diff --git "a/data_multi/mr/2019-30_mr_all_0010.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-30_mr_all_0010.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-30_mr_all_0010.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,596 @@ +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-07-16T00:07:10Z", "digest": "sha1:XWJX4ZZ25G57GTWLHQX5LFC4FJBOWD6K", "length": 14890, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोल्ड क्‍लस्टरमुळे नगरची नवी ओळख होणार | Dainik Prabhat", "raw_content": "\nगोल्ड क्‍लस्टरमुळे नगरची नवी ओळख होणार\nखा.दिलीप गांधीःमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच लोकार्पण\nनगर – नगरमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने उपलब्ध झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या गोल्ड क्‍लस्टरमुळे नगरची नवी ओळख निर्माण होणार असून, नावलौकिकात भर पडणार आहे. या गोल्ड क्‍लस्टरमुळे जिल्ह्यातील ज्वेलरी व्यवसायात शुद्धता, पारदर्शकता व प्रामाणिकपणा येऊन व्यसायात मोठ्या प्रमाणात वृद्धी होणार आहे. यामुळे सराफ व्यवसायाकांबद्दल अधिक विश्‍वसार्हता निर्माण होईल. हॉलमार्क मानांकन मिळविण्यासाठी या आधी सर्वांना पुणे, मुंबईला जावे लागत असे. या गोल्ड क्‍लस्टरमुळे नगरमध्येच हॉलमार्क मिळणार असल्याने व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात वेळ व पैसा वाचणार आहे. याचा फायदा सर्व ग्राहकांना होणार आहे.अशी माहिती खा.दिलीप गांधी यांनी दिली.\nआता नागरिकांना ब्रॅण्डेड व आकर्षक वस्तू पाहिजे आहेत. या गोल्ड क्‍लस्टरमुळे ब्रॅण्डेड सोने उपलब्ध होणार आहे. प्रकाश लोळगे यांनी या गोल्ड क्‍लस्टरच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरवठा केला. त्यांच्या जिद्दीमुळेच हे गोल्ड क्‍लस्टर पूर्णत्वास येत आहे. नगरच्या नावलौकिकात व वैभवात भर घालणाऱ्या या गोल्ड क्‍लस्टरचे लोकार्पण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्रीगणांच्या उपस्थित व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य समारंभाने लोकार्पण होणार आहे, अशी माहिती दिली.\nरामचंद्र खुंट येथील करशेटजी रोड येथे उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक गोल्ड ज्वेलरी कौन्सिल (क्‍लस्टर) चे काम पूर्णत्वास येत असून, खा.दिलीप गांधी यांनी गोल्ड क्‍लस्टरला भेट देऊन सर्व अत्याधुनिक मशिनरीची पाहणी केली. गोल्ड क्‍लस्टरचे अध्यक्ष प्रकाश लोळगे यांनी सर्व यंत्र सामुग्रीबद्दल प्रत्याक्षिकासह सविस्तर माहिती देऊन खा.दिलीप गांधी यांचा सत्कार केला. यावेळी संजय शिंगवी, सुभाष कायगांवकर, राजेंद्र शहाणे, अमोल देडगांवकर, श्‍यामराव देडगांवकर, ईश्‍वर बोरा, प्रमोद बुर्हाडे, कैलास मुंडलिक, संजय वालकर, राजेंद्र लोळगे, दत्ता मैड, सोमनाथ मैड, श्‍याम मुंडलिक, वैजिनाथ चिंतामणी, श्‍याम लोणकर, पियुष भंडारी, प्रकाश डहाळे, भाजपा सरचिटणीस किशोरा बोरा, पुण्याचे उद्योजक संजय कांबळे, गोपाल वर्मा आदिंसह सराफ, सुवर्णकार व्यवसायिक उपस्थित होते.\nयावेळी अत्याधुनिक गोल्ड क्‍लस्टरबद्दल माहिती देतांना अध्यक्ष प्रकाश लोळगे म्हणाले, खासदार दिलीप गांधी यांच्या सहकार्यामुळे व पाठपुरवठ्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नगरच्या या अत्याधुनिक गोल्ड क्‍लस्टरकरीता सुमारे 6 कोटीहून अधिक निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतूनच हे अत्याधुनिक गोल्ड क्‍लस्टर उभारण्यात आले असून, अनेक अत्याधुनिक स्वयंचलित यंत्र सामुग्री येथे कार्यान्वित झाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे 50 हजार सुवर्णकार व्यवसायिकांना फायदा होणार आहे. तसेच दोनशे कारागिरांना रोजगार उपलब्ध होणार आहे.\nया अत्याधुनिक यंत्र सामुग्रीद्वारे दागिनी घडवितांना अधिक सुबकता व आकर्षक नवनवीन डिझाईन करता येणार असून, दागिणे घडणावळीचा मोठा वेळ वाचणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना कुशल प्रशिक्षकाद्वारे प्रशिक्षण देण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे. आज तगायत सुवर्णकार व्यवसायिकांना सोने परिक्षणचे 99.50चे प्रमाणपत्र प्राप्त होत होते. मात्र गोल्ड क्‍लस्टरमधील अत्याधुनिक यंत्रांमुळे सराफ व्यवसायिकांना 99.99 चा दर्जा मिळणार आहे. त्यामुळे सुवर्णकार सराफ व्यवसायामध्ये अधिक पारदर्शकता व शुद्धता येणार आहे. खा.दिलीप गांधी यांच्या बहुमोल सहकार्यामुळे हे गोल्ड क्‍लस्टर उभे राहीले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nराज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधा��\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/diabetic-kidney-disease-451709-2/", "date_download": "2019-07-15T23:53:02Z", "digest": "sha1:LYVKJDYNDKQKEFNL6YCI7A2V5R2GEPY5", "length": 15596, "nlines": 179, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डायबेटीक किडनी | Dainik Prabhat", "raw_content": "\nमधुमेह या आजारात तुमचे शरीर पुरेशा प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती करत नाही किंवा इन्सुलिनच्या साधारण आवश्‍यक मात्रेचा योग्य वापर करत नाही. आपल्या रक्तातील शर्करेचे म्हणजेच साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे इन्सुलिन म्हणजे शरीरातील एक संप्रेरक असते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास तुमच्या डोळ्यांपासून पायांपर्यंत शरीरातील अनेक अवयवांवर त्याचा परिणाम होतो.\nमूत्रपिंडाचे मुख्य काम आहे रक्तातील अशुद्ध घटक आणि अतिरिक्त पाणी गाळून काढणे आणि त्यातून मूत्र तयार करणे. मूत्रपिंडामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास आणि शरीर सुदृढ राहण्यासाठी आवश्‍यक संप्रेरके तयार करण्यातही मदत होते. मात्र, बऱ्याच कालावधीपासून मधुमेह असल्यास मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांना इजा पोहोचल्यास तुमची मूत्रपिंडे रक्त शुद्धीकरणाचे काम योग्य प्रकारे करू शकत नाहीत. मूत्रपिंडाचे नुकसान झाले की, ज्या पद्धतीने त्यांनी रक्त शुद्ध करण्याची आवश्‍यकता असते, त्या पद्धतीने केले जात नाही. त्यामुळे अशुद्ध घटक तुमच्या शरीरात साठत जातात. त्यामुळे तुमच्या शरीरात आवश्‍यकतेपेक्षा अधिक पाणी आणि मीठ शिल्लक राहते. त्यामुळे वजन वाढणे आणि पेडल एडेमा (टाचांना सूज येणे) असे त्रास होतात. तुम्हाला प्रोटीन्युरिया (मूत्रात प्रोटीन्स/प्रथिने) हा त्रासही होऊ शकतो. उच्च रक्तदाब आणि वेदनाशामक औषधांच्या तुलनेत मधुमेह हे मूत्रपिंडाचे आजार होण्यामागील मुख्य कारण आहे.\nमधुमेहामुळे मूत्रपिंडाचे आजार (डायबेटिक किडनी डिसीज) असलेल्या अनेक रुग्णांमध्ये कदाचित कोणतीच लक्षणे दिसणार नाहीत. हे जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रक्ततपासणी (इलेक्‍ट्रोलाईट्‌ससह रेनल प्रोफाइल) आणि मूत्रतपासणी. मधुमेह असलेल्या रुग्णांनी किमान वर्षातून एकदा नियमितपणे मूत्रपिंडाची तपासणी करून घ्यावी.\nमधुमेही रुग्णांना मूत्रपिंडाच्या आजाराचा धोका टाळता यावा यासाठी काही टिप्स –\nमधुमेहावर नियंत्रण ठेवा – रक्तातील साखरेचे प्रमाण आणि एचबीएसी (साखरेची तीन महिन्यांतील सरासरी पातळी) नियंत्रित ठेवल्याने हे आजार टाळण्यात किंवा पुढे ढकलण्यात साह्य होते.\nरक्तदाबावर नियंत्रण – प्रत्येक मधुमेही रुग्णाने डॉक्‍टरकडे गेल्यानंतर प्रत्येक वेळी तिचा/त्याचा रक्तदाब तपासून घ्यावा. रक्तदाब सातत्याने उच्च पातळीवर असेल तर तुम्हाला औषधांची गरज आहे.\nमद्यपान/ तंबाखू/ धूम्रपान बंद करा\nएस इन्हिबिटर्स घेऊ नका – तुम्हाला मूत्रपिंडाचे आजार किंवा मूत्रपिंडासंबंधीचे काही त्रास असतील तर तुमच्या सर्व प्रकारच्या डॉक्‍टरांना (दंतचिकित्सक, अस्थिविकारतज्ज्ञ, फॅमिली डॉक्‍टर इ.) तुमच्या क्रिएटिनिन पातळीबद्दल सांगणे आवश्‍यक आहे. त्यानुसार डॉक्‍टर तुम्हाला औषधे देतील.\nमलमे, जेल किंवा स्प्रे वापरू नका. यामुळे ते तुमच्या त्वचेत शोषले जाईल.\nकोणत्याही प्रकारची नवी औषधे घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्‍टरांचा सल्ला नक्की घ्या.\n-तुम्हाला डीहायड्रेशनचा म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याचा त्रास होत असेल तर तातडीने डॉक्‍टरांना भेटा.\n-तुमच्या आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा.\n-पोषक आणि संतुलित आहारासाठी योग्य आहारतज्ज्ञांची भेट घ्या.\n-नियमित तपासण्या (दर सहा महिन्यांनी क्रिएटिनिन पातळी आणि वर्षातून एकदा इलेक्‍ट्रोलाइर्टससह रेनल प्रोफाइल)\nडोळ्यांची तपासणी – मूत्रपिंडाचे गंभीर आजार असणाऱ्या मधुमेही रुग्णांनी दरवर्षी त्यांच्या डोळ्यांचीही तपासणी करून घ्यावी. मूत्रपिंडाचे त्रास असणाऱ्या मधुमेही रुग्णांना रेटिनोपथीचा त्रास होण्याची शक्‍यता अधिक असते.\nनेत्र रोग आणि आरोग्य\nजाणून घ्या काचबिंदू या आजाराविषयी\nया ‘पाच’ गोष्टी पाळल्यास होणार नाहीत डोळ्यांचे आजरा…\n मग ‘हे’ योगासन कराच…\nउत्साह वाढविण्यासाठी ‘हे’ आसन ठरेल उपयुक्त\nझटपट वजन कमी करण्याची घाई\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nराज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nभोसरी एमआयडीसीत 52 हजार रुपयांच्या केबल अज्ञाताने चोरल्या\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/24039", "date_download": "2019-07-16T01:05:19Z", "digest": "sha1:SGYGUVKY6WWBKRPDIUNNJSUJNE2XCQH6", "length": 9548, "nlines": 116, "source_domain": "www.manogat.com", "title": "रगडा पॅटीस | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › पाककृती ›\nप्रेषक रोहिणी (शुक्र., ०८/०३/२०१३ - ००:३६)\nहिरवे वाटाणे १ वाटी\nबारीक चिरलेले लसूण मिरची व बारीक चिरलेला कांदा टोमॅटो मिळून १ वाटी\nफोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद\nलाल तिखट १ चमचा\nधनेजीरे पूड १ चमचा\nकृती : हिरवे वाट���णे आदल्या दिवशी सकाळी पाण्यात भिजत घाला. रात्री पाणी बदला. आधीचे पाणी काढून टाका व परत नवीन घाला. दुसऱ्या दिवशी दुपारी रगडापॅटीस करणार असाल १२ वाजता जेवणासाठी तर त्या आधी २ तास वाटाणे चाळणीत काढून घ्या पाणी निथळण्यासाठी. मध्यम आचेवर कुकर तापत ठेवा. तो व्यवस्थित तापला की त्यात तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात बारीक चिरलेले लसूण, मिरची, कांदा व टोमॅटो घालून थोडे परता. परतून झाले की त्यात वाटाणे घालून ढवळा. नंतर त्यात उकडलेला बटाटा लाल तिखट, धनेजीरे पूड, चवीपुरते मीठ व पाणी घाला. वाटाणे बुडून थोडे वर पाणी घाला. एक शिट्टी करा. ही झाली वाटाण्याची उसळ.\nउकडलेले बटाटे मोठे २\nधनेजीरे पूड १ चमचा\nलाल तिखट १ चमचा\nकृती : उकडलेले बटाटे खूप बारीक कुस्करून घ्या. हाताने नीट कुस्करले गेले नाहीत तर किसणीने किसून घ्या. त्यात लाल तिखट, धनेजीरे पूड व मीठ घालून हे मिश्रण हाताने नीट कालवा. सगळीकडे तिखट मीठ लागले पाहिजे. त्याचे हवे तसे बारीक मोठे चपटे गोल पॅटीस करा. मध्यम आचेवर तवा तापत ठेवा. तो तापला की त्यावर थोडे तेल घाला. कालथ्याने हे तेल पसरून घ्या. मग त्यावर एका वेळेला ५-६ तयार केलेले बटाट्याचे पॅटीस तव्यावर ठेवून चांगले दोन्ही बाजूने खरपूस भाजा.\nबारीक चिरलेला कांदा २ वाट्या\nबारीक चिरलेला टोमॅटो २ वाट्या\nबारीक चिरलेली कोथिंबीर २ वाट्या\nचिंचगुळाचे दाट पाणी २ वाट्या\nकोथिंबीर व हिरवी मिरचीचे वाटण २ वाट्या\nसर्वात आधी एका खोलगट डीश मध्ये तयार केलेले पॅटीस ठेवा. नंतर त्यावर उसळ घाला. नंतर त्यावर चिंचगुळाचे पाणी, मिरची कोथिंबिरीचे वाटण घाला. नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घाला. नंतर त्यावर थोडी बारीक शेव घाला. नंतर त्यावर आवडीनुसार थोडे लाल तिखट, धनेजीरे पूड, थोडे मीठ व थोडी साखर पेरा. नंतर त्यावर हवे असल्यास थोडा लिंबाचा रसही घाला. उसळ व पॅटीस गरम गरम हवे. असे हे गरम, तिखट, आंबट गोड मिश्रण खूप चविष्ट व छान लागते. तोंडाला छान चव येते. उत्साह येतो. असा हा रगडा पॅटीस मला खूप आवडतो.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nछान प्रे. मन्जुशा (शनि., ०९/०३/२०१३ - ११:१९).\nकथन प्रे. मराठीप्रेमी (बुध., २०/०३/२०१३ - १०:१३).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ३ सदस्य आणि ६७ पाहुणे आलेले आह���त.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2014/11/swami-public-limited-trailer-launch.html", "date_download": "2019-07-16T00:40:49Z", "digest": "sha1:RSXWKRUYOATMZI6G2VTW3UCYZEPMMSV7", "length": 16260, "nlines": 64, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: Swami Public Limited Trailer Launch", "raw_content": "\nएकेकाळी महाराष्ट्रात होऊन गेलेल्या थोर संतांना तेव्हा स्वप्नातही वाटलं नसेल, की त्यांनी दाखवलेला अध्यात्माचा मार्ग एक दिवस कॉर्पोरेट कंपन्यांच्या जगातून जाईल त्यांनाच काय, पण आपल्यासारख्या सामान्य लोकांनाही कधी वाटलं नव्हतं, की एक दिवस भक्तीचं ‘मार्केटिंग’ केलं जाईल, श्रद्धेचं ‘ब्रँडिंग’ होईल आणि ‘बॉटम लाइन’साठी अध्यात्म विकलं जाईल. पण हेच सध्याचं वास्तव आहे. देवापेक्षाही ‘स्वामी, बाबा, महाराज’ जास्त महत्त्वाचे झाले आहेत. म्हणूनच सामान्य भक्ताच्या मनात असणारी श्रद्धा आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी तिचा फायदा घेऊन मांडलेला बाजार यावर बोचरं भाष्य करणारा ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ हा सिनेमा येत्या २८ नोव्हेंबर २०१४ या दिवशी संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nसिद्धार्थ (चिन्मय मांडलेकर) हा एक साधा-सरळ आणि सामाजिक जाणिवा जिवंत असलेला तरुण असतो. आजीच्या (नीना कुलकर्णी) तालमीत तयार झालेला... एमएसडब्ल्यू करून समाजसेवा करत असतो. मात्र, त्याच्या आयुष्यात एक असं वळण येतं, की मूल्यं- नितीमत्ता यांची कास सोडून तो थेट पैशांच्या मागे लागतो. वाट्टेल ते झालं, तरी भरपूर पैसे कमवून यशस्वी व्हायचं या त्याच्या महत्त्वाकांक्षेला नचिकेत (सुबोध भावे) हा चलाख बिझनेसमन खतपाणी घालतो. आलिशान लाइफस्टाइल जगता यावी म्हणून आजकाल सगळेजण मान मोडून काम करतात, भरपूर पैसे कमावतात आणि मग मनाला शांती नाही म्हणून रडत बसतात. अशांच्या भाबड्या श्रद्धेचा योग्य वापर करून खोऱ्याने पैसे ओढता येतील हे त्याच्या धूर्त मनानं ओळखलेलं असतं. म्हणून मग, नचिकेत सिद्धार्थलाच ‘स्वामी’ बनवून लाँच करतो, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’. एखाद्या प्रॉडक्टप्रमाणे तो या स्वामीचं उत्तम पॅके���िंग आणि मार्केटिंग करतो आणि त्याच्यासाठी ब्रँडिंग अॅक्टिव्हिटीजही आखतो. हा स्वामी लोकांचा विश्वास मिळवण्यात कसा यशस्वी होतो, नचिकेतचं ध्येय पूर्ण होतं का सिद्धार्थ हे स्वामीपण निभावू शकतो का सिद्धार्थ हे स्वामीपण निभावू शकतो का नचिकेतच्या नफ्याच्या गणिताचं काय होतं नचिकेतच्या नफ्याच्या गणिताचं काय होतं वगैरे प्रश्नांची उत्तर देताना सिनेमा आणखी रंजक होतो.\nप्रेक्षकांची उत्कंठा सतत वाढवत नेणाऱ्या या सिनेमाची संकल्पना विजय मुंडे यांची आहे, तर प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी या सिनेमासाठी कथालेखक, गीतकार आणि दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका यशस्वीपणे निभावली आहे. मॅटर या सिनेंमाच्या यशस्वी निर्मितीनंतर पूनम शेंडे यांच्या\n‘सारथी एंटरटेनमेंट’ ने या सिनेमाची निर्मिती केली आहे. अतिशय वेगळ्या प्रकारच्या या कथेला दिग्गज कलाकारांची साथ मिळाल्यामुळे सिनेमा लक्षवेधी झाला आहे. सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकर यांच्यासारख्या तरुण, आघाडीच्या अभिनेत्यांच्या जुगलबंदीचा अनुभव प्रेक्षकांना यात घेता येईल, तर विक्रम गोखले, नीना कुलकर्णी यां दिग्गज कलाकारांचा अभिनयही सिनेमाची जमेची बाजू आहे. स्वर्गीय कलाकार विनय आपटे यांचा अविस्मरणीय अभिनयही ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’मध्ये पाहायला मिळणार आहे. नवोदित चेहरा आणि आश्वासक अभिनयगुण असेलली संस्कृती खेर या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याशिवाय सविता मालपेकर, मिलिंद शिंदे, भारत गणेशपुरे, विनोद खेडकर हे लोकप्रिय कलाकारही सिनेमात आहेत.\nसिनेमाची सांगीतिक आघाडी हिंदी इंडस्ट्रीतल्या नामवंतांनी सांभाळलेली आहे. ‘दिल तो पागल है’’ सारख्या सिनेमाला संगीत देणारे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक उत्तम सिंग यांनी ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ ला कर्णमधुर संगीत दिले आहे, तर प्रख्यात शास्त्रीय गायक पं. अजय चक्रवर्ती आणि गायक सुखविंदर सिंग यांनी ती गायली आहेत. पार्श्वसंगीत चैतन्य आडकर यांचे आहे.\nराजस्थानसह भारतातल्या विविध निसर्गरम्य ठिकाणी सिनेमाचं शूटिंग करण्यात आलं असून विक्रम अमलाडी यांच्या छायाचित्रणाने तो आणखी सुखद बनला आहे. कलादिग्दर्शन सिद्धार्थ तातूस्कर यांचे असून रंगभूषा महेश बराटे यांनी तर वेशभूषेची जबाबदारी सोनिया सहस्त्रबुद्धे यांनी निभावली आहे. सिद्��ार्थ घाडगे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते असून लाइन प्रोड्युसरची जबबादारी विनोद सातव व आश्विनी तेरणीकर यांनी समर्थपणे सांभाळली आहे. विवेक वाघ हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत.\nदमदार कथा आणि लक्षात राहाणारा विषय, अनुभवी, कसलेलं दिग्दर्शन, अवीट गोडीचं संगीत आणि कलाकारांचा समर्थ अभिनय यांनी सजलेला ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ हा सिनेमा २८ नोव्हेंबर २०१४ या दिवशी प्रदर्शित होत असून तो प्रेक्षक त्याला प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादाची खात्री आहे.\n‘लाल बत्ती’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित\nपोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अभिनेता मंगेश देसाई यांचे ‘लाल बत्ती’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाविषयी उत्सुकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/article-by-kiran-chaudhary/", "date_download": "2019-07-16T00:23:52Z", "digest": "sha1:PH4D5LKOEDO2RGCQJOIZVUUOFFRGWLHF", "length": 18079, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्रासंगिक : एकोप्याला खीळ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची व���्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nप्रासंगिक : एकोप्याला खीळ\n>> किरण प्र. चौधरी\nआताच्या धावपळीच्या जीवनशैलीत सहकारी गृहसंस्थांत सभासद एकत्र होणे ही दुर्मिळ बाब आणि त्यात बहुतांशी सर्व वयोगट मोबाईल, व्हॉट्स ऍप, सोशल मीडियाच्या अधीन झाल्याने सभासदामध्ये गृहसंस्थेत काय घडामोडी घडत आहेत, कोणकोण सभासद संकुलात राहत आहेत, त्यांच्यात कोणते कला-क्रीडा आदी कौशल्य आहे, अडीअडचणीला ते कशा प्रकारे उपयोगी पडू शकतात आदी जाणून घेण्याबाबत देणंघेणं नसल्याची वृत्ती वाढीस लागली आहे. ओघाने मुख्य राष्ट्रीय सण, महाराष्ट्र दिन, सत्यनारायणाची पूजा व त्यानिमित्ताने गेटटुगेदर हे समारंभ सभासदांना एकत्र आणण्यासाठी ‘प्रयत्न’ ठरतात, पण महाराष्ट्र शासनाने विद्यमान सहकार कायद्यातील दुरुस्तीद्वारे गृहसंस्थेच्या निधीतून या समारंभांसाठी खर्च करणे, किंबहुना सर्वसाधारण सभेत त्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करणे यावर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे गृहसंस्थांमध्ये राहणारे सभासद एकत्र आणण्याला, एकोप्याला खीळ घालण्याबरोबर आजकाल गृहसंस्थेच्या कामकाजात भाग घेण्यात अनुत्सुक असलेल्या सभासदांना याद्वारे उद्युक्त करण्याच्या मार्गातही अडथळा येणार आहे.\nसहकारी गृहसंस्थांच्या बाबतीत आतापर्यंतच्या सर्वज्ञात अनुभवानुसार सभासद ना सर्वसाधारण सभेला हजर राहायला, ना कार्यकारी मंडळात सामील व्हायला उत्सुक असतात. त्या���ुळे सामाजिक जीवनाची, कामाची आवड निर्माण करण्याकरिता (जेणेकरून कार्यकारी मंडळात येण्याची उत्सुकता वाढावी ), अंगभूत नेतृत्वगुण, कला आदी कौशल्य उघड होण्याकरिता आणि गृहसंस्थेतील इतर सभासदांबरोबर सहकार-सहकार्यबंध वाढण्यासाठी गेटटुगेदर निमित्त ठरत असते आणि सभासद हे सर्व मान्य करत सर्वसाधारण सभेत संकल्पना योजत अशा समारंभासाठी ‘दरमहा’ निधीची आखणी करत असतात. यामागे सुज्ञ विचार म्हणजे गृहसंस्थेत अल्प व मध्यम आर्थिक स्तरातील सभासद असतात. त्यांना एकाच वेळी मोठा आर्थिक भार न पडता गेटटुगेदरमध्ये सामील होता यावे म्हणून नाममात्र दरमहा निधीचा ठराव एकमताने मान्य करत असतात, जेणेकरून या समारंभांसाठी त्यांना सन्मानाने सामील होता यावे.\nएकंदरीत काय, यासाठी ठराव मान्यतेद्वारे ‘दरमहा’ निधी उभारला काय आणि कार्यक्रमांनिमित्ताने ‘वर्गणी’ जमा केली काय, ‘निधी’ सभासदांकडूनच जमविला जाणार. तेव्हा याला शासनाचा आक्षेप का जर शासन गृहसंस्थांना राष्ट्रीय सणांसाठी अनुदान देत असते तर त्यांचा या ‘अर्थ’बाबतीत हस्तक्षेप मान्य असता. फार तर प्रशासन सर्व आर्थिक वर्गाला झेपेल असा ‘प्रतिमाह समारंभ (रिक्रिएशन) निधी’ किती असावा याची मर्यादा आखून सुवर्णमध्य काढू शकते. तात्पर्य हेच की, देखभाल खर्चाअंतर्गत जमा होणारा गृहसंस्थेचा निधी सामाईक खर्चांव्यतिरिक्त मुख्यत्वे इमारत दुरुस्ती-डागडुजी यासाठीच खर्च होणे हे जसे निर्विवाद तसेच या निधीतील सर्वमान्य ‘समारंभ निधी’अंतर्गत अर्थ अल्प भागद्वारे राष्ट्रीय सण, समारंभांनिमित्ताने सभासदांचे ‘सहकार-सहकार्यबंध’ निर्माण होणेही तितकेच महत्त्वाचे आणि धकाधकीच्या जीवनशैलीत आवश्यक होय\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलस्वराज्याशी द्रोह खपवून घेणार नाही\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/05/blog-post_3806.html", "date_download": "2019-07-16T01:03:15Z", "digest": "sha1:TL6OVZ5UCMIVJ46QDCE3C5AYHH6MLXD3", "length": 3744, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "कपाशी बियाणे साठी बोलवलेल्या शेतकरी बांधवावर झालेला लाठीमाराचा निषेध करुन निवेदन प्रांताधिकारी बोरुडे देताना छावा संघटनेचे कार्यक्रते - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » कपाशी बियाणे साठी बोलवलेल्या शेतकरी बांधवावर झालेला लाठीमाराचा निषेध करुन निवेदन प्रांताधिकारी बोरुडे देताना छावा संघटनेचे कार्यक्रते\nकपाशी बियाणे साठी बोलवलेल्या शेतकरी बांधवावर झालेला लाठीमाराचा निषेध करुन निवेदन प्रांताधिकारी बोरुडे देताना छावा संघटनेचे कार्यक्रते\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, २० मे, २०१२ | रविवार, मे २०, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/9437", "date_download": "2019-07-16T00:09:56Z", "digest": "sha1:XOGT3ZPURCJBA7KOVDM6F67X7MYFKT3S", "length": 11498, "nlines": 98, "source_domain": "dhanlabh.in", "title": "योग्य आर्थिक सल्लागाराच का हवा ? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nयोग्य आर्थिक सल्लागाराच का हवा \nसरलेले २०१८ साल हे सामान्य गुंतवणूकदारासाठी तसं निराशाजनक होतं. त्यातही मिड आणि स्मॉल कॅप फंडांमध्ये भरपूर नुकसान झालं. इन्फ्रा, बँकिंग आणि कन्झम्प्शन फंडांमध्येसुद्धा नुकसान सोसावं लागलं. आयएल अ‍ॅण्ड एफएस गोंधळामुळे डेट फंडसुद्धा तोटय़ात गेले. तर या सर्व घटनांमुळे आपण काही शिकलो का हे तर नक्कीच शिकलो की, जेवढी मानतो तेवढी जोखीम क्षमता आपली नसते. दुसरे म्हणजे,\nध्येयानुसार गुंतवणूक, त्यानुसार गुंतवणूक पर्याय या अनुषंगाने केली नाही तर तोटा होऊ शकतो.\nप्रत्येक गुंतवणुकीचं एक चक्र असतं. ती गुंतवणूक आधी शांत असते, मग ती हळूहळू वर येते, मग ती प्रचंड वेगाने वाढते, त्यानंतर खाली येते, आणि मग पुन्हा शांत होते. तेव्हा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सगळेच पर्याय एकाच प्रकारचे असले तर तुम्हाला सदाबहार गुंतवणुकींचा आनंद नाही घेता येणार. उदाहरण घ्यायचं झालं तर मागील १० वर्षांचा जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा हे लक्षात येतं की, जेव्हा स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंड धावत होते तेव्हा लार्जकॅप फंड संथ गतीने वाढत होते. आणि जेव्हा फार्मा फंडांनी चांगली कामगिरी दाखवली तेव्हा इतर इक्विटी फंड शांत होते. तसेच डेट फंडांचेसुद्धा कामगिरीचे दिवस असतात. हे चक्र ज्याला समजतं, तो मार्केटमधल्या तेजी-मंदीचा चांगला फायदा घेऊ शकतो.\nतर यावर्षी असं ठरवा की गुंतवणूक ही ध्येयाशी निगडित करणार आणि विसंगत गुंतवणूक सुधारणार\n१. जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मगच गुंतवणूक करा. तुमच्या फायद्या किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.\n२. या सदरामध्ये गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस येथे केलेली नाही.\n३. सर्व म्युच्युअल फंड हे ‘रेग्युलर ग्रोथ’ पर्यायातील आहेत.\n४. यातील काही म्युच्युअल फंड आ���ि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील. परंतु माझ्या पोर्टफोलिओचा या सदरांमधील पोर्टफोलिओंच्या कामगिरीबरोबर काहीही संबंध नाही.\n५. म्युच्युअल फंडचे एग्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर – यांचा विचार या सदरामध्ये केलेला नाही. कोणतीही गुंतवणूक करताना या खर्चाचा आणि कर नियमांचा आढावा घ्या.\nमात्र योग्य आर्थिक सल्लागाराच्या मदतीशिवाय काहीही ठरवू नका \nआय प्रू चा परतावा पहा \nगुंतवणूकदारांनी सावध राहणे गरजेचे कारण —\nघाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही\nमोबाइल बँकिंग करताना —\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80/all/page-2/", "date_download": "2019-07-16T00:47:17Z", "digest": "sha1:BKYZ5Q7VEXNOBKNQE7KM7YVQEAXSTFB2", "length": 11023, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सांगली- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्य���ंचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nपुण्यात चोरांचा ATMवर डल्ला; 30 लाखांची रोकड लंपास\nपुण्यातील यवत येथे एटीएमवर दरोडा टाकत चोरट्यांनी 30 लाखांची रोकड लंपास केली आहे.\nभाजप आमदाराचा पक्षातीलच खासदारावर हल्लाबोल, विधानसभेआधी मतभेद चव्हाट्यावर\nभाजप आमदाराचा पक्षातीलच खासदारावर हल्लाबोल, मतभेद चव्हाट्यावर\nSPECIAL REPORT: सांगलीचा 'फुंगसुक वांगडू', मराठी तरुणाच्या नावावर आहे हा विक्रम\nSPECIAL REPORT: सांगलीचा 'फुंगसुक वांगडू', मराठी तरुणाच्या नावावर आहे हा विक्रम\nसांगली जिल्हा बँकेची 25 लाखांची रोकड लुटली; अधिकाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड\nसांगली जिल्हा बँकेची 25 लाखांची रोकड लुटली\nSPECIAL REPORT: मालकाविना डेअरीमध्ये दूध पोहोचवणारा बैल\nSPECIAL REPORT: मालकाविना डेअरीमध्ये दूध पोहोचवणारा बैल\nSPECIAL REPORT : सोन्यावर भरोसा हाय ना गुगल मॅपलाही मागे टाकेल असा हा बैल\nSPECIAL REPORT : सोन्यावर भरोसा हाय ना गुगल मॅपलाही मागे टाकेल असा हा बैल\nVIDEO : विषारी सापाला पकडण्यासाठी आला सर्पमित्र, पण तिने दिला 32 पिल्लांना जन्म\nVIDEO : विषारी सापाला पकडण्यासाठी आला सर्पमित्र, पण तिने दिला 32 पिल्लांना जन्म\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2019-07-16T00:23:05Z", "digest": "sha1:LB7E3W5HCVNRQYPGFNREUZVP5OPOGNK7", "length": 11282, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "होर्डिंग- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nभाजप नगरसेवकांच्या अवैध होर्डिंग्सवर कारवाई करणारा अधिकारी निलंबित\nनाशिक महापालिकेचा अजब कारभार, प्रामाणिक अधिकाऱ्यालाच केलं निलंबित\nभाजप नगरसेवकांच्या अवैध होर्डिंग्सवर कारवाई करणारा अधिकारी निलंबित\nवायू चक्रीवादळाने घेतला दुसरा बळी, बँडस्टँड समुद्रात बुडून एकाचा मृत्यू\nवायू चक्रीवादळाने घेतला दुसरा बळी, बँडस्टँड समुद्रात बुडून एकाचा मृत्यू\nठाणे एसटी डेपोत होर्डिंग पडलं, वाहतूक कोंडीने प्रवासी त्रस्त\nठाणे एसटी डेपोत होर्डिंग पडलं, वाहतूक कोंडीने प्रवासी त्रस्त\nVIDEO : वायू चक्रीवादळाचा मुं���ईत पहिला बळी, चर्चगेटवर वृद्धाचा मृत्यू\nVIDEO : वायू चक्रीवादळाचा मुंबईत पहिला बळी, चर्चगेटवर वृद्धाचा मृत्यू\nCyclone in Mumbai : 'वायू'चा फटका; बांद्र्यात स्कायवॉकवरची शीट कोसळून 3 महिला जखमी, चर्चगेटला एकाचा मृत्यू\nस्कायवॉकची शीट कोसळून तिघी जखमी, होर्डिंग कोसळून एकाचा मृत्यू\nवायू चक्रीवादळाचा धोका : पालघरमध्ये पुलाचं गर्डर झुकल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या गाड्या रद्द\nपालघरमध्ये पुलाचं गर्डर झुकल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या गाड्या रद्द\nवायू चक्रीवादळाचा धोका : मुंबईत जोरदार वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून एकाचा मृत्यू\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sanchitache-kawadse-news/baba-amte-baba-amte-wife-baba-amte-marriage-1408844/", "date_download": "2019-07-16T00:28:41Z", "digest": "sha1:RLUPD3ZQCDRUMOUMGU6G3CPVJEHMZP7O", "length": 30187, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "baba amte baba amte wife baba amte marriage | संन्याशाचे लग्न | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nलग्नाचा मुहूर्त १८ डिसेंबरचा होता. लग्न एका आठवडय़ावर येऊन ठेपलं होतं.\nसर्वाच्या इच्छेविरुद्ध, रूप, गुण, समृद्धीने युक्त चालत आलेली स्थळे नाकारून बाबा आमटेंसारख्या विरागी वृत्तीच्या व्यक्तीशी विवाहबद्ध होण्याचं इंदूने का ठरवलं हा प्रश्न घुले परिवारातील सगळ्यांनाच पडला होता. त्यामुळे प्रत्येकजण तिच्यावर पुनर्विचार करण्यासाठी दडपण आणू लागला. कोणीही इंदूच्या निर्णयाचं स्वागत केलं नाही. उलट सगळ्या बाजूने होणाऱ्या विरोधामुळे इंदू अगदी वैतागून गेली आणि त्या मन:स्थितीत तिने बाबांना लिहून टाकलं की, ‘कोणाचीही आपल्या लग्नाला संमती नाही, त्यामुळे तुम्ही आता मोकळे आहात; पुढे जे होईल ते आता आपलं नशीब.’ रुढी आणि परंपरांचा इतका जबरदस्त पगडा इंदूच्या मनावर होता की बंडखोरीचा विचारही तिच्या मनाला शिवला नाही. वैतागून लिहिलेल्या या पत्राचा बाबांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. इंदूची चलबिचल त्यांना जाणवली आणि ते तडक नागपूरला घुल्यांच्या घरी दाखल झाले आणि इंदूच्या आई- दुर्गाताईंना म्हणाले, ‘‘आयुष्यात मी लग्नाचा विचार अनेक कारणांमुळे केला नव्हता. पण इंदूला पाहिल्यानंतर माझा विचार बदलला व गृहस्थाश्रमात आपण काही तरी चांगले कसब दाखवू असा माझ्या मनाचा निश्चय झाला. ज्या क्षणी मी इंदूबद्दल पत्नी म्हणून विचार आणला त्याच क्षणी मी तिच्याशी मनाने विवाहबद्ध झालो. आता मला इतर स्त्रिया माता-भगिनींसमान आहेत. जरी आमचं लग्न झालं नाही तरी मी तिच्या स्मृतीत आजन्म राहीन व माझ्या जीवनाची दिशापण बदलेन.’’ इंदू दाराआडून सर्व ऐकत होती. बाबा परत जायला निघाले तेव्हा सद्गदित होऊन पुन्हा म्हणाले, ‘‘बघा हं, मी इंदूत जीव अडकवून जात आहे. माझा पाय इथून निघत नाही हा प्रश्न घुले परिवारातील सगळ्यांनाच पडला होता. त्यामुळे प्रत्येकजण तिच्यावर पुनर्विचार करण्यासाठी दडपण आणू लागला. कोणीही इंदूच्या निर्णयाचं स्वागत केलं नाही. उलट सगळ्या बाजूने होणाऱ्या विरोधामुळे इंदू अगदी वैतागून गेली आणि त्या मन:स्थितीत तिने बाबांना लिहून टाकलं की, ‘कोणाचीही आपल्या लग्नाला संमती नाही, त्यामुळे तुम्ही आता मोकळे आहात; पुढे जे होईल ते आता आपलं नशीब.’ रुढी आणि परंपरांचा इतका जबरदस्त पगडा इंदूच्या मनावर होता की बंडखोरीचा विचारही तिच्या मनाला शिवला नाही. वैतागून लिहिलेल्या या पत्राचा बाबांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. इंदूची चलबिचल त्यांना जाणवली आणि ते तडक नागपूरला घुल्यांच्या घरी दाखल झाले आणि इंदूच्या आई- दुर्गाताईंना म्हणाले, ‘‘आयुष्यात मी लग्नाचा विचार अनेक कारणांमुळे केला नव्हता. पण इंदूला पाहिल्यानंतर माझा विचार बदलला व गृहस्थाश्रमात आपण काही तरी चांगले कसब दाखवू असा माझ्या मनाचा निश्चय झाला. ज्या क्षणी मी इंदूबद्दल पत्नी म्हणून विचार आणला त्याच क्षणी मी तिच्याशी मनाने विवाहबद्ध झालो. आता मला इतर स्त्रिया माता-भगिनींसमान आहेत. जरी आमचं लग्न झालं नाही तरी मी तिच्या स्मृतीत आजन्म राहीन व माझ्या जीवनाची दिशापण बदलेन.’’ इंदू दाराआडून सर्व ऐकत होती. बाबा परत जायला निघाले तेव्हा सद्गदित होऊन पुन्हा म्हणाले, ‘‘बघा हं, मी इंदूत जीव अडकवून जात आहे. माझा पाय इथून निघत नाही पण मला अशा जड अंत:करणाने, मनाविरुद्ध दिलेल्या निर्णयाच्या खुंटय़ाला तुम्हाला जखडून ठेवायचं नाही. आपण इतरत्र सर्वगुणयुक्त स्थळ इंदूकरता पाहण्यास मोकळे आहात. आतापर्यंत झालेल्या पत्रव्यवहाराचा मी दुरुपयोग करणार नाही. तुमची सर्व पत्रं मी परत करीन.’’ असं बोलून त्यांच्या डोळ्यातून घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. हे सगळं ऐकून इंदूला खूप दु:ख झालं. स्वत:च्या दुर्बल मनाची चीड आली. तिला वाटलं हा ‘हो’-‘नाही’चा खेळ बास झाला. मी दुसऱ्या कुणालाच वरणार नाही असा तिने निर्णय घेऊन टाकला आणि घरातल्या सर्वाना म्हणाली, ‘‘बाबांना मीही मनाने वरलं आहे; पुष्कळ आधीपासून.. तुम्हा कोणाला पसंत नसेल तर विरोध करा. पण मी मात्र बाबांसारखीच आजन्म अविवाहित राहीन.’’ इंदूचा तो अनपेक्षित अवतार पाहून दुर्गाताई स्तंभित झाल्या आणि नरमल्यासुद्धा. आणि लगेचच दुसऱ्या दिवशी सर्व घुले मंडळी आमटय़ांच्या घरी येऊन थडकली. तो दिवस होता ९ ऑगस्ट १९४६. घुले मंडळी परतली ती लग्नाचा मुहूर्त काढूनच\nलग्नाचा मुहूर्त १८ डिसेंबरचा होता. लग्न एका आठवडय़ावर येऊन ठेपलं होतं. पण यादरम्यान एक भयंकर घटना घडली. लग्नाच्या खरेदीसाठी बाबा घुले मंडळींसोबत गेले होते. घरी परत येईपर्यंत अंधार झाला. सर्वानी बाबांना मुक्काम करण्याचा आग्रह केला म्हणून ते घुल्यांच्या घरी मुक्कामी थांबले. बाबा माडीवरच्या खोलीत झोपले होते. नेहमीच्या सवयीने पहाटे तीन वाजता ते उठले तर त्यांना चाकूसुरे घेतलेल्या दोन काळ्या आकृत्या गच्चीमधून घरात शिरताना दिसल्या. लग्न घरात काहीतरी घबाड नक्की सापडेल या मिषाने ते दोन चोर घरात शिरले होते. घराच्या खालच्या भागात सर्व महिला आणि मुलं झोपली होती. चोर खाली जायला नकोत म्हणून चोरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याकरिता बाबांनी मुद्दाम ‘आई गं’ असा आवाज केला. त्यासरशी एक सुराधारी त्यांच्या पलंगाजवळ येत त्यांच्या डोक्याजवळ सुरा रोखून उभा झाला व दुसरा चोरी करण्याकरिता खाली जाणाऱ्या जिन्याकडे वळला. बाबांनी काही क्षण वाट पहिली आणि त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या चोराच्या कंबरेभोवती, त्याच्या गाफील क्षणी दोन्ही पायांचा विळखा घालून त्याला पलंगावरच ओढलं ‘पेटी कसणे’ हा कुस्तीतला प्रकार बाबांना मा���ीत होता व बाबा पैलवान होतेच. त्या चोराने पायांच्या विळख्यातून सुटण्याची धडपड जीवाच्या आकांताने केली, पण सुटका न होण्याचं लक्षण दिसू लागताच त्याने बाबांच्या नेमक्या आदल्या रात्री दुखावलेल्याच पायाच्या अंगठय़ाचा असा जोरदार चावा घेतला की, बाबांची पकड ढिली झाली आणि बाबांचे व त्याचे द्वंद्वयुद्ध सुरू झाले. नि:शस्त्र बाबा त्याच्या सुऱ्याचे वार चुकवून त्याला लाथेने घायाळ करत होते. त्याचा सुरा बाबांनी आपल्या हातात घट्ट पकडून ठेवला. या दोघांच्या लढाईचा आवाज ऐकून दुसरा चोर खाली न जाता बाबांवर चालून आला आणि त्याने बाबांवर सुऱ्याने वार करणं सुरू केलं. बाबांनी मोठय़ा शौर्याने दोघांचेही वार चुकवत एका चोराच्या पोटात अशी जोराने लाथ घातली की, तो गच्चीवरून खाली येऊन बाहेरच्या अंगणाचा दरवाजा उघडून पळाला. मात्र पळून जाण्याआधी त्याने सर्व शक्ती एकवटून बाबांच्या डोक्यावर जोरदार वार केला होता. तरीपण आरडाओरड न करता बाबांची दुसऱ्या चोराशी झुंज सुरूच होती. सुरा हातात पकडल्यामुळे बाबांची सर्व बोटं चिरली गेली होती. दुसऱ्या चोराने बाबांना रेटतरेटत गॅलरीत नेलं आणि १५-२० फूट उंच असलेल्या गॅलरीतून खाली बोळात उडी मारली. जबर मार बसल्याने तो तिथे विव्हळला आणि कसाबसा निसटला. एव्हाना वर काय प्रकार घडला याची कुणालाच कल्पना नव्हती. आरडाओरडीमुळे खाली सगळे जागे झाले आणि वरच्या मजल्याकडे धाव घेतली. बाबांना आपादमस्तक रक्तस्नान घडलं होतं. भिंतीवरदेखील रक्ताच्या चिळकांडय़ा होत्या. हे काय विपरीत झालं म्हणून सर्वानी एकच हंबरडा फोडला. इंदूला तर भोवळच आली\nसुऱ्यांनी झालेल्या वारांमुळे बाबांना सात-आठ ठिकाणी गंभीर जखमा झाल्या होत्या. डोक्यावरचा वार जोरदार होता. उजव्या खांद्याजवळचा वार तर आरपार काखेतून बाहेर आला होता. डोळा जेमतेम वाचला होता. बाबांना ताबडतोब इस्पितळात भरती करण्यात आलं. ‘‘डोक्याच्या जखमा खूप खोल आणि गंभीर आहेत. रोगी जगेल असं वाटत नाही.’’ हे डॉक्टरांचे शब्द ऐकून इंदूच्या तोंडचं पाणीच पळालं. हे ऐकून इंदूच्या घरची मंडळी सल्ला देऊ लागली, ‘‘इंदू, अजूनही वेळ गेलेली नाही. नीट विचार कर. बाबांचं काही बरवाईट झालं तर मोडावं का हे लग्न मोडावं का हे लग्न’’ पण इंदू निग्रहाने म्हणाली, ‘‘आमचं लग्न मनोमन केव्हाच झालंय. अन् आता तर चोरांशी सामना करून त्यांनी पतीचा आदर्श सिद्धच केलाय. त्या पराक्रमाने ते तर मला जास्तच प्रिय झालेत.’’ घरचे सर्व गप्पच झाले. जखमा जरी बसल्या नाहीत तरी लग्नाची तारीख बदलायची नाही म्हणून बाबांनी निक्षून सांगितलं. अखेर, १८ डिसेंबर हा दिवस उजळ माथ्याने उगवला आणि हे आगळंवेगळं लग्न पार पडलं.\nसाधारणत: नवपरिणीत जोडप्यांना ‘लक्ष्मी नारायणाचा’ जोडा म्हणण्याची प्रथा आहे. या जोडप्याला मात्र स्मशानातील ‘शंकर-पार्वती’ हे संबोधन मिळालं या लग्नप्रसंगाविषयी पुलं लिहितात, ‘‘हातभर दाढी वाढवून उघडय़ाबंब देहाने वावरणाऱ्या या पहाडाएवढय़ा भणंगाशी लग्न करताना आपण हातात हिरव्या चुडय़ाच्या जोडीला दारिद्य्राचा वसा घेत आहोत, हे इंदूताई जाणत होत्या. एका झंझावाताशी संसार करायला चंदनी गाभाऱ्यात जपलेली ज्योत निघाली होती. अशीतशी असती, तर केव्हाच विझली असती. अनेक वर्षांपूर्वी अशीच एक विदर्भकन्या कृष्ण नावाच्या गवळ्याबरोबर राजमंदिर सोडून पळाली होती या लग्नप्रसंगाविषयी पुलं लिहितात, ‘‘हातभर दाढी वाढवून उघडय़ाबंब देहाने वावरणाऱ्या या पहाडाएवढय़ा भणंगाशी लग्न करताना आपण हातात हिरव्या चुडय़ाच्या जोडीला दारिद्य्राचा वसा घेत आहोत, हे इंदूताई जाणत होत्या. एका झंझावाताशी संसार करायला चंदनी गाभाऱ्यात जपलेली ज्योत निघाली होती. अशीतशी असती, तर केव्हाच विझली असती. अनेक वर्षांपूर्वी अशीच एक विदर्भकन्या कृष्ण नावाच्या गवळ्याबरोबर राजमंदिर सोडून पळाली होती\nसाधारण एक-दीड महिना नागपूरला आमटे परिवारासोबत राहून हे जोडपं वरोऱ्याला येऊन पोहोचलं. बाबांच्या जीवनात हा अचानक झालेला बदल गावकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय बनला होता. त्यामुळे भेट घेण्यासाठी अनेक लोक जमा झाले. वरोऱ्याला आल्यावर तिसऱ्या दिवशी हरिजन लोकांनी नवीन जोडीच्या स्वागतासाठी मेजवानी ठेवली होती. कारण बाबा त्यांचे पुढारी होते. या सर्व गरीब लोकांनी अंत:करणातून त्यांचे स्वागत केले आणि या जोडप्यानेसुद्धा त्यातील वयोवृद्ध लोकांना पदस्पर्श करून भरभरून आशीर्वाद घेतले. आयुष्यात कधीही तथाकथित उच्चवर्णीयांशिवाय इतर कुणाच्या हातचे पाणीही न प्यायलेली इंदू हरिजन स्त्रियांच्या मधोमध गेली आणि सगळ्यांना हळदीकुंकू लावून थेट त्यांच्या हृदयात जाऊन वसली. हरिजनांसोबत घेतलेल्या या मेजवानीमुळे या दोघांसाठी सासर-माहेरचे दरवाजे म��त्र बंद झाले.\nतर असं हे अनोखं सहजीवन सुरूझालं. प्रत्येक काम दोघांनी मिळून करण्याची सुरुवात बहुधा इथूनच झाली असावी. या काळात दोघांचं बहुतेक वास्तव्य गोरजा गावीच असे. समाजाचे सर्व प्रतिष्ठित संकेत बाजूला सारून या पाटील-पाटलीणीचा मुक्तछंद सुरू झाला. बैलगाडी काढायची, जुजबी स्वयंपाकाचं सामान, भांडी आणि शिधा सोबत घ्यायचा की निघाली जोडी भटकंतीसाठी. याविषयी पुलंनी लिहिलंय, ‘‘लोक मधुचंद्राला हिल स्टेशन्सवर जातात. हॉटेलमधल्या खोल्यांतून थोडीशी हिल, थोडी सृष्टिशोभा पाहतात. बाबा आणि इंदूताई सगळीकडे पायी हिंडत होते. रस्त्याच्या काठी, पिंपळाच्या पारावर, कुठल्यातरी वडातळी ‘पाय टाकुनी जळी’ रात्र गुजरत होते. चांदण्या मोजीत होते. दगडांच्या चुली मांडून काय मिळेल ते शिजवून खात होते. असल्या प्रेमाचा अलख जागवायला उमर खय्यामची उपनिषदे वाचलेली, नव्हे पचलेली असावी लागतात. जीवनातली क्षणभंगुरता समजली तरच माणूस हाती गवसलेला एकेक क्षण अशा उत्कटतेने जगतो.’’\nइंदूला आजवर बाबांची नुसती ओळख होती, त्यांच्या कार्याबद्दल थोडंफार ऐकलेलं होतं. पण आता बाबांचा स्वभाव, त्यांच्या तत्त्वांप्रमाणे चालण्याचा त्यांचा व्यवहार, त्यांचा लोकसंग्रह, गरिबांबद्दलची कणव, असंघटित, पददलित जनसमूहांना संघटित करून त्यांना न्याय मिळवण्यास, हक्क मिळविण्यास सबल करणं, वगैरे गोष्टी इंदू प्रत्यक्ष अनुभवत होती. आपलं पुढील आयुष्य कसं जाणार आहे, त्यात दमछाकीचे प्रसंग अनेकवार येणार आहेत याची पुरेपूर कल्पना तिला आता आली होती. तिही कमी निग्रही नव्हती. तिने पुढे येणाऱ्या प्रसंगांना सामोरं जाण्याचा, कोसळतील ती संकटं न डगमगता झेलण्याचा, अपार कष्ट उपसण्याचा, स्तुतीप्रमाणे निंदाही अलिप्तपणे ऐकण्याचा आणि बाबांच्या सर्व उपक्रमांत नुसतंच त्यांच्या पाठीशी नव्हे तर त्यांच्या बरोबर उभं राहण्याचा मनोमन निश्चयच केला होता.\nपुढील आयुष्याचं स्वप्न रंगवणारं हे जोडपं छोटय़ाछोटय़ा गोष्टीतून दिलखुलास आनंद घेत आपली त्या काळात जगावेगळी वाटणारी वाट चालत निघालं होतं. नेमकं कोणतं काम करायचं याची कल्पना अजून आली नव्हती, पण काहीतरी वेगळंच बाबांच्या मनात आकार घेत होतं हे नक्की बाबांच्या मते, सारं जीवन हीच एक साधना होती म्हणून त्यांनी इंदूचं नाव बदलून ‘साधना’ ठेवलं आणि या प्रेममय साधनेच्या संगतीत बाबांच्या जीवनातला रखरखाट संपला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4/news/", "date_download": "2019-07-16T00:27:14Z", "digest": "sha1:63PYSYAHL6KZRXUD2ZDAMWVIOWLQTM7Q", "length": 10952, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कंगना राणावत- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\n'ही' वादग्रस्त अभिनेत्री साकारणार जयललितांची भूमिका\nआता राजकारणातल्या एका दिग्गज नेत्यावर सिनेमा येतोय. त्या आहेत जयललिता.जयललितांची भूमिकेसाठी अभिनेत्रीचं नाव नक्की झालंय.\nPM मोदींची फॅन आहे कंगना, एका अटीवर उतरणार राजकारणात\nसंस्कारी बापू अलोक नाथ यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलांची संख्या वाढली\nतनुश्री दत्तानं नाना पाटेकरांची माफी मागावी, पाठवली कायदेशीर नोटीस\nचुकीचं वागणाऱ्यांना स्वातंत्र्य नाही, तनुश्री-नाना प्रकरणात आशा भोसलेंची उडी\nकंगनाच्या 'मणिकर्णिका'ला अजून एक झटका\nएफटीआयआयच्या कार्यकारणीवर अनुप जलोटांची वर्णी\nआता होणार कंगना आणि सोनममध्ये 'कॅट फाईट'\nसलमान खाननं पंकज उधासना 'अशी' दिली दाद\n'मणिकर्णिका'साठी कंगना राणावत घेतेय खास ट्रेनिंग, सिने���ात आहे सरप्राईझ\nअपूर्व असरानीनं केला कंगनावर हल्ला\nकंगनाची ‘मणिकर्णिका’ का ओढून घेतेय पुन्हा पुन्हा वाद\nनरेंद्र मोदींबद्दल कंगना रणौतने केले मोठे वक्तव्य\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2019-07-15T23:53:51Z", "digest": "sha1:FM5N4GPPWVN3RHYDNOM5Q32TDPP4R33M", "length": 11693, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोल्हापूरात वारणा बझारमध्ये तिजोरी फोडून 20 लाखांची चोरी | Dainik Prabhat", "raw_content": "\nकोल्हापूरात वारणा बझारमध्ये तिजोरी फोडून 20 लाखांची चोरी\nकोल्हापूर (प्रतिनिधी): पेठवडगाव येथील वारणा बझारच्या डिपार्टमेंट स्टोअर्स मध्ये अज्ञात चोरट्यांनी तिजोरी फोडून सुमारे 20 लाखांची चोरी झाली. नेमके चोरट्यांनी कुठून प्रवेश व बाहेर कसे गेले याबाबत माहिती समजू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसयंत्रणा चक्रावली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, वडगाव-लाटवडे रस्त्या वर वारणा बझारचे डिपार्टमेंट स्टोअर्स आहे येथे इस्लामपूर ते किणी, खोची, दानोळी आदी शाखेची रक्कम येथे रविवारी रात्री ठेवण्यात येते. ही रक्कम सुमारे 22 लाख इतकी होती. या शाखेच्या संरक्षणासाठी सुमारे तीन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुसर्या मजल्यावर असणार्यानी तिजोरी कटर, कटावणीच्या सहाय्याने उचकटली. यामध्ये सुमारे 20 लाख रूपये चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर याच शाखेत अन्यत्र ठेवलेली 20 लाखांची रक्कम सुरक्षित राहिली.त्यामुळे मोठा अर्नथ टळला.\nघटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलिस उपनिरीक्षक आसमा मुल्ला आणि अन्य कर्मचाऱ्यांनी जाऊन तपासकार्यास सुरुवात केली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nघटनास्थळी ठसे तज्ज्ञ सहाय्यक पोलिस निरीक्षक ए बी पुणेकर यांना एक ठिकाणी ठसा मिळाला आहे. चौरट्यानी जाताना सीसीटीव्हीत टिव्हीचा डीव्हीआर घेऊन गेले आहेत. तसेच हे चोरटे माहितगार व शिक्षित असावेत असा पोलिसांचा कयास आहे.\nव्हिडीओ – जाणून घ्या आजच्या TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nसर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात – संभाजी पाटील-निलंगेकर\n40 टक्के बांधकाम सक्‍तीच्या निर्णयाचा होणार फेरविचार – सुभाष देसाई\nराज्यात साथरोगाची परिस्थिती नियंत्रणात; आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही\nबंजारा तांड्यांना ग्रामपंचायतीमध्ये गटाचा दर्जा देऊन विकास करणार – देवेंद्र फडणवीस\nकुशल कामगारांच्या कामाला पाठबळ मिळणे आवश्यक – राज्यपाल सी. विद्यासागर राव\nमहिन्याभरात अंदाज घेऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग : चंद्रकांत पाटील\n# व्हिडीओ : शिवसेनेची नाटक संपूर्ण महाराष्ट्राला समजलेली आहे – राजू शेट्टी\nराज्यात येत्या 13 ऑक्‍टोबरपर्यंत विधानसभा निवडणुका होण्याची शक्‍यता -गिरीश महाजन\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nराज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nभोसरी एमआयडीसीत 52 हजार रुपयांच्या केबल अज्ञाताने चोरल्या\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://indiacars.myautoglobe.com/mr/aston-martin-one-77-interior/model-2832-6", "date_download": "2019-07-15T23:59:54Z", "digest": "sha1:H7HIEVZS6O3KQWRMWCLXLWWDG6MY7NU7", "length": 6985, "nlines": 203, "source_domain": "indiacars.myautoglobe.com", "title": "एस्टन मार्टिन वन 77 इंटेरिअर", "raw_content": "\nमारुति इग्निस अल्फा १.२ पेट्रोल\nमारुति एक्सए आल्फा कॉन्सेप्ट\nमहिंद्रा लोगान 2009 DLX 1.5 खेलने\nमहिंद्रा लोगान यात्री 1.5 DLX 2009\nमहिंद्रा लोगान यात्री 1.4 GLX 2009\nहोंडा डब्ल्यूआरवी आइ वीटेक एस\nटोयोटा करॉला अल्टीस फेस्लिफ्ट\nटोयोटा कोरोला एच 1 2008\nटोयोटा कोरोला एच 2 2008\nएस्टन मार्टिन वन 77\nएस्टन मार्टिन वन 77 इंटेरिअर\nएस्टन मार्टिन वन 77\nशीर्ष गती आणि कार्यक्षमता\n1.2.2 फ्रंट हीटेड सीट्स\n1.2.3 रिअर हीटेड सीट्स\n1.2.8 ड्राइव्हर आसन समायोजन\n1.2.10 अडजस्टेबल कमरेला आधार\n1.2.11 3 पंक्ती आसने\n1.2.12 3 पंक्ती आसने विभाजन\n1.2.13 विभाजित मागील आसन\n1.2.14 फोल्डिंग रिअर सीट्स\n1.3.6 बाहेर तापमान प्रदर्शन\n1.3.10 सरासरी इंधन वापर\n1.3.11 डिस्टन्स टू एम्पटी\n1.3.12 एच यू डी\n1.3.13 अडजस्टेबल क्लस्टर ब्राइटनेस\n1.5 व्हेंटिलेटेड सीट टाईप\n1.6 लेदरचे गियर नॉब\n1.7 लेदरचे स्टिअरिंग चाक\n1.8 इलेकट्रीकली अडजस्टेबल हेडरेस्ट्स\n1.11 ग्लोव्ह बॉक्स दिवा\n1.14 मागील विंडो पट्ट्या\n1.16 रिअर पॅसेंजर सीट\n1.17 थर्ड रोव सीट्स अडजस्टेबल\n1.18 इंटिरियर डोर हॅन्डल्स\nऍस्टन मार्टीन कार ची तुलना\nबेंटली कॉन्टिनेन्टल जीटी स्पीड वि ऍस्टन म...\nबेंटली कॉन्टिनेन्टल जीटी स्पीड वि ऍस्टन म...\nबेंटली कॉन्टिनेन्टल जीटी स्पीड वि ऍस्टन म...\nऍस्टन मार्टीन डीबी९ ६ एल व्ही१२\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nऍस्टन मार्टीन डी बी ९ व्ही १२ व्हॉलंट\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nऍस्टन मार्टीन व्हेनक़ुइश व्ही १२\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nऍस्टन मार्टीन कार ची तुलना\nऍस्टन मार्टीन वाँटेज व्ही ८...\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nऍस्टन मार्टीन वाँटेज क्रीडा...\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nऑडी टी टी वि बेंटली कॉन्टिन...\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A4/all/page-4/", "date_download": "2019-07-16T00:28:17Z", "digest": "sha1:KU5VE3HYP4DRAS4ZB4EDCXSZ6EP6YPSI", "length": 11222, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सदाभाऊ खोत- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न ध���ंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nअकलूजचा 'सिंह' भाजपच्या जाळ्यात, रणजितसिंह मोहिते-पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश\nरणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपकडून माढ्यातील उमेदवार असणार आहेत, अशी माहिती आहे.\nब्लॉग स्पेस Mar 15, 2019\nBLOG : 'या' कारणांमुळे शरद पवारांनी बदलली भूमिका\nपवारांच्या 'पॉवर'ला घाबरली भाजप, शिवसेनेनंही मैदान सोडलं\nना सुभाष देशमुख ना रणजितसिंह...माढ्यासाठी भाजपकडून आता 'या' नावाचा विचार सुरू\nराष्ट्रवादी Vs भाजप : माढ्यात हायप्रोफाईल ड्रामा, या मतदारसंघाला इतकं महत्त्व का\nरणजितसिंह मोहिते पाटीलही भाजपमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता\nElection 2019 : शरद पवारांनी माढ्यातून माघार घेण्याची ही आहेत 5 कारणं\nमी लोकसभा निवडणूक लढवणार नाही - शरद पवार\nशरद पवारांच्या माघारीची बातमी, काय म्हणाले प्रतिस्पर्धी सुभाष देशमुख\nमोठी बातमी, शरद पवार माढ्यातून लढणार नाहीत : सूत्र\nमाढ्यातून लढण्याबाबत शरद पवारांकडून फेरविचार\nयुतीच्या घोषणेनंतर शिवसेनेची पहिली बैठक; दानवे, सोमय्याविरोध कसा थांबवणार\nभाजप आणि शिवसेनेमध्ये युती झाली पण महायुतीत वाढली धुसपूस\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/vigyan-bhan/", "date_download": "2019-07-16T00:22:29Z", "digest": "sha1:J4SX7NLJJBISUFGZ4HIXQBAIN4W3ZC67", "length": 15018, "nlines": 247, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विज्ञान भान | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\n सुपर ओव्हर आणि टायब्रेकर\nसीमारेषेवर ट्रेंट बोल्टचं पाऊल फसलं, न्यूझीलंडने विजेतेपदाची संधी गमावली\nकर्तारपूर मार्गिका करार: मसुद्यावरील ८० टक्के मुद्दय़ांवर सहमती\nनव्या प्रदेशाध्यक्षांपुढे आव्हानांची मालिका\nआपण कणाद किंवा आइनस्टाइन नसलो म्हणून काय झाले\nविज्ञान : समीक्षेकडून कृतीकडे\nआपण आता या लेखमालेच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो आहोत.\nविज्ञान-तंत्रज्ञान : आजची आव्हाने\nमागच्या लेखात आपण प्राचीन काळापासून ब्रिटिश आगमनापर्यंतच्या काळातील विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वाटचालीचा धावता आढावा घेतला.\nविज्ञान-तंत्रज्ञान : आपला वारसा\nयानंतर सुमारे हजार-दीड हजार वर्षे भारतात विज्ञान व तंत्रज्ञान यांची विलक्षण प्रगती झाली.\nलोकविज्ञान : नव्या दिशा, नवी आव्हाने\nआपण मागील लेखात संकल्पना आणि चळवळ या अंगाने लोकविज्ञानाची ओळख करून घेतली.\nआपण या लेखमालेतून विज्ञानाची संकल्पना व तिची विविध दृष्टिकोनांतून केली गेलेली समीक्षा समजून घेत आहोत.\nविज्ञानप्रेमी, वैज्ञानिक व विज्ञान समीक्षक : म. गांधी\nगांधीजींना आधुनिक तंत्रज्ञानाचे वावडे होते, अशी जोरदार अफवा आहे.\nकाळझोप आणि धोक्याचे इशारे\nसृष्टीवर ओढवलेल्या अरिष्टाचे कारण विज्ञान नसून विकासाची चुकीची संकल्पना व त्यातून बनलेली आपली जीवनशैली हे आहे.\nमानव, निसर्ग आणि विज्ञान\nवैज्ञानिक प्रगतीची परिणती कशात व्हावी हे विज्ञान ठरवीत नाही.\nमानवाचे अंती एक गोत्र\nआरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो असे ‘विज्ञान’ माझ्या एका विज्ञानप्रेमी मित्राने मला ऐकविले.\nस्त्रीवादाने विज्ञानाला काय दिले\nविज्ञानाची संस्थागत रचना अधिक न्याय्य होण्याचा पाया रचला गेला..\nस्त्री-पुरुष भेद : नैसर्गिक की मानवनिर्मितच\nआपापल्या मनातील पूर्वग्रहांना सुसंगत तेवढेच विज्ञान मांडण्याचा प्रकार अनेक जण करत असतात..\nविज्ञानाच्या क्षेत्रात स्त्रिया मागे का\nहे विज्ञानाचे युग आहे असे म्हटले जाते. हे स्त्री-पुरुष समानतेचे युग आहे असेही मानण्यात येते.\nपाण्याची समस्या आधुनिक काळाची असली तरी ‘उदक चालवावे युक्ती’ हे शहाणपण आपल्या पूर्वजांजवळ होते.\nआयुर्वेद : आव्हाने व शक्याशक्यता\nदोन भिन्न प्रवृत्तींच्या विज्ञानाची सांगड कशी घालता येईल याबद्दल चर्चा करीत आहोत.\nआयुर्वेद : एकविसाव्या शतकासाठी\nआयुर्वेदाच्या पुनर्माडणीच्या या प्रक्रियेला सत्तरच्या दशकात सुरुवात झाली.\nआयुर्वेद : विज्ञान की भाकडकथा\nआंतर्वद्यिाशाखीय संशोधनासाठी मोठय़ा प्रमाणावर संसाधने उभारावी लागतील.\nबहुतेक सारे महत्त्वाचे वैज्ञानिक-तंत्रज्ञानीय शोध भार��ात प्राचीन काळीच लागले होते\nभारतात ७००० वर्षांपासून विमानविद्या अस्तित्वात होती असे मांडणारा एक निबंध सादर केला.\nस्टीफन हॉकिंगना पडलेले प्रश्न\nस्टीफन हॉकिंग या प्रज्ञावंत विश्वरचनाशास्त्रज्ञाचे नुकतेच निधन झाले. त्या\nउत्क्रांती : एक अर्थउकल\nमेंडेलचा आनुवंशिकतेचा सिद्धांत रुजायला व त्यातून अनुवंशशास्त्र विकसित व्हायला विसावे शतक उजाडावे लागले\nआतापर्यंत आपण विज्ञान, तंत्रज्ञान व त्यांच्या समीक्षेसाठी लागणाऱ्या काही संकल्पना समजून घेतल्या.\nवैज्ञानिक पद्धत म्हणजे काय\nमाझ्या पाहण्यातली सारी माणसे शाकाहारी आहेत. म्हणून सर्व माणसे शाकाहारी आहेत.\nस्थूलमानाने विज्ञानाचे दोन भाग पडतात - नैसर्गिक विज्ञान व सामाजिक विज्ञान\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nWorld Cup 2019 Final : सीमारेषेवर ट्रेंट बोल्टचं पाऊल फसलं, न्यूझीलंडने विजेतेपदाची संधी गमावली\nचाहत्यांचा सळसळता उत्साह आणि तिकीटांची मागणी\n सुपर ओव्हर आणि टायब्रेकर\n आयसीसीच्या नियमावर माजी खेळाडू संतापले\nVideo : हाच तो प्रसंग...जिथे न्यूझीलंडने सामना गमावला\nWimbledon 2019 Final : थरारक लढतीमध्ये जोकोविचची फेडररवर मात\n कर्णधार मॉर्गनचा फर्ग्युसनने घेतला भन्नाट झेल\nVideo : डी ग्रँडहोमचा भेदक मारा, पण स्वतःच्याच गोलंदाजीवर गमावली 'सुवर्णसंधी'\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/videos-category/san-utsav/", "date_download": "2019-07-16T01:04:25Z", "digest": "sha1:XAFU6JY27ENIMT4QFP66B7YOMTQZMWZY", "length": 8467, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सण, उत्सव | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nबीडीडी चाळीतील होळीत जाळणार...\nनरकासुराचा पुतळा जाळून दिवाळी...\nघरीच करता येतील असे...\nVIDEO | भ��टा महाराष्ट्रातील...\nVIDEO | कागदाच्या लगद्यापासूनही...\nVIDEO | गणपती सजावटीसाठी...\nVIDEO | हिरेजडित मुकुट...\nVIDEO | बाप्पाचे बोलके...\nVIDEO | मूर्ती व्यवसायात...\nVIDEO | बाप्पाला वस्त्र नेसवण्यासाठी...\nVIDEO | अशा साकारल्या...\nVIDEO | …आणि विठ्ठल...\nVIDEO | लोकसत्ता डॉट कॉमच्या...\nVIDEO | मोठ्या मंडळांच्या गणरायांचे...\nVIDEO | ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या...\nVIDEO | गणरायाच्या स्वागतासाठी...\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/news/news/2091/big-b-emraan-hashmi-film-for-rumi-jaffrey-titled-barf.html", "date_download": "2019-07-16T01:03:06Z", "digest": "sha1:BXWXSUH2ZHI3RZTXFXLF4PFJGSOROWMS", "length": 7542, "nlines": 99, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "'बर्फ' या सिनेमात अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी एकत्र झळकणार", "raw_content": "\nHomeLatest Bollywood News'बर्फ' या सिनेमात अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी एकत्र झळकणार\n'बर्फ' या सिनेमात अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी एकत्र झळकणार\nमहानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनय साकारण्याची संधी मिळालेल्या कलाकरांना त्याचं सोनं कसं करता येईल याकडे जास्त कल असतो. आत्तापर्यंत दीपिका पादुकोण, तापसी पन्नू, फरहान अख्तर यांनी बिग बींसोबत काम करुन त्यांना आपल्या अभिनयाचे पैलू दाखवून दिले आहेत. आता लवकरच ही संधी अभिनेता इम्रान हाश्मीला मिळतेय.\nपिपींगमूनला मिळालेल्या वृत्तानुसार रूमी जाफरी दिग्दर्शित बर्फ या आगामी सिनेमानिमित्त अमिताभ बच्चन आ���ि इम्रान हाश्मी एकत्र येत आहेत. सूत्रांनुसार हा कोर्टरुम ड्रामा असल्याचं सांगण्यात येत आहे.\nशाहिद कपूरने पत्नी मीराला या अंदाजात दिल्या अ‍ॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा\nपाहा व्हिडिओ, अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचा गायनाचा अनोखा अंदाज\nपाहा Teaser: हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ मध्ये आता होणार 'वॉर'\nदबंग सलमान खाननेही पूर्ण केलं #Bottlecapchallenge, पाहा त्याचा हटके अंदाज\nसौरव गांगुली आणि हरभजन सिंग यांच्यासोबत वर्ल्ड्कपच्या फायनल मॅचला अक्षय कुमारची हजेरी\nनवाजुद्दीन सिद्दीकी बनला गायक, देसी स्टाईलने गाणार रॅप\nहृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ सिनेमाने पहिल्या दिवशी केली इतकी कमाई\nMOVIE REVIEW: शाहरुख-आर्यनच्या आवाजातला 'द लायन किंग' पाहणं एक पर्वणी\nभारताच्या क्रिकेट पराभवानंतर विवेक ओबेरॉयने केली ही गोष्ट, नेटकऱ्यांनी केले ट्रोल\n'बाटला हाऊस' नंतर या 'अटॅक'साठी होणार जॉन अब्राहमला सजा\n'मीडियम स्पाइसी'च्या टीमने सईला दिलं बर्थडे सरप्राईज\nअमृता खानविलकरचा बीचवरील हा अंदाज तुम्हालाही घायाळ करेल\n'सुपर 30' सिनेमाच्या संगीताची धुरा या मराठमोळ्या संगीतकारांच्या हातात\nआता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तुम्ही ओळखलं का याला\nVideo : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर\nExclusive: अक्षयचा लंडन दौरा अर्धवट, ‘मिशन मंगल’ च्या लाँचसाठी भारतात परत\n....... पण आता एका हटके अंदाजात\nमराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं\nमेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'स्माईल प्लीज'ची निवड\nलागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर\nविक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं स्क्रिनिंग झोकात\nनिखळ हास्याचा झरा असलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का\nBirthday Special: 'बिग बॉस मराठी'मुळे या अभिनेत्याच्या करियरला मिळाली नवी सुवर्णझळाळी\nनचिकेतच्या ‘गर्लफ्रेंड’ला नक्की कशाचं कोडं पडलं आहे\n‘जीवलगा’मधील या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्ही म्हणाल वॉव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/52984", "date_download": "2019-07-16T00:30:14Z", "digest": "sha1:7TO76E7WYQFNFSC3WDSB3IXSTLFV5ARH", "length": 32614, "nlines": 286, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ज्योतिषसल्ला हवाय - ब्रेनट्यूमरची पेशंट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओए��) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /ज्योतिषसल्ला हवाय - ब्रेनट्यूमरची पेशंट\nज्योतिषसल्ला हवाय - ब्रेनट्यूमरची पेशंट\nविशेष सुचना: या धाग्यावर गंभिरपणे ज्योतिष/कुंडलीविषयक मार्गदर्शन विचारले आहे. व ते ज्यांना करणे शक्य आहे त्यांनी जरुर करावे.\nमात्र अन्य कोणीही, खास करुन ज्योतिषावर विश्वास नसणारे, देवधर्म यांना न मानणारे, बुद्धिवादी, अन्निसवाले-श्रन्निसवाले, समाजवादी, निधर्मी, नक्षली यांनी इकडे फिरकू नये, हा धागा व विषय त्यांचे करता नाही.\nजन्म दिनांक: ०३/१०/१९६९ रात्री ०.४० (२ ऑक्टोंबरची रात्र, उजाडती ३ ऑक्टोंबर),\nमिथुन राशी, आर्द्रा नक्षत्र १ चरण, लग्न मिथुन राशी, पुनर्वसु नक्षत्र\nअपत्यप्राप्ती मे १९९६ (मुलगी) व जानेवारी, २००४ (मुलगा)\nया व्यक्तिला, ब्रेनट्यूमरचे निदान मे, २०१० मधे झाले, व ब्रेन ट्यूमरचे पहिले ऑपरेशन लगेच झाले.\nत्यानंतर आजवर ४ ते ५ ऑपरेशन्स झाली असून, जवळपास १२ वेळा केमोथेरपी झाली आहे.\nआता परिस्थिती बिकट आहे.\n४/५ ऑपरेशन्स व १२ वेळा केमो, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.\nनातेवाईक \"निदाना बद्दलच\" साशंकता व्यक्त करताहेत.\nत्याचबरोबर, आता हे कसे व किती वेळ चालणार, अजुनही पुढे केमोथेरपी, व त्याचे साईड इफेक्टस टाळण्यासाठी स्टेरॉइड्स यांचे उपचार चालूच ठेवायचे वा नाही याबाबत संभ्रमात आहेत.\nमायबोलीवरील ज्योतिषी मंडळींना नम्र विनंती, की या कुंडलीबाबत काही आशादायक स्थिती असल्यास तसे इथे कळविणे.\n(ता.क. ७ व ८ मार्चला मी इथे प्रतिसादासाठी उपलब्ध नसेन, तरीही आपापली प्रतिक्रिया मात्र जरुर नोंदवावि ही विनंती)\nश्री लिंबूटिंबू जी, या\nया व्यक्तीचा विवाह १६ व्या वर्षी झाला पहिले अपत्य १९९६ मध्ये आहे . १९८५ मध्ये विवाह ही टायपिंग ची चूक तर नाही ना\nट्युमरचा बायॉप्सी रिपोर्ट काय\nट्युमरचा बायॉप्सी रिपोर्ट काय होता \nमुलग्याच्या कुंडलीतला एखादा चांगला योग आईला वाचवत असावा.\n<<या व्यक्तीचा विवाह १६ व्या\n<<या व्यक्तीचा विवाह १६ व्या वर्षी झाला पहिले अपत्य १९९६ मध्ये आहे . १९८५ मध्ये विवाह ही टायपिंग ची चूक तर नाही ना पहिले अपत्य १९९६ मध्ये आहे . १९८५ मध्ये विवाह ही टायपिंग ची चूक तर नाही ना\n---- १९९५ असे असेल.... ९ च्या जवळची ८ कळी नजरचुक असावी असे वाटते...\nब्रेन ट्युमरने ग्रासलेल्या व्यक्तीला परिस्थितीशी सामना करण्या���ाठी शुभेच्छा...\nकुंडली लहानपणीच तयार करतात ना\nकुंडली लहानपणीच तयार करतात ना मोठेपणी क्यान्सर होणार आहे हे तेंव्हाच समजायला हवे होते ना \nमृत्युयोग अचूक वर्तवणारे काही\nमृत्युयोग अचूक वर्तवणारे काही ज्योतिषी असतात परंतू त्या भाकिताचा नक्की फायदा कायव्यवहाराने पाहिले तर जे काही दुसऱ्यास द्यायचे आहे ते देऊन झाले की जातक मरतो.\nसुहासजी, टायपोचूक सुधारली आहे. १९९५ हवे ते. लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.\nपुढे महत्वाच्या घटनांच्या तारखा देतो आहे.\nविवाहः ०७ मे १९९५\nप्रथम अपत्य (मुलगी) १५/०५/१९९६\nद्वितीय अपत्य (मुलगा) १६/०१/२००४\nप्रथम नोकरी लागली (LIC) मे, १९९०\nरोगनिदानः ०१ मे, २०१० (फिट आली होती)\n(बाकी ओपरेशन्स व उपचारांच्या तारखा सध्याच्या परिस्थितीत विचारून घेऊ शकलो नाही, व वरील तपशील उपलब्ध असताना तशी आवश्यकता भासुही नये असे वाटते).\nलग्न व चंद्र रास एकच मिथुन तरी नक्षत्र भिन्न. लग्न पुनर्वसु नक्षत्रावर २ चरण, तर चंद्र आर्द्रा नक्षत्री १ चरण ८.४२ अंश.\nसप्तमात धनुचा मंगळ १३.५३ अंश गुरुचे पूर्वाषाढा नक्षत्रात,\nरवि १५.५८ अंश, बुध वक्री ९.०६ अंश व गुरु २१.२७\nअंश व हर्षल ११.१५ अंश तर प्ल्युटो २.०२ अंशावर चतुर्थात कन्या राशीत.\nशुक्र तृतियस्थानी सिंहेला १८.२१ अंश तर केतु तिथेच २७.४८ अंशावर.\nशनि लाभस्थानी मेषेला १४.०२ अंशावर.\nषष्ठस्थानी वृश्चिकेस नेपच्युन ३.१९\nचंद्र प्रतियुति मंगळ, रवि युति बुध व हर्षल, रविबुध केंद्र मंगळ, शुक्र अर्धलाभ रविबुध, शुक्र नवपंचम मंगळ, शुक्र नवपंचम शनि, शनि षडाष्टक रविबुधहर्षल, शनि नवपंचम मंगळ. नेपच्युन लाभयोग प्ल्युटो\nविशोत्तरी दशेप्रमाणे शनिची १९ वर्षांची (०२/०१/२००१ ते ०२/०१/२०२०) दशा, त्या अंतर्गत ०५/०७/२०१३ पर्यंत चंद्राची अंतर्दशा व नंतर मंगळाची १४/०८/२०१४ पर्यंत, पुढे राहूची २०/०६/२०१७ व नंतर गुरूची ०२/०१/२०२० पर्यंत आहे.\n२०१३ मध्ये माझ्यामते मी कळविल्याप्रमाणे, सर्व वैद्यकीय टेस्ट्स पुन्हा स्वतंत्र ठिकाणी करुन डॉक्टरांचे सेकण्ड ओपिनियन घेणे उचित ठरले असते.\nकृपया जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.\nब्रेन ट्युमर.. त्या किमो,\nत्या किमो, त्याचे साइड एफेक्ट्स आणि सर्वच बाबतीत साशंकता.\nदेव त्या कुटुम्बास ह्यातुन बाहेर पडायला धैर्य देवो हीच प्रार्थना\nझकोबा, अरे ही माझी सख्खी\nझकोबा, अरे ही माझी सख्खी \"आतेमेव्हणी\" आहे. दिसायला सुंदर, उच्चशिक्षित (सी.एस., एल.एल्.बी इत्यादि), हुषार, कष्टाळू वगैरे.\nसमहाऊ, मला पहिल्यापासूनच \"ब्रेनट्यूमर\" या निदानावरच शंका येत्ये.\nपण ते खरे मानले तरी, ट्युमर लहान मेंदुचे खाली अवघड जागी असल्याने पूर्ण निघत नाही.\nअन तरीही इतकी ऑपरेशन्स/इतक्या सन्ख्येने केमोथेरप्या सहन करुन ही व्यक्ति अजुन टीकून आहे, याच्या मागचे रहस्य काय\nमागे माझ्या मामेबहिणीला ब्रेनट्युमरच झालेला, एक ऑपरेशन व दोन केमोथेरपी नंतर निदान झाल्यापासून आठ/नऊ महिन्याचे आत ती गेली. ती तशी जाईल हे माझ्या दुसर्‍या एका डॉक्टर मावसभावाने सांगितले होते.\nपण या केसमधे हे काय होतय मुम्बईतले व पुण्यातले नावाजलेले डॉक्टर्स उपचार करताहेत.\nकिती होप्स ठेवायच्या, कुठवर ठेवायच्या, कशावर ठेवायच्या\nत्या ताईंना लवकर बरे\nत्या ताईंना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. नव्हे, त्या होतीलच.\nबायोप्सी रिपोर्ट बघा लिंबु.\nब्रेन ट्युमरचा एक पेशंट एक वर्षात गेला म्हणजे हा रुग्णही तितकाच्काळ जगावा की काय \nमुम्बैच्या कोणत्या डॉक्टरकडे उपचार सुरु आहे \nकाऊ, मी पेशंट (जातक)\nकाऊ, मी पेशंट (जातक) व्यक्तिचे तसेच उपचार केलेल्या/करणार्‍या डॉक्टरांची नावे सांगू शकत नाही.\nतसेच, मी डॉक्टरी अँगलने डॉक्टरांकडून सल्ला विचारीतच नाहीये तर आता धर्म-गूढशास्त्रीय ज्योतिषविद्येद्वारे काहि थांग लावू पहातोय. ज्योतिषी सल्ला विचारतो आहे.\nडॉक्टरी उपचारांचा/सनावलीसहित घटनांचा उल्लेख ज्योतिषास त्या त्या वेळच्या गोचर ग्रहभ्रमणावरून काही मदत व्हावी व वस्तुस्थिती कळावि या हेतूने आहे.\nलिम्बु शेठ. रहस्य माहिती\nपण माझ्या सासुबाई डॉ नी \"सहा महिने जास्तीत जास्त\" अस निदान केलेल असतानाही चारेक वर्षे ते ही कसलाही औषधोपचार न करता होत्या. अर्थात त्यांना त्रास होत होताच.\nझकोबा, माझ्या काकाला ब्लडकॅन्सर झाला होता, सहा महिन्यातील उपचारानंतर शेवटच्या घटका मोजत असताना त्याच्याच हट्टाखातर त्याला अ‍ॅम्बुलन्समधे घालून कोकणातील आमच्या गावच्या मूळ घरी अन कुलःस्वामीच्या दर्शनाला नेले., तेथुन परत आल्यावर तो साडेतीन वर्षे होता.\nमग पुन्हा साडेतीन वर्षानी\nमग पुन्हा साडेतीन वर्षानी पुन्हा दर्शनाला न्यायचे की.\n>>> मग पुन्हा साडेतीन वर्षानी\n>>> मग पुन्हा साडेतीन वर्षानी पुन्हा दर्शनाला न्यायचे की. <<<<\nनेले असते, पण त��ी संधी मिळाली नाही अन डायरेक्ट तिरडीवरच घालावे लागले...\nकाउ, या आयडीमागे तू जो कोण नर वा नारी असशील तो/ती, तुझी वरली कॉमेण्ट तद्दन मवाली, असभ्य, अशिष्ट व घाणेरडी आहे, तरी तुला साजेसे, व तुझ्यासारख्यालाच आवडू शकेल असे उत्तर दिले आहे.\nयात असभ्य काय आहे \nयात असभ्य काय आहे वेळेत रिचार्ज करुन घ्यायचा की\nलिंबूटिंबू जाऊ दे दुर्लक्ष\nलिंबूटिंबू जाऊ दे दुर्लक्ष करा.\nकाऊ पोस्ट साठी निषेध तुमचा.\nकाऊ पोस्ट साठी निषेध तुमचा.\nह्या पत्रिकेत वक्री बुध (\nह्या पत्रिकेत वक्री बुध ( लग्नेश ) युती हर्षल ह्याचा मंगळाशी केंद्रयोग आहे . तसेच वक्री शनि पण बुध हर्षल युतीच्या षडाष्टकात आहे. हे योग ब्रेन tumer च्या दृष्टीने पुरेसे बोलके वाटत आहेत . त्यामुळे निदान चुकत असण्याची शक्यता कमी वाटते . मेंदूच्या दुखण्या मध्ये बुध बिघडलेला आढळून येतो . तसेच बुधवार मंगळाचे कुयोग पण असतात .