बातम्या (35) Apply बाजारभाव बातम्या filter\nग्रामविकास (30) Apply ग्रामविकास filter\nकृषिपूरक (18) Apply कृषिपूरक filter\nटेक्नोवन (17) Apply टेक्नोवन filter\nइव्हेंट्स (13) Apply इव्हेंट्स filter\nकृषी प्रक्रिया (4) Apply कृषी प्रक्रिया filter\nकृषी शिक्षण (3) Apply कृषी शिक्षण filter\nमहाराष्ट्र (2327) Apply महाराष्ट्र filter\nकोल्हापूर (450) Apply कोल्हापूर filter\nसोलापूर (445) Apply सोलापूर filter\nऔरंगाबाद (318) Apply औरंगाबाद filter\nचंद्रपूर (311) Apply चंद्रपूर filter\nअमरावती (306) Apply अमरावती filter\nकर्नाटक (282) Apply कर्नाटक filter\nमालेगाव (251) Apply मालेगाव filter\nकृषी विभाग (245) Apply कृषी विभाग filter\nमुख्यमंत्री (242) Apply मुख्यमंत्री filter\nउत्पन्न (227) Apply उत्पन्न filter\nउस्मानाबाद (220) Apply उस्मानाबाद filter\nमध्य प्रदेश (214) Apply मध्य प्रदेश filter\nव्यवसाय (201) Apply व्यवसाय filter\nकृषी विद्यापीठ (185) Apply कृषी विद्यापीठ filter\nपुणे जिल्ह्याला पावसाचा तडाखा\nपुणे ः देशातील सर्वाधिक पावसाची नोंद पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाली. गुरुवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये...\nपुण्यात आजपासून पाच दिवस पावसाची शक्यता\nपुणे : सप्टेंबरअखेरपर्यंत तरी पाऊस पुणेकरांची पाठ सोडणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने बुधवारी वर्तविला. शहर आणि परिसरात...\nउत्पादन आणि पोषणमूल्य वृद्धीसाठी मधमाश्या पाळा\nडॉ. नॉर्मन बोरलॉग आणि डॉ. स्वामिनाथन यांच्या प्रयत्नांमुळे १९८० च्या सुमारास तृणधान्यांचे हेक्टरी उत्पादनात भरघोस वाढ होऊन पहिली...\nवडनेरे समितीचा पुराबाबतचा अहवाल लवकरच होणार शासनाला सादर\nकोल्हापूर : पूर येण्याच्या कारणांचा तातडीने अभ्यास करून याबाबतचा अहवाल तीन ते चार महिन्यांत शासनाला सादर करणार असल्याची माहिती...\nदूध, कांद्याप्रमाणे अंड्यांनाही अनुदान देण्याची मागणी\nनागपूर ः दूध आणि कांद्याप्रमाणे अंड्यालादेखील अनुदान मिळावे, यांसह विविध मागण्यांची पूर्तता राज्य शासनाने करावी, अशी मागणी...\nदूध खरेदीदरात वाढ नाही; संघांची भूमिका\nपुणे : राज्यातील खासगी व सहकारी दूध संघांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जात असलेल्या दुधाच्या दरात तूर्त वाढ न करण्याचा निर्णय...\nदूध उत्पादक कल्याणकारी संघाच्या अध्यक्षपदी गोपाळराव म्हस्के\nपुणे ः महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या अध्यक्षपदी गोपाळराव म्हस्के यांची निवड करण्यात आली...\nपुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांत ���ावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यातील...\nसीसीआय १० लाख कापूस गाठींची खरेदी करणार\nजळगाव ः भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) यंदा शासकीय कापूस खरेदी ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यासंबंधी तयारी करीत आहे. यंदा १० लाख गाठींची...\nदेशात १२७ लाख हेक्टरवर कपाशी\nमुंबई : देशातील कापूस लागवडीचा कालावधी संपला असून, लागवड आटोपली आहे. कापाशी पिकाची आत्तापर्यंत १२७ लाख हेक्टरवर लागवड झाली असून,...\nपवारांसह ७० नेते ‘ईडी’च्या रडारवर; राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहार प्रकरण\nनवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या कर्जवाटपातील गैरव्यवहाराचे प्रकरण सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ताब्यात घेतले असून ‘...\nरोगनिदान झाले तरी उपचार चुकताहेत\nकृषी, उद्योग, सेवा क्षेत्रातील वाढते यांत्रिकीकरण, यंत्रमानव, संगणकाचा वाढत्या वापरामुळे रोजगार निर्मितीच्या प्रमाणात वरचेवर घट...\nकर्नाटकमधील कारखाने दिवाळीपूर्वी हंगाम सुरू करण्याच्या तयारीत\nकोल्हापूर : यंदा उसाचा हंगाम दिवाळीनंतरच सुरू होणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. कर्नाटकमधील साखर कारखाने दिवाळीपूर्वी सुरू...\nमक्यावर १४ राज्यांमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव\nनवी दिल्ली: देशात २१ राज्यांमध्ये मक्याचे पीक घेतले जाते. २०१९-२० च्या खरीप हंगामात १४ राज्यांमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्करी...\nनाफेडकडून कांदा पुरवठा : कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर\nनवी दिल्ली: देशात दुष्काळ आणि पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कांदा पुरवठा कमी होऊन देशातील अनेक भागांत दर ७०...\nतुरळक ठिकाणी जोरदार पाऊस\nपुणे ः गेले दोन ते तीन दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. सोमवारी (ता.२३) सायंकाळी तुरळक...\nरेशीम कीटकावरील उझी माशीचे एकात्मिक नियंत्रण\nरेशीम कीटक व अळीवर उपजीविका करणारी परोपजीवी कीड म्हणजे उझी माशी (शा. नाव - एक्झोरिस्टा बॉम्बीस) होय. या उझी माशीच्या...\nबापू साळुंके यांना जल मिशनचा पुरस्कार\nनाशिक : पाण्याचा अधिक कार्यक्षमरीत्या वापरासाठी सामूहिक व वैयक्तिक पातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, उद्योग, व्यक्ती यांना ‘...\nकाही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nपुणे ः अरबी समुद्रातील हिक्का चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागर व आंध्रप्रदेशाच्या दक्��िण भाग ते तमिळनाडूच्या उत्तर भागात असलेल्या...\nमागील पाच वर्षांत (२०११-१२ ते २०१७-१८) सागरी मत्स्य उत्पादनात २७ हजार टनाची वाढ होऊन महाराष्ट्र राज्य देशात चौथ्या क्रमांकावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.akshardhara.com/en/1215_amaltash-books", "date_download": "2019-10-22T21:17:00Z", "digest": "sha1:P7FC3DM5MVZJIEPBXBD5GST3KGNBOX2D", "length": 8050, "nlines": 241, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Amaltash Books - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nसर्व प्रहरांची शांतता टाळून एका निर्झराचा शोध आणि भलतीकडे लक्ष जाऊ नये म्हणून प्रसंगा-प्रसंगावर साचलेलं सोयीचं, सुरक्षित कवच. माझ्या मनातील योगी सैनिकांनो, माझ्या इच्छेची वाट न बघता गवसेल त्या क्षणी माझी या अरण्याशी असलेली नाळ कापून टाका. मला नवीन अरण्य शोधायचं आहे.-उत्पल वनिता बाबुराव\nअनिल अवचट गेल्या अर्धशतकातील मराठीतील एक महत्त्वाचे व लोकप्रिय लेखक आहेत. त्यांच्या लेखनाचे हटके विषय व वैशिष्टपूर्ण शैली हे याचे कारण. ‘रिपोर्ताज’ हा लेखन प्रकार व अवचटांच्याच नावे आता ओळखली जाणारी ‘अवचट’ शैली हे मराठीतील ललितेतर लेखनक्षेत्रातील त्यांचे योगदान आता सर्वमान्य आहे. Vedh Avaliyacha by Sada Dumbre, Anil Awachat | Buy New Marathi Book Vedh...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2019-10-22T21:33:33Z", "digest": "sha1:WJGFBN6N2TIYTK4D2TQXRQHSATYI22LA", "length": 4739, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलिजा इझेत्बेगोव्हिक - विकिपीडिया", "raw_content": "\nॲलिजा इझेत्बेगोव्हिश (८ ऑगस्ट, १९२५ - १९ ऑक्टोबर, २००३) हे बॉस्निया-हर्झगोव्हेनाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. हे १९९२-१९९६ दरम्यान या पदावर होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९२५ मधील जन्म\nइ.स. २००३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ फेब्रुवारी ��०१८ रोजी १३:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aprofession&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE&search_api_views_fulltext=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82", "date_download": "2019-10-22T22:14:45Z", "digest": "sha1:TMSPGOUSRXVY7J3NJGL5KPBDYT66VP5D", "length": 10065, "nlines": 236, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nअधिवेशन (1) Apply अधिवेशन filter\nअरुणाचल प्रदेश (1) Apply अरुणाचल प्रदेश filter\nइम्रान खान (1) Apply इम्रान खान filter\nउत्तर प्रदेश (1) Apply उत्तर प्रदेश filter\nकाश्मीर (1) Apply काश्मीर filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nदगडफेक (1) Apply दगडफेक filter\nदहशतवाद (1) Apply दहशतवाद filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nनागालॅंड (1) Apply नागालॅंड filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nमंत्रिमंडळ (1) Apply मंत्रिमंडळ filter\nमणिपूर (1) Apply मणिपूर filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमायावती (1) Apply मायावती filter\nमिझोराम (1) Apply मिझोराम filter\nमुस्लिम (1) Apply मुस्लिम filter\nराष्ट्रपती (1) Apply राष्ट्रपती filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\nविधेयक (1) Apply विधेयक filter\nव्यापार (1) Apply व्यापार filter\nश्रीराम पवार (1) Apply श्रीराम पवार filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nसर्वोच्च न्यायालय (1) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nसिक्कीम (1) Apply सिक्कीम filter\nस्वप्न (1) Apply स्वप्न filter\n‘नया कश्मीर’...जुनं दुखणं (श्रीराम पवार)\nजम्मू- काश्मीरला वेगळेपण देणारं घटनेतील कलम ३७० जवळपास हद्दपार करण्यासह या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या जम्मू काश्मीरच्या उभारणीचा मानस जाहीर केला. नव्या भारतात नवं जम्मू-काश्मीर असणं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी ��बस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "http://maharashtranews.com/en/2019/sports/8238/ms-dhoni-comeback-indian-cricket-team-decision-coach-ravi-shastri.htm", "date_download": "2019-10-22T22:25:13Z", "digest": "sha1:DSP7FUX4QYKMUHY3HDNDFVUERL2BCCR7", "length": 12994, "nlines": 124, "source_domain": "maharashtranews.com", "title": "संघात येण्याबाबत धोनीच ठरवेल - रवी शास्त्री | Maharashtra News : Marathi News portal for Latest Breaking News", "raw_content": "\nnews ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮\nसंघात येण्याबाबत धोनीच ठरवेल - रवी शास्त्री\nBy एम न्यूज टीम (author)\nक्रिकेटच्या मैदानातून थेट भारताच्या सीमेवर पोहोचलेला भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्या वापसीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. भारतीय संघात पुन्हा यायचं की नाही याचा निर्णय स्वतः धोनी घेईल, असं ठाम मत प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं आहे. एका मुलाखतीत ते याबाबत बोलत होते.\n(हेही वाचा...रणवीरने माझा गॉगल का घातलाय \nशास्त्री म्हणाले, विश्वचषक स्पर्धेनंतर मी धोनीला भेटलो नाही. त्यामुळे आमची चर्चा झालेली नाही. त्याला संघात पुन्हा यायचं असेल, तर हा निर्णय त्याला स्वतःलाच घ्यावा लागेल. याबाबत निवड समितीलाही कळवावं लागेल. तसंच धोनीची तुलना नेहमीच भारताच्या महान खेळाडूंमध्ये होईल. तर तो नेहमी या यादीमध्ये वरच्या स्थानी असेल. परंतु धोनीने आधी खेळायला सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर इतर गोष्टींचा विचार करता येईल.\nदरम्यान, विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर धोनीने एकदाही आंतरराष्ट्रीय सामना खेळाला नाही. सध्या तो लष्करात आपली सेवा बजावत आहे. गेल्या काही दिवसांपासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली असून भारतीय क्रिकेटमध्ये तो चर्चेचा विषयच बनला आहे. त्यामुळे धोनी स्वतः यावर काय प्रतिक्रिया देणार यावर क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे.\n(हेही वाचा...भारतीय अर्थव्यवस्थेला उतरती कळा; कॉम्पिटिटीव्ह इकॉनॉमीत ६८व्या स्थानावर)\nताज्या मराठी बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचा महाराष्ट्र पहा फक्त एका क्लिक वर, जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप. मराठी बातम्या व घडामोडींसाठी फेसबुक पेजला लाईक करा,आणि ट्विटर फाॅलो करा.\nमुंबईची 'भेळ क्वीन' नीला मेहता यांचे निधन\nपुणे : टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार\nथोड्याचवेळात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध\nमुंबई ते पुणे आजपासून १० दिवस रेल्वेचं वेळापत्रक बिघडणार\nलहान मुलांना घेऊन मतदान करणाऱ्या मातांसाठी विशेष पाळणाघर योजना\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री\nभाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू\nदिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा\nमुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय\n ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट\nपुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज\nमेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय\nअसं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव\nपवारांना टेन्शन देऊन जानकर निघाले परराज्यात (6530)\nशेट्टींचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप ठरला फुसका (3206)\n... हे असतील धक्कादायक निकाल \nअभ्युदयनगरच्या पुनर्विकासातून रुस्तमजी बिल्डरला डच्चू \nworld cup 2019 : कर्णधार कोहलीने मागितली माफी, क्रिकेटप्रेमींनी केलं कौतुक (1507)\nSandipA on ठाण्यातील रस्त्यांची चाळण, पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती SandipA on अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती Snehalata Chavan on हळव्या, विचारी कवितेचा वाढदिवस A Good Reader on सण आयलाय गो नारली पुनवेचा मुंबईभक्त on उत्साह रक्षाबंधनाचा; सण बहीण-भावाच्या नात्याचा Filmi Keeda on 'मिडल क्लास' चित्रपटांमधील 'फर्स्ट क्लास' नायिका विद्या सिन्हा यांचे निधन Sameen Ahmed Khan on आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर Mrs.swapna Vikas khanolkar on श्रावण मासी, हर्ष मानसी Nitin on विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरेंची मागणी R.S.Jain on पूरग्रस्तांना १५३ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची सांगलीत घोषणा\n0 Response(s) to “संघात येण्याबाबत धोनीच ठरवेल - रवी शास्त्री”\nराजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'\nभोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ\nनागपुरात भररस्त्यात काढली डॉ��ची वरात\nदिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर\n'८३' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, दीप-वीरनी केलं सेलिब्रेशन\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nऐक जंगला, तुझी कहाणी\nगूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पीएमसीच्या गुंतवणूकदारांना दिलासा\nनवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर\nख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा\nधोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश\nरोहित शर्माचा षटकार आणि शतकांचा विक्रम\nपंत आणि धोनीबद्दल सुरेश रैनाचे ‘बोल’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heay-rains-increases-dams-recharge-21667", "date_download": "2019-10-22T22:51:32Z", "digest": "sha1:LMHDFOREC74COAOQQY2GJKXOEYJHKZAG", "length": 23454, "nlines": 204, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Heay rains increases Dam's recharge | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधरणांत आवक सुरू; पाणीसाठ्यात वाढ\nधरणांत आवक सुरू; पाणीसाठ्यात वाढ\nसोमवार, 29 जुलै 2019\nपुणे : कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे. कोकणातील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, नगरमधील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. जोरदार पावसाअभावी मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश धरणे अद्यापही तळाशी असल्याचे चित्र आहे.