\nअन्विता, बरोबर आहे तुमचे. पण\nअन्विता, बरोबर आहे तुमचे.\nपण प्रथमेश चतुर्थेश बुध चतुर्थात, व जे काही महत्वाचे कूयोग होतात ते चतुर्थस्थानाशी संबंधित होत असल्याने मला कुठेतरी गृहसौख्य/माता यांचेबाबतीतही तृटी आढळायला हवी होती. तशी ती नाहीच, शिवाय भुतकाळात वयाच्या ४०व्या वर्षापर्यंत साधी डोकेदुखीही नाही, वा अन्य कोणतेही आजार नाहित. मी महादशांचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला पण क्ल्यू मिळत नाहीये.\nआता शेवटी नवरा व अपत्ये यांच्या कुंडली तपासून बघणार आहे.\nश्री. लिंबूटींबू जी पत्रिका\nपत्रिका बधितली, जातकाच्या जम्नवेळेत चूक असण्याची शक्यता. मी जातकाच्या आयुष्यात घडलेल्या काहि 10 -12 (सध्या एव्हढ्याच पुरे) घटनांची यादी तयार केली आहे. जातकाच्या आयुष्यात त्या घट्ना केव्हा घडल्या असाव्यात याची मी जी वर्षें सांगतोय ती तीच आहेत का याची खात्री करुन घ्यायची आहे. माझ्याशी संपर्क साधा suhas मग एक डॉट astro मग एक डॉट मग जीमेल मग एक डॉट आणि कॉम.\nलिंबुटिंबु मात्र अन्य कोणीही,\nमात्र अन्य कोणीही, खास करुन ज्योतिषावर विश्वास नसणारे, देवधर्म यांना न मानणारे, बुद्धिवादी, अन्निसवाले-श्रन्निसवाले, समाजवादी, निधर्मी, नक्षली यांनी इकडे फिरकू नये, हा धागा व विषय त्यांचे करता नाही.\nही प्रवेशबंदी करून तुम्ही चर्चा लिमिटेड केली आहे. तुमचा प्रॉब्लेम जेन्युईन आहे. तुम्हाला व्यत्यय नको आहे हे पण ठीक. जर हे शास्त्र असेल तर अज्ञा��ी लोकांनाही त्याचा लाभ होईल. आणखी एक पर्याय उपलब्ध होईल. त्यासाठी या विषयावर चर्चा व्हायला पाहीजे.\nपण हे शास्त्र आहे किंवा नाही याबद्दल खात्री न होता इतर कुणी इथल्या चर्चेतून प्रेरणा घेत असे उपचार केले तर \nया बाफवर ही चर्चा नको आहे हे ठीक. पण अन्यत्र व्हायला तुमची हरकत नसावी. तसच तुम्ही जसा नो एण्ट्री चा बोर्ड लावला आहे तिथेच वैधानिक इशारा द्यायलाही विसरू नये. (ज्यांचा या शास्त्रावर ठाम विश्वास आहे त्यांनीच इथे यावे, इतरांपैकी कुणी अपु-या माहीतीवर इलाज केल्यास आणि रुग्ण दगावल्यास आम्ही जबाबदार नाही वगैरे )\n>>>> पण हे शास्त्र आहे किंवा\n>>>> पण हे शास्त्र आहे किंवा नाही याबद्दल खात्री न होता इतर कुणी इथल्या चर्चेतून प्रेरणा घेत असे उपचार केले तर \nतिथेच वैधानिक इशारा द्यायलाही विसरू नये. (ज्यांचा या शास्त्रावर ठाम विश्वास आहे त्यांनीच इथे यावे, इतरांपैकी कुणी अपु-या माहीतीवर इलाज केल्यास आणि रुग्ण दगावल्यास आम्ही जबाबदार नाही वगैरे )<<<<\nबाळू, या आयडीमागे जे कोण असाल ते, तुमच्या वरील दोन वाक्यातून व्यक्त होणारी कायदेशीर कारवाईची गर्भित धमकी तेवढी मी समजून घेतली आहे व मी माझ्या शब्दरचनेतून सुयोग्य काळजी घेतोच आहे. धन्यवाद.\nधमकी देण्याचा अजिबात विचार\nधमकी देण्याचा अजिबात विचार नाही. तुम्ही एका तणावातून जात आहात त्यामुळे तसे वाटले असेल.\nह्या पत्रिकेत वेळ चुकण्याची\nह्या पत्रिकेत वेळ चुकण्याची शक्यता आहे. जी बऱ्याच वेळा शक्यता असते. परंतु तरीही त्यावेळेस चे ग्रहयोग तसेच राहतील मात्र भाव , लग्नरास (कदाचित) बदलेल .त्याप्रमाणे दशा बदलतील . दशा कोणते भाव देत आहेत ते पण बदलेल.\nम्हणजे इथे ह्या आजाराकरता हे ग्रहयोग कारणीभूत वाटतात. ते जरी चतुर्थातून होत असले तरी त्यांनी त्याचे फळ आजार ह्या रूपातून दिले आहे.बुध- हर्षलाच्या योगामध्ये अचानक आजारपण येण्याची शक्यता असतेच .\nबाकी केव्हा आजार झाला त्याकरता मग दशा,गोचर इ. बघावे लागेलच आणि त्यासाठी अचूक जन्मवेळ लागेल.\n( जन्मतारीख चुकण्याची शक्यता कितपत आहे\nजन्मतारीख चुकण्याची शक्यता कितपत आहे\n मी के.पी. चे रुलिंग प्लॅनेट्स वापरत नाही , माझ्या खास वेगळ्या (शिक्रेट) मेथड्स आहेत त्याच्या आधारवर सांगतो , जातकाच्या आयुष्यातल्या ज्या काही दोन चार घटनां दिल्या आहेत त्यावरुन जन्मवेळ चुकली आहे असे वाटते.\nपत्रिकेवरून भविष्य सांगणे ह्यातलं काही मला काळत नाही पण २ अध्यात्मिक उपाय माहित आहेत . दत्त महात्म्य मधला १० अध्याय किवा मग गुरु चारीत्रातला १३ वा अध्याय . त्याचबरोबर दत्ताप्रीतीकारक स्तोत्र (ज्याला अघोर कष्टोउद्धरण स्तोत्र असं पण म्हणतात)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2010/03/blog-post_15.html", "date_download": "2019-07-15T23:54:58Z", "digest": "sha1:LEQ76PT4WQJQAJEUEQNKHRK6FKT3YECB", "length": 4977, "nlines": 122, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: विंदा: भावापूर्ण श्रद्धांजली", "raw_content": "\nLabels: मराठी साहित्य, विंदा\nविंदा गेले. . .मराठी साहित्य विश्वातील अजुन एक तारा निखळला. कवी, लेखक, समीक्षक अस अष्टपैलू हे व्यक्तीमत्व. आपल्या काव्य प्रतिभेने त्यांनी संपुर्ण मराठी साहित्य विश्व समृद्ध केलय.\n\"अष्टदर्शने\" या काव्यसंग्रहासाठी त्यांना २००३ साली \"ज्ञानपीठ पुरस्कार\" देऊन गौरवण्यात आल होत. त्यावेळी \"पुरस्कार म्हणजे माझ्या एकट्याचा सन्मान नाही, तर मराठी भाषा, कविता आणि काव्य पंरपरेचा हा सन्मान आहे. आज मी फक्त त्याचे केंद्र झालो आहे\", अशा शब्दांत विंदांनी भावना व्यक्त केल्या.\nविंदाना भावापूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो\nविंदांचे छायाचित्र विकीपेडीया वरुन साभार\nविंदा माझे पण फेवरेट होते. खरंच खूप वाईट वाटलं जेंव्हा त्यांच्याबद्दल कळलं तेंव्हा.\nभगतसिंग, राजगुरू व सुखदेव स्मृतीदिन\nगुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/e-governance", "date_download": "2019-07-16T00:53:18Z", "digest": "sha1:J6CH275CG4XTEGEM5AQPYB4EXOT6ASTD", "length": 10395, "nlines": 151, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "ई-शासन — विकासपीडिया", "raw_content": "\nभारतात ई- शासन चळवळीचे स्वागत\nभारतात ई गव्हर्नन्स चळवळीत सार्वजनिक सेवांचा लोक ज्याप्रमाणे उपयोग घेत आहेत त्यामुळे राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर विविध ऑनलाइन सेवा/उपक्रमात सार्वजनिक करण्यासाठी जागरूकता पुरवण्यासाठी हा एक प्रयत्न.\nमहा ई सेवा केंद्र संचालकांचे सक्षमीकरण\nभारतातील ग्रामीण विभागात विशेषत आयसीटी पुढाकार, सामान्य सेवा केंद्र (सी.एस.सी. मोंडेल) लाभ घेण्यासाठी कार्यान्वित केलेले आहेत. प्रगतीपेडीया.इन हा उपक्रम त्यांना मध्ये क्षमता तयार करण्यासाठी व्यासपीठ पुरवते.\nराष्ट्रीय ई शासन योजना\nया विभागात राष्ट्रीय ई शासन योजनां संदर्भात माहिती देण्यात आली आहे.\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nया विभागात माहिती अधिकार कायद्याच्या बद्दल विस्तुत स्वरूपात माहिती देण्यात आली आहे.\nया विभागात विविध क्षेत्रातील देण्यात येणाऱ्या ई सेवां विषयी माहिती देण्यात आली आहे.\nया विभागात भारत सरकार द्वारा सुरु झालेल्या डिजिटल इंडिया या कार्यक्रमाविषयीची माहिती दिली आहे.\nया विभागात ऑनलाईन नागरी सेवा बद्दल माहिती व स्त्रोत दिलेले आहे. यात ग्राम विकास, व्यापारी सेवा, तक्रार निवारण बाजाराची ऑनलाईन माहिती इ. ची माहिती देण्यात आली आहे.\nया विभागात भारतातील राज्यांमधील ई-शासनासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.\nया विभागात भारत सरकारच्या मोबाईल प्रशासन व त्या संबंधित इतर माहिती दिली आहे.\nया विभागात आधार कार्ड व त्या संबंधित इतर माहिती दिली आहे.\nई-शासना मध्ये महत्वाची भूमिका ही संकेतस्थळांची असते. या विभागात महाराष्ट्र शासनाची संकेतस्थळे (वेबसाईट) यांची माहिती दिली आहे.\nया विभागात विविध सेवा सुविधा , रोजगार विषयी तसेच कॉमन सर्विस सेंटर संबधीची माहिती दिली आहे\nया विभागात ई-शासन / ई-सेवा वर आधारित काही यशोगाथा\nया विभागात नोकरी तसेच रोजगार संबंधी बातम्यांची माहिती दिली आहे.\nया विभागात माहिती तंत्रज्ञानावर आधारित काहित माहितीपट दिले आहेत. .\nया विभागात ई शासन, संगणकीकरण इ. विषयांची माहिती देण्यात आली आहे.\nई-शासन - चर्चा मंच\nमाहिती अधिकार कायदा 2005\nडिजिटल पेमेंट (डिजिटल देयके )\nनोकरी, रोजगार, व्यवसाय आणि शिक्षण विषयक मार्गदर्शन\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Apr 04, 2016\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://indiacars.myautoglobe.com/mr/ford-figo-sports-diesel/model-2876-0", "date_download": "2019-07-16T00:20:14Z", "digest": "sha1:JJ4YVO3ZYFISZYTA3LCE4D367FJSTG7S", "length": 32433, "nlines": 1191, "source_domain": "indiacars.myautoglobe.com", "title": "फोर्ड फिगो स्पोर्ट्स डीजल", "raw_content": "\nमारुति इग्निस अल्फा १.२ पेट्रोल\nमारुति एक्सए आल्फा कॉन्सेप्ट\nमहिंद्रा लोगान 2009 DLX 1.5 खेलने\nमहिंद्रा लोगान यात्री 1.5 DLX 2009\nमहिंद्रा लोगान यात्री 1.4 GLX 2009\nहोंडा डब्ल्यूआरवी आइ वीटेक एस\nटोयोटा करॉला अल्टीस फेस्लिफ्ट\nटोयोटा कोरोला एच 1 2008\nटोयोटा कोरोला एच 2 2008\nफोर्ड फिगो स्पोर्ट्स डीजल\nफोर्ड फिगो स्पोर्ट्स डीजल\nफोर्ड फिगो स्पोर्ट्स डीजल\nशीर्ष गती आणि कार्यक्षमता\n1 किंमत आणि तपशील\nबजाज क्यूट आरई60 स्माल कार\nनिळा, चांदी, पांढरा, लाल, राखाडी, सोने, काळा\n1.6 एकत्रित उत्पादनाचे देश\nमहिंद्रा बोलेरो ईएक्स एसी\nऍस्टन मार्टीन वाँटेज क्रीडा व्ही 8 स्पोर्ट\n2.2.2 फ्रंट हीटेड सीट्स\n2.2.3 रिअर हीटेड सीट्स\n2.2.8 ड्राइव्हर आसन समायोजन\n2.2.10 अडजस्टेबल कमरेला आधार\n2.2.11 3 पंक्ती आसने\n2.2.12 3 पंक्ती आसने विभाजन\n2.2.13 विभाजित मागील आसन\n2.2.14 फोल्डिंग रिअर सीट्स\n2.3.6 बाहेर तापमान प्रदर्शन\n2.3.10 सरासरी इंधन वापर\n2.3.11 डिस्टन्स टू एम्पटी\n2.3.12 एच यू डी\n2.3.13 अडजस्टेबल क्लस्टर ब्राइटनेस\n2.5 व्हेंटिलेटेड सीट टाईप\n2.6 लेदरचे गियर नॉब\n2.7 लेदरचे स्टिअरिंग चाक\n2.8 इलेकट्रीकली अडजस्टेबल हेडरेस्ट्स\n2.11 ग्लोव्ह बॉक्स दिवा\n2.14 मागील विंडो पट्ट्या\n2.16 रिअर पॅसेंजर सीट\n2.17 थर्ड रोव सीट्स अडजस्टेबल\n2.18 इंटिरियर डोर हॅन्डल्स\n3.1 मायलेज - शहर\n3.2 मायलेज - महामार्ग\n3.3.2 इंधन पुरवठा प्रणाली\nकामन रेल डाइरेक्ट इंजेक्षन\n3.4 इंधन टाकी क्षमता\nमारुति आल्टो ८०० सी एन जी एल एक्स आइ\n54 (पोरशे 718 बोक..)\n3.5 उत्सर्जन नियंत्रण प्रणाली\n3.6 उत्सर्जन सर्वसामान्य प्रमाण पालन\nएस्टन मार्टिन वी12 वेंक्विश\nबजाज क्यूट आरई60 स्माल कार\n1780 (फोर्स वन एसयू..)\n4.4 जमिनी पासूनचे अंतर\nबुगाटी वेरॉन 16.4 ग्रँड स्पोर्ट\n174 (शेवरलेट सेल ह..)\nबजाज क्यूट आरई60 स्माल कार\nमारुति आल्टो ८०० एस टी डी\n4.6 मोटारगाडीच्या पुढील व मागील चाकांच्या आसांमधील अंतर\n2603 (फियाट लिनिया ..)\n4.7 मोटारगाडीच्या पुढील दोन चाकांच्या आसांमधील अंतर\nलम्बोर्घिनी हुराकान एलपी एलपी 580 2\n4.8 मोटारगाडीच्या मागील दोन चाकांच्या आसांमधील अंतर\nमारुति ऑम्नी एमपीआइ कार्गो\n4.9 सामान ठेवण्याची जागा\nबुगाटी वेरॉन 16.4 ग्रँड स्पोर्ट\nबेंटली कॉन्टिनेन्टल जीटी स्पीड\nबीएमडब्ल्यू झेड ४ ३५आय\n6 (फोर्स गुरखा स..)\n4.12 आसन पंक्तींची संख्या\nऍस्टन मार्टीन डीबी९ ६ एल व्ही१२\nमर्सिडिज-बेंझ एसएलके क्लास एसएलके 350\nमारुति बैलेनो वीएक्सआइ 2007\n660 (लॉरिन्सर सी क..)\n4.13.5 फ्रंट शोल्डर रूम\n1460.5 (व्हॉल्वो एस ९..)\n4.13.6 रिअर शोल्डर रूम\n1419.86 (व्हॉल्वो एस ९..)\n4.13.7 फ्रंट हिप रूम\n4.13.8 रिअर हिप रूम\n1374.4 (जीप रॅंग्लर अ..)\n5 शीर्ष गती आणि कार्यक्षमता\n185 (होंडा ब्रिओ व..)\n5.2.1 प्रवेग (0-100 किलोमीटर प्रतितास)\nबुगाटी वेरॉन 16.4 ग्रँड स्पोर्ट\n5.2.2 प्रवेग (0-200 किलोमीटर प्रतितास)\n5.4 पॉवर टू वेट रेशिओ\nबेंटली कॉन्टिनेन्टल जीटी स्पीड\n6.2.2 शक्ती आर पी एम\nमिनी 5 डोर कूपर..\nबजाज क्यूट आरई60 स्माल कार\n270 (मिनी ३ डोर कू..)\n6.3.2 टॉर्क आर पी एम\nबजाज क्यूट आरई60 स्माल कार\n1948 (वोल्वो एक्स स..)\nआयशर पोलेरिस मल्टिमिक्स एमएक्स\n6.5.3 वॅलव प्रति सिलिंडर\n4 (ऑडी टी टी)\n6.9.1 गियर बॉक्स प्रकार\nह्युंदाई एक्ससेन्ट 1.2 कप्पा एटी एसएक्स ऑपशन\n6 (ऑडी टी टी)\n6.10.1 फोर व्हील ड्राईव्ह\n6.12 एल एस डी\n6.15 बोर x स्ट्रोक\n6.15.3 बोर x स्ट्रोक\n13.5 (फेरारी एफ 12ब..)\n7 टायर आणि चाके\n7.1.1 फ्रंट टायर साईझ\n7.1.2 रिअर टायर साईझ\n7.3.2 फ्रंट व्हील साईझ\n7.3.3 रिअर व्हील साईझ\n7.4.3 स्टिअरिंग गियर प्रकार\n5.5 (ऑडी टी टी)\n8 सस्पेंशन आणि ब्रेक्स\nसेमी इनडिपेंडेंट ट्विस्ट बीम\nट्विन गॅस आणि तेल भरलेल्या शॉक अब्ज़ॉरबर्स\n8.2.1 फ्रंट ब्रेक टाईप\n8.2.2 फ्रंट ब्रेक डायमिटर\nटाटा नैनो ट्विस्ट एक्सटी\n8.2.3 रिअर ब्रेक टाईप\n8.2.4 रिअर ब्रेक डायमिटर\nटाटा नैनो ट्विस्ट एक्सटी\n9.1.1 ड्युअल स्टेज ऐरबॅग\n3 (टोयोटा इनोवा ..)\n9.3 ए बी एस\n9.4 इ एस पी\n9.5 इ बी डी\n9.7 टी सी एस\n9.8 हील होल्ड कंट्रोल\n9.9 हील डिसेंट कंट्रोल\n9.10 टी पी एम एस\n9.12.1 ट्रंक अजर वॉर्निंग\n9.12.4 डोर अजर वॉर्निंग\n9.12.5 इंजिन चेक चेतावणी\n9.12.6 लो फ्युएल लेवल वॉर्निंग\n9.13.2 स्पीड सेन्सिंग डोर लॉक\n9.13.3 बाल सुरक्षा लॉक\n9.13.5 पॉवर डोर लॉक\n9.16 फ्रंट इम्पॅक्ट बेअम्स\n9.17 साईड इम्पॅक्ट बेअम्स\n9.18 रात्री मागील दृश्य मिरर\n9.19 बाल आसन अँकर पॉईंट्स\n9.20 अँटी थेफ्ट अलार्म\n9.21 अँटी थेफ्ट डिव्हाइस\n9.22 मिडल रिअर थ्री -पॉईंट सीट बेल्ट\n10.1 एकात्मिक संगीत प्रणाली\n10.5 एमपी 3 प्लेबॅक\n10.6 डी व्ही डी प्लेबॅक\nऍस्टन मार्टीन डीबी९ ६ एल व्ही१२\n6 (ऑडी टी टी)\nफोन आणि ऑडिओ स्ट्रीमिंग\n10.9.3 ए यू एक्स\n10.10.2 मागील प्रवाशांसाठी प्रदर्शन\n11.2.1 डी आर एल\n11.2.4 फॉलोव मी होम हेडलॅम्प्स\n11.4 बॉडी कलर्ड बम्पर\n11.8 रेन सेन्सिंग वाईपेर्स\nएलेक्ट्रिकली अड्जस्टबल आणि रिट्रॅकटबल\n11.10.3 टर्न इंडिकेटर्स ऑन मिरर\n11.15 रिअर विंडो वॉशर\n11.17 एक्सटेरिअर डोर हॅन्डल्स\n11.19 रूफ मोउंटेड अँटेना\n12.2 स्वयंचलित हवामान नियंत्रण\n12.3 हवा गुणवत्ता नियंत्रण\n12.4 मागील एसी व्हेंट्स\n12.5 सनरूफ / मूनरूफ\n12.9 वन टच अप\n12.10 वन टच डाउन\n12.14 मल्टी फंकशन स्टिअरिंग\n12.17 इग्निशन की ऑफ रिमाइंडर\n12.19 अँटी ग्लेयेर मिरर\n12.21 रिमोट फ्युएल लीड ओपनर\n12.22 बूट लीड ओपनर\n12.23 थंड ग्लोव्ह बॉक्स\n12.25 केबिन बूट ऍक्सेस\n12.26 फ्रंट सीट पॉकेट्स\n12.29.2 ड्राइव्हर आर्मरेस्ट स्टोरेज\n12.29.4 थर्ड रोव कप धारक\n12.30 स्मार्ट प्रवेश कार्ड नोंद\n12.31 चालन अनुभव नियंत्रण\n12.32 कीलेस स्टार्ट/स्टॉप बटन\n12.33 लाइट्स ऑन व्हॅनिटी मिरर\n12.34 रिअर पॅसेंजर अडजस्टेबल सीट्स\nफोर्ड फिगो एस्पायर ...\nफोर्ड फिगो 1.5डी बे...\nफोर्ड फिगो 1.5डी एम...\nफोर्ड फिगो 1.5डी ट्...\nफोर्ड फिगो 1.5डी टा...\nफोर्ड फिगो 1.5डी टा...\nफोर्ड कार ची तुलना\nफोर्ड फिगो एस्पायर स्पोर्ट्स डीजल वि फोर्...\nफोर्ड फिगो एस्पायर स्पोर्ट्स डीजल वि फोर्...\nफोर्ड फिगो एस्पायर स्पोर्ट्स डीजल वि फोर्...\nफोर्ड फिगो 1.2पी बेस एमटी\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nफोर्ड फिगो 1.2P एम्बिएन्ते एमटी\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nफोर्ड फिगो 1.2पी ट्रेंड एमटी\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nफोर्ड कार ची तुलना\nफोर्ड फिगो 1.5डी ट्रेंड एमट...\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nफोर्ड फिगो 1.5डी एम्बिएन्ते...\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nफोर्ड फिगो 1.5डी बेस एमटी व...\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/padmashree-milunahi-daitari-nayak-yanna-kam-nahi", "date_download": "2019-07-16T00:36:38Z", "digest": "sha1:ELPOFODZVLW5MQZLKMKHCKAYOWAB7LRE", "length": 10962, "nlines": 76, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "पद्मश्री मिळूनही हाताला काम नाही : दैतारी नायक यांची खंत - द वायर मराठी", "raw_content": "\nपद्मश्री मिळूनही हाताला काम नाही : दैतारी नायक यांची खंत\nपुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या हाताला आता काम मिळणे बंद झाले. आणि काम नसल्याने किड्या-मुंग्यांची अंडी खाण्याची वेळ त्यांच्यावर आली.\nभुवनेश्वर : काही महिन्यांपूर्वी ओदिशातील केओनझार जिल्ह्यातील खनिज संपन्न तालबैरणी गाव चर्चेत आले ते आदिवासी शेतकरी दै��ारी नायक यांच्या श्रमाने. ७५ वर्षांच्या दैतारी नायक यांनी २०१० ते २०१३ या तीन वर्षांत गावानजीक एक डोंगर पोखरून सुमारे तीन किमी लांबीचा एक कालवा तयार केला आणि या कालव्याद्वारे आसपासची सुमारे १०० एकर जमीन सिंचनाखाली आणली.\nतालबैरणी गाव खनिजसंपन्न असले तरी गावात दशकानुदशके पाण्याची तीव्र टंचाई होती. त्यामुळे शेतीतून उत्पन्न कमीच मिळे. या परिसराला पाण्यासाठी पावसाळ्याची प्रतिक्षा करावी लागे. हे प्रश्न लक्षात घेऊन दैतारी नायक यांनी आपल्या गावची जमीन सुपीक असावी या ध्यासातून तीन वर्षे अहोरात्र काम केले आणि कालवा खोदला.\nदैतारी नायक यांच्या अविश्वसनीय कार्याने सर्वजण थक्क झाले होते. भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून गेल्या मार्चमध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने आपले व आपल्या कुटुंबाचे आयुष्य बदलेल असे दैतारी यांना वाटले होते. पण दुर्दैव असे की, पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या हाताला आता काम मिळणे बंद झाले. आणि काम नसल्याने किड्या-मुंग्यांची अंडी खाण्याची वेळ त्यांच्यावर आली.\nसरकारने आपल्याला पुरस्कार दिला खरा पण माझे इतके हाल वाईट आहेत की हा पुरस्कार विकण्याचे माझ्या मनात येत असल्याचे दैतारी सांगतात. मला पद्मश्री पुरस्कार मिळाला पण त्याने मला गरीबीत ढकलले. पुरस्कार मिळण्यापूर्वी मी दैनंदिन रोजगारावर मजूर म्हणून काम करत होतो. पण लोक आता तुम्हाला प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याने काम करणे योग्य दिसत नाही म्हणून कामच देण्याचे टाळतात असे दैतारी यांनी सांगितले. जगण्याला आवश्यक असणारी रोजीरोटीच मिळत नसल्याने किड्यामुंग्यांची अंडी खाऊन जगत असल्याची खंत दैतारी बोलून दाखवतात.\nहाताला काहीच काम नसल्याने दैतारी सध्या तेंदूची पाने व आंब्याचे पापड विकण्याचे काम करतात. त्यांना ७०० रुपयाची पेन्शनही आहे पण त्यातून कुटुंब चालवणे अशक्य झाले आहे. काही दिवसांपूर्वी दैतारी यांना इंदिरा आवास योजनेंतर्गत घर मिळाले होते पण ते अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे ते त्यांच्या पूर्वीच्या जीर्ण झोपडीत राहतात.\nदैतारी यांचा मुलगा आलेख मजूर म्हणून काम करतो. आपल्या वडिलांचे कार्य तो वेगळ्या शब्दांत सांगतो. ओरिसात नव्या रस्त्यांच्या बांधणीमु‌ळे अनेक कालव्यांचे ��ुकसान झाले आहे आणि त्याने दुर्गम भागात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. आपल्या लोकांना पिण्याचे पाणी व तेही शुद्ध मिळावे अशी माझ्या वडिलांची इच्छा आहे पण ती पूर्ण होऊ शकत नसल्याने ते चिंतेत आहे असे आलेख सांगतो.\nदैतारी नायक यांची कैफियत ऐकल्यानंतर क्योएंझार जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्ह्याचे कलेक्टर आशीष ठाकरे यांनी दैतारी यांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे व त्यांनी पुरस्कार परत करू नये म्हणून विनंतीही करू असे सांगितले आहे.\nझारखंडमध्ये जमावाकडून बेदम मारहाणीत मुस्लिम युवकाची हत्या\nझोएशा इराणी ते केतकी चितळे : ट्रोलच्या बळी\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-vision-freeloading-orchid-relies-mushrooms-above-and-below-ground", "date_download": "2019-07-16T01:11:08Z", "digest": "sha1:YA6U4OJRIUBF654TAA6U6FJMFACFGV5C", "length": 14229, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro vision, Freeloading orchid relies on mushrooms above and below ground | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजगण्यासाठी संपूर्णपणे अळिंबीवर अवलंबून असलेले ऑर्किड \nजगण्यासाठी संपूर्णपणे अळिंबीवर अवलंबून असलेले ऑर्किड \nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nनिसर्गामध्ये एकमेकांची नक्कल करणे ही काही नवीन बाब नाही. मात्र, ही नक्कल काही माकडाप्रमाणे दरवेळी टर उडविण्यासाठीच केली जाते असेही नाही. ऑर्किडची गॅस्ट्रोडिया प्युबिलाबायोटा (Gastrodia pubilabiata) ही प्रजाती चक्क अळिंबा किंवा खराब झालेल्या फळाची नक्कल करत असल्याचे दिसून आले आहे.\nनिसर्गामध्ये एकमेकांची नक्कल करणे ही काही नवीन बाब नाही. मात्र, ही नक्कल काही माकडाप्रमाणे दरवेळी टर उडविण्यासाठीच केली जाते असेही नाही. ऑर्किडची गॅस्ट्रोडिया प्युबिलाबायोटा (Gastrodia pubilabiata) ही प्रजाती चक्क अळिंबा किंवा खराब झालेल्या फळाची नक्कल करत असल्याचे दिसून आले आहे.\nऑर्किडच्या गॅस्ट्रोडिया प्युबिलाबायोटा या प्रजातीचा गंध ही नासलेल्या फळांसारखी किंवा अळिंबीसारखा असतो. त्यामुळे फळमाश्या फसगतीने या वनस्पतींच्या फुलामध्ये आपली अंडी घालतात. त्याचा फायदा वनस्पतीला परागीकरणासाठी होतो. जर या वनस्पतीच्या अवतीभवती खराब होत असलेल्या अळिंबी असल्यास परागीकरणाच्या दरामध्ये वाढ होत असल्याचे आढळले आहे. त्याचप्रमाणे ही वनस्पती अळिंबीने जमवलेल्या पोषक घटकांचाही तग धरण्यासाठी वापर करते. ही ऑर्किड प्रजाती प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न तयार करत नाही. ज्या ठिकाणी प्रकाश पोचत नाही, अशा अंधाऱ्या स्थितीमध्येही ही वनस्पती अळिंबीच्या साह्याने चांगल्याप्रकारे जगू शकते. कोणतीही वनस्पती जमिनीवर परागीकरणासाठी किंवा जमिनीखाली पोषक घटकांसाठी अळिंबीवर अवलंबून असल्याचे हे पहिलेच उदाहरण असल्याचा दावा जपान येथील कोबे विद्यापीठातील सहयोगी प्रा. सुत्सुगू केन्जी यांनी केला आहे. त्यांचे संशोधन इकॉलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर ठिय्या...\nनाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती जगावी; मात्र आम्हालाही जगू द्यावे.\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागि��ी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-16T00:33:23Z", "digest": "sha1:Y5XMO3FAO3ATBE5XJMMB3RMXHOPPUEJ7", "length": 5689, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारतीय सैन्य Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप ���िंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - भारतीय सैन्य\nनरेंद्र मोदी पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, सर्जिकल स्ट्राईकवरून कॉंग्रेसचा निशाणा\nटीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेसने आपल्या काळात अनेकवेळा सर्जिकल स्ट्राईक केल्याचे सांगितले, कॉंग्रेस नेत्यांनी गुरुवारी स्ट्राईकच्या तारखा देखील सांगितल्या आहेत...\nपुलवामा दहशतवादी हल्ला : पुण्यातून एकाला अटक\nपुणे : पुलवामा हल्याप्रकरणी पुण्यातील चाकण परिसरातून एकाला अटक करण्यात आली आहे. बिहार एटीएसमार्फत चाकणमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आली आहे...\nIPL२०१९ : उद्घाटन सोहळा रद्द करून इंडियन आर्मीसाठी २० कोटी\nटीम महाराष्ट्र देशा : आजपासून सुरु होणार्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा उद्घाटन सोहळा रद्द करून त्याची रक्कम भारतीय सैन्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे...\nकाश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन\nश्रीनगर : काश्मीरमधील नौशेरा विभागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आज पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा विभागात...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-16T00:36:24Z", "digest": "sha1:46ONUSXYWL6CTORWKL4JH4PZJK4L33TX", "length": 4366, "nlines": 58, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुनील केंद्रेकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - सुनील केंद्रेकर\nमराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून अकरा धरणे एकमेकांना जोडणार- बबनराव लोणीकर\nऔरंगाबाद : मराठवाड्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या...\nविभागीय आयुक्तपदी डॉ. पुरुषोत्तम भापकर कायम\nऔरंगाबाद : राज्यातील बारा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश शनिवारी सरकारच्या वतीने काढण्यात आले होते. त्यानुसार औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त म्हणून क्रीडा व...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-07-16T00:22:00Z", "digest": "sha1:WXXZHDDEKOSF4G2DN3SDZ5HSDRJIXBBK", "length": 3724, "nlines": 53, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मुख्यमंत्री Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nपोलिसांचा कर्णबधिरांवर निष्ठुर लाठीमार\nअनेक वर्षे पडून असलेल्या मागण्या घेऊन कर्णबधीर स्त्री-पुरुष, मुली आणि मुले, पुण्यात समाजकल्याण आयुक्तालयात २५ फेब्रुवारीला गेले होते. तेथे त्यांच्यावर ...\nयुती ही भाजपा – सेनेची मजबुरी\nअखेर युती झाली... अर्थात होणारच होती प्रश्न होता तो किती आडवळणं व वळणं घेत सेना युतीच्या मुक्कामी पोचते आणि सेनेशी युती करण्यासाठी भाजपा किती पडतं घे ...\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-commodity-rates-market-committeehingolimaharashtra-7621", "date_download": "2019-07-16T01:16:47Z", "digest": "sha1:GKC3AKFYF7QPHPE7TNJH253VAAQSXO5C", "length": 15037, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, commodity rates in market committee,hingoli,maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल\nरविवार, 22 एप्रिल 2018\nहिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. २०) हळदीची ४००० क्विंटल आवक झाली. यावेळी हळदीला ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nहिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. २०) हळदीची ४००० क्विंटल आवक झाली. यावेळी हळदीला ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nहिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डावर आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार हे तीन दिवस हळद आवक घेतली जाते. सध्या यंदाच्या हंगामातील हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. अन्य शेतीमालामध्ये गुरुवारी (ता. १९) हरभऱ्याची ९१० क्विंटल आवक झाली. हरभऱ्याला ३००० ते ३२५० रुपये क्विंटल असा दर मिळाला. सोयाबीनची ९०० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला ३५०५ ते ३७०५ रुपये क्विंटल असे दर मिळाले.\nनांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १९) येथील बाजार समितीत हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. गुरुवारी हळद कांडीची २५४ क्विंटल आवक झाली. यास ५५०० ते ७००० रुपये क्विंटल असे दर मिळाले. हळद गोळ्याची ८७ क्विंटल आवक झाली. यास ५५०० ते ६५०० रुपये क्विंटल असे दर मिळाले. गव्हाची १३ क्विंटल आवक झाली. गव्हाला १६२५ रुपये क्विंटल असे दर मिळाले. हरभऱ्याची ९८ क्विंटल आवक झाली. हरभऱ्याला ३१६१ ते ३२०० रुपये क्विंटल असे दर मिळाले.\nपरभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १९) कापसाची ५०० क्विंटल आवक झाली. कापसा���ा ३००० ते ३१०० रुपये क्विंटल असे दर मिळाले. हरभऱ्याची ७० क्विंटल आवक झाली. हरभऱ्याला ३२०० ते ३२५० रुपये क्विंटल असे दर मिळाले. सोयाबीनची २० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला ३४०० ते ३५५० रुपये क्विंटल असे दर मिळाले.\nतुरीची ३० क्विंटल आवक झाली. तुरीला ३५०० ते ३६५० रुपये क्विंटल असे दर मिळाले. गव्हाची १५० क्विंटल आवक झाली. गव्हाला १६०० ते १७०० रुपये क्विंटल असे दर मिळाले. ज्वारीची २० क्विंटल आवक झाली. ज्वारीला १६५० ते १७०० रुपये क्विंटल असे दर मिळाले.\nबाजार समिती हळद नांदेड परभणी ज्वारी\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर ठिय्या...\nनाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती जगावी; मात्र आम्हालाही जगू द्यावे.\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4758976776661963150&title=Bhandardara%20tour&SectionId=5493639049940810453&SectionName=%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-07-15T23:59:41Z", "digest": "sha1:BLANK5Q2AFSMBZKKUX5U234TIXOB6OIY", "length": 18306, "nlines": 135, "source_domain": "bytesofindia.com", "title": "झिम्माड पावसाचं भंडारदरा", "raw_content": "\nझिम्माड पाऊस आणि हिरवागार आसमंत यांची भुरळ पडलेल्या लोकांसाठी भंडारदरा हा भूलोकीचा स्वर्ग आहे. ‘चला, भटकू या’च्या आजच्या भागात भंडारदरा आणि परिसराची रमणीय सफर...\nपाऊस हा धरणीचं सगळं रूपडं बदलून टाकणारा, घामेजलेल्या वातावरणाला ओलेतं करून टाकणारा ऋतू असला, तरी तो सगळ्यांच्या आवडीचा असतोच, असं नाही. भरपूर पाऊस पडत असला, की मनातले मोर थुईथुई नाचायला लागणारे प्राणी निसर्गाचे खरे आस्वादक असतात. पावसानं आसमंत कसा बदलून टाकला आहे, उन्हाच्या चटक्यांमध्ये होरपळणाऱ्या डोंगरदऱ्यांना कसं हिरवंगार करून टाकलं आहे आणि गारव्याची जादू सगळ्या वातावरणात भरून टाकली आहे, हे पाहण्यासाठी त्यांची उत्सुकता वाढते. हातातली कामं बाजूला ठेवून मग मोकळ्या निसर्गाकडे पाय वळतात आणि या हिरव्या ऋतूचा मनमुराद आनंद घेतला जातो. पावसाची सततची हजेरी ही ‘पिरपिर’ न वाटता नादमधुर ‘रिमझिम’ वाटते आणि पायाखालच्या चिखलाचा त्रास न होता पायवाटांच्या बाजूनं तुरूतुरू पळणाऱ्या झऱ्यांची, ओहोळांची भुरळ पडते. झिम्माड पाऊस आणि हिरवागार आसमंत यांची भुरळ पडलेल्या लोकांसाठी भंडारदरा हा भूलोकीचा स्वर्ग आहे.\nभंडारदरा हे मुद्दाम विकसित केलेलं, पर्यटकांसाठी भरपूर सोयीसुविधा असलेलं, त्यांच्या मनोरंजनसाठी खास ठिकाणी उभारलेलं असं विकसित पर्यटनस्थळ नाही. तरीही पावसाळ्याच्या काळात मनाला वेड लावणारी ही एक भन्नाट जागा आहे. भंडारदरा परिसराला निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेलं आहे. नजर ठरणार नाही अशा उंचीचे डोंगर, बघताना थरकाप उडावा अशा दऱ्या आणि मुक्त जंगल, असा हा निसर्गरम्य परिसर आहे. नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातला हा परिसर ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर येतो. भंडारदऱ्याचं भौगोलिक स्थान लक्षात घेऊन इंग्रजांनी या ठिकाणी १९२६ साली धरण बांधलं. आशिया खंडातलं हे सर्वांत मोठं धरण आहे. प्रवरा नदीच्या काठावर वसलेल्या भंडारदऱ्याकडे जायला लागल्यानंतर आजूबाजूचा निसर्ग आपलं लक्ष वेधून घेतो. डोंगराचे वेधक कडे, त्यावरून खाली झेपावणारे शुभ्र, फेसाळ धबधबे, खळाळून वाहणाऱ्या नद्या, हे दृश्य वेड लावतं.\nभंडारदरा धरणाचा जलाशय खूप मोठा आहे. याच परिसरात विल्सन तलाव आहे आणि त्याच्या काठावर स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाळून काही प्रमाणात पाण्यात खेळण्याचा आनंद घेता येतो. धरणातून पाणी सोडल्यानंतर ते एका विशिष्ट आकारात बाहेर पडतं आणि लांबून पाहिलं, तर त्यातून छत्रीच्या आकाराचा धबधबा तयार होतो. तो ‘अंब्रेला फॉल’ या नावाने प्रसिद्ध आहे. धरणातून पाणी सोडण्याच्या काळात आणि विशेष म्हणजे पावसाळ्यातच हा धबधबा दिसू शकतो.\nरंधा धबधबा हे इथलं आणखी एक प्रमुख आकर्षण आहे. शेंडी गावापासून ११ किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण रस्त्यापासून थोडं आत आहे. सुरक्षितपणे गाड्या लावून थोडं चालून आत जायला लागतं. धबधब्याचा परिसर भन्नाट आहे. दोन मोठ्या कड्यांच्या मधून खोल दरीत कोसळणारा हा जोरदार पाण्याचा प्रवाह पाहताना निसर्गाच्या या अद्भुत सौंदर्यापुढे आपण थक्क होतो. अलीकडे या भागात सुरक्षित पर्यटनासाठी प्रशासनाने धबधबा पाहण्यासाठी कठडे उभारले आहेत. धबधब्याचा जोर प्रचंड असून, दरी खोल असल्यामुळे सुरक्षित कठड्यांवरूनच धबधबा पाहणं उत्तम. जंगल पाहण्याची, ऐकण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांसाठीही भंडारदरा हा स्वर��ग आहे. इथे दाट झाडीमुळे विविध प्राणी, पक्ष्यांची वस्ती आहे आणि नशीब जोरावर असेल, तर त्यांचं दर्शनही घडू शकतं.\nशेंडीपासून २२ किलोमीटरवर असलेला, घाटघर हा परिसर इथला सगळ्यात उंचावरचा भाग आहे. इथे प्रचंड पाऊस कोसळतो. घाटमाथा असल्यामुळे वाटाही अरुंद आहेत आणि इथे बहुतांश वेळा धुक्याचं साम्राज्य असतं. भंडारदरा धरणाच्या कडेकडेने घाटघरला घेऊन जाणारा रस्ता भन्नाट आहे. घाटघरच्या माथ्यावरून खाली खोल दरीत कोकण परिसराचं दर्शन घडतं, म्हणून हा कोकणकडा अशा नावानं प्रसिद्ध आहे. भंडारदरा इथं महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची निवासव्यवस्था असून, तिथं राहण्याची आणि जेवण्याची उत्कृष्ट सोय आहे. मंडळाची रहाण्याची सोय तळ्याकाठी असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते. शेंडी आणि परिसरात काही खासगी हॉटेल्सची सोयसुद्धा उपलब्ध आहे. भंडारदरा सुविकसत पर्यटनस्थळ नसल्यामुळे इथे इतर ठिकाणांसारखी हॉटेल्सची बजबजपुरी नाही किंवा प्रत्येक गोष्टीचा धंदा करून पर्यटकांकडून पैसे वसूल करण्यासाठी टपलेले एजंटही नाहीत. त्यामुळे काही वेळा इतर ठिकाणांसारख्या सोयीसुविधा मिळू शकणार नाहीत; पण निसर्गाचं देणं एवढं मोठं आहे, की त्यापुढे हे सर्व फिकं पडावं.\nयाच परिसरात रतनगड हा किल्ला आणि अमृतेश्वराचं प्राचीन मंदिरही आहे. स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन आणि पाऊस-पाण्याचा अंदाज घेऊन तिथे जाणं जास्त योग्य. साम्रद गावातून एखादा वाटाड्या बरोबर घेऊन सांधण दरीसुद्धा पाहून येता येऊ शकते. मुख्य म्हणजे हा सगळाच प्रचंड पावसाचा प्रदेश असल्यामुळे पावसातून येणाऱ्या ऐन वेळच्या अडचणींचा सामनाही करावा लागू शकतो, याचीही तयारी ठेवायला हवी. निसर्गाच्या सान्निध्यात आणि निसर्गाचा एक भाग म्हणून राहायचं असेल, तर भंडारदरासारख्या ठिकाणांना पर्याय नाही.\nभंडारदरा परिसरात भटकण्याची ठिकाणं खूप आहेत. रतनगडापासून अलंग, कुलंग, मदन यांसारखे आव्हानात्मक किल्लेही आहेत. अगदी छोटी आणि सर्वांना घेऊन जाता येईल, अशी भटकंती करायची असेल, तर कळसूबाई शिखराचा पर्याय निवडायला हरकत नाही. अकोले-भंडारदरा रस्त्यावर बारी गाव लागतं. तिथूनच कळसूबाईकडे जाण्याची वाट आहे. महाराष्ट्रातलं सर्वांत उंच असलेलं हे ठिकाण ट्रेकिंग करणाऱ्यांचं अतिशय लाडकं आहे. सर्वांत उंचीवरचं असलं, तरी ते चढून जाण्यास धोकादायक क���ंवा आवाक्याबाहेरचं अजिबात नाही. मुख्य डोंगर चढून गेल्यानंतर वरच्या कड्यापर्यंत पोहोचण्यासाठी आता शिडीचीही व्यवस्था आहे, त्यामुळे वरपर्यंत जाणं सर्वांच्या सोयीचं आहे. ऐन पावसाळ्यात इथे वारा आणि पाऊस यांचा जो खेळ सुरू असतो, तो केवळ विलोभनीय.\nमुंबईपासून अंतर (कल्याण-कसारा-इगतपुरीमार्गे) : १४३ किलोमीटर\nपुण्याहून अंतर (मंचर-नारायणगाव-आळेफाटामार्गे) : १७३ किलोमीटर\nनाशिकहून अंतर : ७३ किलोमीटर\n(लेखक चित्रपट, दूरचित्रवाणी, कला आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.)\nनिसर्गाचं खळाळतं रूप : निघोज रांजणखळगे मार्लेश्वरची डोंगरलेणी संस्कृतीचा वारसा सांगणारं खिद्रापूर गर्द राईचं फणसाड दक्षिण काशीची आनंदवारी\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nराधाकृष्ण नार्वेकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर\nअभिनेता अद्वैत दादरकर सहा जुलैला देवरुखात\n‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sardesaikavya.com/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-16T00:30:15Z", "digest": "sha1:2XNVXNEQDKKYUIK3GAAEG4UMRBPLYDLN", "length": 6645, "nlines": 99, "source_domain": "www.sardesaikavya.com", "title": "फोटो | वा. न. सरदेसाई", "raw_content": "\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nअनुक्रमणिका – गझला व वृत्ते\nअनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते\nअनुक्रमणिका – गीत , कविता , रानरंग .\nअनुक्रमणिका – वा.न.सरदेसाई ह्यांना आलेली पत्रे\nअनुक्रमणिका – अन्य कवींच्या रचना\nरुदकीप्रणीत (अ़क्षरगणांत ) ( प्रत्येक ओळ वेगळ्या वृत्तात )\n' रंगश्री ' नाट्यसंस्था (शहादा ) कलावंत - ( समूहचित्र ) श्री.वा. न. सरदेसाई (बसलेले ) डावीकडून पहिले - संस्थेचे लेखक , दिग्दर्शक आणि अभिनेते . . .\n' रंगश्री ' नाट्यसंस्था (शहादा ) कलावंत - राज्य नाट्यस्पर्थेत पारितोकषिकप्राप्त तीन अंकी नाटक : त्याची वंदावी पाउले लेखन / दिग्दर्शन / अभिनय - श्री. वा. न. सरदेसाई\n' रंगश्री ' नाट्यसंस्था (शहादा ) कलावंत - राज्य नाट्यस्पर्थेत पारितोकषिकप्राप्त तीन अंकी नाटक : त्याची वंदावी पाउले लेखन / दिग्दर्शन / अभिनय - श्री. वा. न. सरदेसाई\n' रंगश्री ' नाट्यसंस्था (शहादा ) - नाटक : तेथे पाहिजे जातीचे दिग्दर्शन व अभिनय - श्री. वा. न. सरदेसाई\nनाटक : तुका म्हणे त्यातल्या त्यात - दिग्दर्शक नि अभिनेते : श्री. वा. न. सरदेसाई ( वर बसलेले ) उजवीकडून पहिले\nवाकण्यापेक्षा मला . .\nप्रतिक्रिया टाका Cancel reply\nप्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यासक्रमात श्री.वा.न.सरदेसाईंच्या गझला अंतर्भूत . . .\nश्री. वा. न. सरदेसाईह्यांनी लिहिलेले काही मराठी दोहे ( video )\nश्री. वा. न. सरदेसाईंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाचे फोटो . .\n|| अंगाई ते गझल-रुबाई || – समग्र वा. न. सरदेसाई ,ह्या कवितासंग्रहात – विविध ९० व्रुत्तांतील १४३ गझला , सर्वमान्यताप्राप्त वृतांतील एकूण १२० रुबाया , “रान” विषयावरील सुमारे ३५ कविता , सुमारे ५० बालकविता , दोहे , हायकू , अंगाई, भावगीते , अध्यात्मगीते , कोळीगीते (लोकगीत ) , देशभक्तिपर-गीते , गण-गवळण , लावणी-पोवाडा , ओवी-अभंग , भक्तिगीते , मुक्तछंद.\nपुण्याला तीन गझला सादर करतांना श्री. वा. न. सरदेसाई , व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-reduction-cow-milk-milk-procurement-rate-outside-area-%E2%80%8B%E2%80%8Bgokul-9259", "date_download": "2019-07-16T01:12:30Z", "digest": "sha1:7F5DRAEQ5T3N47OW7U3NO5RUMVC5MXOJ", "length": 16340, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Reduction of cow milk milk procurement rate outside the area of ​​Gokul | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘गोकुळ’ची कार्यक्षेत्राबाहेरील गायीच्या दूध खरेदी दरात कपात\n‘गोकुळ’ची कार्यक्षेत्राबाहेरील गायीच्या दूध खरेदी दरात कपात\nबुधवार, 13 जून 2018\nकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघांने (गोकुळ) कार्यक्षेत्राबाहेरील दूध दरात लिटरला एक रुपया कपात केली आहे. कार्यक्षेत्राबाहेरून म्हशीपेक्षा गायीचे दूध जास्त येऊ लागल्याने हा निर्णय घेतल्याचे संघाने स्पष्ट केले आहे. कार्यक्षेत्रातील गायीचे दूध खरेदी दरात मात्र कपात करण्यात आली नाही. कार्यक्षेत्राबाहेर गायीचे दूध २१ रुप��े लिटरप्रमाणे खरेदी केले जात होते. आता ते २० रुपयांप्रमाणे खरेदी केले जाणार आहे.\nकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघांने (गोकुळ) कार्यक्षेत्राबाहेरील दूध दरात लिटरला एक रुपया कपात केली आहे. कार्यक्षेत्राबाहेरून म्हशीपेक्षा गायीचे दूध जास्त येऊ लागल्याने हा निर्णय घेतल्याचे संघाने स्पष्ट केले आहे. कार्यक्षेत्रातील गायीचे दूध खरेदी दरात मात्र कपात करण्यात आली नाही. कार्यक्षेत्राबाहेर गायीचे दूध २१ रुपये लिटरप्रमाणे खरेदी केले जात होते. आता ते २० रुपयांप्रमाणे खरेदी केले जाणार आहे.\nसंघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून गायीच्या दुधाच्या विक्रीत सर्वच संघांना अडचणी येत आहेत. पावडरीला दर नसल्याने पावडर करणे शक्‍य नसल्याने गायीच्या दुधाला अनेक दूध संघ नापसंती दाखवत आहेत. पंधरवड्यापूर्वी स्वाभिमानी दूध संघाने गायीचे अतिरिक्त दूध न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) व्यावसायिक धोरण स्वीकारण्याबाबत हालचाली सुरू केल्या. यातून कार्यक्षेत्राबाहेरील गायीच्या दुधाचे प्रमाण वाढत असल्याचे निर्दशनास आले. गायीचे दूध म्हशीच्या दुधापेक्षा साठ टक्के जास्त येत असल्याने दूध संघाने या दूध दरात कपात केली आहे.\nकार्यक्षेत्राबाहेरील संघानी ७०:३० या प्रमाणात म्हैस व गायीचे दूध घालावे, अशी सूचना संघाने दुग्धसंस्थांना केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक संस्था, व्यापारी म्हशीचे दूध अन्य ठिकाणी विक्री करून फक्त गायीचे दूधच गोकुळला देत होते. हा प्रकार बंद करण्यासाठी गायीच्या दूध दरात कपात केल्याचे संघाचे व्यवस्थापक डी. व्ही. घाणेकर यांनी सांगितले.\n७० टक्के म्हशीचे, तर ३० टक्के गायीचे दूध स्वीकारण्याचे नियोजन\nसध्या कार्यक्षेत्राबाहेरील गाय व दुधाचे प्रमाण तपासण्याचे काम सुरू आहे. ज्या भागातून गायीचे दूध जास्त येत आहे त्यांना गायीचे दूध कमी करून म्हशीचे दूध वाढवावे, अशी सूचना करण्यात येत आहे. येथून पुढे ७० टक्के म्हशीचे, तर ३० टक्के दूध गायीचे अशा प्रमाणात दूध स्वीकारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे संघाच्या दूध संकलन विभागातून सांगण्यात आले.\nपूर कोल्हापूर दूध व्यापार विभाग sections\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर ठिय्या...\nनाशि�� : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती जगावी; मात्र आम्हालाही जगू द्यावे.\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमात���न नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+226995+td.php", "date_download": "2019-07-15T23:56:15Z", "digest": "sha1:OUEPYEXZH7MPFSSNLUWPY47NHT3NPPWJ", "length": 3427, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 226995 / +235226995 (चाड)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Tandjile\nआधी जोडलेला 226995 हा क्रमांक Tandjile क्षेत्र कोड आहे व Tandjile चाडमध्ये स्थित आहे. जर आपण चाडबाहेर असाल व आपल्याला Tandjileमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. चाड देश कोड +235 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Tandjileमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +235 226995 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनTandjileमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +235 226995 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00235 226995 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/12686?page=1", "date_download": "2019-07-16T01:45:29Z", "digest": "sha1:RRMRZUVVQQFMAGEW5LBO235VQYNHV2NN", "length": 6403, "nlines": 140, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शेती आणि शेतकरी | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nम��ाठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /शेती आणि शेतकरी\nसंमेलनाध्यक्ष मा. शरद जोशी यांचे भाषण लेखनाचा धागा\nपहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत लेखनाचा धागा\nआत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून\nशेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मा. शरद जोशी लेखनाचा धागा\nअ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ लेखनाचा धागा\nशरद जोशी रणांगणात उतरणार\nमराठी भाषा दिन : एक संकल्प लेखनाचा धागा\nदिल्लीतील सत्तापालट म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात\nभारतीय सणांचे अनर्थशास्त्र लेखनाचा धागा\nजमीन (खरेदी_ विक्री ) लेखनाचा धागा\nमाझ्या वाङ्मयशेतीचे १२०० दिवस लेखनाचा धागा\nस्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी (लोकसत्ता - शरद जोशींचे सदर) लेखनाचा धागा\nरामगिरीवर हल्लाबोल : शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की\nफुलांची शेती लेखनाचा धागा\nकापसाचा उत्पादन खर्च लेखनाचा धागा\nकापूसप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा फ़िस्कटली लेखनाचा धागा\nअसा आहे आमचा शेतकरी लेखनाचा धागा\nप्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%83%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-07-16T00:00:43Z", "digest": "sha1:2OPVMHO2TTLGHIRINXSEJG2SAL3AFEOO", "length": 11879, "nlines": 165, "source_domain": "marathiblogs.in", "title": "योगाने साधा मनःशांती | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\n-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)आरोग्यतज्ञांच्या मते, तणाव आणि मानसिक रोग यांसारखे आजार दूर करण्यासाठी योगा हा एक उत्तम उपाय आहे. योगामुळे शरीर स्वस्थ राहते आणि त्याचबरोबर तणावासंबंधित हाॅर्नाेमल नियंत्रित करण्यासदेखील मदत करतो. हे आता सिद्ध होत आहे.उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्राॅल आणि लठठपणा यांसारख्या समस्येवर योगा हा उपाय आहे. योगा हा आयुष्य जगण्याचा एक चांगला मार्ग आहे. असे तज्ञांचे मत आहे. एखादा रोग झाल्यानंतर त्याच्यापासून सुटका होण्यासाठी लोक औषधे खावीत की योगा करावा अशा द्विधा मनःस्थितीत असतात. पण, लोकांनी हे समजणे गरजेचे आहे की, मानवाच्या आयुष्यातील प्रत्येक रोगाव�� योगा हे एक उत्तम औषध आहे. बऱ्याच जणांना रोग हे त्यांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे होतात. त्यावर योगा हा एकच उपाय आहे. योगामुळे तुमचे जीवन हे आनंदी आणि सुखी राहिल्यामुळे रोग होण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होते.शरीर व मनाच्या शुद्धीचे साधन म्हणजे ‘प्राणायम’ प्राणाचा आयाम करणे म्हणजेच श्वास लांबविण्याची क्रिया. जास्तीत जास्त श्वास लांबविणे म्हणजेच श्वासावर नियंत्रण आणणे होय. प्राण म्हणजे वायू. अर्थात, प्राणाची व्याप्ती मोठी म्हणून त्याचा अर्थ प्राणशक्ती होय. प्राणशक्तीचा संबंध मनाशी येतो. मनाचा संबंध हा बुद्धीशी येतो. बुद्धीचा संबंध आत्म्याशी येतो व आत्म्याचा संबंध हा परमात्म्याशी येत असतो. प्राणायाम म्हणजे लयबद्ध पद्धतीने केलेले श्वसन.७ ते ७० वर्षांपर्यंतच्या स्त्री-पुरुषांना प्राणायाम क्रिया करण्यास हरकत नसते. या आयुर्काळात रक्ताभिसरण, रक्तपुरवठा निसर्गतः चालते. प्राणायाम करणारे रागलोभविरहीत, सदैव प्रसन्न असणारे, शरीर व मनाने पवित्र जपणारे आणि प्राणायामाचा अभ्यास करायला उत्सुक असे हवेत. प्राणायाम शिकायला आरंभण्यापूर्वी पूर्वतयारीसाठी पदमासन, सिद्धासन अशी आसने अभ्यासावीत. त्यामुळे शरीरातल्या नाडया मृदू बनतात. ही आसने दोनदोन वा तीनतीन तास एकाठिकाणी स्थिर बसण्याची तयारी करतात. ती सिद्ध झाल्यावरच प्राणायामाभ्यास करायला हवा.प्राणायाम जिथे करायचा ती जागा शांत, पवित्र, शुद्ध वातावरण असलेली हवी. तिथे जोरदार वारा वेगाने वाहणारा नसावा. यासाठीच उघडया जागेत, माळावर कधीही प्राणायाम करू नये. जोरदार हवेमुळे घाम वाळविला जातो. रंध्राबाहेर तो येत नाही. असं होण अयोग्य आहे. घाम शरीराबाहेर यायलाच हवा. तसा तो येत नसेल तर नाडी शुद्ध नाही, हे नक्की.प्राणायाम दिवसातून दोनदा करावा. काही प्राचीन योगग्रंथात दुपार, सायंकाळ आणि मध्यरात्री तो करावा असे लिहिले आहे. एका वेळी दहा प्राणायामांनी आरंभ करून नंतर दैनंदिन पाच आवृत्ती वाढ असा क्रम ठेवला तर सहा तासांत ३२० प्राणायाम संख्या होईल. पण इतका वेळ आहे कुणाकडे तेव्हा उपलब्ध वेळ, शरीरावस्था, आरोग्य यांचा मेळ घालून मगच अभ्यासाची मर्यादा ठरवावी. सर्वदा अनुभवी योगाभ्यासाकडून मार्गदर्शन घेत राहावे.दोन वेळा प्राणायाम करणाऱ्यांनी सायंकाळी शरीर थकले असता, दिवसभरात अतिकष्ट झाले असल��यास रात्रीचा अभ्यास आटोक्यात करावा. अन्यथा फुफफुसांमध्ये बिघाड होऊन त्रास होऊ शकतो. अजीर्ण असणाऱ्यांनीही हीच काळजी घ्यावी. जेवणापूर्वी ३-४ तासांपूर्वी प्राणायाम करू नये. आहार हलका ठेवावा. जड पदार्थ टाळावेत. तापटपणा वाढविणारे, आळस आणणारे अन्न सेवन करू नये. सात्विक आहार म्हणजे वरण-चपाती, मुगाची खिचडी, पालेभाज्या, दूध, तूप, फळे, सुकामेवा असे पदार्थ भोजनात ठेवावेत.\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8/", "date_download": "2019-07-15T23:56:36Z", "digest": "sha1:S7JW4NQRJQ3GKX425LFUINRBPXTQD3RG", "length": 12650, "nlines": 179, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कांद्याचे भाव पुन्हा कोसळले | Dainik Prabhat", "raw_content": "\nकांद्याचे भाव पुन्हा कोसळले\nचाकण- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केट यार्ड वर कांद्याची आवक वाढून भावात घट झाली. बटाट्याची आवक घटून भावामध्ये मात्र वाढ झाली. भूईमुग शेंगांची आवक घटून भाव स्थिरावले तर लसणाची आवक किरकोळीत घटून भावही घटले. एकूण उलाढाल 2 कोटी 85 लाख रुपये झाली.\nकांद्याची आवक या आठवड्यात 523 क्विंटलने घटली, तर भावात 400 रुपये घट झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत बटाट्याची आवक 30 क्विंटलने घटली तर भावांमध्ये दोनशे रुपये वाढ होऊन भाव 2200 रुपये झाले. भुईमूग शेंगांची आवक या सप्ताहात दोन क्विंटल कमी होऊन भाव मात्र 4500 रुपयांवर स्थिरावले. लसणाची आवक या सप्ताहात तीन क्विंटलने घटली तर भावामध्ये दोनशे रुपयाने घट होऊन 1800 रुपये झाले .\nचाकणमध्ये फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटून भाज्यांचे भाव मात्र वधारले. चाकण बाजारात मेथी व कोथिंबिरीचे आवक व भाव वाढले. जनावरांच्या बाजारात म्हशी आणि शेळीमेंढ्यांच्या संख्येत वाढ होऊन भावा मध्येही वाढ झाली. राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची आवक 60000 जुड्या होऊन 251 ते 1850 भाव मिळाला. कोथिंबिरीची आवक 45000 जुड्या झाली . भाव 301 ते 1401 शेपू आवक 8000 जुड्या झाली 400 ते 1150 रुपये भाव मिळाला.\nशेतीमालाचे एकूण आवक व बाजारभाव (क्विंटलमध्ये)\nक्र���ांक एक : 1600\nक्रमांक दोन : 1350\nक्रमांक तीन : 800\nएकूण आवक : 1128क्विंटल\nक्रमांक एक : 2200\nक्रमांक दोन : 1800\nक्रमांक तीन : 1200\nएकूण आवक : 565 क्विंटल\nक्रमांक एक : 4500\nक्रमांक दोन : 4000\nक्रमांक तीन : 3500\nएकूण आवक : 10 क्विंटल\nक्रमांक एक : 1800\nक्रमांक दोन : 1500\nक्रमांक तीन : 1000\nएकूण आवक : 4 क्विंटल\nप्रती 100 किलोंसाठी डागांना मिळालेले भाव (रुपयांत)\nप्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत)\nजनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात गाई, म्हशी, शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येमध्ये वाढ होऊन किंमतीही वाढल्या. विक्रीसाठी आलेल्या 140 जर्सी गाई पैकी 85 गाईची विक्री होऊन त्यांना 20 ते 50 हजार, 240 बैलां पैकी 110 बैलांची विक्री होऊन त्यांना 10 ते 30 हजार, 110 म्हशी पैकी 60 म्हशींची विक्री होऊन 20 ते 70 हजार, तर 9280 शेळ्या-मेंढ्या पैकी 8570 शेळ्या-मेढ्यांची विक्री होऊन त्यांना 1,500 ते 10 हजार रुपये इतका भाव मिळाला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nराज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nभोसरी एमआयडीसीत 52 हजार रुपयांच्या केबल अज्ञाताने चोरल्या\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/sanganak-smaranshakti-aani-sathavan", "date_download": "2019-07-16T01:03:07Z", "digest": "sha1:6O3X23DZWEJEZR5SN6PVZN4FOMPR6QYE", "length": 22492, "nlines": 79, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "संगणक : स्मरणशक्ती आणि साठवण - द वायर मराठी", "raw_content": "\nसंगणक : स्मरणशक्ती आणि साठवण\nपहिल्या पिढीने, आजच्या मॅनेजमेंटच्या भाषेत सांगायचे तर Horizontal Technical Growth अथवा पाया वाढवण्याचे काम केले. या पिढीत तयार झालेल्या संगणकाचाच आराखडा पुढच्या पिढ्यांनी वापरला आणि त्या पायावर पुढची इमारत उभी करून त्याची व्याप्ती वाढवत नेली.\nएबीसी, एनिअ‍ॅक, कलोसस या आधीच उल्लेख केलेल्या संगणकांच्या पहिल्या पिढीच्या संगणकांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्हॅक्युम ट्यूब्जचा वापर होत असे. यांचा काळ ढोबळमानाने चाळीसच्या दशकाच्या मध्यापासून पन्नासच्या दशकाच्या अंतापर्यंतच. या पहिल्या पिढीने संगणकाला अधिकाधिक स्वतंत्र, वेगवान आणि सक्षम बनवण्याच्या दृष्टीने झालेल्या तांत्रिक प्रगतीमध्ये मूलभूत पातळीवर बरीच भर घातली. आजच्या मॅनेजमेंटच्या भाषेत सांगायचे तर संगणकाची Horizontal Technical Growth अथवा पाया वाढवण्याचे काम या पिढीने केले. या पिढीत तयार झालेल्या संगणकाचाच आराखडा पुढच्या पिढ्यांनी वापरला आणि त्या पायावर पुढची इमारत उभी करुन त्याची व्याप्ती वाढवत नेली.\nप्रसिद्ध ब्रिटिश गणिती पॉल व्हॉन न्यूमन याने ’फर्स्ट ड्राफ्ट रिपोर्ट ऑन EDVAC’ या नावाने लिहिलेल्या रिपोर्टमध्ये अर्वाचीन संगणकाचा पहिला आराखडा अंतर्भूत केला होता. ज्याला पुढे ’व्हॉन न्यूमन आराखडा’ असेच म्हटले जाऊ लागले. हा त्यापुढील बहुतेक संगणकांचा आधार बनला. त्याच्या आधारे हा EDSAC (Electronic Delay Storage Automatic Calculator) केंब्रिज विद्यापीठातील गणिती मॉरिस विल्किस या गणिती-संगणकतज्ज्ञाने तयार केला. ’बेबी’ या नावाने संगणकावरील पहिला ग्राफिकल गेम या EDSAC मध्येच विकसित केला गेला, आणि रुक्ष गणिती आकडेमोडीपलीकडे, मनोरंजनाच्या क्षेत्रात संगणकाने पहिले पाऊल टाकले. केवळ संशोधक, अभ्यासक अथवा मोठ्या संस्था यांच्याच उपयोगाच्या असलेल्या संगणकामध्ये सर्वसामान्य माणसाला वापर करता येईल, असे काहीतरी प्रथमच निर्माण झाले.\nदरम्यान ’कॉनरॅड झ्यूस’ने आपल्या झेड-१ वर संशोधन आणि सुधारणा करणे चालू ठेवले होते. याच्या तिसर्��या पिढीतील संगणक झेड-४ हा त्याने एडवर्ड स्टायफेल या स्विस गणिततज्ज्ञाला विकला. यापूर्वीचे संगणक हे ’कमिशन केलेले’ म्हणजे मागणीनुसार बनवून दिलेले असत. आधी तयार केलेला, ग्राहकाच्या मागणीनुसार न बनवलेला हा पहिलाच संगणक. याबरोबरच संगणकाचा ’उत्पादन आणि विक्री योग्य वस्तूं’च्या यादीत प्रवेश झाला. संगणक आता ’क्रयवस्तू’ झाला. संगणकाचे आता व्यावसायिक उत्पादन होऊ लागले. झ्यूसपाठोपाठच ’होलेरिथ’च्या ’आयबीएम’ने ७०१ हा आपला पहिला व्यावसायिक संगणक बाजारात आणला. हा संगणक प्रत्येक सेकंदाला दोन हजारहून अधिक मूलभूत आकडेमोडींची गणिते करू शकत असे. पुढल्या काही वर्षांत अशा सुमारे २० हजार संगणक संचाची विक्री आयबीएमने केली.\nएखर्ट-मॉक्ली यांच्या ईएमसीसी’ने विकसित केलेल्या UNIVAC या संगणकांच्या सीरिजमध्ये प्रथमच सोडवण्याचा प्रॉब्लेम, संगणकीय प्रोग्राम स्वरूपात त्याची गणिती रीत ही पंच कार्ड्सवरुन वाचून संगणकातच साठवून ठेवण्यासाठी सोय करून देण्यात आली. माणसाप्रमाणेच माणसाने वापरण्याच्या संगणकाला आता ’स्मरणशक्ती’ मिळाली. UNIVACच्या पाठोपाठच अमेरिकेतील एमआयटी या तंत्रज्ञानातील संशोधनासाठी आजही अग्रगण्य मानल्या गेलेल्या संस्थेने अमेरिकन नौदलासाठी व्हर्लविंड मशीन (Whirlwind Machine) हा संगणक विकसित केला. या संशोधनादरम्यान मॅग्नेटिक कोअर मेमरी हे उपकरण वापरण्यास सुरुवात झाली. यातील प्रत्येक ’कोअर’वर एक बिट (० किंवा १) साठवला जात असे. ही आजच्या संगणकातील RAM (Random Access Memory)ची जननी होती.\n’व्हर्लविंड मशीन’ने निव्वळ अंक आणि मुळाक्षरांपलिकडे जाऊन ’रिअल टाईम ग्राफिक्स’ तंत्राचा वापर सुरू केला. आज मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या विंडोज, लिनक्स-सह युनिक्सचे सारे भाईबंद, अ‍ॅपलची आय-ओएस यांच्याशी वापरकर्त्याने साधण्याच्या संवादाचे माध्यम म्हणून आपला संगणक पडद्यावर जे दाखवतो त्याला ग्राफिक्स यूजर इंटरफेस (जीयूआय) म्हटले जाते. त्याचा पाया म्हणजे हे तंत्र. नव्वदोत्तरी पिढीला ’मग याशिवाय संगणकाचा वापर कसा करत येईल’ असा प्रश्न पडावा इतका याचा आपल्याला सराव झाला आहे. त्यापूर्वीचा Text Interface म्हणजे केवळ आकडे वा मुळाक्षरे यांच्यामार्फत संगणकाला आज्ञा पुरवणॆ सरत्या शतकाबरोबरच अस्तंगत झाले आहे.\nयाशिवाय एकाच वेळी दोन गणिते करण्याचे तंत्र (Parallel computation अथवा समांतर कार्यप्रण���ली) यातच प्रथम विकसित करण्यात आले आणि ’व्हर्लविंड-२’ हा या पिढीचा दुसरा संगणक तयार करण्यात आला. अमेरिकेच्या हवाई- दलासाठी अनेक रेडार्सच्या मदतीने उभ्या करण्यात आलेल्या सेज (SAGE) या हवाई-सरंक्षण प्रणालीचे या संगणकाच्या आधारे केले जाऊ लागले. (हा पुरा प्रोजेक्ट पुढे १९८० पर्यंत कार्यरत होता. मि. स्ट्रेंजलव्ह आणि कलोसस सारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये याचा उल्लेख आलेला आहे.) संगणकाची वाटचाल अशी सैन्यदले आणि विध्वंसाची हत्यारे तयार करणार्‍यांच्या हातात हात घालूनच पुढे चालली होती. हा सारा युद्धोत्तर काळ होता. दुस‍ऱ्या महायुद्धात तंत्रज्ञानाने गाजवलेले वर्चस्व (विमाने, यू-बोटी, रेडार्स आणि सर्वात कडी म्हणजे अणुबॉम्ब) यांच्यामुळे सैन्यदलांना तंत्रज्ञान विकासाचे महत्त्व पुरेपूर पटले होते. दुसरे असे की अशा प्रकारच्या तंत्रज्ञान विकासासाठी लागणारे भांडवल पुरवण्याची क्षमता त्यांच्याकडेच अधिक होती. आणि त्यामुळे संगणकाच्या पहिल्या दोन ते तीन पिढ्या या प्रामुख्याने सैन्यदलांसाठीच राबत होत्या.\nUNIVACमध्ये वापरलेली मॅग्नेटिक कोअर मेमरी हे आजच्या रॅमचे आद्यरूप मानले जाते. पण पंच-कार्डवरुन उतरवून घेतलेली माहिती साठवणे इतकेच काम ही मेमरी करू शकत होती. स्वतंत्रपणे काही कार्य करण्याची क्षमता अथवा ’बुद्धी’ तिच्यात नव्हती. आजच्या आपल्या संगणकात असलेली RAM (Random Access Memory) ही केवळ स्मरणशक्ती नव्हे, तर ती गणिते सोडवण्याचे मेंदूचे कामही करू शकते.\nपण ही तात्पुरती सोय होती. जोवर संगणक चालू असेल तोवरच हा प्रोग्राम या मेमरीमध्ये राहू शकत होता. बंद करून चालू केलेल्या संगणकाला पुन्हा एकवार पंच-कार्ड्स मार्फत आवश्यक माहिती पुरवणे आवश्यक होते. ही केवळ तात्पुरती स्मरणकुपी म्हणूनच काम करत होती. मॅग्नेटिक कोअर मेमरीमध्ये साठवलेली माहिती वाचण्याचे तंत्रच असे होते की, त्यामुळे साठवलेली माहिती पुसली जात असे. त्यामुळे एकच समस्या थोड्या बदलासह पुन्हा पुन्हा तपासून पाहण्याचे काम जिकीरीचे होत होते. त्यामुळे ही माहिती वापरकर्त्याला हवे असेपर्यंत संगणकातच साठवून ठेवण्याची गरज निर्माण झाली.\nUNIVACच्या पूर्वी एबीसी संगणकात यासाठी ’ड्रम मेमरी’ हे उपकरण माहितीच्या तात्पुरती साठवण करण्यास वापरले जात असे. याच उपकरणाचा वापर पुढे आजच्या हार्ड-डिस्कसारखा, म्ह��जे संगणक बंद केल्यावरही पुसल्या न जाणार्‍या साठवणूक उपकरणासारखा केला जाऊ लागला. पन्नासच्या दशकात आयबीएम संगणकांनी प्रथमच हार्ड-डिस्कचा वापर सुरू केला. या हार्ड-डिस्क- किंवा केवळ डिस्क म्हणू – आणि RAM यांच्यात दोन मूलभूत फरक. एक आधीच म्हटल्याप्रमाणे RAM मध्ये साठवलेली माहिती ही तात्पुरत्या स्वरुपाची असते, संगणक बंद केल्यावर ती पुसली जाते तर डिस्कवरची माहिती ही संगणक पुन्हा सुरू केल्यावरही जशीच्या तशी उपलब्ध असते. पण दुसरा महत्त्वाचा फरक हा की RAM हा संगणकाचा अविभाज्य भाग आहे, डिस्कचे तसे नाही. अन्य इनपुट अथवा साठवणुकीच्या माध्यमांपैकी एक एवढीच तिची भूमिका आहे. पुढे संगणक जाळे निर्माण झाले तेव्हा डिस्क-विरहित संगणकांचा – ज्यांना dumb terminal म्हटले जात असे- वापर केला गेला आहे.\nपण जेव्हा संगणक जाळे नव्हते तेव्हाही फ्लॉपी-डिस्क या मॅग्नेटिक तंत्रावरच आधारलेल्या पातळ फिल्म-स्वरुपातील उपकरणावर माहिती साठवली जात असे. या फ्लॉपीज जरी पंच-कार्डप्रमाणॆ काम करत असल्या, तरी त्या निव्वळ संगणकाला माहिती पुरवण्याचेच नव्हे तर त्यातून निर्माण झालेल्या माहितीची साठवणूक करण्याचे दुहेरी काम करत होत्या. केवळ त्यातील माहिती हवी तेव्हाच त्या संगणकाशी जोडणे आवश्यक होते. त्यामुळे या फ्लॉपीज स्वतंत्रपणे सांभाळता येत होत्या. तसेच एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी, एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तिकडे हस्तांतरित करता येत होत्या. यामुळे संगणकाला उपयुक्त अथवा त्यातून निर्माण झालेल्या माहितीचे आदान-प्रदान सोयीचे झाले. पुढे याच तंत्राचा विकास आणि बदल करून ROM (Read Only Memory) चा वापर सुरू झाला आणि सीडीज् वापरात आल्या. यातून पुरवलेल्या माहितीचा वापर करता येत असे, परंतु ज्याने ती माहिती निर्माण केली ती व्यक्ती/संस्था वगळता इतर वापरकर्त्यांना त्यात बदल करणे शक्य होत नव्हते. संगणकाने माणसाचा ’माहिती-स्वामित्व हक्क’ राखण्यासाठी ही पहिली तिजोरी तयार केली.\nडॉ. मंदार काळे, संख्याशास्त्रज्ञ व संगणकतज्ज्ञ आहेत.\nआमार कोलकाता – भाग १\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्��िका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-orange-producers-trouble-due-drought-akola-maharashtra-9071", "date_download": "2019-07-16T01:02:52Z", "digest": "sha1:6Z2QAVBBSIJXHFDKOBNNLLZRDMSU2BOA", "length": 14153, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, orange producers in trouble due to drought, akola, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुष्काळी स्थितीमुळे मुंगळा येथील संत्रा उत्पादक संकटात\nदुष्काळी स्थितीमुळे मुंगळा येथील संत्रा उत्पादक संकटात\nशुक्रवार, 8 जून 2018\nअकोला ः मालेगाव तालुक्यातील मुंगळा हे गाव संत्रा उत्पादनात वर्षानुवर्षे अग्रेसर असल्याने ‘आॅरेंज व्हिलेज’ म्हणून अोळखले जाते. यावर्षी दुष्काळी परिस्थिती उद्‍भवल्याने या गावातील असंख्य उभ्या संत्रा बागा वाळल्या. शासनाने अाम्हाला मदत करावी, अशी मागणी संत्रा उत्पादकांनी गुरुवारी (ता. ७) तहसीलदारांमार्फत शासनाकडे केली.\nअकोला ः मालेगाव तालुक्यातील मुंगळा हे गाव संत्रा उत्पादनात वर्षानुवर्षे अग्रेसर असल्याने ‘आॅरेंज व्हिलेज’ म्हणून अोळखले जाते. यावर्षी दुष्काळी परिस्थिती उद्‍भवल्याने या गावातील असंख्य उभ्या संत्रा बागा वाळल्या. शासनाने अाम्हाला मदत करावी, अशी मागणी संत्रा उत्पादकांनी गुरुवारी (ता. ७) तहसीलदारांमार्फत शासनाकडे केली.\nकमी पावसाचा फटका संत्रा बागांना बसला अाहे. पाण्याअभावी व उन्हामुळे बहुतांश शेतातील बागा वाळल्या अाहेत. या वाळलेल्या बागांचा शासनाने तातडीने सर्व्हे करावा व नुकसान भरपाई मिळावी, असा ठराव ग्रामपंचायतीनेही घेतला अाहे. शेतकऱ्यांचे निवेदन, ग्रामपंचायतीचा ठराव अशी सर्व कागदपत्रे गुरुवारी संत्रा उत्पादकांनी सरपंच संजय नखाले नेतृत्वात तहसीलदार राजेश वझिरे यांना दिली.\nयावेळी मालेगाव पंचायत समितीचे उपसभापती ज्ञानबा पाटील सावळे, सरपंच डिगांबर पवार, उपसरपंच गजानन केळे, प्रमोद केळे, राजू केळे, जनार्दन जायभाये, गंभीर नखाते, राजेश भांदुर्गे, विनोद कुटे, गणेश काकडे, सुनील नाईक, सागर नाईक, बबन नखाते, मुरलीधर पवार, नथ्थू नखाते, संदीप बोबडे, रमेश भांदुर्गे, यांच्यासह असंख्य संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.\nमालेगाव तहसीलदार अकोला शेती फळबाग संत्रा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta/", "date_download": "2019-07-16T00:18:18Z", "digest": "sha1:O4QOKXARRPAETVSS6BL4PN4BBLTZPB26", "length": 14888, "nlines": 246, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Collection of Foods Recipes ,Property,Travel,Gadget,I phone,Parenting,Health Care Tips News Articles in Marathi | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nकुटुंबनियोजनासाठी गर्भनिरोध गोळ्या घेणार असाल तर लग्नाच्या एक महिनापूर्वी सुरू कराव्या लागतात.\nआजारांचे कुतूहल : पोटदुखी अपेंडिक्सची\nपोट दुखण्याच्या कारणांमध्ये सर्वसामान्यपणे अपेंडिक्सच्या दुखण्याबद्दल बहुतेकांच्या मनात खूप भीती असते.\nघरचा आयुर्वेद : अजीर्ण\nविष्टबद्धाजीर्ण- पोट फुगणे (वायू धरणे), मलावरोध, अंग दुखणे अशी लक्षणे यात दिसतात.\nआरोग्यदायी आहार : मूगडाळ भजी\nचवीस उत्तम. पचनाच्या तक्रारी येत नाहीत.\nदोन्ही पाय एकमेकांना स्पर्श करत सरळ पुढे ताठ करून बसूया. पाठीचा कणा ताठ असू द्या.\nरेनो या भारतातील अग्रगण्य युरोपियन मोटार ब्रँडने नुकतीच त्यांची अत्याधुनिक नवी डस्टर सादर केली.\nनव्याने आणलेली व्ही ग्रेड डिझेलमध्ये उपलब्ध असून ती एस आणि व्ही एक्स ग्रेडच्या मधल्या श्रेणीत आहे\nएखाद्या मोठय़ा सोहळ्यासाठी जसे नियोजन केलेले असते आणि एका सादरीकरणानंतर दुसरे सादरीकरण लगोलग सुरू राहाते\nपरोटा सालना, कुत्तू परोटा, अंडा फ्राय हे येथील भन्नाट प्रकार. हा परोटा म्हणजे पंजाबी लच्छा पराठय़ाच�� छोटे आणि चौकोनी रूप.\nटेस्टी टिफिन : ओट्स कटलेट\nबटाटा, मटर, राजमा, सोया,पनीर, फ्लॉवर किंवा चिकन यातल्या कोणत्याही पदार्थासोबत ओट्सचा छान मेळ बसू शकतो.\nशहरशेती : पावसाळ्यातील काळजी\nझाडांना पाण्याची गरज असते. मात्र अतिरिक्त पाणीसुद्धा घातक ठरू शकते.\nऑफ द फिल्ड : खेळाडूंचे ‘लकी चार्म’\nधोनी आजही फलंदाजी करताना सातत्याने ग्लोव्हजचे कव्हर उघडून पुन्हा बंद करायचा.\nसध्या मोबाइलवर असे अनेक अ‍ॅप आले आहेत जे वेगवेगळय़ा भाषांचे शिक्षण, उच्चार, व्याकरण यांचे ज्ञान देतात.\nपरदेशी पक्वान्न : फ्रेंच टोस्ट\nदूध आणि अंडय़ाच्या मिश्रणात ब्रेड बुडवून तो तव्यावर खरपूस भाजून घ्या. लोण्यावरच हा ब्रेड भाजायचा आहे.\nघरातलं विज्ञान : जलशुद्धीकरण\nसेडीमेंट फिल्टरमध्ये ५, १०, १५, २० मायक्रॉन एवढय़ा विविध क्षमतांच्या जाळय़ा उपलब्ध असतात\nहे असं भारतात घडलं तर\nएखाद्य विषयाच्या तासिकेचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन विद्यार्थ्यांना आदल्या दिवशी दिले जाते.\n‘ललित’ने जीवनकलेचं भान दिलं\nमी नाशिकच्या भिकुसा यमासा क्षत्रिय महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून पदवी मिळवली.\nस्वादिष्ट सामिष : हैद्राबादी मटण करी\nभरपूर कोथिंबीर घाला आणि भाताबरोबर ही हैद्राबादी मटण करी फस्त करा.\nआपण चित्त इकडे तिकडे विचलित न होऊ देता त्या एका विशिष्ट गोष्टीकडे केंद्रित करणे म्हणजेच धारणा होय.\nराहा फिट : वर्षां ऋतू आणि आरोग्य\nउघडय़ावरील पदार्थ खाणे, चुकीचा जड आहार घेणे यामुळे वर्षां ऋतूत अनेकांचे पोट बिघडत राहते.\nकाळजी उतारवयातली : पावसाळ्यात आरोग्याची काळजी\nपावसाळा हा ऋतू तरुणांसाठी आल्हादायक असला तरी घरातील ज्येष्ठ मंडळींसाठी मात्र तो बऱ्याचदा त्रासदायक असतो\nयोगस्नेह : पश्चिम नमस्कारासन\nहे आसन हात पाठीमागे घेऊन केले जाते. त्यामुळे त्याला पश्चिम नमस्कारासन असे म्हटले जाते\nआरोग्यदायी : आहार कॉर्न चाट\nमक्याचे दाणे थोडे मीठ टाकून कुकरमध्ये शिजवून घ्यावे.\nगाडीचे सीलिंग योग्य प्रकारे झाले नसेल तर तुमची गाडी पावसात केवळ उभी असल्यासही गाडीत पाणी शिरू शकते.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणण���ऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/176?page=14", "date_download": "2019-07-16T00:27:35Z", "digest": "sha1:HQPF6NHWDZDHSFQT22DK6II2DAKLMEHN", "length": 16843, "nlines": 220, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संगीत-नाटक-चित्रपट : शब्दखूण | Page 15 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /सेवा-सुविधा /संगीत-नाटक-चित्रपट\n\"उदाहरणार्थ एक\" नाटक- मराठी कला मंडळ, वॉशिंग्टन डीसी.\nमराठी कला मंडळ - वॉशिंग्टन डीसी सादर करीत आहे.\nशनिवार दिनांक ६ जुलै २०१३ रोजी दुपारी ४:३० वाजता.\nRead more about \"उदाहरणार्थ एक\" नाटक- मराठी कला मंडळ, वॉशिंग्टन डीसी.