\nपुणे : कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे. कोकणातील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, नगरमधील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. जोरदार पावसाअभावी मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश धरणे अद्यापही तळाशी असल्याचे चित्र आहे.\nभीमा खोऱ्यातील खडकवासला, कळमोडी, आंद्रा (सर्व पुणे जिल्हा) ही धरणे १०० टक्के भरली आहेत. भीमा नदीच्या खोऱ्यातील धरणांचा विचार करता कुकडी नदीच्या खोऱ्यातील धरणांमध्ये अद्यापही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. तर चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत, गुंजवणी, भाटघर, वीर, निरा देवघर धरणांमधे ६० टक्क्यांपेक्ष अधिक पाणीसाठा झाला आहे. खडकवासला, कळमोडी, आंद्रा, वडीवळे, वडज, चासकमान कासारसाई धरणांचा सांडवा किंवा कालव्यातून पाणी साडण्यात येत आहे. दौंडजवळ भीमा नदीपात्रातून सुमारे ९० हजार क्युसेक वेगाने पाणी उजनीत जमा होत असल्याने लवकरच अचल पातळीतील पाणीसाठा चल पातळीत येणार आहे.\nकृष्णा नदीच्या खोऱ्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर अधिक, त्यामुळे बहुतांशी धरणांमध्ये ६० ते ८० टक्के पाणीसाठा झाला आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील मुक्त पाणलोटातील पावसामुळे नद्यांना पूर आले आहेत. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने २७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोयना धरणातही जवळपास ६० टक्के पाणीसाठा आहे. तर राधानगरी, कासारी, तारळी धरणाच्या कालव्यातून आणि नदीपात्रातून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कराडच्या कृष्णा पुलाजवळ नदीपात्रात २२ हजार, सांगलीच्या आयर्विन पुलाजवळ ३३ हजार तर कोल्हापूरच्या राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात ३३ हजार क्युसेक वेगाने पाणी वाहत होते.\nगोदावरी आणि तापी खोऱ्यात अनेक धरणांत पाणी साठा वाढू लागला आहे. नाशिक आणि नगरमधून गोदावरीला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रातही पावसाने कमी अधिक हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यातील कडवा, भाम, भावली, दारणा, गंगापुर धरणात ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. तर दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण निम्मे भरले असले तरी निळवंडे, मुळा, मुसळवाडी तलाव आदी मोठ्या प्रकल्पांमध्ये अद्याप पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. दारणा धरणातून सोडलेले पाणी आणि गोदावरीच्या उपनद्यांच्या खोऱ्यात झालेल्या पावसामुळे गोदावरीला पाणी आले असून, जायकवाडी धरणाचा पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. तापी खोऱ्यातील हातनूरच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. मात्र हातनूर, वाघूर, गिरणा धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे.\nमराठवाड्यातील सर्वच धरणे अद्यापही रिकामीच आहेत. जायकवाडीसह बीड जिल्ह्यातील मांजरा, माजलगाव, हिंगोलीतील येलदरी, सिद्धेश्वर, उस्मानाबाद मधील निम्न तेरणा, सिना कोळेगाव, परभणीतील निम्न दुध���ा ही सर्व धरणे अद्यापही अचल पातळीतच आहेत. नगर नाशिकमधील धरणे भरल्यानंतर जायकवाडीचा पाणीसाठा वाढणार आहे. तर इतर धरणे भरण्यासाठी मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणे आवश्यक आहे.\nविदर्भात यंदाही पावसाने दमदार बरसात न केल्याने धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. अकोल्यातील काटेपूर्णा, वाण, अमरावतीतील ऊर्ध्व वर्धा, बुलडाण्यातील नळगंगा, खडकपूर्णा, पेनटाकळी, यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा, इसापूर, अरुणावती, पूस धरणात २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर अनेक धरणे अद्यापही तळाशी आहेत. भंडाऱ्यातील गोसी खुर्द, बावनथडी, गडचिरोलीतील दिना, नागपुरातील खिंडसी, तोतलाडोह वर्धातील निम्न वर्धा, बोर, गोंदियातील पुजारी टोला, कालीसरार हे प्रकल्प अद्यापही मृत पातळीत असल्यासारखेच आहेत. इतरही धरणांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे.\nरविवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंतचा धरणांतील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)\nधरणे एकूण क्षमता आजचा साठा टक्के\nटेमघर ३.७१ १.९६ ५३\nवरसगाव १२.८२ ७.५५ ५९\nपानशेत १०.६५ ७.९३ ७४\nखडकवासला १.९७ १.९७ १००\nपवना ८.५१ ५.३३ ६३\nमुळशी १८.४६ १२.३४ ६७\nचासकमान ७.५८ ७.२३ ९५\nभामा आसखेड ७.६७ ५.४८ ७१\nभाटघर २३.५० १४.४४ ६१\nनीरा देवघर ११.७२ ७.३३ ६२\nमाणिकडोह १०.१७ २.८३ २८\nडिंभे १२.४९ ७.४० ५९\nघोड ५.४७ ०.० ०\nउजनी* ११७.२१ ५०.७७ ४३\nधोम ११.६९ ४.३९ ३८\nकण्हेर ९.५९ ६.५४ ६८\nउरमोडी ९.६५ ४.७५ ४९\nकोयना* १०५.२५ ६२.४० ५९\nवारणा २७.५५ १८.४३ ६७\nराधानगरी ७.७७ ६.५१ ८४\nदूधगंगा २३.९७ ११.९० ५०\nजायकवाडी* १०२.६७ १८.०७ १८\nनिम्न दुधना ८.५४ ०.० ०\nमांजरा ६.२५ ०.०० ०\nमाजलगाव १०.९८ ०.०० ०\nपूर्णा येलदरी २८.६० ०.० ०\nनिळवंडे ८.१९ २.०२ २५\nभंडारदरा १०.७३ ६.३० ५८\nमुळा २१.५० ५.०७ २४\nहतनूर ९.०० २.०३ २३\nवाघूर ८.७६ १.८४ २१\nकरंजवण ५.३७ ०.६५ १२\nगंगापूर ५.६१ ४.१८ ७४\nगिरणा १८.५० १.३८ ७\nदारणा ७.१३ ६.२४ ८७\nमुकणे ७.२४ १.८४ २५\nऊर्ध्व वर्धा १९.९१ २.२९ ११\nअरुणावती ६.०० ०.५७ ९\nइसापूर ३४.०३ ०.३२ १\nबेंबळा ६.४९ १.९५ ३०\nगोसी खुर्द २६.१२ ०.१८ १\nइटियाडोह ११.२३ २.८४ २५\nसिरपूर ५.६५ १.२५ २२\nकामठी खैरी ५.०१ १.२६ २५\nतोतलाडोह ३५.९० ०.० ०\n* उजनी (६३.६५ टीएमसी), कोयना (५.१२ टीएमसी), जायकवाडीचा (२६.०५ टीएमसी) पाणीसाठा हा कंसातील अचल पातळीतील साठा मिळून आहे.\nपुणे कोकण konkan महाराष्ट्र maharashtra धरण पाणी water नाशिक nashik कोल्हापूर प��र नगर विदर्भ vidarbha कोयना धरण गोदावरी जायकवाडी बीड beed हिंगोली उस्मानाबाद usmanabad परभणी parbhabi अमरावती वर्धा wardha यवतमाळ गडचिरोली gadhchiroli गोंदिया जलसंपदा विभाग नागपूर nagpur\nवऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदान\nअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीनंतर सोमवारी (ता.\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nशेतकरी ते ग्राहक थेट विक्रीतून वाढली...मध्यस्थांचा अडथळा दूर होऊन शेतकरी ते ग्राहक अशी...\nपावसामुळे पिकांचे नुकसान सुरुचपुणे : राज्याच्या विविध भागांत मॉन्सूनोत्तर...\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात...\n आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...\nजिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...\nवादळी पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...\nपावसाचा पुन्हा दणकापुणे : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...\nसर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...\nबहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...\nशेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...\nयंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...\nवादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...\n तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...\nकेंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...\nआज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...\nथंडीचे आगमन लांबणारपुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...\nराज्यात सुगीची वेळ, अन् पावसाचा खेळपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...\nमराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.holtop.com/mr/products/hrvs-ervs/eco-vent-heat-energy-recovery-ventilators/", "date_download": "2019-10-22T22:38:51Z", "digest": "sha1:UAQZ6CT42ZOBX5OEJRZFK33QGLWPFHDT", "length": 8984, "nlines": 225, "source_domain": "www.holtop.com", "title": "इको-वाट करून देणे ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर फॅक्टरी - चीन इको-वाट करून देणे ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर उत्पादक, पुरवठादार", "raw_content": "\nइको-स्मार्ट ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-स्वच्छ ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-वाट करून देणे ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-स्लिम ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-सांत्वन ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nताज्या हवाई गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती प्रणाली\nउष्णता पाईप उष्णता exchangers\nलिक्विड फिरत उष्णता exchangers\nएअर हाताळणी युनिट एकत्र\nरूफ हवाई हाताळणी युनिट\nसंक्षिप्त हवाई हाताळणी युनिट\nऔद्योगिक हवाई हाताळणी युनिट\nDX गुंडाळी हवाई हाताळणी युनिट\nपॅकेज ताज्या हवाई हाताळणी युनिट\nHVAC वारंवार विचारले जाणारे प्रश्न\nइको-वाट करून देणे ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-स्मार्ट ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-स्वच्छ ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-स्लिम ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-वाट करून देणे ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-सांत्वन ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nताज्या हवाई गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती प्रणाली\nउष्णता पाईप उष्णता exchangers\nलिक्विड फिरत उष्णता exchangers\nहवाई युनिट AHU हाताळणी एकत्र\nरूफ हवाई युनिट AHU हाताळणी\nसंक्षिप्त हवाई युनिट AHU हाताळणी\nऔद्योगिक हवाई युनिट AHU हाताळणी\nDX गुंडाळी हवाई युनिट AHU हाताळणी\nपॅकेज ताज्या हवाई युनिट FAHU हाताळणी\nइको-स्मार्ट तुझ्या हात��ंत उष्णता ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-स्मार्ट प्लस ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nवॉल ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर आरोहित\nउभे ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nअर्थपूर्ण प्लेट उष्णता विनिमयकार\nरूफ हवाई युनिट AHU हाताळणी\nहवाई युनिट AHU हाताळणी एकत्र\nइको-वाट करून देणे ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nनिवासी व्यावसायिक व्या मालिका ऊर्जा पुनर्प्राप्त ...\nव्यावसायिक उच्च ESP मध्ये TZ मालिका ऊर्जा पुनर्प्राप्ती ...\nव्यावसायिक उच्च कार्यक्षमता TP मालिका ऊर्जा रेक ...\nऔद्योगिक डी मालिका मजला प्रकार ऊर्जा पुनर्प्राप्ती ...\nऔद्योगिक टीम / डी मजला प्रकार ऊर्जा पुनर्प्राप्ती वाट करून देणे ...\nव्यावसायिक डी मालिका ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nव्यावसायिक टीम मालिका ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nआपले जीवन वन-ताजी हवा आणा\n2002 मध्ये स्थापन Holtop हवाई उष्णता पुनर्प्राप्ती उपकरणे हवाई उत्पादन विशेष चीनच्या प्रमुख उत्पादक कंपनी आहे.\nHVAC वारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपत्ता: नाही 5 यार्ड, 7 Guanggu रस्ता, Badaling आर्थिक विकास झोन, Yanqing जिल्हा, बीजिंग, चीन\nचौकशीची पाठवा व्यावसायिक आणि कमी प्रभावी HVAC उपाय\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/viva-news/article-about-to-speak-1820770/", "date_download": "2019-10-22T21:42:54Z", "digest": "sha1:6KYJQWYAQPQMIFDHBTHGN74EZXHY2CBL", "length": 24605, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about To speak | बोलू कौवतिके | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nबोलण्याची ही कला आजच्या घडीला संवाद किंवा संपर्क इतपुरती मर्यादित नाही.\nतुमचे तोंडी संवाद कितीही चांगले असले, तुम्ही कितीही नीट बोलत असलात तरी तुमची अॅक्शन, फेशिअल एक्स्प्रेशन्स त्या त्या वेळी काय आहेत हेही महत्त्वाचं ठरतं.\nबोलण्याची ही कला आजच्या घडीला संवाद किंवा संपर्क इतपुरती मर्यादित नाही. तर प्रत्येक गरजेनुसार कसं बोलावं याचे संदर्भ बदलत जातात. सध्या कॉलेजेसमधून स्पर्धा-इव्हेंट्सच्या निमित्ताने या बोलण्याच्या कलेला अधिक धार दिली जाते आहे..\nमाणूस आयुष्यभर शिकतच असतो, असं म्हटलं जातं. नवीन काही तरी शिकायला कधीच उशीर झालेला नसतो किंवा शिकण्याची प्रक्रिया कधीही ‘संपली’ असं होत नाही. पण तरीही आपलं शिक्षण हे मात्र शालेय-महाविद्यालयीन अशा पद्धतीने प्रत्येक टप्प्यानुसार ठरल्याप्रमाणे पार पडतं. त्यातलं महत्त्वाचं शिक्षण म्हणजे आपलं बोलणं. जे अगदी लहानग्या दुडुदुडु धावणाऱ्या बाळालाही बोबडं का होईना सुरुवातीला आई-बाबा असे शब्द आवर्जून शिकवले जातात. नंतर मग आताच्या पद्धतीप्रमाणे नर्सरी, ज्युनिअर केजी, शाळा आणि कॉलेज मग नोकरी अशा टप्प्याटप्प्यांत कसं बोलावं याचं प्रशिक्षण सुरूच असतं. बोलण्याची ही कला आजच्या घडीला संवाद किंवा संपर्क इतपुरती मर्यादित नाही. तर प्रत्येक गरजेनुसार कसं बोलावं याचे संदर्भ बदलत जातात. सध्या कॉलेजेसमधून स्पर्धा-इव्हेंट्सच्या निमित्ताने या बोलण्याच्या कलेला अधिक धार दिली जाते आहे..\nखरं तर माणसाला बोलता येणं आणि त्याने वेगवेगळ्या पद्धतीने बोलणं, शब्द-वाक्य आणि मग संवाद ही त्याची प्रक्रिया सहजपणे होते. मात्र तरीही बोलण्यापेक्षा ते कसं बोलायला हवं, उच्चार कसे हवेत हे शिकवलं जातंच. शाळेपासूनच आपल्या बोलण्याला ‘वळण’ दिलं जातं. लहानपणापासूनच उत्तम भाषा कशी बोलावी, कोणाशी कसं बोलावं हे पद्धतशीर शिकवलं जातं. माध्यमिक शाळेत तर वक्तृत्व क ला, कथाकथन स्पर्धा अशा पद्धतीने बोलण्याची ही कला ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार बहरत जाते. मात्र सध्या बोलणंच नाही तर मुळात बोलण्याआधी समोरच्याचं ऐकणंही महत्त्वाचं आहे हे शिकवलं जातं. एरवीही मोठय़ांशी, शिक्षकांशी कसं बोलावं आणि मित्रमैत्रिणींमध्ये कसं बोलावं याचे मापदंड असतातच. मात्र सध्या महाविद्यालयात शिरणाऱ्या तरुणाईला प्रवेशाआधीपासूनच तिथे गेल्यावर कोणाशी कसं बोलायचं याचे धडे घ्यावे लागतात.\nकॉलेजच्या पहिल्या दिवशी आलेला मुलगा किंवा मुलगी आणि कॉलेजमधून एखादी डिग्री घेऊ न बाहेर पडणारा तो किंवा ती यात जमीन-आस्मानाचा फरक असतो. पहिल्या दिवशी अनेकांना कॉलेजमध्ये प्रवेश घेताना बोलायचं कसं हेही माहिती नसतं. हळूहळू आजूबाजूला बघून मोठय़ांकडून याचं शिक्षण घेतलं जातं. हे आपलं जे बोलणं असतं यात प्रत्येक ठिकाणानुसार, वेळेनुसार, समोर असलेल्यांनुसार बदल होत असतो. कॉलेजमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या वर्गमित्रांशी बोलतो आणि ते क सं बोलावं हे आपल्याला काही शिकवलं जात नाही. पण आपल्या सीनिअर्सशी कसं बोलायचं हे मात्र सध्या कॉ���ेजमध्ये शिकवलं जातं. आपल्यालापेक्षा एकच वर्ग पुढे असणारेसुद्धा आपले सीनिअर्स असतात त्यामुळे त्यांच्याशी नेहमीच रिस्पेक्टने बोलायचं असाच खमका सल्ला दिला जातो. अनेक ठिकाणी तर पहिल्या वर्षांतील मुलं अनेक गोष्टींमध्ये कल्चरल इव्हेंट्स, स्पोर्ट्समध्ये भाग घेतात. अशा वेळी तर पहिल्याच मीटिंगमध्ये ज्युनिअर्सला सिनिअर्ससशी कसं बोलायचं, काय विचारायचं आणि काय नाही हे सगळंच शिकवलं जातं. सीनिअर्सची टीमच यात पुढाकार घेते, असं मुलं सांगतात.\nकॉलेजमध्ये रेग्युलर बोलणं असतं तसंच कल्चरल, स्पोर्ट्स, सोशल इव्हेंटमध्ये भाग घेणाऱ्यांची संख्याही मोठी असते. या कॉलेज इव्हेंट्सच्या वेळी बोलण्यात खरी कसोटी लागते. कारण त्यांना बोलण्यातून आपल्या कॉलेजचा इव्हेंट यशस्वीपणे पार पाडायचा असतो. टीम वर्कसाठी बोलणं हे तर मस्ट आहे. कॉलेज इव्हेंट्स, फेस्टिवलच्या वेळी स्पॉन्सरशिप, पीआर, मार्केटिंग अशा टीमला कसं बोलायचं याचं ट्रेनिंग तर खुद्द कॉलेजमधूनच दिलं जातं. पूर्वी कॉलेज इव्हेंट्स हे मजामस्तीसाठी ओळखले जात होते. आता अनेकदा मुलांना त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीचा धागा इथे सापडतो. कॉलेजमधून घेतलेला अनुभव, प्रशिक्षण या जोरावर पुढच्या वाटा निश्चित व्हायला मदत होत असल्याने या ट्रेनिंगला मुलंही तितकं च महत्त्व देतात. कॉलेज इव्हेंट्सना स्पॉन्सर्स मिळवण्यासाठी तुमचं प्रेझेंटेशन उत्तम असणं गरजेच असतं. तुमच्या कॉलेजच्या फेस्टिव्हल किंवा इव्हेंट्सची माहिती बरोबर सांगता आली तरच स्पॉन्सर्स मिळतात. मार्केटिंग आणि पी आर टीमसाठीही हाच नियम लागू होतो. या टीमला सीनिअर्स किंवा प्रोफेसर यांच्याकडून ट्रेनिंग दिलं जातं. ज्यामध्ये नेमका तुमच्या बोलण्याचा टोन कसा हवा, कोणते शब्द वापरायचे, कोणते शब्द टाळायचे, कोणती माहिती द्यायची, समोरच्याच्या पोस्टनुसार कसं बोलायचं असं सगळंच शिकवलं जातं. अनेकदा यासाठी बाहेरून एक्स्पर्टलासुद्धा बोलावलं जातं. याबद्दल साठे कॉलेजचा प्रथमेश मेढेकर सांगतो, ‘बाहेर स्पॉन्सर्स शोधताना स्पॉन्सर्स काय विचार करतायेत ते लक्षात घेऊन त्यानुसार बोलावं लागतं. त्यांना यातून स्वत:ला काय फायदा आहे, मी काय स्पॉन्सर करावं आणि का करावं, असे अनेक प्रश्न घेऊन ते तुमच्यासमोर येतात. अशा वेळी तुम्हाला फक्त बोलण्यातून त्यांच्या प्���श्नांची समाधानकारक उत्तरं देत त्यांना राजी करून घ्यायचं असतं. तुम्ही ज्यांना स्पॉन्सरशिपसाठी कॉल केला आहे त्यांना फक्त तुमच्याबद्दल, कॉलेज आणि फेस्टिव्हलबद्दल रोबोट बोलतो तशी माहिती दिली तर कधीच पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळत नाही. बोलताना आपल्यापेक्षा समोरच्याचा कसा फायदा होणार आहे हे सतत समोरच्याला कळलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही बेगरप्रमाणे काही तरी मागताय असंही वाटता कामा नये, याचीही काळजी घ्यावी लागते.’\nकेवळ कॉलेजमधील इव्हेंट्स किंवा फेस्टिव्हल एवढाच भाग नसतो. तर इतरही अनेक आंतरराज्यीय स्पर्धा, इव्हेंट्स अशा गोष्टींसाठी कॉलेजमधून बोलण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. नुकतीच रिसर्च स्पर्धेसाठी बाहेर गेलेली ‘निर्मला निकेतन कॉलेज ऑफ होम सायन्स’ची कुंजन बजाज म्हणते, आम्हाला कॉलेजच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी जाताना कसं वागायचं, बोलायचं याच ट्रेनिंग दिलं जातं. मी रिसर्च स्पर्धेसाठी जाणार होते तेव्हा आम्हाला बोलताना कॉन्फिडन्स लेव्हल दिसली पाहिजे, तुम्ही समोरच्याचा डोळ्यात डोळे घालून बोललं पाहिजे. आपण जे बोलतोय तेच बरोबर आहे असं समोरच्याला वाटेल इतक्या ठामपणे ते बोललं गेलं पाहिजे. तुमच्या बोलण्याला तुमच्या बॉडी लँग्वेजचीही साथ असावी लागते, यासाठी तयारी करून घेतली होती, असं तिने सांगितलं. तुमचे तोंडी संवाद कितीही चांगले असले, तुम्ही कितीही नीट बोलत असलात तरी तुमची अॅक्शन, फेशिअल एक्स्प्रेशन्स त्या त्या वेळी काय आहेत हेही महत्त्वाचं ठरतं. या सगळ्याची तयारी क रून घेतली जाते. अनेकदा सीनिअर्सची यात मदत होते, असे तिने सांगितले.\nकॉलेजमधून शिकवण्याची प्रक्रियाही बदलत गेली आहे. कॉलेजच्या अभ्यासात सध्या प्रेझेंटेशनचा भाग फारच महत्त्वाचा ठरतोय. तुम्ही कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेत असलात तरी त्यात वेगवेगळ्या विषयांसाठी प्रेझेन्टेशन्स द्यावीच लागतात. अशा वेळी अगदी अ, ब, क पासून कॉलेजमध्ये शिकवलं जातं. त्यानंतर फक्त आपल्या वर्गात प्रेझेंटेशन करताना मुलं वेगळ्या पद्धतीने करतात, डिपार्टमेंटच्या बाहेर प्रेझेंटेशन करताना त्यात वेगळेपणा असतो. तर कॉलेजच्या बाहेर गेल्यावर केलं जाणारं प्रेझेंटेशन हे वेगळं असतं. अशा वेळी त्यासाठी मुलांकडून खास तयारी करून घेतली जाते. या तयारीतूनच मग मुले अनेकदा नाटक-वक्तृत्व-कथाकथन यापासून ते कॉर्पोरेट मार्केटिंग, मॅनेजमेंटपर्यंत अनेक क्षेत्रांकडे फार लवकर ओढली जातात. सध्या बोलण्याची ही कला टेड टॉक, प्रोफे शनल टॉक, स्टँड अप कॉमेडी, यूटय़ूब चॅनेल्स, व्लॉगर्स अशा अनेकविध पद्धतींनी विस्तारत चालली आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून कॉलेजमध्ये होणारं हे ‘कसं बोलायचं’ नामक ट्रेनिंग मोलाचं ठरतंय\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.misalpav.com/taxonomy/term/1030", "date_download": "2019-10-22T22:02:14Z", "digest": "sha1:SNRCWBSLHTQ7T6RTUPID3BOG5P3K6AWO", "length": 8500, "nlines": 178, "source_domain": "www.misalpav.com", "title": "श्रीगणेश लेखमाला २०१९ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nश्री गणेश लेखमाला २०१९\nगणेश लेखमालिका २०१९ - अनुक्रमणिका\nसाहित्य संपादक in लेखमाला\nRead more about गणेश लेखमालिका २०१९ - अनुक्रमणिका\nसाहित्य संपादक in लेखमाला\n|| गणरायाची प्रार्थना ||\nRead more about || गणरायाची प्रार्थना ||\nRead more about स्ट्रॅटफोर्डमधले घर कौलारू...\nRead more about माझ्या छंदांविषयी\nRead more about गुरूची विद्या गुरूला\nRead more about रुळावल्या आठवणी\nRead more about सायकल वारी पुणे-पंढरपूर\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 0 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%83-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-10-22T21:46:50Z", "digest": "sha1:LWQR43DKSTPSR3R4YYH56VH4Q74JXFR7", "length": 3470, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कृषीः शेती Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nTag - कृषीः शेती\nमोदींना पवारांचे पत्र, पत्रातून मांडल्या साखर कारखानदारांच्या व्यथा\nटीम महाराष्ट्र देशा- ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदार यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रे�� हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2019-10-22T21:35:21Z", "digest": "sha1:OFAYXESMFCJPTPNNPXTXXIEWLQ5BPLCI", "length": 3370, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महेंद्र कांबळे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली\nइन्फोसिसला दणका… शेअर्स घसरल्याने गुंतवूकदारांचे ५३ हजार कोटी बुडाले\nस्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : बाळासाहेब थोरात\nTag - महेंद्र कांबळे\nरिपब्लिकन पक्षाच्या शहराध्यक्ष पदाची निवडणूक 8 जुलै ला होणार\nपुणे : गेल्या काही दिवसांपासून रिक्त असणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शहर अध्यक्ष पदाची निवडणूक येत्या 8 जुलै 2018 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत...\nप्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम\nआता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड\nऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/senior-police-inspector-transferred/articleshow/68980916.cms", "date_download": "2019-10-22T23:04:39Z", "digest": "sha1:IVID7W53H2NLGBIBNF6S7EHGOVXQWXDH", "length": 11282, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navi mumbai News: वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली - senior police inspector transferred | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nवरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली\nट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील तुर्भे रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लोकेश सागर यांची पुणे आरपीएफच्या गुन्हे शाखेत बदली झाली आहे...\nनवी मुंबई : ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील तुर्भे रेल्वे सुरक्षा दलाचे व��िष्ठ पोलिस निरीक्षक लोकेश सागर यांची पुणे आरपीएफच्या गुन्हे शाखेत बदली झाली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या त्यांच्या जागेवर माटुंगा येथे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वकर्मा यांची वर्णी लागली आहे.\nवरिष्ठ पोलिस निरीक्षक लोकेश सागर हे ट्रान्स हार्बर मार्गावरील तुर्भे आरपीएफमध्ये तीन वर्षे कार्यरत होते. या तीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी धडाकेबाज कामगिरी करत ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावरील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या अनेक टोळ्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली. त्याचप्रमाणे लोकलमध्ये, रेल्वे स्थानकावर चोऱ्या, लुटमाऱ्या करणाऱ्यांना व इतर अनेक गुन्हेगारांना पकडण्याची कामगिरी केली आहे.त्यांनी प्रवासादरम्यान रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.\nनवी मुंबई:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nबिल्डर माफियांना साफ करू; पंतप्रधानांचा इशारा\nनरेंद्र-देवेंद्रची जोडी हिट, आम्ही एकावर एक ११ : मोदी\nराज ठाकरे शनिवारी नेरूळमध्ये\n'नरेंद्र-देवेंद्रमुळे विकासाचे डबल इंजिन'\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nत्या महिला निवडणूक अधिकारीची पुन्हा चर्चा\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nवरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली...\nमतदान केंद्रप्रमुख म्हणून शिपाई...\nसराफाच्या दुकानात चोरी; दाम्पत्याला अटक...\nआमच्याकडेही 'लाव रे व्हिडिओ'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.khabarbat.com/2019/10/ab.html", "date_download": "2019-10-22T22:35:15Z", "digest": "sha1:3UBHW22SZAEDJ7LMQGCNT3XBIVZS4AQT", "length": 19491, "nlines": 128, "source_domain": "www.khabarbat.com", "title": "जोरगेवारांच्या हाती लागला काँग्रेसचा AB फार्म - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर जोरगेवारांच्या हाती लागला काँग्रेसचा AB फार्म\nजोरगेवारांच्या हाती लागला काँग्रेसचा AB फार्म\nभाजपमधून शिवसेनेत गेलेल्या व नंतर स्वतंत्र होंत काँग्रेसवासी झालेल्या यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेले किशोर जोरगेवार यांच्या हाती अखेर काँग्रेसच्या खात्यातून AB फार्म मिळाला.\nसोमवारी दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.या प्रवेशामुळे जोरगेवार यांना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र दिल्लीत तीन दिवस तळ ठोकून बसल्यानंतर ही जोरगेवार यांना काँग्रेस कडून तिकीट न मिळाल्याने नाराज जोरगेवार चंद्रपूर येथे परतले त्यानंतर चंद्रपूर विधानसभेची जागा पार्सल उमेदवार महेश मेंढे यांना देण्यात आली होती.\nउमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीपासून तर उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी दुपारपर्यंत अपक्ष असलेले जोरगेवार यांनी यू-टर्न घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला\nउमेदवारी दाखल करण्याच्या आदल्या दिवशी काँग्रेस पक्षाने शेवटची यादी काढत महेश मेंढे यांचे नाव चंद्रपूर साठी निश्चित केले होते.त्यामुळे नाराज झालेले किशोर जोरगेवार यांनी तत्काळ निर्णय घेत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता.जोरगेवार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन रीतसर अर्ज भरला. जोरगेवार गेल्या 2 टर्म पासून आमदारकीचे स्वप्न पाहत आहेत मात्र त्यांना पाहिजे त्या प्रमाणात कोणताच पक्ष सिरीयसली घेण्यासाठी तयार नव्हता.मात्र जोरगेवार यांची वाढती लोकप्रियता पाहून शेवटी काँग्रेसच्या अध्यक्षांना देखील जोरगेवार यांची दखल घ्यावी लागली. अन ऐनवेळी जोरगेवार यांना देव पावला.\nउमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत महेश मेंढे यांच्या हाती एबी फॉर्म लागलेला नसल्याकारणाने मेंढे उमेदवारी दाखल करू शकले न��ही. मेंढे यांना सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ देण्यात आली होती तर किशोर जोरगेवार यांना दुपारी 2 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा वेळ देण्यात आली असल्याची माहीती आहे.\n2014 च्या निवडणुकीत महेश मेंढे यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेली कॉंग्रेसच्याच तिकिटावर पराभूत झाले होते. ऐन वेळेवर फासा पलटला अन काँग्रेसच्या या निर्णयामुळे महेश मेंढे यांना चांगलाच धक्का बसलेला आहे.