\n'मेलांज' - श्री. महेश काळे यांच्याशी गप्पा\nभारतीय शास्त्रीय संगीताला आजपर्यंत अनेक नामवंत कलाकारांनी आपल्या गायन किंवा वादनकलेच्या माध्यमातून सातासमुद्रापार नेत जगातल्या वेगवेगळ्या व्यासपीठांवर सादर केलंय. मात्र अगदी वेदकालापासून ते आजपर्यंत, शास्त्रीय संगीताच्या एकाच छत्राखाली येणार्‍या, तरीही स्वतःची वेगळी ओळख जपणार्‍या विविध कलाविष्कारांना एकाच कार्यक्रमात, जगाच्या व्यासपीठावर सादर करण्याचा अभिनव आणि स्तुत्य उपक्रम म्हणजे ’मेलांज’.\nRead more about 'मेलांज' - श्री. महेश काळे यांच्याशी गप्पा\nअनवट हा शब्द सहसा अप्रचलित रागांसाठी वापरतात. गुणक्री, रायश कानडा असे काही राग आपण नियमित\nऐकत नाही, आणि त्या रागांतील रचना कानावर पडल्या तर काही खास ऐकतोय असे वाटते.\nपं. मालिनी राजूरकरांचे \"चाल पहचानी\", जयमाला शिलेदारांचे \" कोपला का \", रामदास कामतांचे \"संगीतरस सुरस\" अशा काही रचना ऐकल्या, कि असेच हरखून जायला होते.\nपण ���पली आशा ( आशा भोसले, आपलीच ती ) पण काही कमी नाही. पण होतं काय, अशा अवघड रचना ती\nइतक्या सहजतेने गाते कि आपल्याला वाटतं, फारच सोप्प आहे कि हे, पण ज्यावेळी आपण गुणगुणायला जातो\nत्यावेळी मात्र, त्यातले अनवटपण जाणवते. तर अशा काही रचना, मला आठवतात त्या. आणि अर्थातच\nमला आवडलेले/न आवडलेले आयटेम-सॉंग\nहिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील पृर्वीपासुन चालत आलेल्या आयटेम - गाण्याविषयी बोलुयात\nRead more about मला आवडलेले/न आवडलेले आयटेम-सॉंग\nहा नवीन धागा सुरू करताना मनात एकच विचार होता की जुनी माहित असलेली...तर काही विस्म्रुतीत गेलेली नाट्यगीते यांची उजळणी यानिमित्ताने व्हावी.\nया धाग्यावर नाट्यपदे पुर्ण लिहिण्याची आवश्यकता नाही; पण त्या नाट्यगिताचा अर्थ, गायक, गायिका, नाटक, नाटककार, राग, ताल, त्याची पार्श्वभुमी, मनोरंजक किस्से इ. माहीती जरुर लिहावी. त्यामुळे त्या नाट्यगितांचे रसग्रहण करता येईल.\nतसेच विस्म्रुतीत गेलेली नाट्यपदे ह्या धाग्यावर पुर्ण स्वरुपात दिलीत तर त्याची माहीती अनेकांना होईल.\nRead more about मनाला भावलेली नाट्यगीते\nऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम ने मागची २ दशक जागतिक क्रिकेट वर वर्चस्व गाजवल. प्रचंड गुणवत्ता, Never say die attitude, आणि मिळालेले कुशल कर्णधार यामुळे ऑस्ट्रेलिया ने इतर टीम्स ना तोंड वर काढण्याची संधी कधी दिलीच नाही. त्यामुळे मागच्या काही वर्षात ऑस्ट्रेलिया चे अनेक दिग्गज खेळाडू निवृत्त झाले आणि त्यांची जागा घेणारे नवीन खेळाडू तितके चांगले नसल्याने त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळायाला लागला. परवा त्यांचा वेगवान गोलंदाज शॉन टेट म्हणाला की गिलेस्पी, हेडन, वॉर्न ह्यानी इतक्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती. ऑस्ट्रेलिया संघाच्या गळतीची अनेक विश्लेषण वाचली.\nनाट्यपदांचा सरळ भाषेतला अर्थ\nजुनी नाट्यगीतं विशेषत: कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांच्या नाटकातली नाट्यगीते श्रवणीय असली तरी दुर्बोधतेकडे झुकणारी होती. या नाट्यपदांचे अर्थ लावणे हे खरोखरच क्लिष्ट काम.\nRead more about नाट्यपदांचा सरळ भाषेतला अर्थ\nतू लिही तू लिही\nतू लिही तू लिही\nते लिहितात ना तस लिही\nपण ठाव त्यांच्या शब्दांचा\nतू लिही तू लिही\nते लिहितात ना तस लिही\nतसं येत नसेल तर असही चालेल\nअरे मीटरमधे असेल तर हेही चालेल...\nते तिकडे काय पडलाय ते दाखव की\nअरे हेच ते...हेच शोधत होतो मी...\nबाकी असू दे...नंतर वाचू\nइथे खपत नाहीत रे माणिक अन पाचू\nचल येतो...चाल लावायची आहे\nशब्दांना पांघरायला शाल विणायची आहे\nगप गुडूप झोपतील शब्द ओढून उबदार शाल\nहिशेबाच्या युद्धामध्ये सूरच होतील ढाल\n'हळवेपण' अल्बम प्रकाशन सोहळा..\nशुभमंगल कार्यालय , डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ डोंबिवली (पूर्व)\nसर्व मायबोलीकरांना कळविण्यास आनंद वाटतो की, मी (मायबोलीवरील 'मी अभिजीत')) आणि सुधांशु जोशी, दोन हौशी मराठी कविताप्रेमी तरुण, नवीन मराठी गाण्यांचा 'हळवेपण' हा अल्बम घेऊन येत आहोत. प्रकाशन सोहळा आपले लाडके कवी श्री. संदिप खरे यांच्या उपस्थितीत २० फेब्रुवारी रोजी शुभमंगल कार्यालय , डोंबिवली येथे पार पडणार आहे.\nआमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे निमंत्रण..\nRead more about 'हळवेपण' अल्बम प्रकाशन सोहळा..\nपुणे ५२ : रसग्रहण\nचित्रपट हा माझ्या अतिप्रचंड आवडीचा विषय असुनही मला कधीही एखाद्या चित्रपटाविषयी लिहावेसे वाटले नाही कारण इतर बरेचसे लोक हे काम माझ्यापेक्षा चांगले करतात आणि कित्येक लोकांना (पक्षी : समीक्षक) या कामाचे पैसे मिळतात. तसेच एखादा चित्रपट कोणाला कधी आणि कशासाठी आवडावा किंवा आवडू नये हे बऱ्यापैकी व्यक्तीसापेक्ष आहे. तुम्ही बदलत जाता तशी तुमची आवडही बदलत जाते. तसेच अगदी चित्रपट बघतानाचा मूड, तेंव्हाच्या अपेक्षा यानीपण फरक पडतो. त्यामुळे हाच चित्रपट बघा वगैरे सांगण्यात मला फारसा अर्थ वाटत नाही. पण...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2009/10/blog-post_02.html", "date_download": "2019-07-15T23:55:40Z", "digest": "sha1:VIJI33A7MDVCWLUFKRGJWXVANQ6MPDSY", "length": 21628, "nlines": 191, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: गोष्ट कांदे पोहेंची!!!!", "raw_content": "\nआता लवकरच आमच्या हातात लग्नाची बेडी पडणार आहे. आमच्या जे काही जिवलग मित्र आहेत त्यातील सर्वजण खड्ड्यात पडलेले आहेत अन् आता आमची पडण्याची वाट बघत आहेत. त्यामुळे मनमौजी जगण्याचे दिवस लवकरच संपनार आहेत. सध्या आमच्या मातोश्रीनी फक्त वधु संशोधन हे एकच लक्ष्य ठेवल आहे. त्यामुळे प्रत्येक वीक एंड हा फक्त कांदे पोहे यासाठी राखीव झाला आहे. आतापर्यंत ४-५ कार्यक्रम केलेत. अशेच २ अनुभव आज लिहतोय.\nआईला खूप दिवस टांग मारुन शक्य तेवढा ही कार्यक्रम पुढे ढकलला होता पण शेवटी तिला बिचारीला यश आल अन् आमचा पहिला कांदे पोहे प्रोग्राम फिक्‍स झाला. मी माझ्या अनुभवी मित्रांकडुन थोड्या टिप्स घेतल्या. काही केल तरी ते मित्र. . . आमची हाणायला कधी तरीच संधी मिळते त्यामुळे त्यांनी त्याचा योग्य तो फायदा घेऊन नको असलेल्या सुद्धा टिप्स दिल्या.\nशेवटी ती वेळ आलीच, मी,बाबा, ताई अन् जीजाजी असे आम्ही निघालो गाडीत जीजुंनी त्याचे काही अनुभव सांगितले. खर सांगु का त्या दिवशी कॅया माहीत नाही पण हृदयाचे ठोके ७२ वरुन १४४ झाले होते. हसाल तुम्ही पण खर आहे हे\nएकदाच आम्ही तिथे पोहचलो, सुरुवातीला सगळी ओळख परेड झाली नाते संबंध, माझ शिक्षण, नोकरी वगैरे. . अस सार काही बोलून झाल. हे सार चालू असताना मी मात्र एकदम गरीब बिचारा सार काही गुमान ऐकत होतो कधी नाही ते मी एवढा शांत बसलो होतो. काय करणार काही मार्गच नव्हता.\nआता मुद्द्याच काम मुलीला बोलवा अस कोणीतरी फर्मावल आता माझ लक्ष होत ते तिच्या एंट्री कडे अन् उत्सुकता पण होती.\nशेवटी एकदाच आगमन झाल. .अन् ज्या रीतीने झाल ते पाहून आमचा नकार फायनल झाला. देवा रे जी काही तयारी केली त्यावर सगळा पोचारा फिरला. कोणी काही बोलण्याअगोदरच त्या मुलीने माझ्याकडे पाहून विचारल हाच मुलगा का च्यायला हिला काय मी वेगळा कोणी वाट्लो की काय च्यायला हिला काय मी वेगळा कोणी वाट्लो की काय ( अजुन एकदा पोचारा. . ) मी देवाच नाव घेऊन पुढील परिस्थितीला सामोर जायच ठरवल. मला तर काही विचारायच नव्ह्तच. पण बाकी सारे जण तुम्हाला मुलीला काही विचारायाच असेल तर विचारा असा आग्रह करू लागले.\nत्यांनतर आमच्यात झालेला संवाद असा. ( इथेही सुरूवात तिनेच केली.)\nती : तुम्ही काय करता\n ( मी भरपुर काही करतो. . .काय सांगु मी आता\nती : जॉब करता की सर्विस \nमी : (ह्या प्रश्नानंतर जागीच फ्लॅट . .) जॉब.\nती : कुठे कंपनीत का\nमी : ( आता मात्र हद्द झाली. .) हो.\nती : जॉब काय आहे \nमी : इम्प्लीमेंटेशन ला आहे म्हणजे प्रॉडक्ट सपोर्ट ला. (यातल तिला काही झेपल नाही हे समजलच मला.)\nती : मग मंदीचा काही परीणाम\nमी : (आता मात्र डोक हालल. . काय वैताग आहे किती सहन करायच) आज तरी काही नाही उद्या काय होईल सांगता येत नाही.\nआता मात्र अचूक काम झाल माझ्या या उत्तरा नंतर मात्र कोणता प्रश्न आली नाही. माझ लक्ष मात्र ताई कडे होत तिला माझा वैताग ���गदी दिसत होता. मला तर कधी बाहेर पडतो अस झाल होत.\nबाहेर आल्यानंतर मात्र कोणाची मला विचारायची हिम्मत काही झाली नाही. ताई ने मात्र माझी जाम फिरकी घेतली. यानंतर बाबांनी त्यांना नकार कळवुन टाकला. तरी पण आठवडा भर त्या लोकांचा फोन येत होता तुम्ही विचार करा आमच्या मुलीत काय कमी आहे का नाही म्हणताय अस खूप काही. . . शेवटी मीच वैतागून सांगितल कमी काहीच नाही पण जेवढ काही आहे ते थोड जास्तच आहे. त्यामुळे नको. तेव्हा कुठे ऐकल.\nअसा हा आमचा पहिला अनुभव होता.\nहा अनुभव आपल्या पुण्यनगरीतच आला आहे. . दुपारी बाबांचा फोन आला अन् पदमावतीचा एक पत्ता दिला या ठिकाणी तुला गुरुवारी संध्याकाळी मुलगी पाहयला जायचाय असा हुकुम. तुला जमेल का, वेळ आहे का, वेळ आहे का, हे काही नाही डायरेक्ट आदेशच . . . आता मी काय बोलणार बापुडा, हे काही नाही डायरेक्ट आदेशच . . . आता मी काय बोलणार बापुडा गुरुवारी दुपारी जॉब वरुन एक्स क्यूज घ्यायची अन् मग जायच असा प्लॅन झाला. सोबत कोण येणार. . हा एक मोठा प्रश्न होता पण नॉन व्हेज खाउ घालण्याच्या अटीवर सच्या (आमचे गी.डी.) तयार झाला.\nगुरुवारी ठरल्या वेळे नुसार आम्ही पोहचलो. मुलीच्या घरी टिपीकल पुणेरी पद्धतीने स्वागत झाल. त्यानंतर चहा- पाणी झाला. जुजबी माहिती दिल्यानंतर मुलीच्या वडीलांनी जो गप्पांचा फड जमवला की बस्स नक्की आलोय कशाला हाच प्रश्न पडला. त्यांची पिढी अन् आजची पिढी, आजचे तरुण किती भरकट्लेले आहेत, ते किती कर्तृत्ववान आहेत, महागाई, राजकारण, पुण्यातील रस्ते अन् त्यावरील उपाय, कलमाडी, पवार यांच्या कार्याची समीक्षा, हे काय कमी होत म्हणून सच्या च्या गावाकडे पण घसरले तिकडे असणारे त्यांचे नातेवाईक सार काही झाल पण त्यांची गाडी काही मूळ मुद्द्याकडे येईना. शेवटी मीच वैतागून विचारल मुलगी नाही आहे काय नक्की आलोय कशाला हाच प्रश्न पडला. त्यांची पिढी अन् आजची पिढी, आजचे तरुण किती भरकट्लेले आहेत, ते किती कर्तृत्ववान आहेत, महागाई, राजकारण, पुण्यातील रस्ते अन् त्यावरील उपाय, कलमाडी, पवार यांच्या कार्याची समीक्षा, हे काय कमी होत म्हणून सच्या च्या गावाकडे पण घसरले तिकडे असणारे त्यांचे नातेवाईक सार काही झाल पण त्यांची गाडी काही मूळ मुद्द्याकडे येईना. शेवटी मीच वैतागून विचारल मुलगी नाही आहे काय ( काय करणार दुसरा काही मार्गच नव्हता. . .अस विचारण प्रशस्त वाटत नाही पण नाइलाज होता) यावर त्यांनी दिलेल उत्तर अस \" त्याच काय आहे तुमची आणी मुलीची नाड एक आहे त्यामुळे सदर विवाह होऊ शकत नाही. म्हणून आमचा नकार आहे.\"\nतोपर्यंत नाड म्हणजे काय हेच आम्हाला माहीत नव्हत . . .मला हे काही झेपल नाही म्हणून मी सच्या कडे पाहील तर त्याचे पण अवस्था माझ्याहून वेगळी नव्हती. ( नाड आम्हाला एकच माहिती की जो बैल गाडीला वापरतात पण त्याचा . काय संबंध) शेवटी . . तर्क केला कदाचित हे पत्रिकेतील काही तरी असु शकत.\nमला हे समजलच नाही जर नकारच होता तर मला कशाला बोलवल. हीच गोष्ट ते मला फोनवर पण सांगु शकत होते. मी त्यांना विचारल अस का तर म्हणे काही नाही तुम्ही आलात जरा गप्पा पण झाल्या तस पुण्यात आल्यापासून गावाकडच जास्त कोणी भेटत नाही. तुम्ही आल्यामुळे बर वाटल .\nयावर मी मात्र काहीच बोलू शकलो नाही. यावर त्यांचा निरोप घेतला अन् आम्ही निघालो. या गप्पा मात्र मला चांगल्याच महागात पडल्या. . . १/२ डे तर गेलाच वर सच्याने या संधीचा योग्य तो उपयोग करून घेतला तो तुम्हाला आता लक्षात आलाच असेल.\nयानंतर मी मात्र कांदे पोहे प्रोग्रामचा धसका घेतला आहे. अजुन किती अनुभव घ्यावे लागणार आहेत ते देवालाच माहीत. यावर बाबांची प्रतिक्रिया होती गेले २-३ वर्ष कंपनी अन् कॉंप्यूटर शिवाय थोड दुसरीकडे लक्ष दिल असत तर हे दिवस आले नसते. आता काय बोलणार . . . बोला\nग्रेट. गप्प मारायला बोलावलं कमाल आहे माणसाची. किप ईट अप.\nनशिबवान आहात . मस्त कांदे पोहे हाणायचे , आमच्या नशिबात नव्हतं हे... :)\n--- \"यावर बाबांची प्रतिक्रिया होती गेले २-३ वर्ष कंपनी अन् कॉंप्यूटर शिवाय थोड दुसरीकडे लक्ष दिल असत तर हे दिवस आले नसते. \"\nआणि हो, तुमचे बाबा बरोबर बोलले... :)\nहे बाकी खरंय.... आमच्या घरी मात्र एकदा कळल्यावर पक्कंच करुन टाकलं लग्न.. असो. फार जुनी गोष्ट आहे ती.\n@ साधक - प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद\n@ महेन्द्रजी . . .सध्या तरी तेच करतोय. . जाउन फक्त हाणून यायच.\nरोहन चौधरी ... said...\nआयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे... ;)\nदूसरा अनुभव आवडला... मस्त लिहिले आहेस ... :D हो बाबा बोलतात तसे अजून सुद्धा दुसरीकडे लक्ष्य दे की जरा... घर बसल्या मिळतील तूला कांदेपोहे .. :D\nहाहाहा....चालू दे. निदान कांदेपोह्यांची चव बरी असूदे म्हणजे बरे. शुभेच्छा\n@ रोहन आता सुरूवात केली . . .बघू काय होतय ते\n@ भानस अहो खूप वेग वेगळ्या प्रकारचे पोहे खायला मिळतात. . .अन्न हे पूर्ण ब्रम्ह. . .नाही म्हणायच नाही. . .अन् रेटुन हानायच.\nछान वाटल तुझा अनुभव वाचून. आजपर्यंत मुलींच्या कांदे पोहे कार्यक्रमाचे अनुभव ऐकले होते, माझ्याच वर्ग मैत्रिणी कडून पण मुलांची पण अशी पंचायत होत असेल असा माहितीत नव्हता. आता तर मला सावध रहायला हवा :-)\n@ सुहास . . .तयारी चालू करा. . .किंवा तुम्हीच शोध मोहीम चालू करा\n@ अपर्णा. . . अगदी खर आहे. . . . तो पर्यंत लगे रहो\nतुझा हा लेख माझ्या हातुन वाचायचा कसा राहिला माहित नाही. पण एकंदरीतच मस्त जमलाय. स्पेशली तुझा दुसरा अनुभव. एकदम झक्कास \nबाबांचं ए॑का आतातरी, कॉम्प्युटर सोडून अजुनही इकडे तिकडे पहात जा :-)\nहा हा हा .. भारी दुसरा अनुभव आणि तुझ्या बाबांचा सल्ला दोन्ही अनमोल दुसरा अनुभव आणि तुझ्या बाबांचा सल्ला दोन्ही अनमोल \n\"यावर बाबांची प्रतिक्रिया होती गेले २-३ वर्ष कंपनी अन् कॉंप्यूटर शिवाय थोड दुसरीकडे लक्ष दिल असत तर हे दिवस आले नसते. \"\nआम्ही ही वेळ आणणार नाही \nअसे अनुभव येतात हे खरे आहे .\nकाळ बदलत चालला , दुसरे काय \nसगळ्यांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत . त्याचा हा परिणाम .\nतू लिहिण्याची तसदी घेतली त्याबद्दल आभार .\nबाबा कदम - भावपुर्ण श्रद्धांजली\nचला परीवर्तन घडवू या\nमुशरफ को एक ही मारा लेकिन सॉलिड मारा\nकोन्ट्रसेपटिव पिल्स :असाही साइड इफेक्ट\nथुंके: सावधान - रु. १००० दंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2015/08/blog-post_10.html", "date_download": "2019-07-16T00:42:54Z", "digest": "sha1:MQYR24PNK5FXZYHEUL6PIWPLN6SJXDUF", "length": 8109, "nlines": 47, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: मराठमोळ्या अँग्री बर्ड्स चा तुफान मॅड कॉमेडीचा दंगा", "raw_content": "\nमराठमोळ्या अँग्री बर्ड्स चा तुफान मॅड कॉमेडीचा दंगा\nआजच्या धकाधकीच्या जीवनात प्रेक्षकांना चार घटका विरंगुळा मिळावा यासाठी निर्माते राजू बंग, वमैथ्थिली जावकर यांनी ‘छबू Weds बाबू’ हे दोन अंकी नवेकोरे विनोदी नाटक रंगभूमीवर आणले आहे.पिं.चिं.कलारंग प्रतिष्ठान निर्मित आणि अर्चना थिएटर्स प्रकाशित ’छबू Weds बाबू’ या नाटकाचं दिग्दर्शन अभिनेता व दिग्दर्शक असलेल्या प्रशांत विचारे यांनी केलं असून नाटकाचं लेखन राकेश नामदेव शिर्के यांचं आहे. गेली २३ वर्ष अभिनेत्री म्हणून कार्यरत असणाऱ्या मैथ्थिली जावकर यांचा रंगभूमी तसेच छोटया आणिमोठया पडद्यावरील अभिनयाचा प्रवास लक्षवेधी राहिला आहे. अभिनयाप्रमाणे निर्मितीक्षेत्रातही त्यांनी आपली छाप पाडली आहे. दहा वर्ष निर्माती म्हणून कार्यरत असणाऱ्या मैथ्थिली जावकर यांनी सह कुटुंब डॉट कॉम,वा सूनबाई वा, देखणी बायको दुसऱ्याची या सारख्या उत्कृष्ट नाटकांची निर्मिती केली आहे. आजवर १८ व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं असून दांडेकरांचा सल्ला, शोभायात्रा, चारचौघी, या दर्जेदार नाटकांचा त्यात समावेश आहे.\nलग्न न करू इच्छिणाऱ्या पण घरच्यांच्या अटीमुळे लग्नाच्या बेडीत अडकलेल्या जोडप्याची ही धम्माल कथा आहे. हे लग्न यशस्वी होतं का ह्या जोडप्याला त्यांच्या प्रेमाची जाणीव होणार का ह्या जोडप्याला त्यांच्या प्रेमाची जाणीव होणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या नाटकात पहायला मिळतील. लग्न झाल्यानंतर एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात उडणाऱ्या धम्माल नात्याचा खट्टामीठा अनुभव ह्या नाटकातून आपल्याला घेता येईल. नेहमीच्या शाब्दिक कोटयांबरोबरचे उत्तम प्रसंग हे नाटकाचं वैशिष्टय आहे. मैथ्थिली जावकर, सुचित जाधव आणि विनोदाचा बादशाहा दिगंबर नाईक या तीन पात्रांभोवती या नाटकाची कथा गुंफण्यात आली आहे. प्रसंगनिष्ठ विनोदावर विलक्षण हुकूमत असलेले दिगंबर नाईक या नाटकात सूत्रधाराच्या भूमिकेत आहेत.\nसात मजले हास्याची अनुभूती देणाऱ्या या विनोदी नाटकातून मराठमोळ्या अँग्री बर्ड्स चा तुफान मॅड कॉमेडीचा दंगा प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करेल असा विश्वास निर्माते राजू बंग व मैथ्थिली जावकर यांनी व्यक्त केला आहे. धम्माल विनोदाचा शिडकाव करणाऱ्या या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १५ ऑगस्टला होणार आहे.\n‘लाल बत्ती’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित\nपोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अभिनेता मंगेश देसाई यांचे ‘लाल बत्ती’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाविषयी उत्सुकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-08-july-2019/", "date_download": "2019-07-16T00:54:15Z", "digest": "sha1:5KHVYHLHBXYY27KWTB5YX2ETUF72NYVZ", "length": 14267, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 08 July 2019 - Chalu Ghadamodi 08 July 2019", "raw_content": "\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nसीमा सुरक्षा दल (BSF) ने पंजाब आणि जम्मूच्या पाकिस्तानी सीमेवर ‘घुसखोरी विरोधी ग्रिड’ मजबूत करण्यासाठी ‘सुदर्शन’ लॉंच केले आहे.\nभारताने ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाइलचे वर्टिकल डाईव्ह व्हर्जनचे यशस्वीरित्या परीक्षण केले आहे, जे पारंपारिक युद्धाची गतिशीलता बदलते.\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2019 -2020 च्या आर्थिक वर्षासाठी एक केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थव्यवस्थेच्या मंदीची लक्षणे दर्शवितात त्या वेळी गुंतवणूक वाढविणे हे मुख्य उद्दीष्ट आहे.\nभारतीय सेना आणि नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन (एनजीडी) ने सुधारित अर्ज विकसित करण्यासाठी एक सामंजस्य करार (MoU) वर स्वाक्षरी केली आहे.\nआंतरराष्ट्रीय सनफ्लॉवर सीड अँड ऑइल कॉन्फरन्स (एलएसएसओसी) ची तिसरी आवृत्ती मुंबई येथे आयोजित केली जाणार आहे.\nजर्मन बँक ड्यूश बँकने जाहीर केले की ते जागतिक इक्विटी विक्री आणि व्यापार, स्केल बॅक इन्व्हेस्टमेंट बँकिंगमधून वगळले जातील. पुढील बर्याच वर्षांपासून समायोजित किंमती एक चतुर्थांश ते 17 बिलियन युरो (1 9 अब्ज डॉलर्स) कमी करण्याची योजना आहे.\nहाँगकाँग सरकारने चक्रीवादळग्रस्त ओडिशासाठी 9 00,000 डॉलरहून अधिक मदत निधी आणि पुनर्वसनाचे काम मंजूर केले आहे.\nसार्वभौम गोल्ड बॉन्ड्सच्या नव्या मालिकेसाठी केंद्र सरकारने किंमत 3,443 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. रिझर्व्ह बँकेने इश्यु किंमतीपासून 50 रुपये प्रति ग्रॅमच्या सूटांना ऑनलाइन अर्ज करणार्या गुंतवणूकीस अनुमती देण्याचा निर्णय घेतला.\nपोलंडमधील कुत्नो एथलेटिक्स मीटमध्ये भारताची धावपटू हिमा दासने 200 मीटरमध्ये दुसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले.\nआयसीसी क्रमवारीत भारतीय फलंदाज विराट कोहलीने बॅटमॅनमध्ये सर्वोच्च स्थान कायम राखले. पाच विश्वकरंडक टूर्नामेंट शतक नोंदविल्यानंतर रोहित शर्माने 2 रे स्थान पटकावले.\nPrevious (BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भ���ती\nNext अहमदनगर रोजगार मेळावा-2019 [293 जागा]\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती Phase – II परीक्षा प्रवेशपत्र\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर पदांची भरती परीक्षा निकाल\n» (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2019 निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2019-07-16T00:32:26Z", "digest": "sha1:MOUPHHMJRI2TAJBFDQYKI47L3D5T4ML7", "length": 5449, "nlines": 68, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "देवेंद्र फडणवीस Archives - द वायर मराठी", "raw_content": "\n‘द्र’ – दिल्लीतला आणि मुंबईतला\nराजकारणात पहिला वार गुरूवर करावा लागतो कारण चेल्याला त्याच्याकडूनच विद्या प्राप्त झालेली असते. आपली राजकीय वाट मुख्यमंत्री झाल्यावर निष्कंटक राहावी म् ...\nए लाव रे तो……\nमहाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ए लाव रे तो व्हिडीओ, लाव रे ती क्लीप, दाखव रे ते फोटो’, असे आवाज घुमत आहेत. राज ठाकरे यांच्या झंजावती सभांनी काल परवा ...\nराज ठाकरे आणि पेटीवर ठेवलेले आंबे\nराज ठाकरेच्या इशाऱ्याकडे आघाडीनं लक्ष दिलं पाहिजे. अर्थात तो इशारा लक्षात घ्यायचा झाला तर त्याच्या अटी-शर्ती काय असतील त्याचा अंदाज करणे कठीण आहे. पेट ...\nपोलिसांचा कर्णबधिरांवर निष्ठुर लाठीमार\nअनेक वर्षे पडून असलेल्या मागण्या घेऊन कर्णबधीर स्त्री-पुरुष, मुली आणि मुले, पुण्यात समाजकल्याण आयुक्तालयात २५ फेब्रुवारीला गेले होते. तेथे त्यांच्यावर ...\nयुती ही भाजपा – सेनेची मजबुरी\nअखेर युती झाली... अर्थात होणारच होती प्रश्न होता तो किती आडवळणं व वळणं घेत सेना युतीच्या मुक्कामी पोचते आणि सेनेशी युती करण्यासाठी भाजपा किती पडतं घे ...\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/others/the-electricity-is-dangerous/articleshow/69017123.cms", "date_download": "2019-07-16T01:17:47Z", "digest": "sha1:YOV5UJR3I3PHCJ2JMFM5AVIST54VREOC", "length": 7939, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "others News: वीजखांब धोकादायक - the electricity is dangerous | Maharashtra Times", "raw_content": "\nकतरीना कैफ : बॉलिवूडची 'चिकनी चमेली'\nकतरीना कैफ : बॉलिवूडची 'चिकनी चमेली'WATCH LIVE TV\nबदलापूर : गोकुळ विला सोसायटीसमोरील वसंत राव मार्गवरील विजेचा खांब जामिनीतून संपूर्ण वर आलेला आहे. तो खांब कधीही पडू शकतो. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने याबाबत योग्य कार्यवाही करावी.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीला दगडानं...\nदुसरी वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच\nराजधानीतील प्रदुषण कमी करण्यासाठी सरकारचं पाऊल\nहाफिज सईदला जामीन मंजूर\nस्थावर मालमत्तेच्या कागपत्रांसोबत 'आधार' लिंक करा, कोर्टात य...\nकर्नाटकातील राजकीय नाट्यामध्ये टेलिव्हिजन कलाकार\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nउघडी झाकणे कटु सत्य\nशेड, बोर्ड काहीच नाही\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+06335+de.php", "date_download": "2019-07-16T00:43:15Z", "digest": "sha1:N4GDLBKQS4XWP4DOM3LU6IULIHG6SJVW", "length": 3440, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 06335 / +496335 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Trulben\nक्षेत्र कोड 06335 / +496335 (जर्मनी)\nआधी जोडलेला 06335 हा क्रमांक Trulben क्षेत्र कोड आहे व Trulben जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Trulbenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Trulbenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +496335 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनTrulbenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +496335 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00496335 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/12686/by-subject", "date_download": "2019-07-16T00:35:21Z", "digest": "sha1:W7HG6BG7ZKL5Y2D7R63TM5GHGDIMJN35", "length": 2893, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शेती आणि शेतकरी विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /शेती आणि शेतकरी /शेती आणि शेतकरी विषयवार यादी\nशेती आणि शेतकरी विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/176?page=16", "date_download": "2019-07-16T00:24:24Z", "digest": "sha1:C44URQNIAMYV5LKBLD5AOXM74PMSDNQ7", "length": 15713, "nlines": 246, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संगीत-नाटक-चित्रपट : शब्दखूण | Page 17 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /सेवा-सुविधा /संगीत-नाटक-चित्रपट\nआर् डी बर्मन फॅनक्लब\nआर् डी बर्मन अर्थात पंचम ह्यांच्या उमद्या संगीताबद्दल, त्यातल्या चांगल्या-वाईट गोष्टींबद्दल चर्चा ..\nविशेषतः जुनं संगीत ऐकलंच नाही, आवडतच नाही असं म्हणणं असणार्‍यांसाठी ..\nRead more about आर् डी बर्मन फॅनक्लब\nविषय क्र.१ राजकमल कलामंदिर पेश करते है....\n’कहीं दीप जले कहीं दिल’ या गीताचे सूर सतत कानावर पडत होते. अमीन सयानींच्या भरदार पण आर्जवी आवाजात आकर्षकपणे ’बीस साल बाद’ पहाण्याचं आवाहन रेडियोवर दर तासातासाला केलं जात होतं. रहस्य, खून. उत्कंठा यांनी माझ्या चौदा वर्षांच्या बालमनात धुमाकूळ घातला होता. कधी एकदा हा सिनेमा पहाण्याचा चान्स मिळतो असं झालं होतं. घरात तर अर्नाळकरांचे झुंजार, काळापहाड यांच्या पुस्तकांनाही बंदी होती. गणिताच्या पुस्तकात लपूनच झुंजार आपली शौर्याची कृत्ये मला दाखवू शकायचा. आई म्हणायची, \"माझा बाबा किती अभ्यासू बनलाय.\" सारं काही ताडलेले मोठे भाऊ, \"गणितं वाचतात\" एवढंच म्हणून गप्प रहायचे.\nRead more about विषय क्र.१ राजकमल कलामंदिर पेश करते है....\nगाण्यांचे ट्रॅक्स कसे व कुठे मिळवावेत \n-- स्थानिक म. मंडळासाठी मराठी गाण्याचा कार्यक्रम करायचा आहे. काही गाण्यांचे ओरिजिनल ट्रॅक्स हवे आहेत. ते कुठे मिळतील त्यासंबधी लिंक्स मिळू शकतील काय \n-- किंमतीचा काही अंदाज \n-- ट्रॅक्स चे स्केल बदलता येते का उत्तर ' हो ' असेल तर कुठे, केवढ्याला \n- फुलले रे क्षण माझे फुलले रे\n- का रे अबोला\n- काल पाहिले मी स्वप्न गडे\n- बाई बाई मन मोराचा कसा पिसारा\n- स्वप्नात रंगले मी\n- का कळेना कोणत्या क्षणी\n- तोच चंद्रमा नभात\n- गेले ते दिन गेले\n- मानसीचा चित्र���ार तो\n- नसतेस घरी तू जेव्हा\nRead more about गाण्यांचे ट्रॅक्स कसे व कुठे मिळवावेत \nवेशसंकल्पन (कॉश्च्युम डिझाइनिंग) शिकवताना....\n९ ते ११ फेब्रुवारी २०१२ या दरम्यान फ्लेम, पुणे येथील कॅम्पसमधे आंतरराष्ट्रीय थिएटर कॉन्फरन्स झाली. 'नाट्यप्रशिक्षणाचे शास्त्रः भारतीय व आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन(थिएटर पेडगॉजी: इंडियन अ‍ॅण्ड इंटरनॅशनल परस्पेक्टीव्ह)' असा या कॉन्फरन्सचा विषय होता.\nRead more about वेशसंकल्पन (कॉश्च्युम डिझाइनिंग) शिकवताना....\nनीधप यांचे रंगीबेरंगी पान\n’खामोशी’ बघण्याआधी माहीत झाला होता त्यातल्या मोहक गाण्यांमुळे.\n’तुम पुकार लो.. तुम्हारा इंतजार है’, ’वो शाम कुछ अजीब थी.. ये शाम भी अजीब है’, आणि अर्थातच ’हमने देखी है इन आंखोंकी महकती खुशबू..’\nगुलझारचे शब्द काळजाच्या आतल्या पडद्यापर्यंत जाऊन रुतून बसण्याचं वय येईपर्यंतच्या काळात ही गाणी लक्षात राहिली होती त्यांच्या हॉन्टींग सुरावटीमुळे.\nRead more about सिनेमा सिनेमा- खामोशी\nत्यांनी अवश्य पहा. IMAX मध्येच पहा. तिकिटे मिळत नसतील(इतके दिवस काय केले) तर थोड्या दिवसांनी पहा. थांबवत नसेल तर साध्या पडद्यावर पहा मग नंतर पुन्हा IMAX पहा. IMAX मध्ये कितीही वेळा पाहू शकता. दृश्य अंगावर आले पाहिजे. खुर्ची हादरली पाहिजे. Go big or go home\nबॅटमॅन trilogy मधला हा शेवटचा सिनेमा. दुसर्‍या सिनेमाच्या शेवटी डेन्टला हीरो ठरवण्यासाठी आळ स्वतःवर घेऊन तो संन्यासात गेला आहे..\nअमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२\nबुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..\nRead more about अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२\nRead more about सिनेमा सिनेमा- आम्रपाली\nचिंटू - प्रिमिअर च्या निमित्ताने\n\"ए आई, गोष्ट सांग ना\n इसापनीतीतली सांगू की बिरबलाची सांगू\n नक्कोत त्या. तू मस्त पैकी छाऽऽन गोष्ट सांग. त्यात मी असेन, माझे सग्गळे मित्र मैत्रिणी असतील., परी असेल, फुलपाखरु असेल...\" स्वप्नांच्या राज्यात हरवुन गेलेले दोन डोळे मला सांगत असतात.\nआणि रोज रोज नविन नविन त्याही तिच्या अटी रुची मधे बसणार्‍या गोष्टी आणायच्या तरी कुठून ह्या प्रश्नाने मला घेरलेलं असतं.\nRead more about चिंटू - प्रिमिअर च्या निमित्ताने\nपन्नासच्या दशकातल्या दो बिघा जमीन, कागझ के फ़ूल, मदर इंडिया, देवदास इत्यादी गाजलेल्या सिनेमांनी त्या दशकाच्या चेहर्‍यावर ’सिरियस’ ठसा उमटवला. कदाचित हे गांभीर्य जरा अतीच झालं म्हणूनही असेल, पण त्याच्या पुढच्या दशकाने आपला पूर्ण मेकओव्हरच करुन टाकला. सिनेमांमधे रंग आले आणि त्या रंगांचा उत्फ़ुल्लपणा अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकारांच्या कामगिरीत आपसुक उतरला.\nRead more about सिनेमा सिनेमा- वक्त\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2009/12/blog-post_24.html", "date_download": "2019-07-15T23:55:53Z", "digest": "sha1:5KCHHR4RC5TMZNETEZGNXXAZ7SEPWTOU", "length": 14224, "nlines": 145, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: पोरका...", "raw_content": "\nसध्या कैरोमध्ये पुन्हा मी हॉस्टेल लाइफ अनुभवतोय.सध्या कामाचा ताण तसा कमीच आहे. त्यामुळे फिरणं भरपूर चालू आहे.हॉस्टेलला जसा ग्रूप करून मस्ती करायचो तेच सध्या आम्ही करतोय.आज जी पोस्ट करतोय ती आमच्या मस्तीवर किंवा फिरण्यावर नाही तर थोडी वेगळी आहे.\nखुपदा अस होत की एखाद्या माणसाच्या वागण्यावरून आपण त्याचा स्वभाव ठरवून टाकतो.म्हणजे बघा एखाद्याने पैसे खर्च करताना खूप विचार केला तर वाटत यार हा पक्का कंजुस आहे, कधी कोणी जास्त स्पष्ट बोलल तर तो फटकळ. अस खूप सार वर्गीकरण केलेल असत आपण.पण आपण कधी हा विचार करत नाही ह्या व्यक्तीचा स्वभाव असा का झाला असेल अशी कोणती परिस्थिती याने अनुभवली असेल की ज्यामुळे याचा स्वभाव असा झाला.माझ तर अस मत आहे की कोणतीही व्यक्ती ही त्याने अनुभवलेल्या परीस्थीतीतून घडत जाते.\nआमच्या कंपनीत असाच एक आर्किटेक्ट मित्र आहे की जो कोणतीही गोष्ट करताना अगोदर पैश्याचा विचार करतो. मग तुम्ही ते भाजी खरेदी जा किंवा कोठे फिरायला जायचा प्लान करा.याला विचारायच म्हणजे याचा नेहमीचा प्रश्न किती पैसे लागतीलअन् मग त्यावरून त्याचा निर्णय होनार. कधी कधी हे आम्हाला सगळ्याना खूप त्रासदायक वाटत. त्यामुळे कसलाही प्लान असला की त्याला कोण विचारणार अन् मग त्याला त्यासाठी तयार कोण करणार हा सगळ्यात गहन प्रश्नअन् मग त्यावरून त्याचा निर्णय होनार. कधी कधी हे आम्हाला सगळ्याना खूप त्रासदायक वाटत. त्यामुळे कसलाही प्लान असला की त्याला कोण विचारणार अन् मग त्याला त्यासाठी तयार कोण करणार हा सगळ्यात गहन प्रश्न कारण ग्र���प मध्ये एकट्याला सोडून जाणं. पण बुद्धीला पटत नाही. तसा त्याला पगारपाणी पण चागला.राहणीमान पण टापटीप.अस सार असताना हा असा का वागतो याच कोड आम्हाला सगळ्याना असायच.\nकाल रात्री कार्यालायातच आमचा गप्पाचा फड जमला होता. आमच्या ह्या मित्राचा प्रेम विवाह त्यामुळे आम्ही त्याला त्याची प्रेम कहाणी विचारली.कुठे भेटलास, कोणी प्रपोज केल ई. नेहमीचे साचेबद्ध प्रश्न. हे सांगताना त्याने त्याच्या आयुष्याची कहाणीच आमच्या पुढे ठेवली.अन् ते ऐकून आम्ही सारे स्तब्ध झालो.\nमाझा हा मित्र अन् त्याचा भाउ हा एवढाच याचा परीवार. याची आई लहानपणीच वारली. अन् हा 12वीला असताना याचे वडील वारले. अश्या या अनाथ भावाडांना त्याच्या दूरच्या मामाने आसरा दिला. दोघांमध्ये हा थोरला असल्याने आता लहान भाउ, स्वतःच शिक्षण, भावाच शिक्षण अशी दुहेरी जबाबदारी याच्यावर आली.\nयाने पार्ट टाइम जॉब करत बी.आर्क पूर्ण केल तर भावाला कॉम्प्यूटर इंजिनीअर केल. हे सार करताना परीस्थीतीने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याची परीक्षा घेतली. ह्या जगात आई बापाच छ्त्र हरवाल्यानंतर जगणं किती कठीण असत हेच त्याने अनुभवल.\nत्याच्या महाविद्यालयीन मैत्रीणी बरोबरच याने लग्न केल. हा महाराष्ट्रीयन तर ती उत्तर प्रदेशची.त्यावेळी लग्न करायाच म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न होता बोलणी करणार कोण हा तर सगळ्यात मोठा अन् भाउ तर तेव्हा शिकत होता.जवळच अस कोणीच नाही.\nशेवटी मनाच धाडस करून हा अन् याचा लहान भाउ अशे दोघेच जण लखनौला तिच्या घरी गेले. तोपर्यात तिने सुद्धा घरी या सगळ्याची पूर्व कल्पना दिली होती. नशीबाने , याला पाहिल्यानंतर तिच्या घरून काहीच विरोध झाला नाही. यानंतर लग्नाच्या गोष्टी ठरवण्यासाठी मोठ कोणी तरी असाव म्हणून तो याच्या दूरच्या त्या मामाला घेऊन आला अन् मग याच लग्न झाल.\nनुकताच त्याने अन् त्याच्या भावाने मिळून पुण्यात फ्लॅट घेतलाय. 3-4 महिन्यापुर्वीच त्याला मुलगा झालाय.त्याच घर चालत ते फक्त पगारावर.\nहे सार ऐकल्यावर मला तरी वाटल की अरे यार जर एवढ्या जबाबदारीच्या ओझ्याखाली माणूस असेल तर तो जे काही वागतो ते माझ्या मते तरी योग्यच आहे. प्रत्येक वेळी जर खर्च करताना तो पैश्याचा विचार करत असेल तर त्यात गैर अस काहीच नाही.कारण शेवटी त्याला शून्यातून विश्व निर्माण करायाच आहे अन् ते ही कोणाच्याही आधाराशिवाय\nआज ही जेव्हा जेव्हा मला खूप बोअर होत किवा खूप टेन्शन येत तेव्हा मी माझ्या बाबांशी बोलतो.त्यांच्याशी बोलल की खूप बर वाटत. आई बाबा आहेत ही भावना जे सुख देते, ते सुख तुम्हाला कुठेच मिळू शकत नाही.\nमी स्वतः माझ्या आई बाबं शिवाय . . .याची कल्पना सुद्धा करवत नाही. आपल्याकडे काही नसल तरी चालेल पण आई वडीलाच छत्र हे आपल्या डोक्यावर असायलाच हव\nत्याची कहाणी ए॑कुन वाईट वाटल आणि कौतुक ही. आई बाप नसताना एवढं सार एकट्याच्या जीवावर करण आज तरी अशक्य आहे. खरंच मानल्या तुझ्या मित्राला. मी सुद्धा अशाच एका व्यक्तीला ओळखतो जो आई वडीलाचं छत्र नसताना मोठा झाला. अशा कहाण्या ए॑कल्या की वाटत आपण खुप सुखी आयुष्य जगतोय, नाही का \n’माझ तर अस मत आहे की कोणतीही व्यक्ती ही त्याने अनुभवलेल्या परीस्थीतीतून घडत जाते.’\nहे मात्र अगदि खरं आहे. मनुष्याला परिस्थितीच घडवत असते.\nसध्याच्या तुझ्या मित्राचे बाबतीत अजून तर त्याच्या जबाबदाऱ्याही पुर्णत्वास गेलेल्या नाहीत. मात्र असली धीराची व ठाम स्वभावाची माणसेच यशस्वी होतात\nकाका, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत खूप आनंद झाला आपले स्वागत\nअगदी चटका लावून जाणारी पोस्ट. पण तेवढीच नवी उमेद देणारीही.\nअगदी बरोबर यार...आपण उगाच वरवर जे दिसतं त्यावरून सरळ त्या व्यक्तीबद्द्ल काही अंदाज लावतो जे खूप वेळा चुकीचे असतात...हा अनुभव भिडला ...\n@ पंकज, भूषण, अपर्णा आभार\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-16T00:27:40Z", "digest": "sha1:PK73TYHLR4LQ7T6BV6B37JHEG5OJEMFD", "length": 11693, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलिसांच्या कामात अडथळा; एकावर गुन्हा दाखल | Dainik Prabhat", "raw_content": "\nपोलिसांच्या कामात अडथळा; एकावर गुन्हा दाखल\nनागठाणे- कर्तव्य बजावत असताना पोलिसाला शासकीय कामात अडथळा आणून अंगावर धावून जात शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी नागठाणे, ता. सातारा येथील युवकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहिद समीर मुलाणी (वय 28, रा. नागठाणे, ता. सातारा) असे या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेची फिर्याद पोलीस हवालदार बाळासाहेब काळू पवार यांनी दिली आहे.\nयाबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुव��री सकाळी बोरगाव पोलीस ठाण्याचे हवालदार बाळासो पवार व पोलीस नाईक राजू शिंदे हे पुणे-बेंगलोर महामार्गावर माजगाव फाटा येथे वाहनांवर केसेस करत होते. यावेळी कराड बाजूकडून येत असलेल्या एका टेम्पोला तपासणीसाठी त्यांनी थांबवले. टेम्पो चालक दत्ता सुदाम चव्हाण (रा. लांजेश्वर, उस्मानाबाद) यांच्याकडे कागदपत्रे विचारणा करत असतानाच टेंपोत मागे बसलेला युवक खाली उतरून तेथे आला आणि “गाडी कशाला अडवली, तु मला ओळखले नाही का मी अजमेरचा भाऊ आहे. गाडी सोडून दे. पोलिसांना लय मस्ती आली आहे, असे म्हणत आणि आरडा-ओरडा करू लागला. तसेच त्याने पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ व दमदाटीही केली. यावेळी त्यांनी त्याला नाव पत्ता विचारले असता उर्मट उत्तरे दिली. यानंतर या घटनेची माहिती कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात देऊन संबंधित युवकाला बोरगाव पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्याने स्वतःचे नाव शहिद समीर मुलाणी असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुलाणी याला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम.ए. खान करत आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसातारा जिल्यात ‘असे’ होते माउलींच्या पालखीचे नियोजन; जिल्हा प्रशासनाची माहिती\n#Wari2019 : फलटणमध्ये पालखी तळाच्या स्वच्छतेसाठी झटले हजारो हात\n#Wari2019 : दिंडींतील वारकऱ्यांसाठी शेंगोळ्यांची मेजवानी\n#wari2019 : वारकऱ्यांची तत्परता अॅम्बुलन्सच्या आवाज ऐकताच दिली वाट\n#wari2019 : संत ज्ञानेश्वर महाराज यांची आरती\n#wari2019 :जाणून घ्या ,कशी असते दिंडीची दिनक्रिया\n#wari2019 : ‘संत ज्ञानेश्वर माउलींच्या जय घोषणे फलटण दुमदुमले’\n#wari2019 : ‘मी वारीत असताना खासदार नव्हे तर वारकरी असतो’\nमहिला वारकऱ्यांशी दिलखुलास गप्पा\nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nलांडे, बनस���डे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/10547", "date_download": "2019-07-16T00:11:36Z", "digest": "sha1:BK27UAEIJOBDHTTEFJLLCVJY5QC5TZF6", "length": 18798, "nlines": 121, "source_domain": "dhanlabh.in", "title": "घरखरेदी करताना… – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nमाझ्या एका माहितीतील व्यक्तीने आमच्याच जवळच्या गावात एक वर्षापूर्वी ३५ लक्ष रुपयांना flat खरेदी केला व सहा महिन्यात तो flat २० लक्ष रुपयांना विकायचा आहे अशी जाहिरातही दिली हे का झाले याची चौकशी करता तो flat चौथ्या मजल्यावर असल्याने आणि लिफ्ट नाही म्हणून गैरसोयीचा आहे हे समजले —–याला काय म्हणावे \nघर विकत घेण्याचा निर्णय झाला की सर्वप्रथम विचार करावा लागतो तो बजेटचा. त्यासाठी आपल्याजवळ शिलकी रक्कम किती उपलब्ध आहे याचा अंदाज घ्यावा. पुढल्या पाच वर्षात येणाऱ्या म्हणजेच मुलांचे शैक्षणिक खर्च, घरातली लग्न, व इतर आणखी खर्चाचा अंदाज घेऊन शिलकी रक्कम ठरवावी. नंतर आपल्याला कर्ज किती उपलब्ध होईल याची कुठल्याही बँक/वित्तीय संस्थेत आपली इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे कागदपत्र दाखवून खात्री करून घ्यावी.\nकुठल्याही वित्तीय संस्थेकडे बँकेकडे गेल्यावर त्यांच्याकडून पुढील संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे.\nबँक, वित्तीय संस्था घराच्या खरेदी किमतीच्या किती टक्के कर्ज उपलब्ध करून देऊ शकते ती रक्कम किती असेल कर्जाच्या व्यतिरिक्त आपल्या खिशातून डेव्हेलपरकडे भरायची रक्कम किती असेल\nबँक, वित्तीय संस्थेकडून आपण घेतलेल्या कर्जावर प्रतिवर्षाला किती टक्के व्याजदर आकारला जाणार आहे तसंच सदर व्याज आकारणीच्या पद्धती कुठल्या आहेत व त्यांची आकारणी प्रत्यक्ष कशा प्रकारे होते याबद्दल सविस्तर माहिती घ्यावी. प्रत्येक बँक,वित्तीय संस्थेकडे कर्जावरील व्याज आकारणीच्या बाबतीत बरेच पर्याय उपलब्ध असतात.\nबँक,वित्तीय संस्थेच्या व्याजदरांची तुलना केवळ व्याजादराच्या आकड्यानुसार सात, आठ किंवा नऊ टक्के करणं फसवं ठरू शकतं. त्याऐवजी व्याजदराची आकारणी कुठल्या पद्धतीने होते ते पाहणं महत्वाचं ठरतं. त्यात पुढीलप्रमाणे पर्याय उपलब्ध असतात.\nसरसकट दराने व्याज आकारणी\nनिश्चित व तरल व्याजदरांची मिश्र पद्धती\nहल्ली घर कर्ज देण्यासाठी सर्व बँका, वित्तीय संस्थांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरु आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका, वितीय संस्था निरनिराळे पर्याय ग्राहकांसमोर आणतात. परंतु या प्रकारामधली पारदर्शकता आपल्याला कर्जाची रक्कम आणि मुदतीअंती परतफेड करायची रक्कम याबाबत कागदावर आकडेवारी मांडल्यावरच लक्षात येते.\nया पद्धतीच्या बाबतीत प्रतिदिन/ मासिक/ वार्षिक कटमिती यापैकी कुठल्या पद्धतीने व्याज आकारणी होणार आहे, याबाबत तसंच ठरलेल्या मासिक हप्त्यांपेक्षा जादा रकमेची आपण परतफेड केल्यास कीती दंड आकारणी होईल याची माहिती बँक,वित्तीय संस्थेकडून घेणे आवश्यक ठरते.\nयाप्रकारे प्रत्येक बँक, वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या माहितीनुसार आपल्याला भरायला लागणाऱ्या व्याजाच्या रकमेचं गणित मांडल्यावर कर्जमंजुरीसाठी लागणारे इतर खर्च मिळवावे व आपण कर्जापोटी घेतलेल्या रकमेवर सर्वात कमीत कमी परतफेड ज्या बँकेला, वित्तीय संस्थेला करावी लागणार असेल अशाच बँक किवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्याचं नक्की करावं.\nघरखरेदीची पूर्वतयारी व नवीन बांधकामातल्या घराची खरेदी करायची असल्यास प्रकल्पाबाबत घ्यायची माहिती:\nआपण घर खरेदीसाठी कागदावर मांडलेल्या बजेटप्रमाणे किती खोल्यांचं घर ( वन, टू, थ्री बीएचके ) आपल्याला विकत घेता येईल याचा आढावा घ्यावा.\nआढावा घेताना शक्यतो पुढील १० ते १५ वर्ष आपल्या कुटुंबाला किती क्षेत्रफळाच्या जागेची गरज असेल याचा विचार करणं अत्यावशक असतं. म्हणजे घर पुन्हा पुन्हा बदलावं लागत नाही. अगदीच बजेटची अडचण असेल तर कमी जागेचा पर्याय स्वीकारणं अपरिहार्य असतं.\nकिती खोल्यांचं घर घ्यायचं हे ठरल्यावर आपल्या नोकरीधंद्याच्या दृष्टीने तसंच दैनंदिन सुविधा म्हणजे दुकानं, बाजार, बस स्टॉप जवळ असेल असं लोकेशन, एरिया ठरवून तिथे चौकशी सुरु करावी.\nचौकशी करताना शक्यतो त्या भागात प्रत्यक्ष चालू असलेल्या बांधकामाच्या साईटवर जाऊन चौकशी करावी आणि सदर नियोजित इमारतीच्या, प्रकल्पाच्या प्लॅनसह संपूर्ण माहिती बांधकाम व्यावसायिकाच्या, विकासाच्या ऑफीसमधून घ्यावी. त्यात विक्रीस उपलब्ध असलेल्या घर तसंच इमारतीत /प्रकल्पात देण्यात येणाऱ्या सुखसोयी, तसंच घरात देण्यात येणाऱ्या सुखसोयीची माहिती दिलेली असते.\nसदर घराच्या ऐकूण किमतीविषयी पुढीलप्रमाणे माहिती विचारावी व ती एका कागदावर व्यवस्थित लिहावी.\nघराचे एकूण विक्रीचे क्षेत्र व चटई क्षेत्र किती \nघराचे प्रति चौरस फुट दराप्रमाणे होणारी एकूण विक्री किंमत किती \nघराचा करारनामा नोंदण्यासाठी येणारा स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशनचा खर्च किती\nघराची नोंदणी करायची असल्यास आपल्याला बांधकाम व्यावसायिकाकडे किती रक्कम आगाऊ भरावी लागेल\nघराचा करारनामा नोंदणीच्या वेळी किती रक्कम भरायची आहे\nघराचा ताबा मिळेपर्यंत उर्वरित रकमेचे हप्ते कसे व किती रकमेचे असतील \nघराच्या कायदेशीर बाबींविषयीसुद्धा बांधकाम व्यावसायिकाकडे पुढीलप्रमाणे चौकशी करावी.\nइमारतीचा, प्रकल्पाचा नकाशा मनपा,स्थायिक स्वराज्य संस्थेकडून मंजूर झाला आहे का\nघर ज्या जमिनीवर बांधलं जाणार आहे त्या जमिनीची कागदपत्रं क्लिअर आहेत का\nघरास कुठल्याही बँक/वित्तीय संस्थेकडून कर्ज मंजूर होईल का जमिनीच्या कागदपत्रातल्या त्रुटींमुळे कर्जमंजूर न झाल्यास बांधकाम व्यावसायिकाकडून पैसे परत मिळण्याची हमी मिळेल का\nबांधकाम व्यावसायिकाने संपूर्ण प्रकल्पातील घरं तसंच गाळ्यांना कर्ज मिळण्यासाठी बँक/वित्तीय संस्थेकडून आगाऊ मंजुरी घेतली आहे का\nअशा प्रकारे पाच, सहा प्रकल्पांची माहिती घेऊन आपल्या आवाक्यातलं तसंच आपल्या अपेक्षेप्रमा���े असलेलं घर निवडून खरेदीचा निर्णय घेताना शक्यतो एकट्याने घेऊ नये.\nया निर्णय प्रकियेत घरातल्या सर्वांचा सहभाग असल्यास उत्तम.\nलाभांश पर्याय कुणी घ्यावा\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/samorchyabakavrun/", "date_download": "2019-07-16T00:20:46Z", "digest": "sha1:7YDBFGYK2IBJOFYFO3S5JRQKW3KOK6GS", "length": 15523, "nlines": 247, "source_domain": "www.loksatta.com", "title": "समोरच्या बाकावरून | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\n सुपर ओव्हर आणि टायब्रेकर\nसीमारेषेवर ट्रेंट बोल्टचं पाऊल फसलं, न्यूझीलंडने विजेतेपदाची संधी गमावली\nकर्तारपूर मार्गिका करार: मसुद्यावरील ८० टक्के मुद्दय़ांवर सहमती\nनव्या प्रदेशाध्यक्षांपुढे आव्हानांची मालिका\n७ टक्के विकास दराचा सापळा\nवस्तूंचा उपभोग म्हणजे खप हा अनेक घटकांवर अवलंबून असतो ज्याचा विचारही आपण करीत नसतो.\nउद्दिष्टे कितपत साध्य होणार..\nभारतीय अर्थव्यवस्थेच्या आकारवाढीसह सर्वसमावेशक विकासही साधायचा असेल, तर आधी अर्थव्यवस्थेला बळकटी हवी.\nएक देश, एक निवडणूक, अनेक वर्षे\nपण मोदी यांनी भलताच मुद्दा पोतडीतून काढला..\nबिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये मेंदूज्वराची साथ आल्याने सोमवापर्यंत १२९ मुले मृत्युमुखी पडली आहेत.\nअर्थमंत्र्यांची पाटी कोरी नसते..\nनिर्मला सीतारामन आता अर्थमंत्री आहेत व ५ जुलै रोजी त्या अर्थसंकल्प मांडतील.\n‘सब का विश्वास’ जिंकणार का\nभाज�� नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला जनमताचा कौल हा प्रचंड मोठा आहे हे नाकारता येणार नाही.\nहा ‘सब का विकास’ कसा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला जनमताचा मोठा कौल मिळाला आहे.\nनरेंद्र मोदी यांना जितक्या जागांची अपेक्षा होती, तितक्याच मिळवून ते आता पंतप्रधानपदाचा दुसरा डाव खेळण्यास सज्ज झाले आहेत.\nनिवडणूक आयोगाची एक निष्पक्ष देखरेख संस्था म्हणून कामगिरी अगदीच काठावर उत्तीर्ण झाल्यासारखी आहे.\nपाच वर्षांच्या अखेरीस मोदी सरकारच्या आर्थिक कामगिरीचा ताळेबंद मांडतानाच त्यांनी केलेल्या चुकांच्या आधारे एक आरोपपत्रच तयार करता येते\nमहिला, दलित, अनुसूचित जाती-जमाती, शिक्षणतज्ज्ञ, विद्वान, पत्रकार, स्वयंसेवी संस्था यांच्या मनात जी भीती आहे त्यावर मोदी गप्प आहेत..\nप्रत्येक बेजबाबदार वक्तव्याबरोबर भाजप लोकशाहीतील सुसंस्कृत आचरणाच्या शिडीवरून एकेक पायरी खाली घसरलेला असेल..\nमोदी विरुद्ध काँग्रेसचा जाहीरनामा\nमोदी यांचे कुठलेही भाषण ऐका, त्यात खोटी विधाने केली जातात.\nभाजपचा जाहीरनामा प्रसारित होऊ न एक दिवसही उलटत नाही तोच त्यावर पडदा पडला आहे, त्यावर कुणी चर्चा करायला तयार नाही.\nकाँग्रेसने ५४ पानांचा निवडणूक जाहीरनामा सादर केला, त्यात अनेक तज्ज्ञांच्या सल्लामसलतीनंतरच मुद्दय़ांची निवड करण्यात आली आहे.\nगेले अनेक दिवस आम्ही हा विषय टाळला, पण अखेर त्याला हात घातलाच; तो विषय म्हणजे दारिद्रय़ निर्मूलनासाठी उपाययोजना करण्याचा.\nचौकीदार नव्हे, सक्षम व्यवस्थापक हवा\nगेल्या अनेक शतकांचा विचार केला तर चौकीदार हे काही हलके काम नाही. ते सन्माननीय असेच काम आहे\nश्रीयुत मोदींचे बालाकोट स्वप्न\nसध्या तिकीट खिडक्या, तिकीट दर आदी कशाचाच पत्ता नसल्याने अहमदाबाद मेट्रोच्या या पहिल्या टप्प्यास तिकीट नाही, कुठले शुल्क नाही.\nराफेलचा वाद काही मिटायला तयार नाही व तो सरकारची पाठ सोडणारही नाही.\nदेश म्हणून आपण बाह्य़ सुरक्षा व अंतर्गत सुरक्षा यांतील भेद लक्षात घेणे आवश्यक आहे.\nवेदना, संताप आहे.. पण शहाणपण\nमसूद अझरला सोडून देण्यात आल्यानंतर जैश ए महंमद ही संघटना स्थापन केली.\nराफेल करारातील गूढ भाजपच्या अपेक्षेपेक्षा फार वेगाने उलगडत चालले आहे.\nअटल पेन्शन योजना फसली असताना सरकार आणखी एक पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देते आहे.\nकेंद्रीय मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी हे तसे असाधारण राजकारणी आहेत.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nWorld Cup 2019 Final : सीमारेषेवर ट्रेंट बोल्टचं पाऊल फसलं, न्यूझीलंडने विजेतेपदाची संधी गमावली\nचाहत्यांचा सळसळता उत्साह आणि तिकीटांची मागणी\n सुपर ओव्हर आणि टायब्रेकर\n आयसीसीच्या नियमावर माजी खेळाडू संतापले\nVideo : हाच तो प्रसंग...जिथे न्यूझीलंडने सामना गमावला\nWimbledon 2019 Final : थरारक लढतीमध्ये जोकोविचची फेडररवर मात\n कर्णधार मॉर्गनचा फर्ग्युसनने घेतला भन्नाट झेल\nVideo : डी ग्रँडहोमचा भेदक मारा, पण स्वतःच्याच गोलंदाजीवर गमावली 'सुवर्णसंधी'\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/e-governance/e-governance-forum", "date_download": "2019-07-16T00:53:33Z", "digest": "sha1:USJX3JPE7UE5OWS7SDSG7MFESEM34GNX", "length": 7933, "nlines": 144, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "ई-शासन - चर्चा मंच — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / ई-शासन / ई-शासन - चर्चा मंच\nई-शासन - चर्चा मंच\nसध्या चालू असलेल्या चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी किंवा नवीन चर्चा सुरू करण्यासाठी खालील सूचीमधून योग्य तो मंच निवडा.\nडिजिटल पेमेंट सिस्टीम अर्थात कॅशलेस व्यवहार डिजिटल पेमेंट सिस्टीम अर्थात कॅशलेस व्यवहार याविषयी चर्चा 1\nह्याद्वारे राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था\nडिजिटल इंडिया डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या विविध उपक्रमांची चर्चा करण्यासाठी हा मंच तयार केला आहे. 1\nविद्यार्थी आणि ई-सुविधा सर्व माहिती गावातील विद्यार्थापर्यंत पोहोचावी यासाठी ई-सुविधा 2\nग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967ची अंमलबजावणी करण्याकरिता या अधिनियमातील तरतुदीनुसार \"ग्रंथालय संचालनालय\" या स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली आहे. 0 कोणतेही संभाषण सुरू केलेले नाही\nमहा ई-सेवा केंद्र 12\nह्याद्वारे विशाल अनिल शिंदे\nमाहिती अधिकार कायदा 2005\nडिजिटल पेमेंट (डिजिटल देयके )\nनोकरी, रोजगार, व्यवसाय आणि शिक्षण विषयक मार्गदर्शन\nई-शासन - चर्चा मंच\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Sep 30, 2015\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-akole-jayakwadi-dam-water-distribution-news-451506-2/", "date_download": "2019-07-16T00:00:29Z", "digest": "sha1:7COUREBV23OF6KF7FI7QGKE6UUEDY43R", "length": 13820, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जायकवाडीला पाणी सोडण्यास 31 ऑक्‍टोबरपर्यंत स्थगिती | Dainik Prabhat", "raw_content": "\nजायकवाडीला पाणी सोडण्यास 31 ऑक्‍टोबरपर्यंत स्थगिती\nसर्वोच्च न्यायालयाचा आदेश; प्रशासनाचा निर्णय\nअकोले – गेल्या आठ दिवसांपासून उत्तर नगर जिल्ह्यात जायकवाडीला पाणी सोडण्यावरून रणकंदन माजले आहे. त्यात अकोले तालुका दुष्काळी जाहीर करा, या मागणीसह जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात सर्वपक्षीय पाणी बचाव कृती समितीने सरकारला खिंडीत पकडले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्‍न लक्षात घेऊन, तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर प्रशासनाने जायकवाडीला पाणी सोडण्यास अखेर 31 ऑक्‍टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nअगोदर दुष्काळ जाहीर करा, मगच जायकवाडी पाणी सोडा, अन्यथा जलसमाधी घेऊ, असा इशारा दिला होता. आज आवर्तन सोडण्याला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने 31 ऑक्‍टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे अकोले तालुक्‍यातील आंदोलकांनी स्थगिती आदेशाचे स्वागत केले.\nमहामंडळाचे कार्यकारी संचालक अ. प्र. कोहीरकर यांनी न्यायालयाने जायकवाडीत आवर्तन सोडू नये, असे आदेश दिल्याचा हवाला देऊन नाशिक व नगर जिल्ह्यांतील पाटबंधारे विभागाला 31 पर्यंत ऊर्ध्व गोदावरी धरणसमूहातील जलाशयांतील पाणी सोडू नये, असे नाशिक जलसंपदाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी यांना दूरध्वनीवरून कळवले आहे. कुलकर्णी यांनी मेलद्वारे हा आदेश नगर व नाशिक जिल्ह्यांतील अधिकारी वर्गाला कळवला आहे. या आदेशाची माहिती आज दुपारी भंडारदरा धरणाचे कार्यकारी अभियंता रामनाथ आरोटे यांनी प्रवरा पुलावर ठिय्या आंदोलनास बसलेल्या बसलेल्या आंदोलकांना दिली.\nकुलकर्णी यांनी 30 ऑक्‍टोबरला नियोजित जायकवाडी आवर्तन सोडण्याचे निश्‍चित झाले होते. मात्र आवर्तन सोडल्यास तणाव वाढणार होता. परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी किमान 400 पोलीस बंदोबस्तासाठी आवश्‍यक होते. राज्य राखीव दलाच्या शीघ्र कृती दलाच्या तुकड्या, शिवाय वीजपुरवठा खंडित करणे, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे निडल काढणे व अन्य सोपस्कार पार पाडण्याला अवधी लागणार आहे. ही बाब ध्यानी घेऊन हे आवर्तन पुढील आदेश येईपर्यंत तूर्त थांबवावे असे कळवले आहे.\nआज या आदेशामुळे अकोले तालुका सर्व पक्षीय कृती समितीने प्रवरा नदीवरील अगस्ती पुलावर सुरू केल्या ठिय्या आंदोलना बळ मिळाले. मात्र जोपर्यंत अकोले तालुका “दुष्काळी’ म्हणून जाहीर होत नाही, तोपर्यंत हे ठिय्या साखळी आंदोलन सुरु राहील, असे आंदोलनाचे निमंत्रक आ. वैभवराव पिचड, माकपचे डॉ. अजित नवले व अन्य नेत्यांनी जाहीर केले. त्यामुळे 31 ऑक्‍टोबरला अगस्ती पूल वाहतुकीला बंदच राहणार आहे.\n‘…तर आज भारतावर मराठ्यांचं राज्य असतं’\nबेळगाव सीमाप्रश्नावर शिवसेना आक्रमक होणार\nप्रक्रिया केलेलेच सांडपाणी समुद्रात सोडा\nराज ठाकरे भेटले सोनिया गांधींना\nपर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावावे – प्रा.राम शिंदे\n…आणि प्रवाशांसह लोकल थेट कारशेडमध्ये\nयुतीकडे ‘महाराष्ट्र क्रांती सेनेची’ विधानसभेच्या 10 जागांची मागणी\n‘मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे पाणी तोडून टाका…त्यांना विधानसभेत बिनाआंघोळीचे येवू दे’\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणां���ा मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nराज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nभोसरी एमआयडीसीत 52 हजार रुपयांच्या केबल अज्ञाताने चोरल्या\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://khodsal.blogspot.com/2009/09/", "date_download": "2019-07-16T00:21:20Z", "digest": "sha1:VOEXXASABAIGPL24DWOB7TKZUPJNAAH2", "length": 5291, "nlines": 150, "source_domain": "khodsal.blogspot.com", "title": "तेंडूची पाने: September 2009", "raw_content": "\nप्रतिभावंत कवी-शायरांना खोडसाळाचे विडंबनरूपी दंडवत\nएका घरात होत्या बाया कजाग दोन\nआमचे प्रेरणास्थान : एका तळ्यात होती बदके पिले सुरेख.\nआमच्या प्रेरणास्थानाचे प्रेरणास्थान : The Ugly Duckling\nएका घरात होत्या बाया कजाग दोन\nहोता पुरूष तिथला धारून फक्त मौन\nकारण लहानसेही भांडावयास चाले\nआई व बायकोचा नेहमीच वाद चाले\nदोघी तयास टोची, दिसतो हताश, दीन\nहोता पुरूष तिथला धारून फक्त मौन\nपुरुषास दु:ख भारी, भोळा रडे स्वत:शी\nपोरेहि ना विचारी, सांगेल तो कुणाशी\nकर्तेपदास त्याच्या देती मुळी न मान\nहोता पुरूष तिथला धारून फक्त मौन\nएके दिनी परंतु पुरुषास त्या कळाले\nसंकोच, लाज सारे वार्‍यासवे पळाले\nचाले घराघरातुन डिट्टो असाच सीन\nत्याचेच त्या कळाले सारे पती समान...\nउरी यौवनाचा महापूर आहे\nप्रेरणा : \"उरी भावनांचा महापूर आहे\"\nउरी यौवनाचा महापूर आहे\nपरी आड येतो, पदर क्रूर आहे\nतिचे नाक फेंदारणे चालते पण\nतिच्या नासिकेला सदा पूर आहे\nतिची गाठ घेऊन घालीन डोळा\nमिठीचा विषय अद्यपि दूर आहे\nतिचे दा�� पाहून फिटलेत डोळे\nपरी दंतमंजन मुखातूर आहे\nदिवे लावण्याला पुढे नेहमी तू\nनयन‍अश्व उधळून चौखूर आहे\nमना, लाभले काय लुब्रेपणाने \nजवळ तो तिच्या, मी उभा दूर आहे\nमना, लाभले काय खोड्या करोनी \nचुडेवज्रमंडन न मंजूर आहे\nस्वतंत्र कविता करण्याइतकी प्रतिभा नसलेला पण खाज असलेला एक खोडकर कवडा\nएका घरात होत्या बाया कजाग दोन\nउरी यौवनाचा महापूर आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/category/news/interviews?filter_by=random_posts", "date_download": "2019-07-16T00:26:40Z", "digest": "sha1:Y3EZQQK6EMOYDTSIILS5TKADGJBBW7OE", "length": 13501, "nlines": 96, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "Bollywood News and Gossip | Television News | Celebrity Gossip – PeepingMoon", "raw_content": "\nमी कधी कॉलेजलाच गेलो नाही: टायगर श्रॉफ\nगायिका शाशा तिरुपती सांगतेय, तिच्या आणि मराठी गाण्यांच्या दृढ नात्याविषयी\n‘गॉनकेश’ सौंदर्याच्या पारंपरिक चौकटी मोडणारा सिनेमा: दीपिका देशपांडे अमीन\nमाझा अभिनय उत्स्फुर्त असतो, त्यामुळे एकसुरी वाटत नाही : अक्षय कुमार\nही भूमिका होती रितेश देशमुखसाठी सगळ्यात आव्हानात्मक\nठाकरे सिनेमासाठी कलाकारांची निवड करणं आव्हानात्मक होतं: रोहन मापुस्कर\nExclusive: माझ्या सिनेमातील व्यक्तिरेखा मी २४ तास जगत असतो : रोहीत शेट्टी\nदिग्दर्शक सुजय डहाकेचे दोन सिनेमे पुढच्या वर्षी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\n राकेश बापटला ‘सविता दामोदर परांजपे’च्या सेटवर झाला हा भास\nजॉनने सिनेमात कधीच ढवळाढवळ केली नाही: सुबोध भावे\nभय आणि उत्सुकता निर्माण करणारा ‘सविता दामोदर परांजपे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याची पहिली मराठी निर्मिती असलेला हा सिनेमा आहे, हे..... Read More\nटीआरपीची स्पर्धा आम्हाला आमच्या ध्येयापासून कधीच वेगळं करू शकत नाही: अजय भाळवणकर\nआज बरेच मराठी एंटरटेन्मेन्ट चॅनेल्स प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. गेली अनेक दशकं प्रेक्षकांचं अविरंत मनोरंजन करणारे आणि क्रीडा, सिनेमा, म्युझिक अशा विविध चॅनेल्सच्या माध्यमातून घराघरांत लोकप्रिय असलेले सोनी पिक्चर्स नेटवर्क..... Read More\nप्रसिध्दी एखाद्या नशेप्रमाणे असते, जी चढते आणि उतरतेही: धमेंद्र\nधर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल यांच्या यमला पगला दिवान या सिरीजचा यमला पगला दिवाना फिरसे हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातील धर्में���्र यांचा अभिनय आणि अंदाज कुठल्याही तरूण..... Read More\n‘टेक केअर गुड नाईट’ मनोरंजनासोबतच सायबर सुरक्षेविषयी जनजागृती करेल:पर्ण पेठे\n‘वाय झेड’,‘फास्टर फेणे’,‘फोटोकॉपी’ या सिनेमामुळे पर्ण पेठे हे नाव मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय झाले आहे. आता ‘टेक केअर गुड नाईट’ या सिनेमात पर्ण पेठे ही महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. गिरीश जयंत..... Read More\nआर्चीपेक्षा ‘कागर’मध्ये माझी वेगळी भूमिका: रिंकू राजगुरू\nएका रात्रीत स्टार होणं, काय असतं, ते ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूनं चांगलंच अनुभवलं आहे. तिने साकारलेल्या आर्चीनं फक्त तिला स्टारडमचं नाही तर राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिला. शालेय शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीचं..... Read More\n‘हेलिकॉप्टर ईला’ची सुपरमॉम काजोल काय म्हणतेय, मराठी सिनेमाबद्दल जाणून घ्या\nआपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड गाजवणारी सुपरस्टार काजोल नेहमीच विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच निखळ मनोरंजन करते. अनेक सुपरहिट सिनेमे देणारी काजोल दिलवाले या रोमॅंटिक सिनेमानंतर ब-याच कालावधीने हेलिकॉप्टर ईला या हटके सिनेमाद्वारे..... Read More\n‘सत्यमेव जयते’मध्ये माझी आणि मनोज वाजपेयीची अफलातून केमिस्ट्री: अमृता खानविलकर\nअभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी सिनेसृष्टीसोबतच आता बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमृता नेहमीच स्वत:चं एक स्थान निर्माण करताना पाहायला मिळते. प्रत्येक सिनेमांमधून तिचा सहज सुंदर अभिनय आपल्याला पाहायला मिळतो...... Read More\nInterview: हेल्थ सप्लिमेन्ट्स म्हणजे माझ्यासाठी आईच्या हातचं जेवण: सुनिल शेट्टी\nबॉलिवूड स्टार सुनील शेट्टी आज 11 ऑगस्टला 57 वर्षांचे होत असले तरी आजही त्यांचा रूबाब आणि स्टाईल एखाद्या हिरोसारखीच आहे. फिटनेसला महत्त्व देणा-या नायकांमध्ये सुनील शेट्टी हे नाव आवर्जून घ्यावं..... Read More\n........म्हणूनच भाऊ कदम यांना आवडतात वेबसिरीज;लवकरच येणार नवीन विषय घेऊन\nअवघ्या महाराष्ट्राला खळखळू हसवणारे विनोदाचे भाऊबली म्हणजेच सर्वांचे लाडके भाऊ कदम. सिनेमा, नाटक, मालिका आणि आता मराठी वेबसिरीजमधून आपल्या विनोदांनी धुमाकूळ घालणा-या भाऊंच्या ‘लिफ्टमॅन’ची बरीच चर्चा रंगली आहे. भाऊंनी हे..... Read More\nही परिस्थिती माझी परिक्षा घेत आहे: इरफान खान\nअभिनेता इरफान खानची प्रमुख भूमिका असेलला ‘कारवां’ हा सिनेमा आज प्रदर्शित होत आहे. ‘कारवां’च्या टीमने विविध ठिकाणी आणि विविध प्लॅटफॉर्मवर सिनेमाचे प्रमोशन केले पण दुर्दैवाने इरफानला या टीमपासून अलिप्त रहावे..... Read More\n'मीडियम स्पाइसी'च्या टीमने सईला दिलं बर्थडे सरप्राईज\nअमृता खानविलकरचा बीचवरील हा अंदाज तुम्हालाही घायाळ करेल\n'सुपर 30' सिनेमाच्या संगीताची धुरा या मराठमोळ्या संगीतकारांच्या हातात\nआता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तुम्ही ओळखलं का याला\nVideo : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर\nसुबोध भावे झळकणार सुभाष घईंच्या ‘विजेता’ सिनेमात\nGrazia Millennial Awards 2019 : रंगारंग सोहळ्यात रेड कार्पेटवर अवतरल्या या मराठी तारका\nमराठी सिनेसृष्टीत वाजणार का सनई चौघडे, वाचा सविस्तर\n'लकी' सिनेमातील व्हिलनची अजयच्या सिनेमात वर्णी\nसंजय दत्तच्या मराठी सिनेमाच्या नावाची घोषणा, 'बाबा' येतॊय प्रेक्षकांच्या भेटीला\nExclusive: अक्षयचा लंडन दौरा अर्धवट, ‘मिशन मंगल’ च्या लाँचसाठी भारतात परत\n....... पण आता एका हटके अंदाजात\nमराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं\nमेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'स्माईल प्लीज'ची निवड\nलागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर\nविक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं स्क्रिनिंग झोकात\nनिखळ हास्याचा झरा असलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का\nBirthday Special: 'बिग बॉस मराठी'मुळे या अभिनेत्याच्या करियरला मिळाली नवी सुवर्णझळाळी\nनचिकेतच्या ‘गर्लफ्रेंड’ला नक्की कशाचं कोडं पडलं आहे\n‘जीवलगा’मधील या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्ही म्हणाल वॉव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-kharip-planning-meeting-satara-maharashtra-7395", "date_download": "2019-07-16T00:52:35Z", "digest": "sha1:VOYIKGHQRSTG4V6SJFA7A3DSNYIEQKIW", "length": 18869, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, kharip planning meeting, satara, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबेजबाबदारपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करू : शिवतारे\nबेजबाबदारपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करू : शिवतारे\nशनिवार, 14 एप्रि��� 2018\nसातारा : जलयुक्त शिवार योजनेच्या कामांत तक्रारी झाल्या आहेत. यातील काही तक्रारीत तथ्य आढळून आले आहेत. पुढील काळात तक्रारी येऊ नये अशा पद्धतीने कामे करा. जे अधिकारी जबाबदारीने वागत नसतील त्यांच्या बदल्या केल्या जातील, असा इशारा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिला.\nकृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक जिल्हा मध्यवर्तीच्या बॅंकेच्या सभागृहात शुक्रवारी (ता.१३) आयोजित करण्यात आली होती.\nसातारा : जलयुक्त शिवार योजनेच्या कामांत तक्रारी झाल्या आहेत. यातील काही तक्रारीत तथ्य आढळून आले आहेत. पुढील काळात तक्रारी येऊ नये अशा पद्धतीने कामे करा. जे अधिकारी जबाबदारीने वागत नसतील त्यांच्या बदल्या केल्या जातील, असा इशारा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिला.\nकृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक जिल्हा मध्यवर्तीच्या बॅंकेच्या सभागृहात शुक्रवारी (ता.१३) आयोजित करण्यात आली होती.\nत्या वेळी श्री. शिवतारे बोलते होते. या वेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, कृषी सभापती मनोज पवार, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, विभागीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महावीर जंगटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर, कृषी उपसंचालक गुरूदत्त काळे, आत्मा संचालक श्री. देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.\nश्री. शिवतारे म्हणाले, की रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर होत असल्याने त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे शेतीमालाचे उत्पादन वाढवत असताना दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जावे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, यासाठी मार्गदर्शन केले जावे. मागील दोन वर्षांत जलयुक्त शिवार योजनेच्या कामातून गावात काय बदल झाले यांची सविस्तर माहिती घ्यावी.\nजलसंधारणाची कामे करत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊन समन्वयाने कामे केली जावी. गतवर्षाच्या हंगामात खताचा साठा मोठ्या प्रमाणात शिल्लक का आहे. तसेच महाबीज बियाण्याचे उत्पादन का कमी प्रमाणात मिळत आहे, याबाबतची माहिती घेतली जावी. कृषी उन्नत योजनेतून केले जाणारे अवजारे वितरणाचे काम पारदर्शक पद्धतीने केले जावे. तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना राज्याच्या खरिप आढावा बैठकीत मांडल्या जातील, असे आश्‍वासनही त्यांनी दिल��.\nशशिकांत शिंदे म्हणाले, की जलयुक्त शिवार अभियान नसलेल्या गावांची प्रत्यक्ष पाहणी करावी. उत्पन्न आणि हमीभाव यांची सांगड घातली जावी. गाळ काढण्यासाठी शासनाकडून दिले जाणाऱ्या इंधनास मर्यादा घालण्यात आली असल्याने कामावर परिणाम होऊ लागला आहे. शासनाने ही अट शिथिल करावी, अशी मागणी केली. बाळासाहेब पाटील म्हणाले, की बियाणे व खते यांचा मागणीच्या तुलनेत पुरवठा केला जावा.\nआमदार शशिकांत शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजनेसाठी अनेक कामांना निधी उपलब्ध होत नाही, या कामात अनेक अडचणी येत असतानाही अधिकारी सांगत नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. शिवतारे म्हणाले, की जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातील काही कामांत त्रुटी आढळून आल्या आहेत.\nजिल्ह्यात या अभियानातून झालेल्या सर्व कामांची सविस्तर माहिती घेण्याचे आदेश दिले. तसेच या कामांसाठी लवकरच एक स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले.\nबियाणे, खते, कीटनाशके विक्रीसाठीच्या परवाने देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून काढून घेतले आहे. हे परवाने देण्याचा अधिकार पुन्हा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे दिला जावा, अशी मागणी मनोज पवार यांनी केले. सुनील बोरकर अहवाल वाचन केले. आत्मा उपसंचालक विजय राऊत यांनी आभार मानले.\nजलयुक्त शिवार विजय शिवतारे कृषी विभाग खरीप रासायनिक खत खत शेती जलसंधारण अवजारे हमीभाव सातारा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nगुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nलाल कांद्याची लागवड वाढण्याची शक्‍यताजळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/node/12023", "date_download": "2019-07-16T01:15:59Z", "digest": "sha1:7OV73JLFR6A3MIJ6X6MYXWR2R65DOWKI", "length": 6826, "nlines": 109, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Bail pola alias pongal to celebrate in maharashtra today | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकि���ग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवानाडोंगरी बसस्थानक येथील पोळा सणाचा उत्साह\nवानाडोंगरी बसस्थानक येथील पोळा सणाचा उत्साह\nसोमवार, 10 सप्टेंबर 2018\nनागपूर पोळा : कृतज्ञतेचा क्षण\nVideo of नागपूर पोळा : कृतज्ञतेचा क्षण\nनागपूर : शेतात राबराब राबणा-या बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना ग्रामीण भागात मात्र पोळा सणाला सर्जा-राजाची पुजा करून त्याला गोडधोड खाउ घालण्यात येते. शहरापासून नजिकच असलेल्या वानाडोंगरी बसस्थानकावर शनिवारी भरगच्च भरलेल्या पोळयात ख-या भूमीपुत्रांच्या गृहिनींने बैलांचे औंक्षण करून बळीराजाने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्‍त केली. (प्रतीक बारसागडे : सकाळ छायाचित्रसेवा)\n