\nखासदार धानोरकर व आमदार वडेट्टीवार हे दोघेही जोरगेवारसाठी पूर्वीपासून आग्रही होते.मात्र काँग्रेसच्या वरिष्ठांना कोणीतरी पिन दिल्या कारणाने जोरगेवार यांचे नाव यादीतुन बाद झाले. तर खासदार धानोरकर यांनीदेखील पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना आमच्या मतदार संघातील निर्णय आम्हाला घेण्याचे अधिकार देण्यात यावे अशी विनंती केली होती.मात्र वरिष्ठांनी ही विनंती मान्य केली नाही. धानोरकर यांनी जर आमच्या मतदार संघात निर्णय आम्हाला घेण्याचे अधिकार नसतील तर राजीनामा देण्यास तयार आहोत अशी देखील चेतावणी दिली असे माध्यमातून समजते,\nया संपूर्ण घटनाक्रमात मागील तीन दिवसात जोरगेवार यांच्या बाजूने वेगवेगळा घटनाक्रम दिसून आले काँग्रेसकडून सीट न मिळाल्याने गुरुवारी रात्री चंद्रपूर येथील बागला चौक परिसरात दोन युवक टॉवरवर चढून बसले, या घटनेनंतर रात्री दोन वाजेपर्यंत परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.\nतर एका युवकांने जोरगेवार यांना सीट न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचे प्रसारमाध्यमांकडे सांगितले होते. जोरगेवार यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या काढलेल्या रॅलीत काँग्रेसचे झेंडे दिसल्याने चंद्रपूरकर मात्र संभ्रमात होते.\nउमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी दुपारनंतर किशोर जोरगेवार यांच्या कार्यकर्त्यांनी जोरगेवार यांना काँग्रेसचा एबी फॉर्म मिळाला असल्याचे सर्वत्र सांगितले .हीच माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी देखील सांगितली. मात्र महेश मेंढे यांनी काँग्रेसच्याच एबी फॉर्मवर उमेदवारी दाखल केली.त्यामुळे एकाच पक्षाचे दोन एबी फॉर्म कसे असा संभ्रम सगळीकडे सुरू आहे. व सध्या चंद्रपूर शहरात देखील याच चर्चेला उधाण आलेले आहेत. या दोन एबी फॉर्म च्या आलेल्या उधानातला कायदेशीर काँग्रेसच्या दिल्ली कार्यालयातून आलेला एबी फॉर्म कोणता व तो कोणाच्या हाती लागला हे येणाऱ्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.\nअचानक जोरगेवार यांच्या हाती लागलेला AB फॉर्म सकाळी चंद्रपूरात दाखल होऊन होता त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काही वेळा अगोदर हा फॉर्म तिसऱ्या व्यक्तीमार्फत जोरगेवार यांच्या पर्यंत पोचवण्यात आला.\nकाय आहे 'एबी फॉर्म'\nएबी फॉर्म' हा पक्ष आणि त्या पक्षाचे अधिकृत चिन्हं मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा दस्तावेज आहे.\nए फॉर्म' हा त्या पक्षाची मान्यता आणि चिन्ह यासाठीचा अधिकृत दस्तावेज आहे.\nए फॉर्म'वर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते.\n'बी फॉर्म' हा अधिकृत उमेदवारासंदर्भातील दस्तावेज आहे.\n'बी फॉर्म'वर पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सूचवलेल्या आणखी एका उमेदवाराचे नावं असते. काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर दुसऱ्याला निवडणूक आयोग अधिकृत करु शकतो.\nउमेदवारी अर्ज भरताना सर्वच गोष्टी अगदी काटेकोरपणे तपासल्या जातात. त्यात 'एबी फॉर्म' हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज ठरतो. उमदेवारीच्या वेळी पक्षाचा उल्लेख करणाऱ्या उमेदवाराला 'एबी फॉर्म' द्यावाच लागतो. तो 'एबी फॉर्म' सादर करु शकला नाही तर त्याचा दावा न्यायालयही ग्राह्य धरत नाही.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तास बंद - पुणे (प्रतिनिधी) :- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी (दि. २३) दुपारी १२ ते २ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणा...\nतिवारी हत्या: राजस्थान बॉर्डरवरून दोघांना अटक - हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी आज पाचव्या दिवशी दोन आरोपींना अटक करण्यात एटीएसला यश आले आहे. अशफाक पठाण आणि मोइनुद्दीन पठान ...\nतब्बल २१ वर्षांनी सापडले चंद्रपूरचे बेपत्ता वनरक्षक - ललीत लांजेवार/नागपूर: लाखोंच्या संख्येत आयोजित कार्यक्रमात किव्...\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपु��ातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nसंवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास\nउमेश तिवारी/कारंजा (घाडगे): कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असले...\nबाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर ITD विभागाची धाड\nखाली हात परतले अधिकारी ललित लांजेवार: चंद्रपूर-वणी -आर्णी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या चंद्रपूर ...\nहंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात;२ जवान ठार\nललित लांजेवार/नागपूर : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात चंद्...\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayakhingane.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/page/2/", "date_download": "2019-10-22T22:18:31Z", "digest": "sha1:GFLMLADTFY7WK27TB3JIRJLJZ6GVVZM7", "length": 90232, "nlines": 289, "source_domain": "vinayakhingane.com", "title": "मराठी – Page 2 – VinayakHingane", "raw_content": "\nआरोग्य सोप्या भाषेत. Let's simplify health\nआहाराच्या मदतीने डायबेटीस-मुक्त होणे शक्य आहे का\nटाईप2 डायबेटीस हा आपल्याला भेडसावणारा एक मोठा प्रश्न आहे. हा आजार जुनाट आजार असून पूर्णपणे बरा होत नाही. 5 डिसेंबर 2017ला लँसेट ह्या वैद्यकीय शोधपत्रकात एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला आणि सगळ्यांचं लक्ष त्याकडे ओढल्या गेलं. बातम्यांमध्ये ह्या रिसर्च ला बरीच प्रसिद्धी मिळाली. न्यूकासल आणि ग्लासगो येथील डॉक्टर व वैज्ञानिक ह्यांनी वजन कमी केल्यामुळे औषधांशिवाय डायबेटीस नियंत्रित राहू शकतो का हा प्रयोग केला. आपण त्याविषयी थोडसं बघू.\nनेमका काय प्रयोग होता\nशास्त्रज्ञांनी युके मधील 49 क्लिनिक्स मधील 306 पेशंट निवडले. ज्यांचा बीएमआय 27 ते 45 आहे (म्हणजे वजन जास्त आहे) व ज्यांचा डायबेटीस फार जुना नाही (म्हणजे निदान होऊन 6 वर्षांपेक्षा कमी कालावधी झाला आहे) असे डायबेटीस चे रुग्ण निवडले पण ज्यांना इन्सुलिन चा उपचार सुरू आहे असे पेशंट टाळण्यात आले. या पेशंट ना दोन गटांत विभागण्यात आलं. यातील एका गटातील लोकांना वजन कमी करण्यासाठी विशिष्ट आहार देण्यात आला. ह्याला आपण “आहार उपचार”म्हणूया.दुसऱ्या गटातील लोकांना नेहमीचा डायबेटीस चा उपचार देण्यात आला.\n“आहार उपचारात” लोकांना त्यांचं जेवण पूर्ण बदलून दिवसभरात फक्त 825 ते 850 कॅलरी एवढा आहार 3ते 5 महिन्यांपर्यंत देण्यात आला. सुरुवातीलाच त्यांची सगळी औषधं बंद करण्यात आली. त्यांनतर हळूहळू 2 महिन्यात सामान्य पण निरोगी आहार देण्यात आला. त्यांनंतर वर्षभर वजन स्थिर ठेवण्यासाठी मदत करण्यात आली. आहार, जीवनशैलीचं मार्गदर्शन करण्यात आलं.\nऔषधांशिवाय एक वर्ष तपासणीनंतर जर एच बी ए वन सी (HbA1C) नॉर्मल म्हणजे 6.5 पेक्षा कमी राहिलं तर त्याला डायबेटीस-मुक्त म्हणण्यात येईल असं ठरवण्यात आलं.\nजवळपास 24टक्के लोक अपेक्षित वजन कमी करू शकले. म्हणजे दर चौघांत एक जण 15किलोपेक्षा जास्त वजन कमी करू शकले. वर्षभर वजन कमी ठेवण्याच्या बाबतीत हा आकडा उत्तम म्हणावा लागेल. ह्यापेक्षा जास्त प्रभावी निकाल म्हणजे प्रयोगातील 46 टक्के लोक डायबेटीस मुक्त झाले. म्हणजे दर दुसऱ्या व्यक्तीचं HbA1C औषधांशिवाय 6.5पेक्षा कमी आलं. हे सुद्धा उत्तम आहे.\nजर आणखी खोलात जाऊन बघितलं तर असं दिसतं की ज्यांचं वजन 15 टक्क्यांपेक्षा जास्त कमी झालं त्या 36 पैकी 31 लोकांचा डायबेटीस औषधांशिवाय वर्षभरासाठी बरा झाला. टक्केवारी 86%आहे. ज्यांचं वजन फारसं कमी झालं नाही त्यांना कमी फायदा झाला. पण फारसा दुष्परिणाम न होता बराच फायदा झाल्यामुळे ह्या पद्धतीने उपचार करण्यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत असं मला वाटतं.\nअर्थात एका वर्षभरानंतर पुढे ह्या रुग्णांचं काय होतं हे बघायला हवं. आहाराचा फायदा काही काळानंतर फारसा होत नाही असे काही निकाल आधी वेगवेगळ्या अभ्यासात बघायला मिळाले आहेत. वजन नेहमीसाठी निरोगी पातळीत टिकवून ठेवणं हे सुद्धा आव्हानात्मक असतं अस दिसतं. ह्या अभ्यासातून पुढच्या काळात ह्या प्रश्नांवर सुद्धा काही उत्तर मिळेल अशी आशा आहे. सध्याच्या परिस्थितीत एक वर्ष औषधांशिवाय डायबेटीस नियंत्रणात ठेऊ शकतो एवढाच निष्कर्ष ह्या अभ्यासातून मिळतो. हा निष्कर्ष सकारात्मक आणि आशा वाढवणारा आहे.\nअसा कमी कॅलरीचा आहार आपण भारतात घेऊ शकतो का\nइतक्या कमी कॅलरी असलेला आहार कधी कधी दुष्परिणाम करू शकतो. मुख्यत्वे डायबेटीस च्या रुग्णांमध्ये अगदी धोकादायक दुष्परिणाम दिसू शकतात. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलाही डाएट किंवा आहारातील बदल करू नये. डायबेटीस नसलेल्या लोकांनीही अगदी कमी कॅलरी असलेले आहार घेण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा.\nवर नमूद केलेल्या प्रयोगातून डायबेटीस च्या उपचारात बरेच बदल होण्याची शक्यता आहे. पण ह्यातून सुरक्षित उपचाराची मार्गदर्शक तत्वे (गाईडलाईन्स) तयार व्हायला बराच अवकाश आहे. तोपर्यंत ज्यांना औषधं लागतात अशा रुग्णांचा डायबेटीसचा उपचार सध्याच्या रूढ पद्धतीने सुरू राहील. आहारात व जीवनशैली बदल ह्याला नेहमी पेक्षा जास्त महत्व मिळेल असा माझा अंदाज आहे. ज्यांना डायबेटीस नाही पण डायबेटीस होण्याचा धोका आहे त्यांना वजन कमी केल्याने किती फायदा होऊ शकतो हे या प्रयोगातून आपण शिकू शकतो.\nभारतात ह्या प्रयोगावर आधारित प्रयोग करून बघायला खरंतर काहीच प्रॉब्लेम नसावा. आपण योग्य अशा टीम बनवून भारतीय लोकांमध्ये आहारातील बदलांचा डायबेटीस वर परिणाम तपासून बघू शकतो. पण ह्यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम हवी. शास्त्रीय पद्धतीने व इथिकल कमिटीच्या संमतीने असे प्रयोग व्हावेत.\n(ह्या प्रयोगातील पेशंटवर काटेकोर नजर ठेवण्यात आली. काही त्रास किंवा दुष्परिणाम होत नाही ना ह्यावर लक्ष होतं. अतिशय गंभीर डायबेटीस किंवा गंभीर आजारांचे रुग्ण ह्या प्रयोगात नव्हते. तज्ञ व कुशल तंत्रज्ञ ह्यांच्या सांघिक कामगिरीतून असे कठीण प्रयोग होतात. त्यामुळे आपण स्वतः औषधं बंद करून कमी जेवण करण्याची रिस्क घेऊ नये.)\nशोधनिबंधाची लिंक सोबत शेअर करतोय\nह्या शोधनिबंधावरील चर्चेचे दोन व्हिडीओ सुद्धा शेअर करतोय. तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि काही शंका/प्रश्न असतील तर उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करीन.\nमाझी आई एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. डिजिटल फोटोग्राफीच्या आधी फोटोग्राफी बरीच वेगळी असायची. त्यातल्या काही गोष्टी आईने मला शिकवल्या. ब्लॅक अँड व्हाईट फिल्म डब्यात मिळायची. ती अंधारात रोल मध्ये गुंडाळायची आणि मग तो रोल कॅमेऱ्यात टाकायचा. फोटो काढला की ती फिल्म अंधाऱ्या खोलीत वेगवेगळ्या केमिकल्स मध्ये वेगवेगळ्या काळापर्यंत बुडवून ठेवायची. हे टायमिंग खूप महत्त्वाचं असायचं. फिल्म कमी किंवा जास्त डेव्हलप झाली तर फोटो बिघडणार हळूहळू अनुभवातून प्रत्येक केमिकल साठी किती वेळ द्यायचा ते जमायला लागलं. कॅमेरा आणि फिल्म चं थोडं विज्ञान पण कळायला लागलं. पण विज्ञानासोबतच फिल्म डेव्हलप करणं ही एक कला आहे हे कळलं. या डेव्हलप केलेल्या फिल्मला निगेटिव्ह पण म्हणतात. मी शाळेत शिकतअसताना कधीतरी स्टुडिओत जायचो. आमच्या अगदी छोट्याश्या आणि केमिकल्स च्या वासांनी भरलेल्या डार्क रूममध्ये निगेटीव्ह डेव्हलप करताना एक कुतूहल असायचं. आपल्या डोक्यात जशी कल्पना अचानक येते तशी त्या फिल्मवर अंधारातून आकृती उमटायची. ती आकृती पण मजेशीर असायची. हसणारी व्यक्ती असेल तर दात काळे दिसायचे हळूहळू अनुभवातून प्रत्येक केमिकल साठी किती वेळ द्यायचा ते जमायला लागलं. कॅमेरा आणि फिल्म चं थोडं विज्ञान पण कळायला लागलं. पण विज्ञानासोबतच फिल्म डेव्हलप करणं ही एक कला आहे हे कळलं. या डेव्हलप केलेल्या फिल्मला निगेटिव्ह पण म्हणतात. मी शाळेत शिकतअसताना कधीतरी स्टुडिओत जायचो. आमच्या अगदी छोट्याश्या आणि केमिकल्स च्या वासांनी भरलेल्या डार्क रूममध्ये निगेटीव्ह डेव्हलप करताना एक कुतूहल असायचं. आपल्या डोक्यात जशी कल्पना अचानक येते तशी त्या फिल्मवर अंधारातून आकृती उमटायची. ती आकृती पण मजेशीर असायची. हसणारी व्यक्ती असेल तर दात काळे दिसायचे मग आई त्या निगेटीव्ह कडे बघून नीट डेव्हलप झालीय का ते सांगायची. तिला त्या निगेटीव्ह मध्ये नंतर तयार होणारा फोटो दिसायचा मग आई त्या निगेटीव्ह कडे बघून नीट डेव्हलप झालीय का ते सांगायची. तिला त्या निगेटीव्ह मध्ये नंतर तयार होणारा फोटो दिसायचा अनुभवातून तुम्ही निगेटीव्हच्या पुढे बघू शकता. आईच्या त्या कौशल्याने मी फारच इम्प्रेस व्हायचो.\nमला हे सगळं एका वेगळ्याच संदर्भात आठवलं. जे के रोलिंग ही माझी आवडती लेखिका आहे. तिला ट्विटरवर फॉलो करताना दिसतं की लोक खूपदा बरेवाईट बोलतात. काही लोक शिवीगाळ करतात. बरेच आरोप होतात. तिची राजकीय मतं काही लोकांना पटत नाहीत. तिला गप्प बसायला सांगणारे आणि तिने काय बोलावे/काय बोलू नये असे सांगणारे खूप लोक दिसतात (त्यावर ती कधी कधी भन्नाट उत्तरं देते)… तर सांगायचा मुद्दा असाकी ती ट्विटरवर आली की निगेटीव्ह गोष्टींचा भडिमार तिच्यावर होतो. तिला ह्या गोष्टींचा त्रास होतो हे बरेचदा तिच्या ट्विट्स मधून दिसतं सुद्धा. तिच्या सारखे अनेक लोक आहेत. कलाकार, लेखक, संगीतकार, चित्रकार असे बरेच क्रिएटिव्ह लोक नकारात्मक टीका आणि टिप्पण्याना सोशल मीडियावर सामोरे जाताना आपल्याला दिसतात. साधारणपणे आपल्या मेंदूचा रोजच्या निगेटीव्ह गोष्टींना प्रतिसाद हा निगेटीव्ह असतो. चिडचिड, सारखा बचावात्मक पवित्रा घेणे किंवा आक्रमक होणे अशा सगळ्या गोष्टी दिसतात. लोक कधीकधी कंटाळून सोशल मीडिया , बातम्या इत्यादी गोष्टी बंदच करून टाकतात. पण मला ह्या कलाकार मंडळींचं कौतुक वाटतं. ते ह्या सगळ्या निगेटीव्हच्या पुढचं सौंदर्य बघू शकतात. त्यांचा कलेच्या माध्यमात ते सौंदर्य सादर करतात. काही सर्वसामान्य लोक सुद्धा काही इतक्या सुंदर पोस्ट टाकतात की दिवस प्रसन्न होऊन जातो.\nआमच्या डॉक्टर पेशात सुद्धा काहीसं असंच आहे. डॉक्टरांकडे नेहमी दुःखी लोक येतात. (प्रसुतीसाठी येणारे अपवाद. पण ते सुद्धा घाबरलेले असतात). आजार आणि वेदना असतात. त्यातच भीती, डॉक्टरांविषयी शंका,हताशा आणि राग हे सगळं बरेचदा सोबतीला असतं. ह्या सगळ्या निगेटीव्ह भावनांना हाताळण हे डॉक्टरांचं व्यावसायिक कौशल्य झालं. काही ठिकाणी ते शिकवलं सुद्धा जातं. पण ह्या प्रोफेशनल गोष्टीच्या पुढे जाऊन बरेचदा काम करावं लागतं. काही सकारात्मक केलं तर पेशंटचं जीवन बदलतं. निगेटीव्ह गोष्टींच्या भडीमारातून पेशंट चं निदान आणि उपचार डेव्हलप करावे लागतात. त्यासाठी कदाचित तीच क्रिएटिव्हिटी लागते जी कलेला हवी असते. निगेटिव्हीटीच्या भोवऱ्यात न अडकता असं काम करणाऱ्या बऱ्याच डॉक्टरांना भेटण्याची आणि त्यांच्या कामाने इम्प्रेस होण्याची संधी मला मिळाली ह्याचं समाधान आहे. सुचलं आणि तुमच्याशी शेअर करावं म्हटलं.