नागपूर : शेतात राबराब राबणा-या बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना ग्रामीण भागात मात्र पोळा सणाला सर्जा-राजाची पुजा करून त्याला गोडधोड खाउ घालण्यात येते. शहरापासून नजिकच असलेल्या वानाडोंगरी बसस्थानकावर शनिवारी भरगच्च भरलेल्या पोळयात ख-या भूमीपुत्रांच्या गृहिनींने बैलांचे औंक्षण करून बळीराजाने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्‍त केली.  (प्रतीक बारसागडे : सकाळ छायाचित्रसेवा)

\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%20%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2019-07-16T00:31:13Z", "digest": "sha1:JBN6Y44E2IA2MYYBEVNIW46T34YFCJVA", "length": 3763, "nlines": 105, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन\nअन्नदान करणारे ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ\nअरुअप्पा जोशी अकादमीत बँकिंग विषयावर कार्यशाळा; विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित���यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/why-cannot-anyone-get-right-to-be-atheist/articleshow/68950834.cms", "date_download": "2019-07-16T01:26:54Z", "digest": "sha1:HSTAEATYALBKD6SM4NXV465KGEL7UWWV", "length": 11628, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "गुजरात बातमी: कोणाला नास्तिक असायचा दर्जा का मिळू शकत नाही?- गुजरात उच्च न्यायालय", "raw_content": "\nकतरीना कैफ : बॉलिवूडची 'चिकनी चमेली'\nकतरीना कैफ : बॉलिवूडची 'चिकनी चमेली'WATCH LIVE TV\nकोणाला नास्तिक असायचा दर्जा का मिळू शकत नाही- गुजरात उच्च न्यायालय\nएखाद्याला हिंदू ,बौद्ध, ख्रिश्चन असण्याचा दर्जा मिळू शकतो पण नास्तिक असण्याचा दर्जा का मिळू शकत नाही असा सवाल गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला विचारला आहे. नास्तिकतेचा दर्जा नाकारल्यामुळे ३५ वर्षांच्या राजीवर उपाध्यायने कोर्टात धाव घेतली होती.\nकोणाला नास्तिक असायचा दर्जा का मिळू शकत नाही- गुजरात उच्च न्यायालय\nएखाद्याला हिंदू ,बौद्ध, ख्रिश्चन असण्याचा दर्जा मिळू शकतो पण नास्तिक असण्याचा दर्जा का मिळू शकत नाही असा सवाल गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला विचारला आहे. नास्तिकतेचा दर्जा नाकारल्यामुळे ३५ वर्षांच्या राजीवर उपाध्यायने कोर्टात धाव घेतली होती.\nगुजरातच्या धर्मपरिवर्तन कायदा २००३ नुसार धर्मांतर करायचं असेल तर राज्याधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक आहे. त्यानुसार राजीवर उपाध्यायने हिंदू धर्म सोडून नास्तिक होण्याचा अर्ज दाखल केला होता. हा अर्ज अहमदाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वर्षं तात्कळत ठेवून फेटाळला होता. त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयात राजीवर उपाध्यायने धाव घेतली होती. 'मी अनुसूचित जातीचा असून मला हिंदू धर्म सोडायचा आहे आणि नास्तिक व्हायचं आहे. पण मला तो हक्क का मिळू शकत नाही कोणी ख्रिश्चन होऊ शकतं, यहुदी होऊ शकतं मग मी का नास्तिक का होऊ शकत नाही कोणी ख्रिश्चन होऊ शकतं, यहुदी होऊ शकतं मग मी का नास्तिक का होऊ शकत नाही' असा प्रश्न उपाध्यायाने विचारला होता.\nउपाध्याय व्यवसायाने रिक्षाचालक आहे. याप्रकरणी धर्मपरिवर्तन कायद्यात काही संशोधन करता येईल का असा प्रश्नही गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला विचारला आहे. तसंच नास्तिकतेला दर्जा देता येईल का याबद्दल राज्य सरकारचे मत विचारण्यात आलं आहे.\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीला दगडानं...\nमुंबईः मुसळधार पावसानंतर विमानतळाच्या धावपट्ट...\nदुसरी वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच\nराजधानीतील प्रदुषण कमी करण्यासाठी सरकारचं पाऊल\nहाफिज सईदला जामीन मंजूर\nस्थावर मालमत्तेच्या कागपत्रांसोबत 'आधार' लिंक करा, कोर्टात य...\nकर्नाटकातील राजकीय नाट्यामध्ये टेलिव्हिजन कलाकार\nसैन्यातील १०० पदांसाठी २ लाख महिलांचे अर्ज\nकर्नाटक: कुमारस्वामींच्या 'या' खेळीनं भाजपची कोंडी\nड्रायव्हरवर भडकणं भोवलं, सीईओपद गेलं\nश्रीदेवी यांची हत्या झाल्याचा दावा\n'चांद्रयान-२' चे आजचे प्रक्षेपण रद्द\nआसाम, बिहारमध्ये पुराचे थैमान\n‘आधार कार्ड’ला मतदान ओळखपत्र जोडा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकोणाला नास्तिक असायचा दर्जा का मिळू शकत नाही- गुजरात उच्च न्याय...\nगुजरात: भाषण सुरू असताना हार्दिक पटेलला लगावली थप्पड...\nशहीद हेमंत करकरेंबद्दल साध्वी प्रज्ञा यांचं धक्कादायक वक्तव्य...\nओडिशा, बंगालचे निकाल धक्कादायक असतील: जेटली...\nपाकव्याप्त काश्मिरबरोबर व्यापार बंद...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/category/news/entertainment-news?filter_by=popular7", "date_download": "2019-07-16T00:47:55Z", "digest": "sha1:AK6RVW55Q3ZFIICE5TCXBGVI3DVI4BSK", "length": 13643, "nlines": 99, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "Bollywood News and Gossip | Television News | Celebrity Gossip – PeepingMoon", "raw_content": "\n....... पण आता एका हटके अंदाजात\nमराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं\nमेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'स्माईल प्लीज'ची निवड\nलागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर\nशेफ विष्णू मनोहर यांची नवी इनिंग; आता दिसणार या भूमिकेत\nपाहा व्हिडिओ, सुनिधी चौहानचा जादुई आवाज असलेलं 'स्माईल प्लीज' सिनेमातलं नवं गाणं\nअडगुलं मडगुलं’ म्हणत जमलीये बाप-लेकामध्ये गट्टी, पाहा ‘बाबा’ सिनेमातील नवं गाणं\nसई आणि अमेयचा हटके प्रमोशनची चर्चा तर होणारच \n7 वर्षांनी प्रिया उमेश आले एकत्र, 'आणि काय हवं...' ह्या लव्हेबल वेबसिरीजचा ट्रेलर एकदा पाहाच\n‘हिमालयाची सावली' नाट्य रसिकांच्या भेटीला\n‘जुने ते सोने’ या उक्तीचा प्र��्यय सध्या मराठी रंगभूमीवर येत आहे. काही नाट्यकलाकृती कितीही जुन्या झाल्या तरी पुनःपुन्हा बघाव्याशा वाटतात. कदाचित म्हणूनच, रंगभूमीवर या जुन्या नाट्यकलाकृतींची नव्याने नांदी होऊ घातली..... Read More\nप्रादेशिक सिनेमांमध्ये प्रयोगशीलतेला जास्त वाव: दीपक डोब्रियाल\nदीपक डोब्रियाल यांनी अनेक हिंदी सिनेमांमधून अभिनयाची छाप पाडली आहे. ओमकारा, तनु वेड्स मनू, हिंदी मेडियम, गुलाल, दिल्ली 6 या सिनेमातील अभिनयासाठी ते ओळखले जातात. आता ते मराठी सिनेमात अभिनयाचा..... Read More\nVideo : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर\nअण्णा परत येतोय अशी कॅची टॅगलाईन घेऊन उत्सुकता निर्माण केलेल्या \"ये रे ये रे पैसा २\" या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. अमेय खोपकर निर्मित या बिगबजेट..... Read More\nप्रिया उमेशची जोडी पुन्हा एकत्र, पण यावेळी प्लॅटफॉर्म आहे नवीन\nमराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल म्हणजे प्रिया आणि उमेश कामत. त्यांंना एकत्र पाहण्यासाठी चाहते कायमचं उत्सुक असतात.आता या दोघांच्या चाहत्यांसाठी खुषखबर आहे. प्रिया आणि उमेश एका वेबसिरीजमधून समोर येणार आहेत. मॅक्स..... Read More\nपाहा मल्टीस्टारर 'झिम्मा'चं पहिलं पोस्टर, हे कलाकार झळकणार एकत्र\nमराठी सिनेमांमध्ये सध्या नवनवीन आणि हटके विषय प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच मल्टीस्टारर सिनेमांचा ट्रेंड सध्या मराठी सिनेविश्वात सुरु आहे. या ट्रेण्डमध्ये लवकरच मराठी प्रेक्षकांच्या भेटीला 'झिम्मा' हा सिनेमा येणार आहे.\nपाहा Video: थोडासा फनी थोडासा इमोशनल असा आहे, नच्या गॉट अ 'गर्लफ्रेंड'चा ट्रेलर\nअमेय वाघ आणि सई ताम्हणकर असं भन्नाट कॉम्बिनेशन यावेळी रसिकांना गर्लफ्रेंड सिनेमातून पाहता येणार आहे. यापूर्वी सिनेमाच्या टीजर मध्ये ‘गर्लफ्रेंड तर पाहिजे ना यार’ असे म्हणत ‘मी गर्लफ्रेंड पटवणारच’ हा..... Read More\nPeepingMoon2019: वर्षाचा मध्यावर पोहोचेपर्यंत या सिनेमांनी जिंकली प्रेक्षकांची मनं,तर यांनी केली निराशा\nमराठी सिनेमा कात टाकतोय, बदलतोय अशी चर्चा वरचेवर कानी पडते. पण मागील सहा महिन्यात रिलीज झालेल्या सिनेमांनी त्यांचं वेगळेपण सिद्ध केलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला रिलीज झालेल्या सिनेमापासून ते आतापर्यंत रिलीज..... Read More\n'लागिरं झालं जी' फेम या अभिनेत्याचं 'पळशीची पीटी'द्वारे रुपेरी पडद्यावर पदा���्पण\n‘मला लय कॉन्फिडन्स हाय’ हा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम 'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर..... Read More\nवडील-मुलाचं हृदयस्पर्शी नातं सांगणारा संजय दत्तच्या बाबाचा असा आहे, टीझर\nबॉलीवूडचा 'बाबा' संजय दत्त मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हंणून पदार्पण करतोय. तेव्हापासून त्याच्या सिनेमाची सर्वत्र चर्चा होती. अखेर संजय दत्तची निर्मिती असलेल्या 'बाबा' या सिनेमाचा टीजर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'भावनेला भाषा नसते'..... Read More\n‘Once मोअर’ सिनेमाचा शानदार पार पडला म्युझिक लॉन्च सोहळा\n‘लॉजिकल जगातील मॅजिकल गोष्ट’.... एका नवरा बायकोच्या नात्यांतील अशाच रहस्याचा उलगडा करणाऱ्या आगामी ‘Once मोअर’ या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर व ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी चित्रपटाच्या..... Read More\n'मीडियम स्पाइसी'च्या टीमने सईला दिलं बर्थडे सरप्राईज\nअमृता खानविलकरचा बीचवरील हा अंदाज तुम्हालाही घायाळ करेल\n'सुपर 30' सिनेमाच्या संगीताची धुरा या मराठमोळ्या संगीतकारांच्या हातात\nआता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तुम्ही ओळखलं का याला\nVideo : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर\nसुबोध भावे झळकणार सुभाष घईंच्या ‘विजेता’ सिनेमात\nGrazia Millennial Awards 2019 : रंगारंग सोहळ्यात रेड कार्पेटवर अवतरल्या या मराठी तारका\nमराठी सिनेसृष्टीत वाजणार का सनई चौघडे, वाचा सविस्तर\n'लकी' सिनेमातील व्हिलनची अजयच्या सिनेमात वर्णी\nसंजय दत्तच्या मराठी सिनेमाच्या नावाची घोषणा, 'बाबा' येतॊय प्रेक्षकांच्या भेटीला\nExclusive: अक्षयचा लंडन दौरा अर्धवट, ‘मिशन मंगल’ च्या लाँचसाठी भारतात परत\n....... पण आता एका हटके अंदाजात\nमराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं\nमेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'स्माईल प्लीज'ची निवड\nलागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर\nविक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं स्क्रिनिंग झोकात\nनिखळ हास्याचा झरा असलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का\nBirthday Special: 'बिग बॉस मराठी'मुळे या ���भिनेत्याच्या करियरला मिळाली नवी सुवर्णझळाळी\nनचिकेतच्या ‘गर्लफ्रेंड’ला नक्की कशाचं कोडं पडलं आहे\n‘जीवलगा’मधील या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्ही म्हणाल वॉव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/sampadakiya/", "date_download": "2019-07-15T23:54:29Z", "digest": "sha1:XUUKYEJP7NITOVAG4AZ7AQ76LJLIWSUC", "length": 16023, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "संपादकीय | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मे��अपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nमध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 15 टक्के जास्त तर विदर्भ, मराठवाड्यात सरासरीपेक्षा 30 टक्के कमी पाऊस झाला आहे. निम्मे राज्य पेरणीविना पावसाची वाट पाहत आहे. महाराष्ट्र...\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\n>> दिलीप देशपांडे (dilipdeshpande24@gmail.com) आज गुरुपौर्णिमा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. ते व्हायलाच हवेत. फक्त त्यात उत्सवीपणा नसावा. असे मोठे उत्सव साजरे करण्याबरोबर सद्गुरूंनी जे...\nमुद्दा : मानसिकता बदलावी\n>> गणेश हिरवे दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या नागासाकी व हिरोशिमा या शहरांवर अणुबॉम्ब टाकला व ही शहरे उद्ध्वस्त झाली, लाखो लोक मारले गेले, पराभव, दुःख...\n>> दिलीप जोशी (khagoldilip@gmail.com) सहस्रचंद्रदर्शन ही आपल्या संस्कृतीमध्ये एक छान संकल्पना आहे. वयाची 81 वर्षे पूर्ण होत असताना त्या व्यक्तीने 1000 पौर्णिमा पाहिलेल्या असतात. म्हणजे आयुष्यात...\nआयसीसीने उघडून दिला इंग्लंडसाठी स्वर्गाचा दरवाजा\nद्वारकानाथ संझगिरी असा सामना पुन्हा होणे नाही. नियतीलासुद्धा अशी पटकथा पुन्हा लिहिता येणार नाही. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, 1983 साली लॉर्ड्सवर हिंदुस्थानी संघ जिंकला...\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्र काँग्रेसला अध्यक्ष मिळाला\nराहुल गांधी यांच्या रिकाम्या जागी काँग्रेसला ‘नगास नग’ तर मिळालेला नाहीच, पण महाराष्ट्रातही अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊन महिना उलटून गेला तरी नवा प्रदेशाध्यक्ष...\nदिल्ली डायरी : ‘रेकॉर्डस्’ बनतीलही, पण माणुसकीचे काय \n>> नीलेश कुलकर्णी लोकसभा निवडणुकीतील एनडीएच्या दणदणीत विजयाने हादरलेले विरोधक अजूनही सावरलेले नाहीत. त्यामुळे सरकारला एक प्रकारे ‘फ्रीहॅण्ड’ मिळाला आहे आणि वेगवेगळे विक्रम करण्याची स्पर्धाच...\nमुद्दा : लोकसंख्येचा भस्मासुर आणि प्रबोधनाची गरज\n>> नागोराव सा. येवतीकर सध्या हिंदुस्थानची लोकसंख्या 1 अब्ज 34 कोटी झालेली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीनच्या खालोखाल असलेला आपला हिंदुस्थान येत्या काही वर्षांत पहिल्या क्रमांकावर...\nमेंदू सांगतो इंग्लंड, हृदय म्हणते न्यूझीलंड\nद्वारकानाथ संझगिरी 2019च्या विश्वचषकामध्ये ब्रेकफास्ट, लंच वगैरे संपून ‘लास्ट सपर’ची वेळ आलीए. ‘लास्ट सपर’ हे येशू ख्रिस्ताचं शेवटचं जेवण. त्यानंतर ख्रिस्ताच्या हातापायांना खिळे ठोकले होते....\nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\n>> संजय राऊत गोवा मुक्तीसाठी ज्यांनी सशस्त्र बंड केले व त्यासाठी लिस्बनच्या तुरुंगात ‘काळे पाणी’ भोगले ते मोहन रानडे निघून गेले. राजकारणासाठी नेत्यांचे उंच उंच...\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2019-07-16T01:22:49Z", "digest": "sha1:PWOMZAD6I5MBSMKDB43UNJ3SDFZ2ZRLT", "length": 13580, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मतदारसंघातील सर्वच दारु दुकाने बंद करा | Dainik Prabhat", "raw_content": "\nमतदारसंघातील सर्वच दारु दुकाने बंद करा\nआ. शिवेंद्रसिंहराजे यांचा खा.उदयनराजे यांना टोला\nसातारा, दि. 26 (प्रतिनिधी) – जुना मोटार स्टॅंड परिसरात जो काही प्रकार झाला तो कशामुळे झाला हे सातारकरांना माहिती आहे.माझ्यावर अन्याय होत असेल तर, मी ��प्प बसत नाही याची अनुभूती खासदारांना मागेच आली आहे. त्यामुळे खासदारांनी माझ्यावर होणाऱ्या अन्यायाची काळजी करु नये. तुमचे जागा बळकावण्याचे पितळ उघडे पडले म्हणून तुम्ही दारु दुकान, दारु दुकान म्हणून ओरत आहात. एवढेच तत्वनिष्ट असाल तर, रवी ढोणेचेच का, तुमच्या मतदारसंघातील सर्वच दारु दुकाने बंद करुन दाखवावीत, असा उपहासात्मक टोला आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खा. उदयनराजे यांना लगावला.\nखा. उदयनराजे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रीया देताना राजघराण्याचे तत्व, आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावरही अन्याय होवू देणार नाही आदी वक्‍तव्ये केली होती. त्याला आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले असून त्यात म्हटले आहे की, गतवर्षी टोलनाक्‍याच्या मुद्यावरुन उदयनराजे त्यांच्या साथीदारांना घेवून माझ्या घरात घुसले होते. मी जलमंदिरकडे गेलो नव्हतो, मी माझ्या कार्यालयातच बसलो होतो. तेव्हाही उदयनराजे पुर्वनियोजित कट करुन माझ्या घरात घुसले. घर छोटे असो वा मोठे, घर प्रत्येकालाच प्रिय असते. माझ्या घरावर कोणी चाल करुन येत असेल तर, मी शांत कसा बसेन.माझ्यावर अन्याय होत असेल तर, मी जशास तसेच उत्तर देतो, हे उदयनराजेंना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे उदयनराजेंनी माझ्यावर होणाऱ्या अन्यायाची चिंता करु नये.\nएका लोकसभा मतदारसंघाचे खासदार असणाऱ्या उदयनराजेंना दुकाने पाडणे आणि जागा खाली करुन देणे यासारख्या सुपाऱ्या घेण्याचेच काम आहे का जर उदयनराजे तेथे गेले नसते तर मीही गेलो नसतो आणि तणावही झाला नसता. खुटाळे आणि ढोणे यांनी त्यांचा विषय त्यांनीच सोडवला असता मग, उदयनराजेंना त्याठिकाणी पालिकेची यंत्रणा घेवून जाण्याचे कारण काय होते जर उदयनराजे तेथे गेले नसते तर मीही गेलो नसतो आणि तणावही झाला नसता. खुटाळे आणि ढोणे यांनी त्यांचा विषय त्यांनीच सोडवला असता मग, उदयनराजेंना त्याठिकाणी पालिकेची यंत्रणा घेवून जाण्याचे कारण काय होते असा सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला आहे. किती वेळा कोर्टात जायचे असा सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला आहे. किती वेळा कोर्टात जायचे असा प्रश्‍न करणाऱ्या उदयनराजेंनी कोणामुळे कोर्टाच्या पायऱ्या चढायला लागत आहेत, हेही स्पष्ट केले पाहिजे.\nज्या पालिकेत सत्ता आहे त्या सातारा शहरात कित�� बोंबाबोंब सुरु आहे, हे पहायला उदयनराजेंना वेळ नाही. सातारा शहर सोडा संपुर्ण मतदारसंघात काय समस्या आहेत, दुष्काळामुळे लोक होरपळत आहेत, याचे त्यांना काहीही देणेघेणे नाही पण, खुटाळेची जागा मात्र त्यांना महत्वाची वाटते.दारु दुकान अतिक्रमणात येत नाही तर, ते खासगी जागेत आहे. तेथे तुमचा अथवा पालिकेचा काहीही संबंध नाही. तुमचे पितळ उघडे पडल्यानेच तुम्ही दारु दुकान, दारू दुकान असा बाऊ करत आहात. एक दारुचे दुकान बेकायदेशीरपणे पाडण्यासाठी तुम्ही राजघराण्याची तत्व सांगताय. तुम्हाला जर एवढी राजघराण्याची आणि घराण्याच्या तत्वांची काळजी आहे तर, एवढे एकच नको, गाडी काढा आणि तुमच्या लोकसभा मतदारसंघातील सर्वच दारु दुकाने बंद करा,असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nरेल्वेतील संशयास्पद कर्मचारी रडारवर – पीयुष गोयल यांनी दिले कारवाईचे संकेत\nसुप्रिम कोर्टाने आसारामबापूंचा जामीन अर्ज फेटाळला\nदिल्ली वार्ता: राहुल गांधी यांची नाराजी आणि झारीतील शुक्राचार्य\nकर्नाटकमध्ये 4-5 दिवसांत भाजप सरकार स्थापन करणार\nकर्नाटकचे बंडखोर आमदार शक्तिपरीक्षेवेळी राहणार अनुपस्थित\nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nला���डे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pracharbhan-news/cinema-is-a-very-effective-tool-1570340/", "date_download": "2019-07-16T00:48:31Z", "digest": "sha1:COYZM4NVXT2GFVEYXNQ4XCI2XKJ4J6V6", "length": 25958, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Cinema is a very effective tool | डोळ्यांवरचा पडदा | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nचित्रपट हे पाठय़पुस्तकांनंतरचे अत्यंत प्रभावी साधन आहे.\n‘ट्रायम्फ डे विलेन्स’ - अचाट भव्यता हे या प्रोपगंडापटाचे वैशिष्टय़ होते.\n‘स्टार वॉर्स’ हा चित्रपट पाहिलात त्याच्या नंतर एवढय़ा आवृत्त्या आल्या की या पहिल्या भागाचे वेगळे नामकरण करावे लागले – ‘स्टार वॉर्स – एपिसोड फोर, ए न्यू होप’ – म्हणून. १९७७ सालच्या त्या चित्रपटातील शेवटचा भाग ओळखला जातो तो ‘थ्रोनरूम सीन’ – दरबार प्रसंग – म्हणून. गॅलॅक्टिक एम्पायरचा सैन्याधिकारी डार्थ वाडेर याच्याशी चाललेले युद्ध संपलेले आहे. बंडखोरांची आघाडी जिंकलेली आहे. आता प्रसंग आहे या युद्धवीरांच्या सत्काराचा. त्यांना दरबारात पाचारण केले जाते. आपल्याला दिसते ते दरबाराचे भलेमोठे पोलादी प्रवेशद्वार. ते उघडते आणि आपले नायक ल्यूक स्कायवॉकर, हान सोलो आणि हानचा मर्कटमानवासारखा दिसणारा साथीदार चेवी प्रवेश करतात. कॅमेरा वळून त्यांच्या पाठीमागे येतो आणि पडद्यावर दिसतो दरबाराचा भव्यपणा. दोन्ही बाजूला दगडी शिळांनी बांधलेल्या तिरप्या भिंती. समोर आकाशी निळी भव्य भिंत. तेथेच एक मोठा मंच आणि त्यामागे उंच आकाशात जाणारे प्रकाशाचे पाच खांब. मंचावर प्रिन्सेस लेईया आणि तिचे दरबारी. बाजूला शिस्तीत सैन्याच्या तुकडय़ा उभ्या. मध्ये प्रशस्त जागा. तेथून हे तिघे दूरवरच्या मंचाकडे जात आहेत..\n‘स्टार वॉर्स’चे दिग्दर्शक जॉर्ज ल्युकास यांनी हा प्रसंग चितारताना कोणतीही कसर ठेवली नव्हती. तो पाहून प्रेक्षकांच्या मनावर त्या भव्यतेचे दडपणच येणार. दुसरा पर्यायच नाही. ल्युकास हे प्रतिभावंत दिग्दर्शक. पण हा प्रसंग त्यांचा नव्हता. ती नक्कल होती ‘ट्रायम्फ डे विलेन्स’मधील एका प्रसंगाची. –\nन्यूरेम्बर्ग मेळाव्याचा तो चौथा दिवस. पडद्यावर दिसते ती स्वस्तिकावर विराजमान ��ालेल्या भव्य गरुडाची प्रतिमा. नाझी प्रतिमांत गरुडाला महत्त्वाचे स्थान आहे. ते सामर्थ्यांचे प्रतीक. ते चित्र विरत जाते आणि त्यातून आपल्यासमोर प्रकटते भव्य मैदान. त्यात उभ्या आहेत सैनिकांच्या पलटणीच्या पलटणी. विमानातून उंचावरून खाली शेतांचे तुकडे दिसतात त्यासारख्या त्या तुकडय़ा. मध्ये भलामोठा रस्ता ठेवलेला आहे आणि त्यातून फक्त तिघे जण चाललेले आहेत. पाठमोरे. हिटलर, हिमलर आणि व्हिक्टर ल्युट्झ. कॅमेऱ्याने उंचावरून टिपलेला तो प्रसंग. त्यातील भव्यता अशी अंगावरच येते. हळूहळू कॅमेरा मैदानाच्या एका बाजूस येतो. हा ट्रॉली शॉट. फिरता फिरता कॅमेरा टिपतो ती मैदानाची भव्यता. दूरवर चार-पाच मजली इमारतीप्रमाणे उभे केलेले तीन पडदे आहेत. त्यांवर मध्यभागी स्वस्तिक चितारलेले आहे. आता हिटलर त्याच्या साथीदारांसह काही पायऱ्या चढून वर येतो. थांबतो. समोर दुसऱ्या महायुद्धात बळी पडलेल्या जर्मन सैनिकांच्या स्मरणार्थ एक भलेमोठे पुष्पचक्र ठेवलेले आहे. मागे सहासात फुटी भल्यामोठय़ा खांबावर, ऑलिम्पिक ज्योतीसारख्या पाच-सहा ज्योती तेवत आहेत. हिटलर त्या मृत सैनिकांना नाझी सलामी देतो. संगीत आता पूर्ण थांबलेले आहे. काही क्षणांनी तो वळतो. लष्करी बँड पुन्हा वाजू लागतो. तो पायऱ्या उतरून पुन्हा त्या पलटणींमधून दूरवरच्या मुख्य मंचाकडे निघतो..\nया माहितीपटातील हा सर्वात प्रभावशाली प्रसंग मानला जातो. म्हणून तर ल्युकास यांच्यासारख्या दिग्दर्शकालाही त्याची नक्कल करण्याचा मोह आवरला नाही. अशा सर्व प्रसंगातून दिग्दर्शक लेनी रेफेन्स्थाल हिने हिटलरला मर्त्य मानवांतून वेगळे काढले. एक भव्य प्रतिमा तयार केली त्याची. इंडियाना विद्यापीठाने त्यांच्या फिल्मगाइड मालिकेंतर्गत रिचर्ड मेरान बार्सम यांची ‘फिल्मगाइड टू ट्रम्फ ऑफ द विल्स’ ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यात बार्सम या प्रसंगासंदर्भात म्हणतात, या चित्रपटात ‘प्रारंभी हिटलर येतो तो जणू मेघांमधून. आता तो त्याच्या लोकांमधून फिरतो आहे, जणू काही तो देवच आहे. रेफेन्स्थालने येथे दैवतीकरण केले आहे – आणि त्याच्या उलटही केले आहे. म्हणजे हिटलर त्याच्या लोकांमध्ये आला आहे तो जणू त्यांच्या विश्वासाचे मूर्त स्वरूप बनून.’ सत्तेवर आल्यानंतर न्यूरेम्बर्गला येण्याची ही त्याची दुसरी वेळ.. ख्रिस्ताच्या ‘सेकंड क��िंग’सारखी.. या मेळाव्यात तो उंच मंचावरून भाषण देतो. ख्रिस्ताच्या टेकडीवरील प्रवचनांप्रमाणे.\nहा माहितीपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना हे समजत होते का त्यांच्या दृष्टीने ते एक छानसा कलात्मक माहितीपट पाहात होते. त्यातील घटना खऱ्या होत्या. पण त्यांच्या मांडणीतून होणारा परिणाम हा वेगळाच होता. तो प्रेक्षकांच्या जाणिवेसाठी नव्हता. त्याचे लक्ष नेणीव हे होते. जर्मन नागरिकांच्या मनातील पारंपरिक कल्पना, सांस्कृतिक प्रतिमा यांना झंकारण्याचा छुपा प्रयत्न त्यात होता. ‘जड सीस’ हे त्याचे एक वेगळे उदाहरण. ‘ट्रायम्फ डे विलेन्स’ने हिटलरला अमानवत्व बहाल केले. ‘जड सीस’ने ज्यूंना पाशवी पातळीवर आणून ठेवले. या चित्रपटाला पाश्र्वभूमी होती ‘क्रिस्टलनाख्त’ची – ‘खळ्ळखटॅकच्या, फुटलेल्या काचांच्या रात्री’ची. नाझी पक्षाच्या एसए या निमलष्करी दलाने ९ आणि १० नोव्हेंबर १९३८ रोजी संपूर्ण जर्मनीत ज्यूविरोधी दंगल घडवून आणली होती. दिसतील तेथे ज्यूंना मारहाण करण्यात येत होती. शेकडोंची हत्या करण्यात आली होती. त्यांची प्रार्थनाघरे, घरे, दुकाने लुटण्यात येत होती. बर्लिनच्या रस्त्यांवर त्या दुकानांच्या काचांचा खच पडला होता. पण या दंगलीचा परिणाम उलटाच झाला. माध्यमांनी त्यावर टीकेची झोड उठवली. अर्थ स्पष्ट होता. हिटलरला हवे होते तेवढे द्वेषाचे जंतू अजून वातावरणात पसरलेले नव्हते. त्यामुळे हिटलर गोबेल्सवर नाराज झाला. तेव्हा त्याने ज्यूविरोधी प्रोपगंडा अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले. ‘जड सीस’ त्याच प्रोपगंडाचा भाग होता. अल्डस हक्स्ले यांचे एक सुप्रसिद्ध विधान आहे, की प्रोपगंडाकारांचे काम काय असते, तर एका गटाच्या लोकांना हे विसरायला लावायचे, की दुसऱ्या गटातील लोक हीसुद्धा माणसेच आहेत. ‘जड सीस’च्या कथानकातून अतिशय पद्धतशीरपणे ते साधण्यात आले होते. महाअसत्य, राक्षसीकरण, बद-नामकरण अशी प्रोपगंडाची सर्व तंत्रे त्यात वापरण्यात आली होती.\nहा चित्रपट त्याच नावाच्या एका ऐतिहासिक कादंबरीवरून बेतलेला आहे. ही कादंबरी लिऑन फॉस्टवँगर या ज्यू लेखकाची. जोसेफ सीस ओपनहायमर हा अठराव्या शतकातला दरबारी ज्यू हा तिचा नायक. त्याच्या आयुष्याची शोकांतिका त्यात मांडलेली. त्यावर ब्रिटनमध्ये ज्यू सीस नामक चित्रपटही निघाला होता. तो गोबेल्सने पाहिला आणि त्याच्या लक्षात आले, ��ी या इतिहासाचे पुनर्लेखन केले की तीच कथा ज्यूंच्या राक्षसी, लोभी आणि देशद्रोहीवृत्तीची निदर्शक म्हणून दाखविता येऊ शकेल. त्याने या नायकाला खलनायक बनविले. ज्यू हे अस्वच्छ, क्रूर, राष्ट्रद्रोही. पैशासाठी काहीही करणारे. त्यांचे नाक इंग्रजी सहाच्या आकडय़ासारखे. ही प्रतिमा गडदपणे रंगविण्यात आली. २४ सप्टेंबर १९४० रोजी बर्लिनमधील ८० चित्रपटगृहांतून तो एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला. पुढच्या तीन वर्षांत हा चित्रपट किमान दोन कोटी लोकांनी पाहिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांना तो आवडला. याचे कारण तो त्यांच्या मनातील प्रतिमांनाच दृढ करीत होता. त्यांच्या भावनांशी खेळत होता. हिटलरच्या भाषेत सांगायचे तर त्यांच्या मनात असलेल्या ‘श्वईनहुंड’ला – शिकारी कुत्र्याला – चुचकारत होता. त्यामुळे ज्यू हीसुद्धा माणसेच आहेत, ही भावनाच बोथट झाली. उलट ज्यूंविषयीचे तिरस्कारयुक्त भय त्यांच्या मनात निर्माण झाले. तसे अनेक जर्मनांचे ज्यूंशी चांगले संबंध होते. पण त्यांच्याही मनात संशयाचे जंतू निर्माण करण्यात या प्रोपगंडाला यश आले होते. आजवर ज्यूंवरील अत्याचाराने, अन्यायाने सामान्य जर्मनांच्या मनास टोचणी लागत असे. पण आता तो विचार करू लागला, की एखादा ज्यू चांगला असेल, पण ही जात मुळातच वाईट. ती ठेचली पाहिजे. अनेकांना आश्चर्य वाटते, की हिटलरने लाखो ज्यूंचे शिरकाण केले. पण त्याला जर्मन नागरिकांनी ‘सँक्शन’ कसे दिले त्याचे एक कारण हे होते.\nचित्रपट हे पाठय़पुस्तकांनंतरचे अत्यंत प्रभावी साधन आहे प्रोपगंडाचे. त्यातही माहितीपटापेक्षा कथात्मक आणि थेट राजकीय चित्रपटांपेक्षा अ-राजकीय चित्रपट हे अधिक परिणामकारक असतात. याचे कारण त्यातून कशाचा तरी प्रचार केला जातो हेच आपल्याला समजत नसते. डोळ्यांपुढे पडदाच येतो. म्हणजे पाहा, ‘स्टार वॉर्स’मध्ये व्हिएतनाम युद्धविरोधी प्रोपगंडा होता याची जाणीव तरी असते का आपल्याला पण तो चित्रपट होता, ‘तांत्रिकदृष्टय़ा आधुनिक अशा एका बडय़ा साम्राज्याविरोधात’ (गॅलॅक्टिक एम्पायर) ‘स्वातंत्र्यसैनिकांच्या छोटय़ाशा गटा’ने (रिबेल अलायन्स) पुकारलेल्या युद्धाचा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5513799623894670672&title=Sri%20Lankan%20Film%20Festival%20In%20Pune&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-07-16T00:29:55Z", "digest": "sha1:VH7G2GZF6YQ3MIWF5UBYUETHFSVMLP2V", "length": 11369, "nlines": 128, "source_domain": "bytesofindia.com", "title": "श्रीलंकन चित्रपट महोत्सवाचे पुण्यात आयोजन", "raw_content": "\nश्रीलंकन चित्रपट महोत्सवाचे पुण्यात आयोजन\nपुणे : पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पीआयसी) १० ते १३ ऑगस्ट २०१८ या कालावधीत लॉ कोलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे श्रीलंकन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पीआयसी’ने आयोजित केलेला हा सलग ११वा चित्रपट महोत्सव आहे.\nहा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे. आपल्या शेजारच्या देशांमधील चित्रपटांना भारतात स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी ‘पीआयसी’तर्फे महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे विशेष सहकार्य मिळते. यावर्षीच्या श्रीलंकन चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन श्रीलंकेचे प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते, पटकथाकार धर्मसिरी बंदरनायके यांच्या हस्ते १० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता होईल.\nयाआधी या महोत्सवात बांग्लादेश, अफगाणिस्तान, कझाकीस्थान, इराण, नेपाळ आदी देशांतील चित्रपट दाखविण्यात आले होते. यावर्षी भारताशी सांस्कृतिक साधर्म्य असलेल्या श्रीलंकेतील चित्रपट पुणेकर रसिकांना पाहायची संधी मिळणार आहे. या महोत्सवाची संकल्पना ही मिश्र असून, यामध्ये उघडपणे असलेल्या आणि लपविलेल्या आकांक्षा यांमधील ���रिणाम दाखविणारे ‘हंसा विलक आणि लेट हर क्राय’ हे चित्रपट, कित्येक वर्षे लोकांच्या हृदयात आणि नागरिकांच्या मनात अंतर्भूत असलेल्या २५ वर्षांच्या अंतर्गत युद्धाचे अनपेक्षित परिणाम विषद करणारे ‘विथ यू, विदाउट यू’ आणि ‘दी फोरसेकन लॅंड’ हे चित्रपट, अंधश्रद्धा आणि अपरिचित प्रेम यांवर भाष्य करणारा ‘वैष्णवी’, अनपेक्षितपणे समोर येणाऱ्या भूतकाळातील गोष्टी सांगणारा ‘फ्लॉवर्स ऑफ द स्काय’ यांबरोबरच ‘अलोन इन दी व्हॅली’, ‘संकरा’, ‘दी हंट’ आदी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.\nमहोत्सवात दाखविण्यात येणारे अनेक चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळविलेले असून, यातील अनेकांनी भारतीय दिग्दर्शकांबरोबरही कामे केलेली आहेत. श्रीलंकेच्या प्रसन्ना विथनागे यांच्या ‘विथ यू, विदाउट यू’ आणि ‘फ्लॉवर्स ऑफ द स्काय’ या दोन चित्रपटांचे संकलन हे भारतातील श्रीकर प्रसाद यांनी केले आहे.\nयाबरोबरच सत्यजित रे यांच्या ‘प्रतिद्वंद्वी’मध्ये काम केलेल्या बंगालच्या धृतीमन चॅटर्जी यांनी अशोका हंदागामा यांच्या ‘लेट हर क्राय’ या चित्रपटात भूमिका वठविली असून, हा चित्रपट या महोत्सवादरम्यान पुणेकरांना पाहता येणार आहे. याबरोबरच विमुक्थी जयसुंदरा हे नुकतेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय ज्युरींच्या समितीत सामील झाले होते. या महोत्सवासाठी श्रीलंकेच्या एशियन फिल्म सेंटरचे संचालक, लेखक, संपादक, चित्रपट समीक्षक अॅश्ली रत्नविभुषणा यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.\nउद्घाटन : शुक्रवार, १० ऑगस्ट २०१८\nवेळ : सायंकाळी सहा वाजता\nकालावधी : १० ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०१८\nस्थळ : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कोलेज रस्ता, पुणे\nTags: पुणेपीआयसीपुणे इंटरनॅशनल सेंटरश्रीलंकन चित्रपट महोत्सवPunePune International CenterPICSri Lankan Film Festivalप्रेस रिलीज\n‘परदेशी गुंतवणुकीवर अंकुश असणे आवश्यक’ ‘हवामानबदल साक्षरतेची चळवळ बनावी’ ‘नवीन उद्योगांसाठीचे झोनिंग अॅटलास आवश्यकच’ ‘जातीय भेदभाव मोठे आव्हान’ ‘चित्रपटांमुळे भारत इस्रायल संबंध अधिक दृढ’\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअभिनेता अद्वैत दादरकर सहा जुलैला देवरुखात\n‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन\nशिवाजी विद्यापीठामध्ये ‘पीजी डिप्लोमा इन ई-बिझनेस’साठी प्रवेश\nअनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग सात\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-01-july-2019/", "date_download": "2019-07-16T00:01:27Z", "digest": "sha1:SNEANPXV37CGDSRVUO6MZGR6IGHL4NMA", "length": 13160, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 01 July 2019 - Chalu Ghadamodi 01 July 2019", "raw_content": "\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतात प्रत्येक वर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा केला जातो.\n01 जुलै 2019 हा दुसरा जीएसटी दिवस आज साजरा केला जात आहे, कारण भारतात वस्तू आणि सेवा कर व्यवस्थेचा अनावरण केल्यापासून दोन वर्षांनी हा दिवस आला आहे.\nजून 2020 पर्यंत देशभर एक देश-एक राशन कार्ड योजना अंमलबजावणीसाठी सरकार सज्ज आहे.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 जुलैपासून लोकप्रिय RTGS आणि NEFT सिस्टमद्वारे फंड हस्तांतरणावरील सर्व शुल्काची माफी देईल आणि बँकांना ग्राहकांना लाभ देण्यास सांगितले जाईल.\nओडिशा-आधारित नवरत्न कंपनी नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी (नालको) यांना सामाजिक विकासातील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीच्या वापरासाठी राष्ट्रपतींच्या पुरस्कारासाठी निवडले गेले आहे.\nअबू धाबी, संयुक्त अरब अमीरात 1 जुलै 201 9 पासून प्रथम आंतरराष्ट्रीय सुरक्षा अलायन्स होस्ट करीत आहे.\nमाजी नौदल प्रमुख एडमिरल सुशील कुमार यांनी “अ प्राइम मिनिस्टर टू रिमेम्बर- मेमरी ऑफ अ मिलिटरी चीफ” नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलसंक्रमणा���ाठी जनसंपर्क सुरू करण्यास सांगितले आहे. देशाचे अनेक भागांमध्ये पाण्याचे प्रत्येक थेंब जतन करण्याचे संकल्प करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.\nस्क्वाशमध्ये वीर चोट्रानी यांनी यश फादतेला चीनच्या मकाऊमध्ये आशियाई कनिष्ठ चॅम्पियनशिपमध्ये अंडर 19 मध्ये हरवून भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.\nटेनिसमध्ये, प्रतिष्ठित टेनिस चॅम्पियनशिप विंबल्डन 201 9 लंडनमध्ये सुरू झाली.\nPrevious (AEES) अणू-ऊर्जा एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध पदांची भरती\nNext (RTMNU) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात 107 जागांसाठी भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती Phase – II परीक्षा प्रवेशपत्र\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर पदांची भरती परीक्षा निकाल\n» (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2019 निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+039481+de.php", "date_download": "2019-07-16T00:57:01Z", "digest": "sha1:PDLH5DSTHDUPPB32SCXD4XQNCAXFMACN", "length": 3568, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्ष���त्र कोड 039481 / +4939481 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 039481 / +4939481 (जर्मनी)\nआधी जोडलेला 039481 हा क्रमांक Hedersleben b Aschersleben क्षेत्र कोड आहे व Hedersleben b Aschersleben जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Hedersleben b Ascherslebenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Hedersleben b Ascherslebenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4939481 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनHedersleben b Ascherslebenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4939481 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004939481 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Leisnig+de.php", "date_download": "2019-07-15T23:57:04Z", "digest": "sha1:VAFABYI23KZKFGXJ2NBGFJTVZACWQ3VB", "length": 3414, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Leisnig (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Leisnig\nक्षेत्र कोड Leisnig (जर्मनी)\nआधी जोडलेला 034321 हा क्रमांक Leisnig क्षेत्र कोड आहे व Leisnig जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Leisnigमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Leisnigमधील एका व्यक्तीला कॉल करायच�� असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4934321 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनLeisnigमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4934321 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004934321 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/49944", "date_download": "2019-07-16T01:44:31Z", "digest": "sha1:7TLRYSPZH6OVGITNGQMN7D2JJWNWLRJX", "length": 13504, "nlines": 116, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विषय क्रमांक २: मी अन कुलूप | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /विषय क्रमांक २: मी अन कुलूप\nविषय क्रमांक २: मी अन कुलूप\nकाल कंपनीतून घरी आले.. नेहेमीप्रमाणे दारावरचं भलं मोठं कुलूप माझ्या स्वागतासाठी हजर होतं.... 'एकाकीपणा' हा कुलूपाचा प्राणप्रिय सखा असल्याने सध्या 'कुलूप ' हाच माझा आदर्श आहे.. ज्याचं 'अस्तित्व' हा इतरांच्या 'अस्तित्व नसण्याचा' पुरावा असतो, ते कुलूप हा माझ्या पुण्यातील वास्तव्याचा प्रेरणा स्त्रोत आहे असं मी म्हणेन...ते जसं आयुष्यभर एकटेपणाला कवटाळूनही आपलं आयुष्य सार्थकी लावतं , तसंच माझ्या सध्याच्या एकटेपणातूनही मला काहीतरी अर्थपूर्ण साध्य करायचं आहे , ही भावना माझ्या मनी बळावतेय..\nअसो, एकटेपणातून मी आत्मविश्वास, धाडस, माझी मलाच नव्याने झालेली ओळख अशा काही अनन्यसाधारण गोष्टी भरभरून मिळवल्या असल्या, तरी कायमच त्याला कवटाळून बसणं संवेदनशील मानवी मनाला जमणं खरोखर कठीण असल्याचा शोध काल मला लागला. .....\nएकटेपणाचे अनेक फायदे आहेत पण याच एकटेपणातून तुमच्या अगदी जवळच्या काही गोष्टी दुरावतात देखील.... घरी असताना आई च्या इच्छेसाठी अनेकदा मी गायला बसायचे.. पण अशात 'फर्माईश ' नावाची गोष्ट जगात अस्तित्वात असते, याचाही विसर पडायला लागलाय...\nकाल कंपनीतून आले... सकाळी जशी सोड���न गेले होते, अगदी त्याच अवस्थेत माझी रूम माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली होती.. .. दार उघडल्या उघडल्या तिने अगदी शांत भावाने मला दर्शन दिलं... लहान मुलं कशी, सकाळी झोपेतून उठली, कि 'आई आपलं आवरुइन देईल', या विचाराने अर्धवट मिटल्या डोळ्यांनी काहीही न बोलता तिच्या मागेपुढे घुटमळत असतात, तसा काहीसा माझ्या रूम चा नूर होता ....सकाळी घाईघाईत पलंगावरच टाकलेला कंगवा, चादरीची घडी अजूनही तिथेच होती...... थकल्या डोळ्यांनी मी देखील तिच्यावर एक नजर फिरवली, अन तितक्याच शांतपणे पलंगावर डोळे बंद करून बसले.. त्या क्षणी डोक्यात अगदी कसलाही विचार नव्हता.. काही क्षण असेच शांततेत विरले, अन अचानक माझी सर्वात आवडती गझल मनात डोकावली.... माझ्याही नकळत मी अगदी मनापासून ती गायला लागले.. 'आज जाने कि जिद ना करो... यूँही पहलू मी बैठे राहो...' या गाण्यावर अन माझ्यावरही फरीदा खानुम यांच्या धीरगंभीर आवाजाची छाप असल्याने , स्वरही तसेच गंभीरतेला घट्ट बिलगून येत होते.... 'गाताना अर्थ समजूनच गायचं' असं बाबांनी अगदी लहानपणापासूनच मनावर बिंबवल्यामूळे अनाहूतपणे अर्थही मनावर कोरल्या जात होता..अर्थात गझल ही शब्दप्रधान गायकी असल्याने अर्थाला सोडून चालणारही नव्हतं.. अगदी समरसतेने, अर्थपूर्णरित्या पहिल्या दोन ओळी गायले, अन जाणीव झाली, मी 'सध्या' ती गझल गाणं किती विजोड गोष्ट होती.. 'मी' सोडून आजूबाजूला शांतातेशिवाय कोणीही नाही.. अन मी कोणालातरी माझ्या जवळ थांबण्याची अगदी आर्ततेने विनवणी करतेय... थांबवण्यासाठी आधी कोणीतरी जवळ असावं लागतं.. गझल ऐकून थांबण्यासाठी काय , पण किमान गझलेला दाद देण्यासाठी सुद्धा समोर कोणीही नव्हतं.. माझा एकटेपणा मला अगदी ठळकपणे जाणवला.. 'आपल्या जवळ कोणीही नाही' ही भावना खरोखर थरकाप उडवणारी होती... थरथरत बारीक होत गेलेल्या आवाजात नि पाणावल्याने धूसर होत गेलेल्या नजरेत जणू गझल विरत होती.. इतक्यात दारावर लटकत माझ्याकडे थंडपणे बघणाऱ्या त्या कुलूपावर नजर स्थिरावली... खूप वेळ फोन न उचललेल्या एखाद्याचं 'हॅलो' ऐकून जसा जीव भांड्यात पडतो, तसा दिलासा मला त्याच्याकडे बघून मिळाला... अन मी माझी गझल पूर्ण केली... अगदी अंतःकरणापासून गायले....माझ्या इच्छेविरुद्ध हलणंही वर्ज्य असलेल्या त्याच्यासमोर, मी त्याला मला सोडून न जाण्याची विनवणी करत होते...हे ऐकायला काहीसं हास्यास्पद वाटत अस��ं, तरीही त्या क्षणी खूप महत्वपूर्ण होतं... कारण कदाचित रोज सकाळी त्याला लावून जाताना तो देखील हीच गझल माझ्यासाठी गात असेल.......''आज जाने कि जिद ना करो... यूँही पहलू मी बैठे राहो...\nसद्ध्या अगदी अशाच अनुभवातून\nसद्ध्या अगदी अशाच अनुभवातून जात असल्याने तुम्ही लिहिलेले चटकन रिलेट होऊ शकले.\nतुम्ही स्वतःचे व्यक्तिचित्रण लिहिण्याचा प्रयत्न केला आहे का \nहोय महेश सध्याच्या परिस्थितील\nहोय महेश सध्याच्या परिस्थितील 'मी' रेखाटण्याचाच माझा हा प्रयत्न....\nकारण कदाचित रोज सकाळी त्याला\nकारण कदाचित रोज सकाळी त्याला लावून जाताना तो देखील हीच गझल माझ्यासाठी गात असेल.......''आज जाने कि जिद ना करो... यूँही पहलू मी बैठे राहो...\nआज जाने कि जिद ना करो...\nआज जाने कि जिद ना करो... यूँही पहलू मी बैठे राहो...' या गाण्यावर अन माझ्यावरही फरीदा खानुम >>>> ७०'s or ८०'s \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/3321", "date_download": "2019-07-16T00:08:38Z", "digest": "sha1:YRY7PIFM5CXSPYLKXSMEEXT2VWDF6X3X", "length": 10324, "nlines": 96, "source_domain": "dhanlabh.in", "title": "मुलांच्या नावे म्युच्युअल फंडांत गुंतवणूक – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nमुलांच्या नावे म्युच्युअल फंडांत गुंतवणूक\nमुलांच्या नावे म्युच्युअल फंडांत गुंतवणूक शक्य आहे का\nहोय, कोणत्याही म्यच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेमध्ये मुलांच्या नावे पैसे गुंतवता येतात. अशा योजनांमध्ये मूल किंवा अज्ञान गुंतवणूकदार हाच पहिला किंवा एकमेव गुंतवणूकदार म्हणून ठेवता येतो. यामध्ये त्याच्या पालकांपैकी कोणीही एक किंवा न्यायालयाने मान्य केलेला पालक हा त्या योजनेचा संरक्षक (गार्डियन) म्हणून राहतो.\nयासाठी कोणती कागदपत्रे लागतात\nगुंतवणूकदार अज्ञान असेल तर त्यासाठी त्याची जन्मतारीख हा त्याच पुरावा ठरतो, त्यामुळे गुंतवणुकीच्या वेळी ही तारीख व वय द्यावे लागते. यासाठी वयाचा दाखला (जन्मनोंदणी प्रमाणपत्र, पासपोर्टची कॉपी इ.) द्यावा लागतो. प्रथमतः गुंतवणूक करण्यात येत असेल तर हे करावे लागते.\nमुलांच्या नावे एसआयपी व एसटीपी सुरू करता येते काय\nहोय. एसआयपी व एसटीपी यांसाठी संबंधित म्युच्युअल फंड त्या मुलाची नोंदणी करून घेतो. मात्र ही सूचना ते मूल सज्ञान होईपर्यंतच लागू राहते.\nमूल १८ वर्षांचे होऊन सज्ञान झाल्यावर काय \nएकदा मूल सज्ञान झाले की त्याच्या सर्व व्यवहारांसाठी पूर्वी दिलेल्या सूचना रद्द होतात. त्याचा फोलिओ त्याच्या पालकाकरवी होणाऱ्या व्यवहारांसाठी गोठवला जातो. असे मूल सज्ञान होण्याआधी संबंधित म्युच्यअल फंड त्याला नोटिस पाठवून मूल सज्ञान झाल्याचा पुरावा नजीकच्या काळात देण्याविषयी सांगते. त्याचप्रमाणे केवायसी प्रक्रियाही पूर्ण करावी लागते. यामुळे त्या गुंतवणूकदाराच्या फोलिओमध्ये त्याचे स्टेटस ‘मायनर’वरून ‘मेजर’ असे केले जाते.\nबहुतेक सर्व फंड घराण्यांचे बाल भविष्य योजना संदर्भातील वेगवेगळे plans सध्या उपलब्ध आहेत. त्यांची विस्तृत माहिती आपण धनलाभ च्या कार्यालयात भेटून घेवू शकता \nडेट फंड म्हणजे नक्की काय\nगुंतवणूक करताना मोहाला किंवा दबावाला बळी पडू नका\nकुटुंबावर चांगले अर्थसंस्कार करण्यासाठी —–\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+662+cn.php", "date_download": "2019-07-15T23:56:45Z", "digest": "sha1:QF2CVEG3E6B62BS5X5JVQIC5J32ZV5AU", "length": 3382, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 662 / +86662 (चीन)", "raw_content": "क्षेत्र कोड 662 / +86662\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 662 / +86662\nशहर/नगर वा प्रदेश: Yangjiang\nक्षेत्र कोड 662 / +86662 (चीन)\nआधी जोडलेला 662 हा क्रमांक Yangjiang क्षेत्र कोड आहे व Yangjiang चीनमध्ये स्थित आहे. जर आपण चीनबाहेर असाल व आपल्याला Yangjiangमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. चीन देश कोड +86 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Yangjiangमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +86 662 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनYangjiangमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +86 662 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0086 662 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.goldenlaser.cc/mr/material-testing/", "date_download": "2019-07-16T00:52:04Z", "digest": "sha1:2URL4FKHY6FTRNEGVASORQJE44K3X562", "length": 9334, "nlines": 244, "source_domain": "www.goldenlaser.cc", "title": "", "raw_content": "साहित्य चाचणी - वूवान गोल्डन लेझर कंपनी, लिमिटेड\nव्हिजन लेझर कटिंग मशीन\nFlatbed लेझर कटिंग मशीन\nJMC मालिका CO2, लेझर कापणारा\nCJG मालिका CO2, लेझर कापणारा\nCO2, लेझर कापणारा कोरीव काम करणारा\nलेबल लेझर मरतात कटिंग मशीन\nफायबर लेझर कटिंग मशीन\nड्युअल मेटल पत्रक आणि ट्यूब कटिंग\nट्यूब / पाईप कटिंग\nमनोविश्लेषणात कार्यशक्तीला पुन्हा सुप्त मनाच्या पातळीत परंतवणे स्पोर्ट्सवेअरशी\nलेबल, चिकटवता, रिफ्लेक्टीव्ह टेप\nशूज लेझर कटिंग लेदर\nनिळसर निळ्या सुती कापड्याच्या विजारी\nवारंवार विचारले जाणा���े प्रश्न\nबद्दल गोल्डन लेझर (पीडीएफ)\nव्हिजन लेझर कटिंग मशीन\nFlatbed लेझर कटिंग मशीन\nJMC मालिका CO2, लेझर कापणारा\nCJG मालिका CO2, लेझर कापणारा\nCO2, लेझर कापणारा कोरीव काम करणारा\nलेबल लेझर मरतात कटिंग मशीन\nफायबर लेझर कटिंग मशीन\nड्युअल मेटल पत्रक आणि ट्यूब कटिंग\nट्यूब / पाईप कटिंग\nमनोविश्लेषणात कार्यशक्तीला पुन्हा सुप्त मनाच्या पातळीत परंतवणे स्पोर्ट्सवेअरशी\nलेबल, चिकटवता, रिफ्लेक्टीव्ह टेप\nशूज लेझर कटिंग लेदर\nनिळसर निळ्या सुती कापड्याच्या विजारी\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nबद्दल गोल्डन लेझर (पीडीएफ)\nआपण आमच्या लेसर प्रणाली चाचणी करण्यासाठी इच्छित साहित्य आहे का\nगोल्डन लेझर कार्यसंघ आमच्या लेसर प्रणाली आपला अर्ज योग्य साधन असेल तर आपल्याला निर्धारित करण्यात मदत उपलब्ध आहे. तंत्रज्ञ आमचा कार्यसंघ प्रदान करेल:\n- एक CO2, किंवा फायबर लेसर प्रणाली आपला अर्ज योग्य साधन आहे\n- XY अक्ष लेसर किंवा Galvo लेसर, एक निवडण्यासाठी\n- CO2 काच लेसर किंवा आरएफ लेसर वापरत आहात काय लेसर शक्ती आवश्यक\n- सिस्टम आवश्यकता कोणत्या आहेत\nउत्पादन आणि साहित्य चाचणी\n- आम्ही आमच्या लेसर प्रणाली चाचणी करतात आणि त्या प्राप्त झाल्यानंतर काही दिवसांमध्ये प्रक्रिया साहित्य परत येईल.\n- आपल्या प्रक्रिया नमुने परत केल्यानंतर, आम्ही आपले विशिष्ट उद्योग आणि अर्ज आहे की एक सविस्तर अहवाल प्रदान करेल. या व्यतिरिक्त, आम्ही प्रणालीच्या तुमच्यासाठी योग्य आहे एक शिफारस करू.\nआता आमच्याशी संपर्क साधा\nलेबल लेझर कापणारा मरतात\nलहान CO2, लेझर कापणारा\nरंग-मनोविश्लेषणात कार्यशक्तीला पुन्हा सुप्त मनाच्या पातळीत परंतवणे पोशाख\nलेबल, चिकटवता, रिफ्लेक्टीव्ह टेप\nनिळसर निळ्या सुती कापड्याच्या विजारी\nवूवान गोल्डन लेझर कंपनी, लिमिटेड\nगोल्डन लेझर औद्योगिक पार्क, Tianxing रोड, Hengdian रस्ता, Chuanlong अव्हेन्यू, Huangpi जिल्हा, Wuhan, हुबेई, चीन\nकॉपीराइट © 2005-2019 वूवान गोल्डन लेझर कंपनी, लिमिटेड सर्व हक्क राखीव. - Globalso.com द्वारा समर्थित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/", "date_download": "2019-07-16T00:51:03Z", "digest": "sha1:3WLFQNUXJPFDEU2Z762V7AO3QMQBGEDN", "length": 49539, "nlines": 238, "source_domain": "dhanlabh.in", "title": "धनलाभ – गुंतवणूकीशी निगडीत प्रत्येक शंकेचे आश्वासक समाधान, मराठीत!", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्���र्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n पंढरपूरच्या वारीच्या बातम्या पाहून अनेकांच्या मनात लवकर निवृत्त होऊन वारीचा आनंद घ्यावा असे वाटत असणार त्यासाठी खालील भाग वाचाच \nनिवृत्तीनंतरचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न प्रत्येकापुढे असतोच. सरकारी पेन्शन वा अन्य आर्थिक आधार नसणाऱ्या असंघटित क्षेत्रातील नागरिकांना तर हा प्रश्न अधिक तीव्रतेने जाणवतो.\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर सातव्या वेतन आयोगाने सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशासित करणाऱ्या “एनपीएस’ म्हणजे राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमधील गुंतवणुकीच्या नियमांचे पुनरावलोकन करण्यासाठी सचिवांच्या समितीची नियुक्ती करण्याची शिफारस\n‘घर घ्या घर, सर्व सोयींनी सज्ज, विना जीएसटी, कमी कर्जाच्या हप्त्यावर, रजिस्ट्रेशन/ मुद्रांक शुल्क/ मॉडय़ुलर किचनसकट’ गेले कित्येक महिने या जाहिराती आला दिवस वृत्तपत्रांमध्ये\nमुलांच्या भवितव्यासाठी बाजारात अनेक योजना असल्याने निवडीचा गोंधळ उडत आहे. या पार्श्वभूमीवर काही खात्रीशीर चांगल्या योजनांचा घेतलेलाआढावा… सुरक्षितता, चांगला परतावा आणि रोकड सुलभता असणारी\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nभारतात सध्या असे अनेक पालक आहेत की ज्यांची मुले ही शहरांमध्ये राहतात आणि वडील गावी निवृत्ती जीवनाचा आनंद घेत आहेत. मात्र अशा पालकांना जर\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nआर्थिक उत्पादनांचे वितरक आणि आर्थिक सल्लागार म्हणजे एकच असे वरवर वाटले तरी दोघांच्या कामाच्या स्वरूपात खूप फरक आहे. दोघांमध्ये फरक काय\nआपल्या आवडी शिस्तीने जोपासायच्या आणि त्याचबरोबर पुढचाही विचार करायचा. यासाठी आर्थिक नियोजन फायद्याचं ठरतं. म्हणून खालच्या टिप्स. प्रत्येक व्यक्तीने स्वत:मध्ये पहिली गुंतवणूक केली पाहिजे.\nमुलांना द्या आर्थिक धडे\nतुमच्या मुलाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्याचे अनेक मार्ग आहेत. यातील काही गोष्टींसह तुम्ही सुरुवात करू शकता: ● बचतीचे महत्त्व: मुलांना त्यांच्या पॉकेटमनीतून\nआर्थिक नियोजन करताना सर्वसाधारणपणे यादीत असणारी उद्दिष्टं म्हणजे – मुलांचे शिक्षण, मुलांची लग्न आणि निवृत्ती निधी. या सर्वाची तरतूद झाली की मग नंबर येतो\nम्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे\nमुदत ठेव योजना, सोन्यातील गुंतवणूक, रियल इस्टेट सारख्या पारंपरिक गुंतवणुकीची साधने वाढत्या महागाई किंवा अव्वाच्या सव्वा किंमतींमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी उपयोगी ठरत नाहीत. तर दुसरीकडे,\nमाझ्या एका माहितीतील व्यक्तीने आमच्याच जवळच्या गावात एक वर्षापूर्वी ३५ लक्ष रुपयांना flat खरेदी केला व सहा महिन्यात तो flat २० लक्ष रुपयांना विकायचा\nमल्टिकॅपमध्ये कोणी गुंतवणूक करावी\nमल्टि कॅप फंड म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडातील वैविध्यूपूर्ण गुंतवणूक. यातील निधी हा विविध प्रकारच्या स्टॉकमध्ये गुंतवता येतो. सेबीच्या नियमानुसार मल्टिकॅपमधील किमान ६५ टक्के निधी\nकुटुंबावर चांगले अर्थसंस्कार करण्यासाठी —–\nकुटुंबावर चांगले अर्थसंस्कार करण्यासाठी खालील मुद्दे वाचाच घरातल्या प्रत्येकाच्या खर्चावर अंकुश हवाच. खिशात आणि खात्यात जास्तं पैसे राहिले की खर्च होतात. महिन्याच्या सुरुवातीला\nअर्थसंस्कार म्हणजे नक्की काय\nअर्थसंस्कार म्हणजे नक्की काय माझ्यासाठी या अवजड शब्दांचा अर्थ हा असा – आयुष्य जगण्यासाठी नीतिमत्तेला अनुसरून, स्वतचं कौशल्य वापरून पैसे कमावणं व त्याचा गरजेनुसार\nअर्ली रिटायरमेंटचं सर्वात पहिलं आव्हान\nअर्ली रिटायरमेंटचं सर्वात पहिलं आव्हान आहे ते पुरेसा निवृत्ती निर्वाहनिधी असणं. आपण साठीत रिटायर होतो तेव्हा पुढे साधारणपणे २०-२५ वर्षांच्या काळासाठी सोय करतो. परंतु\nम्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. सुरुवातीची प्रक्रिया इच्छुक गुंतवणूकदाराला केवायसीचा अर्ज भरून देणे आवश्यक\nगुंतवणुका पूर्ण करा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, विमा हप्ते, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस), मुदत ठेव, गृह कर्जाचा हप्ता वगैरेंमधील गुंतवणूक ३१ मार्चपूर्वी केल्यासच\nजे पगारदार आहेत अशा करदात्यांचा संपूर्ण उत्पन्नावर भरावा लागणारा कर, उद्गम कर (टीडीएस) म्हणून कापण्याची जबाबदारी, ही मालकाची असते. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी मालकाला करदात्याच्या\nआपले पहिले घर घेण्यासाठी लक्षपूर्ण नियोजन करण्याची आवश्यकता असते, कारण हा कदाचित कोणासाठीही सर्वात मोठा निर्णय असतो. वयवर्ष २५ पासून आपण ३५ वर्षांचे होईपर्यंत\nलिक्विड योजनेतून आयुर्विम्याचा हप्ता\nकाही खर्च असे असतात, की ते आपल्याला वर्षातून एकदाच करावे लागतात. त्यात सोसायटी मेंटेनन्स, आयुर्विमा हप्ता, मोटार विमा हप्ता, महापालिका मिळकत कर, नोकरांना बोनस\nज्येष्ठ नागरिक म्हणजे निवृत्त नागरिक नव्हे. निवृत्तीनंतर सुद्धा प्रकृती ठणठणीत असेपर्यंत कामात राहा. वेगळ्या पद्धतीत नोकरी अथवा व्यवसाय काय करता येऊ शकेल असा विचार\nशेअर बाजारातील अस्थिरतेचा गुंतवणुकीवर कमीतकमी नकारात्मक परिणाम व्हावा मात्र त्याच वेळेस इक्विटीचा फायदा मिळावा यासाठी डायनॅमिक इक्विटी फंड हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.\nनिवडणुकीच्या निकालांबाबत पुढील तीन शक्‍यता\nयंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालांबाबत पुढील तीन शक्‍यता वर्तविल्या जात आहेत. 1) सध्याच्या एनडीए सरकारला स्पष्ट बहुमत मिळणे ः जर असे झाले तर त्यांनी गेल्या\nधनलाभ : गुंतवणुकिशी निगडीत प्रत्येक शंकेचे समाधान, मराठीत\nनॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) स्थापनेमध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा एका मराठी माणसाचा आहे ज्याचे नाव आहे रामचंद्र पाटील. ज्या NSDL मुळे शेअर मार्केटमध्ये डिलिव्हरी सोपी आणि जोखीममुक्त झाली त्या NSDL चे पहिले व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखर भावे हे होते, आणि तेही मराठीच विशेष म्हणजे त्यांनी भारतीय शासकीय सेवेतील नोकरी सोडून NSDL मध्ये जाणे पसंत केले होते. अशा दोन दिग्गज मराठी माणसांनी शेअर बाजाराला नवीन दिशा दिली आहे पण यामध्ये मराठी माणूस मात्र रिता राहिला याचे दुःखं आहे. पण आता ही परीस्थिती बदलण्यासाठी व मराठी माणसाचा सूप्त विवेक जागवण्यासाठी शेअर मार्केट व म्युचुअल फंड ह्या अर्थशास्त्र निगडीत विषयांवर “मराठीत” शास्त्रशुद्ध सल्ला देणारी ही वेबासाइट आपल्या सेवेत सादर अर्पण.\nधनलाभचे मराठी अॅन्ड्रॉइड अॅप अता गुगल प्लेस्टोअर वर देखील ऊपलब्ध असून ते वापरून तुम्ही मोबाइलवरून सिलेक्टिव्ह आर्टिकल/न्युज पाहू शकता. नेमका डेटा लोड करणारे हे अॅप माहिती पटकन लोड करते व बॅंडविड्थ वाचवते. आजच डाऊनलोड करा\n‘डीएचएफएल’ला चौथ्या तिमाहीत 2,223 कोटींचा तोटा\nदिवाण हाऊसिंग फायनान्स लि.ने (डीएचएफएल) 31 मार्च 2019 अखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत 2,223 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आह���. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने नफ्याची नोंद केली होती. मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दोन तिमाहींमध्ये कंपनीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. मागील वर्षी चौथ्या तिमाहीमध्ये डीएचएफएलने 134 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. 2018-19 या आर्थिक वर्षात कंपनीने 3,280 कोटी रुपयांच्या अतिरिक्त...\n1 लाखाचे 10 वर्षात झाले तब्बल 13 कोटी…\nमल्टीबॅगर शेअरच्या शोधात गुंतवणूकदार नेहमीच असतात. असाच एक शेअर आहे ज्याने 10 वर्षात तब्बल 1,32,627 टक्के परतावा दिला आहे. पाईपच्या क्षेत्रातील अॅस्ट्रल पॉली टेक्निक (Astral poly technik) या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना छप्पर फाडके परतावा मिळवून दिला आहे. दहा वर्षांपूर्वी 01 जुलै 2009ला ज्यांनी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते त्यांच्या शेअरचे बाजारमूल्य आज 13.27 कोटी रुपयांवर पोचले आहे....\nपहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल\nटीव्हीएस मोटरने भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल बाजारात आणली आहे. 'अपाचे आरटीआर 200 एफआय ई100' असे या नव्या मोटरसायकलचे नाव आहे. या नव्या मोटरसायकलची किंमत 1.2 लाख रुपये इतकी आहे. सरकार सध्या दुचाकी निर्मिती कंपन्यांवर पेट्रोल, डिसेलवर आधारित वाहने बंद करून अपांरपारिक ऊर्जा प्रकारांवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीसाठी दबाव वाढवत आहे. टीव्हीएस देशातील तिसऱ्या क्रमांकाची दुचाकी वाहन निर्मिती कंपनी आहे. टीव्हीएसच्या...\n31 जुलै पर्यत प्राप्तिकर विवरणपत्र भरा\nसरलेल्या आर्थिक वर्षासाठी (2018-19) प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2019 अशी आहे. ज्यांनी अजून विवरणपत्र भरले नसेल त्यांनी ते भरण्याची त्वरा केली पाहिजे. करदात्यांनी वेळेतच प्राप्तिकर विवरणपत्र भरावे. अन्यथा त्यांना 5,000 रुयांच्या दंडाला सामोरे जावे लागेल, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने दिली आहे. ज्यांचे पगारातून मिळणारे उत्पन्न...\nसार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) 'आरटीजीएस' व 'एनईएफटी'पाठोपाठ आता एमिजिएट पेमेंट सर्व्हिसच्या (आयएमपीएस - IMPS) माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवरील शुल्कही हटविण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून होणार असल्याची माहिती बॅंकेने आज एका पत्रकाद्वारे दिली. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी बॅंकेने 'आरटीजीएस' व 'एनईएफटी'द्वारे होणाऱ्या व्यवहारांवरील शुल्काची आकारणी 1 जुलैपासून थांबविली आहे....\nजून महिन्यात वाहन विक्रीत 12.3 टक्क्यांची घट\nदेशातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदी जून महिन्यातही सुरू आहे. जून महिन्यात वाहन विक्रीमध्ये 12.3 टक्क्यांची घट झाली आहे. जूनमध्ये एकूण 19 लाख 97 हजार 952 वाहनांची विक्री झाली आहे. वाहनांच्या प्रत्येक विभागातील घट ही दोन आकडी आहे. अर्थव्यवस्थेत रोकडचा अभाव असल्याचा मोठाच फटका वाहन व्यवसायाला बसला आहे. सर्वच श्रेणीतील वाहनांची विक्री घटली आहे. त्यातल्या त्यात महिंद्रा अॅंड महिंद्रा आणि ह्युंदाई मोटरने...\nटीसीएसला पहिल्या तिमाहीत 8,131 कोटींचा नफा -5 रुपये प्रति शेअरचा अंतरिम डिव्हिडंड जाहीर\nटाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (टीसीएस) तब्बल 8,131 कोटी रुपये नफा झाला आहे. जूनअखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीला घवघवीत नफा मिळाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत झालेल्या नफ्याच्या तुलनेत 10.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 7,340 कोटी रुपयांचा नफा झाला होता. टीसीएसने विश्लेषकांचे अंदाज चुकवत दमदार कामगिरी करून दाखवली आहे. टीसीएसच्या महसूलातसुद्धा चांगलीच वाढ झाली आहे. कंपनीचा...\nमिरॅ असेट मिडकॅप फंड घ्याच \nमिरे अॅसेट म्युच्युअल फंडाने नवा 'मिरे अॅसेट मिडकॅप फंड' बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड प्रकारातील म्युच्युअल फंड आहे. या फंडाचा एनएफओ 8 जुलैला खुला होत असून 22 जुलै ही त्याची अंतिम मुदत आहे. निफ्टी मिडकॅप 100 इंडेक्स हा निर्देशांक या नव्या फंडाचा बेंचमार्क असणार आहे. रोकडच्या अभावाची जोखीम टाळून चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे या फंडाचे उद्दिष्ट आहे. या...\nकरपात्र उत्पन्न नसल्याचे सांगत विवरणपत्र न भरणाऱ्या मात्र भरमसाट खर्च करणाऱ्या नागरिकांना चालू वर्षापासून विवरणपत्र भरावे लागणार आहे. विदेशातील पर्यटनावर दोन लाख रुपये खर्च करणारे, बँक खात्यात वर्षभरात एक कोटी रुपयांची रक्कम जमा करणारे व ज्यांच्या वार्षिक वीजदेयकाचा एकूण खर्च एक लाख रुपयांपेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींना प्राप्तिकर विवरणपत्र सादर करणे अनिवार्य ठरणार आहे. या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न करकक्षेत मोडत नसले...\nएन. एफ. ओ. म्हणजे... हि सर्वोत्तम संधि आहे सामान्य माणसासाठी गुंतवणूक करण्याची. मार्केटमधील #१ चे एन. एफ. ओ. व त्यांच्या इत्यंभूत माहितीसाठी इथे क्लिक करा\n आपल्या कुठल्याही दीर्घ मुदतीच्या कर्जावर ०% व्याज मिळवणे शक्य आहे. तेही केवळ नियोजनातून. ही काही मार्केटिंगची स्किम नाही. अधिक माहितीसाठी वाचा...\nटॉप १० म्युच्युअल फंड\nकुठले आहेत भारतातील सर्वात उत्तम रिटर्न देणारे म्युच्युअल फंड. खरंच सुरक्षीत आहेत का कितपत परतावा खरंच मिळाला गुंतवणूकधारकांना कितपत परतावा खरंच मिळाला गुंतवणूकधारकांना जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा\nशेअरमार्केट असो व म्युचुअल फंड, सोने असो वा गुंतवणूक, माणूस काहीना ना काही चूक करतोच आणि मग पश्चाताप करायची वेळ येते. वाचा अशा ५० चुका ज्या तुम्ही निश्चयाने टाळू शकाल\n नक्की कुठल्या सेगमेंटचे शेअर घ्यावे व किती काय असतो रिस्क रिवार्ड रेशो काय असतो रिस्क रिवार्ड रेशो जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा\nबॅक किंवा पोस्ट खात्यामधील गुंतवणूकी ह्या सदरात मोडतात. ह्यामागे सरकारी संरक्षण असते. यामुळे रोख व सुरक्षितता दोन्ही प्राप्त होते. दर महिन्याला किंवा एका मुदतीनंतर ठरावीक रक्कम मिळू शकते.\nही अतिशय सोपी व शिस्तबध्दरीत्या पैसा म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची पध्दत आहे. दीर्घावधीत भरपूर पैसा जमविण्यासाठी ही योजना चांगली असते. एकदम गुंतवणूक करणाऱ्यांपेक्षा अशा प्रकारे गुंतवणूक केली असता अतिशय चांगले परतावे प्राप्त होतात. बाजारातील चढ उतारांवर दुर्लक्ष करून अशा योजना प्रत्येक महिन्यात युनिट खरेदी तुम्हाला करू देतात.\nआशियातील सर्वात जुने \"बॉम्बे स्टॉक एक्सचेंज\" हे भारतातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज असून, व्यवहारांच्या संख्येनुसार हे जगातील तिसरे मोठे एक्सचेंज आहे. येथे रोखांच्या संबंधात खरेदी-विक्री तसेच यांना पूरक असे व्यवहार चालतात.\nनिवृत्त लोक किंवा ज्यांना दरमहा खर्चासाठी काही रक्कम कायमस्वरूपी आवश्यक आहे अश्या गृहिणी किंवा तत्सम लोकांसाठी ही एक चांगली योजना आहे. व्याजाशिवाय मूळ रक्कमेमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ होत असते व हाच ह्या योजनेचा मुख्य फायदा आहे. असे फंड १२% पेक्षाही जास्त परतावा देतात\nम्युचुअल फंड म्हणजे तज्ञ मंडळीकडून सांभाळल्या जाणाऱ्या अशा पैशांचा स्त्रोत जो एखाद्या गुंतवणूकदार���ंच्या समूहाकडून आलेला असतो. म्युचुअल फंडात गुंतवणूकीचे विकेंद्रिकरण करता येते व जोखीम देखील कमी होते.\nतुमच्या जीवनाच्या व संपत्तीच्या बाबतीतील पुष्कळसे धोके हे जीवनविमा प्रकारात संरक्षित केल्या जातात. भारतीय जीवन विमा निगम आणि काही चांगल्या स्किम्सविषयी...\nयुटिआय : भारत सरकारचा उपक्रम\nभारतीय म्युचुअल फंड हा भारत सरकारचा उपक्रम असून ह्याची सुरूवात भारतात १९६४ साली “युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया” ह्या कंपनिच्या स्थापनेपासून झाली. ५० वर्षांहून अधिक जुनी असलेली ही भारताची अग्रगण्य म्युचुअल फंड संस्था असून ह्याचे नियंत्रण “यूनिट ट्रस्ट ऑफ इंडिया एक्ट, १९६३” ह्या स्वतंत्र कायद्यांतर्गत केले जाते. सन १९८७ पर्यंत खासगी/इतर कंपन्यांना म्युचुअल फंड व्यवसायाची परवानगी नव्हती, तेव्हा युटिआय हा एकमेव पर्याय होता. सेबी ने १९९३ साली बनवलेल्या “म्युचुअल फंड फ्रेमवर्क” नंतर अनेक खासगी व सरकारी म्युचुअल फंड कंपन्यांनी ह्या व्यवसायात पदार्पण केले. तरी आजही युटिआयच्या विवीध योजना लोकांच्या मनावर साम्राज्य गाजवत आहेत.\nआपल्या मुलांचे शिक्षणरुपी भविष्य पूर्ण करण्यासाठी आपल्या अपेक्षेपेक्षाही कितीतरी जास्त पैसा लागू शकतो. किशोर वयापासूनच या योजनेद्वारे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो.\nसेवा निवृत्ती पेंशन योजना\nदरमहा रु. ५०० भरून कुणीही \"सेवा निवृत्ती\" नियोजन करू शकतो. सदरील योजने अंतर्गत परताव्याचा व्याजदर हा साधारणत:११% पेक्षा जास्त (चक्रवाढीसह) मिळू शकतो, शिवाय ८०सी अंतर्गत कर-सवलत मिळते.\nआजकाल नोकरदार वर्गातील लोकसुध्दा भरघोस पगारामुळे प्राप्तिकर (Income Tax) साठी पात्र होऊ शकतात. म्युचुअल फंडातील नाविन्यपूर्ण ELSS योजना भरघोस परताव्यासह टॅक्स बचतही करून देतात.\nयुनिट लिंक्ड इंशुरन्स योजना\nज्यांना जीवन विमा संरक्षणासह भांडवल वृध्दिचाही लाभ अपेक्षित आहे अशा सर्वांसाठी ही अत्यंत सुंदर अशी योजना आहे. या योजनेसाठी वैद्यकीय तपासणीची गरज भासत नाही. परतावा पूर्णतः टॅक्सफ्री आहे.\nशेअरखान : सर्वात विश्वासार्ह ब्रोकर\nसन 2000 पासून भारतामधे सुरु झालेली ब्रोकिंग फर्म.\nBNP PARIBAS तर्फे चालविण्यात येणारी शेअर ट्रेडिंगसाठी प्रसिध्द व विश्वसनीय ब्रोकिंग फर्म\nमुलभूत सुविधांची Online व Offline प्रशिक्षणाचीही मोफत सोय.\nभारतातील ६०० पेक्षा जास��त शहरामधून २५०० पेक्षा जास्त शाखा.\nशेअरखान अकाउंट ५ प्रकारच्या सुविधा देते\nTrade Tiger – दैनंदिन ट्रेडर “ट्रेड टायगर” टर्मिनल व्दारेही खरेदी विक्री करू शकतात.