\nतापाबद्दल माहिती: लेखांची यादी\nमाझ्या आतापर्यंतच्या तापाविषयी सगळ्या लेख आणि व्हिडीओ च्या लिंक येथे एकत्रित केल्या आहेत. तुम्हाला हे सगळे लेख एकापाठोपाठ एक लवकर सापडतील\nचिकनगुनिया: ताप आणि सांधेदुखी\nडेंगू विषयी मराठीत व्हिडीओ\nबिईंग मॉर्टल : डॉ अतुल गावंडे\nबिईंग मॉर्टल हे अतुल गावंडे ह्यांचं पुस्तक नुकतंच वाचून संपलं. पुस्तकात म्हातारपण आणि मृत्यु हे दुर्लक्षित मुद्दे खूप सुरेख हाताळलेले आहेत. ‘म्हातारपण कसं सुखकर करायचं आणि मृत्यूला कसं सामोरं जायचं’ ह्याचे सोपे उपाय आणि तत्वज्ञानाचा भडिमार असलेले व्हाट्सएपचे मॅसेज वाचून कंटाळले असाल तर हे पुस्तक एक पर्वणी आहे. मला बऱ्याच लोकांनी हे पुस्तक सुचवलं होतं. त्यांच्याशी ह्या पुस्तकसंबंधी गप्पा म्हणून हा लेख. ज्यांनी पुस्तक वाचलं नसेल त्यांनी रिव्ह्यू समजावा.\nम्हातारपण आणि मृत्यू ह्या दोन्हीविषयी आपल्याला भीती असते. कदाचित त्यामुळे आपण म्हातारपण आणि मृत्यू ह्या दोन्ही विषयांकडे उदासीन असतो (कलेच्या बाबतीत हे नेमकं उलटं आहे. म्हातारपण आणि मृत्यू कला व साहित्यात प्रकर्षाने दिसतात). अतुल गावंडे ह्यांनी वाढत्या वयाचे आणि अटळ मृत्यूचे आपल्याला भेडसावणारे मुद्दे स्पष्टपणे पण हळुवार मांडले आहेत. शास्त्रीय अभ्यासांचे दाखले आणि आकडेवारी देत मांडलेली माहिती आपल्याला विचार करायला भाग पाडते आणि सोबतच अनावश्यक भीती सुद्धा कमी करते. त्यामुळे स्वतःच्या म्हातारपणाचे काल्पनिक चित्र समोर उभं राहण्याऐवजी आपलं लक्ष महत्वाच्या मुद्यांकडे ओढल्या जातं. आपलं वय वाढतं म्हणजे नेमकं काय होतं हे समजून घेणं आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. आपण तरुणपणी स्वतंत्र असतो.आयुष्य आपण आपल्या मनासारखं जगू शकतो. पण वयानुसार शरीरात बदल घडतात आणि शारीरिक बंधनं यायला लागतात. आपल्या शारीरिक आणि सामाजिक गरजा बदलू लागतात. वृद्धापकाळात मदत करणारी जेरीयाट्रिक मेडिसिन ही वेगळी शाखा त्यामुळे कशी महत्वाची आहे यावर डॉक्टर गावंडे प्रकाश टाकतात. वयस्कर पेशंटच्या आजारावर उपचार करताना त्यांचा सगळ्या कोनातून विचार केल्यास त्याचा पेशंटला किती फायदा होऊ शकतो ह्याची उदाहरणं बघायला मिळतात. ह्याशिवाय आजकालचं म्हातारपण हे कसं वेगळं आहे ह्याचीही चर्चा पुस्तकात आहे. आधुनिक उपचारांनी आपलं आयुष्यमान वाढलं आहे आणि त्यासोबत बरेच नवीन प्रश्नही. ह्यातील काही प्रश्न वैद्यकशास्त्र सोडवू शकते पण बरेच प्रश्न सोडवण्यासाठी आणखी सखोल विचाराची गरज आहे. विचारांचा हा धागा पुढे नेताना लेखक आपल्याला वृद्धांचा मानसिक दृष्टिकोन समजून घ्यायला मदत करतात. शारीरिक अडचणीपेक्षा जास्त त्रास हा त्या अडचणींमुळे येणाऱ्या परावलंबनातून येतो. आपल्या रोजच्या कामांमध्ये आपण दुसऱ्यावर अवलंबून आहोत ही भावना किती मोठा परिणाम करू शकते ह्याची चर्चा वाचताना आपल्याला वयस्कर लोकांचा दृष्टिकोन समजायला लागतो. शारीरिक बंधनं तर वयानुसार वाढतच असतात पण वृद्धांची काळजी घेताना त्यांच्यावर आपण अधिक बंधन घालतो. ते सुरक्षित रहावेत व त्यांना आणखी त्रास होऊ नये म्हणूनच आपण हे करत असतो. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे एखादी म्हातारी व्यक्ती वारंवार पडू नये म्हणून तिला चालायला बंधन घालून व्हीलचेअर वापरायला सांगणे. आपला चांगुलपणा सुद्धा त्यांच्यासाठी पारतंत्र्य होऊन जातं आपला दृष्टिकोन कसा असतो ह्याचा सारांश सांगणारं पुस्तकातील एक वाक्य माझं फेव्हरेट आहे.“We want autonomy for ourselves and safety for those we love”.\nआपल्याला स्वतः साठी स्वातंत्र्य आणि आपल्या प्रियजनांसाठी सुरक्षितता हवी असते. एका वयानंतर तरुण पिढीला त्यांच्या मोठ्या पिढीतील लोकांसाठी निर्णय घ्यावे लागतात. ते निर्णय घेताना आपण जर ही गोष्ट लक्षात ठेवली तर किती अनावश्यक त्रास वाचेल\nआपल्या आणि मोठ्या पिढीतला दृष्टिकोणातला एक मोठा फरक डॉक्टर गावंडे फार छान मांडतात.साधारण मोठ्या पिढीतील लोक हे अल्पसंतुष्ट आणि समाधानी असतात. त्यांच्या आकांक्षा कमी असतात. ते परिवार आणि जवळच्या मंडळीत रमतात. त्यांच्या सुखाच्या कल्पना छोट्या असतात. रुटीन मध्येही त्यांना आनंद मिळतो. ह्याउलट तरुण पिढीला मोठ्या आकांक्षा असतात. त्यांना नवीन गॊष्टींची आणि नवीन लोकांना भेटायची आवड असते. हा फरक वयानुसार न येता आपल्या हाती किती वेळ शिल्लक आहे ह्या जाणिवेतून येतो. गंभीर आजार असलेल्या तरुण लोकांच्या आवडीनिवडी ह्या सुद्धा वृद्ध लोकांसारख्या असतात असं अभ्यासात दिसलं आहे. त्यामुळे तरुण पिढी आपल्या वडीलधाऱ्यांसाठी सुखाची कल्पना करते ती बरेचदा चुकीची ठरते.आपण आपल्या वडीलधाऱ्यांसाठी काही निवडताना लक्षात ठेवण्यासारखी ही आणखी एक गोष्ट.\nवैद्यकीय उपचार आणि अमेरिकेतील यंत्रणा ह्या वृद्ध व्यक्तीच्या सुरक्षिततेचा विचार करताना त्यांच्या स्वायत्ततेचा पूर्ण विचार करत नाहीत आणि त्यातून कसे बिकट प्रश्न निर्माण होतात ह्याचं वर्णन वाचण्यासारखं आहे. अमेरिकन समाज आणि त्यांची सामाजिक यंत्रणा आपल्यापेक्षा बरीच वेगळी आहे. परिवारातील मुले सुजाण झाली की घराबाहेर पडतात. लोक म्हातारपणात एकटे सगळं सांभाळतात. हळूहळू इतरांची आणि मुलांची मदत घ्यावी लागते. जेव्हा स्वंतत्र ���ाहणं अशक्य होतं तेव्हा वैद्यकीय सेवा असलेल्या नर्सिंग होम सारख्या संस्था असतात. पुस्तकातील बराचसा भाग ह्या संस्थांचं स्वरूप आणि त्यांच्या समस्यांची चर्चा करतो. आपल्या कडे संस्थांची अमेरिकेसारखी यंत्रणा नाही तरीही सगळेच मुद्दे आणि चर्चा आपल्याला जवळची वाटते. ह्याचं कारण माझ्यामते असं आहे की आपण घरी सुद्धा वृद्ध व्यक्तींची काळजी घेताना सारख्याच चुका करतो. त्यांना काय हवंय , त्यांच्या स्वातंत्र्यावर आपल्या निर्णयांची गदा तर येत नाही ना , उपचारांमुळे फायदा होण्यापेक्षा त्रास तर होत नाही ना ह्याबद्दल आपल्याला अंतर्मुख करणारं हे पुस्तक आहे.\nपुढे अमेरिकेतील वृद्धांच्या सेवेत आणि संस्थांमध्ये झालेले सकारात्मक प्रयोगांबद्दल चर्चा आहे. सुरक्षित आणि पुरेसे उपचार वृद्धांची स्वायत्तता अबाधित राखूनही देता येते हे सिद्ध करणारे प्रयोग मस्त आहेत. निराश आणि विरागी वृद्धांच्या आयुष्यात आनंद आणि नवचैतन्य आणणाऱ्या व्यक्ती खरंच प्रेरणादायी आहेत. आपल्या भारतीय समाजात ह्यातील काही प्रयोग नक्कीच उपयोगी पडतील. आपल्याघरी वडीलधाऱ्यांची काळजी घेताना आपल्याला ह्यातील काही कल्पना आणि तत्व नक्कीच वापरता येतील.\nपुस्तकातील अमेरिकी यंत्रणा आणि युके मधील मी बघितलेली वृद्धांसाठी असलेली यंत्रणा बघितली की भारतातील परिस्थिती किती कठीण आहे हे कळते. वृद्धांची काळजी घरातच परिवाराच्या मदतीने केल्या जाते. भारतासाठी हा पर्याय सगळ्यात चांगला आहे. पण गरज पडल्यास दुसरा पर्याय शोधणे खूप कठीण जाते. काही वृद्ध मंडळींना जवळचा परिवार नसतो. बरेचदा वृद्ध मंडळींना त्यांच्या आयुष्यभर ओळखीचा गोतावळा सोडून मुलांकडे अनोळखी ठिकाणी जावं लागतं. त्यांना ते नको असतं. काहींना आपल्या परिवारावर सुद्धा अवलंबून रहायचं नसतं. काही वेळेस आर्थिक प्रश्न असतात. अशा वेळी वृद्धांना दुसरा सोयीस्कर आणि सुरक्षित पर्यायच नसतो. माझ्या बऱ्याचशा पेशंटशी बोलून मला वरील प्रश्न समजले. म्हातारपणाचे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. परिवाराबाहेर आणि परिवारातही आपली बरीचशी म्हातारी मंडळी असुरक्षित आहेत. घरी मारहाण होणारे आणि दुर्लक्षित असेही काही वृद्ध असतात. आपल्याकडे वृद्धांच्या सुरक्षिततेवर व संस्थांवर लक्ष ठेवणारी यंत्रणाच नाही. बिईंग मोर्टल वाचल्यावर ही कमतरता अधिक�� अधोरेखित होते. ह्यावर मोठ्या पातळीवर यंत्रणा होईल तेव्हा होईल पण आपण सोसायटी आणि कॉलनी च्या पातळीवर प्रयत्न करून आपल्या मोठ्या पिढीचं आयुष्य सोपं करू शकतो.\nबिईंग मॉर्टल मधील पुढचा भाग हा बऱ्या न होऊ शकणाऱ्या आजारांनी शेवटच्या घटका मोजणाऱ्या पेशंट बद्दल आहे. उपचारांची लढाई कितपत लढायची आणि कुठे थांबवायची हा खूपच कठीण प्रश्न असतो. त्यातही पेशंट आणि नातेवाईक ह्याची उद्दिष्ट वेगवेगळी असतात. दृष्टिकोन वेगवेगळे असतात. ह्या सगळ्यात उपचारांची मदत होण्याऐवजी त्यांचा त्रासच जास्त होण्याची शक्यता असते. ह्या कठीण परिस्थितीत पेशंटची आणि नातेवाईकांची मानसिकता कशी असते, डॉक्टर काय विचार करतात ह्याविषयी डॉक्टर गावंडे बोलतात. त्यांचे वडील आजारी पडल्यावर ते स्वतः नातेवाईकांच्या भूमिकेत गेले. डॉक्टर म्हणून ते त्यांच्या मरणासन्न रुग्णांवर उपचार करत होतेच. दोन्ही भूमिकांमधून त्यांना काय शिकायला मिळालं ते त्यांनी प्रामाणिकपणे मांडलं आहे. पेशंटच्याआजाराची गंभीरता त्यांना कळली आहे का मृत्यूची शक्यता त्यांना कळली आहे का मृत्यूची शक्यता त्यांना कळली आहे का शेवटच्या काळात त्यांच्या काय इच्छा आणि उद्दिष्ट आहेत शेवटच्या काळात त्यांच्या काय इच्छा आणि उद्दिष्ट आहेत त्यांना कितपत त्रासदायक उपचार चालतील त्यांना कितपत त्रासदायक उपचार चालतील अशा कठीण विषयांवर बोलण्याचे खूप फायदे होतात. आपल्याकडे कमी काळ उरला आहे ही जाणीव झाल्यावर पेशंट तो वेळ त्यांच्यासाठी महत्वाच्या कामी आणू शकतात. कुठलाही मृत्यू हा दुःखदायकच असतो पण त्यातही काही सकारात्मक शोधण्याचा प्रयत्न पेशंट आणि नातेवाईक करतात. त्यांच्याकडून ही संधी हिरावल्या जाऊ नये म्हणून वरवर कठीण व क्रूर वाटणारी चर्चा व्हायलाच हवी. कॅन्सर किंवा जीवघेण्या आजारांवर उपचार करताना पालिएटिव्ह केअरची खूप मदत होते. ह्या उपचाराचा मुख्य हेतू हा आजार बरा करणे नसून रुग्णाला होणारे वेगवेगळे त्रास कमी करणे हा असतो. अशा पालिएटिव्ह उपचारांनी पेशंटसाठी अंत कमी त्रासदायक होतो. नातेवाईक दुःखाला सामोरे जाताना जास्त तयार असतात. शेवटच्या काळात बरेचदा केमोथेरपी सारख्या उपचारांपेक्षा हे उपचार पेशंटसाठी उपयोगी ठरतात. राजेश खन्ना ‘आनंद’ चित्रपटात म्हणतो ना की ‘आदमी की जिंदगी लंबी नही बडी होनी चाहीए’ त्यासारखं पेशंटचा शेवटचा काळ लांबविण्यापेक्षा तो अधिक अर्थपूर्ण करण्याकडे पालिएटिव्ह केअर चा कल असतो. अमेरिकेत आणि युके सारख्या देशात हॉस्पिस ह्या संस्था मरणासन्न लोकांनां पालिएटिव्ह केअर ची मदत करतात. त्यामुळे मृत्यूच्या वेळी पेशंटला सेवा आणि नातेवाईकांना वैद्यकीय मार्गदर्शन मिळत राहते. शेवटच्या वेळी हॉस्पिटलला न्यायची धावपळ आणि मानसिक त्रास कमी होतो. ह्याबद्दल डॉ गावंडे त्यांचा स्वतःचा अनुभव सांगतात. हे सगळे अनुभव आणि लोकांच्या गोष्टी वाचून मला स्वतःच्या प्रॅक्टिस मधील रोजचे प्रश्न दिसले. त्यांच्याकडे बघण्याचे काही नवीन दृष्टिकोनही दिसले. वैद्यकीय क्षेत्रात नसलेल्या व्यक्तींनाही हे प्रश्न जवळचे वाटतील.\nमृत्यू आणि म्हातारपण याबद्दल डॉक्टर गावंडे आपल्याला विचार करायला भाग पाडतात. शास्त्रीय माहिती आणि त्यांचे अनुभव आपल्या समोर ठेवतात. कुठलेही ढोबळ सल्ले न देता हे पुस्तक बरंच काही शिकवून जातं.\nसध्या सोशल मीडियावर “गहू खूपच वाईट “अशी एक पोस्ट व्हायरल झाली आहे. काही मित्रांनी आणि नातेवाईकांनी हे कितपत खरं आहे हे विचारलं. त्याचं सविस्तर उत्तर आज लिहितो आहे.\nमुळात ही पोस्ट विल्यम डेव्हिस ह्यांच्या “व्हिट बेली” ह्या वादग्रस्त पुस्तकावर आधारित आहे. ह्या पोस्ट मध्ये सर्वसाधारण जनतेच्या आरोग्यासाठी गहू किती हानिकारक आहे असं ठसविण्याचा प्रयत्न केला आहे. जीवनशैलीशी निगडित आजार जसे डायबेटीस, बीपी, हृदयरोग इत्यादी सगळे फक्त गव्हामुळे होतात आणि फक्त गहू खाणे बंद केले तर आपण हे आजार बरे करू शकतो असा ह्या पोस्ट चा सारांश आहे. मी “व्हिट बेली” हे पुस्तक तर वाचलेले नाही पण इंटरनेट वर थोडे तपासून बघितले तर हे पुस्तक वादग्रस्त आहे हे लगेच कळले. पुस्तकातील माहिती, दृष्टिकोन, आणि दावे ह्या सगळ्यांवर आक्षेप घेतला गेला आहे. पुस्तकातील विधानांना वैज्ञानिक पाठबळ नाही आणि काही विधानं ही परस्परविरोधी आहेत असेही आक्षेप आहेत. तेव्हा हे पुस्तक वाचताना आणि त्यातील सल्ले घेताना आपण अतिशय सतर्क असायला हवं. मी हे पुस्तक वाचलेले नसल्यामुळे त्याविषयी न बोलता आपण पोस्ट मधील मुद्द्यांकडे वळू.\nगहू हे एक महत्वाचे तृणधान्य आहे. गव्हामधून आपल्याला कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट मिळतात. कार्बोहायड्रेट हा आपल्या आहारातील महत्��ाचा घटक आहे. त्याशिवाय गव्हामध्ये ग्लूटेन नावाचे प्रथिन असते. (ह्या पोस्ट मध्ये ज्याचा उल्लेख आहे ते अमायलोपेकटीन हे सुद्धा कार्बोहायड्रेट आहे आणि ग्लायडीन हा ग्लूटेन प्रथिनांचाच एक भाग आहे) गव्हाला इतर तृणधान्यापासून वेगळे करते ते मुख्यत्वे ग्लूटेन हे प्रथिन किंवा प्रोटीन. गव्हाशिवाय राय, बार्ली आणि ओट्स ह्यामध्ये सुद्धा ग्लूटेन सापडते. ह्याशिवाय काही कार्बोहायड्रेट आणि इतर प्रोटीन्स हे इतर तृणधाण्यापेक्षा वेगळे असतात. साधारण निरोगी जनतेला आहारामध्ये तृणधान्याची गरज मुख्यत्वे उर्जे साठी आणि परिणामी कार्बोहायड्रेट साठी पडते. त्याशिवाय काही प्रमाणात प्रोटिन्स आणि इतर आहारतत्वे सुद्धा मिळतात. ही गरज मोठ्या लोकसंखेमध्ये गहू पुरवतो. असा उपयुक्त असलेला गहू धोकादायक सुद्धा असू शकतो का\nसिलियाक डिसीज नावाचा एक प्रतिकारशक्तीचा आजार आहे.( ह्यात आपली प्रतिकारशक्ती यंत्रणा आपल्याच शरीराच्या विरुद्ध लढते आणि त्रास होतो.) ह्या आजाराने त्रस्त व्यक्तीने ग्लूटेन प्रोटीन असेलेले अन्न खाल्ल्यास त्याला पोटात दुखणे, मळमळ उलटी होणे, जाउलब होणे किंवा बद्धकोष्ठता होणे अशी लक्षणे दिसू शकतात. खूप काळ हे सुरू राहिल्यास आतड्याला जास्त इजा होते आणि जीवनसत्वाची कमतरता व कुपोषण सुद्धा होते. ह्या पेशंटच्या रक्तात विशिष्ट अँटीबॉडी असतात. त्यावरून ह्या आजाराचे निदान होऊ शकते. काही लोकांना ग्लूटेन मुळे अशाच प्रकारचा पण थोडा सौम्य त्रास होतो. पण त्यांच्या रक्तात ठराविक अँटीबॉडी नसतात. ह्यांना नॉन सिलियाक ग्लूटेन सेनसिटीव्हीटी म्हणतात. ह्या दोन्ही ग्लूटेन संबंधित आजारांचे पक्के निदान तज्ञ डॉक्टरांकडून होणे आवश्यक असते. अशा पेशंटना ग्लूटेन विरहित आहार घ्यायला सांगितला जातो. युके मध्ये शंभरामध्ये एका व्यक्तीला असा त्रास असतो. आपल्याकडे हा त्रास कमी लोकांमध्ये दिसतो. फक्त ह्या प्रकारच्या पेशंटना ग्लूटेन किंवा गहू हानिकारक आहे. काही प्रतिकारशक्तीच्या आजारांमध्ये ग्लूटेन विरहित आहाराचा फायदा होतो असेही शोधनिबंध आहेत. पण आजकाल ग्लूटेन विरहित आहार सगळ्यांसाठी चांगला असा गैरसमज पसरत चालला आहे. पाश्चात्य देशांमध्ये बरेच सेलिब्रिटी ग्लूटेन फ्री आहाराची जाहिरात करतात. ग्लूटेन फ्री आहार वजन कमी करायला मदत करतो हे लोकांच्या मनावर ठसवलं जातंय. पण हे चुकीचं आहे. ग्लूटेन फ्री आहाराने वजन कमी होत नाही हे वेगवेगळ्या संशोधनात सिद्ध झालंय. वजन कमी होणे तर सोडाच पण निरोगी व्यक्तींमध्ये ग्लूटेन विरहित आहाराचा कुठलाही विशिष्ट फायदा झाल्याचा सबळ शास्त्रिय पुरावा नाही.