\nशेअरखानच्या नजीकच्या कोणत्याही कार्यालयात जाऊन आपण शेअर्सची खरेदी विक्री करू शकता.\nRelationship Manager – आपली गुंतवणूक रु. ५ लाख पेक्षा जास्त असेल तर रिलेशनशिप मनेजर व्दारे मोफत गुंतवणूक सल्लाही मिळतो.\nअधिक माहितीसाठी वा शेअरखान अकाऊंटसाठी इथे क्लिक करा\nप्रदीप जोशी, फायनान्स कन्सलटंट\nकार्यकुशल अभियंता आणिक तत्पर जो अधिकारी,\nअर्थकारणी सहज ज्याची बुद्धी घेत भरारी,\nबुध्दीबळाच्या सामर्थ्याने उधळी शत्रूचे डाव,\nअष्टपैलू जणू हिरा असा जो : ‘प्रदीप’ त्याचे नाव\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली.\nNISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे. क्रमश:\nअर्थतज्ञ जोशी सरांच्या गुंतवणूक टीप्स\nगुंतवण्यापूर्वी स्पष्ट व योग्य असे गुंतवणूक लक्ष तयार करा.\nकुठल्याही गुंतवणुकीत जोखीम असतेच, जसा नफा वाढतो, तशी जोखीम देखील वाढत जाते. जोखीम कमी करण्यासाठी आपल्या गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण करा.\nऋणरोखे, शेअर व रोख यांचा योग्य समन्वय आपल्या गुंतवणुकीत करा.\nतुमच्या ज्ञानाच्या मर्यादा ओळखा. जे तुम्हाला समजले नसेल, असा प्रकारांमधे गुंतवणूक करू नका.\nअभ्यासपूर्वक गुंतवणूक करा. तुम्ही निश्चित करा कशात गुंतविता आहात व त्याचा परिणाम जोखीम, परतावे व तुमच्या गुंतवणुकीवर कसा होणार आहे.\nकुठलेही गुंतवणुकीचे निर्णय घेताना हे लक्षात ठेवा की, तुम्हाला गुंतवणुकीवर आयकर द्यावा लागणार आहे.\nकुठल्याही अफवा किंवा सल्ल्यांवर गुंतवणूक करू नका. हे प्रत्येक वेळेला बरोबरच राहील असे आवश्यक नाही.\nजर तुम्हाला एखादी गुंतवणूक पटत नसेल, तर तुमच्या आर्थिक तज्ञांना नाही म्हणतांना संकोचु नका.\nआपली जोखीम क्षमता ओळखा.\nकमित कमी गुंतवण���कIवर व कमी टॅक्स भरून अधिक लवकर फायदा मिळवायचा असेल तर “फ्युचर्स आणि ऑप्शन्स” चा पर्याय आहे. काही लोकांनी जरी ह्याला सट्टा म्हटले तरी प्रत्यक्ष तसे नाहि. अभ्यासपूर्ण गुंतवणूक व लक्षपूर्वक नियोजन केल्यास F&O चांगले उत्पन्न देऊ शकते. एक महत्वाची गोष्ट म्हणजे दर महिन्याला F&O ची मासीक एक्सापायरी. त्यामुळे खूप लांबचे प्लानिंग करण्यापेक्षा ताज्या घडामोडींवर लक्ष ठेऊन गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो, तोदेखील महीन्याभरात.\nसुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची अप्रतिम योजना आहे, ज्या अंतर्गत मुलीचे उच्च शिक्षण व भविष्य घडवण्यासाठी विशेष अनुदान मिळते.\nराष्ट्रीय सेवानिवृत्ती योजना सन २००८ पासून सुरु झाली असून केंद्र सरकार सन २०१७/२०१८ पर्यंत काही रक्कम प्रोत्साहन म्हणून हे खाते उघडणाऱ्या व्यक्तीला देणार आहे.\nLIC (Life Insurance Corporation of India) तर्फे मुलींसाठी कन्यादान योजनासुद्धा अत्यंत आकर्षक स्वरूपात सुरु आहे. मुलगी लहान असल्यापासून गुंतवणूक केल्यास चांगला लाभ होतो.\nम्युच्युअल फंडमधे गुंतवणूक करून मिळणारा डीव्हिडंड कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाशी सामना करणाऱ्या संस्थेकडे वर्ग करण्याची सोय सुध्दा म्युचुअल फंडातर्फे केली आहे.\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/danve/all/page-7/", "date_download": "2019-07-16T00:08:57Z", "digest": "sha1:52QNZPXYMZPB4XWPVFFS3I664FEVLCHG", "length": 10644, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Danve- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत���याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nअंबादास दानवे आणि मराठा आंदोलकांमध्ये नेमकं काय घडलं , हाच तो व्हिडिओ\nVIDEO : उद्धव ठाकरेंविरोधात अपशब्द,अंबादास दानवे आणि मराठा आंदोलकांमध्ये धक्काबुक्की\nलोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत- रावसाहेब दानवे\nसाम-दाम-दंड नीतीचा वापर करून निवडणूक जिंका - लोणीकर\nभय्यूजी महाराजांची चटका लावणारी एक्झिट - मान्यवरांच्या प्रतिक्रिया\nरावसाहेब दानवे 'मातोश्री'वर बैठकीला गैरहजर\nपोटनिवडणूकीनंतर होणार मंत्रिमंडळाचा विस्तार - रावसाहेब ��ानवे\nरावसाहेब दानवे पुन्हा चुकले, विष्णू सावरांचं केलं निधन\nहे काय बोलून बसलात दानवेजी\nउपवास आंदोलनातला रावसाहेब दानवेंचा 'हा' फोटो व्हायरल\n'आमचा विकासाचा अजेंडा रोखण्यासाठी षडयंत्र'\nकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अवस्था उंदरांसारखी-रावसाहेब दानवे\n'तर 'तो' भाजपात आला असा नाही'\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-16T00:15:01Z", "digest": "sha1:JWCEV6G6DGL3VPCAZ6QEW6F3YHN4Z4DJ", "length": 9442, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आयुक्‍तालयासाठी दोन सहाय्यक पोलीस आयुक्‍तांची नियुक्‍ती | Dainik Prabhat", "raw_content": "\nआयुक्‍तालयासाठी दोन सहाय्यक पोलीस आयुक्‍तांची नियुक्‍ती\nपिंपरी- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयासाठी दोन सहाय्यक पोलीस आयुक्‍तांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने सोमवार दि. 29 ला काढले. या नियुक्‍तीनंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालायकडे पाच सहाय्यक पोलीस निरीक्षक झाले असून आणखी फोन सहाय्यक पोलीस आयुक्‍तांची आयुक्‍तालयास आवश्‍यकता आहे. सहाय्यक पोलीस आयुक्‍त नीलिमा जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्‍त रामचंद्र जाधव यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.\nसहाय्यक पोलीस आयुक्‍त नीलिमा जाधव विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर येथे पोलीस उप अधीक्षक वाचक पदावर होत्या. सहाय्यक पोलीस आयुक्‍त रामचंद्र जाधव दहशतवाद विरोधी पथक, औरंगाबाद येथे पोलीस उप अधीक्षक म्हणून होते. रामचंद्र जाधव यांनी यापूर्वी देखील पिंपरी चिंचवड परिसरात काम केले आहे. त्यांनी महाकाली टोळीचा म्होरक्‍या महाकाली आणि सतीश शेट्टी खून प्रकरणातील आरोपी शाम दाभाडे व त्याचा साथीदार धनंजय शिंदे यांचा एन्काऊंटर केला आहे. त्यामुळे त्यांच्या पुन्हा पिंपरी च���ंचवड शहरात येण्याने दहशत पसरवणारांना चांगलाच धाक बसणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nराज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-milk-powder-get-liter-3-rupees-subsidy-8041", "date_download": "2019-07-16T00:56:55Z", "digest": "sha1:FQ42OPQCTBN4TNGM6JGGTGXCXCHUIQ4B", "length": 20268, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Milk powder to get per liter 3 rupees subsidy | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभुकटीसाठीच्या दुधाला प्रतिलिटर ३ रुपये अनुदान\nभुकटीसाठीच्या दुधाला प्रतिलिटर ३ रुपये अनुदान\nबुधवार, 9 मे 2018\nमुंबई : राज्यात सुरू असलेल्या दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दूध भुकटी तयार करणाऱ्या सहकारी, खासगी दूध संघांना प्रतिलिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील ३० दिवसांसाठी करण्यात येणार असून, त्यापोटी सुमारे ३२ कोटी रुपयांचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता.८) हा निर्णय घेण्यात आला.\nमुंबई : राज्यात सुरू असलेल्या दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दूध भुकटी तयार करणाऱ्या सहकारी, खासगी दूध संघांना प्रतिलिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील ३० दिवसांसाठी करण्यात येणार असून, त्यापोटी सुमारे ३२ कोटी रुपयांचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता.८) हा निर्णय घेण्यात आला.\nराज्यात सध्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, सध्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारात दुधाच्या भुकटीचे दरही कोसळले आहेत. त्याचा परिणाम दूध खरेदी दरावर होऊन संघ शेतकऱ्यांना कमी दर देत आहेत. याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे गेले काही दिवस राज्यात मोफत दूध वाटप आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.\nत्यासाठी राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांना मार्च २०१८ या महिन्यात उत्पा.िदत भुकटीपेक्षा २० टक्के अधिकची दूध भुकटी बनवावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील ३० दिवसांसाठी केली जाणार आहे. सध्या दररोज सुमारे ३६ लाख लिटर दुधापासून भुकटी तयार केली जाते. त्यापोटी शासनाकडून सुमारे ३२ कोटी रुपयांचे अनुदान संघांना दिले जाणार आहे. महिनाभरानंतर कृषकाळात दुधाचे अतिरिक्त उत्पादन घटून दूध दर पूर्ववत होतील, असा अंदाज आहे.\nमार्च महिन्यात उत्पा.िदत केलेल्या दूध भुकटीपेक्षा किमान २० टक्के अधिक दूध भुकटीचे उत्पादन केल्यानंतर याचा थेट लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या दूध खरेदीवर होणार असल्याने त्यांचेही हित साधले जाणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे या निर्णयामुळे दूध उत्पादकांना दिलासा मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे. यापूर्वी सन २०१२-१३ या वर्षात राज्य सरकारने दूध भुकटीसाठी अनुदान दिले होते. तेव्हा प्रतिलिटर दोन रुपये अनुदान देण्यात आले होते.\nभुकटीसाठी प्रतिलिटर दुधाला ३ रुपये २४ पैसे तोटा\n३१ मार्चअखेर राज्यात २६,५०६ मेट्रिक टन भुकटीचा साठा शिल्लक आहे. राज्यात महिन्याला सुमारे दहा हजार मेट्रिक टन भुकटी तयार होते. २१ खासगी आणि ७ सहकारी दूध संघ दुधापासून भुकटी तयार करतात. सध्या यापैकी २० संघच प्रत्यक्षात कार्यरत आहेत. भुकटीचे दर पडल्यामुळे दूध खरेदी करून त्यापासून भुकटी बनवण्यासाठी संघांना प्रतिलिटर दुधाला ३ रुपये २४ पैसे इतका तोटा होतो, असे दूध संघांनी राज्य सरकारच्या निदर्शनाला आणले आहे. १०० लिटर दुधापासून साडेआठ किलो भुकटी आणि ४ किलो २०० ग्रॅम लोणी तयार होते. त्यामुळे दूध भुकटी बनवताना लागणाऱ्या दुधासाठी प्रतिलिटर ३ रुपये इतके प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.\n३३ कोटी रूपये अनुदान देणार\nराज्यात सध्या निर्माण झालेल्या दूध दराच्या प्रश्‍नावर उपाय म्हणून दूध पावडर तयार करणाऱ्या प्रकल्पांना दूध रुपांतरणासाठी प्रतिलिटर तीन रुपये इतके अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील जवळपास ४४ लाख लिटर दूध पावडरच्या रुपांतरणासाठी ३३ कोटींचे अनुदान सरकार देणार आहे. राज्यातील खासगी १४ आणि सहकारी ६ दूध पावडर प्रकल्पांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. २०१२ मध्ये त्यावेळच्या सरकारने प्रतिलिटर २ रुपयांचे अनुदान दिले होते. आम्ही ते ३ रुपये केले आहे. निश्‍चितच या प्रकल्पांना योग्य ते साह्य मिळताना दूध उत्पादकांना योग्य तो दर देण्याबाबत कार्यवाही होण्यास मदत होणार आहे. पण त्यानंतरही दूध दरासाठी या संस्था दूध उत्पादकांची अडवणूक करणार असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.\n- महादेव जानकर, मंत्री, पशुसंवर्धन व दुग्ध विकास\nदूध आंदोलन agitation सरकार government २०१८ 2018 तोटा महादेव जानकर विकास\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४���२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65732", "date_download": "2019-07-16T01:45:57Z", "digest": "sha1:KVRLLZUZVIDHZ7H4ORQYQRM2JRBVJP2J", "length": 16980, "nlines": 154, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खुर्ची : १ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /खुर्ची : १\nमिलींद ची नुकतीच ह्या आडगावात बदली झाली होती. प्रथमदर्शनी तरी त्याला गाव बरे वाटले होते. साधारण एक आठवडा मुख्य गावाच्या भागात राहून, गावकर्यांबरोबर गप्पा मारून ,बोलून आणि सोबत काम करणाऱ्या नोकरदारांची मते ऐकून त्याच्या मनात गावाबद्दल निरीक्षणे नोंदवणे सुरु झालं होत. गाव तसं फार मोठं नव्हतं. पण नुकत्याच झालेल्या झालेला औद्योगिक विकासामुळे बाहेरच्या लोकांचा वावर वाढला होता. मुळ गाव तसं ह्या उद्योगनगरी पासून अलिप्तच असायचं. कारखान्यांमध्ये, कंपन्यांमध्ये काम करायला येणारी लोकं त्याच परिसरात राहणं पसंत करायची. म्हणून तिथे आता नवीन इमारती बांधणे आणि भाड्यावर देणे किंवा सदनिका विकणे असा स्थानिकांसाठी नवा उद्योग सुरु झाला होता. बहुतेक मंडळी भाड्याने घर घेऊन राहणं योग्य समजायची. कारण ह्या आडगावात कोण स्थायिक होणार काही वर्षं इथे नोकरी करून बदली करून घेता येईल ह्या उद्देशाने बहुतेक लोक इथे येत. गावाला समुद्रकिनारा लाभला होता. त्याचे पर्यटन स्थळासारखे रूप विकसित होत होते , हा आणखी एक फायदा काही वर्षं इथे नोकरी करून बदली करून घेता येईल ह्या उद्देशाने बहुतेक लोक इथे येत. गावाला समुद्रकिनारा लाभला होता. त्याचे पर्यटन स्थळासारखे रूप विकसित होत होते , हा आणखी एक फायदा त्यामुळे सुरुवातीला ह्या विकासाबद्दल नाखूष असणारे स्थानिक लोक मिळणाऱ्या नव्या रोजगारामुळे supportive झाले होते. ह्या उद्योग नगरीचे वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व प्रकारच्या कंपन्या आणि कारखाने होते. त्यात manufacturing , chemical , packaging , आणि थोड्याफार माहिती तंत्रज्ञान आधारित कंपन्या होत्या. त्यामुळे सर्व वयोगटातील आणि शैक्षणिक पात्रता असलेले लोक तिथे नौकरी करू शकायचे. एक वेगळीच दुनिया गावाच्या बाजूला ह्या उद्योग नगरीच्या रूपाने वसली होती. गावकरी मात्र आपण भलं , आपला काम भलं , ह्या न्यायाने इकडे विनाकारण जास्त फिरकत नसत.\nआता आपणही कंपनीजवळ राहण्यासाठी शिफ्ट व्हावे असा विचार मिलींदच्या मनात बळावत चालला होता. त्याला बरीच सबळ कारणे सुद्धा होती. कंपनी जवळ राहिलो तर येणं जण सोपं होईल. थोडंफार गरजेपुरता सामान तिथेही मिळत होतच. अगदी आवश्यक कशाची गरज पडली तर गाव फार दूरही नव्हतं. शिवाय आता कंपनी मध्ये बऱ्यापैकी ओळखी झाल्या होत्या. एवढेच नव्हे तर बाहेरून येऊन इथे काम करणाऱ्या त्याच्यासारख्याच मुलांचा एक छान कंपू तयार झाला होता. ह्या भागात भाड्याने सदनिकाही मिळत असत. त्यामुळे रूम मिळायला काही अडचण नव्हतीच. लवकरच मिलींद आणि त्याचे दोन मित्र ह्यांनी एक बऱ्यापैकी स्वस्त आणि मस्त अशी रूम शोधायाचे ठरवले.\nसंध्याकाळी फेरफटका मारताना शैलेशला तो जिथे चहा प्यायचा त्या टपरीवाल्याकडून एक जागा रिकामी आहे असे समजले. ती खरेतर ३ खोल्यांची एक सदनिका होती. मुलभूत सोई होत्या. एकवार खोली बघून फार विचार न करता शैलेश ने तीच जागा घेऊ असे ठरवले आणि आगाऊ पैसे देऊन बाकीच्या कंपूला चांगली जागा मिळाली ही बातमी गरम गरम सामोसे आणि वाफाळत्या चहाबरोबर ऐकवली. आम्हाला न विचारात हीच रूम का ठरवली ह्यावरून मयूर ने थोडी कुरबुर केली. पण शैलेशने रूम शोधली नसती तर आपण तिघांनी खूप घोळ घातला असता ह्यावर त्यांचं एकमत झालं आणि त्यांनी चहाकडे मोर्चा वळवला.\nशिफ्ट होण्याची तारीख ठरली आणि बाकीचे दोघे आपल्या सरप्राईझ खोलीवर राहायला जाण्याच्या तयारीला लागले. बाडबिस्तरा गुंडाळून एका सुट्टीच्या दिवशी तिघेही नवीन खोलीवर राहायला आले.\n\"अरे वा , बाल्कनी आहे की आरामखुर्ची पण आहे .जबरदस्त view दिसतो. इथे बसून मस्त वेळ जाईल. पण काय हे , रंग जरा काळपट वाटत आहे रे शैल्या, बघ ना ह्या भिंती, आणि काय रे चोथ्या मजल्यावर आहे हा फ्लॅट. लिफ्ट बंद पडली तर वांदे होणारेत आपले \" इति मयूर\n\"अबे टॅन झाल्यात त्या भिंती ही ही \" असा म्हणून आपल्याच जोक वर मिलींद फिदीफिदी हसत आणि मयूर कडे दुर्लक्ष करत इकडेतिकडे फिरत होता.\nशैलेश मात्र गुणी बाळासारखा लगेच सगळं आवरण्यात आणि सामान लावण्यात व्यस्त झाला होता.त्याने स्वयंपाक घरात बेसिक भांडी ,उपकरणे ,थोडासा किराणा आणि सुके खाद्यपदार्थ अशी आवराआवर केली\nमयूर आत आला. त्याने खाण्या���े डब्बे उघडले आणि सगळ्यांना जेवायला बोलावलं. अन्नाचा सुवास दरवळला आणि सगळेच पोटपूजेला लागले.संध्याकाळ पर्यंत सगळेच व्यवस्थित सेट झाले होते. पहिला दिवस अशा प्रकारे गडबडीत सरत आला होता.\nपुढे काय होणार हे माहित असलेला तो टपरीवाला चहा देणारा मात्र भयाण रीतीने फ्लॅट कडे बघून हसत होता \nखुर्ची : 2 लिन्क :\nआता आपणही कंपनीजवळ राहण्यासाठी शिफ्ट व्हावे असा विचार मिलींदच्या मनात बळावत चालला होता. त्याला बरीच सबळ कारणे सुद्धा होती. कंपनी जवळ राहिलो तर येणं जण सोपं होईल. थोडंफार गरजेपुरता सामान तिथेही मिळत होतच. अगदी आवश्यक कशाची गरज पडली तर गाव फार दूरही नव्हतं. शिवाय आता कंपनी मध्ये बऱ्यापैकी ओळखी झाल्या होत्या. एवढेच नव्हे तर बाहेरून येऊन इथे काम करणाऱ्या त्याच्यासारख्याच मुलांचा एक छान कंपू तयार झाला होता. ह्या भागात भाड्याने सदनिकाही मिळत असत.\n>>> हे रिपीट झाले आहे\nलवकर पुढचा भाग येऊ द्या..\nलवकर पुढचा भाग येऊ द्या.. कुतूहल जागवले गेले आहे.. मस्त लिखाण.\n बदल केला आहे .\nभारीच जमलाय हा भाग. उत्सुकता\nभारीच जमलाय हा भाग. उत्सुकता ताणली गेलीय, आता पुढे काय होणार म्हणून. पुलेशु\nहो, पुढच्या भागाची रूपरेषा आखली आहे ..शब्दांकन बाकी आहे ..टाकेन लवकरच\nछान सुरवात,पुढील भाग लवकर\nछान सुरवात,पुढील भाग लवकर टाका\nदुसरी खुर्ची कधी येणार \nदुसरी खुर्ची कधी येणार \nखुर्ची आराम करत आहे\nखुर्ची आराम करत आहे\nसध्या कार्यालयीन कामकाजामुळे वेळ मिळत नाहीये.\nआज संध्याकाळी लिहीन पुढची कथा.\nसर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे आभार \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-18-june-2019/", "date_download": "2019-07-16T00:59:49Z", "digest": "sha1:5TJXFGL4MEKLK6ZHUFG2FKHXWIOGCC7N", "length": 13712, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 18 June 2019 - Chalu Ghadamodi 18 June 2019", "raw_content": "\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n18 जूनला दरवर्षी ऑटिस्टिक प्राइड दिवस म्हणून साजरा केला जातो.\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, 2027 च्या सुमारास भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देश म्हणून चीनला मागे टाकले.\nरँडस्टेड नियोक्ता ब्रँड रिसर्च (REBR) 2019 च्या निष्कर्षांनुसार अमेझॅन इंडिया देशातील सर्वात आकर्षक नियोक्ता ब्रँड ठरला आहे.\nअन्नप्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले की, ‘वर्ल्ड फूड इंडिया’ 01 नोव्हेंबर 2019 पासून नवी दिल्ली आयोजित केले जाईल.\nमत्स्यव्यवसाय विभागाने प्रसिद्ध केलेल्या जागतिक मत्स्यपालनाच्या 6.3 टक्के वाटा असलेला भारत हा जगातील दूसरा सर्वात मोठा मासे उत्पादक देश ठरला आहे.\nपत्रकारितेच्या दृष्टीने त्यांच्या योगदानांसाठी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील 90 पत्रकारांना मातृश्री मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माध्यमांच्या व्यक्तिमत्वाव्यतिरिक्त, सामाजिक कार्यकर्त्यांनी 44 व्या मातृश्री मीडिया पुरस्कार समारंभात भारत माता ढाल सादर केली आहे.\n17-जून 2019 रोजी भारत-इटली संयुक्त कार्यकारिणी गटाची दुसरी बैठक भारत, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली.\nजपानमधील ऊर्जा आणि वातावरणावरील ‘जी 20 मंत्रिमंडळाची बैठक’ केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग यांनी संबोधित केली. आपल्या संबंधात श्री. सिंग यांनी भारतातील प्रत्येकासाठी ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या 5 वर्षांत केलेल्या मार्गदर्शक प्रयत्नांना ठळक केले.\nभारतीय पुरुषांच्या रिकर्व्ह संघाने नेदरलँडमधील डेन बॉश येथे तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत रौप्य पदक मिळविले.\nइजिप्तचे माजी अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचे निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.\nPrevious (SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 432 जागांसाठी भरती\nNext (South Indian Bank) साउथ इंडियन बँकेत 545 जागांसाठी भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती Phase – II परीक्षा प्रवेशपत्र\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर पदांची भरती परीक्षा निकाल\n» (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2019 निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0,_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95", "date_download": "2019-07-16T00:05:41Z", "digest": "sha1:JEMQWDE643RVUXPF7KYIUTULEIALCWCN", "length": 4020, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विजापूर - विकिपीडिया", "raw_content": "\n(विजापूर, कर्नाटक या पानावरून पुनर्निर्देशित)\nविजापूर भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर विजापूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.विजापूर चे नाव आता विजयपूर असे करण्यात आले आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जानेवारी २०१८ रोजी १३:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्या��्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/mns-chief-raj-thackeray-50-birthday-1697021/lite/", "date_download": "2019-07-16T00:27:31Z", "digest": "sha1:NU3VW33G3DYONB66YYQPTZXXCYJDZVR5", "length": 11591, "nlines": 120, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mns chief Raj thackeray 50 birthday| राज ठाकरे यांच्या ५० व्या 'बर्थ डे' च्या निमित्ताने जाणून त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही खास गोष्टी | Loksatta", "raw_content": "\nराज ठाकरे यांच्या ५० व्या ‘बर्थ डे’ च्या निमित्ताने जाणून घ्या त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही खास गोष्टी\nराज ठाकरे यांच्या ५० व्या ‘बर्थ डे’ च्या निमित्ताने जाणून घ्या त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही खास गोष्टी\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलचे आकर्षण कमी झालेले नाही. आजही तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता कायम आहे. १४ जून रोजी राज ठाकरेंनी वयाच्या पन्नाशीमध्ये पदार्पण केले.\nनिकालांचं राज ठाकरेंकडून एका शब्दात विश्लेषण, म्हणाले….\nनितीन नांदगावकर : मुंबईचा ‘गब्बर’\nमनसे नेते नितीन नांदगावकरांना तडीपारची नोटीस\n२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकत मोठया प्रमाणात घटली आहे. तेरावरुन एक आमदार आणि मुंबई महापालिकेत एक नगरसेवक अशी मनसेची घसरण झाली आहे. मागच्या काहीवर्षात अनेक महत्वाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे पक्षाची ताकत कमी झाली. पण असे असूनही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलचे आकर्षण कमी झालेले नाही. आजही तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता कायम आहे. १४ जून रोजी राज ठाकरेंनी वयाच्या पन्नाशीमध्ये पदार्पण केले असून या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी.\n– राज ठाकरे यांचे मूळ नाव स्वरराज श्रीकांत ठाकरे असून त्यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला.\n– राज ठाकरे यांचे संपूर्ण शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले.\n– व्यंगचित्रांबरोबर राज ठाकरेंना तबला, गिटार आणि व्हायोलिनही वाजवता येते. बालपणी त्यांनी ही वाद्य वाजवण्याचे प्रशिक्षण घेतले.\n– राज ठाकरे यांचे वडिल श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे सख्खे भाऊ. संगीत क्षेत्राची आवड असलेल्या श्रीकांत ठाकरे संगीतकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. मार्मिकच्या उभारणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.\n– राज ठाकरे यांची आई कुंदा ठाकरे ��णि दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्वर्गीय मिनाताई ठाकरे या सुद्धा सख्ख्या बहिणी आहेत.\n– राज ठाकरे यांचा शर्मिला ठाकरेंबरोबर विवाह झाला. त्या प्रसिद्ध नाटय निर्माते मोहन वाघ यांच्या कन्या आहेत.\n– राज व शर्मिला ठाकरे यांना दोन मुले आहेत. अमित आणि उर्वशी. उर्वशी या फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात करीयर करत आहेत.\n– राज ठाकरे यांच्या मुलाचा अमितचा साखरपुडा झाला असून त्यांच्या होणाऱ्या सूनबाई मिताली बोरुडे या सुद्धा फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात आहेत.\n– व्यंगचित्र, राजकारणाबरोबर राज ठाकरेंना चित्रपट आणि फोटोग्राफी या क्षेत्राचीही विशेष आवड आहे.\n– राज यांना चित्रपट पाहायला आवडतात. मराठी चित्रपट सृष्टीबरोबर बॉलिवूडमध्येही त्यांचे उत्तम संबंध आहे.\n– राज ठाकरे आज राजकारणी असले तरी मूळचे ते व्यंगचित्रकार आहेत. व्यंगचित्राचा हा वारसा त्यांना काका बाळासाहेब ठाकरेंकडून मिळाला आहे. मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टसमधून चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मार्मिक नियतकालिक आणि सामना या वर्तमानपत्रासाठी व्यंगचित्रे काढली.\n– आजही राज ठाकरे यांची नियमित व्यंगचित्रे प्रसिद्ध होत असून सध्या भाजपाने त्यांच्या व्यंगचित्रांचा धसका घेतला आहे. म्हणूनच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर रेखाटलेल्या प्रत्येक व्यंगचित्राला भाजपा समर्थकही व्यंगचित्रातून उत्तर देत आहेत.\n– राज ठाकरेंच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली. त्यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. काका आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत:बरोबर त्यांना सभेसाठी घेऊन जायचे.\n– २००६ मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली व ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली.\n– २००८ मध्ये मराठीचा मुद्दा उचलून धरल्यानंतर त्यांना मोठया प्रमाणावर जनसमर्थन मिळाले.\n– २००९ च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे तेरा आमदार निवडून आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-ht-seed-process-sit-report-end-march-6711", "date_download": "2019-07-16T01:05:39Z", "digest": "sha1:GA2DC4Q6XYVWL4UUGPARWFSAAS7EMNVZ", "length": 17013, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, HT Seed Process SIT Report at the end of March | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्य�� महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'एचटी' बियाणे प्रकरणी 'एसआयटी' अहवाल मार्चअखेर\n'एचटी' बियाणे प्रकरणी 'एसआयटी' अहवाल मार्चअखेर\nबुधवार, 21 मार्च 2018\nनागपूर : हर्बिसाइड टॉलरंट सीडची पाळेमुळे खोदण्यासाठी सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीची कारवाई अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे. त्यानुसार येत्या २८ ते २९ मार्चपर्यंत एसआयटी आपला अहवाल शासनास सादर करणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.\nनागपूर : हर्बिसाइड टॉलरंट सीडची पाळेमुळे खोदण्यासाठी सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीची कारवाई अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे. त्यानुसार येत्या २८ ते २९ मार्चपर्यंत एसआयटी आपला अहवाल शासनास सादर करणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.\nबीजी-२ या वाणावर बोंड अळीचा प्रादुर्भाव त्यानंतर त्यावर नियंत्रणासाठी फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांना झालेली विषबाधा यामुळे सरकारची झोप उडाली होती. सरकारकडून विषबाधाप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली. एसआयटीकडून अहवाल मिळाल्यानंतर त्यातील निष्कर्षाच्या आधारे काही उपाययोजनांवर सध्या केंद्र व राज्य सरकार दोघेही काम करीत आहेत. याच घडामोडीत एचटी सीडची खेप अवैधरीत्या अनेक जिल्ह्यांत पोचल्याचे आणि या अनधिकृत बियाण्यांची मोठ्या क्षेत्रावर लागवड झाल्याचा खुलासा झाला.\nया नव्या खुलाशामुळे सरकारचे डोळे पुन्हा विस्फारले. एचटी सीडला परवानगी मिळाली नसतानाही अशाप्रकारे सर्वदूर हे बियाणे पोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. गेल्या वर्षी ५ ते ७ लाख पाकिटांची विक्री चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांत झाल्याचे सूत्र सांगतात.\nत्याची दखल घेत कृषी विभागाचे अवर मुख्य सचिव (कृषी) विजयकुमार हे एचटी सीडचा प्रसार करणाऱ्या सूत्रधारापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विजयकुमार यांनी स्वतः नागपुरातील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत येत यामागील बारकावे जाणून घेतले. आता एसआयटीचा याविषयीचा अहवाल आल्यानंतर केंद्र व राज्य सरकार दोघेही या प्रकरणी कारवाई करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nविजयकुमार यांच्या आग्रहाने य��विषयी एसआयटी स्थापन करण्यात आली. राज्य गुप्त शाखेचे बर्वे अध्यक्ष, तर अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे सचिव होते. बर्वे यांनी नकार दिल्यानंतर या समितीची पुनर्रचना करण्यात आली. आता या समितीत कृष्णप्रकाश यांच्यासह सुभाष नागरे, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे तज्ज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालकांसह १० ते ११ जणांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईत या एसआयटीचे कार्यालय आहे. दिल्लीतील काही सदस्यांचा समावेश त्यासोबतच एचटी सीडचे आंतरराज्यीय कनेक्‍शन असल्याने दिल्लीतही काही बैठका या संदर्भाने पार पडल्या. बीजोत्पादन नजीकच्या काही राज्यांमध्ये करण्यात आल्याचे सूत्र सांगतात. समितीचा हा अहवाल आता अंतिम टप्प्यात असून, २८ ते २९ मार्च दरम्यान तो सरकारला सादर होणार असल्याचे सांगितले जाते.\nसरकार government बोंड अळी bollworm विषबाधा यवतमाळ कृषी विभाग agriculture department विजयकुमार कापूस अमरावती भारत दिल्ली बीजोत्पादन seed production\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात दे���ी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+02842+de.php", "date_download": "2019-07-16T00:45:55Z", "digest": "sha1:B3QWDUSJULMUT3R34UP2W6EJUBLPCXV7", "length": 3476, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 02842 / +492842 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Kamp-Lintfort\nक्षेत्र कोड 02842 / +492842 (जर्मनी)\nआधी जोडलेला 02842 हा क्रमांक Kamp-Lintfort क्षेत्र कोड आहे व Kamp-Lintfort जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Kamp-Lintfortमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kamp-Lintfortमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +492842 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनKamp-Lintfortमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +492842 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00492842 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/ufo-sighted-near-pm-modis-house-search-finds-nothing-1696890/", "date_download": "2019-07-16T00:26:37Z", "digest": "sha1:XXXOBZVPJ3VMA4Q5FXDJDXV6ZKNUNKLP", "length": 10150, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘UFO’ sighted near PM Modi’s house, search finds nothing | पंतप्रधान मोदींच्या घरावर UFO च्या घिरट्या ? | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nपंतप्रधान मोदींच्या घरावर UFO च्या घिरट्या \nपंतप्रधान मोदींच्या घरावर UFO च्या घिरट्या \nदिल्लीच्या वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण यासंबंधीची अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर उडती तबकडी (युएफओ) घिरट्या घालताना दिसल्याचं वृत्त आहे. 7 जून रोजी पंतप्रधानांच्या दिल्लीतील लोक कल्याण मार्गावरील घरावर उडती तबकडी किंवा त्यासारखी काहीतरी वस्तू दिसली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली पण त्यांच्या हाती निराशा आली.\nहिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीच्या वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण यासंबंधीची अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. सुरक्षेच्या काराणास्तव त्यांनी माहिती देण्यास नकार दिलाय. 7 जून रोजी संध्��ाकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर तातडीने नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती देण्यात आली. युएफओचा शोध घेण्यासाठी शोधमोहीमही हाती घेण्यात आली होती.\nअशा प्रकारची ही पहिलीच घटना नाहीये, वर्ष 2017 मध्ये संसदेवर ड्रोन दिसल्याची सुचनाही हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला आणि सुरक्षा रक्षकांना मिळाली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-07-16T00:45:13Z", "digest": "sha1:5KUXDTSAZ4QRXWTYPH6ZYRLWF3R635GO", "length": 3765, "nlines": 105, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\nआवारी गुरुजी : जन्मजात संशोधक, बहुपैलू व्यक्तिमत्त्व\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2019-07-16T00:39:00Z", "digest": "sha1:IYSCVARG62XBLPIEGHGNFDE3GNYBP6RA", "length": 3701, "nlines": 105, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n‘बगन्यासारं’ नाटक करून तिवरेवासीयांना लाखमोलाची मदत\n‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन\nअन्नदान करणारे ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2010/03/blog-post_13.html", "date_download": "2019-07-15T23:56:17Z", "digest": "sha1:WGCNVC74EQZZSM62WAFP4K47FTWFMITW", "length": 17805, "nlines": 163, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: \"उनाडक्या\"!!!!!", "raw_content": "\nतुम्हाला कं ची बाधा झाली आहे का किंवा रोज तेच साचेबद्ध जीवन जगून वैताग आलाय. . . अन् तुम्हाला आयुष्यात काही तरी बदल किंवा थ्रिल हव आहे का किंवा रोज तेच साचेबद्ध जीवन जगून वैताग आलाय. . . अन् तुम्हाला आयुष्यात काही तरी बदल किंवा थ्रिल हव आहे का ( अगदी मुझे चेंज चाहिये स्टाइल ( अगदी मुझे चेंज चाहिये स्टाइल :)) तर यावर अगदी रामबाण उपाय सांगतो. . . तो म्हणजे एक संपुर्ण दिवस किंवा जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे \"उनाडक्या\" करा.\nउनाडक्या म्हणजे काही प्लॅन करायचा नाही. . . काही ठरवायच नाही त्या क्षणी मनाला जी गोष्ट करावीशी वाटते ती करायची म्हणजे थोडक्यात सांगतो \"आली लहर केला कहर\". यात बघा खादाडी, बाइकवर फिरण , चित्रपट पाहण , आवडत्या व्यक्तींना सरप्राइज देण, मनसोक्त खरेदी, विंडो शॉपिंग ई. येत. आपल्या मनाला वाटेल अन् ज्या गोष्टीतून आनंद मिळेल अशी कोणती पण गोष्ट करायची पण ती ही अगदी अचानक.\nमला \"कं\" ची बाधा ही फार पटकन होते. त्यामुळे माझ्या उनाडक्या ह्या सतत चालूच असतात. अन् हे आता पासून नाही करत अगदी शाळेत असल्यापासून करतोय. मला अस वाटत रोज रोज ते एक सारख जगात राहिला तर आयुष्यातील थ्रिल निघून जात. जर आयुष्यातील थ्रिल अनुभवायच तर मग किमान एक दिवस तरी जरा वेगळ जगून बघा मग जाणवेल आयुष्य खूप सुंदर आहे.\nआता माझ्या थोड्या उनाडक्या सांगतो. माझ शालेय शिक्षण सगळ ग्रामीण भागात झाल. माझ्या सोबटचे मित्र मंडळ होते ते बहुतेक सगळे बागाईतदार शेतकरी. त्यामुळे सुट्टी असेल त्या दिवशी आमच घोड चौखूर उधळायच. दिवसभर कोणाच्या तरी शेतावर आम्ही पडीक असायचो. त्या दिवशी अगदी मनसोक्त हुंदडायच. जेवणाला सुट्टी देऊन फक्त रान मेवा चरायचा. काय खायच ते सीझनवर अवलंबुन असायच बोर, चिंचा, कैर्‍या, चिकू, शिताफळ, जांभळ, उस याचा फडशा पडायचा. द्राक्ष सीझन मध्ये तर आम्ही बागेत बसूनच द्राक्ष खायचो. कधी तरी मग कोणाही मित्राच्या शेतावर गेल की त्यांच्या घरीच जेवण व्हायची. मेनु म्हणजे चुली वरची भाकरी अन् काळ्या मसाल्यातील कोणतीही भाजी (आमच्या बोली भाषेत \"कालवन\" अन् ग्रामीण भाषेत \"कोड्यास\"). तुम्हाला सांगतो या मेनुची सर कशालाच नाही. संध्याकाळी तिथेच गुळाचा चहा व्हायचा. तुम्हाला सांगतो तुम्ही जर चहाचे चाहते असाल तर आयुष्यात एकदा तरी गुळाचा चहा प्या तो ही चुलीवरचा. (आहा हा. . आता आठवूनच इच्छा झाली आहे.)खाण्याबरोबरच आम्ही शेतीची पण काम करायचो (अर्थातच जीवाला झेपतील अशीच) त्यात मला शेतीला पाणी द्यायला खूप आवडायच.\nजसा मोठा झालो तसा हे सार माग पडल. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मग गावी जाण कमी झाल गेलो तरी सुट्टीमध्ये ते पण ४-५ दिवसच. हॉस्टेलला आल्यानंतर सुद्धा उनाडक्या करत राहिलो पण फक्त स्वरूप बदलल.\nहॉस्टेलला असताना आम्ही \"निशाचर\" या गटात गणलो जायचो. आमचा दिवस हा रात्री ८ नंतर सुरू व्हायचा. तेव्हा भूत ह्या प्रकाराविषयी खूप क्रेझ होती.खुपदा या विषयावर गप्पांचे फड जमायचे. एकदा रात्री अशीच चर्चा रंगली होती तेव्हा किरण ह्या आमच्या मावळ्या कडून समाजल की हॉस्टेलच्या पाठीमागे दूरवर असणार्‍या खडी मशीनच्या परीसरात भुताचा वावर आहे. बस हे समजल अन् त्या क्षणाला आम्ही १० जण कपांउड वॉलवरुन उड्या मारुन भूत पाहिला गेलो होतो. वेळ होती मध्यरात्री २.००ची. रात्रभर भटकलो भूत तर काही मिळाल नाही पण भटक्‍या कुत्र्यांनी मात्र चांगल पळवल होत.\nरोज कॉलेज, कट्टा याचा एकदा जाम \"कं\" आला होता .हॉस्टेलला पण जावस वाटत नव्हत. म्हणून मी अन् राहुल्या सिक्स सिटरला बसलो अन् बारामातीला गेलो. पिक्चर ला जायचा पण मुड नव्हता काय कराव ह्या विचारात एस.टी. स्टॅंड ला जाउन बसलो. थोडा वेळ तिथे टी.पी. केला. त्यानंतर मी सहज राहुल्याला म्हणालो मला आता झोपावसं वाटतय. . .साहेबांनी क्षणाचाही विलंब ना करता मला एस.टी. स्टॅंड वरील बाकडा दाखवला म्हणाला \" जा झो��.\" तुला कोण ओळखणार आहे. विचार पटला. . . एस.टी. स्टॅंडवरच मी चक्क १तास निवांत ताणून दिली होती. मी झोपलो म्हणून राहुल्याने पण समोरच्या बाकावर ताणून दिली होती. त्यानंतर भिगवन चौकात जाउन मिसळ चापली. इकडे तिकडे बागडलो अन् परत हॉस्टेलला आलो.\nपुण्यात आल्यावर नोकरी लागली. . .स्व कमाइवर उनाडपणा करण्यात मजा काही औरच आहे. . .आता ह्या उनाडक्या थोडक्यात सांगतो.\n१. मे महिन्यात भर दुपारच्या उन्हात बाइकवर बर्मुडा अन् टी शर्टवर हेम्याच्या घरी तासगावला हापूस आंबे खाण्यासाठी.\n२. एका रविवारी सकाळी लवकर (अर्थात आंघोळ न करता) सोलापूर हाय वेला मिसळ खायला.\n३. मध्यरात्री एक वाजता मी, हेम्या आणि सच्या आम्ही दीड डझन आंबे चापले होते\n४. मुसळधार पावसात लोहगड आणि निलकंठेश्वरचा ट्रेक तो पण बर्मुडा अन् टी शर्टवर\n५. क्रेडीट कार्ड वर एकावेळी ३०,००० ची खरेदी. . .(ज्याचे व्याजासहित ४५,००० भरलेत. :( )\n६. संध्याकाळी हाफिसातून कल्टी मारुन हडपसर वरुन दुर्गाला कॉफी मारायला.\n७. हाफिसातून हाफ डे घेऊन बालगंधर्व च्या कट्ट्यावर टी.पी किंवा पिक्चरला.\n८. कधी तरी फक्त भेळ, पाणी पुरी, वडा पाव, एस.पी.डी.पी यावर दिवस काढायचा.\n९. लक्ष्मी रोडला संध्याकाळी फक्त भटकायच ते पण कोणतीही खरदीए न करता.\n१०. सार्वजनिक पेपर वाचनालय़ असत तिथे जाउन सगळे पेपर वाचून काढायचे.\nअस खूप सार. . . जे आपल्या मनाला आवडेल ते. . .ते अगदी क्षणार्धात. . .कोणताही विचार ना करता. . .( फक्त क्रेडीट कार्ड वापरताना विचार करा\nज्या दिवशी तुम्ही अस वेगळ काही तरी कराल त्यानंतर पाहा आपोआप तुमचा मूड अगदी मस्त होऊन जाईल.\nएक गोष्ट लक्षात ठेवा\n\"आहात तरुण, घ्या \"उनाडक्या\" करून\nउद्या गेलात मरून तर टाकतील पुरून\"\nकाय म्हणताय मग. . .तर चला जास्त विचार न करता तुम्ही पण सुरू करा \"उनाडक्या\"\nखरंच यार. मस्त लिहिलंयस.. जुने दिवस आठवले. पुन्हा जाऊन तशा उनाडक्या कराव्याशा वाटतायत \nहेरंबमुळे बर्‍याच जणांचे ’कं’ चे कार्यक्रम वाचायला मिळताहेत...आता तो कंटाळावाला यॉ डॉ पण बोलेल असं दिसतंय....\nआणि पोस्ट लय भारी....गुळाचा चहा (आणि बिन दुधाचा) असा मी पण गावी प्यायलेय...फ़ॉर चेंज वाईट नाही...बाकी शेतीची कामं मात्र करायची संधी मामा-मामीने कधी दिली नाही....:)\nह्यालाच म्हणतात मनमौजीचा एक(\nसही मजा करतो राव...अय्याशी आहे... वाचुन मजा आली, आणि क्रेडीट कार्डाचे मात्र बरोबर आहे...\nहेरंब, खर आहे ���ार. . .. ते दिवस मस्त होते\nअपर्णा ताई.. .यॉ डॉ अजुन कसा बोलला नाही याचच नवल आहे...मामा- मामींना बहुतेक रिस्क नको असेल म्हणून त्यांनी तुला काम करून दिल नसेल. .. हे. ..हे. . .हे\nमी क्रेडीट कार्डकडे आता बघत पण नाही. . . स्वॅप करताना मजा येते पण नंतर ते क्लियर करताना सॉलीड लागते\nकिती छान आहे तुझा ब्लॉग\nही पोस्ट तर फारच आवडली\nवाचकांशी थेट संवाद साधण्याची तुझी शैली फारच छान आहे.\nउनाडक्या करण्याच्या या अफलातून कल्पना फारच आडवल्या...सही आहेत \nशेवटच वाक्य वाचून तर खूप हसू आल\nधन्यवाद अनुजा. . . ब्लॉगवर आपल स्वागत आहे\nखुपच मस्त लिहल आहे...\nयाबबतीत माझे विचार तुमच्या विचाराशी बरेच जुळतात...\nभगतसिंग, राजगुरू व सुखदेव स्मृतीदिन\nगुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F", "date_download": "2019-07-15T23:56:53Z", "digest": "sha1:PFZCJONWY477KZ2Y3AOUQTC5BXLSFOCJ", "length": 9485, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॅमेरोन व्हाइट - विकिपीडिया", "raw_content": "\n(कॅमेरॉन व्हाइट या पानावरून पुनर्निर्देशित)\nपूर्ण नाव कॅमेरोन लियॉन व्हाइट\nउपाख्य व्हाईटी, बीअर, बंडी\nजन्म १८ ऑगस्ट, १९८३ (1983-08-18) (वय: ३५)\nउंची १.८७ मी (६)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेगब्रेक\nक.सा. पदार्पण (४०२) ९ ऑक्टोबर २००८: वि भारत\nआं.ए.सा. पदार्पण (१५२) ५ ऑक्टोबर २००५: वि आयसीसी विश्व एकादश\nशेवटचा आं.ए.सा. ६ फेब्रुवारी २०११: वि इंग्लंड\n२००७-२०१० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लिस्ट अ\nसामने ४ ७९ ११३ १९३\nधावा १४६ १,९४७ ६,९३३ ५,०१८\nफलंदाजीची सरासरी २९.२० ३६.७३ ४२.०१ ३५.५८\nशतके/अर्धशतके ०/० २/११ १६/३२ ६/३१\nसर्वोच्च धावसंख्या ४६ १०५ २६०* १२६*\nचेंडू ५५८ ३२५ ११,८२० ३,७१२\nबळी ५ १२ १७२ ९२\nगोलंदाजीची सरासरी ६८.४० २८.७५ ४०.३७ ३५.७८\nएका डावात ५ बळी ० ० २ ०\nएका सामन्यात १० बळी ० n/a १ n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी २/७१ ३/५ ६/६६ ४/१५\nझेल/यष्टीचीत १/– ३६/– १०७/– ८६/–\n१६ फेब्रुवारी, इ.स. २०११\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१४ पाँटिंग(ना.) •५७ हड्डिन •३३ वॅट्सन •२३ क्लार्क •४८ ���ायकेल हसी •२९ डेव्हिड हसी •७ व्हाइट •३६ पेन •४९ स्मिथ •४१ हेस्टिंग्स •२५ जॉन्सन •४३ हॉरित्झ •५८ ली •३२ टेट •४ बॉलिंजर •प्रशिक्षक: टिम नील्सन\nरॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ - २०१० २०-२० चँपियन्स लीग\nविराट कोहली • राहुल द्रविड • रॉस टेलर • मनिष पांडे • जॉक कॅलिस • कॅमेरोन व्हाइट • बालचंद्र अखिल • रॉबिन उथप्पा • डेल स्टाइन • प्रवीण कुमार • विनय कुमार • डिलन डु प्रीज • अनिल कुंबळे (क) • अभिमन्यू मिथुन • नयन दोशी •प्रशिक्षक: रे जेनिंग्स\nसाचा:देश माहिती रॉयल चॅलेंजर्स बंगलोर\nडेक्कन चार्जर्स – सद्य संघ\n६ चिपली • ७ व्हाईट • १६ धवन • १९ जग्गी • २१ डूमिनी • २६ यादव • २९ हॅरीस • ४६ ब्रावो • ६४ सोहेल • ६९ रवी • -- लिन्न • -- श्रीवात्सव • -- झुनझुनवाला • -- रेड्डी • ५४ क्रिस्टीयन • -- सामंतराय • -- रेड्डी • -- कादरी • -- राव • ११ संघकारा • ४२ पटेल • ५ शर्मा • ८ स्टाईन • ९ रंजन • २३ थेरॉन • २४ सुधिंद्र • ७६ गोणी • ९९ मिश्रा • -- भंडारी • -- प्रताप • -- किशोर • प्रशिक्षक लेहमन\nइ.स. १९८३ मधील जन्म\nइ.स. १९८३ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१८ ऑगस्ट रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nडेक्कन चार्जर्स सद्य खेळाडू\nऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nबंगलोर रॉयल चॅलेंजर्स माजी खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १२:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/topics/bb7c5fdc-7063-4b21-be79-f1f63750a6bd", "date_download": "2019-07-16T00:36:59Z", "digest": "sha1:MQT5ZV55ZUTW32YHAXNWUAGRDQ2WOBRT", "length": 9917, "nlines": 99, "source_domain": "www.bbc.com", "title": "दक्षिण आफ्रिका - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n'पहिला ब्लॅक आफ्रिकन अंतराळवीर' होण्यापूर्वीच 'अॅफ्रोनॉट' मॅसेको दुचाकी अपघातात मृत्युमुखी\n\"माझ्याकडे सुद्धा एक असं वाक्य आहे, जे नील आर्मस्ट्राँग यांच्या वाक्यासारखंच आगामी वर्षांमध्ये वापरलं जाईल\"\n'पहिला ब्लॅक आफ्रिकन अंतराळवीर' होण्यापूर्वीच 'अॅफ्रोनॉट' मॅसेको दुचाकी अपघातात मृत्युमुखी\nवर्ल्ड कप 2019: सोशल मीडियावर चर्चा असलेल्या ऑरेंज जर्सीचं गुपित काय\nटीम इंडियाच्या पर्यायी ऑरेंज जर्सीबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा आहे. हे गुपित कधी उलगडणार\nवर्ल्ड कप 2019: सोशल मीडियावर चर्चा असलेल्या ऑरेंज जर्सीचं गुपित काय\nवर्ल्ड कप 2019 : रोहित शर्माच्या घाम न गाळता केलेल्या शतकाचं मोल\nवर्ल्ड कप जेतेपदाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या टीम इंडियाने विजयाच्या दिशेने दमदार वाटचाल केली आहे. रोहित शर्माने 23व्या शतकाची नोंद केली.\nवर्ल्ड कप 2019 : रोहित शर्माच्या घाम न गाळता केलेल्या शतकाचं मोल\nवर्ल्ड कप 2019: डेल स्टेनचं जगज्जेतेपदाचं स्पप्न राहणार अपुरं...\nडेल स्टेन यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दिसणार नाही. वय आणि दुखापती बघता हा स्टेनचा शेवटचा वर्ल्डकप असणार होता. वर्ल्डकप विजयाचं त्याचं स्वप्न अधुरंच राहील.\nवर्ल्ड कप 2019: डेल स्टेनचं जगज्जेतेपदाचं स्पप्न राहणार अपुरं...\nवर्ल्ड कप: बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेवर सनसनाटी विजय\nजबरदस्त सांघिक प्रदर्शनाच्या जोरावर बांगलादेशने सलामीच्या लढतीतच दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाला नमवण्याचा पराक्रम केला.\nवर्ल्ड कप: बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेवर सनसनाटी विजय\n'मेन्स्ट्रुअल कपच्या वापरामुळे आता मी पाळीत शाळा बुडवत नाही'\nमुलींची शाळेतली हजेरी वाढवण्यासाठी आफ्रिकेत मासिक पाळीचे कप वाटण्यात येत आहेत.\n'मेन्स्ट्रुअल कपच्या वापरामुळे आता मी पाळीत शाळा बुडवत नाही'\nइम्रान ताहीर: प्रेमासाठी त्याने पाकिस्तान सोडलं आणि दक्षिण आफ्रिका गाठलं\nइम्रान ताहीरने कामाची संधी आणि प्रेम यासाठी दोन देश सोडले आणि दक्षिण आफ्रिका गाठलं.\nइम्रान ताहीर: प्रेमासाठी त्याने पाकिस्तान सोडलं आणि दक्षिण आफ्रिका गाठलं\nवर्ल्ड कप: राऊंड रॉबिन फॉरमॅट टीम इंडियासाठी फायद्याचा आहे का\nयंदाचा वर्ल्डकप राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. राऊंड रॉबिन संकल्पना मूळ फ्रेंच शब्द 'रुबन' या शब्दावरून घेण्यात आली आहे.\nवर्ल्ड कप: राऊंड रॉबिन फॉरमॅट टीम इंडियासाठी फायद्याचा आहे का\nवर्ल्ड कप 2019: दक्षिण आफ्रिका संघाने या करारामुळे आतापर्यंत 43 क्रिकेटर गमावले\nदक्षिण आफ्रिकेची ही आठवी वर्ल्डकपवारी. पहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आफ्रिकेची वाट कोलपॅकने तर रोखलेली नाही\nवर्ल्ड कप 2019: दक्षिण आफ्रिका संघाने या करारामुळे आतापर्यंत 43 क्रिकेटर गमावले\nक���रिकेट वर्ल्डकप मधील विक्रमी कामगिरींबद्दल या गोष्टी जाणून घ्या\nक्रिकेट वर्ल्डकपमध्ये सातत्याने विक्रमांची नोंद होत असते. वर्ल्डकपमधल्या विक्रमांचा साकल्याने घेतलेला वेध.\nक्रिकेट वर्ल्डकप मधील विक्रमी कामगिरींबद्दल या गोष्टी जाणून घ्या\nभारतीय नौदल धावलं मोझांबिकच्या मदतीला, ईदाई चक्रीवादळात किमान 500 बळी\nईदाई चक्रीवादळानंतरच्या पूरस्थितीशी मोझांबिक देश झगडत आहे. अशावेळी भारतीय नौदल त्यांच्या मदतीला धावून गेलंय.\nभारतीय नौदल धावलं मोझांबिकच्या मदतीला, ईदाई चक्रीवादळात किमान 500 बळी\nईदाई चक्रीवादळ: मोझांबिकमधलं हे शहर गेलं पूरात वाहून\nमोझांबिकला ईदाई वादळ आणि त्यानंतर पूराचा तडाखा बसला. त्यामुळे लाखो लोक विस्थापित झाले आहेत. बीबीसीनं केलेल्या हवाई सर्वेक्षणाचा हा रिपोर्ट...\nईदाई चक्रीवादळ: मोझांबिकमधलं हे शहर गेलं पूरात वाहून\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/utsav-star/6manini/page/2/", "date_download": "2019-07-16T00:59:32Z", "digest": "sha1:MPJIA2CBS5MDCU5J6VGIE2GUABJ3ZUZF", "length": 15108, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "मानिनी | Saamana (सामना) | पृष्ठ 2", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\n>>संजीवनी धुरी-जाधव<< आपल्यापैकी प्रत्येकीत एक उद्योजिका असतेच. ती हाती घेतलेले काम स्वत:चा ठसा उमटकत पूर्ण करत असते. प्रत्येक वेळी उद्योजक होण्यासाठी मोठे भांडवल, उच्च शिक्षण...\nउन्हाळ्याच्या तडाख्यात सुती कपडे वापरण्यासारखे सुख नाही... पाहूया देखण्या सुती साडय़ा... सध्या उन्हाळा चांगलाच सुरू झाला आहे. अंगाची काहिली करणा-या उन्हाळ्यात कोणते कपडे घालायचे, हा...\nमी वेगळी, छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून आनंद\n>>मंगला देशमुख, निवृत्त शिक्षिका मी सामान्य मध्यमवर्गीय निवृत्त शिक्षिका आहे. घर, नोकरी आणि नातीगोती यांच्याभोवती गेली ३५ वर्षे तारेवरची कसरत करत आहे. मी मनाची सच्ची...\nसाहित्य : ५०० ग्रॅम उकडलेले बटाटे, १०० ग्रॅम पनीर, ५०० ग्रॅम मैदा, ५० ग्रॅम खोबऱ्याचा कीस, २५ ग्रॅम भाजलेले शेंगदाणे, दोन-तीन बारीक चिरलेल्या हिरव्या...\n> चेहऱ्यावरील डाग आणि सन टॅन नष्ट करण्यासाठी बटाटा-लिंबू मास्क उपयुक्त आहे. याकरिता एक बटाटा आणि अर्धे लिंब घ्या. बटाटय़ाची पेस्ट तयार करा. त्यामध्ये अर्ध्या...\nबदलीची नोकरी, घर… संसार\nपरिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते मी मूळची कोल्हापूरची. मुंबईत गेली एकोणतीस वर्षे नोकरी केली आणि गेले दीड वर्ष हिंगोली येथे आहे. या काळात मुंबईतच वेगवेगळ्या ठिकाणी...\nसाहित्य : १ चमचा तेल, २ कांदे बारीक चिरून, ८-१० टोमॅटो, जिरे पावडर, १ चमचा हळद, ५ अंडी, चवीनुसार मीठ, ५-६ हिरव्या मिरच्या, चिरलेली...\nओठांची काळजी कशी घ्याल\n> कोरफडीचा गर लावल्याने ओठ मुलायम राहतात. > ग्लिसरीन, केसर आणि गुलाबपाणी एकत्र करून लावा. > गुलाबी ओठांसाठी ताज्या लाल गुलाबाच्या पाकळ्या वाटून मध आणि लोण्यात मिसळून लावा. > झोपण्यापूर्वी गुलाबपाण्यात...\nहटके आणि ट्रेण्डी फॅशन\n>>पूजा तावरे, फॅशन डिझायनर फॅशन ही गोष्ट स्त्रीचे सौंदर्य वाढविण्यात कायमच मदत करत असते. सध्या मॉडर्न जमान्यात टिपिकल न राहता हटके आणि ट्रेण्डी राहण्याकडे तरुणींचा...\nजे पटेल तेच करा आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही, आवडली नाही, तरी आपण ती भिडेखातर करतो. त्याविरोधात काहीच बोलत नाही. पण त्या यशस्वी महिला तेथेच...\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/village-near-uran-got-water-crisis/", "date_download": "2019-07-16T00:59:26Z", "digest": "sha1:CAEV42BO7HN52U6A3IJHPUUWFSJR4LCP", "length": 17138, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "विकासाच्या अगदी उंबरठ्यावर असलेल्या गावातील लोकां���ी पाण्यासाठी वणवण | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nविकासाच्या अगदी उंबरठ्यावर असलेल्या गावातील लोकांची पाण्यासाठी वणवण\nजेएनपीटी आणि उरण शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या सिडको हद्दीतील गावाना पाणीटंचाईने ग्रासले असून हंडाभर पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी या गावातील लोक चार-पाच किलोमीटर पायपीट करत सिडको ट्रेनिंग सेंटर जवळच्या एका फुटक्या व्हॉल्व्ह मधून पाणी भरण्यासाठी रोज गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे.\nविकासाच्या नावाखाली उरण तालुक्यातील बहुतांश जमिनी या सिडको आणि जेएनपीटीने संपादित केल्या. या जागांवर मोठ मोठाले प्रकल्प आणि उंचच उंच इमारती बांधण्यात आल्या. सिडकोने या उंच इमारतींवर पाणी पोहचविले. मात्र ज्या ग्रामस्थांनी या प्रकल्पांसाठी आणि इमारतींसाठी आपल्या जमिनी कवडीमोल दराने दिल्या त्या गावात मात्र हंडाभर पाण्यासाठी लोकांची वणवण करावी लागत आहे. डोंगरी, पाणजे, फुंडे, बोकडविरा या गावातील नागरीक चार-पाच किलोमिटर पायपीट करीत किंवा आपल्या दुचाकी आणि सायकली घेऊन बोकडविरा गावाजवळील सिडको ट्रेनिंग सेंटर जवळ फुटक्या पाईप मधून गळणारे पाणी भरण्यासाठी गर्दी करत आहेत. या सर्व गावातील लोकांकडे जरी अर्थिक सुबत्ता आली असली तरी हंडाभर पाण्यासाठी येथिल करोडपती व्यक्ती सुद्धा येथे लाईनमध्ये उभे राहत असल्याचे पहायला मिळते.\nया गावांमध्ये सध्या एमआयडीसी मार्फत पाणी पुरवठा सूरू आहे. मात्र कमी दाबाने होणार पाणी पुरवठा आणि हे पाणी अशुद्ध असल्याने नागरीक हे पाणी इतर कारणांसाठी वापरतात. मात्र पीण्यासाठी या गावातील नागरीक सिडकोच्या हेटवणे धरणातील पाणी वापरतात. सिडकोने हेटवणे धरणाचे शुद्ध पाणी येथिल नव्याने तयार झालेल्या वसाहतींना आणले आहे. या वसाहतींना 24 तास हे शुद्ध पाणी सूरू असते. मात्र ज्या लोकांनी या इमारतींसाठी जागा दिल्या त्यांना मात्र अशुद्ध आणि अत्यंत कमी पाणी मिळत आहे. त्यामुळे हे ग्रामस्थ बोकडविरा गावाजवळील ट्रेनिंग सेंटर जवळ पाणी भरण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र रोज इथे पहायला मिळते. या चारही गावांच्या हाकेच्या अंतरावर जेएनपीटी आहे. विकासाची कोट्यावधी रूपयांची कामे आजूबाजूला सूरू आहेत. बोकडविरा गावाजवळ साडेबारा टक्के योजनेच्या भूखंडावर नजर पोहचणार नाही अशा इमारती तयार होत आहेत. या इमारतींना 24 तास मुबलक पाणी मिळत असताना बाजूलाच असण���ऱ्या या गावांतील लोकांना मात्र हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमतदानामध्येही नागराज सहपरिवार ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’\nपुढीलपालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसतांनाही आयुक्तांच्या घरच्या फर्निचरसाठी उधळपट्टी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2010/03/blog-post_23.html", "date_download": "2019-07-15T23:56:11Z", "digest": "sha1:OL6NI4ZQXAL7WLWQ63C72QMXE34K2NCR", "length": 6205, "nlines": 131, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: भगतसिंग, राजगुरू व सुखदेव स्मृतीदिन", "raw_content": "\nभगतसिंग, राजगुरू व सुखदेव स्मृतीदिन\nLabels: भगतसिंग, राजगुरू, सुखदेव\nवयाच्या २३ व्या वर्षी (ज्या वयात आम्हाला काहीच अक्कल नव्हती) हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर फासावर लटकलेला एक महान क्रांतीकारक त्यांच हे बलिदान हे फक्त त्यांच्या उत्कट देश प्रेमाच एक प्रतीक आहे.\nकुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायच ��ाल तर. . .\n'जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान'\nपराकोटीच देशप्रेम, त्याग, निष्ठा याच मूर्तीमंत उदाहरण\nभगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचा आज स्मृतीदिन. . . त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन\nमाझ्या हिंदुस्थानात भामट्या राजकीय नेत्यांचे वाढदिवस लक्षात राहतात त्यांना नोटांचे हार घातले जातात पण ज्यांनी या देशासाठी सर्वस्व दिल त्यांच्या नशिबी मात्र आजही उपेक्षाच आहे या गोष्टीच नक्कीच खूप वाईट वाटतय\nरोहन चौधरी ... said...\nशहीद भगतसिंग.. सुखदेव आणि राजगुरु यांना शतश: प्रणाम...\nशहीदों की चितायों पे ... लगेंगे हर बरस मेले ... \nवतन पर मिटने वालों का ... बाकी यही निशां होगा ... \nभ्रष्ट राज्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचणा-या या महात्म्यांना विनम्र अभिवादन.\nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nभगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि सर्वच ज्ञात अज्ञात वीरांच्या चरणी नतमस्तक \nभगतसिंग, राजगुरू व सुखदेव स्मृतीदिन\nगुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2013/01/blog-post_4542.html", "date_download": "2019-07-16T01:03:25Z", "digest": "sha1:RKWQ6QV4WIOT4KODGYO2QKJMQQUBOGQL", "length": 5550, "nlines": 51, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "नवरा सासू सासरा दिर यांना ८ वर्षांची सक्तमजूरी.... - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » नवरा सासू सासरा दिर यांना ८ वर्षांची सक्तमजूरी....\nनवरा सासू सासरा दिर यांना ८ वर्षांची सक्तमजूरी....\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २८ जानेवारी, २०१३ | सोमवार, जानेवारी २८, २०१३\nयेवला - तालुक्यातील नागडे येथील चार महिन्यांच्या गर्भवती विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी निफाड सत्र न्यायालयाने सासरच्या चौघांना आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.\nनागडे येथील चार महिन्यांची गर्भवती विवाहिता रमा बाबासाहेब धिवर हिने छळास कंटाळून गावातील विहिरीत आत्महत्त्या केली. या प्रकरणी रमाची आई रेखाबाई महाले (रा. वाघोळा, ता. वैजापूर) यांनी शहर पोलीस ठाण्यात रमाचा पती बाबासाहेब धिवर, सासरा प्रकाश धिवर, सासू लताबाई धिवर, दीर शरद धीवर, नणंद वैशाली झाल्टे व बाबासाहेब यांचा मावसभाऊ माणिक अहिरे यांच्याविरुद्ध फिर्या�� दिली होती. शहर पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास करताना सबळ पुरावे जमा करून येवला न्यायालयात खटला पाठविला. सदर खटला निफाड सत्र न्यायालयात वर्ग झाला असता सरकारी अभियोक्ता व्ही. डी. गवांदे यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली. निफाड सत्र न्यायालयाने अहिरे व वैशाली यांना निर्दाेष ठरवत बाबासाहेब, प्रकाश, लता, शरद धिवर या चौघांना आठ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/khashogi-hatya-yuvrajanchi-chokashi-kara", "date_download": "2019-07-16T00:27:53Z", "digest": "sha1:DM326B675LNCJ6HZFMKFPMRD2DQZKERD", "length": 10085, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "खशोगी हत्या : ‘सौदीच्या युवराजांची चौकशी करा’ - द वायर मराठी", "raw_content": "\nखशोगी हत्या : ‘सौदीच्या युवराजांची चौकशी करा’\nतपास समितीच्या प्रमुख कलामार्ड यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना एक पत्र लिहून या प्रकरणी सलमान यांच्यावर आंतरराष्ट्रीय निर्बंध घालावेत व आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांतर्गत त्यांची चौकशी करावी अशी मागणीही केली आहे.\nसौदी पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येत सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचा हात असल्याचा खळबळजनक अहवाल संयुक्त राष्ट्र मानवाधिकार समितीने बुधवारी प्रसिद्ध केला.\nया अहवालात खशोगी यांचे इस्तंबुल येथील सौदीच्या दुतावासात जाण्यापासून त्यांची हत्या या दुतावासात कशाप्रकारे करण्यात आली इथपर्यंत अत्यंत काटेकोर माहिती आहे.\nहा अहवाल तुर्कस्तानच्या गुप्तहेर खाते व तपास यंत्रणेने सादर केलेल्या पुराव्यांवरून आधारित असून सौदीचे युवराज सलमान व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची या प्रकरणात कसून चौकशी व्हावी अशी मागणी हा अहवाल तयार करणाऱ्या महिला अधिकारी अॅग्नेस कल्लामार्ड यांनी केली आहे.\nखशोगी यांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले व ते वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरण्यात आले. खशोगी हा ‘बळीचा बकरा’ (Sacrificial Animal) असे संवाद मारेकऱ्यांच्या तोंडातून आले होते, आणि खशोगी यांच्या मृतदेहांचे तुकडे पिशव्यांमध्ये कसे भरावे याची माहिती या अहवालात नमूद करण्यात आली आहे. खशोगी यांची हत्या सुनियोजित, कट-कारस्थानाचा भाग असून सौदी राजे सलमान यांच्यासह प्रशासनातले बडे अधिकारीही या प्रकरणात सामील असल्याचे मत तपास समितीने व्यक्त केले आहे.\nतपास समितीच्या प्रमुख कलामार्ड यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना एक पत्र लिहून या प्रकरणी सलमान यांच्यावर आंतरराष्ट्रीय निर्बंध घालावेत व आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांतर्गत त्यांची चौकशी करावी अशी मागणीही केली आहे.\nमूळचे सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खशोगी हे अमेरिकेतील वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टमध्ये स्तंभलेखन करत होते. त्यांच्या स्तंभात सौदीच्या राजघराण्यावर टीका केली जात होती. त्यामुळे ते सौदीच्या रोषास कारण झाले होते.\nगेल्या ऑक्टोबर महिन्यात खशोगी इस्तंबुल येथील सौदी दुतावासाच्या कार्यालयात गेले असताना ते बेपत्ता झाले नंतर त्यांच्या हत्येचे वृत्त आले होते. खशोगी यांच्या हत्येचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जगभर खळबळ उडाली होती. कारण ही राजकीय हत्या असल्याचे मानले गेले आणि जगभरातल्या मीडियाने सौदीच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण सौदीने या हत्येशी आपला संबंध नसल्याचे कारण सांगून हात झटकले होते. पण तुर्की तपास यंत्रणेने सौदीच्या कथित सहभागाबद्दल शंका व्यक्त केल्यानंतर सौदी अरेबियाने खशोगी यांची हत्या झाल्याचे मान्य केले. नंतर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार समितीने खशोगीच्या यांच्या हत्येचे गूढ उलगडण्यासाठी एक तपास पथक तयार केले.\nनव्या सरकारपुढील सामरिक आव्हाने व संरक्षण अजेंडा\n‘सीबीआयची फिर्याद म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला’ – लॉयर्स कलेक्टिव\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्द��नाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/nda-cha-van-kaydyacha-masuda-nishthur", "date_download": "2019-07-16T01:02:52Z", "digest": "sha1:SVKSXDBAYJKLJ3WEPUZ4LC23NYHGHBP6", "length": 25433, "nlines": 100, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "'एनडीए'चा वन कायद्याचा मसुदा ब्रिटिश कायद्याहूनही निष्ठुर - द वायर मराठी", "raw_content": "\n‘एनडीए’चा वन कायद्याचा मसुदा ब्रिटिश कायद्याहूनही निष्ठुर\nराष्ट्रीय लोकशाही आघाडीचा मसुदा वन कायदा भारताच्या संघराज्याच्या स्वरूपावर हल्ला करणारा आहे. तो संघराज्याचा अपमान आणि वनातील रहिवाशांच्या जीवनाधिकाराला धोका आहे. हे मसुदा विधेयक वन अधिकाऱ्यांना आणखी अधिकार आणि शिक्षेपासून संरक्षण देते.\n१९२७ च्या वन कायद्याचे ध्येय वरवर पाहता वनांचे संरक्षण करणे हे होते. त्या नावाखाली वन अधिकाऱ्यांना वनातील रहिवाशांवर अधिकार देण्यात आले होते आणि वन रक्षक हा सरकारी अधिकाराचे मूर्त रूप होता. एकदा एखादे क्षेत्र वन क्षेत्र म्हणून घोषित झाले की त्या कायद्यानुसार वनविभागातील नोकरशाहीला अनेक निर्णय घेण्याचे आणि रहिवाशांना कधीही, कशीही अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे अधिकार मिळत. जर राज्य सरकारांनी हे सर्व गुन्हे दाखल करून न घेण्याचे तारतम्य वापरले नसते तर आज लाखो निरपराधी तुरुंगात असते. वनविभागातील व्यक्तींनी रहिवाशांवर केलेले अत्याचार हे भारतात डावा दहशतवाद पसरण्याचे एक मुख्य कारण आहे.\nहे सर्व पाहता, मसुदा वन विधेयक २०१९ मध्ये या नोकरशाहीला अजून जास्त अधिकार देण्याचे प्रस्तावित आहे ही गोष्ट चकित करणारी आहे.\nरहिवासाचा अधिकार नाकारण्यातील अन्याय\n२००६ मध्ये वन अधिकार कायदा येईपर्यंत, सरकारी वन रक्षक पिढ्यान् पिढ्या एखाद्या जमिनीच्या तुकड्यावर राहत असलेल्यांना सुद्धा तिथे राहण्याचे अधिकार नाकारत होते. या कायद्याने एखाद्या जमिनीचा तुकडा आदिवासींच्या मालकीचा नसला तरीही त्यांना तिथे राहण्याच्या अधिकाराला मान्यता दिली.\nवनावरील अधिकार बहाल केल्यानंतर आणि कायद्याची अंमलबजावणी केल्यानंतर वन अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारही उजेडात येऊ लागला. वन अधिकार कायदा आदिवासींना त्यांच्या नैसर्गिक रहिवासामध्ये राहण्यासाठी मदत करू शकतो, मात्र त्यापैकी काहींना अन्याय्य पद्धतीने “अतिक्र��ण करणारे” म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांना मात्र आपली जागा सोडावी लागणार आहे. वनामध्ये राहणाऱ्या आदिवासींचे आणि इतर पारंपरिक रहिवाशांचे अधिकार मान्य करण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक दोष, कमतरता, बेपर्वाई आणि भ्रष्टाचार आहे.\nदहा लाखांहून अधिक ‘अतिक्रमण करणाऱ्यांना’ जंगलांमधून हाकलून लावण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने खळबळ उडाली होती. त्या आदेशावर स्थगिती आली तेव्हा त्या लोकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.\nआधीच्या नरेंद्र मोदी सरकारने नवीन भारतीय वन विधेयक, २०१९ (मसुदा) तयार केले, ज्यामध्ये वन अधिकाऱ्यांच्या अधिकारांमध्ये वाढ करण्यात आली. आज वन अधिकारी पोलिसांचेही काम करतात आणि काही प्रमाणात न्यायालयांचेही तसे अधिकार त्यांना आहेत. वसाहती काळातील कायद्याची जागा घेणाऱ्या नव्या मसुदा विधेयकामध्ये केंद्रसरकारने त्यांचे हे अधिकार तसेच ठेवून उलट आणखी वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ते त्यांना शस्त्रांस्त्रांचा वापर करण्यासाठी आणखी अधिकार दिले होते. धोकादायक गोष्ट अशी, की त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यापासूनही त्यांना उच्च स्तरावरील संरक्षण पुरवण्यात आले होते.\nवन अधिकार कायद्यामध्ये बाधा\nजर हे विधेयक संमत झाले, तर वन विभागातील नोकरशाहीला २००६ च्या वन अधिकार कायद्याच्या वरचे अधिकार मिळतील. ते पारंपरिक वनांवरील आदिवासींचे अधिकारही, वन अधिकार कायद्याद्वारे मान्यताप्राप्त असूनही, नाकारू किंवा समाप्त करू शकतील, वन उत्पादनांना प्रवेश मर्यादित करू शकतील, आणि ग्रामसभांची भूमिका समाप्त करून त्याऐवजी “गाव वनां”ची (Village Forest) एक समांतर व्यवस्था चालवू शकतील ज्यामध्ये वन अधिकाऱ्यांचा शब्द शेवटचा असेल.\nवस्तुतः, अनेक अहवालांनी दाखवून दिले आहे, की त्यांना तसे करण्याचे कायदेशीर अधिकार नसूनही, वन अधिकार कायद्याच्या अंतर्गत आदिवासींचे अधिकार काय हे वन अधिकारीच ठरवत आहेत. या मसुद्यानंतर, या अधिकाऱ्यांची “गाव वने” लोकांचे नशीब ठरवतील. त्यासाठी आवश्यक अधिकार त्यांच्याकडे असतील. त्यामुळे ग्राम सभा निरुपयोगी ठरतील.\nत्या व्यतिरिक्त, या मसुद्यानुसार केंद्रसरकारकडे अनेक अधिकार केंद्रित झाले आहेत. त्यामुळे वनांवरील राज्यांच्या अधिकारांमध्ये बाधा निर्माण झाली आहे. केंद्रसरकारला नवीन अधिकार मिळणार आहेत, जसे क���:\nवनजमिनीच्या व्यवस्थापनाच्या संबंधित प्रकरणी राज्यांमध्ये हस्तक्षेप करणे,\nकेंद्रसरकारला योग्य वाटेल अशा अनेक बाबतीत राज्यांचे निर्णय फिरवणे,\nवनांमधील त्यांना योग्य वाटेल अशी कोणतीही क्षेत्रे व्यावसायिक वृक्षारोपणाकरिता खुली करणे, ज्यामध्ये एक तर वन प्रशासन किंवा खाजगी एजन्सींद्वारे वृक्षारोपण केले जाईल.\nपूर्वीच्या कायद्यांतर्गत वनातील रहिवाशांना जबरदस्तीने तिथून हुसकावून लावले जाई. मसुदा कायद्याला आता वन अधिकाऱ्यांना त्यासाठी पायाभूत सुविधा आणि शस्त्रास्त्रेही पुरवण्याची इच्छा आहे. तो म्हणतो:\n“राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांचे सरकार आरोपींना ठेवण्यासाठी प्रमाणित लॉक-अप खोल्या, आरोपीची वाहतूक यांच्याकरिता पायाभूत सुविधा तयार करतील. या कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी ते आरोपीला रोखून ठेवण्यासाठी आवश्यक वस्तू, शस्त्रागार, शस्त्रांचा सुरक्षित ताबा, दारूगोळा, शील्ड्स, बॅटन्स, हेल्मेट्स, आर्मर्स, वायरलेस इ. गोष्टी वन अधिकाऱ्यांना पुरवतील. [देशातील प्रत्येक वन विभागामध्ये, दोन वर्षांच्या आत].”\nपूर्वीच्या कायद्यामध्ये जामीनपात्र असलेले काही गुन्हे आता अजामीनपात्र करावेत असे प्रस्तावित करण्यात आले आहे.