\nराहिला प्रश्न कार्बोहायड्रेटचा. गव्हाव्यतिरिक्त आपण कुठलेही तृणधान्य खाल्ले तरी कार्बोहायड्रेट चा परिणाम सारखाच होणार. कार्बोहायड्रेट हे सरसकट वाईट हे म्हणणे खूप चुकीचे आहे. कार्बोहायड्रेट किंवा तृणधान्ये खाल्याने जर आरोग्याला अपाय होत असेल तर तो अतिप्रमाणात खाल्याने. निरोगी व्यक्तीला त्याचा आहार संतुलित राहील एवढे कार्बोहायड्रेट रोज खाणे आवश्यक असते. आपण तृणधान्ये, पीठ आणि साखर ह्यांचा अतिवापर करून आपल्या आहारातील संतुलन गमावून बसतो. मग लठ्ठपणा आणि त्याच्यासोबत येणारे इतर आजार आपल्या मागे लागतात. त्यामुळे कार्बोहायड्रेट वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.\nआपल्याला गहू किंवा तांदूळ बंद केल्यावर वजन कमी झालं असा अनुभव असलेले लोक भेटतात. त्यांचं वजन कमी झाल्याचे कारण गहू किंवा तांदूळ बंद होणे हे नसून आहारातील कॅलरी कमी होणे हे असते. वजन कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेट बंद केले किंवा फॅट (स्निग्ध पदार्थ ) बंद केले किंवा जास्त प्रोटिन्स असलेला आहार घेतला तर कुठला सर्वोत्तम वेगवेगळ्या अभ्यासामध्ये हे दिसून आलं आहे की लांब टप्प्यामध्ये ह्यातील कुठलाही उपाय दुसऱ्या उपायापेक्षा सरस नाही. वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारातील साधारण 500 कॅलरी कमी करणे आवश्यक आहे. ते साधलं तर वजन कमी होऊन त्याचा फायदा डायबेटीस व बीपी नियंत्रित व्हायला , दमा , सांधेदुखी व हृदयरोग ह्यांचा त्रास कमी व्हायला होईल. डायबेटीस च्या रुग्णांनी आहारातील कुठलेही मोठे बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ( पोळी किंवा भात पूर्णपणे बंद केल्यावर रक्तातील साखर अचानक कमी होणाची शक्यता असते)\nआपल्याकडच्या जेवणात कार्बोहायड्रेट भरपूर असतात. सोबत तेल आणि स्निग्ध पदार्थ असतात. पण प्रोटिन्स आणि कच्चा भाजीपाला कमी पडतो. उदाहरण म्हणून जर तुम्ही फक्त बटाट्याची भाजी आणि पोळी एवढेच जेवलात तर तुमच्या जेवणात कच्च्या हिरव्याभाज्या आणि प्रोटिन्स हे आवश्यक घटक नसतातच. माझे बरेचशे पेशंट असं जेवण जेवतात. त्यामुळे बरेच लोकांनी कार्बोहायड्रेट कमी करून प्रोटीन्स व कच्चा भाजीपाला वाढवण्यासाठी वाव आहे. संतुलित आणि आपल्यासाठी योग्य कॅलरी असलेला आहार कधीही उत्तम पण त्यासाठी गहू किंवा भात पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. साखर पूर्णपणे बंद केली तर त्यावर आमचा काही आक्षेप नाही.\nनिरोगी व्यक्तीने गहू पूर्णपणे बंद केला तर त्याच्या पोटातील उपयोगी जिवाणू कमी झाल्याचं अभ्यासामध्ये दिसलं आहे. तृणधान्यातील कार्बोहायड्रेट पोटातील चांगले जिवाणू टिकवून ठेवायला मदत करतात आणि त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. ह्याशिवाय निरोगी व्यक्तींमध्ये ग्लूटेन चा सुद्धा चांगला परिणाम दिसून आला आहे. रक्तातील चरबी च्या रिपोर्ट मध्ये ग्लूटेन मुळे चांगली सुधारणा झाल्याचे दिसले आहे. आहारशास्त्रामध्ये वैविध्यपूर्ण आहाराला खूप महत्व दिल्या गेले आहे. जेवणामध्ये एकाच धान्याचा किंवा एकाच प्रकारच्या अन्नाचा भडिमार नको. त्यामुळे गव्हासोबत इतर तृणधान्ये , वेगवेगळी कडधान्ये, तेलबिया ह्यांचा समावेश केला तर ते उत्तमच. काही पोस्ट मध्ये गव्हाच्या ऐवजी ज्वारी वापरा असे जे लिहिलेले असते. ज्वारी किंवा कुठलेही एक धान्य सुपरफूड नसते. त्यामुळे तुम्हाला ग्लूटेन संबंधित आजार नसेल तर गहू पूर्ण बंद करून ज्वारी खायला लागल्यावर तुम्हाला फार काही फायदा होणार नाही. जर तुम्ही गहू , तांदूळ, ज्वारी आणि बाजरी सगळंच खात असाल तर ते वैविध्य तुमच्यासाठी चांगलंच आहे. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर 500 कॅलरी कमी होतील अशा प्रमाणात खावे.\nगव्हाविषयी भीती बाळगण्याची गरज नाही. ग्लूटेन संबंधित आजारांची शंका असल्यास तुमच्या डॉक्टरांना भेटा.\nआहाराविषयी अधिक माहितीसाठी वाचा आहाराचं सोपं गणित\nशंकरराव वय वर्ष ५०. ऑफिस मध्ये काम करताना अचानक कोसळले. हृदयविकाराचा मोठा झटका होता. सहकाऱ्यांनी घाई करत जवळचं हॉस्पिटल गाठलं. अवघ्या 20 मिनिटात शंकरराव हॉस्पिटलच्या बेडवर होते पण उशीर झाला होता .त्यांचा श्वास आणि हृदय बंद पडून किती वेळ झाला हे सांगण कठीण होत. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. लगेच सीपीआर सुरु केला . अद्ययावत उपचारांच्या मदतीने हृदय सुरु झाले . व्हेंटिलेटरवर कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरु झाला. बिपी वाढवण्यासाठी औषधे शिरेतून सतत सुरु होती . हृदयविकाराचा झटका मोठा असला तरी हृदय त्यातून सावरत आ��े असं इकोच्या तपासणीत दिसलं. ह्या सगळ्या चांगल्या बाबी असूनही डॉक्टर काळजीत होते . शंकररावांच्या हृदयापेक्षा मोठी काळजी आता मेंदूची होती . हृदय बंद पडल्यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा किती काळ बंद होता ह्याचा अंदाज नव्हता अशा वेळी मेंदूला मोठी इजा होऊ शकते आणि त्याचा परिणाम गंभीर होऊ शकतो. शंकररावांच्या बाबतीत डॉक्टरांची ही भीती खरी ठरली. शंकररावांच हृदय आणि शरीर सावरलं पण मेंदू नाही. ते अंथरुणाला खिळून राहिले. बोलणं, चालणं, खाणं किंवा रोजची कामं ह्यातल काही एक ते करू शकत नव्हते. त्याचं उरलेलं आयुष्य ‘व्हेजिटेटीव्ह स्टेट’ मध्ये गेलं. सगळ्यांसाठीच ही गोष्ट एक शोकांतिका ठरली.\nभारतात दरवर्षी लाखो लोक शंकररावांसारखे अचानक हृदय बंद पडून कोसळतात. त्यातील काहीच लोक वाचतात. वाचलेल्यांपैकी बऱ्याच लोकांना मेंदूला इजा होते. सुखरूप वाचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेत सीपीआर आणि वैद्यकीय मदत मिळणं.\nसीपीआर तुम्ही बरेचदा सिनेमात किंवा टीव्हीवर बघितला असेल. दोन्ही हातानी पेशंटच्या छातीवर दाब देऊन हृदयाचं पंपिंग सुरू ठेवायचा प्रयत्न करायचा आणि मध्ये तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यायचा. असे करण्याचा मुख्य उद्देश हा हृदयाचे पंपिंग सुरू रहावे व मेंदूचा रक्तपुरवठा सुरू रहावा असा असतो. अशा वेळी हृदय पुन्हा सुरू होऊ शकते. हॉस्पिटल मध्ये रुग्ण हृदय बंद पडून कोसळला तर हृदय परत सुरू होईपर्यंत सीपीआर करतात. सीपीआर सोबत मदतीला इतर औषधं आणि डिफिब्रिलेटर सारखी साधनं हॉस्पिटलमध्ये असतात. हृदय सुरू झाल्यावर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर व इतर यंत्रांच्या मदतीने उपचार होतो. विकसित देशांमध्ये पॅरामेडिक्स असलेल्या अँबूलन्स असतात. त्यांच्या चमू सीपीआर, औषधं आणि डीफिब्रिलेटर ह्यांचा वापर करून पेशंटला हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत वाचवण्याचा प्रयत्न करतात. सीपीआर ही जीव वाचवणारी उपाययोजना आहे. मृत्यूच्या दाढेतून परत येणं ही संकल्पना सीपीआर मुळे शक्य आहे. सगळे डॉक्टर आणि नर्सेस ह्यांना सीपीआर चं ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे.\nपण असं ट्रेनिंग साध्या नागरिकांनी घेतलं तर ते सुद्धा जीव वाचवू शकतील का हा प्रश्न जगभरातील तज्ज्ञांना सुद्धा बरेचदा पडला. त्याबद्दल बरेचदा अभ्यासही करण्यात आला. स्वीडनच्या एका मोठ्या अभ्यासात असं दिसलं की अँब��लन्सची तज्ञ चमू यायच्या आधी पेशंटला जर जवळपासच्या लोकांनी सीपीआर दिला तर ज्यांना सीपीआर मिळाला नाही अशा लोकांपेक्षा वाचण्याची शक्यता जास्त असते. लवकर सिपीआर दिल्यावर वाचण्याची शक्यता जवळपास दुप्पट असते. त्याशिवाय लवकर सीपीआर मिळालेल्या लोकांना मेंदूची इजा होण्याची शक्यता कमी होते. डेन्मार्क मध्ये झालेला अभ्यासही अशाच निष्कर्षाला आला आहे. डेन्मार्कच्या अभ्यासात पेशंट कोसळल्यानंतर एक वर्षांनी किती पेशंट जिवंत आहेत हे सुद्धा बघण्यात आलं. ज्यांना लवकर सीपीआर मिळाला असे पेशंट जास्त जगलेले आढळले. सर्वसामान्य जनतेने सीपीआर करणे हे इतके महत्वाचे असल्यामुळे बऱ्याचशा देशांनी नागरिकांना सीपीआर शिकवण्याची सोय केली आहे. स्वीडन मध्ये गेल्या 3 दशकात 3 मिलियन लोकांना सीपीआर प्रशिक्षण देण्यात आलं आहे. (त्यांची लोकसंख्या 9.7 मिलियन आहे). डेन्मार्क मध्ये सगळ्या माध्यमिक विद्यार्थाना सीपीआर शिकविणे बंधनकारक आहे. अमेरिकेतील बऱ्याच राज्यांमध्ये हायस्कुल पदवीसाठी सीपीआर शिकणे अनिवार्य आहे. युके मध्ये शाळा, ऑफिस आणि संस्था मध्ये सीपीआर शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. शाळांना सीपीआर शिकण्यासाठी मोफत संच दिल्या जातो.\nभारतात परिस्थिती बरीच वेगळी आहे. सामान्य नागरिकांना सीपीआर बद्दल फार कमी माहिती असते. एखादी व्यक्ती अचानक कोसळल्यानंतर मदत करण्याची खूप इच्छा असते पण नेमकं काय करायचं हे माहीत नसल्यामुळे गोंधळ होतो. मागे एका मित्राने त्याचा अनुभव मला सांगितला. तो बस मध्ये प्रवास करत असताना एक गृहस्थ कोसळले. माझ्या मित्राने ड्रायव्हर ला सांगून बस थेट हॉस्पिटलला पोहोचवली. पेशंटला आडवं करून त्यांना वारा घातला व कुणीतरी चॉकलेट तोंडात टाकलं (शुगर कमी झाली असेल असं समजून). ह्या पलीकडे कुणी काही करू शकलं नाही. गृहस्थ हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याच्या आधीच वारले. त्यांच्यासाठी आणखी काही करता आलं असतं का असं माझा मित्र मला विचारत होता. आपल्या समोर एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होणं हा एक मोठा धक्का असतो. असा अनुभव आलेले बरेच मित्र भेटले, रुग्णाचे नातेवाईकही भेटले. आपल्या सभोवती अचानक कुणीतरी कोसळलं तर काय करायचं हा प्रश्न खूप लोकांना असतो. ह्याचं सोपं उत्तर आहे की सिपीआर करायचा.\nसीपीआर कधी, कुणाला आणि कसा करायचा ह्याचा प्रशिक्षणवर्ग काही तासांचा असतो. ह्यात पेशंटचा श्वास आणि नाडी कशी बघायची, पुढे काय करायचे हे सगळं शिकवल्या जातं आणि त्याची तालीम सुद्धा घेतल्या जाते. सूचना सोप्या भाषेत असतात आणि सगळं काही प्रॅक्टिकल असतं. त्यामुळे बहुतेक सगळ्यांना दिवसाखेर सीपीआर करण्याचा आत्मविश्वास येतो. वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये काय करायचं ह्याच्या टिप्स असतात. भारतात बऱ्याच ठिकाणी हे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. त्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सुद्धा हे वर्ग घेतात. ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी सीपीआर शिकणं गरजेचं आहे. ह्यासाठी सरकारी पातळीवर योजना आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपण वैयक्तिक पातळीवर बरच काही करू शकतो. सीपीआर विषयी जनजागृती करू शकतो. थोडा वेळ काढून सीपीआर शिकू शकतो. रटाळ रुटीन मधून बाहेर पडून काहीतरी एक्ससायटींग शिकण्यासाठी सिपीआरचा वर्ग उत्तम पर्याय आहे.\nभारतात आता इमर्जन्सीअंबुलन्स सेवा उपलब्ध होत आहेत. हॉस्पिटलमध्ये आधुनिक उपचार मिळत आहेत. आपण सीपीआर केल्यास पुढील मदत मिळणे शक्य झाले आहे. सगळ्यांनी सीपीआर शिकल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.\nआहाराविषयी एक सोपा प्रश्न : किती खायचं\nसोपं उत्तर : भूक भागेपर्यंत\nप्रत्येकाची भूक वेगळी,जेवणातील पदार्थ वेगळे, वय वेगळं, प्रत्येक शरीराच्या गरजा वेगळ्या. सगळ्या गोष्टींचा विचार केला तर लक्षात येईल की उत्तर कठीण आहे.\nउदाहरण बघू: जर तुम्ही पोटभर काकडी खाल्ली आणि पोटभर आईस्क्रीम खाल्लं तर आईस्क्रीम खाताना पोट भरण्यासाठी तुम्ही कितीतरी पट जास्त कॅलरी (उष्मांक) खाल्लेले असतात.\nकॅलरीज किंवा उष्मांक म्हणजे जेवणातली ऊर्जा. हा आहाराचा एक महत्वाचा भाग आहे. आपल्या शरीराला आरामाच्या स्थितीतही ऊर्जेची गरज असते. ह्याला बी एम आर किंवा बेसिक मेटॅबॉलिक रेट म्हणतात. ह्याशिवाय आपल्या रोजच्या जीवनशैलीसाठी/कामासाठी ऊर्जेची गरज असते. जेवणातून आपल्याला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळणं आवश्यक असते. जर ऊर्जा कमी पडली तरीही वाईट. ह्याउलट जर जास्त ऊर्जा मिळाली तर ती चरबीच्या रुपात साठवली जाते. भूक म्हणजे आपल्या मेंदूने आपल्या शरीराला केलेली आज्ञा. बऱ्याचशा आजारांमध्ये भूक बदलते. काही आजारांमध्ये भूक कमी होते. काही आजारांमध्ये भूक वाढते. लठ्ठपणा सारख्या आजारात आपला मेंदू आपली भूक वाढवून आपलं ��ाढलेलं वजन राखण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेळी भुकेवरून आपण आपलं जेवण ठरवू शकत नाही. भूक बरेचदा आपल्या ऊर्जेची योग्य गरज ठरवू शकत नाही.\nउर्जेशिवाय आपल्याला इतर पोषकद्रव्य आवश्यक असतात. उदा: प्रथिने (प्रोटिन्स) , जीवनसत्वे (व्हिटॅमिन्स), क्षार इत्यादी. ऊर्जा योग्य प्रमाणात मिळाली तरीही इतर पोषकद्रव्य कमी पडू शकतात. फक्त मका खाणाऱ्या लोकांमध्ये पेलाग्रा नावाचा आजार व्हायचा हे त्याचंच उदाहरण आहे.\nह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला किती जेवायचं ह्या सोबतच काय जेवायचं ह्याचा विचार करावा लागतो. वेगवेगळी डाएट / वेगवेगळे सल्ले आपल्याला नेहमीच गोंधळून टाकतात.अमुक खाणे योग्य आणि तमुक अयोग्य असे आपण ऐकत असतो. काही लोक सांगतात की भात खाणे वाईट काही म्हणतात की भात खाल्याने काही बिघडत नाही.\nअसे विरोधाभासी सल्ले ऐकल्यावर आपण काय करायचं\nउत्तर: किती आणि काय खायचं ते आपण ठरवायचं. आपल्याला किती उष्मांक ऊर्जा (कॅलरी ) लागतात ते आपण ठरवायचं. आपला बी एम आर अधिक कामासाठी लागणारी ऊर्जा म्हणजे एकूण ऊर्जेची गरज किती हे मोजणारी बरीचशी सॉफ्टवेअर नेटवर आहेत.\nउदाहरणार्थ एन आय एन हैद्राबाद ह्या संस्थेचं एक कॅलक्यूलेटर आहे. त्यात आपलं वय, लिंग, उंची आणि वजन टाकलं की आपल्याला दिवसभरात किती ऊर्जा लागते हे कळते.\nआपले वजन जर योग्य असेल आणि ते टिकावायचे असेल तर तेवढी ऊर्जा देणारं जेवण दिवसभरात जेवावं. जर वजन कमी करायचं असेल रोजच्या जेवणात साधारणतः500 कॅलरी कमी कराव्यात. ह्याने हळूहळू वजन कमी व्हायला मदत होते. वजन कमी करायला दिवसात खूप कमी म्हणजे एकूण 1000 पेक्षा कमी कॅलरी खाणे धोक्याचे ठरू शकते.\nआता आपल्या जेवणातल्या कॅलरी किंवा उष्मांक मोजायचे कसे\nइंग्लंड मध्ये प्रत्येक खाद्यपदार्थावर त्यात किती कॅलरी आहेत ते लिहिलेले असते. तुम्ही सहज बेरीज करून किती कॅलरी खाल्या ते ठरवू शकता. कॅलरी नुसार वस्तू निवडू शकता. भारतातही हे व्हायला पाहिजे.\nजेव्हा अशी सोय नसते तेव्हा नेटवर आपल्याला भारतीय जेवणातील पदार्थांचे (तयार तसेच सामुग्रीचे) उष्मांक/कॅलरी मिळतात. NIN हैद्राबाद च्या वेबसाईटवर सुद्धा ते उपलब्ध आहेत. काही दिवस ह्या गणिताचा सराव केला म्हणजे कुठला पदार्थ किती खाल्ला म्हणजे किती कॅलरी मिळतील हे आपल्याला सहज कळेल.\nह्याशिवाय प्रत्येक पदार्थात कोणती पोषकद्रव��ये किती आहेत हे सुद्धा इंग्लड मध्ये छापलेल असतं.भारतातही काही तयार खाद्यपदार्थावर आपल्याला ते दिसतं. आपण दिवसभरात किती प्रोटिन्स(प्रथिन), फॅट(स्निग्ध पदार्थ), किती कर्बोदके, किती जीवनसत्वे (विटामिन्स) खायला पाहिजे ह्याला आर डी ए (रिकमेंडेड डायटरी अलाऊंस) म्हणतात. हे सुद्धा नेटवर सहज मिळेल.\nअंदाज यावा म्हणून साधारण 60 किलोच्या एका व्यक्तीला किती कॅलरी आणि पोशकद्रव्य लागतात ह्याचा तक्ता देतो आहॆ.\nआपण आपल्या कॅलरी आणि आरडीए ह्यांची माहिती घेतली की आपल्या रोजच्या जेवणात काय कमी आहे आणि काय जास्त हे कळेल. ह्यातून आपल्या आवडीचं जेवण संतुलित प्रमाणात घेता येईल.\nकुठल्याही प्रकारचं जेवण चांगलं किंवा वाईट नसून आपल्या गरजेनुसार त्याला संतुलित बनवता येतं. काही दिवस मोजून मापून खाल्लं तर तुम्ही तुमच्या जेवणाचे तज्ञ बनू शकता.\nहे करताना काही अडचण वाटल्यास किंवा एखादया आजारपणात आहाराचा सल्ला हवा असल्यास डॉक्टरांना किंवा आहारतज्ञाना भेटा.\nलठ्ठपणा , बरीकपणा ह्याबद्दल अधिक समजून घ्यायचं असेल तर वाचा जाडोबा अन रडोबा\nवजन कमी करणाऱ्या कुशलची गोष्ट वजनदार रिसोल्युशन सुद्धा तुम्हाला आवडेल.\nNational Institute of Nutrition, Hyderabad ह्या संस्थेची वेबसाईट माहितीपूर्ण आहे. भारतीय लोकांसाठी उपयोगी आहे.\nI am a physician by profession . I love to paint , read and write. Marathi is my mother tongue. I intend to write about health, health related issues and share my experiences through this blog. मराठी मातृभाषा असल्याने जास्त जवळची वाटते. आपल्या भाषेत माहिती लवकर कळते आणि जास्त प्रभावी असते असा अनुभव आहे. मराठी लोकांना आरोग्याविषयी मराठीत बोललेलं उपयोगी पडेल ह्या भावनेने हा ब्लॉग सुरु केलाय. मी एक डॉक्टर आहे आणि मला कलेची आवड आहे. आरोग्य लिखाणातून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे .\nआरोग्याची रोजनिशी / Health Diary\nस्मॉलपॉक्सची गोष्ट : लसीकरणाचा लढा\nगोवर आणि रुबेला लसीकरणाबद्दल चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/loksatta-editorial-on-issue-related-with-quota-for-economically-backward-upper-castes-1820207/", "date_download": "2019-10-22T22:17:39Z", "digest": "sha1:5R22ATZ3QGLTZGTGYRAZQ4GNOLGJHSIF", "length": 23713, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta editorial on issue related with Quota for Economically Backward Upper Castes | सर्वे आरक्षित: सन्तु | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदप��� अडले\nआपल्या देशात गरीब कोणास म्हणावे हे ठरविण्यात अनेक वर्षे आणि अनेक समित्या खर्ची पडल्या आहेत.\n‘आर्थिक मागासांना आरक्षण’ या घोषणेसंदर्भात संख्याधारित प्रश्न, घटनात्मक मुद्दे तसेच गरिबी निर्मूलन व रोजगारसंधींत वाढ यांविषयीचे प्रश्न उपस्थित होतात..\nआर्थिक मुद्दय़ावर आरक्षणाचा निर्णय रेटल्याबद्दल नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन. जी गोष्ट याआधी नरसिंह राव यांना प्रयत्न करूनही जमली नाही, ती जमविण्याचे श्रेय आता त्यामुळे मोदी यांच्या नावावर जमा होईल. आरक्षण हे कोण कोणाच्या पोटी जन्माला आला यापेक्षा प्रगतीच्या आड येणारी एखाद्याची स्थिती याच मुद्दय़ावर असायला हवे. कधी ना कधी याची सुरुवात होणे गरजेचे होते. मोदी यांनी ती केली. याहीपुढे जात-आधारित आरक्षण केवळ नोकरी लागेपर्यंत. नंतर सर्वाना सर्व संधी समान असाही धोरणबदल करण्याचे धर्य त्यांनी दाखवल्यास तीदेखील क्रांतिकारक घटना ठरेल. आरक्षणाच्या चच्रेत आमूलाग्र बदल करू शकणाऱ्या या धोरणाचे स्वागत करीत असताना त्यातील काही हास्यास्पद आणि तर्कदुष्ट मुद्देही दाखवून द्यायला हवेत.\nउदाहरणार्थ या आरक्षणासाठीची पात्रता. वर्षांला आठ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न, १ हजार चौरस फुटांपेक्षा लहान घर, जमिनीची मालकी पाच एकरांपेक्षा अधिक नसणे आदी निकष यासाठी नक्की करण्यात आले आहेत. प्रथम मुद्दा उत्पन्नाचा. वर्षांस आठ लाख रुपयांची मर्यादा म्हणजे मासिक वेतन झाले साधारण ६६ हजार रुपये इतके. याचा अर्थ या देशात इतकी मासिक प्राप्ती असलेली कुटुंबे आता गरीब आणि आरक्षणपात्र ठरणार. देशात शेती जमिनीची सरासरी मालकी चार एकर इतकी आहे. तरीही पाच एकरांपर्यंत जमीन असलेल्यास आरक्षण मिळू शकेल. शहरांत तर एक हजार चौ. फूट घर असेल तर त्यास बंगला मानले जाते अशी परिस्थिती आहे. पण सरकारला मात्र असे वाटत नाही. सरकारलेखी हे सर्व गरिबांतच मोडतात. ते एक वेळ ठीक. पण आठ लाखांपर्यंतचा वार्षिक उत्पन्न असलेला आरक्षणपात्र ठरवल्याने आयकराचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. कारण याच सरकारच्या मते वर्षांला अडीच लाख रुपयांच्या वर उत्पन्न असलेल्यास आयकर भरावा लागतो. आयकर भरतो म्हणजे तो गरीब नक्की नाही. परंतु ताज्या निर्णयातील हास्यास्पदता ही की आठ लाखांपर्यंत कमाई करायची आणि वर आरक्षणासाठीही पात्र ठरायचे. बरे इतके उत्पन्��� असलेला केवळ साधा करदाता नसतो. तर तो २० टक्के अधिभार देणाऱ्यांतला असतो. पण विद्यमान सरकारच्या लेखी मात्र तो तरीही गरीबच आणि आरक्षणपात्र. हा विरोधाभास टाळण्यासाठी खरे तर सरकारने आयकराचीच मर्यादा आठ लाख रुपयांपर्यंत वाढवायला हवी. तसे झाले नाही तर देशातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक जनता या नव्या धोरणानुसार राखीव जागांना पात्र ठरेल. राखीव जागांसाठी पात्र जनता ९० टक्के आणि त्यांच्यासाठी राखीव जागा मात्र १० टक्के, या आक्रिताचा अर्थ कसा लावायचा हा प्रश्नच आहे.\nदुसरा मुद्दा क्रीमी लेअर या व्याख्येचा. अन्य मागास वर्ग या वर्गवारीअंतर्गत राखीव जागांचा फायदा घेणाऱ्याचे उत्पन्न आठ लाख रुपये झाल्यास त्यास आरक्षणावर पाणी सोडावे लागते. कारण इतके उत्पन्न असेल तर ते कुटुंब त्यातल्या त्यात बऱ्या उत्पन्न गटांत- क्रीमी लेअर – येते असे सरकारला वाटते. तेव्हा आर्थिकदृष्टय़ा दुर्बलांच्या राखीव जागांची अर्हता आठ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न इतकीच कशी म्हणजे आता क्रीमी लेअरसाठीची उत्पन्न मर्यादा तरी वाढवावी लागेल किंवा आर्थिक दुर्बलतेची व्याख्या तरी बदलावी लागेल. तसे न झाल्यास हे नव्याने निश्चित केलेले उच्चवर्णीय गरीब जेवढी सवलत मिळवणार, तेवढीच मंडल आयोगाप्रमाणे सामाजिक मागासतेच्या निकषांवर आरक्षण मिळालेले अन्य मागासवर्गीयही मिळवतील. हा विरोधाभास खरे तर शालेय विद्यार्थ्यांनादेखील लक्षात येईल इतका हास्यास्पद आहे. तेव्हा घटनातज्ज्ञ, विधिज्ञ आदींचा सहभाग असतानाही तो सरकारच्या नजरेतून सुटला कसा हा प्रश्न पडतो.\nतिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा संख्येचा. अशा आर्थिक दुर्बलांची संख्या देशात नक्की किती हा यातील कळीचा मुद्दा यासाठी की आतापर्यंतचे प्रत्येक राखीव जागा धोरण हे देश वा राज्यभराच्या पाहणीनंतर अमलात आले आहे. ही पाहणी व्यापक असते. म्हणजे ज्यांना राखीव जागांचा लाभ द्यावयाचा त्या नागरिकांचे एकूण नागरिकांत प्रमाण किती हा यातील कळीचा मुद्दा यासाठी की आतापर्यंतचे प्रत्येक राखीव जागा धोरण हे देश वा राज्यभराच्या पाहणीनंतर अमलात आले आहे. ही पाहणी व्यापक असते. म्हणजे ज्यांना राखीव जागांचा लाभ द्यावयाचा त्या नागरिकांचे एकूण नागरिकांत प्रमाण किती मागासलेपणाच्या कोणत्या टप्प्यावर कोठल्या प्रांतातील किती टक्के जनता आहे मागासलेपणाच���या कोणत्या टप्प्यावर कोठल्या प्रांतातील किती टक्के जनता आहे यातील किती जणांना कोणत्या आरक्षणाचा लाभ होईल यातील किती जणांना कोणत्या आरक्षणाचा लाभ होईल आदी अनेक प्रश्नांची उत्तरे या पाहणीतून शोधली जातात आणि त्यानंतरच राखीव जागांबाबतचा निर्णय होतो. ताजा निर्णय घेताना सरकारने अशी काही पाहणी केली होती किंवा काय, याबाबत कोणास काही माहिती असल्यास ती जाहीर करावी. बहुधा ती नसण्याचीच शक्यता अधिक. कारण राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांतील निवडणुकांत फटका बसल्यानंतर अशा काही आरक्षणाचे गाजर उच्चवर्णीयांना दाखवावे असे सरकारला वाटले. त्यानंतर अशा आरक्षणासाठी हालचाली सुरू झाल्या आणि तीन दिवसांपूर्वी पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलाविलेल्या विशेष बठकीत असे काही तरी करायला हवे, असे ठरले. काही प्रसारमाध्यमांनी याबाबतचा तपशील दिला आहे. तो पाहिल्यावर लक्षात येते की अवघ्या तीन दिवसांत इतका मोठा निर्णय घेतला गेला. हे फारच गंभीर म्हणायला हवे.\nयाचे कारण आपल्या देशात गरीब कोणास म्हणावे हे ठरविण्यात अनेक वर्षे आणि अनेक समित्या खर्ची पडल्या आहेत. अर्थतज्ज्ञ दिवंगत सुरेश तेंडुलकर यांनी तयार केलेल्या निकषांनुसार गरिबी मोजली जावी असे सहा वर्षांपूर्वी ठरले. त्यानंतर गेल्या मनमोहन सिंग सरकारात सोनिया गांधी चलित राष्ट्रीय सल्लागार परिषदेने गरिबांच्या अनुदानासाठी जो काही प्रस्ताव सादर केला त्यानुसार देशातील ६५ ते ७० टक्के जनता अनुदानास पात्र ठरली असती. त्यावर त्या वेळी भाजपने रास्त टीका केली. कारण हे प्रमाण तर्कदुष्टच आहे. पण आता मोदी सरकारने त्यावरही मात करून देशातील ९० टक्के जनतेस आरक्षणाच्या कक्षेत आणले. सोनिया गांधी यांनी केलेले जर अयोग्य होते.. आणि ते तसे होतेच.. तर मोदी यांची कृती कशी काय योग्य ठरते हे झाले मुद्दे केवळ संख्याधारित. घटनात्मक बाबी वेगळ्याच. या राखीव जागा सर्वोच्च न्यायालयात टिकतील का, मुळात आर्थिक मागासांना आरक्षण देण्याची तरतूद वैध आहे का, आर्थिक मागासलेपण मोजायचे कसे वगैरे मुद्दे आहेतच. त्यांना सरकारला सामोरे जावे लागणारच आहे. तथापि हे संख्याधारित प्रश्न आणि घटनात्मक मुद्दे यांच्या पलीकडेही आणखी काही आघाडय़ांवर सरकारला प्रश्न विचारता येऊ शकतील.\nगरिबीनिर्मूलन आणि रोजगारनिर्मिती या त्या दोन आघाडय़ा. इतक्या मोठय़ा प्रमाणावर, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या ९० टक्के वा अधिकही, लोकसंख्या गरीब मानली जाऊन आरक्षणास पात्र ठरली असेल तर गेल्या चार वर्षांत आपण मोठय़ा प्रमाणावर गरिबी निर्मूलन केले, या सरकारच्या दाव्याचे काय या दोहोंपैकी एकच बाब खरी असणार, हे उघड आहे. तेव्हा आपल्या काळात गरिबी वाढली अशी कबुली आता सरकार देणार काय या दोहोंपैकी एकच बाब खरी असणार, हे उघड आहे. तेव्हा आपल्या काळात गरिबी वाढली अशी कबुली आता सरकार देणार काय रोजगारनिर्मितीचेही तेच. जे काही रोजगारनिमिर्तीचे लक्ष्य होते ते पूर्ण होऊ शकले नाही म्हणून आहे त्या रोजगारात आरक्षणाचे आश्वासन द्यावे लागले, असा याचा अर्थ घेतल्यास ते अयोग्य ठरेल का रोजगारनिर्मितीचेही तेच. जे काही रोजगारनिमिर्तीचे लक्ष्य होते ते पूर्ण होऊ शकले नाही म्हणून आहे त्या रोजगारात आरक्षणाचे आश्वासन द्यावे लागले, असा याचा अर्थ घेतल्यास ते अयोग्य ठरेल का या दोन्हीही प्रश्नांची उत्तरे अर्थातच दिली जाणार नाहीत. त्यात विशेष काही नाही.\nपरंतु हे प्रश्न पडतील याचा अंदाजच न घेता सरकारने हे नवे धोरण आणले हे मात्र निश्चित विशेष. या दोन प्रश्नांच्या उत्तराशिवाय नुसतेच आरक्षण देणे म्हणजे सर्वाचे चांगले होवो अशी केवळ इच्छा करणे. सर्वाना आरक्षण दिल्याने ते होईल असे सरकारला वाटते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n'हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार', मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'श्रीयुत गंगाधर टिपरे'तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nVideo: 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर शेवंताची चिकन पार्टी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nता���्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://hellomaharashtra.in/pune-news/", "date_download": "2019-10-22T22:20:12Z", "digest": "sha1:4FO77FCSTYQTXI5GILV4PAUHG4EDP7RB", "length": 17037, "nlines": 186, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "पुणे – Hello Maharashtra", "raw_content": "\nमुंढव्यात बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस\nअहो पाटील कोथरूडवर बोलू काही ‘आप’ उमेदवार अभिजित मोरे यांचे चर्चेचे आवाहन\nपुण्यातील हॉटेल ड्रीमलँडला भीषण आग; बघ्यांची एकच गर्दी\nअहो खरंच, प्रेमभंगामुळे मिळत नाही गणिताचं नोबेल..\n“तुझी इच्छा असेल तर माझी तुझ्याशी लग्न करायची तयारी आहे.. \n\"मी तिच्याजवळ लग्नाचा विषय काढला त्यावेळी ती हलकेच हसली. तिला त्या वेळी मी लॅक्मे पावडरची डबी भेट दिली होती. त्यावेळी तिला मी दिलेली ही पहिली भेटवस्तू. तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचा स्वभाव…\nअर्थव्यवस्था सुधारण्यासाठी गडकिल्ले भाड्याने दिले तर कुठे बिघडलं – उदयनराजे भोसले\nराजकीय कोलांटउड्या मारण्यात माहीर असलेले उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी पैसे लागतातच. आवश्यक तेवढा निधी सरकारकडे उपलब्ध नसेल, किंवा असलेला निधी…\nनवख्या उमेदवाराला स्वीकारलं, यातच मतदारांचे मोठेपण – चंद्रकांत मोकाटे\nएवढं मोठं व्यक्तिमत्व असूनही सर्वसामान्य लोकांमध्ये दादा खूप आत्मीयतेने मिसळतात हेच दादांचे वेगळेपण आहे. माझ्या आजवरच्या सगळ्याच वाटचालीत मतदारांचा,शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे,…\nते थोरात आहेत, तर मी जोरात आहे – उध्दव ठाकरे\nपरभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली.\nपंकजा मुंडेंच्या सभेतील गोंधळाचं भाजप कनेक्शन\nपिंपरी चिंचवड प्रतिनिधि | भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे रविवारी पुणे दौर्यावर होत्या. यावेळी पिंपरी चिंचवड येथील प्रचार सभेत गोंधळ झाला. पंकजा…\nजेव्हा अजित पवार आणि गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते समोरासमोर येतात\nबारामती प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठीचे वातावरण चागलेच तापले आहे. सर्वत्र उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रचारासाठी धावाधाव सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बारामतीतही…\nस्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची फडणवीस सरकारविरुद्ध नाराजी; भ्रष्टाचारी महापरीक्षा पोर्टल बंद…\nचालू सरकारच्या काळात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा कमी होणे, परीक्षांचे निकाल वेळेवर न लागणे, परीक्षा उत्तीर्ण होऊनसुद्धा पोस्टिंग न मिळणे, परीक्षा घेणाऱ्या वेबसाईटमध्ये…\nपौष्टिक आणि लज्जतदार – दुधी हलवा\nदुधी हलवा हा कुटुंबातील सगळ्यांच्याच स्वास्थ्यासाठी लाभकारक ठरणार आहे.\nराज्यात १३ ऑक्टोबरपासून मोदींचा प्रचारदौरा; ९ ठिकाणी होणार ‘मोदीगर्जना’\nविधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून राज्यात त्यांच्या नऊ प्रचार सभा होणार आहेत.\nमयंक ‘अग्रेसिव्ह’ – सलग दुसऱ्या कसोटीत ठोकले शतक\nआपल्या १०८ धावांच्या खेळीत मयंकने १६ चौकार आणि २ षटकार लगावले.