\nआरोपीवरील अपराध निःसंशयपणे सिद्ध होईपर्यंत त्याला निरपराध मानावे असे गुन्हेगारीविषयक कायद्यांमध्ये स्थापित तत्त्व आहे, मात्र या मसुद्यामध्ये आदिवासींसाठी अपराध गृहीत मानण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी आपले निरपराधित्व सिद्ध करायचे आहे.\nकायद्यातील एक कलम म्हणते, “हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर असेल, की वनजमीन, वन उत्पादने, अशा मालमत्तेचा ताबा किंवा नियंत्रण हे कायदेशीररीत्या त्या व्यक्तीकडे आहे आणि त्या व्यक्तीने कायद्याच्या विरोधात कोणताही गुन्हा केलेला नाही.”\nसबंध लोकशाही जगामध्ये गुन्हेगारीसंबंधी न्यायाचे जे मूलभूत तत्त्व आहे त्याच्या हे पूर्णतः विरोधात आहे. वनातील गुन्ह्यांकरिता कायदा वेगळा कसा असू शकतो प्रस्तावित कायदा घटनाबाह्य घोषित झाला पाहिजे, कारण तो घटनेच्या कलम १४ आणि २१ चे उल्लंघन करतो.\nवन अधिकाऱ्यांचे मालमत्तेचा तपास, शोध करणे आणि ती काढून घेण्याचे, आणि साक्षीदारांना उपस्थित राहण्याची जबरदस्ती करून चौकशा करणे हे अधिकार तसेच ठेवण्यात आले आहेत, आण�� काही भागांमध्ये वाढवलेही आहेत.\nमसुदा “शस्त्रास्त्रांचा वापर इ. करणाऱ्या वन अधिकाऱ्यांना शिक्षेतून सूट देण्याचेही प्रस्तावित करतो. ही सूट सार्वजनिक सेवकांच्या विशिष्ट प्रवर्गांकरिता १९७३ च्या गुन्हेगारी प्रक्रियांच्या आचारसंहितेमधील विभाग १९७ मध्ये पुरवलेल्या प्रतिक्षमतेच्या (Immunity) अतिरिक्त असेल.” ही प्रतिक्षमता सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायद्याच्या (AFSPA) अंतर्गत संघर्षरत क्षेत्रांमध्ये सुरक्षा दलांना दिलेल्या प्रतिक्षमतेसमान असेल. वन अधिकारी कायद्याच्या सर्वसाधारण तरतुदींच्या अंतर्गत अधिक ताकदवान आणि प्रतिकारक्षम असतील.\nप्रतिक्षमतेचा उपनियम म्हणतो, “कोणत्याही वन अधिकाऱ्याने त्याची अधिकृत कर्तव्ये करत असताना केल्याचा आरोप असलेल्या कोणत्याही गुन्ह्याकरिता किंवा तथाकथित गुन्ह्याकरिता, राज्य सरकारने या उद्देशाकरिता सूचित केलेल्या अधिकाऱ्याद्वारे चौकशी केल्याशिवाय अटक केली जाणार नाही.”\nआश्चर्याची बाब अशी, की राज्य सरकारलाही वन अधिकाऱ्याने केलेल्या टोकाच्या कृती किंवा चुकांबाबत एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केल्याशिवाय गुन्हा दाखल करण्याची परवानगी देण्याचे अधिकार नाहीत. दुसरा उपनियम असे म्हणतो: “कोणीही या कायद्यातील कोणत्याही तरतुदींचे, किंवा त्याच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला, किंवा उल्लंघन करण्याला मदत केली, तर त्याने ती तरतूद किंवा आदेश, जे लागू असेल त्याचे उल्लंघन केले असे मानले जाईल. कोणीही व्यक्ती, वन अधिकारी, राज्य सरकारचा कोणताही अधिकारी हे मुख्य कायद्याच्या अंतर्गत नोंदणी केलेली वन गुन्हा प्रकरणे मागे घेऊ शकणार नाही.”\nकेंद्रसरकारच्या अनुसार हा उपनियम “जनतेला कायद्याच्या तरतुदींविरुद्ध भडकवणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांना परावृत्त करण्यासाठी आणण्यात आला आहे. अनेक राज्य सरकारांनी राजकीय लाभ उठवण्यासाठी १९२७ च्या वन कायद्याच्या अंतर्गत नोंदवलेली प्रकरणे मागे घेतली आहेत. अशा कृतींना कठोरपणे आळा घालणे गरजेचे आहे, कारण त्यांचे विध्वंसक परिणाम होतात. ही सच्छिद्रता हे महत्त्वाची वन क्षेत्रे नष्ट होण्याचे मूळ कारण आहे.”\nहा मसुदा विशिष्ट चुकांकरिता संपूर्ण समुदायाला शिक्षा करण्याचे प्रस्तावित करतो. एक उपनियम म्हणतो: जेव्हा एखाद्या राखीव वनामध्ये आग मुद्दाम लावली असेल किंवा पूर्ण दुर्लक्षामुळे लागली असेल, किंवा वन उत्पादनाची चोरी किंवा गुरे चारणे या गोष्टी केल्या जातात….. राज्य सरकार असा आदेश देऊ शकते की अशा वनामध्ये किंवा त्याच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये गुरे चारण्याचे किंवा वन उत्पादनांवरचे सर्व अधिकार त्यांना योग्य वाटेल त्या काळापर्यंत तात्पुरते रद्द करण्यात यावेत.”\nजर या मसुद्याचे कायद्यात रुपांतर झाले, आणि एनडीए कडे आवश्यक सदस्यसंख्या असल्याने ते शक्य आहे, तर मग स्वतंत्र भारताच्या सरकारला ब्रिटिश भारतीय वन कायद्यापेक्षाही अधिक निष्ठुर कायदा निर्माण केल्याचे श्रेय मिळेल.\nएम. श्रीधर आचार्यलु,हे माजी केंद्रीय माहिती आयुक्त आहेत आणि आता बेनेट विद्यापीठात प्राध्यापक आहेत.\nमूळ लेख येथे वाचावा.\nवंचित बहुजन आघाडीत उभी फूट\nसुदानमध्ये लोकशाहीची पहाट होणार का\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sweatshirts/uspoloassn-full-sleeve-printed-men-s-sweatshirt-skupddstml-price-piSjGA.html", "date_download": "2019-07-16T00:14:33Z", "digest": "sha1:6VDWUPNAJOREXDVYYXOAX7Y577OM23YT", "length": 15957, "nlines": 424, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "U s पोलो असणं फुल्ल सलिव्ह प्रिंटेड में s स्वेटशिर्त सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण प��ड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nउ स पोलो असणं स्वेटशीर्ट्स\nU s पोलो असणं फुल्ल सलिव्ह प्रिंटेड में s स्वेटशिर्त\nU s पोलो असणं फुल्ल सलिव्ह प्रिंटेड में s स्वेटशिर्त\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nU s पोलो असणं फुल्ल सलिव्ह प्रिंटेड में s स्वेटशिर्त\nU s पोलो असणं फुल्ल सलिव्ह प्रिंटेड में s स्वेटशिर्त किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये U s पोलो असणं फुल्ल सलिव्ह प्रिंटेड में s स्वेटशिर्त किंमत ## आहे.\nU s पोलो असणं फुल्ल सलिव्ह प्रिंटेड में s स्वेटशिर्त नवीनतम किंमत Jul 15, 2019वर प्राप्त होते\nU s पोलो असणं फुल्ल सलिव्ह प्रिंटेड में s स्वेटशिर्तफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nU s पोलो असणं फुल्ल सलिव्ह प्रिंटेड में s स्वेटशिर्त सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 3,499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nU s पोलो असणं फुल्ल सलिव्ह प्रिंटेड में s स्वेटशिर्त दर नियमितपणे बदलते. कृपया U s पोलो असणं फुल्ल सलिव्ह प्रिंटेड में s स्वेटशिर्त नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nU s पोलो असणं फुल्ल सलिव्ह प्रिंटेड में s स्वेटशिर्त - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nU s पोलो असणं फुल्ल सलिव्ह प्रिंटेड में s स्वेटशिर्त वैशिष्ट्य\n( 36 पुनरावलोकने )\n( 39 पुनरावलोकने )\n( 38 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 38 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nU s पोलो असणं फुल्ल सलिव्ह प्रिंटेड में s स्वेटशिर्त\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/1943", "date_download": "2019-07-16T01:01:21Z", "digest": "sha1:7PJU7AFUDBTZPZNA7HQVE7ULVLJRLDWA", "length": 15180, "nlines": 93, "source_domain": "dhanlabh.in", "title": "अटल पेन्शन — काय आहे ?? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी ��ंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nअटल पेन्शन — काय आहे \nआर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व वृद्धापकाळातदेखील काम करणाऱ्या व्यक्तींना मिळणाऱ्या उत्पन्नाच्या सुरक्षिततेबद्दल भारत सरकार चिंतित असल्याने अशा असंघटित क्षेत्रातील व्यक्तींना “राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली'(नॅशनल पेन्शन सिस्टीम- एनपीएस)मध्ये सामील करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. वृद्धापकाळातील उत्पन्नाच्या सुरक्षिततेच्या धोक्‍याचे काहीअंशी निराकरण करण्यासाठी व त्यांच्या स्वेच्छेनेच त्यांच्या निवृत्तिपश्‍चात काळातील निश्‍चित उत्पन्नाची तजवीज करण्यासाठी केंद्र सरकारने 2010-11 या आर्थिक वर्षात “स्वावलंबन’ योजना सुरू केली होती. तथापि, या योजनेत साठाव्या वर्षानंतर निवृत्तिवेतनाचे फायदे कसे मिळणार, यात स्पष्टता नसल्याचे निदर्शनास आले होते आणि म्हणून नवीन योजनेची आखणी करण्यात आली व यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी “अटल पेन्शन योजना’ घोषित करण्यात आली. ज्या व्यक्ती कोणत्याही वैधानिक सामाजिक सुरक्षेचे कवच असणाऱ्या योजनेचे सदस्य नसतील व पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण संचालित राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीमध्ये सदस्य होऊन मुख्य प्रवाहात येण्यास मान्यता देतील, अशा सर्व भारतीय नागरिकांकरिता ही योजना खुली आहे.\nअटल पेन्शन योजनेमध्ये सहभागी सदस्यांना वयाच्या साठाव्या वर्षांपासून योजनेत सहभागी होताना पूर्वनिश्‍चित केलेले निवृत्तिवेतन रु. एक हजार वा दोन हजार वा रु. तीन हजार वा. रु. चार हजार वा रु. पाच हजार निश्‍चितपणे मिळणार आहे. निवृत्तिवेतनाची हमी व पूर्ण भरवसा केंद्र सरकार देणार आहे, हा या योजनेचा गाभा आहे. निवृत्तिवेतनाची रक्कम सदस्याने ज्या वर्षी योजना स्वीकारली आहे व त्याने जी वर्गणी भरली असेल, त्यानुसार सुनिश्‍चित होईल. या योजनेत सदस्य होण्यास किमान वय अठरा व जास्तीत जास्त चाळीस वर्षे ठरविण्यात आले आहे. याचा अर्थ असा, की या योजनेत वीस वर्षांची किंवा अधिक वर्षांची वर्गणी भरल्यास सदस्यांना निवृत्तिवेतनाचा लाभ मिळू शकेल. याख���रीज बॅंकेत खाते असणे आवश्‍यक मानले गेले आहे. कोणत्याही व्यक्तीने दोनदा खाते उघडू नये म्हणून ही योजना “आधार’ कार्डच्या क्रमांकाशी संलग्न केली जाणार आहे. “स्वावलंबन’ योजनेचे सदस्य या योजनेत समाविष्ट केले जातील वा त्यांना बाहेर पडण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे. ही सर्व योजना एक जून 2015 पासून सुरु झाली आहे.\n1) वृद्धापकाळातील आर्थिक नियोजन ः असंघटित क्षेत्रातील व्यक्तींना या योजनेद्वारे भारत सरकारच्या निश्‍चित निवृत्तवेतनाचा लाभ घेता येईल व वृद्धापकाळात भेडसावणाऱ्या आर्थिक चणचणीवर थोडासा दिलासा मिळविणे शक्‍य होईल. 2) सरकारी मदत ः केंद्र सरकार या योजनेच्या सदस्यांच्या वर्गणीच्या पन्नास टक्के किंवा रु. एक हजार, यांत कमी असणारी रक्कम दरवर्षी पण पाच वर्षांपर्यंत उत्तेजनार्थ भरणार आहे. तथापि, यासाठी 31 डिसेंबर 2015 पर्यंत या योजनेत सहभागी होणे आवश्‍यक आहे. 3) सुरक्षितता ः ही केंद्र सरकारची योजना असल्याने केवळ सुरक्षितताच नाही, तर योजनेतील पैशाची खात्रीशीर हमी व जबाबदारी सरकारने दिली आहे. या योजनेची अंमलबजावणी पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरणामार्फत होत असल्यास कार्यक्षमतेचे प्रश्‍नचिन्ह असणार नाही. 4) संपूर्ण कुटुंबाची काळजी ः या योजनेअंतर्गत निश्‍चित स्वरूपाचे निवृत्तिवेतन केवळ सदस्यासच मिळणार नसून, त्याच्या मृत्युपश्‍चात त्या व्यक्तीच्या पती/पत्नीस मिळणार आहे. दोहोंच्या मृत्यूनंतर जमा रक्कम वारसास मिळणार आहे.\n5) सुलभ वर्गणी ः वर्गणीची रक्कम कोणाही व्यक्तीस ठरविता येऊ शकेल. किती वर्गणी यापेक्षा किती निवृत्तिवेतन यावर विशेष भर दिला आहे. उदा. रु. एक हजार ते पाच हजार रुपयांचे निश्‍चित निवृत्तिवेतन मिळण्यास सदस्यास किमान प्रतिमहा रु. 42 व जास्तीत जास्त रु. 210 वर्गणी भरावी लागेल, जर संबधित व्यक्ती वयाच्या अठराव्या वर्षी सदस्य झाली तर ही वर्गणी रु. 291 प्रतिमहा व रु. 1454 इतकी वाढेल.\nया योजनेत सहभाग वाढावा असा प्रयत्न धनलाभ तर्फे करण्यात येत आहे\nम्युच्युअल फंडच का — भाग दोन\nम्युच्युअल फंड units दुसऱ्याचे नावे कशी करावीत \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची ���ुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/zarkhand-madhye-marhanit-muslim-yuvakachi-hatya", "date_download": "2019-07-16T00:37:55Z", "digest": "sha1:ZLAUKCQVTUDAF5EMUADYQSAI3N7BUFHT", "length": 9990, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "झारखंडमध्ये जमावाकडून बेदम मारहाणीत मुस्लिम युवकाची हत्या - द वायर मराठी", "raw_content": "\nझारखंडमध्ये जमावाकडून बेदम मारहाणीत मुस्लिम युवकाची हत्या\nसंतापजनक प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. जमावाने तबरेजला इतके मारले होते की तो जवळपास बेशुद्ध पडला होता. त्या अवस्थेत जमावाने त्याला पोलिसांच्या हवाली केले.\nरांची : भारतात गोवंश रक्षणावरून हिंदू कट्‌टरतावादी गटाकडून मुस्लिमांना लक्ष्य केले जात असलेला अमेरिकेतील एका संस्थेचा अहवाल भारताने फेटाळल्याला एक दिवस होत असतानाच रविवारी झारखंडमध्ये एका मुस्लिम युवकाची हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. ही घटना झारखंडमधील सेरईकेला खारसवान जिल्ह्यातील धतकिधीह गावात घडली.\nमृत तरूणाचे नाव तबरेज अन्सारी असून तो २२ वर्षाचा होता. मोटार सायकल चोरी केल्याच्या आरोपावरून गावातल्या जमावाने तबरेजला पकडले व त्याला विजेच्या खांबाला बांधण्यात आले. जवळपास सात तास जमाव त्याला लाठ्या-काठ्यांनी मारत होता. तबरेजला मारहाण करताना जमावाकडून ‘जय श्रीराम’, जय हनुमान’ अशा घोषणा दिल्या जात होत्या आणि तबरेजलाही या घोषणा देण्यास जमाव उद्युक्त करत होता. प्रचंड प्रमाणात मारहाण होत असताना तबरेज आपली सुटका करावी अशी याचना करत होता, तो माफीही मागत होता पण जमावाकडून त्याला मारहाण केली जात होती.\nया संतापजनक प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघड���ीस आली. जमावाने तबरेजला इतके मारले होते की तो जवळपास बेशुद्ध पडला होता. त्या अवस्थेत जमावाने त्याला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याचा जाबजबाव घेतला त्यात तबरेजने चोरी केल्याची कबुली दिली. तबरेजला न्यायालयीन कोठडी दिली पण तेथेच अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तेथे तो मरण पावला.\nपोलिसांनी या प्रकरणी ५ संशयितांना अटक केली असून दोन पोलिसांनाही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित केले आहे.\nया घटनेनंतर धतकिधीह गावात तणाव होता. पोलिसांनी वेळीच उपचार केले असते तर तबरेज वाचला असता असा आरोप तबरेजच्या कुटुंबियांनी केला आहे.\nया घटनेनंतर शोकाकूल अवस्थेत तबरेजची पत्नी शाहिस्ता परवीनने माझ्या नवऱ्याला तो मुस्लिम होता म्हणून जमावाने अत्यंत क्रूरपणे मारले असा आरोप केला. मला सासर, माहेरकडून कोणीही नातेवाईक नाही. तबरेज माझा एकमेव आधार होता, मला न्याय हवा अशी मागणी तिने केली.\nही घटना उघडकीस आल्यानंतर झारखंड पोलिसांच्या विरोधात देशभर तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी या प्रकरणात आपल्या बाजूने कर्तव्यच्युती झाल्याचे कबूल केले व एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. शिवाय चंद्रमोहन ओरांव व बिपिन बिहारी या दोन पोलिसांना निलंबित केले. या पोलिसांना हे प्रकरण गंभीर आहे याची कल्पना आली नाही आणि त्यांनी वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली नाही शिवाय जमावावर केसही लावली नाही, असा ठपका ठेवण्यात आला आहे.\nपद्मश्री मिळूनही हाताला काम नाही : दैतारी नायक यांची खंत\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Divas_Aajacha_Asach_Gela", "date_download": "2019-07-16T00:00:22Z", "digest": "sha1:NLRKQGSBN3C7K3APSRXKXOLBMDTGEFUT", "length": 2709, "nlines": 36, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "दिवस आजचा असाच गेला | Divas Aajacha Asach Gela | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nदिवस आजचा असाच गेला\nदिवस आजचा असाच गेला उद्या तरी याल का\nराया अशी, जवळ मला घ्याल का\nपैठणी जांभळी जरीबुंद नेसुनी\nमी वाट पाहते केव्हाची बैसुनी\nही घडीमागुनी घडी जातसे सुनी\nजागरणाने जळती डोळे; काजळ घालाल का\nकितीकिती योजिले होते बोलायचे\nमज गुज मनीचे होते खोलायचे\nसंगतीत तुमच्या होते उमलायचे\nकळ्या आजच्या शिळ्या उद्याला ओठाशी न्याल का\nया सरत्या राती तळमळते मी अशी\nलोळते पलंगी पुन्हा बदलते कुशी\nमज रुते बिछाना, नको नको ही उशी\nहवा वाटतो हात उशाला, सजणा तुम्हि द्याल का\nआल्यावरी, जवळ मला घ्याल का\nगीत - शान्‍ता शेळके\nसंगीत - पं. जितेंद्र अभिषेकी\nस्वर - क्षमा बाजीकर\nनाटक - हे बंध रेशमाचे\nगीत प्रकार - लावणी , नाट्यगीत\nगुज - गुप्‍त गोष्ट, कानगोष्ट.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/25430", "date_download": "2019-07-16T01:03:26Z", "digest": "sha1:GFOBLY6735CUEADXR6SXUCF3EIYQDKOO", "length": 7353, "nlines": 103, "source_domain": "www.manogat.com", "title": "खमंग साबुदाणा थालिपीठ | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › पाककृती ›\nप्रेषक हेमंत मुळे (बुध., ०४/०६/२०१४ - २२:१४)\nदाण्याचे कुट १ वाटी\n१ मोठा बटाटा किसून\nसाबुदाणा प्रथम भिजवून घ्यावा. त्यासाठी एखाद्या भांड्यात साबुदाणा घेऊन स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. सर्व पाण्याचा निचरा करून, भाड्यावर झाकण ठेवून एखादा तास ठेवावे. शक्यतो साबुदाणा मोकळा भिजवावा.\nभिजवलेल्या साबुदाण्यात दाण्याचे कूट, किसलेला बटाटा, किसलेले आले, तिखट, मीठ, कोथिंबीर घालावी. त्यात २ चमचे तूप टाकून मळून घ्यावे. मध्यम आकाराचे साधारण ३-४ गोळे तयार करावेत.\nएका पसरट तव्यावर प्रथम तूप लावून घ्यावे. मग त्यावर तयार केलेला गोळा हाताने थापावा. हाताच्या एखाद्या बोटाने थापलेल्या साबुदाण्यावर ५-६ भोके पाडावीत. त्यात थोडे तूप सोडावे. मग तवा गॅसवर ठेवून तव्यावर झाकण ठेवावे. चर्र आवाज आल्यावर आणि खालची बाजू लालसर भाजल्यावर उलटवावे. दुसऱ्या बाजूने थोडेसे भाजून ताटात घ्यावे आणि लिंबाचे लोणचे आणि दह्याबरोबर जिभेला आणि पोटाला तृप्त करावे.\nपाककृती आवडल्यास जरूर कळवावे.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nशंका प्रे. उदयउदय (मंगळ., ०१/०७/२०१४ - १२:०३).\nबटाटा प्रे. मराठीप्रेमी (बुध., ३०/०७/२०१४ - ०७:५३).\nशंका (प्राथमिक) प्रे. इसाप (बुध., ३०/०७/२०१४ - १८:३३).\nइयत्ता तिसरी�� साबुदाण्याची माहिती प्रे. महेश (बुध., ३०/०७/२०१४ - २१:२९).\nश्री. व्यं. केतकरांचा ज्ञानकोश प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., ०१/०८/२०१४ - ०८:५९).\nउपयुक्त माहिती प्रे. इसाप (रवि., ०३/०८/२०१४ - १२:१५).\nसाबुदाणा प्रे. मराठीप्रेमी (गुरु., ३१/०७/२०१४ - ०५:४७).\nधन्यवाद प्रे. इसाप (रवि., ०३/०८/२०१४ - ०९:२२).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ७४ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/father-francis-dibrito-at-75-years/articleshow/66889786.cms", "date_download": "2019-07-16T01:21:47Z", "digest": "sha1:UOWU33ZLU7MHKJ2RNBQJPZXOZLN2WLC2", "length": 28987, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "father francis dibrito: योद्धा संन्याशी - father francis dibrito at 75 years | Maharashtra Times", "raw_content": "\nकतरीना कैफ : बॉलिवूडची 'चिकनी चमेली'\nकतरीना कैफ : बॉलिवूडची 'चिकनी चमेली'WATCH LIVE TV\nकेवळ 'फादर' या संबोधनानेच उभ्या महाराष्ट्राला परिचित असणारे फादर फ्रान्सिस दिब्रिटो परवाच्या ४ डिसेंबरला वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करत आहेत. त्यानिमित्ताने लेखक, समाजसुधारक आणि धर्मोपदेशक म्हणून त्यांनी बजावलेल्या कर्तृत्वाची करुन दिलेली ही ओळख...\n'न लगे चंदना सांगावा परिमल, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी' चंदनाच्या झाडाला स्वतःमधील सुगंधाची जाहिरात करावी लागत नाही, माणसाच्या अंतरंगात जे आपोआपच त्याच्या स्वभावातून दिसून येते, अशा अर्थाचे संत तुकारामांचे एक वाचन आहे. कृतिशील विचारवंत व साहित्यप्रभू फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे असंच एक व्यक्तिमत्व आहे. 'आम्हाघरी धन शब्दांचीच रत्ने' असं अलोट शब्दधनाचं भाग्य त्यांना लाभलं आहे. 'प्रारंभी शब्द होता...' ह्या बायबल वचनास अनुसरून शब्दाची उपासना करता करता ह्या ईशोपासक पुरोहिताच्या आयुष्याचं पाऊण शतक सरलं. कोवळ्या वयात त्यांच्या लेखणीतून पहिले शब्द उमटले ते अॅडम-ईव्हच्या कथेचे. ती प्रारंभीची अडखळती पाऊलं गेली चार दशकं मराठी सारस्वताच्या विशाल प्रांगणात एक 'यज्ञकर्म' म्हणून अविचल निष्ठेने व दमदारपणे संचार करीत राहिली आहेत.\n'माझी म���ाठीचे बोलु कौतुके' ही ज्ञानदेवांची अमृतवाणी व 'भाषांमाजि साजिरी मराठिया' अशा फादर स्टीफनच्या मराठी महतीचा प्रभाव; संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ-नामदेवांचा भक्तिवारसा, ख्रिस्ती तत्ववेत्ते संत अगस्तीन, संत तेरेजा आणि बायबलमधील वैश्विक जीवनमूल्यावर पोसलेले सांस्कृतिक संचित घेऊन त्यांच्यातील लेखक माणसातील देवत्वाचा शोध घेत लिहीत राहिला आहे.\n'पथिकाची नामयात्रा' ह्या अनुवादित पुस्तकापासून सुरु झालेली त्यांची लेखनयात्रा 'गिदीअन', 'आनंदाचे तरंग', 'मदर तेरेजा', 'पोप दुसरे जॉन पॉल', 'मुलांचे बायबल', अशा धार्मिक पुस्तकांपासून पुढे धर्मधर्मचिकित्सता करणारा 'परिवर्तनासाठी धर्म' हा लेखसंग्रह; सूक्ष्म निरीक्षण व लालित्यपूर्ण शैलीतील 'ओअॅसिसच्या शोधात', 'संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची' ही प्रवासवर्णने; 'सृजनाचा मळा', 'तेजाची पाऊले', 'सृजनाचा मोहोर' हे प्रासादिक शैलीतील ललितलेखसंग्रह अशा विविध वाङ्मय प्रकारांत स्वतःचा ठसा उमटवला आहे.\nनिसर्गप्रेमी आणि निसर्गातील दृश्याकडे मानवी दृष्टिकोनातून पाहणारे लेखक म्हणून त्यांची ओळख आहे, या दृष्टिकोनातूनच ते निसर्ग वाचतात. 'सृजनाचा मळा', 'तेजाची पाऊले' या पुस्तकांत त्यांनी सहाही ऋतुची शब्दचित्रे रंगवली आहेत. हे लेख वाचून पु. ल. देशपांडे ह्यांनी ह्या ललितलेखांना वसईच्या मळ्याचा गंध येतो, असे गौरवोद्गार काढले होते.\nफा. फ्रान्सिस दिब्रिटो तीन वर्षे युरोपात वास्तव्यास होते तेथे त्यांनी 'ग्रेगरोयीन' विद्यापीठात धर्मशास्राची एम.ए. ही पदवी मिळवली. तेथील विद्यापीठात धर्मशास्त्राचे शिक्षण घेत असतानाच, विद्यापीठाबाहेर लोकांमध्ये मिसळून ते लोकजीवनाचा अभ्यासही करीत होते. युरोपमधील चर्चमध्ये ते चर्चची कार्यपद्धती शिकले, तर लोकांच्या संपर्कातून त्यांनी तेथील कौटुंबिक, सामाजिक जीवन अनुभवले... महत्त्वाचे म्हणजे हे सारे ते भारतीय सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहत होते, अनुभवत होते. एकीकडे संप्पन्नता, प्रगतीची अतिउंच शिखरे त्यांनी पहिली, तर दुसरीकडे लोकांच्या वैयक्तिक संपर्कातून युरोपच्या आत्म्याला झालेल्या जखमाही पाहिल्या. डळमळीत झालेला विवाहसंस्थेचा पाया, कोलमडलेली कुटुंबव्यवस्था, तरुण पिढीतील बेजबाबदारपणा, व्यसन आणि त्यातून निर्माण झालेल्या शारीरिक, मानसिक समस्याही त्यांनी पाहिल्या.\nत्याचबरोबर युरोपात नवसमाजनिर्मितीसाठी वेगेवेगळे प्रयोग होत होते, त्याची ओळख फादरांना झाली. दिव्यांग मुलांसाठी काम करणारी 'द लार्ष' किंवा आध्यात्मिक जीवनानुभूती देणारी 'फोकूलारे' ह्या संघटनेचं काम त्यांना जवळून पाहता आलं. ही सगळी निरीक्षणं त्यांनी 'ओअॅसिसच्या शोधात' या पुस्तकात नोंदवून युरोपीय जीवनाचं आपल्या वैशिषट्यपूर्ण शैलीत अस्सल दर्शन घडवलं आहे. साहित्यसमीक्षक सुधीर रसाळ यांनी या पुस्तकाचं विशेष कौतुक केलं.\nफादरांचा विशेष लक्षवेधी ग्रंथ म्हणजे १२०० पानांचा द्विखंडात्मक, सचित्र ग्रंथ- 'सुबोध बायबल'. १९९३ साली फादरांनी एका दैनिकासाठी पाक्षिक सदरात या बायबमधील कथा लिहिल्या. या कथा वाचून शिक्षणतज्ज्ञ चित्रा नाईक ह्यांनी, संपूर्ण बायबल तुम्ही अशा भाषेत लिहिणार असाल तर आम्हाला वाचायला आवडेल, असं पत्राद्वारे कळवलं. ही प्रेरणा घेऊन आणि 'राजहंस'चे प्रकाशक दिलीप माजगावकर यांच्या प्रोत्साहनामुळे एक तप परिश्रम करून त्यांनी 'सुबोध बायबल' हा भावानुवाद सिद्ध केला. वाचकाच्या सोयीसाठी या ग्रंथात १९०० टिपा आहेत, त्यामुळे ते अधिक सुबोध झाले आहे. या ग्रंथाला साहित्य अकादमीचा २०१३चा राष्ट्रीय पुरस्कारही जाहीर झाला.\nआपल्या दोन दशकाच्या संपादकीय कारकिर्दीत त्यांनी 'सुवार्ता' ह्या गृहपत्रिकेला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावर नेण्यासाठी जी अविश्रांत धडपड केली व 'सुवार्ता' व्याख्यानमालेतून संकुचित ख्रिस्ती विश्वात ज्या वैचारिक घुसळणीला चालना दिली, ते त्यांचे क्रांतदर्शी कार्य म्हणायला हवे. त्यांचे सर्वच लेखन वसईच्या मातीतून निपजले आहे. ह्या भूमीसाठी त्यांनी गाळलेल्या स्वेदबिंदूचा ओलावा त्याला आहे. प्रगल्भ सामाजिक संवेदन व जीवनविषयक जाणिवांच्या समृद्ध अभिरुचीचे प्रकटन करीत प्रतिभावंतांच्या अनुभूतीचा गंध प्रत्ययास आणून देणारे हे लेखन आहे. हा शब्दांचा वारकरी वाढत्या वयाला विसरून 'अजुनी चालतोचि वाट' अशा उमेदीने लेखणीची पताका हाती धरून साहित्याच्या दिंडीत सामील झालेला आहे.\nसामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक अशा विविध प्रकारच्या उपक्रमांतून स्वतःला त्यांनी समाजाशी, अन्य धर्मीयांशी जोडून घेतले आहे. 'एकं सद विप्रा: बहुधा वदन्ति' या वाक्यानुसार भारतीय समाजमनाने विविध धर्म आणि तत्वज्ञान याचा पुरस्कार केला आहे. त्यानुसार आपली बहुविधता आणि धर्ममूल्ये जपणारे भारतीयत्व साकार झाले आहे. गेल्या तीन चार दशकांत जगभर आणि देशभर धर्मांध शक्ती डोके वर काढत आहे, करुणेसाठी कलाम असलेला धर्म कौर्याचे हत्यार होत असल्याची खंत त्यांनी आपल्या 'परिवर्तनासाठी धर्म' या पुस्तकात व्यक्त केली आहे.\nया पार्श्वभूमीवर धर्मांधतेच्या विषावर, सर्वधर्ममैत्री आणि सर्वधर्मसंवाद हा फादरांचा कृतिशील विचार फार महत्त्वाचा आहे, या संवादासाठी ते आग्रही आणि प्रयत्नशील आहेत. भारताची एकात्मता, संवाद आणि मैत्रीच्या आधारवर टिकून राहील, असा त्यांना विश्वास आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांतून संवादासाठी वेगवेगळे प्रयोग ते राबवित आहेत. अनेक अन्यधर्मीय व्यक्ती, संस्था, संघटना यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्या संवादी उपक्रमांना त्यांना चांगला प्रतिसादही मिळतो. पुणे येथील 'जंगली महाराज मंदिर' आणि मुंबई वरळी येथील 'हनुमान मंदिर' येथे त्यांनी प्रवचनं दिली आहेत. समाजासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था, व्यक्ती, चळवळी या सर्वांना फादरांनी नेहमीच आपला कृतिशील पाठिंबा, प्रोत्साहन दिले आहे.\nकॅथॉलिक धर्मपंथाचा हा 'फादर' केवळ देवळातील पुजारी नाही. १९६२ साली ईशसेवेतून जनसेवा करण्याचे जीवनध्येय निश्चित करून ते ख्रिस्ताचे कामकरी बनले. देव केवळ देवळात नसून देवळाबाहेरच्या लोकांमध्ये आहे, ह्या विचारांचा पैस धारण करून ते जनसमूहांमध्ये देवाचा शोध घेत राहिले. व्यापक समाजाभिमुख भूमिका घेऊन त्यांनी भक्तीला कृतीची जोड दिली.\nत्यांच्या ह्याच विचारधारेचे पर्यवसान वसईच्या पर्यावरण रक्षणाच्या आंदोलनात झाले. नव्वदच्या दशकात वसई-विरार परिसरात भू-माफियांनी सत्ताधाऱ्यांच्या सोबतीने दहशतीचे वातावरण पसरविले होते. जमिनी बळकावून सिमेंटची जंगले उभारणे, विहिरीतील अनिर्बंध पाणी उपसा, अनिर्बंध नागरिकीकरण यामुळे जनसामान्यांचे जगणे कठीण झाले होते. अशा वेळी 'निर्दाळण कंटकांचे' करण्यासाठी हा संन्याशी योद्धा निशाण हाती घेऊन रस्त्यावर उतरला. त्यांनतर सुरु झाली वसईच्या आत्मसन्मानाची लढाई, ही वसईच्या स्वातंत्र्याची लढाई होती. या लढ्यामुळेच वसई तिचे नैसर्गिक वैभव टिकवून आहे, अद्यापही वसईने आपला भाषिक, सांस्कृतिक वारसा जपून ठेवला आहे, तो फादरांमुळेच\nधर्मव्यव��्थेच्या चौकटीत राहूनही त्यांनी धर्माचे व नैतिकतेचे सामाजिक परिमाण मुक्तिवादी ईशज्ञानाच्या माध्यमातून लोकांच्या जगण्याशी भिडवले. त्यांच्या विचारातील पारदर्शकता, सर्वसमावेशक वृत्ती, भ्रष्टाचाराचा तिटकारा आणि सामाजिक अभ्युदयाची आस ह्यामुळे सर्व धर्म-जाती-ज्ञाती-गटातील लोकांनी त्यांच्या संयत नेतृत्वाला मान्यता दिली. त्यामुळेच राजकर्त्यांचा दबाव, स्वकीयांचा विरोध, गुंडांकडून येणाऱ्या धमक्या व चारित्र्य हननाचे झालेले अश्लाघ्य प्रकार... अशा अग्निपरीक्षेला तोंड देत त्यांनी या लोकांच्या आंदोलनात जागवलेल्या रात्र-रात्रींची धगधगती आग आजही आम्हांस भयकंपित करून सोडते.\nत्यांच्या ह्या कर्मयोगी ईशसाधनेतून विकसित झालेलं, एक तपस्वी धर्मगुरू, प्रभावी वक्ता, प्रतिभाशाली लेखक, द्रष्टा समाजचिंतक व व्यासंगी संपादक असं बहुस्तरीय व्यक्तिमत्त्व आज वसईची महाराष्ट्रातील ओळख बनलं आहे.\nइतरांबद्दल भरभरून व 'कौतुके' बोलणारे, लिहिणारे फादर स्वतःबद्दल बोलायची वेळ आली की मौनात जातात. 'मी' विषयी काही लिहायचं म्हटलं की त्यांची लेखणी म्यान होते आणि इतर कोणी त्यांच्याबद्दल सांगू लागले की ते लाजाळूचे झाड होतात 'कीर्ती मानवाची सांगो नये', तर एक त्या विधात्याची थोरवी वर्णीत राहावे अशा विचारांचे व 'मी तो भार वाही हमाल'आहे वृत्तीचे हे ऋजू व संन्यस्त व्यक्तिमत्त्व आहे.\nफादर दिब्रिटोंची ही विचारयात्रा शतकाचा उंबरठा ओलांडून अखंड पुढे जात राहावी, अशी सर्व साहित्यप्रेमींतर्फे शुभकामना \nइतर बातम्या:फादर फ्रान्सिस दिब्रेटो पंच्याहत्तरीत|फादर फ्रान्सिस दिब्रेटो|francis dibrito|father francis dibrito at 75 years|father francis dibrito|dibrito\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीला दगडानं...\nमुंबईः मुसळधार पावसानंतर विमानतळाच्या धावपट्ट...\nदुसरी वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच\nराजधानीतील प्रदुषण कमी करण्यासाठी सरकारचं पाऊल\nहाफिज सईदला जामीन मंजूर\nस्थावर मालमत्तेच्या कागपत्रांसोबत 'आधार' लिंक करा, कोर्टात य...\nकर्नाटकातील राजकीय नाट्यामध्ये टेलिव्हिजन कलाकार\nमटा संवाद या सुपरहिट\n‘मॅड’ होण्याचे दिवस संपले\nचाँद तारों को छुने की आशा\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण : अनुवाद आणि चर्चा\nमटा संवाद पासून आणखी\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण : अनुवाद आणि चर्चा\nचाँद तारों को छुने की आशा\n‘मॅड’ होण्याचे दिवस संपले\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपर्यावरणविषयक भान देणारी कथा...\nकॉर्पोरेट कार्यशैलीचा मानवतावादी वेध...\nमानव-वन्यजीव संघर्षावर तोडगा काढावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-23-june-2019/", "date_download": "2019-07-16T00:23:08Z", "digest": "sha1:GV3OOALDVEQPPJBOGQ4JR5ULNRBJL2AU", "length": 14653, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 23 June 2019 - Chalu Ghadamodi 23 June 2019", "raw_content": "\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nदूरसंचार मंत्रालयाने सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिफिकेशन रजिस्टर (सीईआयआर), इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिफिकेशन (आयएमईआय) चा डेटाबेस तयार करण्यास मदत केली आहे जेणेकरून लोक त्यांचा चोरीचा मोबाइल फोन ट्रॅक करू शकतील.\nएरिक्सन मोबिलिटी रिपोर्टच्या मते, भारतात प्रति स्मार्टफोन मासिक डेटा वापर 2018 च्या अखेरीस 9 .8 गीगाबाइट्स (जीबी) पर्यंत पोहोचला, जो जगातील सर्वाधिक आहे.\nकॅनरा बँक खात्यातील रोख ठेवी रु. 50,000 एका महिन्यामध्ये 3 व्यवहारांसाठी विनामूल्य आहेत आणि त्यानंतर प्रत्येक हजारी ₹ 1 ची सेवा शुल्क असेल, कमीत कमी ₹ 50 आणि जास्तीत जास्त ₹ 5,000-जीएसटी असेल.\nअर्थमंत्री (एफएम) निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या पहिल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीची अध्यक्षता केली. मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील अरुण जेटलीऐवजी सीतारमन यांना नवीन एफएम बनविले.\nमहाराष्ट्राच्या अत्यंत लोकप्रिय फुटवियर ब्रँड कोल्हापुरी चप्पलला भौगोलिक संकेत (GI) टॅग देण्यात आला आहे, ज्यामुळे देशाच्या आणि परदेशातील इतर हिस्स्यांमध्ये विक्री आणखी वाढेल.\nलेखक अमिष त्रिपाठी यांना लंडनच्या नेहरू केंद्राचे संचालक म्हणून नामांकित गेले आहे, जे भारतीय कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सच्या अंतर्गत आहे.\nहाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एचडीएफसी) ने अपोलो म्यूनिच हेल्थ इन्शुरन्समध्ये 51.2 टक्के हिस्सा विकत घेण्याची घोषणा केली आहे आणि नंतर ते त्याचे सर्वसाधारण विमा हँड एचडीएफसी इर्गो विलीन करेल.\nई-कॉमर्सशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी आंतर-केंद्रीय समन्वय सुनिश्चित करण्यासाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी विभागाचे सचिव म्हणून एक गट गठित करण्यात आला आहे.\nIDBI बँकेने टाटा एआयजीशी बॅंकेश्युरन्स कॉरपोरेट एजन्सी सोबत करार केला आहे. यामुळे बँकेच्या दोन कोटी ग्राहकांना 1,850-अधिक शाखांद्वारे सामान्य विमा उत्पादने प्रदान केली जातील.\nमाजी लिव्हरपूल आणि चेल्सी स्ट्रायकर फर्नांडो टॉरेस यांनी फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.\nPrevious (AFMS) सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती 2019\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती Phase – II परीक्षा प्रवेशपत्र\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर पदांची भरती परीक्षा निकाल\n» (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2019 निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जा���ांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/9596", "date_download": "2019-07-16T00:32:43Z", "digest": "sha1:DI6RT5POAXTWETRPHGWI2AZG4QLYXJXO", "length": 8752, "nlines": 90, "source_domain": "dhanlabh.in", "title": "सुराणी स्टील टय़ूब्ज लिमिटेड भांडवली बाजारात – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nसुराणी स्टील टय़ूब्ज लिमिटेड भांडवली बाजारात\nविविध आकारमान आणि वैशिष्टय़ांसह नलिकांची निर्मिती करणाऱ्या सुराणी स्टील टय़ूब्ज लिमिटेड भांडवली बाजारात प्रवेश करून गुंतवणूकदारांना अजमावणार आहे. कंपनीच्या समभागांची प्रारंभिक सार्वजनिक विक्री २५ जानेवारीपासून सुरू होणार असून ती २९ जानेवारीला बंद होत आहे.\nराष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘एनएसई इमर्ज’ या छोटय़ा कंपन्यांसाठी असलेल्या बाजारमंचावर सूचिबद्धतेसाठी ही भागविक्री आहे. सुराणी स्टील टय़ूब्जचा प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याच्या २४,८४,००० समभागांची प्रत्येकी ५१ ते ५२ रुपये किमतीदरम्यान विक्री करणार आहे. कमीत कमी २००० समभाग आणि त्यानंतर त्याच पटीत वाढीव समभागांची मागणी गुंतवणूकदारांना नोंदविता येईल.\nकंपनी २० एनबी ते १०० एनबी या आकारांमध्ये आणि विविध विवरणांनुसार माइल्डस्टील नलिका (पाइप्स) उत्पादित करते. गुजरातमधील गांधीनगर येथील दहेगामस्थित उत्पादन प्रकल्पातून कंपनी वार्षिक २५,००० मेट्रिक टन क्षमतेने उत्पादन घेते.\nओएनजीसी करणार 4022 कोटींचे शेअर बायबॅक\nनिष्क्रिय फंड योजनांना नवीन गुंतवणूक स्वीकारण्यास बंदी \nइंडियामार्टच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश��वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-rain-hailstrom-affected-get-625-crore-9044", "date_download": "2019-07-16T01:16:23Z", "digest": "sha1:4TMFZLAZOT5ID4KL4XIVU7425GIU5ECT", "length": 16247, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, heavy rain, hailstrom affected to get 625 crore | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअतिवृष्टी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ६२५ कोटी\nअतिवृष्टी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ६२५ कोटी\nगुरुवार, 7 जून 2018\nमुंबई : राज्यात अतिवृष्टी, अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे मागील काळात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना ६२५ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता. ५) मान्यता देण्यात आली. राज्यात २०१६ मध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिके आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. फेब्रुवारी २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांना गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. मोठ्या क्षेत्रावरील शेतपिके आणि फळबागांचे नुकसान झाले होते.\nमुंबई : राज्यात अतिवृष्टी, अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे मागील काळात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना ६२५ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता. ५) मान्यता देण्यात आली. राज्यात २०१६ मध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिके आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. फेब्रुवारी २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांना गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. मोठ्या क्षेत्रावरील शेतपिके आणि फळबागांचे नुकसान झाले होते.\nतसेच या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात शेतीचे तसेच काढणी झालेल्या मालाचे नुकसान झाले होते. १९ जिल्ह्यातील २ लाख ९० हजार ३९५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा व रब्बी हंगामामधील फळ पिकांचा यात समावेश होता. अमरावती जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाले होते, जिल्ह्यात सुमारे ४६ हजार हेक्टरचे नुकसान झाले होते. त्यापाठोपाठ बुलडाणा जिल्ह्यात ४१ हजार हेक्टर तर जालना जिल्ह्यातील ३२ हजार हेक्टरचा समावेश होता.\nमहसूल विभागाच्या स्थायी आदेशानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतपिके आणि फळबागांना मदत दिली जाते. त्यानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपये, बागायतीसाठी १३ हजार ५०० रुपये आणि फळबागांसाठी १८ हजार रुपये मदत दिली जाते. दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. गेल्या काळातील या नुकसानीपोटी ६२५ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एकूण २६ लाख २६ हजार १५० शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.\nऊस पाऊस शेती गारपीट फळबाग horticulture अवकाळी पाऊस विदर्भ vidarbha महाराष्ट्र गहू wheat रब्बी हंगाम अमरावती महसूल विभाग revenue department विभाग sections कोरडवाहू बागायत मंत्रिमंडळ\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर ठिय्या...\nनाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती जगावी; मात्र आम्हालाही जगू द्यावे.\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबल���ल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sharad-pawar-criticized-on-narendra-modi/", "date_download": "2019-07-16T00:15:17Z", "digest": "sha1:JKTQRDM6YM2LBQH6777WZGTHNMFPEY4B", "length": 8611, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "sharad pawar criticized on narendra modi", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nदिल्लीत गेल्यावर त्याला सांगेन लोकाच्या घरच्या चौकशा करणं म्हणजे काय असत : शरद पवार\nटीम महारष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील आणि राज्यातील राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा चांगलाच धडाका लावला आहे. तर राज्यात यंदाच्या निवडणुकीत पवार आणि मोदी यांच्या मध्ये शाब्दिक युद्ध पाहिला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभेत सातत्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष करताना दिसत आहे. त्यावर आता शरद पवार आपल्या मिश्कील शैलीतून प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. मोदींनी या वयात असं वागणं बरं नव्हे, अस म्हणत पवारांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना फटकारले आहे.\nसध्या नरेंद्र मोदी प्रचारा निमित्त राज्यात प्रचार सभा घेत आहेत. मात्र या प्रचार सभांमध्ये नरेंद्र मोदी हे शरद पवार यांना विशेष लक्ष करत आहेत. त्यावरचं आज शरद पवारांनी माढा येथील एका प्रचार सभे मध्ये भाष्य केले आहे.\nयावेळी पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसात नरेंद्र मोदी वारंवार प्रचारासाठी महाराष्ट्रात येत आहेत. मात्र त्यांनी केलेल्या कामांच्या प्रचारापेक्षा ते माझ्याच घरावर जास्त बोलत आहेत. मात्र त्यांना घराचा काय अनुभव आहे, असा टोला पवारांनी लगावला. तर पवार पुढे म्हणाले की, माझ्या कुटुंबाचा बारदाना मोठा आहे. हा फकीर याला घर कसले, निदान आम्हाला तरी दिसले नाही. आता दिल्लीत गेल्यावर त्याला सांगेन या वयात लोकांच्या घरच्या चौकशा करणं, असं वागण या वयात बरं नव्हे, अशा शब्दात शरद पवारांनी नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली.\nदरम्यान शरद पवार आज माढा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचा प्रचारार���थ आले होते.आज पवारांनी सांगोला तालुक्यातील कोळा येथे संजय शिंदे यांचा जोरदार प्रचार केला. यावेळी माढा लोकसभा मतदार संघामध्ये आघडी आणि युतीकडून नवखे उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. त्यामुळे माढ्यामध्ये आघाडी आणि युतीकडून जोरदार प्रचार पाहिला मिळत आहे.\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nपवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन होत नाही – सुप्रिया सुळे\nप्रचारासाठी गिरीश बापटांची अनोखी शक्कल, गाण्यांतून करणार प्रचार\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2009/12/blog-post_22.html", "date_download": "2019-07-16T00:00:35Z", "digest": "sha1:QNTYQRPB66CVSEHOFDQE3YJSGZTJRCYE", "length": 10351, "nlines": 144, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: पांगिरा- विश्वास पाटील", "raw_content": "\nकालच विश्वास पाटील यांची \"पांगिरा\" कांदबरी वाचून झाली. पांगिरा अन् डोंगरवाडी या दोन गावांची ही कहाणी.\nयात पांगिरा गाव हे नायक अन् त्याभोवतीच सारी कांदबरी फिरते.\nपांगिरा दुसर तिसर काही नसून ही काळ्या मातीची कर्मकथा आहे.निसर्गाच वरदान लाभलेल पांगिरा हे गाव.\nमुबलक पाणी, कसदार काळीभोर जमीन. सगळी बागायती.फक्त उसाची भक्कम शेती करणार हे गाव. उसाच्या शेती बरोबरच गावाची श्रीमंती वाढली, माडीची घर, गाड्या,ट्रक्टर, हॉटेल हे सार काही आल. तालुक्यात गावाची पत वाढली.आतापांगिरा हे महत्वाच सत्ता केंद्र झाल.\nगावाने कात टाकायला सुरूवात केली. नवनवीन याओजणा अं सुख सुविधा गावात यायला लागल्या. गावात वीज आली तास उसाची शेती वाढली, अमाप पाणी उपसा होऊ लागला.नंतर दूध डेअरी आली.\nआता हा गावगाडा चालवायचा म्हणजे गावाचा कारभारी आलाच अन् जिथे सत्ताधारी आले तिथे विरोधक आलेच.\nमग सुरू होत�� सत्तेचा खेळ. राजकारणाच्या पटलावर आपल वर्चस्व सिद्ध करण्याचा एक खेळ. मग त्यात वाटेल ते करण्याची तयारी.\nया गावातील प्रत्येकाला एक धुंधी आहे अन् त्यातच ते सारे जण जगत आहेत. \"सार्‍या जगाला दुष्काळ पण पांगिरा सुकाळ\" असा यांचा भ्रम. याटक पाण्याचा अमाप उपसा, वृक्षतोड, हे सार काही चालू आहे. सिदुबा अन् यमाई या दोन देवांच्या श्रद्धेवर हा गाव चालतो.त्याला कोंबड कापल की सगळे गुन्हे माफ. या अश्या वागण्यातच त्यांचा उद्याचा विनाश आहे अस कोणी सांगितल तर त्याला हे वेड ठरवणार.\nतर असा हा गाव आता पुढे काय होत हे वाचण्यात मजा आहे.विश्वास पाटील यांनी सध्याच वास्तव लिहल आहे. पारंपारीक खेड अन् आधुनिक सुधारणावादी खेड यातील स्थित्यंतर अचूक लिहल आहे.\nनव्या व्यवस्थेते जिल्हा परीषद, पंचायत समीती आल्या.बलुतेदारी गेली, जाती व्यवस्था निकालात निघाली, कूळ कायदे गेले. पंचाच्या साक्षीने चालणारा गाव गाडा ढासळला. पाटील,कुलकर्णी गेले अन् तलाठी, ग्रामसेवक अशे नवे बलुते आले. आमदारकी, जिल्हा परीषद, ग्राम पंचायत अश्या प्रत्येक ठिकाणी राजकारणाचा पट खेळला जाउ लागला. अन् त्यातून सुरू झाला एक आपल्याच विनाशाचा खेळ.\nहे सार या पुस्तकात आहे. एका सर्व संपन्न गावाकडून दुष्काळी गाव अश्या या स्थित्यंतराच वर्णन यात आहे. विश्वास पाटील यांनी उभा केलेला \"पांगिरा\" हा सामाजिक भान हरवलेल्या सध्याच्या खेड्याच प्रतिनिधीत्व करतो.\nया कादंबरीतील मुरार पाटील ही व्यक्तीरेखा मला खूप भावली. करारी पण तितकाच हळवा. जिद्दीवर आपल्या मुलाला वकील करणारा.परंपरेबरोबरच आधुनिकतेची कास धरणारा. मुरार पाटील अन् त्याची बायको राधाई ह्या दोघांमधील प्रसंग खूप भाव स्पर्शी आहेत.विश्वास पाटील यांच्या लेखणी ने अत्यंत ताकतीने ते आपल्यासमोर उभे केले आहेत.\nएकदा तरी जरूर वाचावी अशी ही कांदबरी आहे.\nउद्ध्वस्त खेडी, वैराण राणे\nपाण्याचा गैर वापर, दुष्काळाचे गाणे\nटपोर्या कणसारखी मातीतली माणसे\nआधुनिकीकरण, सहकार अन् लोकशाहीचा फेरा\nगावाच्या काळ्या - पांगिरा एका तपाचे तीन तेरा\nहाच पांगिराचा लोकविलक्षण पसारा\nखूपच मस्त कादंबरी आहे ही. विश्वास पाटील यांची इतर पुस्तके सुद्धा वाचनीय आहेत \nधन्यवाद बरं का, पुस्तक आता नक्कीच वाचेन.\n@ हर्षल हे माहीत नव्हत मला. गुगल बाबा वर शोधतो आता. प्रतिक्रियेबद्दल आभार\nहोय चित्रपट य���तोय. भारी स्टारकास्ट आहे\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2019-07-15T23:53:35Z", "digest": "sha1:CSFYMR4LCMXHI4FAQCQMQZYXVAK6UVPQ", "length": 9943, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापालिकेतील सहायक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप | Dainik Prabhat", "raw_content": "\nमहापालिकेतील सहायक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप\nपिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांचा कामकाजाचे फेरवाटप करण्यात आले आहे. कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि.29) काढले आहे.\nकामकाजाच्या फेरवाटपात आकाश चिन्ह परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय खोराटे यांच्याकडे निवडणूक विभाग, आरोग्य अधिकारी मनोज लोणकर यांच्याकडे भांडार विभागाचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर, “ह’ कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत यांच्याकडे क्रीडा विभागाची धुरा दिली. निवडणूक आणि भांडार विभागाचा पदभार असलेले सहायक आयुक्त प्रविण अष्टीकर एक महिन्याच्या प्रदीर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजात फेरवाटप करण्यात आले आहे. आकाश चिन्ह परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि “ड’ कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी विजय खोराटे यांच्याकडे निवडणूक विभागाची जबाबदारी दिली आहे. “फ’ क्षेत्रिय आणि आरोग्य अधिकारी मनोज लोणकर यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडील क्रीडा विभाग कमी करण्यात आला आहे. प्रशासन अधिकारी असलेल्या “ह’ कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत यांच्याकडे क्रीडा विभागाची धुरा देण्यात आली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांच��� मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nराज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nभोसरी एमआयडीसीत 52 हजार रुपयांच्या केबल अज्ञाताने चोरल्या\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/2018/04/05/dont-mess-with-babasaheb/", "date_download": "2019-07-16T00:53:38Z", "digest": "sha1:PO3CVW76LTGEVI56PWNTCQ6MAW622WIP", "length": 21744, "nlines": 93, "source_domain": "rightangles.in", "title": "मोदीजी, बाबासाहेबांच्या नादाला लागू नका ! | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nमोदीजी, बाबासाहेबांच्या नादाला लागू नका \nBy रावसाहेब गांगुर्डे April 5, 2018\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर राजकारण करू नका, असा अनाहूत सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. खरं तर यावर खो खो खो हसण्यापलिकडे काहीही प्रतिक्रिया असू शकत नाही. मात्र देशभरातील भक्तगणांसाठी ज्यांना मोदीजींचा शब्द म्हणजे थेट भगवंतांच्या तोंडून बाहेर पडलेले ब्रह्मवाक्यच, असे वाटते त्यांच्यासाठी काही गोष्टींचा खुलासा आवश्यक आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कुठलीही एनजीओ चालवत नव्हते. देशातील जातीव्यवस्थेच्या विरोधात त्यांच्या जीवनकाळात सुरू असलेला प्रत्येक संघर्ष हा राजकीयच होता. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांनी देशातील प्रत्येक शोषित घटकास दिलेला मूलमंत्र म्हणजे काय आहे शोषितांनी शिकून संघटित व्हायचे आणि नंतर संघर्ष करायाचा तो नक्की कशासाठी आणि कोणत्या प्रकारे शोषितांनी शिकून संघटित व्हायचे आणि नंतर संघर्ष करायाचा तो नक्की कशासाठी आणि कोणत्या प्रकारे आज जी देशातील दलित, आदिवासी, शोषित समाजाची अवस्था आहे ती कशामुळे आहे आज जी देशातील दलित, आदिवासी, शोषित समाजाची अवस्था आहे ती कशामुळे आहे पंतप्रधान मोदीजींच्या आवडत्या गुजरातमध्ये जिथे त्यांनी जगाला तोंडात बोटे घालायला लावण्याइतपत विकास केला आहे म्हणे, तिथे दलितांना मेलेल्या गुरांसाठी उघडे नागडे करून, चामडी पट्ट्यांनी मारण्याची घटना झाली. मोदीजींनी २००२ च्या दंगलीनंतर झालेल्या निवडणुकीत मिळवलेले यश इतके प्रचंड होते व त्यांना संपूर्ण हिंदू समाजाने दिलेला पाठिंबा इतका अवाढव्य होता की त्याच्यावर स्वार होऊन त्यांनी विकासाचे जे राजकारण केले त्यात काही त्रूटी राहिल्या का हो पंतप्रधान मोदीजींच्या आवडत्या गुजरातमध्ये जिथे त्यांनी जगाला तोंडात बोटे घालायला लावण्याइतपत विकास केला आहे म्हणे, तिथे दलितांना मेलेल्या गुरांसाठी उघडे नागडे करून, चामडी पट्ट्यांनी मारण्याची घटना झाली. मोदीजींनी २००२ च्या दंगलीनंतर झालेल्या निवडणुकीत मिळवलेले यश इतके प्रचंड होते व त्यांना संपूर्ण हिंदू समाजाने दिलेला पाठिंबा इतका अवाढव्य होता की त्याच्यावर स्वार होऊन त्यांनी विकासाचे जे राजकारण केले त्यात काही त्रूटी राहिल्या का हो बरं नसतील राहिल्या असं समजू, जे घटक हा जातीय शोषणाचा त्रास भोगत आहेत त्यांनी बाबासाहेबांनी दाखविलेल्या राजकीय मार्गावरून चालत राजकारण नाही करायचे तर काय “ओम बाबासाहेबाय नमः ” असे १०५ वेळा लिहून ते व्हॉट्सअपवर १०५ लोकांना पाठवून, या देशातील शोषणकर्ता कधीतरी अर्धा भाकर तुकडा ताटात टाकेल याची वाट पाहात राहयचे बरं नसतील राहिल्या असं समजू, जे घटक हा जातीय शोषणाचा त्रास भोगत आहेत त्यांनी बाबासाहेबांनी दाखविलेल्या राजकीय मार्गावरून चालत राजकारण नाही करायचे तर काय “ओम बाबासाहेबाय नमः ” असे १०५ वेळा लिहून ते व्हॉट्सअपवर १०५ लोकांना पाठवून, या देशातील शोषणकर्ता कधीतरी अर्धा भाकर तुकडा ताटात टाकेल याची वाट पाहात राहयचे बाबासाहेब हे विज्ञानवादी राजकारणी होते. भारतातील दैववादातूनच हा समाज अधोगतीकडे जात असल्याची त्यांची ठाम धारणा होती.\nउनाच्या घटनेनंतर अलिकडेच गुजरातमध्येच आणखी घडलेली घटना म्हणजे घोड्यावर ब���तो म्हणून करण्यात आलेली एका दलित तरुणाची हत्या. आता ही हत्या झाल्यानंतर नक्की दलित, शोषित समाजाने काय करायचं कोणत्या प्रकारचा संघर्ष उभा करायचा\nया प्रश्नांची अगदी थेट उत्तरं डॉ.बाबासाहेबांनी आपल्या लिखाणातून आणि अनेक भाषणांमधून एकदा नव्हे तर असंख्य वेळा दिली आहेत. बाबासाहेबांनी असं थेट म्हटलं आहे की, शोषित समाजातील प्रत्येक घटकाने राजकीय भूमिकेचा पुरस्कार केला पाहिजे, राजकीय पक्षात सामील व्हायला पाहिजे. माझी कुठलीच राजकीय भूमिका नाही, असं म्हणणं म्हणजे स्वतःला विकण्यासाठी जाहिर करणं होय, असं थेट त्यांनी सांगून ठेवलं आहे. आता असं असताना मोदीजी हे नक्की काय सांगत असावेत बरे एकतर मोदीजींना बाबासाहेब काय आहेत ते नीट माहित नसावेत किंवा आयुष्यभर गोळवलकरांच्या विचारधरानाची पारायणं केल्यामुळे त्यांना बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाच्या विपरितच लोकांनी जावे असे तरी वाटत असावे. अन्यथा असा बाबासाहेबांनी समाजाला दिलेल्या सल्ल्याच्या विपरित सल्ला ते पंतप्रधानपदावरून देशातील जनतेला व विशेषतः ज्यांनी एका प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष केला त्या जनतेला देण्याचे काम कसे काय करतील\nआपल्या सर्व सामाजिक समस्यांचे मूळ हे राजकारणात आहे, असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. किंबहुना त्यांनी असेही म्हटले आहे की, सुरुवातीला मला असे वाटत असे की, सामाजिक बदल केला की, हिंदू धर्मातील या अनिष्ठ, अन्यायकारक प्रश्नांवर मार्ग काढता येईल, मात्र आता माझ्या लक्षात आलं आहे की, या सर्व प्रश्नांचं उत्तर हे राजकारणातच आहे. देशातील शोषित समाजाला साधन, संपत्ती, प्रतिष्ठेच्या वाटपात समान वाटा मिळवण्यासाठी राजकारणाशिवाय पर्याय नाही, असे त्यांचे थेट म्हणणे होते.\nबाबासाहेबांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर व त्यांनी परदेशात शिकलेल्या मानववंशशास्त्राच्या जीवावर धर्माची कठोर चिकित्सा केली. मात्र त्यांनी चार पीठांच्या शंकराचार्यांच्या समोर प्रश्न उभे केले नाहीत. त्यांनी प्रश्न उभे केले ते देशातील प्रथम क्रमांकाचे राजकीय नेते महात्मा गांधी व त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या काँग्रेस पक्षासमोर. याचे कारण काय होते याचे कारण बाबासाहेब थेट राजकारण करत होते. म्हणूनतर स्वतंत्र मजूर पक्षाच्या नावावर त्यांनी निवडणूक लढवली. अनेक पक्षांशी आघा���्याही केल्या. त्यांनी जे शेवटचे पत्र लिहिले आहे, त्यात त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना मांडली. या पक्षाची भूमिका व विचारधारा याचा त्यांनी अत्यंत व्यवस्थित उहापोहही या पत्रात केला आहे. भारतीय राज्यघटना समितीसमोरील त्यांचे अखेरचे भाषण काढून वाचा… बाबासाहेब म्हणतात आज आपण एका विसंगतीपूर्ण जीवनात प्रवेश करत आहोत. एका बाजूला एक व्यक्ती एक मत या तत्त्वाचा देशाने स्वीकार केला आहे. मात्र हे स्वीकारत असताना जर आपण या देशातील जनतेस सामाजिक व आर्थिक समता देऊ शकलो नाही, तर या तत्त्वाला अर्थ उरणार नाही. या मंदिराचा ताबा जर सैतानांनी घेतला, असं जर पुढे आलं तर माझेच लोक हे मंदिर उद्‌ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत.\nकाय म्हणणं आहे बाबासाहेबांचे देशातील दलित, शोषित जनतेसमोर असलेले प्रश्न हे देशात वर्षानु वर्षे असलेल्या एका विशिष्ट समाजाच्या अधिसत्तेमुळेच आहे. ही अधिसत्ता कशातून प्राप्त होते देशातील दलित, शोषित जनतेसमोर असलेले प्रश्न हे देशात वर्षानु वर्षे असलेल्या एका विशिष्ट समाजाच्या अधिसत्तेमुळेच आहे. ही अधिसत्ता कशातून प्राप्त होते ही अधिसत्ता राजकारणाशिवाय प्राप्त होत नाही. समतेचे मूल्य घेऊन राज्यशकट हाकणाऱ्या बळीराजामुळे कुणाचं काय घोडं मारलं जात होतं ही अधिसत्ता राजकारणाशिवाय प्राप्त होत नाही. समतेचे मूल्य घेऊन राज्यशकट हाकणाऱ्या बळीराजामुळे कुणाचं काय घोडं मारलं जात होतं मारलं जात होतं… त्यामुळेच देवादी देव इंद्र देवाचं स्थान डळमळीत झालं होतं. हे स्थान कशामुळे डळमळीत व्हावं बरं मारलं जात होतं… त्यामुळेच देवादी देव इंद्र देवाचं स्थान डळमळीत झालं होतं. हे स्थान कशामुळे डळमळीत व्हावं बरं एखादा राजा अत्यंत न्याय्य पद्धतीने राज्य कारभार करत असेल, त्याच्या राज्यात कुणीच दुःखी नसेल, कुणीच अन्यायाने ग्रासलेला नसेल, समानता हेच मूख्य सूत्र असेल, तर दुसऱ्या राजाचं स्थान डळमळीत होणारच. कारण तीच आदर्श राज्यपद्धती आमच्या राज्यातही राबवा, असं त्याच्या राज्यातील जनताही बोलणारच ना. कदाचित ती जनता उद्या समानतेने वागवणाऱ्या राजाच्या मागे उभे राहून प्रस्थापित अन्यायकारक राज्य पद्धतीच्या विरोधात बंड ही करू शकते. त्यामुळेच त्याला किती कपटाने मारण्यात आलं बरं\nशंबुकाने वेदपठण करण्याची मागितलेली परवानगी, नाकारली तर नाकारली वर त्याचा शिरच्छेद केला गेला… का बरं हे राजकारण नव्हतं समाजातील ज्या घटकाला गुलाम म्हणून ठेवलेलं आहे, त्यांनी जर शिक्षण घेतलं, तर उद्या आमच्या डोळ्याला डोळा भिडवून आणि खांद्याला खांदा लावून हक्क मागतील, तर या विषमतामूलक व्यवस्थेचा पायाच नाही का ढासळणार आज एकाने केलं उद्या सारा समाज करेल. त्यांच्या मनात याबद्दल कायमची भिती राहिली पाहिजे म्हणून शंबुकाच्या शिरच्छेद वर्षा नु वर्षे लोकांच्या नेणिवेत राहिल, असे उदाहरण घालून दिले गेले.\nएकलव्याचा अांगठा का मागितला गेला हे राजकारण नव्हतं अर्जूनापेक्षा चांगली धनुर्विद्या द्वीज नसलेल्या एका शूद्राला येणं म्हणजे वर्णव्यवस्थेला थेट आव्हान होतं. उद्या या एकलव्याने सैन्य जमवले व आर्यांवर हल्ला केला तर सगळंच मूसळ केरात जाण्याची भिती होती. आर्यांतर्गत लढाईत कौरवांच्या बाजूने असणाऱ्या द्रोणांनी हा अांगठा कुणासाठी मागितला होता अर्जूनासाठी ते कुरुक्षेत्रात अर्जूनाच्या विरुद्ध लढले. पण एकलव्याचा अांगठा अर्जूनासाठी मागितला. कारण दुर्योधन जिंकावा पण हरल्यास अर्जूनच यावा चुकूनही एकलव्य सत्तेवर येता कामा नये… हे काय राजकारण नव्हतं\nतेव्हा मोदीजींनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. बाबासाहेब म्हणजे देवळातील मूर्ती नव्हेत. ते प्रत्येक शोषिताच्या रोमारोमात, पेशीपेशीत, रक्ताच्या थेंबाथेंबात भिनलेला अंगार आहेत.\nआमचे, हो आमचेच दलित शोषितांचे महाकवी नामदेव ढसाळ यांनी सांगितलंय\nरक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो\nकोरभर भाकरी पसाभर पाणी\nयांचा अट्टाहास केलाच तर\nआजही फीरवला जातो नांगर\nचिंदकातले हात सळसळलेच तर\nछाटले जातात आजही नगरानगरातून\nरक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो,\nकिती दिवस सोसायची ही\nमरेपर्यंत राहयचं का असंच युद्धकैदी\nती पाहा रे ती पाहा\nमातीची अस्मिता आभाळभर झालीय\nरक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो,\nआग लावत चला …\nतेव्हा उन्मत्त निरो आणि त्यांच्या भक्तांना एकच विनंती आहे की, तुम्ही या देशातील कुणाच्याही नादाला लागा, बाबासाहेबांच्या नादाला लागू नका, आमच्या रक्तात पेटलेला बाबासाहेब म्हणजे आमच्या रक्तात पेटलेले सूर्य आहेत याची पक्की मनाशी खूणगाठ बांधून ठेवा. तुमचा पराभव निश्चित आहे. मात्र तो इतकाही दारुण होऊ देऊ नका की दररोज स्वतःचा चेहरा स्वतःलाच आरश���त पाहणे शक्य होणार नाही.\nदलित चळवळीतील कार्यकर्ते व राईट अँगल्सचे नियमित वाचक\nतुका ह्मणे ऐसे मावेचे मइंद\nहुड हुड दबंग दबंग \n“ना ना” करते प्यार तुम्हीसे कर बैठे.\nप्रियंका गांधी आँधी है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5060088850995698567&title=AIT's%20Convocation%20ceremony%20in%20Pune&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-07-15T23:55:05Z", "digest": "sha1:2V3AYN4UBFQI5GCTT3VUNKR7HDBJIA5U", "length": 8715, "nlines": 123, "source_domain": "bytesofindia.com", "title": "आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे पदवी प्रदान सोहळा", "raw_content": "\nआर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे पदवी प्रदान सोहळा\nपुणे : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा (एआयटी) चौथा वार्षिक पदवीदान समारंभ ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. संस्थेच्या दिघी येथील संकुलात झालेल्या या सोहळ्यात यंदा २८० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.\nया वेळी संस्थेचे संचालक ब्रिगेडीयर अभय भट्ट यांनी यंदाच्या तुकडीच्या कामगिरीचा एक विश्लेषणात्मक अहवाल सादर केला. ते म्हणाले, ‘ या तुकडीतील ९० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट, डेलॉइट, बॉश, एचएसबीसी अशा विविध उद्योगांमध्ये नोकरी मिळाली असून, त्यांचे सरासरी उत्पन्न सहा ते ३९ लाख रूपयांच्या दरम्यान आहे.\nडॉ. माशेलकर म्हणाले, ‘अभियांत्रिकी शिक्षणात शाश्वत तंत्रज्ञानाचा समावेश करणे आवश्यक आहे. डिजिटायझेशन, डिकार्बनायझेशन (शाश्वत पर्यावरण) आणि डेमोक्रेटायझेशन ऑफ अॅक्सेस (समाजाची शाश्वतता) या तीन ‘डी’चा समावेश शिक्षणात झाला पाहिजे. यापुढील काळात शैक्षणिक, तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची महत्त्वाची भूमिका असेल.’\n‘महत्त्वाकांक्षा म्हणजे संभाव्यता आहेत. कायम मोठ्या महत्त्वाकांक्षा ठेवा. तुम्हाला कॉफी इंस्टंट मिळेल;पण यश इंस्टंट मिळणार नाही. चिकाटीचा फायदा होतो. हार मानू नका. तुमच्या स्वतःच्या संधी निर्माण करा. तुम्ही स्वतःच्या मनावर ज्या मर्यादा घालून घेता त्या वगळता तुमच्या कामगिरीला कोणत्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे अमर्याद काम करा,’ असे माशेलकर मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.\n‘एआयटी’चे अध्यक्ष मेजर जनरल प्रीतम बिष्णोई यांनी आभार मानले.\n‘एआयटी’तर्फे ‘इनर्व्ह हॅकेथॉन २०१८’चे आयोजन ‘पुण्याने मला मोठे केले’ ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या माजी विद्यार्थ्यांचा शनिवारी मेळावा ‘आर्मी इन्स्टिट्यूट’चे रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण ‘एआयटी’मध्ये आजी-माजी विद्यार्थ्यांचा मेळावा\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nक्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी बाळासाहेब साने\nपुणेकरांसाठी अस्सल जर्मन नाटकाची मेजवानी\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/education/education-forum", "date_download": "2019-07-16T00:28:03Z", "digest": "sha1:FDNK4L3Z5EP4DFBDJBOBAPNTF43TLQFM", "length": 7719, "nlines": 142, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "शिक्षण चर्चा मंच — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शिक्षण / शिक्षण चर्चा मंच\nसध्या चालू असलेल्या चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी किंवा नवीन चर्चा सुरू करण्यासाठी खालील सूचीमधून योग्य तो मंच निवडा.\nकुमारांचे शालेय वर्तन आणि योग्य आणि अयोग्य वर्तनाचा त्यांच्या शैक्षणिक संपादणुकीवर होणारा परिणाम कुमारांचे शालेय वर्तन आणि योग्य आणि अयोग्य वर्तनाचा त्यांच्या शैक्षणिक संपादणुकीवर होणारा परिणाम - सोमनाथ 0 कोणतेही संभाषण सुरू केलेले नाही\nशिकवण्यासाठी संगणकाचा वापर शिकवण्यासाठी संगणकाचा वापर करणे योग्य आहे का त्यात अनेक अडचणी असू शकतात, असे वाटते 1\nशैक्षणिक मूल्यमापन पद्धती शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी मूल्यमापन पद्धतीतील आवश्यक बदल 0 कोणतेही संभाषण सुरू केलेले नाही\nह्याद्वारे राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था\nराज्यातील शिक्षणाची स्थिती 5\nशिक्षण संबंधीत काही माहितीपट (फिल्म्स)\nमहाविद्यालये, विद्यापीठे व संशोधन संस्था\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुर���िण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Sep 30, 2015\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%A0/", "date_download": "2019-07-16T01:07:05Z", "digest": "sha1:ATSANCTRF2OJTWEDTBRIEIXKR66HE2RJ", "length": 18075, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पहिल्या सत्रातील आघाडी ठरली निर्णायक; एफसी गोवा ४-२ ने विजयी | Dainik Prabhat", "raw_content": "\nपहिल्या सत्रातील आघाडी ठरली निर्णायक; एफसी गोवा ४-२ ने विजयी\nगोवा: काल रात्री हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमातील धडाका कायम राखत एफसी गोवा संघाने घरच्या मैदानावर एफसी पुणे सिटीला 4-2 असा शह दिला. याबरोबरच गोव्याने गुणतक्त्यात आघाडी सुद्धा घेतली. नेहरू स्टेडियमवरील लढतीत पूर्वार्धात सहा गोल झाले. यात पुण्याच्या दोन गोलांना गोव्याने दुप्पट म्हणजे चार गोलांचे प्रत्यूत्तर दिले.\nकर्णधार एमिलीयानो अल्फारो याने पेनल्टी दवडणे, अखेरच्या टप्यात दिएगो कार्लोस याला लाल कार्डला सामोरे जावे लागणे अशा कारणांमुळे पुण्यासाठी ही लढत धक्कादायक ठरली. गोव्याच्या विजयात दोन गोलांसह सिंहाचा वाटा उचललेल्या फेरॅन कोरोमीनास यालाही लाल कार्डला सामोरे जावे लागले. कोरोने चार सामन्यांतून सहा गोल नोंदवित गोल्डन बुटच्या शर्यतीत आघाडी घेतली. त्याने नॉर्थइस्टचा बार्थोलोम्यू ओगबेचे याला (4 सामन्यांतून 5 गोल) मागे टाकले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nगोव्याने चार सामन्यांत तिसरा विजय मिळविला असून एक बरोबरी साधली आहे. गोव्याने दहा गुणांसह आघाडी घेताना नॉर्थइस्ट युनायटेड एफसीला (चार सामन्यांतून 8 गुण) मागे टाकले. प्रत्येकी सात गुणांसह बेंगळूरू तिसऱ्या, एटीके चौथ्या, तर मुंबई सिटी पाचव्या स्थानावर आहे. एफसी पुणे सिटीला चार सामन्यांत तिसरा पराभव पत्करावा लागला. एका बरोबरीच्या एका गुणासह हा संघ तळात दहाव्या स्थानावर आहे. गोलफरक 3-10 असा उणे सात होणे पुण्यासाठी आणखी धक्कादायक ठरले.\nपुर्वार्धात अर्धा डझन गोल झाले. कोरोने पाचव्याच मिनिटाला खाते उघडले. तीन मिनिटांनी मार्सेलिनीयोने पुण्याला बरोबरी साधून दिली. त्यानतंर ह्युगो बौमौसने गोव्याचा दुसरा, तर जॅकीचंद सिंगने तिसरा गोल केला. आठ मिनिटांच्या अंतराने झालेल्या या गोलमुळे गोव्याने 3-1 अशी दमदार आघाडी घेतली. तीन मिनिटांनी एमिलीयानो अल्फारो याने पुण्याचा दुसरा गोल केला. कोरोने मग 12 मिनिटांनी वैयक्तिक दुसरा व संघाचा चौथा गोल केला. अंतिम टप्यात मार्सेलिनीयोचा फटका क्रॉसबारला लागला नसता तर पुण्याला पिछाडी आणखी कमी करता आली असती.\nपुण्याने सुरवात आक्रमक केली. पहिल्याच मिनिटाला अल्फारोने बॉक्सपाशी दिलेल्या पासवर मार्सेलिनीयोला पुरेशा ताकदीअभावी चेंडू मारता आला नाही. त्यामुळे गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याने चेंडू सहज अडविला. खाते उघडण्याची शर्यत घरच्या मैदानावर गोव्याने जिंकली. पाचव्या मिनिटाला एदू बेदियाच्या पासवर कोरोने लक्ष्य साधले. बेदियाने पुण्याच्या बचाव फळीच्या वरून मारलेला चेंडू कोरोने अथक धावत मिळविला. त्याने बॉक्समध्ये घसरत पुण्याचा मध्यरक्षक गुरजेत सिंग याला चकविले आणि चेंडू उजवीकडून नेटच्या डाव्या कोपऱ्यात मैदानालगत मारला. कोरोच्या कौशल्यासमोर पुण्याचा गोलरक्षक विशाल कैथ निरुत्तर झाला.\nपुण्याने तीन मिनिटांत बरोबरी साधली. रॉबीन सिंगने डावीकडून मार्को स्टॅन्कोविच याचा पास मिळताच बॉक्समध्ये मार्सेलिनीयोसाठी संधी निर्माण केली. मार्सेरिनीयोने नेटच्या वरील भागात चेंडू मारला. त्यावेळी झेप घेऊनही नवाझ चेंडू अडवू शकला नाही. 12व्या मिनिटाला कोरोने मुसंडी मारत रचलेली चाल ह्युगोने सत्कारणी लावली. मग 20व्या मिनिटाला सेरीटॉन फर्नांडीसच्या अप्रतिम पासवर कोरोने नेटसमोर जॅकीचंदला पास दिला. जॅकीचंदने उरलेले काम फत्ते केले. 23व्या मिनिटाला अल्फारोने नेत्रदिपक फटका मारत नवाझला चकविले. 35व्या मिनिटाला कोरोने जॅकीचंदकडून बॉक्समध्ये मिळालेला चेंडू मारला. गुरजेतने चेंडू ब्लॉक केला, पण कोरोने चपळाईने दुसरा प्रयत्न करीत कैथला चकविले.\nदुसऱ्या सत्रात पुण्याकडून आणखी गंभीर चूक झाली. 54व्या मिनिटाला चिंगलेनसाना सिंग याने अल्फारोला बॉक्समध्ये पाडले. त्यामुळे पंच प्रांजल बॅनर्जी यांनी पुण्याला पेनल्टी बहाल केली. ती घेण्यासाठी अल्फारो पुढे सरसावला. त्याने नेटच्या डाव्या कोपऱ्यात वरील बाजूला ताकदवान फटका मारला, पण नवाझने उजवीकडे झेपावत चेंडू अडविला. त्��ाआधी पुण्याने फ्री किक दवडली होती. चिंगलेनसाना याने अल्फारोला पाडले होते. फ्री किकवर मार्को स्टॅन्कोविचने स्वैर फटका मारला.\n84व्या मिनिटाला विशाल कैथने कोरोचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे कोरोची हॅट््ट्रिक हुकली. अंतिम टप्यात पुण्याचा संघ हताश झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातूनच बदली खेळाडू कार्लोसने सेरीटॉन फर्नांडीसला ठोसा मारला. त्यामुळे त्याला लाल कार्डसह मैदान सोडावे लागले. अखेरच्या मिनिटाला कोरोने बचावाच्या प्रयत्नात मैदानावर घसरत स्टॅन्कोविचला पाडले. त्यामुळे त्याला लाल कार्ड दाखविण्यात आले.\n#CWC2019 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम अबाधितच\n#CWC2019 : फायनलनंतर आयसीसीच्या नियमावर मोहम्मद कैफची प्रतिक्रिया\n#Wimbledon2019 : नोवाक जोकोविचने पटकावलं जेतेपद, रॉजर फेडररवर मात\n#CWC19 : थरारक लढतीत इंग्लंड विश्वविजेता\n#CWC2019 : विल्यम्सनने टाकले जयवर्धनेला मागे\n#CWC2019 : ‘तो’ संघाचा निर्णय – रवी शास्त्री\n#CWC2019 : बीसीसीआयकडून शास्त्री आणि विराटची चौकशी होणार\nभारताची सुवर्णकण्या हिमा दासने पटकावले तिसरे सुवर्ण\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nसुप्रिम कोर्टाने आसारामबापूंचा जामीन अर्ज फेटाळला\nदिल्ली वार्ता: राहुल गांधी यांची नाराजी आणि झारीतील शुक्राचार्य\nकर्नाटकमध्ये 4-5 दिवसांत भाजप सरकार स्थापन करणार\nकर्नाटकचे बंडखोर आमदार शक्तिपरीक्षेवेळी राहणार अनुपस्थित\nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतं��्र प्रांत कार्यालय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/photos/", "date_download": "2019-07-16T00:23:57Z", "digest": "sha1:OXJ2G2TTJGFFL64R7MKUZ22OD5TD65N7", "length": 9259, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागपुरात- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\n���िराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nजगातल्या सर्वात 'छोट्या' महिलेनं नागपुरात असा बजावला मतदानाचा हक्क\nलोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 11 एप्रिल (गुरूवारी) मतदान पार पडलं. जगातली सर्वात बुटकी महिला नागपुरात राहते. ती मतदान करायला आल्यावर अशी धम्माल उडाली.\nमहाराष्ट्र Jul 4, 2017\nनागपुरात लाखमोलाची बीएमडब्ल्यू कार जळून खाक\nचक्क 'त्या'ला शेपटी, नाव पण मारुती \nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/people-demand-audit-of-murud-grampanchayat/", "date_download": "2019-07-16T00:35:43Z", "digest": "sha1:7YEGWMVYYAEMMAZEOBVGRI3S2XLJNUHD", "length": 13514, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुरुड ग्रामपंचायतीच्या कारभाराचे विशेष लेखापरिक्षण करण्याची मागणी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाण��टंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nमुरुड ग्रामपंचायतीच्या कारभाराचे विशेष लेखापरिक्षण करण्याची मागणी\nतालूक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुरुड ग्रामपंचायतीच्या कारभाराचे विशेष लेखापरिक्षण करण्यात यावे अशी मागणी काही नागरिकांनी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती, जिल्हा परिषद लातूर यांच्याकडे या संदर्भात निवेदन देण्यात आलेले ��हे. अक्टोंबर २०१७ ते ऑगस्ट २०१८ या कालावधीतील कारभाराचे विशेष लेखापरिक्षण करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात नमूद केले असून, ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी पध्दतीने करण्यात येत आहे. तसेच सदस्यांना अपमानास्पद वागूणक देण्यात येत आहे असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलऔसा तालुक्यात पावसाअभावी ऊसाचे उत्पादन घटले\nपुढील५५ हजारांची लाच घेताना त्याला पकडले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nआढावा बैठकीत वीज महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याला पालकमंत्र्यांनी झापले\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-43538488", "date_download": "2019-07-16T00:13:39Z", "digest": "sha1:HOZGCPO53BUOYBWLEXPSEEXGA4KCRAY4", "length": 13844, "nlines": 136, "source_domain": "www.bbc.com", "title": "स्पेन : बार्सिलोनाच्या रस्त्यांवर 50 हजार लोक का उतरले आहेत? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nस्पेन : बार्सिलोनाच्या रस्त्यांवर 50 हजार ल��क का उतरले आहेत\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nकॅटलोनियाचे माजी अध्यक्ष कार्लस प्युजडिमाँट यांना जर्मनीत अटक केल्यानंतर बार्सिलोनामध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू झाली आहेत.\nदेशद्रोह आणि स्पेनविरोधात बंड केल्याच्या आरोपावरून स्पेन सरकार हे प्युजडिमाँट यांच्या शोधात होते. जर्मन पोलिसांनी युरोपियन अटक वॉरंटचा हवाला देत प्युजडिमाँट यांना रविवारी ताब्यात घेतलं.\nसोमवारी (26 मार्च) प्युजडिमाँट यांना जर्मनीच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे.\nकार्लस प्युजडिमाँट यांच्या अटकेनंतर कॅटलोनियामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत 89 लोक जखमी झाले. आतापर्यंत 4 व्यक्तींना अटक झाली आहे. डेन्मार्क मार्गे बेल्जियमला जात असताना प्युजडिमाँट यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.\nगेल्या ऑक्टोबरमध्ये स्पेनच्या विरोधात जाऊन कॅटलोनियाच्या संसदेनं स्वातंत्र्य घोषित केलं होतं. त्यानंतर प्युजडिमाँट देश सोडून ते बेल्जिअममध्ये राहात होते.\nस्पेन निवडणुकांमध्ये स्वतंत्र कॅटलोनियावादी पक्षांना बहुमत\nअखंड स्पेनच्या मागणीसाठी 3 लाख लोक रस्त्यावर\nगेल्या शुक्रवारी (23 मार्च) त्यांच्या अटकेचं वॉरंट जारी करण्यात आलं होतं.\nनिदर्शनं कोण करत आहेत\nकॅटलोनियाच्या मध्य बार्सिलोना शहरात हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनकर्त्यांनी युरोपियन कमिशन आणि जर्मन दूतावासाकडे जात असताना 'राजकीय कैद्यांना मुक्त करा', 'धिस युरोप इज शेमफुल' अशा घोषणा दिल्या. काही भागात रास्ता रोकोही करण्यात आला.\nप्रतिमा मथळा बार्सिलोनामधल्या जर्मन दुतावासावर 'आमच्या अध्यक्षाना मुक्त करा' अशी पत्रकं आंदोलकांनी लावली.\nया निदर्शनात अंदाजे 55,000 लोक सामील झाल्याचं वृत्त स्पॅनिश वृत्तसंस्था Efeने दिलं आहे.\nअटकेनंतर कॅटलोनियातील तणाव वाढल्याने फुटीरतावादी नेत्यां���ी नवीन अध्यक्षांची घोषणा तूर्तास पुढे ढकलली आहे.\nप्रतिमा मथळा बार्सिलोनाच्या मध्यवर्ती भागात पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली\nस्पेनच्या सुप्रीम कोर्टानं कॅटलोनियाच्या 25 नेत्यांवर स्पेन विरोधात बंड केल्याचा ठपका ठेवला आहे. त्या सर्व नेत्यांनी आरोप फेटाळले आहेत.\nकार्लस प्युजडिमाँट यांना कसं ताब्यात घेतलं\nडेन्मार्कलगतच्या उत्तर जर्मनीतील श्लेस्विग-होल्स्टि शहरात वाहतूक पोलिसांनी प्युजडिमाँट यांना ताब्यात घेतलं.\nगेल्या आठवड्यात फिनलँडमधील वकिलांना भेटण्यासाठी आणि परिषदेत सहभागी होण्यासाठी प्युजडिमाँट तिथे गेले होते.\nअमेरिकेचे रशियन दूतावासातील 60 जणांना देश सोडण्याचे आदेश\nस्पेन निवडणुकांमध्ये स्वतंत्र कॅटलोनियावादी पक्षांना बहुमत\n'युरोपीय संस्कृतीचं अस्तित्व धोक्यात'\nत्याचदरम्यान प्युजडिमाँट यांच्या अटकेची नोटीस दुसऱ्यांदा जारी करून धक्का दिला.\nप्रतिमा मथळा गेल्या ऑक्टोबरपासून कार्लस प्युजडिमाँट हे बेल्जियममध्ये राहत आहेत.\nफिनलँडमधून ते पोलिसांच्या हातून निसटले पण जर्मनीत त्यांची गाडी अडवण्यात आली.\nडिसेंबर 2017 मध्ये स्पेनच्या न्यायालयाने प्युजडिमाँट यांच्यासह इतर नेत्यांच्या अटकेची आंतरराष्ट्रीय नोटीस मागे घेतली होती. प्युजडिमाँट हे स्वत:हून मायदेशी परतत असल्याचं वकिलांनी सांगितलं होतं.\nप्रतिमा मथळा बार्सिलोनामधल्या जर्मनीच्या दुतावासाबाहेर पिवळ्या रंगाच्या रिबन बांधल्या गेल्या.\nओळख पटवण्यासाठी प्युजडिमाँट यांना कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. त्यांना स्पेन सरकारकडे प्रत्यार्पित करण्याची प्रक्रिया चालू आहे.\nप्युइगमाँइट यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर त्यांना 30 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.\nया अटकेनंतर कॅटोलोनियाच्या स्वातंत्र्य लढ्याला जोरदार धक्का पोहोचला आहे. बहुतांश नेत्यांवर कारवाईच्या नोटीसा काढण्यात आल्या आहेत.\nएका भाषेनं जोडलेली 83 बेटं आणि या बेटांच्या देशाची गोष्ट\n'ब्रह्मास्त्र होतं तर मग रामाच्या राज्यात वीज उपलब्ध होती का\n बंदुकीच्या धाकावर मुलाला बोहल्यावर चढवतात तेव्हा...\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\n‘ऐकून तर घ्यावं लागेल’: लोकसभेत अमित शहांनी ओवेसींना सुनावलं\nटीम इंडिया हरली, पण बेटिंगच्या धंद्यातले असे झाले मालामाल\nइराकमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची अधिक लैंगिक छळवणूक होतेय\n‘जय श्री रामची घोषणा द्यायला नकार दिल्यावर त्यांनी मला मारहाण केली’\n'एकेकाळी 12 एकर जमीन होती, आता आम्ही रस्त्यावर आलोय'\n'बाहेरचे खेळाडू' असलेली इंग्लंड टीम अशी बनली जगज्जेता\nचांद्रयान-2 मोहीम भारतासाठी इतकी महत्त्वाची का आहे\nविंबल्डन फायनलमध्ये जोकोविच फेडररपेक्षा सरस का ठरला\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/yogi/news/", "date_download": "2019-07-16T00:05:06Z", "digest": "sha1:NYQS3UU4DMODJAMYE3PDVJWDRBLVYBPA", "length": 11858, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Yogi- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nप्रियांकांच्या गुंडांबदद्लच्या ट्विटवर उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलं हे उत्तर\nकाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी एक ट्वीट करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर हल्ला चढवला होता. उत्तर प्रदेश सरकारने गुन्हेगारांसमोर आत्मसमर्पण केलं आहे का, असा सवालही त्यांनी या ट्वीटमध्ये विचारला होता. त्यावर उत्तर प्रदेश सरकारने आकडेवारी देऊन स्पष्टीकरण दिलं आहे.\nमुख्यमंत्र्यांचा दणका; 9 वाजता कार्यालयात न पोहोचल्यास पगार कापणार\nमोहन भागवत आणि योगी यांच्याविरुद्ध बोलणं पडलं भारी, हार्ड कौरविरुद्ध गुन्हा दाखल\nकोर्टाचा योगी आदित्यनाथ यांना दणका, पत्रकाराच्या अटकेप्रकरणी फटकारलं\n'बलात्काराचे वेगवेगळे प्रकार असतात', भाजप मंत्र्याचं वादग्रस्त विधान\nप्रचारात अखिलेश यादव यांच्या सोबत दिसणारे कोण आहेत हे 'योगी'\nVIDEO : काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत योगी समर्थकाचा गोंधळ\nबंगालचा 'बगदीदी' करण्याचा ममता बॅनर्जींचा प्रयत्न - योगी आदित्यनाथ\nमोदी पंतप्रधान झाले तर विरोधकांची दुकानं बंद होणार - योगी आदित्यनाथ\nअभिनेता इरफान खान झाला भावुक, माध्यमांना लिहिलं 'हे' पत्र\n���ा निवडणुकीत नरेंद्र मोदी याचं 'नाव' आहे आणि कामही आगे - योगी\nमुख्यमंत्री आदित्यनाथ यांना दणका, आयोगानंतर आता ट्विटरने केली कारवाई\nअखेर आयोगाने केली कारवाई; योगी आणि मायावतींवर प्रचार बंदी\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/agitation/14", "date_download": "2019-07-16T01:23:34Z", "digest": "sha1:KDA2EBKVHR26WUUNWGBD7YWH3ALTXZ4K", "length": 28990, "nlines": 303, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "agitation: Latest agitation News & Updates,agitation Photos & Images, agitation Videos | Maharashtra Times - Page 14", "raw_content": "\nभौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये दोन सुवर्ण\nनौदलाला मिळणार आणखी सहा पाणबुड्या\n‘जेजे‘मध्ये लहान मुलांचा कॅन्सरविभाग\nआसाम, बिहारमध्ये पुराचे थैमान\nसंजय राऊतांनी सांगितला आयुर्वेदिक अंडी व क...\n‘आधार कार्ड’ला मतदान ओळखपत्र जोडा\nभाजपच्या राष्ट्रीय संघटन महामंत्रिपदी व्ही...\nफेसबुकला ५ अब्ज डॉलर दंड\n...तोपर्यंत भारतासाठी पाकचं हवाई क्षेत्र ब...\nकॅनडाच्या पत्रकाराचे अकाउंटपाकच्या सूचनेवर...\nडॉ. धनंजय दातार यांना 'फोर्ब्ज मिडल इस्ट'तर्फे पुर...\nडीएचएफएलचे समभाग ३३ टक्क्यांनी कोसळले\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\n‘इन्फोसिस’चा नफा पाच टक्क्यांनी वाढला\nडेबिट कार्डच्या संख्येत १० कोटींनी घट\nदृष्टिहीनांसाठी रिझर्व्ह बँकेचे अॅप\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nआयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह...\nरोहितकडे टी-२० व वनडेची धुरा, तर विराटकडे ...\nइंग्लंड विश्वविजेता; सुपर ओव्हरमध्ये थरारक...\nन्यूझीलंडचे इंग्लंडसमोर विजयासाठी २४२ धावा...\nन्यूझीलंडच्या नीशमचे भारतीय चाहत्यांना आवा...\nहेमा मालिनीला धर्मेंद्र म्हणाले 'अनाडी'\nशिवानीने वीणाला दिला 'हा' सल्ला\nरुपाली आणि वीणामध्ये रंगणार कॅप्टन्सी टास्...\nहृतिक रोशन आणि टायगरमध्ये होणार 'वॉर'\nप्रोस्थेटिक मेकअपमुळं अमिताभ बच्चन चिंतेत\nशिवानीची एन्ट्री सोशल मीडियावर ठरतेय हिट\nरशि���ातील शिक्षणाविषयी बोलू काही\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nसरकारी शिष्यवृत्तीमधून मदतीचा हात\n📞धो धो पाऊस कोसळत असतो\nदुसरी वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच\nराजधानीतील प्रदुषण कमी करण्यासाठी..\nहाफिज सईदला जामीन मंजूर\nकर्नाटकातील राजकीय नाट्यामध्ये टे..\nश्रीमंतांवर कराचा बोजा, परकीय गुं..\nगर्भपात कायदा: सुप्रीम कोर्टाची क..\nराज्यभरातील विनाअनुदानित शिक्षकांचे राज्यभरात नऊ ठिकाणी सुरू असलेले आंदोलन शुक्रवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आल्याचे राज्य विनाअनुदानित कृती समितीने शुक्रवारी जाहीर केले. मात्र मुंबईतील आंदोलन सुरूच राहणार असून, शिक्षकांच्या प्रश्नाबाबत सोमवारी पालिका प्रशासनाबरोबर होणाऱ्या बैठकीनंतर त्याविषयी पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.\n​ ‘ती आंदाेलने राजकीय हेतूने’\nराज्यात अनेक ठिकाणी झालेली शिक्षकांची आंदोलने ही राजकीय हेतून प्रेरित असून यामागचा बोलविता धनी कोणी वेगळा आहे. शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांचा बोजा गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न आहे, मग आताच ही आंदोलन का केली जात आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न असल्याची खरमरीत टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे शुक्रवारी यांनी ‘मटा’शी बोलताना केली. शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारने काहीही केले नाही. त्याबाबत आमचे सरकार मात्र सकारात्मक असून शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिले.\nशेवगाव गोळीबाराची प्रातंधिकाऱ्यामार्फत चौकशी\nशेवगाव येथे शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराची घटना दुर्देवी असून, या गोळीबाराची चौकशी दंडाधिकारी चौकशी प्रातंधिकाऱ्यामार्फत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे. येत्या दोन महिन्यात चौकशी करून सरकार चौकशी अहवाल द्यायचा आहे.\nशेतकऱ्यांवर गोळ्या झाडायला नको होत्या\nशेवगाव येथील आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भेट घेतली. यावेळी जखमी शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.\nऊस दरवाढीसाठी शेतकऱ्यांची कारखान्यावर धडक\nऊसाला २६०० रु��ये हमीभाव देण्यात यावा, या मागणीसाठी देव्हाडा येथील मानस अ‍ॅग्रो साखर कारखान्यावर शेतकऱ्यांनी धडक दिली. शेतकरी व कारखाना प्रशासनाच्या बैठकीत भाववाढीबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. २३०० रुपयांपेक्षा अधिक भाववाढ करण्यास पूर्ती उद्योग समूहाचे महाव्यवस्थापक समय बन्सोड यांनी नकार दिल्याने ही बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.\nअन्नाधिकार संरक्षणासाठी श्रमजीवींचा मोर्चा\nशिधापत्रिकेवर एक किंवा दोन व्यक्ती असणाऱ्या अंत्योदय योजनेतील गरिबांचा प्राधान्य यादीत समावेश केल्यामुळे त्यांना महिन्याकाठी मिळणारे ३५ किलो धान्य कमी होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गरिबांवर मोठा अन्याय झाला असून हजारो गरीब वंचितांच्या अन्नाधिकार संरक्षणासाठी बुधवारी श्रमजीवी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय धडकले होते. यावेळी श्रमजीवी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना निवेदन देण्यात आले.\nनगर, औरंगाबादेत शेतकऱ्यांचे ऊस आंदोलन पेटले\nऊस उत्पादक शेतकरी कृती समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबरपासून सुरु केलेल्या ऊसदर आंदोलनाला आज शेवगाव आणि पैठणमध्ये हिंसक वळण लागले.\nभाडेकरू परिषदेचा आज वरळीत मोर्चा\nवरळीतील एका विकासकाने लाल चाळीतील रहिवाशांची फसवणूक केल्याचा निषेध करण्यासाठी बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेच्या वतीने आज, बुधवारी सकाळी दहा वाजता वरळी नाक्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे.\nरस्त्यांवरील खड्ड्यात लावली झाडे\nमेट्रो रेल्वे व सिमेंट रस्त्यांच्या कामामुळे नागपूरकर खड्डयातून प्रवास करीत असून, याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने रविवारी कॉटन मार्केटमधील रस्त्यांच्या खड्डयातच वृक्षारोपण करून लक्ष वेधले. रस्त्यांचे काम सुरू असताना बाजूने जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. बांधिलकी म्हणून हे खड्डे बुजविले जात नाही. त्यात दुचाकीस्वार पडून अपघात होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आले.\nशीर कापून देऊ, पण भाजपला पाठिंबा देणार नाही\n'आरक्षणाची लढाई सुरूच राहिल. ती थांबणार नाही. पण पाटीदार समाजाचे आरक्षण आंदोलन चिरडताना कार्यकर्त्यांवर अत्याचार करणाऱ्या भाजपला पराभूत करणं हेच आपलं लक्ष्य आहे', असं सांगतानाच 'पाटीदार समाज आपलं शीर कापून देईन, पण भाजपला कदापीही पाठिंबा देणार नाही,' अशा शब्दांत पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल यांनी भाजपला ठणकावलं.\nनोटाबंदी वर्षपूर्तीला विरोधकांकडून आंदोलन\nगेल्या वर्षी दि. ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. आज (दि. ८) या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. या चुकीच्या निर्णयामुळे देशाचे खूप मोठे नुकसान झाल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.\nफेरीवाला धोरणासाठी मनपासमोर धरणे\nराष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसह रोजगाराचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सिटू अंतर्गत महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.\n'स्विस बँक खात्यांशी 'आधार' कधी जोडणार\nआधार्ड कार्ड बँक खात्यांशी जोडणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. आधार कार्ड स्विसमधील बँक खात्यांशी कधी जोडणार याचा विचार मी करत आहे, असा उपरोधिक टोला त्याने लगावला आहे.\nप्राथमिक शिक्षकांच्या निवड श्रेणीबाबतचा शासन निर्णय रद्द करा, प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी ठाणे, पुणे, अहमदनगर, नाशिकसह विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे नेले. आपली एकजूट दाखवत गुरूजींनी सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला.\nगॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन\nकेंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. नागरिकांना शेणाच्या गोवऱ्यांचे वाटप करत केंद्र सरकारचा निषेध करत अनोख्या पद्धतीने हे आंदोलन केले\nफेरीवाल्यांच्या विरोधात मनसे रस्त्यावर\nरस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी आंदोलन केले.\nकुणी घर देता का घर\nशहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाईनंतर स्टेशन रोडवरील किमान शंभराहून अधिक कुटुंबीयांचा सं���ार अद्यापही उघड्यावर पडला आहे.\nनिरुपम यांच्या घरासमोर मनसे कार्यकर्त्यांना अटक\nमुंबईतील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मनसे विरुद्ध संजय निरुपम वाद मिटण्याची चिन्हे दिसत नसून आज मनसे कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांच्या घरोसमोर निदर्शने केली. निदर्शने करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\n‘उडान’चे ग्रहण सुटू दे...\nमुंबई-पुण्यानंतर सर्वच बाबतीत सरस व अनुकूल स्थिती असतानाही उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये नाशिकला मागे टाकत नागपूर, औरंगाबाद या शहरांनी आघाडी घेतली आहे.\nकांदा दरावरून रास्ता रोको\nभाजप सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतल्याने कांद्याचे भाव कोसळत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी कळवण बसस्थानकासमोर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.\nपार्किंग धोरण हा सरकारी अधिकार: मुंबई उच्च न्यायालय\nनौदलाच्या ताफ्यात आणखी सहा पाणबुड्या येणार\nमटा विशेष: 'चांद्रयान -२'चे प्रक्षेपण जुलैमध्येच\nगुरुपौर्णिमेलाच यंदा खंडग्रास चंद्रग्रहण होणार\nनिवडणूक ड्युटीवर मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई\nधोका टाळला; ‘इस्त्रो’च्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत\nकर्नाटकच्या १४ आमदारांचे मुंबई पोलिसांना पत्र\nपुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आधी टोल; नंतर काम\nउच्च न्यायालयाकडून‘हर्बल हुक्का’ला परवानगी\nवडिलांनी केली विवाहित गर्भवती मुलीची हत्या\nभविष्य १५ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinovels.net/2008/12/marathi-novels-novel-e-love-ch-9.html?showComment=1285579908879", "date_download": "2019-07-16T00:46:44Z", "digest": "sha1:UAGFLL5JR2LQJOAYULYFONB2LXEKOMBQ", "length": 11497, "nlines": 113, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Marathi Novels - Novel - E Love : CH- 9 वेगळेपणा", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nअंजलीने कॉम्प्यूटरवर आलेला विवेकचा चॅटींग मेसेज उघडला खरा पण तिला तिचं हृदय धडधडत आहे असं जाणवायला लागलं. तिला स्वत:लाच आपल्या बेचैन मन:स्थितीचे आश्चर्य वाटत होते. तिने पटकन त्याने पाठविलेला मेसेज वाचला -\n'' हाय गुड मॉर्निंग ... हाऊ आर यू'' त्याच्या मेसेज विंडोत लिहिलेले होते.\nतिने आपण उगाचच गुरफटत तर नाही ना चाललो याची स्वत:शीच खात्री करुन जपूनच उत्तर टाईप केले -\nआणि उगीचच आपल्या मनाची अधिरता दिसून येवू नये म्हणून तिने एक ते शंभर पर्यंत आकडे मोजले आणि मग बरीच वे��� झाली आहे याची खात्री करीत सेंड बटनवर क्लीक केले.\n'' काल मी गावाला गेलो होतो'' तिकडून ताबडतोब विवेकचा मेसेज आला.\n' तू काल का चॅटींगवर भेटला नाहीस' या अंजलीच्या मनात घोळत असलेल्या प्रश्नाला उत्तर देवून त्याने जणू तिच्या हृदयाचाच ठाव घेतला आहे असे तिला वाटले.\nखरंच मनकवडा की काय हा\nअंजलीला एक क्षण वाटून गेले.\n'' तिनेही खबरदारी म्हणून कोरडीच प्रतिक्रिया व्यक्त केली.\n'' अजून काही विचारणार नाहीस\nती त्याचा मेसेज आल्यानंतर उत्तर देण्यास मुद्दाम विलंब लावीत होती पण त्याचे मेसेजेस ताबडतोब, जणू मेसेज मिळण्याच्या आधीच टाईप केल्याप्रमाणे येत होते.\n'' तूच विचारकी '' तिने रिप्लाय पाठविला.\nतिला उगीचच मुलगा मुलगी पहायला आल्यानंतर वेगळ्या खोलीत जावून जसे बोलतात तसे वाटायला लागले.\n'' अगं त्या दिवशी मी तुला ब्लॅंक मेल यासाठी पाठवली होती की तुझी मला काहीच माहिती नाही ... मग काय लिहिणार... पण मेल पाठविल्याशिवाय राहवेना... मग दिली पाठवून ब्लॅंक मेल..''\nमग त्यानेच पुढाकार घेवून विचारले, '' बरं तू काय करतेस... म्हणजे शिक्षण की जॉब... म्हणजे शिक्षण की जॉब\n'' मी बी. ई. कॉम्प्यूटर केले आहे... आणि जी. एच. इन्फॉरमॅटीक्स या स्वत:च्या कंपनीची मी सध्या मॅनेजींग डायरेक्टर आहे'' तिने मेसेज पाठविला.\nतिला माहित होते की चॅटींगमधे आधीच स्वत:ची खरी माहिती देणं धोकादायक असतं. पण तरीही ती स्वत:ची खरी माहीती जणू तिच्या नकळत टाईप करीत होती आणि पाठवित होती.\n'' अरे .. बापरे.. '' तिकडून विवेकची प्रतिक्रिया आली.\n'' तुला तुझं वय विचारलं तर राग तर येणार नाही ना... नाही ... म्हणजे मी कुठेतरी वाचलं आहे की स्त्रियांना त्यांचं वय विचारलेलं आवडत नाही म्हणून ... '' त्याने तिला जपूनच प्रश्न विचारला.\nतिने पाठविले, '' 23 वर्ष''\n'' अगं हे तर मला आधीच माहित होतं... मी तुझ्या मेल आयडी वरुन बघितलं होतं ... खरं सांगू तू जेव्हा सांगितलंस की तू मॅनेजींग डायरेक्टर आहेस ... तर माझ्या समोर 45-50 वयाच्या एका वयस्कर बाईचं चित्र उभं राहालं होतं ...'' तो थोडा मोकळा बोलत होता.\nतिला त्याच्या गमतीदार स्वभावाचं गालातल्या गालात हसू येत होतं. त्याने तिचं वय सायबर सर्च द्वारे शोधलं हे जाणून तो सुद्धा तिच्याबाबत तेवढाच उत्कट असल्याचं तिला जाणवलं.\n'' तू तुझं वय नाही सांगितलंस...'' तिने प्रतिप्रश्न केला.\n'' मी माझ्या मेल ऍड्रेसच्या माहितीत ... माझं खरं वय लिहिलं आहे...'' त्याचा तिकडून मेसेज आला.\nत्याच्या या उत्तराने तिला त्याच्यातला वेगळेपणा अजूनच जाणवत होता.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/diwali/2008/node/60.html", "date_download": "2019-07-16T00:59:53Z", "digest": "sha1:BM6L2CQX2FWIBSAB5EPVS6IULZKPUFTZ", "length": 20076, "nlines": 104, "source_domain": "www.manogat.com", "title": "पडू आजारी, मौज हीच वाटे भारी... | मनोगत", "raw_content": "मनोगत आस्वाद विवाद संवाद\nदिवाळी अंक २००८. वर्ष दुसरे.\nपडू आजारी, मौज हीच वाटे भारी...\nमाझ्या लहानपणी माझ्या वडिलांचे के. ई. एम इस्पितळात ऑपरेशन झाले. मी ६-७ वर्षांचा असेन. वडील इस्पितळात असताना आम्ही त्यांना भेटायला आई बरोबर इस्पितळात जात असू. तसेच इतरही बरेच नातेवाईक तिथे यायचे. मला इस्पितळाचे वातावरण आवडायचे. प्रत्येकाला स्वतंत्र पलंग, पलंगा शेजारी पांढर्‍या रंगाचे छोटेसे लोखंडी कपाट. त्यात सफरचंद, केळी, मोसंबी अशी विविध (आणि भरपूर) फळे. कितीही खा.. कोणी काही बोलणार नाही. माझे वडील विशेष खायचे नाहीत, मला आणि ताईलाच द्यायचे. तिथे खाण्यावरून आईसुद्धा ओरडायची नाही. नाहीतर घरी, ‘काय मेला सारखं सारखं खाय खाय करतो आत्ता जेवलास नं’ असे ओरडायची. वडिलाचे ऑपरेशन झाले म्हणजे नक्की काय झाले हेही मला कोणी धड सांगितले नाही. ‘आई-वडिलांचा मुलांशी संवाद’ असली आधुनिक थेरे त्या काळात नव्हती. मलाही विशेष उत्सुकता नव्हती जाणून घ्यायची. मला वेगवेगळी फळे खायला मिळायची त्यावर मी खुश असायचो. ताई वेडी. फळे वगैरे न खाता वडिलांचा हात धरून बसायची, मोठ्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकायची वगैरे. पांढर्‍या शुभ्र कपड्यातली नर्स कधीतरी येऊन वडिलांना इंजेक्शन देऊन जायची. आमचे वडील हूं की चूं करायचे नाहीत. पण मला ते बघवायचे नाही. मी त्यांच्याकडे न पाहता दूर कुठेतरी पाहायचो. नर्स गेली की वडील हसत हसत माझ्याकडे बघायचे. मला ते फार शूर वाटायचे (त्या काळी ‘ग्रेट’ हा मराठी शब्द माहीत नव्हता). असो. तर असा तो एक हृदयद्रावक प्रसंग सोडला तर इस्पितळातील वास्तव्य म्हणजे माणसाच्या आयुष्यातली परमोच्च ‘चैन’ असे वाटायचे. सर्व नातेवाईक भेटायला येतात, हसून खेळून बोलतात, अभ्यासाबद्दल चकार शब्द काढत नाहीत, फळे-बिस्किटे वगैरे खाऊ मिळतो, छान छान नर्स, डॉक��टर्स गोड गोड बोलतात. ‘आता कसं वाटतंय बरं वाटतंय नं काही लागलं तर सांगा. हा कोण छोकरा वाटत. वा खेळकर आहे. ’ (म्हणजे ‘मस्तीखोर आहे’ हे मला मोठेपणी समजले) अशा वातावरणाचा हेवा वाटायचा. असे वाटायचे, आपल्यालाही कधी तरी हॉस्पिटलात राहण्याचे भाग्य लाभावे. आपलीही अशीच ‘चैन’ व्हावी. शाळा नाही, अभ्यास नाही, कोणी ओरडत नाही, सगळे हसून खेळून गोड गोड बोलताहेत, छान छान बिस्किटे, फळे खाऊ आणून देताहेत असे आयुष्य असावे असे वाटायचे. पण इतक्या वर्षात ती संधी कधी आलीच नाही.\nपण ‘भगवानकी मंदीरमे देर है,अंधेर नही’ ह्या उक्तीचा प्रत्यय नुकताच आला. मध्यंतरी, एकदा पहाटे पहाटे शौचास गेलो असता काही गडबड आहे असे जाणवले. पहाटे पहाटेच तीन वेळा धावावे लागले. प्रकार काय आहे हे अनुभवावरून मी जाणले. पोटात कुठेतरी अल्सरने डोके वर काढले होते. पूर्वी १९९६ (नक्की आठवत नाही) क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात झाली होती. तेंव्हा मी रोज टीव्ही समोर बिअरचा डबा आणि सिगारेटचे पाकीट घेऊन तासंतास मॅच बघत बसायचो. तेंव्हा असा त्रास झाला होता. डॉक्टर मित्राने अल्सरचे निदान केले होते. त्यावर औषधे दिली होती. प्रश्न मिटला होता. पण त्या बरोबर मला पोटाचा अल्सर, त्याची लक्षणे आणि उपचार ह्याचे ज्ञान झाले होते. पुढे मी कडक पथ्यपाणी, जलचिकित्सा वगैरे केली. सिगरेट पूर्णतः सोडली आणि व्याधीवर जय मिळवला. असो. पण ह्या खेपेस जेंव्हा पुन्हा तसाच त्रास झाला तेंव्हा विचार केला की आजचे काम संपले की आळस न करता डॉक्टरकडे जायचेच. एव्हाना मी व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचलो होतो. चवथ्यांदा शौचास गेलो. तेथून परतल्यावर मला दरदरून घाम आला, छातीत धडधड वाढली, तोल जाऊ लागला, चक्कर आली. कसाबसा भिंतीला धरून तोल सावरला आणि जवळच्याच खुर्चीवर बसलो. वाटले काहीतरी जास्त गंभीर बाब दिसते आहे. हार्टऍटॅक तर नसेल ह्या विचाराने जरा घाबरलो. वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. मी स्वतः गाडी ड्राइव्ह करीत जाणे धोक्याचे होते. मित्राला फोन केला. म्हंटले, “बाबा, असं असं मला होतंय. मला हार्टऍटॅकचा संशय येतोय. तू ताबडतोब ये आपण डॉक्टरकडे जाऊया.” बिचारा आंघोळीला निघाला होता तसाच (कपडे होते व्यवस्थित अंगावर) धावला. येता येता त्याने एक सत्कार्य केले. त्याच्या डॉक्टर मित्राला परिस्थिती समजावून, त्याच्या दवाखान्यात बोलावून घेतले. दवाखाना १० वाजता उघड���ो, तेंव्हा ९ वाजले होते. १० मिनिटात माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी मित्र पोहोचला. तोपर्यंत मीही सावरलो होतो. पुन्हा जरा नॉर्मल झालो होतो. त्याला चहा वगैरे पाजला. मी ही घेतला, बरे वाटेल, असे वाटून. आणि त्याच्या स्कूटरवर बसून आम्ही त्याच्या डॉक्टरकडे गेलो.\nडॉक्टरांनी लक्षणे विचारली. मी त्यांना संपूर्ण माहिती देऊन पूर्वेतिहासही सांगितला. त्यांनी ईसीजी काढला. शाळेत असताना भूमितीतील ग्राफ काढायला मला आवडायचे. ग्राफ म्हणजे हमखास मार्क. पण डॉक्टरांनी माझा काढलेला ग्राफ काही १० पैकी ८-९ मार्क देणारा नसावा असे त्यांच्या चेहर्‍यावरून वाटले.\nडॉक्टरांना मी म्हंटले, “डॉक्टर, एनीथिंग सीरियस\nडॉक्टर म्हणाले, “म्हंटलं तर आहे म्हंटलं तर नाही.”\nडॉक्टर, “काही नाही. आपण काही टेस्ट करून घेऊ. तुमचा अंदाज बरोबर वाटतोय. हार्टऍटॅक नसावा पण अल्सर आहे. मी चिठ्ठी देतो, तुम्ही काही टेस्ट करून घ्या, म्हणजे अचूक निदान करण्यास मदत होईल.”\nमी मनात हुश्श केले. अल्सरचा काही तेवढा बाऊ नाही. गेल्या खेपेस नुसत्या गोळ्यांनी बरा झाला होता. पण आत्ता का उपटला दारू नाही, सिगरेट नाही, जाग्रणं नाही, उपवास नाही. ऍसिडिटी वाढावी असे काही नाही. असो. पाहूया टेस्ट करून. डॉक्टरकडून चिठ्ठी घेतली आणि मित्राबरोबर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पोहोचलो.\nदीनानाथच्या बाह्यरुग्ण विभागात डॉक्टरांची चिठ्ठी आणि ईसीजी रिपोर्ट दाखविल्या बरोबर तिथल्या नर्सने ताबडतोब स्ट्रेचर आणि वॉर्डबॉइजनाच बोलावले. मला म्हणाले, “झोपा स्ट्रेचरवर.”\n मी नुसत्या टेस्ट करण्यासाठी आलो आहे आणि चांगला माझ्या पायांनी फिरू शकतो आहे. स्ट्रेचर काय करायचंय\nतसे मला एका बेडकडे घेऊन गेले आणि म्हणाले, “झोपा इथे.” मी झोपलो. जवळ मित्र होताच. आम्ही गप्पा मारत होतो तेवढ्यात एक लेडी डॉक्टर आली.\nसांगितले सगळे. तिने रिपोर्ट आणि चिठ्ठी पाहिली. नर्सला काहीतरी सांगून माझी नाडी वगैरे तपासली. सकाळी काय नाश्ता केला, व्यवसाय काय, वय काय असे जुजबी प्रश्न विचारले. मी उत्तरे देत होतो तेवढ्यात ती गेलेली नर्स एक बारीक नळी घेऊन आली. ती नळी माझ्या नाकातून पोटात सरकविण्यात आली. त्यातून मस्तपैकी फ्रिजचे थंडगार पाणी सोडण्यात आले. मला कळेना मी व्यवस्थित ग्लासने पाणी पिण्याच्या अवस्थेत असताना हा द्राविडी प्राणायाम का असो. ग्लासभर पाणी पोटात ���ोडल्यावर पंपाच्या साह्याने ते पुन्हा बाहेर काढले.\n“हं, सकाळी कॉफी घेतली का\nती नळी नाकातून पोटात खुपसली असताना बोलायला अडचण होत होती.\n“ठीक आहे. पाकीट, घड्याळ, मोबाईल, चष्मा, चेन सगळं उतरवून ठेवा.”\n“अहो, मला फक्त काही टेस्ट करायला सांगितल्या आहेत. मी इथे राहायला आलेलो नाही.”\n तुम्हाला काही काळ अंडर ऑबझर्व्हेशन ठेवायला पाहिजे.”\n“म्हणजे आज इथेच राहावं लागेल\n“हो. मोठे डॉक्टर सोडतील तेंव्हा घरी जायचं. बरं व्हायचंय ना आपल्याला\nमी मुकाट तिच्या आज्ञा ऐकल्या. सौभाग्यवतींना फोन करून अशा अशा कारणास्तव दीनानाथ रुग्णालयात दाखल झालो आहे बरोबर मित्र आहे असा फोन केला. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे…. छे छे किंचित भीती वाटू लागली होती.\nसौ. आणि चिरंजीव घाबरे-घुबरे होऊनच हॉस्पिटलात पोहोचले. मीच त्यांना आधी धीर दिला.\n“काळजी करू नका. काही टेस्ट करायच्या आहेत. एखाद दुसरा दिवस राहावं लागेल. विशेष गंभीर काही नाही.”\n१ | २ | ३ | ४ पुढे »\nक्या होती है हमारी ड्यूटी \nपडू आजारी, मौज हीच वाटे भारी...\nआवरताना काल मिळाल्या काही कविता\nथरथरता अधर अजून का\nसोडला मी भरतार (विडंबन)\nहोता वसंत, होता सुमनात वास बाकी\nकोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना\nज्योतिष- भविष्याच्या पाऊलखुणांचा मागोवा\nमहाराष्ट्राचे वैभव: हेमाडपंती मंदिरे\nरुडयार्ड किप्लिंग- जंगलबुकचा जनक\nरूट ३१२ - एक आगळावेगळा चीनप्रवास\nमराठी शुद्धलेखनाचे नियम मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच असावेत\nसपाटीकरणाऐवजी प्रमाणीकरण करू या\nभूपट्ट विवर्तन : माहिती आणि महती\nप्रा. प्र. ना परांजपे : एक संवाद\nप्रा. रोहिणी गोडबोले : एक संवाद\nपुन्हा वर | मनोगत दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/latest-updated-karmala-leader-rashmi-bagal-was-arrested/", "date_download": "2019-07-16T00:36:45Z", "digest": "sha1:NI4N7GJXM64ZZ5H2EMXTAYTHPAWADUZJ", "length": 7261, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल यांना अटक", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉं���्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल यांना अटक\nकुर्डूवाडी /हर्षल बागल : करमाळा विधानसभा मतदार संघातील करमाळा ते नगर रोडवर जातेगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्तारोको आंदोलन आयोजित केले होते. पण आंदोलनाची वाढती धग लक्षात घेता राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांना करमाळा पोलिसांनी आंदोलन स्थळावरुन अटक केली आहे.\nकरमाळा विधानसभा मतदार संघाच्या वतीने राष्ट्रवादी पक्षातर्फे दुध दरवाढ व कुंभेज झरे राजुरी मांगी, जातेगाव, भोसे, कामोणे, खडकी आळजापुर सावडी, कुंभारगाव पारेवाडी वीट पोपळज मोरवड कोर्टी बांगर ओढा या गावातील तलावात कुकडीचे ओव्हरफ्लो पाणी सोडावे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखाली रस्तारोको आयोजित होता. पण आंदोलन स्थळी प्रशासनाकडुन अशावासन नको तर रोकठोक आदेश द्या असाच हट्ट रश्मी बागलसह ऊपस्थित शेतकऱ्यांनी धरल्याने आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पंढरपुरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला होता.\nभारतीय अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’, फ्रान्सला मागे टाकत भारत सहाव्या स्थानी\nSolapur- आदिनाथ वर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nराज्यात पुन्हा एकदा ‘मनु’ जन्माला आल्यासारखे वातावरण\nचले जाव चळवळ म.फुलेंनी सुरु केली, अजित पवार यांचा ‘जावईशोध’\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘ए���ढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/diwali/2008/node/70.html", "date_download": "2019-07-16T01:11:51Z", "digest": "sha1:LY6XIVIICK22NYYGCXSPCMEFYH25O4XT", "length": 24056, "nlines": 98, "source_domain": "www.manogat.com", "title": "सुकाळसौदा | मनोगत", "raw_content": "मनोगत आस्वाद विवाद संवाद\nदिवाळी अंक २००८. वर्ष दुसरे.\nकुरूक्षेत्रावरील युद्धात कृष्णाने त्याचे काही अक्षौहिणी सैन्य कौरवांच्या बाजूने लढेल आणि तो स्वत: पांडवांच्या बाजूने हे जाहीर केले. या गोष्टीचे सर्वात जास्त दु:ख चंद्रभानला झाले. सत्य, नीतीमत्ता वगैरे गोष्टींचे रोमॅंटिक, भोंगळ आकर्षण त्याला फार होते. विशेषत: दिलेल्या शब्दाखातर द्यूत खेळताना स्वत:च्या बायकोलाही पणाला लावणारा युधिष्ठिर त्याला अगदी आदर्श पुरुष वाटत असे. युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी कृष्णाची विनवणी करून त्याने कृष्णाच्या वैयक्तिक सेवकांमध्ये आपला समावेश करुन घेतला आणि रथाला हनुमानाचे चित्र असलेला झेंडा लावून पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी तो दाखल झाला. एवढ्या मोठ्या पांडवांच्या सैन्यात एक सैनिक जास्त म्हणजे दर्यामें खसखसच. तिकडे कौरवांनाही एक सैनिक कमी आहे हे लक्षात आले नाही. पण थोड्याच दिवसात चंद्रभानचा भ्रमनिरास झाला. एक तर सैन्याचे नेतृत्त्व कोणाकडेही असो, सैन्यातील खालच्या पातळीवरचे राजकारण दोन्हींकडेही सारखेच आहे हे त्याला कळून आले. पांडवांच्या सैन्यामध्ये सार्जंटच्या जागेवर असणारा माणूसही सुट्टी वगैरे घ्यायची असली की बायकोच्या बाळंतपणाचे खोटे कारण देत असे हे त्याला फारच अनैतिक वाटले. त्या सार्जंटने हे कारण इतक्या वेळा दिले होते की पुढच्या युद्धात पांडवांना सैन्याची कमतरता मुळीच भासली नसती. युद्धातले घाणेरडे राजकारण सहन करूनही पहिले काही दिवस पांडवांची साथ त्याने दिली. पण चंद्रभानचा खरा अपेक्षाभंग झाला तो द्रोणाचार्यांना गंडवल्यावर. प्रत्यक्ष युधिष्ठिरानेच ’नरो वा कुंजरो वा’ असा संदिग्ध आधार घेतल्यानंतर खरा धर्म काय असतो याचे स्पष्ट दर्शन त्याला झाले. डोळेच उघडले म्हणा ना त्याचे त्याच रात्री स्वयंपाकासाठी लाकडे आणायला जाणार्‍या बुणग्याचे सोंग घे‌ऊन तो सटकला आणि थेट दक्षिण भारतात दाखल झाला. पळून येण्यापूर्वी पांडवांच्या खोटारडेपणाचा व आपल्या मूर्खपणाचा पश्चात्ताप म्हणून त्याने सहदेवाची राखीव तलवार चोरून आणली.\nचंद्रभा��� अतिशय तल्लख बुद्धीचा असला तरी त्याला तलवार चालवण्याशिवाय इतर कौशल्यपूर्ण असे काही येत नव्हते. आणि इथे दक्षिण भारतात लोक फारशी भांडणेबिंडणे करत नसत. अगदीच वादावादी - इथे त्याला मतभेद म्हणत असत - झाली तरी लोकांमध्ये मारामारी करण्याचा दम नव्हता. ताबडतोब तडजोड करून नृत्य, संगीत, काव्य, साहित्य वगैरेंसमोर बूड रोवून बसणे आणि नंतर त्यावर जोरजोरात चर्चा करणे हेच त्यांना आवडत असे. दक्षिण भारतातील राजेलोकांनी तर क्षात्रवृत्तीला काळिमाच फासला होता. एकमेकांशी साटेलोटे करून आजूबाजूच्या सर्व राजांशी घरोब्याचे संबंध प्रस्थापित करून टाकले होते. मधुचंद्र, पर्यटन किंवा तीर्थाटनासाठी राज्याबाहेर पडणार्‍या राजवंशातील कुटुंबियांचे निदान \"मेव्हणीच्या नणंदेचा धाकटा दीर\" इतके जवळचे संबंध सर्वत्र होते व त्यामुळे परप्रांतातली त्यांची गैरसोय टळत असे.\nतात्पर्य काय की चंद्रभानच्या तलवारीचा इथे फारसा उपयोग नव्हता. शेतावरून भाज्या आणून त्या निवडणे व तलवार वापरून त्या चिरणे. चिरलेल्या भाज्यांचे वाटे करून बाजारात विकणे असा एक व्यवसाय त्याने सुरुवातीला करून बघितला. इथल्या लोकांना चिरलेल्या भाज्या बाजारात मिळतात हे पाहून फारच आनंद झाला. विशेषत: नगरातल्या बायकांचा भाज्या निवडण्याचा त्रास वाचल्यामुळे त्यांना एकमेकींच्या घरी जा‌ऊन कान भरण्याचे उद्योग करण्यास जास्त वेळ मिळू लागला. लवकरच कौटुंबिक भांडणांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. गावाच्या पोलीस उपनिरीक्षकांना ह्या मूळ कारणाचा सुगावा लागणे शक्यच नव्हते. आपल्या बायकोला डोके खाण्यास इतका जास्त वेळ कसा काय मिळतो ह्याचेच उत्तर शोधण्यात ते गुंग होते.\nचंद्रभान मूळचाच तल्लख असल्याने त्याने प्रांतातील व्यवहाराची भाषा, पद्धत चांगलीच अवगत केली होती. धूम्रपानाचे व्यसन इमान‌इतबारे करतानाही, अंगठा व तर्जनीच्या चिमटीमध्ये धूम्रकांडी धरून उकिडवे बसण्याची त्याची आवडती पद्धत त्यागून इथल्या लोकांनी विकसित केलेली झाडाच्या बुंध्याला सपाट टेकून बसून दोन बोटांच्या बेचक्यात कांडी पकडून नंतर हाताची मूठ वळून नंतर शंख वाजवल्याप्रमाणे ती तोंडासमोर धरून मोठा झुरका घेण्याची अळणी पद्धत त्याने आत्मसात केली होती. त्याला स्वत:ला धूम्रकांडीचा ओष्ठद्वयांना होणारा आकर्षक स्प��्श हा त्या चैतन्यदायी धुरा‌इतकाच अतिप्रिय होता. मात्र पोट भरण्यासाठी व्यावसायिक चातुर्य हे वैयक्तिक पूर्वग्रहांपेक्षा अधिक उपयुक्त असते हे त्याला माहिती होते. थोड्याच दिवसात तर्जनी व अंगठा यांची पेरे मूळच्या उजळ रंगाची झाली आणि तर्जनी आणि मध्यमेतल्या बेचक्याला करडेपणा आला.\nएक दिवस दुकानात आलेल्या महिलांच्या घोळक्याला \"भाजीचे भाव हे योग्यच आहेत व स्वत:ला काडीचाही फायदा न होता केवळ समाजसेवा व गावातील लोकांच्या चांगुलपणाबद्दल एक कृतज्ञपणा म्हणूनच या भाज्या इतक्या पडेल भावाने विकत आहे\" हे चंद्रभान कसोशीने समजावून सांगण्याचा प्रयत्न असताना बायकोला सोबत म्हणून बाजारात आलेल्या नगरशेटजींचे लक्ष चंद्रभान बसला होता त्या मृगाजिनाखाली लपवलेल्या तलवारीकडे गेले. तलवारीचे धारदार निळसर पाते आणि मुठीला लावलेले रंगीत खडे पाहून ही तलवार आपल्या घराच्या दिवाणखान्यात अगदी शोभून दिसेल असे त्यांना वाटले. चंद्रभानाचा सगळा माल संपेपर्यंत समोरच्याच एका दुकानाच्या कट्ट्यावर तांबूलभक्षण करीत नगरशेटजी बसले आणि चंद्रभान मोकळा झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी त्याला हाक मारली.\n\"चंद्रभाना, तुझ्या व्यवसायकुशलतेवर आम्ही प्रसन्न आहोत.\"\nचंद्रभानाला ही शासकीय भाषा समजली नाही. \"माफ करा महाशय, पण तुम्ही काय बोललात ते कळले नाही.\"\n\"अरे तुझा हा धंदा करण्याची पद्धत आम्हाला आवडली आहे.\"\n\"मात्र तू इथे व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ती अनुज्ञप्तीपत्रिका प्राप्त केली आहेस का म्हणजे हा धंदा करण्यासाठीचा परवाना घेतला आहेस का म्हणजे हा धंदा करण्यासाठीचा परवाना घेतला आहेस का\n\"माफ करा महाशय पण असे काही असते हे मला माहिती नाही.\"\n\"महाराजांच्या राजमुद्रेसहित वितरित झालेल्या राजाज्ञेनुसार ’या राज्यात व्यवसाय किंवा सेवा किंवा दोन्हींपैकी एक किंवा दोन्ही किंवा यापेक्षा काही वेगळे करून अर्थप्राप्ती किंवा अर्थार्जन किंवा यापैकी एक किंवा दोन्ही किंवा यापेक्षा वेगळे करण्याचा हेतू मनामध्ये धरून त्यानुसार वर्तणूक करणार्‍या व्यक्तीने - मग ती स्त्री किंवा पुरुष किंवा त्यापेक्षा वेगळी असेल तरीही - नगरशेट किंवा त्यांपेक्षा वरिष्ठ पदावरील अधिकार्‍याकडून आवश्यक ते अनुज्ञप्तीपत्र राजाच्या मुद्रिकेच्या चिन्हासह प्राप्त करणे आवश्यक आहे’ असे म्हटले आह���.\"\n\"माफी असावी महाराज, पण नियम सांगण्यापेक्षा आता उपाय काय हे तुम्ही सांगाल तर बरे हो‌ईल\n\"तुला तो परवाना प्राप्त करावा लागेल. त्यासाठी तुला दोन हजार मोहरा द्याव्या लागतील.\"\n काही दुसरे करता नाही का येणार\n\"हम्म, एक उपाय आहे. तुझ्याकडे एक सुंदर तलवार आहे. ती आम्हाला दिली तर आवश्यक ती कागदपत्रे पुरवण्याची व्यवस्था आम्ही करू.\"\n\"महाराज, पण ती तलवार उतरेकडील कीर्तिमान राजे सहदेव यांची आहे. युद्धात पराक्रम गाजवल्याबद्दल त्यांनी स्वहस्ते मला भेट दिली आहे. एका अर्थाने ती तलवार अनमोल आहे. मात्र तुमची फारच इच्छा असेल तर ती तलवार मी तुम्हाला तीन सहस्र मोहरा आणि व्यवसायाचा परवाना यांच्या बदल्यात दे‌ऊ शकतो. अशी वस्तू इथे दक्षिणेत मिळणे महाकठीण\nनगरशेटजींसाठी तीनसहस्त्र मोहरा काही जास्त नव्हत्या. शिवाय शहराच्या कोतवालांना खिजवण्यासाठी अशी वस्तू दिवाणखान्यात असणे आवश्यक होते. त्यांनी ताबडतोब मोहरा देण्याची व्यवस्था करून कोणताही व्यवसाय करण्याचे परवानगीपत्र चंद्रभानला मिळवून दिले. चंद्रभानला एक नवा व्यवसाय करण्याची युक्ती सुचली ती अशी. थोड्याच काळात चंद्रभान पुरातन वस्तूंचा जाणकार आणि विक्रेता म्हणून प्रसिद्ध झाला. परिसरातील गावांमध्ये हिंडून एखादी पुरातन वस्तू मिळते का ते शोधणे आणि ती वस्तू अक्षरश: मातीमोल भावात विकत घे‌ऊन शहरातल्या बड्या धेंडांना विकणे हा त्याचा व्यवसाय जोरात चालू झाला. जवळपासच्या गावांच्या फेर्‍यांमध्ये त्याला अनेक पुरातन वस्तू मिळाल्या. राजदरबारातील वळसेदार पायांचे खानदानी सिंहासन, मुख्य सेनापतींच्या दिवाणखान्यातील चहापानाचे कोरीव मेज, धर्मगुरुंच्या आश्रमाच्या प्रवेशद्वारावरील हत्तीचे मुख, प्रधानीणबा‌ईंच्या रंगवेशभूषामहालातील मढवलेला आरसा हे सगळे त्यानेच आणून दिले होते. सप्ताहान्ती होणार्‍या प्रतिष्ठितांच्या मेजवान्यांमध्ये जर एखादीने ’ऐकलंत का सेनापतीणबाई, चंद्रभानकडून आम्ही नवीन फडताळ घेत आहोत’ असे म्हटले तर ऐकणार्‍या सर्वांचा असूयेने अगदी जीव नकोसा होत असे. एकूण काय तर चंद्रभान हा एक ब्र्यांड झाला होता. त्याचा व्यवसाय अत्यंत जोमाने चालला होता. त्याने अमाप संपत्तीही कमावली होती. मात्र व्यवसायाच्या यशस्वितेसाठी आवश्यक असलेले ’वस्तू कमीत कमी किंमतीत घेणे आणि जास्तीत जास्त किंमतीत विकणे’ हे ब्रीद तो कटाक्षाने पाळत होता. सुरुवातीला प्रवासासाठी भीमथडीची तट्टे वापरणार्‍या चंद्रभानकडे क्रमाक्रमाने काठेवाडी आणि अरबी घोडे आले होते. हल्ली हल्ली तर नगरात फिरण्यासाठी त्याने एक हत्तीही विकत घेतला होता. व्यवसायासाठी मात्र त्याने विशेष रचनेचा एक रथ बनवून घेतला होता.\n१ | २ | ३ पुढे »\nक्या होती है हमारी ड्यूटी \nपडू आजारी, मौज हीच वाटे भारी...\nआवरताना काल मिळाल्या काही कविता\nथरथरता अधर अजून का\nसोडला मी भरतार (विडंबन)\nहोता वसंत, होता सुमनात वास बाकी\nकोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना\nज्योतिष- भविष्याच्या पाऊलखुणांचा मागोवा\nमहाराष्ट्राचे वैभव: हेमाडपंती मंदिरे\nरुडयार्ड किप्लिंग- जंगलबुकचा जनक\nरूट ३१२ - एक आगळावेगळा चीनप्रवास\nमराठी शुद्धलेखनाचे नियम मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच असावेत\nसपाटीकरणाऐवजी प्रमाणीकरण करू या\nभूपट्ट विवर्तन : माहिती आणि महती\nप्रा. प्र. ना परांजपे : एक संवाद\nप्रा. रोहिणी गोडबोले : एक संवाद\nपुन्हा वर | मनोगत दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/1st-transgender-sarpanch-in-india/", "date_download": "2019-07-16T00:34:28Z", "digest": "sha1:YZA2DNJT7T2MH7ZABMJBJX3XUNWBKEMW", "length": 3633, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "1st transgender sarpanch in india Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nहीच खरी लोकशाही;तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान\nसोलापूर : माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावात चक्क तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झाला आहे. तृतीयपंथी सरपंच होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे.तरंगफळ गावातील...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्��्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-opportunity-export-soyameal-china-7746", "date_download": "2019-07-16T01:00:39Z", "digest": "sha1:F3FT65C36IC6NCSO3G3OILFXNIXUGBDW", "length": 18438, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, opportunity to export soyameal to china | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचीनमध्ये सोयापेंड निर्यातीला संधी\nचीनमध्ये सोयापेंड निर्यातीला संधी\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nनवी दिल्ली : अलीकडच्या काळात जागतिक दोन आर्थिक महासत्ता चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये व्यापारयुद्ध सुरू आहे. चीनने अमेरिकेतून आयात होणाऱ्या सोयाबीनवर २५ टक्के शुल्क लावले आहे. त्यामुळे चीनमध्ये भारताच्या सोयापेंड निर्यातीला संधी आहे. तसेच अमेरिकेतून काही काळासाठी कमी दरात सोयातेल आयात करण्याची संधी आहे.\nनवी दिल्ली : अलीकडच्या काळात जागतिक दोन आर्थिक महासत्ता चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये व्यापारयुद्ध सुरू आहे. चीनने अमेरिकेतून आयात होणाऱ्या सोयाबीनवर २५ टक्के शुल्क लावले आहे. त्यामुळे चीनमध्ये भारताच्या सोयापेंड निर्यातीला संधी आहे. तसेच अमेरिकेतून काही काळासाठी कमी दरात सोयातेल आयात करण्याची संधी आहे.\nजागतिक सोयाबीन व्यापाराचा विचार करता चीन हा सर्वांत मोठा सोयाबीन आयातदार आहे, तर अमेरिका हा सर्वांत मोठा उत्पादक देश आहे. ‘‘चीनची २०१७-१८ मधील सोयाबीन आयात ९७ दशलक्ष टन झाली होती. या आयातीपैकी ४० टक्के आयात ही अमेरिकेतून झाली होती. मात्र सध्याच्या अमेरिका आणि चीनच्या संबंधामुळे चीनने अमेरिकेतून सोयाबीन आयातीवर कर लावून निर्बंध लावला आहे. त्यामुळे देशांतर्गत पोल्ट्री उद्योगाची खाद्याची गरज भागविण्यासाठी चीन भारतातून सोयाबीन आयात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातून सोयापेंड निर्यातीला संधी आहे,’’ अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.\n‘‘चीनने २०१२ मध्ये गुणवत्तेच्या कारणावरून भारतून सोयापेंड आयातीला निर्बंध घातले होते. परंतु भारतीय व्यापाऱ्���ांनी ‘‘जूट बॅंग रंगविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्रीन मेलाकाइट केमिकलमुळे ही समस्या निर्माण झाली आहे,’’ असा दावा केला आहे. भारतातून सोयापेंड आयात गुणवत्तेच्या कारणावरून बंद केल्यानंतर चीनने अमेरिकेतून सोयाबीन आयातीला सुरवात केली. या सोयाबीनचे गाळप करून त्याचा पुरवठा देशातील पोल्ट्री उद्योग आणि शेजारच्या देशात निर्यात केली जाऊ लागली,’’ असे सॉल्व्हेंट एक्स्ट्राक्टर असोसिएशनचे भारतातील कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी सांगितले.\nतसेच केवळ चीनच नाही तर चीन ज्या देशांना सोयातेल निर्यात करत होता ते देशही आता भारताकडे वळतील. सोयापेंडचे भारतीय पोर्टवर सध्याचे दर ४८५ डॉलर प्रतिटन आहेत. हे अमेरिकेच्या सोयापेंडच्या तुलनेत ५० ते ६० डॉलरने जास्त आहेत. भारतातून सोयापेंड निर्यात २०१४-१५ मध्ये ४ दशलक्ष टन झाली होती. त्यात घट होऊन २०१६-१७ मध्ये २ दशलक्ष टनांपर्यंत कमी झाली. भारतीय उत्पादनाच्या उच्च किंमती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कमी दरात उपलब्धतेमुळे निर्यात कमी झाली होती.\nचीनने अमेरिकेच्या सोयाबीन आयातीवर शुल्क लावल्याने भारताला केवळ चीनमध्ये निर्यातीची संधीच मिळाली नाही, तर सोबतच अमेरिकेतून कमी दरात सोयातेल आयीतीचीही संधी आहे. चीनने आपली गरज भागविण्यासाठी ब्राझिलकडे मोर्चा वळविल्यास भारताला सोयातेल जास्त दराने आयात कराव लागेल. ब्राझील हा जगात दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक देश आहे. चीनने येथून आयात केल्यास सोयातेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.\nभारतीय सोयाबीन प्रक्रिया कंपन्यांना चीनमध्ये सोयापेंड निर्यातीची ही सर्वात मोठी संधी आहे. सोबतच चीन सोयापेंड निर्यात करत असलेल्या जपान, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम या देशातही भारतीय सोयापेंडला मार्केट उपलब्ध होऊ शकते.\nअध्यक्ष, भारतीय सोयाबीन प्रक्रियादार आसोसिएशन\nचीन अमेरिका व्यापार सोयाबीन भारत ब्राझील दक्षिण कोरिया व्हिएतनाम जैन\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nबांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...\nमका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...\nबाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...\nवायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...\nसेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...\nकापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....\nघरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...\nसुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...\nसरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...\nमका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...\nमका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...\nनेहे कुटुंबीयांनी कांदा पिकावर बसवले...नगर जिल्ह्यातील सावरगाव तळ (ता. संगमनेर) हे डोंगर...\nगावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...\nरब्बी हंगामातील आवकेचा दरावर परिणाम या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू,...\nसुताचे दर वाढले जळगाव ः देशांतर्गत सूतगिरण्यांसमोर कापूस...\nमका, हळद, कापसाचा तेजीकडे कलबाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या...\nरुपयाचे अवमूल्यन, सरकीतील तेजीने कापूस...पुणे ः सध्या कापसाचे दर बाजारात ६५००...\n‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...\nकडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीम���ील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/node/5473", "date_download": "2019-07-16T01:13:54Z", "digest": "sha1:YWPIGXYV2N7QHQHC66UJMK5T3OQ2XPZJ", "length": 21762, "nlines": 181, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, summer bajra plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुधारित तंत्राने वाढवा बाजरी उत्पादन\nसुधारित तंत्राने वाढवा बाजरी उत्पादन\nसुधारित तंत्राने वाढवा बाजरी उत्पादन\nसुधारित तंत्राने वाढवा बाजरी उत्पादन\nरविवार, 4 फेब्रुवारी 2018\nउन्हाळी हंगामात भरपूर सूर्यप्रकाश, पिकाच्या वाढीस योग्य हवामान असल्याने वेळेवर पेरणी आणि व्यवस्थापन केल्यास खरिपापेक्षा दीडपट अधिक धान्य आणि चाऱ्याचे उत्पादन मिळते.\nउन्हाळी बाजरी ही धान्यासोबतच उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी महत्त्वाची ठरते. उन्हाळ्यातील तापमान आणि हवामान पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो. या काळात कीड रोगांचा प्रादुर्भावही कमी होतो. पिकासाठी पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या उपलब्ध असल्यास कमी कालावधीमध्ये चांगले उत्पन्न मिळू शकते.\nउन्हाळी हंगामात भरपूर सूर्यप्रकाश, पिकाच्या वाढीस योग्य हवामान असल्याने वेळेवर पेरणी आणि व्यवस्थापन केल्यास खरिपापेक्षा दीडपट अधिक धान्य आणि चाऱ्याचे उत्पादन मिळते.\nउन्हाळी बाजरी ही धान्यासोबतच उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी महत्त्वाची ठरते. उन्हाळ्यातील तापमान आणि हवामान पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो. या काळात कीड रोगांचा प्रादुर्भावही कमी होतो. पिकासाठी पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या उपलब्ध असल्यास कमी कालावधीमध्ये चांगले उत्पन्न मिळू शकते.\nजमिनीची निवड : जमीन मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी.\nपूर्वमशागत : जमिनीची १५ सें.मी. पर्यंत खोल नांगरणी व कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेतातील पिकाची धसकटे व इतर काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. शेवटच्या कुळवणीपुर्वी हेक्‍टरी १० ते १५ गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरावे व नंतर कुळवणी करावी.\nपेरणीची वेळ : पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत करावी. पेरणी १५ फेब्रुवारीनंतर झाल्यास परागीभवनावर पुढील काळातील अतिउष्ण हवामानाचा अनिष्ट परिणाम होतो. दाणे कमी प्रमाणात भरुन उत्पादन घटते. तसेच खरिपातील पेरणीसाठीही विलंब होतो.\nबियाणे : ३ ते ४ किलो बियाणे प्रतिहेक्‍टरी\n२० टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया (अरगट रोगासाठी) : बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे उपलब्ध नसल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास २० टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. त्यासाठी १० लिटर पाण्यात २ किलो मीठ विरघळावे. पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजूला काढून त्याचा नाश करावा. तळाला राहिलेले निरोगी आणि वजनाने जड असलेले बियाणे वेगळे करावेत. ते स्वच्छ पाण्याने २ ते ३ वेळा धुऊन, त्यानंतर सावलीत वाळवावे.\nगोसावी रोग नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया : वरील सावलीत वाळविलेल्या बियाण्यास मेटॅलॅक्‍झील (३५ एसडी) ६ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे.\nजिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया : प्रतिकिलो बियाणे वरील दोन्ही प्रक्रिया झाल्यानंतर ॲझोस्पिरीलम २५ ग्रॅम किंवा ॲझोटोबॅक्‍टर २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू २५ ग्रॅम याप्रमाणे प्रक्रिया करावी. त्यानंतर पेरणी करावी. या बीजप्रक्रियेमुळे २०-२५ टक्के नत्र खतात बचत होते. तसेच बियाण्यांची उगवणशक्ती वाढून रोपांची वाढ चांगली होते, फुटवे जास्त फुटतात व पिकाची रोगप्रतिकारकशक्ती वाढते, पर्यायाने उत्पादनात सुमारे १० टक्के वाढ होते.\nपेरणीचे अंतर : दोन ओळीतील ३० सें.मी. व दोन रोपातील अंतर १५ सें.मी. ठेवावे.\nपेरणीची पद्धत : जमीन ओलवून वाफसा आल्यावर पेरणी करावी. जमिनीच्या उतारानुसार ५ ते ७ मीटर लांबीचे व ३ ते ४ मीटर रुंदीचे सपाट वाफे करावेत. पेरणी दोन चाडीच्या पाभरीने केल्यास रासायनिक खते आणि बियाणे एकाच वेळी पेरता येतात. पेरणी २ ते ३ सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर करू नये.\nरासायनिक खते : हेक्‍टरी ९० किलो नत्र, ४५ किलो स्फुरद व ४५ किलो पालाश द्यावे. पेरणीवेळी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश आणि २५ ते ३० दिवसांनी उर्वरित अर्धे नत्र द्यावे.\n���िरळणी : पेरणीनंतर १० दिवसांनी पहिली व २० दिवसांनी दुसरी विरळणी करावी. दोन रोपातील अंतर १५ सें.मी. ठेवावे.\nआंतरमशागत : दोन वेळा कोळपणी व गरजेनुसार दोन वेळा खुरपणी करावी. पेरणीपासून सुरवातीचे ३० दिवस शेत तणविरहित ठेवणे गरजेचे असते. याच कालावधीत तण व पिकामध्ये हवा, पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी स्पर्धा होत असते.\nमजुरटंचाई असल्यास ॲट्राझिन १ किलो प्रतिहेक्‍टरी प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून - पेरणीनंतर परंतु पीक उगवणीपूर्वी जमिनीवर फवारणी करावी.\nउन्हाळी हंगामासाठी जातींची निवड\nसंकरित जात - श्रद्धा, सबुरी, शांती, आदिशक्ती.\nसुधारित जात - आयसीटीपी ८२०३ व धनशक्ती.\nपेरणीनंतर ४ ते ५ दिवसांनी हलके (आंबवणीचे) पाणी द्यावे.\nत्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार व पिकाच्या वाढीच्या संवेदनक्षम अवस्थेत १० ते १२ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास\nपहिले पाणी ः फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी),\nदुसरे पाणी ः पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी)\nतिसरे पाणी ः दाणे भरतेवेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.\nसंपर्क : रामभाऊ हंकारे, ९८५०७१८०४१\nउन्हाळी बाजरी पिकाला वाढीच्या अवस्थेत पाणी आवश्‍यक असते.\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर ठिय्या...\nनाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती जगावी; मात्र आम्हालाही जगू द्यावे.\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/55401", "date_download": "2019-07-16T00:07:55Z", "digest": "sha1:3X3WHCLTIKJPK6SVPWE6OACDDRNKSMY7", "length": 17856, "nlines": 72, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ: मार्च 2019 | मुसळधार पावसात कोकणाकडे - अमित चाळके| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nमुसळधार पावसात कोकणाकडे - अमित चाळके\nमुंबई स्थित प्रत्येक कोकणी माणसाची गणेश चतुर्थीची लगबग सुरु होते ती म्हणजे अगदी चार ते पाच महिन्यापूर्वी पासून. ऑफिस मध्ये सुट्टीच्या प्लॅन पासून, मग त्यात प्लॅन नुसार खूप धावपळ करून तिकिट मिळवायची. त्या नंतर डोळ्यासमोर दिसणार गणपती सजावटीच स्वप्न, मग त्या नुसार किश्याची काटकसर करत खरेदी करायची हे सगळं करताना पण एक विलक्षण आनंद आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत असतो. मग तो दिवस उजाडतो ज्याची आपण वर्षभर वाट पाहत असतो. गणपतीला गावी जायचा. डोळ्या समोर असंख्य स्वप्न, चेहऱ्यावर एक वेगळच तेज, सोबत स्वर्ग सौंदर्य लाभलेल्या कोकणच्या निसर्गाचा विलक्षण अनुभव, जणू भासे मजला हेच स्वर्ग असे.\nअश्याच एका मुंबई ते माझ्या गावी जातानाचा अनुभव जो मी कधीच विसरू शकत नाही.\nगणेश चतुर्थी चालू झाली होती. अथक विनंती नंतर ऑफिसमधून शेवटच्या पाच दिवसाची सुट्टी मिळाली. सुरुवातीला सुट्टी न मिळाल्यामुळे गौरी दिवशी आमच्या घरी मोठा उत्सव असतो. म्हणून मी त्याच दिवशी गावी जायचं ठरवलं, मुंबईत आल्या नंतरच माझं पाहिलंच वर्ष होत.\nतस गावी जायचं अचानकच ठरल्यामुळे हातात तिकीट नव्हती, बहिणीने कोकण रेल्वेची तात्काळ तिकीट काढायचं म्हटलं पण तेव्हा निवसर स्टेशन वर दरड कोसळल्यामुळे ट्रेन पण बंद होत्या आणि आदल्या दिवशी रात्री कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई गोवा महामार्ग बंद होता. त्यामुळे आता गावी जायच कस हाच मोठा पेच समोर उभा राहीला होता आणि मुंबईतील पाहिलंच वर्ष असल्यामुळे खूप दिवसांनी गावी जायला मिळेल या मुळे थोडं भावनिक आणि उत्साही पण व्हायला झालं होत.\nइतक्यातच एक मार्ग सापडला भावोजींच्या मित्राच्या ओळखीचा पारिजात गाडी वरती एक ड्राइव्हर निघाला. त्याला फोन करून कशी बशी एक केबिनची शीट मिळवली आणि चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसू लागला. झालं. एकदाच माझं मन शांत झालं.\nसंध्याकाळी आम्ही गाडीत बसलो. इतक्यात हळूच एका प्रवाश्याने विचारले,\n\"वो गाडी खायच्या मार्गे काढतलास\"\nड्राइव्हर ने उत्तर दिले पुणे एक्सप्रेस रोड व्हाया कोल्हापूर.\nतशी मला फिरायची आवड असल्यामुळे जरा बर पण वाटलं. पुणे एक्सप्रेस-वे चे नाव खूप ऐकलेलं तेव्हा. आता प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार याचा उत्साह पण मनात होता.\nथोड्याच वेळात प्रवास सुरु झाला. रात्री गाडी जेवायला थांबली थोडं फार नास्ता केल्यानंतर परत प्रवास चालू झाला. केबिनमध्ये असल्यामुळे रात्र भर झोप तर नव्हतीच लागत. पण त्याच इतकं काही वाटलं नव्हतं कारण पहिल्यांदाच एक्सप्रेसवेचा अनुभव ही खूप मजेशीर ���ोता आणि सोबत मुसळधार पडणारा पाऊस\nजसा जसा प्रवास पुढे जात होता तस ड्रायव्हर, क्लीनर, मी माझ्या सोबत असलेले केबिन मधले सहप्रवासी आमच्या खूप गप्पा रंगत होत्या आणि त्यात गावच्या ओढीने नीट झोप पण लागत नव्हती. कधी एकदा आपलं गाव येत अस झालेलं\nपुढे सुमारे सकाळी ३ च्या सुमारास आम्ही कोल्हापुरात प्रवेश केला. रस्त्यावरच्या पिवळ्या मंद दिव्यांच्या प्रकाशात श्री शाहू महाराजांची कोल्हापूर नगरी अगदी सोनेरी दिसत होती. इतक्यातच ड्राइवरने गाडी थांबवली. म्हणून समोर लक्ष गेला तर रेनकोट घातलेले दोन पोलीस उभे होते. रिमझिम पाऊस तर आम्ही निघाल्या पासून चालूच होता. त्यातूनच त्या सोनेरी उजेडातून थोडं पुढे येऊन ते म्हणाले.\n\"पाऊसामुळे पुढे रस्ता बंद आहे\"\nतुम्हाला पुढे जाता येणार नाही. ड्राइवर ने १० मिनिट दुसऱ्या ड्राइवरशी चर्चा करून गाडी परत मागे घेऊन दुसऱ्या मार्गावर घेतली. परत एक ते दीड तास च्या प्रवास नंतर समोर काही गाड्या थांबलेल्या दिसू लागल्या आणि आमची गाडी पुन्हा थांबली. आमच्या गाडीच्या आधीच ३/४ कोकणात जाणाऱ्या गाड्या पुढे थांबल्या होत्या. काही पोलीस पण होते तिकडे.आम्ही केबिनमधेच बसलेलो असल्यामुळे समोर अंधुक प्रकाशात सार धुरकट चित्र दिसत होत. पण नक्की काय झालं हे मात्र समजत नव्हतं.\nइतक्यात त्यातला एक पोलीस म्हणाला, \"पुढे ५०० मीटर वर असलेल्या नदीला पूर आला आहे आणि पाणी ब्रीज वरून वाहत आहे, म्हणून हा रस्ता बंद केला आहे\"\nदहा पंधरा मिनिटं सीटवरच स्तब्ध झालेला ड्राइवर गाडीतून खाली उतरला आणि दुसऱ्या गाड्यांच्या ड्राइवरशी चर्च्या करू लागला. माझ्या सह इतर प्रवासीही थोडे घाबरले, कुजबुज चालू झाली, काही प्रवाश्याच्या घरी तर सकाळी सत्यनारायण पूजा पण होती.\nकाही प्रवासी तर, \"काय रे देवा ह्या चांगल्या कार्याक जाताव आणि ह्या काय मधी आणून ठेवलं \" असे काहीसे कुजबूजु लागले. सुमारे १५/२० मिनिटांच्या चर्चेनंतर असं समजलं की जोपर्यंत नदीचं पाणी कमी होत नाही तो पर्यंत तिकडेच राहावं लागणार आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे पाणी कधी पर्यंत ओसरेल हे कोणीही सांगू शकत नव्हतं.\nखरचं एका क्षणात सर्वांचा चेहरा उतरला, माझ्या सह सर्व प्रवाशी एकदम घाबरून गेलो आणि कुणी पावसाला शिव्या देत होत, तर कुणी गणपती बाप्पाला साकडं घालत होत. असं करता करता सकाळचे ६.०० वाजले पण पूर काही कमी होत नव्हता आणि पाऊस ही\nत्याच वेळी कोकणात जाणारी गिरोबा ट्रॅव्हल्सची एक गाडी तिकडे आली आणि त्या वेळी मूळचे फोंडा घोणसरी गावचे श्री. राणे म्हणून एक अत्यंत हुशार आणि अनुभवी ड्राइवर त्या गाडीवर ड्राइवर म्हणून होते. एकंदर सर्व परिस्थिती लक्ष्यात येताच त्या राणेंनी सर्व गाडी चालकांना एकत्र बोलावून असं सुचवलं की मला इथली थोडी फार माहिती आहे, काही पर्यायी मार्गही माहीत आहेत. त्यामुळे मी माझी गाडी घेऊन पुढे निघतो तुम्ही सावकाश एक एक करून माझ्या मागे या.\nसर्वांच्या सहमतीने आमचा प्रवास पुन्हा चालू झाला. माझ्या सोबत बसलेला एक कुडाळचा मुलगा होता एवढा सगळ्या प्रवासात आमची बऱ्यापैकी ओळख झाली होती. पुढे अंधुक प्रकश्यात छोट्या छोट्या गल्लीतून वाट काढणारी गिरोबा गाडी आणि मागे आम्ही आणि आमच्या मागे ४/५ गाड्या. सगळं अगदी थ्रिलर वाटत होत आणि नंतर नंतर मज्जाही येत होती. हे सगळं संपल्या नंतर आम्ही फोंडा घाटात आलो आणि मग तो फोंडा घाटाचा रस्ता आणि पाऊस आजूबाजूला छोटे छोटे धबधबे, हिरवीगार झाडे, डोंगरातून वाहणारे धुके सगळं अगदी मनमोहून टाकणार होत.\nपण खूप परिश्रम नंतरच्या या सुखावर परत एकदा विरजण पडलं. फोंडा बाजारपेठेत आल्यावर आमच्या गाडीचा टायर पंचर झाला. पण तेवढा गोष्टीने मूड न बिघडू देता, आम्ही सर्व प्रवाशी चहा आणि नाश्त्याचा उपभोग घेतला. उशीर झाल्यामुळे आणि सगळीकडे रस्त्यांची बोंबाबोंब असल्यामुळे घरचे ही चिंतेत होते. त्यांचे ही फोन यायला चालू झाले होते . पण आता चिंतेच काही ही कारण नाही आम्ही जेमतेम 1/2 तासात पोहचतोय अस सांगून त्यांना धीर देत होतो. कारण आता आम्ही जवळ जवळ पोहोचलोच होत आणि दुसरा टायर बसवून झाल्यावर परत आमचा प्रवास चालू झाला आणि मजल दरमजल करत ११.५० ला मी घरी पोहचलो. हा प्रवास आयुष्यभर लक्ष्यात राहील माझ्या\nलेखक: अमित प्रभाकर चाळके\nलडाख ऑन व्हिल्स – अजित मुठे\nभुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे\nछायाचित्रे: भुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे\nकेरळ टूर - अनुष्का मेहेर\nभाजे लेणी, लोणावळा - स्नेहल घोलप\nकोकणातील दुर्गम खडतर प्रवास - प्रभाकर पटवर्धन\nअशी ही मनाली, खूप खूप भावली - रिता जोहरापूरकर/ वनिता महाजन\nभावस्पर्शी व्यक्तिचित्र भाग १- किरण दहिवदकर\nमुसळधार पावसात कोकणाकडे - अमित चाळके\nपंढरीची वारी: एक अनुभूती\nबंगलोर येथील इस���कॉन मंदिर - अक्षता दिवटे\nबँगलोर मधील ओरियन मॉल - अक्षता दिवटे\nम्हैसूर दर्शन - अक्षता दिवटे\nमाझा शॉर्ट दक्षिण भारत प्रवास - निमिष सोनार\nखिडकी शेजारची जागा - ओमकार बागल\nमुंबई ते गाव - संकेत मुळगांवकर\nऔषधनिर्माणशास्त्र विषयक कायदे - आशिष कर्ले\nरेसिपी: चायनीज व्हेज मंचुरियन (ड्राय) - मंजुषा सोनार\nमाझे स्केच - मधुरा दहिवदकर\nमाझे काही व्यंगचित्र - प्रिया भांबुरे (निकुम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/9170", "date_download": "2019-07-15T23:56:25Z", "digest": "sha1:YZFB63C4P6H4VU6I4D7HJ67N2SSGLAPB", "length": 8147, "nlines": 90, "source_domain": "dhanlabh.in", "title": "ओएनजीसी करणार 4022 कोटींचे शेअर बायबॅक – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nओएनजीसी करणार 4022 कोटींचे शेअर बायबॅक\nतेल व वायू विपणन व विक्री क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ऑइल अँड नॅच्युरल गॅसच्या (ओएनजीसी) संचालक मंडळाने 4,022 कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकला मंजूर दिली आहे. यासंदर्भात कंपनीने नियामक संस्था सेबीला ही माहिती सादर केली आहे. बायबॅक अंतर्गत कंपनी एकूण शेअर अलॉटमेंटच्या 1.97 टक्के किंवा 25.29 कोटी शेअर्सची पुनर्खरेदी करणार आहे. यासाठी कंपनीने एका शेअरचे मूल्य 159 रुपये ठरविले आहे. आज कंपनीचा शेअर 148 रुपयांवर व्यवहार करत होता.