\n‘मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा नाही’ – चंद्रकांत पाटील\n'निवडणुकीपूर्वी पक्षाने राज्यातील सर्व जागांचे सर्वेक्षण केले होते. त्या सर्वेक्षणानुसार कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, असे मला सांगण्यात आले. निवडणूक लढवीत असलो तरी…\nपिंपरीमधील महायुतीच्या उमेदवाराचे ‘फेसबुक अकाऊंट हॅक’; सायबर क्राईम पोलिसात तक्रार दाखल\nपिंपरी मतदारसंघामधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढाणारे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांचे अधिकृत फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसात तक्रार…\nकाश्मीरचं वादळ आज महाराष्ट्राला धडकणार; नामग्याल विरुद्ध ठाकरे जुगलबंदी रंगणार\nपुण्यात आज राजकीय धुमश्चक्री होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मंगळवारीच पुण्यात दाखल झाले आहेत. उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचं उद्घाटन…\nफोटोग्राफर बनणार का आमदार संघर्षमय परिस्थितीत लढणाऱ्या किशोर तुपारेंची लढत लक्षवेधी\nपुण्यात मात्र बहुजन मुक्ती पक्षाने वेगळा मार्ग अवलंबत अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या पुणे कँटोनमेंट विधानसभा मतदारसंघातून फोटोग्राफी करणाऱ्या माणसाला उमेदवारी दिली आहे. किशोर बाजीराव…\nकोथरूडची लढाई ही नेता विरुद्ध कार्यकर्ता अशीच; इथल्या निवडणुकीत काश्मीर कशाला पाहिजे\nकोथरुडची निवडणूक ही स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशीच असणार आहे. भाजपचा उमेदवार आजही कोथरूडमध्ये घर घेण्यासाठी धडपडत आहे. अशा परिस्थितीत ज्या माणसाला कोथरुड नक्की काय आहे हेच माहीत नसेल तो इथल्या…\n काश्मीरची बोंब मारल्याशिवाय जमतच नाय\nकाश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचा भावनिक मुद्दा कोथरूडमधील जनतेपुढे मांडण्यासाठी लडाखमधील एकमेव खासदार जमयांग त्सेरिंग नामग्याल यांना खास पुण्यात बोलावण्यात आलं आहे.\nलोकसभा निवडणुकीत पुण्यामध्ये निचांकी मतदान झाल्याचा कटू अनुभव असल्याने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी यंदा प्रथमच मतदान केंद्रे ही 'गुगल टॅग' करण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदारांना घराजवळची…\nपुण्यात मनसेला ‘राज’गर्जनेसाठी अखेर मैदान मिळालं\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराला राज ठाकरे यांच्या सभेने प्रारंभ होणार असून बुधवारी (९ ऑक्टोबर) राज ठाकरे यांची सरस्वती मंदिर मैदानात संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहे. या…\nराष्ट्रवादी मधील दत्तात्रय भरणे विरोधक गटाचा हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा\nइंदापूर विधानसभा मतदार संघामध्ये विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीला विरोध केलेल्या गटाने थेट भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनाच पाठिंबा…\nवंदना चव्हाण यांच्या जेवणात अंड्याचं टरफल; ‘एअर इंडिया’ कंपनीकडून केटररला दंड\nराष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या जेवणात अंड्याचं कवच आढळल्यामुळे एअर इंडिया विमान कंपनीने संबंधित केटररला दंड ठोठावला आहे. पुणे - दिल्ली फ्लाईटमध्ये देण्यात आलेल्या ऑमलेटमध्ये…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/jalgaon-news/drone-survey-for-city-development-plan-for-jalgaon-city-new-areas/articleshow/71510912.cms", "date_download": "2019-10-22T23:00:27Z", "digest": "sha1:VQ7PMFMYPR4RQUWHCNZLZPVPVU6VS4BF", "length": 13794, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jalgaon news News: विकास योजनेसाठी ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण - drone survey for city development plan for jalgaon city new areas | Maharashtra Times", "raw_content": "\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवले\nबसपा नेत्याला काळे फासले, गाढवावर बसवलेWATCH LIVE TV\nविकास योजनेसाठी ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण\nमहापालिकेच्या अखेर नवीन विकास योजना तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यातील कामांमध्ये जळगाव शहराच्या ड्रोन सर्व्हेक्षणास सुरुवात करण्यात आल���याची माहिती प्रशासनाने दिली आहे. येत्या पाच दिवसांत संपूर्ण शहरासह वाढीव भागाचा सर्व्हे करण्यात येणार आहे.\nपाच दिवसांत वाढीव भागात कार्यवाही\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nमहापालिकेच्या अखेर नवीन विकास योजना तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यातील कामांमध्ये जळगाव शहराच्या ड्रोन सर्व्हेक्षणास सुरुवात करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. येत्या पाच दिवसांत संपूर्ण शहरासह वाढीव भागाचा सर्व्हे करण्यात येणार आहे.\nविकास योजना तयार करण्याचे काम झेनोलित कंपनीला याबाबत देण्यात आले आहे. जळगाव मनपाच्या अस्तित्वात असलेल्या जुन्या विकास योजनेची मुदत सन २०१३ मध्ये संपली आहे. मात्र, सरकारला अनेकवेळा पाठपुरावा करूनदेखील महापालिकेला युनिट न मिळाल्याने विकास योजना तयार करण्याचे काम रखडले होते. मात्र, आता कामाला सुरुवात झाली असून, जुनी व नवीन विकास योजना एकत्रित तयार करण्यात येणार आहे. तसेच आता नव्याने तयार होणारी विकास योजनेची मुदत २०२२ मध्ये संपणार आहे.\nतत्कालीन नगरपालिकात असताना सन १९९३ मध्ये जळगाव शहराची जुनी विकास योजना (डीपी) मंजूर करण्यात आला होती. ही योजना २० वर्षांसाठी म्हणजेच सन २०१३ पर्यंत परिस्थिती लक्षात घेऊन तयार करण्यात आला होता. नवीन विकास योजनेत शहराचा वाढलेला विस्तार पाहता जागांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार असून, उद्याने, क्रीडांगण तयार करण्यात येतील तसेच डी. पी. रोडबाबतचा विचारदेखील केला जाणार आहे.\nनगरपालिका असताना सन १९८७ मध्ये हद्दवाढ करून पिंप्राळा ग्रामपंचायत जळगाव पालिकेत घेण्यात आली होती. त्यानंतर ३२ वर्षे झाले तरी मनपाने हद्दवाढ केलेली नाही. सरकारच्या निकषाप्रमाणे शहराजवळील ज्या गावांमध्ये बिगर शेती लेआऊट वाढले की, ती गावे मनपाच्या हद्दीत घेतली जातात. त्यानुसार विचार केल्यास जळगाव शहराजवळील सावखेडा व मन्यारखेडा या गावांपर्यंत मनपा हद्दवाढ करू शकते.\n'नटरंग'सारखे हातवारे करत नाही, फडणवीसांचा टोला\nआघाडीला चाळीसपेक्षाही कमी जागा\nथकलेले एकमेकांना आधार देऊ शकतात, राज्याला नाही: नरेंद्र मोदी\nमहायुतीला शह देण्यासाठी तडजोड\nकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर पवार भडकले; शिंदेंना सुनावले\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबंगळुरू: सात डोकं असलेल्या सापाची कात पाहण्य...\nगायकरचं धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ...\nनवरात्रीच्या फोटोशूटसाठी तेजस्विनीला लागले २७...\nCCTV: विरार रेल्वे स्थानकात थरार...\nपीएमसी घोटाळा: घर चालवण्यासाठी 'या' अभिनेत्री...\nअंध विद्यालयातील मुलींनी साजरी केली दिवाळी\nभाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांची महासचिवांसोबत बैठक\nयूपीः २३ पिस्तुलासह ५ जणांना अटक\nमहिलांसाठी यूपी सर्वात वाईटः प्रियांका गांधी\nअर्थव्यवस्थाः पाहा एनके सिंग काय म्हणाले\nपीएमसी बँकः आरोपींची २४ पर्यंत कोठडीत वाढ\nसंजय गांधी उद्यानात वाघांसाठी सीसीटीव्ही\nप्रदीप शर्मा यांच्यावर गुन्हा\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n'पाल्याच्या हातात स्टेअरिंग नको'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nविकास योजनेसाठी ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण...\nमहायुतीला शह देण्यासाठी तडजोड...\nकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर पवार भडकले; शिंद...\nजळगाव गोळीबाराने हादरले, नगरसेवकासह चौघांचा मृत्यू...\nखडसेंचे बंड अखेर थंड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mozilla.org/mr/firefox/features/independent/", "date_download": "2019-10-22T21:24:34Z", "digest": "sha1:JHFWQAGPHQYPACNLVZUN36SKWRJQPXRT", "length": 19034, "nlines": 188, "source_domain": "www.mozilla.org", "title": "Firefox नव्या काळाचा नवा ब्राउझर. मुक्तपणे ब्राउझ करा.", "raw_content": "\nFirefox डाउनलोड करा — मराठी\nआपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:\nFirefox डाउनलोड करा — मराठी\nआपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.\nआपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.\nFirefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.\nयाबद्दल मेनू बंद करा\nFirefox: एक ध्येयवादी बंडखोर\nFirefox स्वतंत्र आहे आणि Mozilla विना-नफा संस्थेचा एक घटक आहे, जी आपल्या ऑनलाईन हक्कासाठी लढते, कॉर्पोरेट ताकतीला आळा घालते आणि इंटरनेट सर्वांसाठी आणि सर्वत्र वापरण्यायोग्य बनवते.\nFirefox डाउनलोड करा — मराठी\nआपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:\nFirefox डाउनलोड करा — मराठी\nआपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.\nआपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.\nFirefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.\nFirefox विना-नफा तत्वावर आधारित आहे. याचा अर्थ, आम्ही अशा गोष्टी करू शकतो ज्या दुसरे करू शकत नाहीत, जसे काहीही छुपा अजेंडा नसलेली नवीन उत्पादने आणि वैशिष्ट्ये निर्मित करणे. आम्ही मागोवा संरक्षणासहित खाजगी ब्राउझिंग सारख्या साधनांद्वारे आपल्या गोपनीयतेच्या अधिकारांचे समर्थन करतो, जे Google Chrome आणि Microsoft Edge करत नाहीत.\nजे तुम्ही बघता तेच तुम्हाला मिळते\nआमचा असा विश्वास आहे की इंटरनेट हे लोकांसाठी आहे, नफ्यासाठी नाही. अन्य कंपन्यांप्रमाणे, आम्ही आपल्या डेटावरील प्रवेशाची विक्री करत नाही. आपले शोध आणि ब्राउझिंग इतिहास कोण पहातात यावर पूर्णतः आपले नियंत्रण आहे. निवड — ह्यामुळेच इंटरनेट स्वस्थ आहे\nआपल्या ऑनलाइन अधिकारांसाठी लढण्याबरोबरच, स्वस्थ इंटरनेट पद्धतींचा प्रचार करण्यासाठी जगभरातील सहकार्यांसह कार्य करत असतानाच आम्ही कॉर्पोरेट शक्तींना तपासणीत ठेवतो. म्हणूनच जेव्हा आपण Firefox ला निवडता तेव्हा आम्हीदेखील तुम्हाला निवडतो.\nFirefox कडून नवीनतम आणि महान गोष्टी थेट आपल्या इनबॉक्स मध्ये मिळवा.\nदेश निवडा अंगोला अंडोरा अजरबैजान अफगानिस्तान अमेरिकन समोआ अरूबा अर्जेन्टिना अल सल्वाडोर अल्जीरिया अल्बानिया अॅशमोर आणि कार्टियर द्वीप आइसलैंड आएल ऑफ मैन आयरलैंड आर्मिनेया आस्ट्रिया आस्ट्रेलिया इंडोनेशिया इक्वेडर इजरायल इटली इथियोपिया इराक इरान इरीट्रिया इस्टोनिया उजबेकिस्तान उत्तर कोरिया उत्तरी मरियाना द्वीप उरूगुवे एंग्वीला एंटार्किटिका एंटीगुआ व बार्बुडा एक्रोतिरी ओमान कंबोडिया कजाखस्तान कतार कनाडा कांगो (किंशासा) कांगो (ब्राज्जाविले) किंगमॅन रीफ किरिबाती किर्गिजस्तान कुक द्वीप कुराकाओ कुवैत कॅबो वर्डे केंद्रीय अफ्रीकी गणतंत्र केन्या कैमन द्वीप कैमरून कोकोस (कीलिंग) द्वीप कोट डि'वॉरे कोमोरोस कोरल सी द्वीप कोलंबिया कोसोव्हो कोस्टारिका क्यूबा क्रिसमस द्वीप क्रोशिया क्लिपरटोन बेट गांबीया गाझा पट्टी गायना गायना-बिसाउ गुआटेमाला गुआडेलोप गुआम गुयाना गैबान ग्यूर्नसे ग्रीनलैंड ग्रेनेडा ग्लोरिओसो द्वीप घाना चाड चिली चीन चेक गणतंत्र जमैका जर्मनी ज���्सी जापान जाम्बिया जार्वीस द्वीप जिंबाबे जिब्राल्टर जुआन दे नोवा द्वीप जॅन मेयन जॉनस्टोन एटोल जोर्डन ज्यार्जिया टोंगा टोकेलाउ टोगो ट्यूनिसिया ट्रोमेलीन द्वीप डिएगो गार्सिया डेममार्क डोमिनिकन गणतंत्र डोमिनिका ड्जवोटी ढेकेलीया तंजानिया ताइवान ताजिकिस्तान तिमोर-लेस्टे तुर्क व कैकस द्वीप तुर्कमेनिस्तान तुर्की तुवालू त्रिनीदाद व टोबैगो थाईलैंड द बाहामाज दक्षिण कोरिया दक्षिण जॉर्जिया व दक्षिण सैंडविच द्वीप दक्षिण सुदान दक्षिणी अफ्रीका नाइजर नाइजीरिया नामीबिया नार्वे नावास्सा द्वीप निकारागुआ नियू नीदरलैंड नेपाल नोर्फोक द्वीप नौरू न्यू कैलिडोनिया न्यूजीलैंड पनामा परागुवे पलाउ पश्चिम बॅंक पश्चिमी सहारा पाकिस्तान पापुआ न्यू गाइना पाल्मीरा अटॉल पिटकैर्न द्वीप पुर्तगाल पॅरासेल द्वीप पेरू पोलैंड प्यूरेटो रिको फिजी फिनलैंड फिलीपीन्स फेडरेटेड स्टेट ऑफ मिक्रोनेसिया फेराओ द्वीप फॉकलैंड द्वीप (मालविनास) फ्रांस फ्रेंच गायना फ्रेंच पोलिनिशिया फ्रेंच सदर्न आणि अंटार्टिक लॅंड्स बंग्लादेश बरमुडा बर्मा बसास दा इंडीया बहरीन बारबाडोस बुरूंडी बुर्किना फासो बुल्गेरिया बेकर द्वीप बेनिन बेलारूस बेलीज बेल्जियम बॉभेट द्वीप बोत्सवाना बोनेअर, सिंट युस्टेशिअस आणि साबा बोलिविया बोस्निया व हर्जेगोविना ब्राजील ब्रिटिश इंडियन महासागर क्षेत्र ब्रुनेई भारत भूटान मंगोलिया मकाउ मलावी मलेशिया मसिडोनिया मारिशस मार्टिनिक मार्शल द्वीप मालदीव माली माल्टा माल्डोवा मिडवे द्विप मिश्र मेक्सिको मेयोट मैडागास्कर मॉरिटैनिया मोंटेनग्रो मोंटेसेराट मोजांबिक मोनाको मोरोक्को यूक्रैन यूगांडा यूनाइटेड किंगडम यूनाइटेड स्टेट्स यूनान यूरोपा द्वीप येमन रवांडा रशिया रियूनियन रोमानिया लक्समवर्ग लाइबेरिया लाओस लातविया लिचेंस्टाइन लिथुआनिया लीबिया लेबनान लेसेथो वनॉटू वर्जिन द्वीप, ब्रिटिश वालिस व फुटुना वियतनाम विषुवतरेखीय वेक द्वीप वेटिकन सिटी वेनेजुएला व्हर्जिन द्वीप, यू.एस. श्री लंका संयुक्त अरब अमीरात सउदी अरब समोआ सर्बिया साइप्रस साओ टोम व प्रिंसिप सिंगापुर सिंट मार्टेन सिचेलीस सियरा लिओन सीरिया सूडान सूरीनाम सेंट पियरे व मिकेलॉन सेंट बार्थेलेमी सेंट मार्टिन सेंट विंसेट व ग्रेनाडाइन्स सेंट हेलेना, अस्सेंशन व ट्रीस्टन द��� कुंहा सेनेगल सैंट किट्स व नेविस सैंट लुसिया सैन मेरिनो सोमालिया सोलोमन द्वीप स्पेन स्प्रॅटली द्वीप स्लोवेकिया स्लोवेनिया स्वाजीलैंड स्विटजरलैंड स्वीडन स्वॅलबार्ड हंगरी हर्ड द्वीप व मैकडोनाल्ड द्वीप हांगकांग हैती हॉवलँड द्वीप होंडुरास\nह्या गोपनियता सुचनेमध्ये सांगितल्या प्रमाणे Mozilla ने माझी माहिती हाताळण्याबाबत माझी हरकत नाही\nआम्ही फक्त Mozilla संबंधित माहिती पाठवू.\nआपण जर याआधी Mozilla संबंधित बातमीपत्राचे सभासदत्व नक्की केले नसेल तर आपल्याला ते करावे लागेल. आपला इनबॉक्स किंवा स्पॅम वर्गिक्रूत मेल्स मध्ये क्रुपया आमचा ई-मेल तपासा.\nह्या अंतर्भुत माहितीमधील काही भाग ©1998–2019 परस्पर mozilla.org सहकार्यांच्या मालकीचे आहे. Creative Commons license अंतर्गत उपलब्ध अंतर्भुत माहिती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987824701.89/wet/CC-MAIN-20191022205851-20191022233351-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}