\nज्या कंपन्यांचे महसुली उत्पन्न चांगले आहे अशा कंपन्यांमार्फत बायबॅक किंवा शेअर्स धारकांना डिव्हीडंड देऊन सरकार वित्तीय तूट बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत आहे.\nया अगोदर, मागील आठवड्यात इंडियन ऑयल कारपोरेशनने (आईओसी) देखील 4,435 कोटी रुपयांचा शेअर बायबॅक जाहीर केला आहे.\nहिंदुस्थान युनिलिव्हरला 1,538 कोटींचा नफा\n‘इन्कम प्रोटेक्ट’ नवीन टर्म योजना\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर ज��शी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/india-strikes-back/photos/", "date_download": "2019-07-16T00:54:00Z", "digest": "sha1:6VSPNSIXUUIVNQGQY7NMSOJB6CM7XPKI", "length": 11257, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "India Strikes Back- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nहवाई हल्ल्यानंतर बॉलीवूडमध्ये जोश 'सौ सोनार की एक लोहार की'\nपाकिस्तानी हद्दीत घुसून भारतीय हवाई दलाने केलेल्या धाडसी कारवाईवर समाजमाध्यमातून जल्लोष करण्यात आला. बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून असा आनंद व्यक्त केला आहे.\nGoogle Map वर पाहा - भारतीय वायुसेनेनं नेमके कुठे केले AirStrike आणि काय होतं त्या तळांवर\nAIRSTRIKE : याच एअरबेसवरून पाकिस्तानकडे मिराज विमानांनी घेतली भरारी\nएअर स्ट्राईकनंतर सोशल मीडियावर अशी उडतेय पाकिस्तानची खिल्ली\nIndiaStrikesBack- जर अमेरिकेने उचललं ‘हे’ पाऊल तर भिकेला लागेल पाकिस्तान\nAirStrike साठी भारताने 26 फेब्रुवारीचीच निवड का केली हे आहे मोठं कारण\nही आहे भारताची ताकद, लढाऊ विमानांनी अशी उडवली शत्रूची झोप\nIndiaStrikesBack : ... म्हणून भारताला घाबरतो पाकिस्तान, या 10 शस्त्रांसमोर निभाव लागणं अशक्य\nIndiaStrikesBack- पाकिस्तानला पलटवार करणं होतं अशक्य, असं होतं भारतीय वायुसेनेचं ‘चक्रव्यूह’\nIndiaStrikesBack- किती शक्तीशाली आहे फायटर जेट मिराज PAK वर फेकले १ हजार किलोंचे बॉम्ब\nIndiaStrikeBack : आणखी एक दणका, गुजरात सीमेजवळ BSF ने पाडले पाकिस्तानी ड्रोन\nIndiaStrikeBack- भारताच्या हल्ल्याचा पहिला पुरावा, पाकिस्तानने जारी केले फोटो\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झा��ेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/me-too-anu-malik-news/", "date_download": "2019-07-16T00:39:48Z", "digest": "sha1:LKNCUOIEYYGVVMXEOFTNRW432DSNFULH", "length": 7568, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "#MeToo :अनु मलिक यांच्यावर 'या' दोन प्रसिद्ध 2 महिलांचे धक्कादायक आरोप", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \n#MeToo :अनु मलिक यांच्यावर ‘या’ दोन प्रसिद्ध 2 महिलांचे धक्कादायक आरोप\nमुंबई : गायिका सोना मोहापात्रा आणि श्वेता पंडित यांच्यानंतर आणखी 2 महिलांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध म्यूजिक डायरेक्टर अनु मलिकवर यौन शोषणाचे आरोप लावण्यात आले आहेत. या दोन्ही महिलांनी अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत आपली ओळख दाखवत धमकावल्याचा देखील आरोप केला आहे.\nमिड डेला दिलेल्या मुलाखतीमध्ये या महिलांनी सांगितले. 90 च्या दशकात मेहबूब स्टुडिओमध्ये एका गाण्याचे शूटिंग सुरु होते. ज्यावेळी या महिला त्यांना भेटायला गेल्या होत्या त्यावेळी अनु मलिक यांनी त्यांना चुकिच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. त्यासाठी अनू मलिक यांनी त्यांची माफी सुद्धा मागितली होती.\nयानंतर एकदा यापैकी एका महिलेला त्यांने काही कामानिमित्त घरी बोलावले. आधी काही काळ औपचारिक गप्पा मारल्या आणि त्यानंतर त्यांनी माझा स्कर्टवर केला. त्यांना ढकलून मी दरवाज्याकडे पळण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. तेवढ्यात कोणीतरी दार वाजवलं पण या प्रसंगाबाबत कोणाला काहीच न सांगण्याची धमकी त्यांनी मला दिली होती. नंतर मला घर�� सोडताना त्यांनी पुन्हा गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला,’ असं त्या महिलेचा आरोप आहे. तर दुसरा आरोप करणारी महिला इंडियन आयडलच्या काही वर्षांपूर्वीच्या भागाची स्पर्धक आहे.\n‘अमिताभचं सत्यही लवकरच बाहेर येईल’\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nसंतापजनक : राष्ट्रवादीच्या मुजोर माजी आमदाराची महिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ, ऑडियो क्लिप व्हायरल\nशिवसेना मोदींना घाबरत असल्यानेच सत्तेतुन बाहेर पडत नाही : ओवेसी\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/agitation/17", "date_download": "2019-07-16T01:24:50Z", "digest": "sha1:XWYC27H6G4IGGGADLKZO6OOZFSEIRCHT", "length": 27741, "nlines": 301, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "agitation: Latest agitation News & Updates,agitation Photos & Images, agitation Videos | Maharashtra Times - Page 17", "raw_content": "\nभौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये दोन सुवर्ण\nनौदलाला मिळणार आणखी सहा पाणबुड्या\n‘जेजे‘मध्ये लहान मुलांचा कॅन्सरविभाग\nआसाम, बिहारमध्ये पुराचे थैमान\nसंजय राऊतांनी सांगितला आयुर्वेदिक अंडी व क...\n‘आधार कार्ड’ला मतदान ओळखपत्र जोडा\nभाजपच्या राष्ट्रीय संघटन महामंत्रिपदी व्ही...\nफेसबुकला ५ अब्ज डॉलर दंड\n...तोपर्यंत भारतासाठी पाकचं हवाई क्षेत्र ब...\nकॅनडाच्या पत्रकाराचे अकाउंटपाकच्या सूचनेवर...\nडॉ. धनंजय दातार यांना 'फोर्ब्ज मिडल इस्ट'तर्फे पुर...\nडीएचएफएलचे समभाग ३३ टक्क्यांनी कोसळले\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\n‘इन्फोसिस’चा नफा पाच टक्क्यांनी वाढला\nडेबिट कार्डच्या संख्येत १० कोटींनी घट\nदृष्टिहीनांसाठी रिझर्व्ह बँकेचे अॅप\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nआयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह...\nरोहितकडे टी-२० व वनडेची धुरा, तर विराटकडे ...\nइंग्लंड विश्वविजेता; सुपर ओव्हरमध्ये थरारक...\nन्यूझीलंडचे इंग्लंडसमोर विजयासाठी २४२ धावा...\nन्यूझीलंडच्या नीशमचे भारतीय चाहत्यांना आवा...\nहेमा मालिनीला धर्मेंद्र म्हणाले 'अनाडी'\nशिवानीने वीणाला दिला 'हा' सल्ला\nरुपाली आणि वीणामध्ये रंगणार कॅप्टन्सी टास्...\nहृतिक रोशन आणि टायगरमध्ये होणार 'वॉर'\nप्रोस्थेटिक मेकअपमुळं अमिताभ बच्चन चिंतेत\nशिवानीची एन्ट्री सोशल मीडियावर ठरतेय हिट\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nसरकारी शिष्यवृत्तीमधून मदतीचा हात\n📞धो धो पाऊस कोसळत असतो\nदुसरी वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच\nराजधानीतील प्रदुषण कमी करण्यासाठी..\nहाफिज सईदला जामीन मंजूर\nकर्नाटकातील राजकीय नाट्यामध्ये टे..\nश्रीमंतांवर कराचा बोजा, परकीय गुं..\nगर्भपात कायदा: सुप्रीम कोर्टाची क..\nमहापालिकेतील सत्ताधारी भाजपने प्रस्तावित केलेल्या घरपट्टी व पाणीपट्टी करवाढीला माकपनेही विरोध केला असून, या करवाढीच्या विरोधात मंगळवारी माकपच्या वतीने पालिकेसमोर निषेध आंदोलन करण्यात आले.\nचारशे कोटींचे व्यवहार ठप्प\nस्टेट बँक ऑफ इंडिया व राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. २२) एकदिवसीय संप पुकारल्याने बँकांच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम झाला.\nमरणानंतरही शेतकरी नशिबी यातनाच\nचांदोरा (ता. नांदगाव) येथील ५८ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. नामदेव ओंकार पवार असे या शेतकऱ्याचे नाव आहे.\nआश्रमशाळा शिक्षकांचे ‘भीक मांगो’\nआश्रमशाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या विविध मागण्या रेटण्यासाठी आदिवासर विभागाविरोधात ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले. एका‌त्मिक आदिवासी विभागाच्या कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात आश्रमशाळांमधील शिक्षक सहभागी झाले होते. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.\n'आत्महत्येस भाग पाडणारे राज्यकर्तेच खरे देशद्रोही'\n'मंत्र्यांना झेंडावंदनापासून रोखणारे देशद्रोही आहेत', या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारी धोरणे राबविणारेच खरे देशद���रोही आहेत, असा टोला किसान सभेचे सरचिटणीस व शेतकरी सुकाणू समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.\nराज्यभरात शेतकऱ्यांचे 'चक्का जाम'\nसंपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि शेतमालाला हमी भाव मिळावा म्हणून पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आसूड उगारला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच सुकाणू समितीने आज राज्यभरात चक्का जाम करत सरकारविरोधात निषेध नोंदविला. यावेळी शेकडो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.\n१४ ऑगस्टला शेतकऱ्यांचे राज्यव्यापी 'चक्काजाम'\nकर्जमाफी, हमीभावासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती येत्या १४ ऑगस्टला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करणार आहे. सरकारला जाग आणण्याच्या उद्देशाने शेतकरी पुन्हा तीव्र आंदोलन छेडणार असून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू देणार नसल्याचे सुकाणू समितीनं मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि मगच झेंडावंदन करा अशा इशाराच समितीने पालकमंत्र्यांना दिला आहे.\nआमच्या मागण्या तातडीने ‘माना’\nआदिवासी माना जमातीची वैधतेसाठी प्रलंबित सुमारे २० हजार प्रकरणे जात पडताळणी समितीकडून निकाली काढावी ही मागणी आणि समाजातील विद्यार्थ्यांवरील अन्यायाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेच्यावतीने गुरुवारी संविधान चौकात मुंडण आंदोलन करण्यात आले.\nआंदोलने झाली, खंडपीठाचे काय\nकोणी खंडपीठ देता का खंडपीठ... अशी अवस्था पुण्यातील वकिलांकडून करण्यात येणाऱ्या मागणीची झाली आहे.\nमध्य प्रदेश सरकारचा दक्षिणायनने केला निषेध\nमध्य प्रदेशातील बडवानी येथे नर्मदा नदीच्या तीरावरील राजघाटावर असलेली राष्ट्रपिता महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांची समाधी उखडून टाकल्याबद्दल नागपुरात बुधवारी मूक निदर्शने करण्यात आली. सीताबर्डी येथील गांधी पुतळ्याजवळ तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून दक्षिणायनच्या सदस्यांनी मध्य प्रदेश सरकारच्या या कृतीचा निषेध केला.\nविदर्भ द्या, अन्यथा सत्ता सोडा\n‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’, ‘वेगळा विदर्भ द्या, नाहीतर चालते व्हा’, अशी घोषणा देत विदर्भवाद्यांनी ऑगस्ट क्रांतिदिनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात हल��लाबोल केला. आंदोलकर्त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली.\nराज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नांकडे शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष वेधले जावे यासाठी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या विजय जाधव या शेतकऱ्याने राज्यभर ठिकठिकाणी कडकलक्ष्मी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात त्यांनी पोतराजाची वेशभूषा परिधान केली असून, स्वत:च्या अंगावर चाबकाचे फटके मारून घेत आहे. 'इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे' असा संदेश यातून त्यांनी दिला आहे.\nजळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रूक येथील संतप्त महिलांनी गावात दारूबंदीच्या विरोधात मंगळवारी (दि. ८) दुपारी नांद्रा ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत असे १६ किलोमीटर अंतर पायी मोर्चा काढून आपला रोष प्रकट केला.\nएअरटेलकडून 'तिला' ४४.५० ₹ची भरपाई\nपाटीदार पटेलांच्या आंदोलनादरम्यान अहमदाबादमध्ये इंटरनेट सेवा ठप्प झाल्यानं एअरटेल कंपनीकडून ४४.५० रुपयांची नुकसानभरपाई मिळवण्यासाठी महिलेनं पुकारलेला लढा अखेर दोन वर्षांनी यशस्वी झाला आहे.\nस्वच्छतेसाठी युवक काँग्रेसचे नगारा आंदोलन\nशहरातील पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याविरोधात युवक काँग्रेसने मंगळवारी मनपाविरोधात आंदोलन केले. गिट्टीखदान कोलपुरा मैदान येथे नगारा वाजवून ‘रघुपती राघव राजाराम, स्वच्छता के नाम पर मत करो मोदी राष्ट्रपिता का अपमान’ असे उद्घोषण करण्यात आले.\nरेशन दुकानदारांचा धडक मोर्चा\nराज्यातील रेशन दुकानांमध्ये बायोमॅट्रिक पद्धतीने धान्य वितरण करण्यासाठी ई-पॉस मशिन बसविण्यात आल्या आहे. या मशिनची हाताळणी करण्यासाठी सरकारने दुकानदारांना किमान दोन महिने प्रशिक्षण द्यावे.\nजिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (दि. १) विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेले दोन मोर्चे, आंदोलने व निवेदने देण्यासाठी आलेल्या आंदोलकांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेने निवेदन देऊन नेत्यांना गाव बंदीचा इशारा दिला. तर जनसंग्राम ठेवीदार संघटना व रेशन दुकानदारांनीदेखील आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता.\nजागा रिक्त, तरीही प्रवेशास ना\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित कॉलेजेसमध्ये मोठ्या संख्येने जागा रिक्त आहेत, तरीही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याने कॉलेजेसवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी घेऊन नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यापीठासमोर तीव्र आंदोलन केले.\nशेतकऱ्यांचा १४ ऑगस्टला 'चक्का जाम'; पालकमंत्र्यांना अडवणार\nराज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकारने जाहीर न केल्यास प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना स्वातंत्र्यदिनाला झेंडा फडकू देणार नसल्याचा इशारा देत येत्या १४ ऑगस्टला राज्यात 'चक्का जाम' आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने जाहीर केले.\nतामिळनाडू : मणिशंकर अय्यर शेतकऱ्यांच्या निदर्शनात सामील\nपार्किंग धोरण हा सरकारी अधिकार: मुंबई उच्च न्यायालय\nनौदलाच्या ताफ्यात आणखी सहा पाणबुड्या येणार\nमटा विशेष: 'चांद्रयान -२'चे प्रक्षेपण जुलैमध्येच\nगुरुपौर्णिमेलाच यंदा खंडग्रास चंद्रग्रहण होणार\nनिवडणूक ड्युटीवर मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई\nधोका टाळला; ‘इस्त्रो’च्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत\nकर्नाटकच्या १४ आमदारांचे मुंबई पोलिसांना पत्र\nपुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आधी टोल; नंतर काम\nउच्च न्यायालयाकडून‘हर्बल हुक्का’ला परवानगी\nवडिलांनी केली विवाहित गर्भवती मुलीची हत्या\nभविष्य १५ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/dalit-mulala-marhan", "date_download": "2019-07-16T00:29:21Z", "digest": "sha1:6SR4TREAC5NQ45P2CJCHZIUT2FXZXSS2", "length": 7226, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "चोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण - द वायर मराठी", "raw_content": "\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nवर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे चोरीच्या संशयावरून दलित जातीतील एका आठ वर्षाच्या मुलाला नग्न करून तापलेल्या फरशीवर बसायला लावल्याची एक संतापजनक घटना उघडकीस आली.\nवर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे चोरीच्या संशयावरून दलित जातीतील एका आठ वर्षाच्या मुलाला नग्न करून तापलेल्या फरशीवर बसायला लावल्याची एक संतापजनक घटना उघडकीस आली. पीडित मुलाचे नाव आर्यन खडसे असून तो खेळण्यासाठी गावातील जोगन माता मंदिरात आला होता. आर्यन मंदिरात खेळत असताना अमोल ढेरे हा तरुण तेथे आला आणि त्याने आर्यनवर मंदिरातील पैसे चोरल्याचा संशय घेत मारहाण करण्यास सुरवात केली. ही मारहाण केल्यानंतर अमोल ढेरेने आर्यनचे कपडे काढले आणि त्याल��� मंदिरातल्या तापलेल्या फरशीवर बसायला लावले. काही वेळाने वेदनेने आर्यन ओरडू लागला तेव्हा अमोल ढेरेने त्याला सोडून दिले. नंतर दिवसभर आर्यन वेदनेने कळवळत होता. त्याने आपल्या आईला हा प्रसंग सांगितला. नंतर रात्री त्याने आपल्या वडिलांना झालेली घटना सांगितली.\nया घटनेची माहिती मिळतात आर्यनच्या वडिलांनी पोलिसांमध्ये अमोल ढेरेच्या विरोधात तक्रार केली. आर्यन दलित जातीतील असल्याने त्याच्या प्रवेशावर अमोल ढेरेने आक्षेप घेतला आणि नंतर राग काढण्यासाठी त्याने आर्यनवर चोरीचा आळ घेऊन त्याचे कपडे काढून त्याला फरशीवर बसण्यास सांगितले, असे पोलिसांनी सांगितले.\nअमोल ढेरे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी या घटनेची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले.\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+0044.php?from=in", "date_download": "2019-07-15T23:56:03Z", "digest": "sha1:6OZDYXWNGIJQQCHMVLAYJXWYNBYJFODF", "length": 10223, "nlines": 28, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड +44 / 0044 / 01144 / +४४ / ००४४ / ०११४४", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट ��ेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\n1. ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र +44 0044 uk 0:56\n7. साउथ सँडविच द्वीपसमूह +44 0044 gs 22:56\nआम्ही आपल्यासाठी चांगली यात्रा आणि/किंवा यशस्वी व्यवसाय करार इच्छितो\nदेश कोड +44 / 0044 / 01144 / +४४ / ००४४ / ०११४४: आईल ऑफ मान\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी भारत या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765.123456 0091.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +44 / 0044 / 01144 / +४४ / ००४४ / ०११४४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/saamana-editorial-on-toxic-gas-killed-three-in-tarapur-midc/", "date_download": "2019-07-16T00:28:27Z", "digest": "sha1:5YUYIYXZSVWMMIYJJ7IP77MDOL4ZBCXU", "length": 22730, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "आजचा अग्रलेख : विषारी वायूंचे ‘ज्वालामुखी’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाका���ू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nआजचा अग्रलेख : विषारी वायूंचे ‘ज्वालामुखी’\nऔद्योगिक विकास व्हायलाच हवा. रासायनिक उद्योग ही आजची गरजच आहे, पण त्याचवेळी औद्योगिक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालनही व्हायला हवे. मात्र ते होत नाही. म्हणूनच आपल्या देशातील रासायनिक कारखाने म्हणजे विषारी वायूंचे ‘ज्वालामुखी’च बनले आहेत. कधी कुठल्या ज्वालामुखीचा उद्रेक होईल हे सांगता येत नाही. रविवारी तारापूरमधील असाच एक ज्वालामुखी उफाळून आला आणि त्याने तिघांचा बळी घेतला. याला विकास म्हणायचे की वायुगळतीचा ‘भोपाळ ते तारापूर’ असा जीवघेणा प्रवास म्हणायचे\nतारापूर औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात झालेल्या विषारी वायुगळतीने तिघांचा बळी घेतला. रविवारी ही दुर्घटना घडली. नेहमीप्रमाणे या दुर्घटनेची चौकशी सुरू झाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र नसलेले उत्पादन या कारखान्यात सुरू होते, असे प्राथमिक चौकशीत उघड झाल्याचे सांगण्यात येत आहे. तपासात आणखीही काही उणिवा, दोष, चुका कदाचित समोर येतील, पण तारापूरच नव्हे तर राज्यासह देशभरातील रासायनिक उद्योग असलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये थोडय़ाफार फरकाने हेच चित्र दिसते. तारापूर औद्योगिक वसाहतीतील ‘स्क्वेअर केमिकल्स’ या कारखान्यात झालेली दुर्घटना सल्फर डाय ऑक्साइड आणि हायड्रोजन क्लोराइड या विषारी वायूंमुळे झाली. शिवाय ‘वन क्लोरो फोर ब्रोमो ब्युटेन’चे उत्पादन सुरू असताना ही दुर्घटना घडली. मात्र या उत्पादनाचे संमतीपत्रकच कंपनीकडे नव्हते, असे आता सांगण्यात येत आहे. म्हणजे जुन्या संमतीपत्रानुसार हे नियमबाहय़ उत्पादन घेण्यात येत होते. शिवाय रिऍक्टरमध्ये तयार झालेले उत्पादन ज्या गॅल्व्हनाइज पिंपात पाइपद्वारा सोडण्यात येत होते त्यात आधीच कुठले तरी रसायन असावे आणि त्याच्याशी नव्या उत्पादनाचा संयोग झाल्याने रिऍक्शन होऊन ते पिंप फुटले असावे. त्यातून बाहेर आलेल्या विषारी वायूचा संसर्ग झाल्याने तिघांचा मृत्यू झाला असावा असाही एक अंदाज आहे. भोपाळ वायू दुर्घटनेत तरी दुसरे काय झाले होते जमिनीखालील थंड टाक्यांची साफसफाई करताना\nपुरेशी काळजी न घेतल्याने\nत्यात राहिलेले पाणीच नंतरच्या भयंकर विषारी वायुगळतीला कारणीभूत ठरले होते. तारापूरच्या दुर्घटनेतील बेफिकिरी तशीच आहे. या औद्योगिक वसाहतीत 300 पेक्षा जास्त कारखान्यांत रासायनिक उत्पादने घेतली जातात. येथील काम ‘जॉब वर्क’च्या स्वरूपात केले जाते, पण या प्रक्रियेत सुरक्षा उपाय आणि नियमांचे पालन तंतोतंत केले जात नाही. त्यातूनच दुर्घटना घडतात आणि काम करणाऱ्यांचे बळी जातात. तारापूरच नव्हे तर डोंबिवली, नवी मुंबईतील तळोजा परिसरातील रासायनिक कारखान्यांमध्येही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. गेल्या वर्षी पनवेल तालुक्यातील पोसरी येथील ‘एचओसी’ कंपनीत झालेल्या वायुगळतीने 48 माकडे, कबुतरे आणि अन्य पक्षी मृत्युमुखी पडले होते. जवळील ग्रामस्थांनाही त्याचा त्रास झाला होता. याच महिन्यात तारापूरमधील ‘बजाज हेल्थ केअर’ या कंपनीत 30 कामगारांना वायुबाधा झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नव्हती. कल्याण येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीतही विषारी गॅसच्या गळतीने मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात एका कामगाराचा मृत्यू झाला होता. उल्हासनगरदेखील वायूप्रदूषण आणि दुर्घटनांपासून मुक्त नाही. डोंबिवली औद्योगिक वसाहत तर जणू ‘रासायनिक ज्वालामुखी’च्या तोंडावरच वसली आहे. विषारी वायू दुर्घटना, रासायनिक कारखान्यांमधील स्फोट, तेथे पडणारा ‘हिरवा पाऊस’ तसेच जल-वायू प्रदूषणाचा अतिरेक यामुळे डोंबिवलीचा प्रवास भोपाळच्या दिशेने सुरू आहे का, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पुन्हा फक्त या कारखान्यांवरच\nआहे असे नाही. त्यांच्या वायू आणि जल प्रदूषणाने परिसरातील विहिरी, सांडपाणी आणि भूगर्भदेखील ‘गॅस चेंबर’ बनला आहे. गेल्या वर्षी कल्याणमध्ये विहिरी साफ करताना त्यात उतरलेल्या पाच कामगारांचा विषारी वायूने जीव घेतला होता. ‘मॅन होल’ सफाईसाठी उतरलेल्या सफाई कामगारांचे बळी गेल्याच्या दुर्घटनाही अलीकडे घडल्या. 1984 मध्ये भयंकर भोपाळ वायुकांड घडले. काही हजारांचा बळी त्यात गेला. जे लाखो वाचले त्यांना आयुष्यभर मरणयातना भोगाव्या लागल्या. मात्र नंतरच्या तीन-साडेतीन दशकात आपण ना त्यापासून बोध घेतला ना औद्योगिक सुरक्षा आणि नियम सर्व पातळ्यांवरून काटेकोरपणे पाळले. म्हणूनच तारापूरसारख्या वायू दुर्घटना घडत आहेत. अनेकांचे जीव जात आहेत. अवकाशापासून भूगर्भापर्यंत सगळेच विषारी होत चालले आहे. औद्योगिक विकास व्हायलाच हवा. रासायनिक उद्योग ही आजची गरजच आहे, पण त्याचवेळी औद्योगिक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालनही व्हायला हवे. मात्र ते होत नाही. म्हणूनच आपल्या देशातील रासायनिक कारखाने म्हणजे विषारी वायूंचे ‘ज्वालामुखी’च बनले आहेत. कधी कुठल्या ज्वालामुखीचा उद्रेक होईल हे सांगता येत नाही. रविवारी तारापूरमधील असाच एक ज्वालामुखी उफाळून आला आणि त्याने तिघांचा बळी घेतला. याला विकास म्हणायचे की वायुगळतीचा ‘भोपाळ ते तारापूर’ असा जीवघेणा प्रवास म्हणायचे\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपोलीस डायरी : महिलांची फसवणूक वाढली\nपुढीलचंद्रमा आकसतोय…थरथरतोय, अमेरिकन संशोधकांचा दावा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्र काँग्रेसला अध्यक्ष मिळाला\nदिल्ली डायरी : ‘रेकॉर्डस्’ बनतीलही, पण माणुसकीचे काय \nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4743558532081199087&title=The%20Bombay%20Buccaneer&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-07-16T00:57:02Z", "digest": "sha1:XOVG63V4FFXVQ57LKDHBJVAETCHRBJBJ", "length": 20130, "nlines": 131, "source_domain": "bytesofindia.com", "title": "मुंबईचा ठग : दी बॉम्बे ब्युकनर", "raw_content": "\nमुंबईचा ठग : दी बॉम्बे ब्युकनर\nएखाद्या समकालीन चित्रकाराच्या प्रगतीचा आलेख पहायचा झाल्यास अतुल डोडियांच्या चित्रांचे उदाहरण यथोचित ठरावे. नव्या पिढीसाठी अतुल डोडियांनी नवे पायंडे निर्माण केले आहेत. जुन्या प्रतिमा घेऊन त्यांना नव्या स्वरूपात दाखवतात आणि सराईत ठगाप्रमाणे त्या प्रतिमा चक्क नव्याच दिसतात. या अर्थाने ते चित्रकलेतील मुंबईचे ठग ठरावेत. ‘स्मरणचित्रे’ सदरात आज अतुल डोडिया यांच्या एका चित्राचा आस्वाद...\nसाधारणतः १९९४-९५पर्यंत मुंबईमध्ये खासगी कलादालने अगदी हाताच्या बोटावर मोजता येण्याजोगीच होती. त्यात पंडोल कुटुंबातील काली पंडोल यांची फाउंटनच्या भागातील पंडोल आर्ट गॅलरी, केकू गांधी यांचे ‘केमोल्ड’ आणि पेडर रोडला नव्याने सुरू झालेली साक्षी गॅलरी अशी काही महत्त्वाची दालने होती. या कलादालनांमध्ये तेव्हा काही नवे प्रयोग पाहायला मिळत.\nमुंबईच्या जहांगीर आ��्ट गॅलरीच्याच वरच्या मजल्यावर आज जेथे पिरॅमल गॅलरी आहे तेथे केमोल्ड गॅलरी होती. त्यामध्ये १९९५ साली अतुल डोडियांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण शोमध्ये वैविध्यपूर्ण चित्रे होती. त्यातील बहुतेक सगळी आपण सामान्य भाषेत देखावा किंवा हुबेहूब म्हणतो त्या स्वरूपातील शैलीत काढलेली होती. अर्थातच हे प्रयोग होते. या प्रदर्शनातील अनेक चित्रांपैकी मला लक्षात राहिलेले अतुलचे चित्र म्हणजे ‘डॉन.’ हे चित्र लक्षात राहण्याची अनेक कारणे. पहिले म्हणजे त्यातील कलात्मक हिरोगिरी मला भावली. साहस आकर्षक वाटले आणि मुख्य म्हणजे प्रतिमा मजेशीर होती. चित्राचे नाव ‘दी बॉम्बे ब्युकनर’ (आपण ठग/चाचा म्हणू या). ही प्रतिमा अतुल डोडिया यांच्या चित्रप्रवासाला आणि समकालीन भारतीय कलेला वेगळा आयाम देणारी ठरली.\nहे चित्र वास्तववादी आहे. त्याला ‘फोटो रिअॅलिझम’ असे म्हणतात. अतुल संपूर्ण चित्रात अवकाश व्यापून राहिले आहेत. एका अर्थाने हे त्यांच्या काळाचे आणि शहराचे प्रातिनिधिक चित्र आहे. नव्या स्वरूपातील समकालीन किंवा आपण सर्वसाधारणपणे ‘मॉडर्न’ म्हणतो तशा स्वरूपातील चित्रांमध्ये हे चित्र पाहायला एकदम सोपे आहे; पण पाहत गेले, की त्यातील खोली लक्षात येत जाते. विशेषतः प्रतिमांची निवड आणि त्याच्या चित्रांतील जागा इंटरेस्टिंग आहेत. हे चित्र अतुल यांचे आत्मचित्र आहे. आता थोडे चित्रवाचन करू या.\nएकूण चित्र पाहताक्षणीच आठवतो तो हिंदी चित्रपटातील सुपरस्टार शाहरुख खान. ‘बाजीगर’मधल्या पोशाखातील नायक. शर्टाची बटणे सोडलेला आणि टाय सैलावलेला नायक. अतुल यांनी या नायकाच्या अवतारात स्वतःला चितारलंय. अतुल यांचा चष्मा आहे नंबरचा. तोच त्यांनी या चित्रात वापरलाय. नीट पाहिले, तर लक्षात येते, की चष्म्याच्या दोन्ही काचांमध्ये दोन स्वतंत्र व्यक्तिचित्रे आहेत. डाव्या काचेत ब्रिटिश चित्रकार डेव्हिड हॉकनी रेखाटला आहे. अतुल यांचा हा दूरस्थ गुरूच. अतुल यांच्या सुरुवातीच्या अनेक चित्रांत त्याचा प्रभाव दिसतोच आणि अतुलही ते खुल्या दिलाने सांगतात. हा सांगण्याचा दृश्य प्रकार.... आपल्या आवडत्या चित्रकाराची प्रतिमा अतुल यांनी त्याच्या चष्म्यात डेव्हिड हॉकनीच्या शैलीतच रेखाटलीय.\nडेव्हिड हॉकनी हा प्रसिद्ध ब्रिटिश चित्रकार चित्रकलेबरोबरच त्याच्या चित्रात दिसण���ऱ्या समलिंगी संबंधासाठी गाजलेला आणि चर्चिला गेला आहे. त्याच्या चित्रांतून ते प्रतीत होते. ब्रिटिश चित्रकलेच्या पॉपीलर आर्ट (Pop Art) प्रकारातील हॉकनी हा अग्रगण्य चित्रकार. हॉकनीची ‘पूल’ नावाच्या म्हणजे पोहण्याच्या तलावांच्या चित्रांची मालिका खूप गाजलेली होती. अतुल यांच्या चित्रात असे समलिंगी वगैरे काही संदर्भ नाहीत. परंतु दृश्य रूपात मात्र शैलीसह अनेक साम्यस्थळे अतुलच्या सुरुवातीच्या चित्रांमध्ये दिसतात. हे झाले चष्म्याच्या डाव्या काचेचे.\nचष्म्याच्या उजव्या काचेत भारतीय चित्रकार भूपेन खक्कर यांचे आत्मचित्र रेखाटले आहे. ते भूपेनच्या शैलीत. भूपेन अतुल यांच्या आधीच्या पिढीतला चित्रकार. परंतु त्या दोघांची मैत्री होती. मजेशीर स्वभावामुळे दोघे बराच काळ सहवासात होते. भूपेन यांनीदेखील हॉकनीप्रमाणे बडोद्यात स्वतःच्या समलिंगी संबंधांबाबत जाहीर वाच्यता केली होती. भूपेन यांच्याही अनेक चित्रांत हा समलिंगी संबंध दिसून येतो. परंतु एका अर्थाने अतुल यांनी भूपेन यांना चष्म्यात प्रतिमारूपात स्थान देऊन आपले भारतीय पॉप दृश्याचे प्रेम दर्शवले आहे, असे मानायला येथे वाव आहे. कारण पुढे अनेक वर्षे अतुल यांनी भारतीय संस्कृती व समाजातील लोकप्रिय प्रतिमा आपल्या चित्रांत रेखाटल्या आहेत. हे झाले चष्म्यात प्रतिबिंबित होणाऱ्या प्रतिकाल प्रतिबिंबाबाबत.\nअतुल यांनी आपल्या उजव्या हातात पिस्तूल धरले आहे. त्यांनी पिस्तुलाच्या चापावर बोट ठेवले आहे. हातात मनगटावर घड्याळ आहे. चौकड्यांचा शर्ट परिधान केलेला आहे. हाताच्या बरोबर डाव्या बाजूला पोहण्याच्या स्थितीतील एक पुरुष व्यक्ती आहे आणि त्याची सावली पोहण्याच्या तलावात पडते तशी जमिनीवर पडलेली आहे. चित्राच्या तळाकडील भागातला गडद पॅच त्या पोहणाऱ्या व्यक्तीमुळे पाण्याचा भास निर्माण करतो. हे चित्र नव्याने चित्रे पाहू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी चित्र पाहण्याचा उत्तम धडा ठरावा. यात अनेक प्रतीके आणि प्रतिकात्मकता आहे. थट्टा-विनोद आहे. या चित्रात पार्श्वभूमीला मुंबईचा समुद्र आहे, मरीन ड्राइव्हचा... पावसाळ्यात समुद्राचे पाणी उडवणाऱ्या लाटा वाटाव्यात असे दृश्य. सूर्यास्ताच्या देखाव्यात असावेत तसे तांबूस रंग आकाशात पसरलेत. मरीन ड्राइव्हचा रस्ता ओलांडताना एक अपंग व्यक्ती.\nअतुल यांचे हे ��ित्र तेव्हाच्या भारतीय समकालीन दृश्यकलेत वेगळे होते. काहींना ते खूप भुरळ घालून गेले, तर काहींनी तेव्हा तरी त्याची चेष्टा केली होती. अर्थातच आता ते गप्प आहेत. अतुल तेव्हा नुकतेच फ्रान्सला जाऊन आले होते. त्यांच्या चित्रात प्रतिमांची गुंफण होती. नियम मोडण्याचे धाडस होते. आणि जगातील महत्त्वपूर्ण कलाकृती प्रत्यक्ष पाहिल्याने, अभ्यासल्याने आलेली कलात्मक समजही होती. त्या प्रदर्शनातील इतर चित्रांपेक्षा या चित्राने माझ्यावर जादू केली. मला अतुल यांची इतरही प्रदर्शने सातत्याने पाहता आली. ते नवनवीन प्रयोगांसह दर्शकांसमोर येत राहिले आहेत. अतुल स्वतःच्या चित्रकामाविषयी अगदी मोकळेपणाने बोलतात. एखाद्या समकालीन चित्रकाराच्या प्रगतीचा आलेख पहायचा झाल्यास अतुल डोडियांच्या चित्रांचे उदाहरण यथोचित ठरावे. नव्या पिढीसाठी अतुल डोडियांनी नवे पायंडे निर्माण केले आहेत. जुन्या प्रतिमा घेऊन त्यांना नव्या स्वरूपात दाखवतात आणि सराईत ठगाप्रमाणे त्या प्रतिमा चक्क नव्याच दिसतात. या अर्थाने ते चित्रकलेतील मुंबईचे ठग ठरावेत.\n- डॉ. नितीन हडप\n(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\nसत्संग... लक्ष्मण गोरे यांची कुतुहलापोटीची सहचित्रे तुम्हाला ‘पाहता’ येते का तुम्हाला ‘पाहता’ येते का देस-परदेस : बहुसांस्कृतिक चित्रे आणि शिल्पांचे प्रदर्शन लघुपटातून पाहिलेला चित्रकार ‘नैनसुख’\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन\nअरुअप्पा जोशी अकादमीत बँकिंग विषयावर कार्यशाळा; विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद\nरोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/pm-narendra-modi-speak-marathi-kalyan-4014", "date_download": "2019-07-16T00:29:28Z", "digest": "sha1:QPKVRKZ2H52ULIWPSKP7O6ZJUBTRWUPQ", "length": 6448, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "PM Narendra Modi speak Marathi in kalyan | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोदींच्या भाषणाची सुरवात मराठीत, शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांना वंदन\nमोदींच्या भाषणाची सुरवात मराठीत, शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांना वंदन\nमोदींच्या भाषणाची सुरवात मराठीत, शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांना वंदन\nमोदींच्या भाषणाची सुरवात मराठीत, शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांना वंदन\nमंगळवार, 18 डिसेंबर 2018\nकल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरवात मराठीतून केली.\nकल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरवात मराठीतून केली.\nनरेंद्र मोदी आज (मंगळवार) कल्याणमध्ये मेट्रो 5 मार्गाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांना यावेळी मराठीतून भाषणाची सुरवात केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल विद्यासागर राव उपस्थित होते. मुंबईचे विशाल हृदय असून, ते देशाला सामावून घेते, असे मोदींनी म्हटले आहे.\nमोदी म्हणाले, की महाराष्ट्राच्या भूमीने छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे अशी अनेक रत्ने दिली आहेत. महाराष्ट्राच्या या सर्व महामानवांना मी प्रणाम करतो. आशा-आकांक्षा पूर्ण करणारी माझी भूमी असून, मुंबई देशाचे स्वप्न पूर्ण करणारी भूमी आहे. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.\nशिवाजी महाराज shivaji maharaj महाराष्ट्र maharashtra मराठी नरेंद्र मोदी narendra modi मेट्रो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis शाहू महाराज लोकमान्य टिळक lokmanya tilak मुंबई mumbai स्वप्न narendra modi\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mumbai-local/", "date_download": "2019-07-16T00:06:30Z", "digest": "sha1:GDMXCNQEYM7YSJHDW7SVURTK6ESW4YBX", "length": 11081, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai Local- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा यु���ाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nमध्य रेल्वेचा वीजपुरवठा कट; लोकल वाहतूक विस्कळीत\nमध्य रेल्वेची कल्याण, कर्जत आणि कसारा मार्गावरील वाहतूक सकाळी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाल्याने मुंबईकरांचे पुन्हा एकदा हाल झाले.\nधावत्या लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न प्रवाशाच्या जीवावर, पाहा थरारक CCTV VIDEO\nSPECIAL REPORT : मुंबईची लाईफलाईन झाली मृत्यूचा सापळा; गर्दीमुळे 3 जखमी\nपहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण; लाईफलाईन झाली विस्कळीत\nVIDEO: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत\nरेल्वेचं रडगाणं आणि मुंबईकरांचा संताप, पाहा SPECIAL REPORT\nऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\n डोंबिवली स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड, लोकल सेवा खोळंबली\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीतच; या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी\nमुंबईतल्या AC लोकलचा गारेगार प्रवास होणार महाग\nसिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत\nमध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांना मोठा मनस्ताप\nVIDEO: मुंबई लोकलमध्ये पुन्हा स्टंटचा थरार, नक्की शोधा 'या' युवकाला\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/st/all/", "date_download": "2019-07-16T00:28:32Z", "digest": "sha1:Q3CD43HTUHXSZCLQ27WIG2LXKZ7JFNRI", "length": 10946, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "St- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवाव�� बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त ���िर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nST महामंडळाची बस कंटेनरला धडकली, 32 प्रवासी जखमी\nकोल्हापूर जिल्ह्यात पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ शिरगाव इथं हा अपघात घडला. जखमींवर कोल्हापूरात उपचार सुरू आहेत.\nबुलडाण्यात बसच्या टपावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास\nIND vs NZ : गांगुली म्हणतो, कोहलीचा हा निर्णय डोक्याबाहेरचा\nपावसाचा आनंद घेणं या चिमुकल्यांना पडलं महागात, खड्ड्यात बुडून दोघांचा मृत्यू\nट्रकच्या भीषण धडकेनंतर ST बसने घेतला पेट, 23 प्रवासी जखमी\nनौदलात 'या' पदांवर व्हेकन्सी, 'अशी' होईल निवड\nWorld Cup : जडेजानं विकेट घेतल्यावर मांजरेकरांची कमेंट, पुन्हा होत आहेत ट्रोल\nWorld Cup : जडेजानं विकेट घेतल्यावर मांजरेकरांची कमेंट, पुन्हा होत आहेत ट्रोल\nबँकेत 12 हजार पदांवर मागवलेत अर्ज, आज आहे शेवटची तारीख\nबँकेत 12 हजार पदांवर मागवलेत अर्ज, आज आहे शेवटची तारीख\nIBPS च्या 8400 जागांवर व्हेकन्सी, 'या' पदांसाठी करा अर्ज\nIBPS च्या 8400 जागांवर व्हेकन्सी, 'या' पदांसाठी करा अर्ज\nRRB recruitment 2019 : 10वी उत्तीर्ण झालेल्यांना संधी, 992 पदांवर भरती\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/eka-varshat-mudra-yojnetil-npa-duppat", "date_download": "2019-07-16T01:02:14Z", "digest": "sha1:4FWZ7NPMAPA4NQH6G6OVPSNS5VGZFF54", "length": 11950, "nlines": 84, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "एका वर्षात मुद्रा योजनेतील एनपीए झाले दुप्पट - द वायर मराठी", "raw_content": "\nएका वर्षात मुद्रा योजनेतील एनपीए झाले दुप्पट\nसर्वोच्च न्यायालयाने बँकांना त्यांच्या धोरणांचा वेळोवेळी आढावा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या व जे थकबाकीदार आहेत त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.\nमोदी सरकारची महत्त्वाकांक्षी अशा ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’तील एनपीए गेल्या वर्षभरात दुप्पट झाल्याची माहिती आरटीआय अंतर्गत ‘द वायर’ला मिळाली आ���े. ‘मायक्रो यूनिट्स डेवलपमेंट अँड रिफायन्सास एजन्सी लिमिटेड’(मुद्रा)ने ही माहिती ‘द वायर’ला दिली आहे.\n१२ फेब्रुवारी २०१८ रोजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिव प्रताप सिंग यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर माहिती दिली होती की, ३१ मार्च २०१८ पर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एकूण एनपीए ७,२७७ कोटी ३१ लाख रुपये इतके आहे.\nया माहितीचा संदर्भ घेत ‘द वायर’ने या वर्षभरात किती एनपीए झाले हे जाणून घेण्यासाठी आरटीआय अर्ज केला. या अर्जावर सरकारने दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्च २०१९ अखेर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दिलेल्या कर्जाचे एनपीए १६,४८१ कोटी १५ लाख रुपये इतके झाले आहे.\nयाचा अर्थ मुद्रा अंतर्गत सार्वजनिक बँकांनी दिलेल्या कर्जाचे एनपीए हे गेल्या वर्षभरात ९,२०४ कोटी १४ लाख रुपये इतके झाले आहे.\nमुद्रा योजनेंतर्गत देशभरातील ३० लाख ५७ हजार बँक खाती ही एनपीए म्हणून घोषित करण्यात आली होती. इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार ३१ मार्च २०१८ पर्यंत देशांत १७ कोटी ९९ लाख एनपीए खातेधारक होते. हा आकडा एका वर्षांत १२ कोटी ५८ लाखांनी वाढला आहे.\nअर्थात मुद्रांतर्गत दिल्या गेलेल्या कर्जाच्या तुलनेत एनपीएचे हे आकडे मोठे नाहीत पण एनपीए वाढत चालले आहे ही चिंतेची बाब आहे.\nगेल्या जानेवारीत रिझर्व्ह बँकेने मुद्रा योजनेतल्या वाढत्या एनपीएबद्दल अर्थ खात्याला इशारा दिला होता. रिझर्व्ह बँकेच्या सर्क्युलरनुसार कर्जाचा एखादा हफ्ता ९० दिवसांत फेडला नाही तर ते कर्ज एनपीए म्हणून घोषित होते.\n१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत ३.११ लाख कोटी रु.चे कर्ज देण्यात आले होते. म्हणजे एकूण कर्जाच्या तुलनेत एनपीएची टक्केवारी २.८९ टक्के इतकी असल्याचे आरटीआयमधून स्पष्ट झाले आहे.\n८ एप्रिल २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजना लागू केली होती. या योजनेनुसार बिगर कार्पोरेट, बिगर कृषी लघु/सूक्ष्म उद्योगांना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार होते. या कर्जाचे तीन प्रकार केले होते. शिशू (५० हजार रु.पर्यंत कर्ज), किशोर (५०,००१ रु. ते ५ लाख रु.), तरूण (५,००,००१ लाख रु. ते १० लाख रु.) अशी ही कर्जाची रचना होती.\n२०१५-१६ ते २०१८-१९ या काळात ८.६६ लाख कोटी रु.ची कर्जे देण्यात आली होती तर या काळात सुमारे १८.२५ लाख कोटी रुपयांच्या कर्जांना मंजुरी देण्यात आली ��ोती.\nही कर्जे व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका, लघु बँका, वित्तीय संस्था व बिगर बँकिंग वित्तीय संस्थांकडून दिली जातात. व्याजाचे दर व कर्ज परतफेडीची मुदत ठरवण्याचे सर्वस्वी अधिकार या बँकांना देण्यात आले होते.\nखातेदारांची माहिती सांगण्यास नकार\n‘मायक्रो यूनिट्स डेवलपमेंट अँड रिफायन्सास एजन्सी लिमिटेड’(मुद्रा)ने एनपीए किती झाले आहे त्याची माहिती दिली पण कोणत्या खातेदाराची किती थकबाकी आहे याची माहिती त्यांनी आरटीआयतंर्गत दिलेली नाही. मुद्राचे म्हणणे होते की, त्यांच्याकडे थकबाकीदारांची नावे नाहीत.\nही नावे जाणून घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे आरटीआय अर्ज केला असता त्यांनी आमच्याकडे अशी माहिती नसल्याचे स्पष्ट केले.\nवास्तविक सर्वोच्च न्यायालयाने बँकांना त्यांच्या धोरणांचा वेळोवेळी आढावा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या व जे थकबाकीदार आहेत त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.\nएनएसजी गटात चीनची पुन्हा अडवणूक\nकट उध‌ळवण्याच्या प्रयत्नात इथिओपियाचे लष्करप्रमुख ठार\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/nash-naubert-indian-classical-music-flute/", "date_download": "2019-07-16T00:06:05Z", "digest": "sha1:MDMAYG3FKAMW26NCF5WPW6ZG5AYRN7YF", "length": 25728, "nlines": 160, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘नॅश’चा वेणुनाद! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुक���र केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nपं. रवि शंकर, पं. हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद झाकीर हुसैन, उस्ताद बिस्मिल्ला खाँ ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील मातब्बर मंडळी. ह्यांनी भारताचे संगीत जगभरात पोहोचवले आणि भारतीय शास्त्रीय संगीत ऐकणारे अनेक चाहते निर्माण केले. परदेशातील अनेक संगीतप्रेमी भारतात येऊन गुरुकुल पद्धतीने संगीताचे धडे गिरवू लागले. त्यातलेच एक नाव नॅश नॉबर्ट अमेरिकेतील उच्चभ्रू घरातला हा तरुण पं. हरिप्रसाद चौरसिया ह्यांच्या बासरीवादनाला भुलून भारतात आला, बासरीवादन शिकला आणि मोठ्या तपश्चर्येनंतर बासरीवादक म्हणून नावरूपाला आला.\nहिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील अत्यंत मानाचा समजला जाणारा ६५वा `सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ येत्या ७ डिसेंबर रोजी होऊ घातला आहे. ह्या उत्सवात आपल्यालाही सादरीकरण करता यावे, अशी प्रत्येक शास्त्रीय संगीत कलाकाराची सुप्त इच्छा असते. अशाच एका संधीची वाट बघत आहे, बासरीवादक नॅश नॉबर्ट\nअमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथील एका उद्योगपतीचा मुलगा नॅश नॉबर्ट, ह्याला बालपणापासून संगीताची आवड होती. तो अभ्यासात हुशार होताच, मात्र त्याला जागतिक संगीत ऐकण्याची विशेष आवड होती. बालपणीच त्याने विविध प्रकारची पाश्चात्य वाद्ये शिकण्यास सुरुवात केली होती. ते शिकत असतानाही मन:शांती देणारे संगीत कोणते, यादृष्टीने त्याचा शोध सुरू होता. ह्यासाठी त्याने वॉशिंग्टन येथील लिबरल आर्ट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.\nअवघ्या २१ व्या वर्षी नॅश जगाची मुशाफिरी करायला निघाला. जगभ्रमण करत असताना तो भारतात आला. भारतात येण्यासाठी तो उत्सुक होता. कारण, भारताचा इतिहास, भूगोल, संस्कृती याबरोबरच भारतीय अभिजात संगीताबद्दलही तो बरेच काही ऐकून होता. त्याने अनेक सांस्कृतिक, ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. जयपुरला असताना एका हॉटेलमध्ये मंद संगीत त्याच्या कानावर पडले. पं. रवि शंकर ह्यांच्या सतारवादनाची सीडी लावली होती. ते संगीत त्याला एवढे आवडले की, त्याने सतार शिकण्याचा निश्चय केला. परंतु, नियतीने त्याच्या हाती वेगळेच वाद्य द्यायचे ठरवले होते.\nहाच दौरा सुरू असताना तो गुजरात दर्शन करत द्वारकेत पोहोचला. योगायोगाने तिथे एक सांगीतिक उत्सव सुरू होता. भारतीय संगीत प्रत्यक्ष ऐकण्याची संधी त्याला मिळाली. दिवस-रात्र चालणारे संगीत समारोह परदेशात होत नसल्याने त्याला कुतूहल वाटले. तो तिथेच ठिय्या मारून बसला. सतारीनंतर तबलावादनाने त्याच्यावर भुरळ घातली. त्याने मनोमन ठरवून टाकले, भारतात राहून आपल्याला सतार किंवा तबला शिकायचा आहे. परंतु, ती मैफल जशी अंतिम टप्प्यात आली, तसा पुन्हा नॅशचा इरादा बदलला आणि वाद्यही\nसमारोहाची सांगता करण्यासाठी पं. हरिप्रसाद चौरसिया व्यासपीठावर आले आणि त्यांनी बासरीवादन सुरू केले. एव्हाना भारतीय संगीतात मनमुराद पोहण्याचा आनंद लुटत असलेला नॅश, पंडितजींचे बासरीवादन ऐवूâन संगीताच्या डोहात आकंठ बुडाला. ���ॅश, ज्या सुरांच्या शोधात होता, तो अंतर्यामी सूर त्याला गवसला आणि त्याने मनोमन पंडितजींचे शिष्यत्व पत्करले.\nबासरीवादनाचे गमभन गिरवण्यासाठी नॅशने बनारस हिंदू विद्यापीठात एक वर्षाचा बासरीवादनाचा प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केला. बासरीवादनात विशेष प्रावीण्य घेण्यासाठी नॅशने मुंबई गाठली आणि पंडितजींच्या मुंबईतील आश्रमात गुरुकुल पद्धतीने शिकण्यास सुरुवात केली.\nतेथील अनुभवाबद्दल विचारले असता नॅश सांगतो, `गुरुकुलात मी सहा वर्षे होतो. तेथील सांगीतिक वातावरण माझ्या अभ्यासासाठी पोषक होते. तिथे मी १२ ते १४ तास बसून रियाज करायचो. सीडी, कॅसेटवर वेगवेगळ्या कलाकारांचे गायन, वादन ऐकायचो. पंडितजींच्या शेकडो सीडींचे मी पारायण केले. सहा वर्षांनी मी स्वयंअध्ययन करायचे ठरवले. पंडितजींच्या सीडी ऐकून , आत्मसात करून माझी कला पुâलवण्याचा प्रयत्न सुरू केला. रियाजाने, सरावाने बासरीवादन मला चांगले जमू लागले आणि मी पंडितजींच्या वादनाचे केवळ अनुकरण न करता, स्वत:ची शैली विकसित करू शकलो.’\nएकलव्याप्रमाणे चिकाटीने बासरीवादनाचे धडे गिरवणारा नॅश, आज बासरीवादक म्हणून नावरूपाला आलेला असला, तरी आपल्या कलेचे श्रेय तो पंडितजींनाच देतो. त्याचा आवडता राग कोणता, असे विचारले असता तो सांगतो, `पंडितजींनी वाजवलेले सगळेच राग माझ्या आवडीचे आहेत. ते मी सलग कितीही वेळ ऐकू शकतो.’\nभारतीय संगीताचा प्रचार करण्यासाठी नॅशने अमेरिका, जपान, युरोपात अनेक कार्यक्रम केले आहेत. त्याने ‘इंद्रकली’ नावाचा स्वत:चा बॅण्डही स्थापन केला आहे. त्यात अनेक कलाकारांना सोबत घेऊन तो विविध सांगीतिक प्रयोग करीत असतो. भारतीय संगीत हे नव्या युगाचे संगीत आणि त्यात खूप शिकण्यासारखे आहे. समाधान आहे आणि ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले पाहिजे, असे नॅश सांगतो.\nगेल्या १० -१२ वर्षांत नॅशने देश-परदेशात भारतीय शास्त्रीय संगीताचे अनेक महोत्सव आपल्या बासरीने गाजविले आहे. मुंबईतील दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, कर्नाटक संघापासून ते न्यूयॉर्कमधील छांदायन इंक, टोरोंटोमधील कॅटेलिस्ट ऑर्गनायझेशन आणि न्यू जर्सीतील रिदम इंटरनल अकॅडमीपर्यंत शेकडो ठिकाणी त्याच्या बासुरीला श्रोत्यांचे अलोट प्रेम मिळाले. गोव्यात नुकत्याच झालेल्या सुरश्री केसरबाई केरकर महोत्सवातही त्याला आमंत्रित करण्यात ���ले होते. पं. योगेश समसी, रामदास पळसुले, सत्यजीत तळवळकर, मुकुंदराज देव, आदित्य कल्याणपूर आदी कलावंतांसोबत त्याने मंच गाजविला आहे.\nभारतीय संगीतात रुळलेल्या ह्या पाश्चात्य कलाकाराला बायकोही भारतीय मिळाली. तिचे नाव गेसिल. दोघेही संगीत क्षेत्रामुळे एकत्र आले, परंतु विरोधाभास असा की, नॅशने भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत, तर जेसिलने पाश्चात्य संगीताचे. ती उत्तम नर्तकीही आहे. ती `जॅझ’ संगीताचे तसेच `बॅलेडान्स’चे कार्यक्रम करते. नॅशच्या प्रत्येक कार्यक्रमात ती आवर्जून उपस्थित असते. वेळोवेळी प्रोत्साहन देते. तशीच नॅशचाही तिला प्रत्येक कार्यक्रमात पूर्ण पाठिंबा असतो.\nनॅश एव्हाना भारतीयच नाही, तर मुंबईकरदेखील झाला आहे. मुंबईत राहून त्याला आता १५ वर्षे पूर्ण होतील. मुंबईचे लोक, खाद्यसंस्कृती, जनजीवन ह्याबद्दल तो भरभरून बोलतो. एवढेच नाही, तर `एकदा पाणीपुरीचा बेत आखूया’ असे निमंत्रणही देतो. एका परदेशी कलाकाराकडून भारतीय कलेचे, संस्कृतीचे गोडवे ऐकताना अभिमानाने ऊर भरून येतो. नॅशच्या प्रयत्नांना यश मिळो आणि सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात त्याचे बासरीवादन रसिकांना ऐकायला मिळो, हीच शुभेच्छा\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकाँग्रेसच्या नेत्यावर रिलायन्स ठोकणार ५ हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा\nपुढीलकाही मिनिटात लावा डेबिट कार्डवर तुमचा फोटो\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उ���्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/04/blog-post_7040.html", "date_download": "2019-07-16T01:02:10Z", "digest": "sha1:X2LWS2BLO6VYONQHMEM67LGZKX6TS4VA", "length": 4734, "nlines": 52, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवला तालुका पोलिस स्टेशनचे सुनिल कुऱ्हाडे यांना पोलिस पदक....................... - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवला तालुका पोलिस स्टेशनचे सुनिल कुऱ्हाडे यांना पोलिस पदक.......................\nयेवला तालुका पोलिस स्टेशनचे सुनिल कुऱ्हाडे यांना पोलिस पदक.......................\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ३० एप्रिल, २०१२ | सोमवार, एप्रिल ३०, २०१२\nमुळ गाव सोलापुर मधील करमाळा असलेले आणि सध्याचे येवला तालुका पोलिस निरिक्षक सुनिल कुऱ्हाडे यांना पोलिस पदक (सन्मानचिन्ह)पोलिस महासंचालकांनी जाहिर केलेले आहे.\nभिवंडी येथे १९९२ साली त्यांनी पोलिस उपनिरिक्षक म्हणून आपली कारकिर्द सुरु केली. वेळोवेळी २०० पारितोषिके मिळवुन आणि पदोन्नती मिळून ते सध्या येवला तालुका पोलिस स्टेशनला कार्यरत आहेत. या पुर्वी त्यांनी शांतीनगर भिवंडी, बॉम्बशोधक पथक ठाणे, विशेष सुरक्षा पथक मुंबई, चोपडा, जामनेर, कोपरगांव येथे कर्तव्य बजावलेले आहे.\n१ मे रोजी नाशिक येथे विशेष सभारंभात त्यांना पदक देण्यात येणार आहे. त्यांना येवलान्यूज.कॉमतर्फे शुभेच्छा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/55405", "date_download": "2019-07-16T00:55:12Z", "digest": "sha1:COZAXMHQXOBC4KOSB4AQAWWBIY6CQK7A", "length": 16212, "nlines": 60, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ: मार्च 2019 | म्हैसूर दर्शन - अक्षता दिवटे| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nम्हैसूर दर्शन - अक्षता दिवटे\nअगदी बरोबर ओळखलंत मित्रांनो… आज मी तुमच्या साठी म्हैसूर शहरातील व शहराभोवती असणाऱ्या काही पर्यटन स्थळांबद्दल माहिती लिहणार आहे. मी नॅशनल ट्रॅव्हल नी प्रवास केलेले म्हैसूर शहर . मित्रांनो, बंगलोर पासून 160 किलोमीटर अंतरावर असलेल्या या शहरात जाण्यासाठी जवळ जवळ तीन ते चार तास लागतात.\n1) श्रीरंगपटना- म्हैसूर ला जायच्या आधी श्रीरंगपटना हे छोटेसे ऐतिहासिक स्थळ आहे. श्रीरंगपटना हे एक नैसर्गिक द्वीप आहे याच्या दोन्ही बाजूंनी कावेरी नदी वाहते. असे म्हणले जाते की येथे वर्षांपूर्वी टिपू सुलतान नावाचा राजा राज्य करत होता. त्याचा येथे एक किल्ला होता. तो अत्यंत पराक्रमी आणी निर्भीड होता तो इंग्रज सरकारविरुद्ध लढत होता. पण काही लोकांनी त्याच्या विश्वास घात केला आणी किल्ल्याचे गुप्त दरवाजे उघडले . त्यामुळे गुप्त दरवाजा मधून इंग्रज किल्ल्यात घुसले आणी फक्त सहा तासात किल्ला उद्ध्वस्त केला. त्याच्या किल्ल्याचे अवशेष आजही आपल्याला बघायला मिळतात तिथे एक खूप जुने व खूपच सुंदर असे भगवान विष्णु चे मंदिर आहे. या मंदिरात भक्तांची संख्या जास्त असते. काही अंतर कापल्यानंतर म्हैसूर शहरात प्रवेश होतो. काही क्वचित जणांना माहिती असेल की कर्नाटकाची राजधानी म्हैसूर होती पण आता बंगलोर आहे.\n2) चर्च- म्हैसूर मधला चर्च खूप छान आहे आणि खूप उंच आहे. येथे खूप वर्षांपूर्वी एक हिंदी चित्रपटाची शूटिंग झाली होती अमर अकबर अँथनी. या चर्च मधील वातावरण अत्यंत शांत आहे.चर्च म्हणाल की क्रिसमस आलाच ना. येथे क्रिसमस हा सण साजरा केला जातो. चर्च पाहून झाल्यावर पुढचा नंबर येतो तो म्हैसूर पॅलेसचा.\n3) म्हैसूर पॅलेस - माझ्या मते ताजमहाल नंतर सर्वात जास्त लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणजे म्हैसूर पॅलेस किंवा आंबा विलास पॅलेस. राजवाड्याची निर्मिती म्हैसूर चे राजा कृष्णराज वडडयर यांनी केली होती. या राजवाड्याचे बांधकाम पूर्ण चंदनच्या लाकडापासून केले होते, पण एका दुर्घटनेत राजवाडा जळाला आणी त्यानंतर त्याच जागी भव्य आणि अद्भुत राजवाड्याची निर्मिती करण्यात आली. हा राजवाड��� अत्यंत सुंदर आहे तितकाच खूप खूप मोठा आहे. हा राजवाडा इतका मोठा आहे की अक्षरशः डोळे आपोआप विस्फारले जातात. आंबा विलास पॅलेसला तिकीट घेऊन एंट्री करावी लागते. जेव्हा पॅलेस मध्ये प्रवेश कराल तेव्हा तिथे शॉपिंग साठी दुकाने दिसतील या दुकानात प्रवेश करण्यासाठी प्रवेश तिकीट घ्यावे लागते. ही दुकाने वगळून तुम्ही राजवाड्यात प्रवेश करू शकता. राजवाड्यात राजा महाराजांच्या पूर्वजांची अनेक चित्रे आहेत. भिंतीवर म्हैसूर मध्ये दसरा कश्या पद्धतीने साजरा केला जातो किंवा केला जात होता याची चित्रे काढली आहेत. या राजवाड्यात इतर राजवाड्याप्रमाणे दिवाणे खास आणि दिवाणे आम आहे. दिवाणे खास मध्ये बसुन राजे खास प्रश्न सोडवत होते तसेच दिवाणे आम मध्ये राजे जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य करत होते. राजवाड्याच्या आतील भागात सोन्याची अंबारी आहे जवळपास सातशे किंवा आठशे किलो च्या दरम्यान वजन असेल. राजवाड्याची निर्मिती करताना अभियंत्यांनी ईथे त्या काळी एसी लिफ्ट ची निर्मिती केली होती, तेही आपल्याला दिसते. तसेच राजवाड्यात तीन सोन्याची सिंहसने आहेत. या पैकी एक राजा साठी, दुसरे राणी साठी, तर तिसरे हे युवराज (भावी राजा) आहे. म्हैसूर राजवाड्यात दसरा हा सण अत्यंत पारंपरिक पद्धतीने आणी जोरात साजरा केला जातो. रात्री असंख्य बल्ब पेटवले जातात त्यामुळे जणु आकाशातील तारे आणी नक्षत्र जमिनीवर आलेत आसे वाटते. म्हैसूरचा दसरा पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. दसरा सणात म्हैसूर शहराला नव्या नवरी सारखे सजवले जाते. अगदी पाय ठेवायला जागा नसते. त्यामुळेच तर पर्यटक हे तीन महिने आधीच रूम बूक करून ठेवतात करण दसरा मध्ये एक साधी रूम ही मिळत नाही. हा राजवाडा बघण्यासाठी जवळ जवळ दोन ते तीन तास लागतात.\n4) म्हैसूर प्राणिसंग्रहालय- प्राणिसंग्रहालय म्हणलं की प्राणी पक्षी आलेच. साप, हरीण, हत्ती, मोर, जिराफ, अस्वल, वाघ, सिंह, घोडा याचे साक्षात दर्शन होते. जगात असणारे प्राणी पक्षी यांची संख्या अत्यंत कमी होते आहे. यांच्या संरक्षणासाठी या प्रकारचे प्राणी संग्रहालय असणे महत्त्वाचे आहे.. कारण आज काल काही प्राणी आणी पक्षी फक्त पुस्तकात दिसतात. त्यामुळे येथे जाताना लहान मुलांना सोबत घेऊन जा.\n5) ललित महाल - याबद्दल काही पर्यटकांना पुरेशी माहिती नाही हा महाल म्हैसूरच्या महाराजांनी त्यांच्या बहिणीसा���ी बांधला होता. आता या महालाचे रूपांतर हॉटेल मध्ये झाले आहे.हा महाल चामुंडि बेटे ला जाताना दिसतो.\n6) म्हैसूर शहराचे दर्शन- चामुंडि बेटे ला जाताना एक अशी जागा येते तिथून आपल्याला पूर्ण म्हैसूर शहर एका नजरेत दिसते.\n7) चामुंडि हिल्स - चामुंडि बेटे पासून 15 km दूर असलेले चामुंडि हिल्स. येथे चामुंडि देवीचे मंदिर आहे. मंदिरात खूप गर्दी असते. त्यामुळे खास प्रवेश तिकीट घेणे आवश्यक आहे त्याची फी 100 पर हेड अशी आहे मंदिराच्या शिखरावर अत्यंत नाजूक आणी सुंदर चित्रे कोरून काढली आहेत. मंदिरात जाताना जरा सावध राहा कारण येथे माकडाची संख्या जास्त आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे ईथे कॅमेरा किंवा मोबाईल मध्ये फोटो घेणे मना आहे. कर्नाटकात या देवीचे खूप भक्त आहेत त्यामुळे या देवीला ताई चामुंडि असे म्हणले जाते. दसरा या सणात या देवीचा खास अलंकार करून सोन्याच्या अंबारी (म्हैसूर पॅलेस) तून मिरवणूक काढली जाते. देवीचे दर्शन झाले कि खरेदी करण्यासाठी दुकाने दिसतील. अगदी स्वस्तात मस्त खरेदी करू शकता\n8) वृंदावन गार्डन- भारताचे पहिले अभियंता डॉ. विश्वेश्वरय्या यांनी बांधलेले धरण आणी निर्माण केलेली सुंदर अशी वृंदावन बाग. कावेरी नदीवर बांधलेले धरण भक्कम आहे. त्याभोवती असणारी बाग अप्रतिम आहे. जागो जागी असणाऱ्या पाण्याच्या करंजी ईतके मनमोहक दृश्य की मनाला स्पर्शून जाते. या धरणातून पाणी तमिळनाडू ला जाते. ईथे वॉटर डान्स शो असतो. तो पर्यटकांसाठी आकर्षित असतो. हि बाग ईतकी सुंदर आहे कि त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडतात..\n- लेखिका: अक्षता दिवटे, बंगलोर\nलडाख ऑन व्हिल्स – अजित मुठे\nभुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे\nछायाचित्रे: भुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे\nकेरळ टूर - अनुष्का मेहेर\nभाजे लेणी, लोणावळा - स्नेहल घोलप\nकोकणातील दुर्गम खडतर प्रवास - प्रभाकर पटवर्धन\nअशी ही मनाली, खूप खूप भावली - रिता जोहरापूरकर/ वनिता महाजन\nभावस्पर्शी व्यक्तिचित्र भाग १- किरण दहिवदकर\nमुसळधार पावसात कोकणाकडे - अमित चाळके\nपंढरीची वारी: एक अनुभूती\nबंगलोर येथील इस्कॉन मंदिर - अक्षता दिवटे\nबँगलोर मधील ओरियन मॉल - अक्षता दिवटे\nम्हैसूर दर्शन - अक्षता दिवटे\nमाझा शॉर्ट दक्षिण भारत प्रवास - निमिष सोनार\nखिडकी शेजारची जागा - ओमकार बागल\nमुंबई ते गाव - संकेत मुळगांवकर\nऔषधनिर्माणशास्त्र विषयक कायदे - आशिष कर्ले\nरेसिपी: चायनीज व्हेज मंचुरियन (ड्राय) - मंजुषा सोनार\nमाझे स्केच - मधुरा दहिवदकर\nमाझे काही व्यंगचित्र - प्रिया भांबुरे (निकुम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/1523", "date_download": "2019-07-16T00:02:40Z", "digest": "sha1:CSFKKSOYUP4PTPSTBJW4XTKPI63T3IMQ", "length": 7213, "nlines": 88, "source_domain": "dhanlabh.in", "title": "३० एप्रिल पूर्वी” फटका” पूर्ण कराच !! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n३० एप्रिल पूर्वी” फटका” पूर्ण कराच \nम्युच्युअल फंड धारकांनी ३० एप्रिल पूर्वी FATCA पूर्ण करणे अत्यावश्यक आहे . अन्यथा खाते block होईल व व्यवहार करता येणार नाहीत याची सर्व फंड धारकांनी नोंद घ्यावी . ही पूर्तता online सुद्धा करता येते . CAMS , KARVY templetan यांच्या site वर link सुद्धा उपलब्ध आहे . जर काही कारणाने ही बाब पूर्ण होऊ शकली नाही तरी जुन्या SIP / SWP सुरु राहणार असून फक्त त्यामधून रक्कम काढण्यापूर्वी FATCA पूर्ण होणे आवश्यक आहे .\nआधार नसेल तर ————-\nसेबीतर्फे मंजुरी — नवे IPO\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ls-2017-diwali-news/indira-gandhi-as-a-politician-and-emergency-1652437/", "date_download": "2019-07-16T00:25:38Z", "digest": "sha1:B4G5MMH2NPBNGXIB3CP5KRPAW6Y6AGEV", "length": 53155, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "indira gandhi as a politician and emergency | इंदिरा गांधी.. धैर्यवान? नव्हे, बेदरकार! | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nदिवाळी अंक २०१७ »\nकाळी चंद्रकळा नऊवारी पद्धतीने नेसून केसांच्या अंबाडय़ावर पांढरा शुभ्र मोगऱ्याचा गजरा घातलेला त्यांचा हा प्रोफाईल फोटो आहे.\nआयर्न लेडी मार्गारेट थॅचर आणि इंदिरा गांधी\nलोकसत्ता दिवाळी अंक २०१७\nइंदिराजींची आणीबाणी लागू करण्यामागची मानसिकता नक्की कोणती, याची विस्तृत चर्चा गेली ३०-४० वर्षे झाली आहे व अजूनही चालूच आहे. त्या नसत्या तर देशाला नेतृत्वच नव्हतं, असा लायक कुणी नव्ह्ता- ज्याने सगळा डोलारा सांभाळला असता.. म्हणून आणीबाणी लादणे समर्थनीय आहे, असे मत असणारे आजही आहेत. स्वत: श्रीमती गांधींचेही मत असेच होते- ‘माझे अस्तित्व अपरिहार्य आहे’ इथे स्पष्ट होतो तो केवळ ruthlessness इथे स्पष्ट होतो तो केवळ ruthlessness जगाची पर्वा न करणारे, ‘योग्य दिसेल’ ते करायला मागे-पुढे न पाहणारे धैर्य नव्हे\nश्रीमती इंदिरा गांधींची कारकीर्द ज्यांनी आपल्या तरुण वयात पाहिली ते सगळे आज माझ्यासारखे साठीच्या जवळ वा साठी उलटलेले लोक आहेत. १९६६ ला नभोवाणी मंत्री म्हणून सुरू झालेली त्यांची कारकीर्द १९८४ ला संपली. एक गुंगी गुडिया.. मूक-बधिर बाहुली.. ते ब्रिटनच्या माजी पंतप्रधान- ‘द आयर्न लेडी’ मार्गारेट थॅचर यांच्याही आधी ‘भारताची आयर्न लेडी’ म्हणून ख्यातीप्राप्त इंदिरा गांधींची कारकीर्द आता ३२-३३ वर्षांनंतर स्मरणातून लिहिणे तसे कठीण नाही. तपशिलात थोडीफार चूक होऊ शकते. पण एकतर प्रखर आणि अनेक प्रकारे जळणारी आणि जाळणारी अशी ती कारकीर्द आमच्या अतीव संवेदनशील आणि ऊर्मीच्या वर्षांत आम्ही पाहिली. त्याचे भाजलेले चट्टे अजूनही कायम आहेत. त्या काळाची स्मृती तेवढीच तीव्र आहे. सुरुवातीपासून पाहायचे झाले तर चाळीस-पन्नास वर्षांनंतर.. १९८४ नंतरही हजारो हजार रोमांचकारी बदलांतून देश गेल्यानंतर इंदिरा गांधी या विषयावर लिहिताना पूर्वदृष्टी- hind sight- अधिक सुदृढ, अधिक तरल होण्याची शक्यता जास्त आहे, अशा समजुतीने अशा प्रकारचा स्मरणात्मक लेख लिहिण्याचे धारिष्टय़ करीत आहे.\nइंदिरा गांधी या विषयावर आजवर काही कमी लिहिले गेलेले नाही. आणि सुजाण वाचकांनी त्यातले कितीतरी वाचलेही आहे. प्रत्येकाची श्रीमती गांधींबद्दल काही मते, मनोधारणा बनलेली आहे, पक्की झालेली आहे; ती साधारही आहे. त्यात काहीतरी मौलिक, विलक्षण वेगळेच (म्हणजे भलतेच काहीतरी) सांगून त्या धारणांत बदल घडवण्याचे उद्दिष्ट वगैरे ठेवणे, असले फालतू विचार हा लेख लिहिताना मी बाजूला ठेवले आहेत. उलट, आजपर्यंत प्रकाशित न झालेल्या किंवा कधीच माहिती नसलेल्या चार गोष्टी सांगून श्रीमती गांधींच्या मानसिकतेचा एखाद् दुसरा कोपरा जर उजळता आला तर तेवढाच मर्यादित हेतू त्यात आहे.\nइंदिरा गांधींना मी प्रत्यक्ष पाहिलेले नाही. पण इतक्या प्रकारे त्या सगळ्यांच्या आयुष्यांना स्पर्श करून गेल्या आहेत, की त्या अप्रत्यक्षालादेखील प्रत्यक्षाचेच परिमाण आणि प्रमाण लाभलेले आहे. एका कृष्णधवल फोटोमध्ये त्यांचे पहिले दर्शन मला घडले. हा फोटो माझ्या वडिलांजवळ- केशव केळकर यांच्यापाशी होता. आमच्या घरात अजूनही असेल. त्यावेळी वडील मुंबईच्या आकाशवाणीवर होते. तेव्हा श्रीमती गांधी नभोवाणी मंत्री म्हणून आल्या होत्या. काळी चंद्रकळा नऊवारी पद्धतीने नेसून केसांच्या अंबाडय़ावर पांढरा शुभ्र मोगऱ्याचा गजरा घातलेला त्यांचा हा प्रोफाईल फोटो आहे. त्या काळ्या वस्त्रांच्या पाश्र्वभूमीवर त्यांचे गुलाबी गोरेपण तर उठून दिसतेच; शिवाय त्यांच्या चेहऱ्यात नेहरूंचा चेहऱ्याची ठेवणही अस्पष्टपणे दिसते. पण त्यातून दिसते ते त्यांचे त्या वयातले कमालीचे शालीन, हसरे, विलक्षण सौंदर्य. त्यांना प्रियदर्शिनी का म्हणत, याचे उत्तर त्यांच्या या छायाचित्रात आहे. त्यांच्या उत्तरायुष्यात आलेला कणखरपणा, कठोरपणा, एक प्रकारचा रापलेपणा याचा मागमूसही त्या फोटोत नाही. कुणीही मोहून जावे असे सौंदर्य हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकाच्या सौंदर्याबद्दलच्या कल्पना असतीलच.. आहेतच. माझ्याही आहेत. माझे आजोबा मधुबालेबद्दल म्हणायचे, की तिच्यात it आहे. माझ्यापुरते बोलायचे झाले तर- १९०५ चा पाठमोरा स्त्रीवेशातला बालगंधर्वाचा फोटो माझ्या कॉलेजच्या वर्षांत मला चाळवून गेला होता. त्यानंतर हॉलिवूडच्या प्रसिद्ध सिनेतारकांचे सिनेमे तर मी डझनावारी पाहिले. पण व��ील फोटो सौंदर्याच्या बाबतीत अ‍ॅव्हा गार्डनर या नायिकेशी जुळेल. अ‍ॅव्हाला पाहायचेच असेल तर आजही उपलब्ध ‘The Sun Also Rises’ पाहावा. इंदिरेच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते मात्र ऑड्री हेपबर्नसारखे निर्मळ आहेत, नितळ आहेत. डोळे विलक्षण बोलके आहेत.\nसगळ्यांच्याच स्मरणात असणारा पुढचा प्रसंग १९६९ च्या काँग्रेस फुटीचाच आहे. त्याबद्दलही खूप लिहून झाले आहे. सिंडिकेटवाल्यांचा कावा, निजलिंगप्पांच्या कार्यालयातून इंदिराबाईंपर्यंत वार्ता पोहोचवणाऱ्या तिथल्या एका सामान्य कामवाल्यापासून ते सगळ्या घटनेचा तपशील सांगायची गरज नाही. फक्त एका गोष्टीचा उल्लेख करीन. इंदिरा गांधींचे मातृविरहित बालपण, पित्याचे जेलमध्ये असणे आणि कदाचित काहीसे संदर्भहीन, दिशाहीन आयुष्य, त्यातून आलेली असुरक्षिततेची भावना आणि तो पाया धरून त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या कृती-निर्णयांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे. कुठल्याही मानसशास्त्रीय कारण-परंपरेचा जितका वस्तुनिष्ठ स्वीकार करता येणे शक्य आहे, तेवढा स्वीकार झालाही आहे. याउलट, काही अन्य प्रकारे याचा अन्वयार्थ लावता येईल असे मला वाटते.\nकाही झालं तरी इंदिरा नेहरूंची मुलगी होती. निदान स्वतंत्र भारतात नेहरू आणि काँग्रेस पक्षातील सत्तेतले आणि संघटनेतले लोक तिने पाहिले होते. सिंडिकेटमधले सगळे ढुढ्ढाचार्य असोत वा अन्य कुणी असोत; त्यांचे पाणी तिने जोखले होते. त्यांची लायकी, त्यांच्या मर्यादा, उणिवा, नेहरूंच्यापुढे त्यांची लोळण हे सगळं तिने पाहिलं होतं. यांच्या हातून काहीही होणार नाही, ही निरुपयोगी बांडगुळं उद्या आपल्याला सत्तावंचित ठेवणार, हे न कळण्याइतकी इंदिरा निर्बुद्ध नव्हती. इंदिरेला जर असं वाटलं असेल की, सत्तेवर नेहरूकन्या म्हणून तिचा(च) हक्क आहे, तर ते समर्थनीयच होते. संघटनेतलं आपलं स्थान, मंत्रिमंडळातलं स्थान, जनमानसातील स्थान याची पूर्ण कल्पना तिला होती. त्यामुळे संधी मिळताच या लोकांना बाहेर काढल्यास लोकांना त्यांच्याविषयी काहीही सहानुभूती वाटणार नाही याचीही तिला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे इंदिरेची असुरक्षिततेची भावना तिच्या अनेक कृतींमागे होती असे मानणे कदाचित बरोबर नाही.\nइंदिरा गांधींच्या कारकीर्दीतल्या काही मोठय़ा घटनांबद्दल या लेखात पुढे लिहिनच. पण काही छोटय़ा, अप्रसिद्ध घटना��बद्दल आधी लिहिणे थोडे अधिक मनोरंजक वा त्यांची मानसिकता समजण्याच्या दृष्टीने उपयुक्त राहील. पहिला प्रसंग नागपूरच्या मोक्याच्या रेल्वेच्या जागेचा आहे. अजनी पूल उतरल्यावर मेडिकल कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर डावीकडे रेल्वेची मोठी जमीन आहे. अशा अनेक जमिनी वर्षांनुवर्षे तशाच पडून असतात, पण त्या कुणाला दिल्या जात नाहीत. इथे त्या कोपऱ्यावरची ३० बाय ३० यार्डाची जमीन इथल्या कुठल्यातरी रेल्वे यंत्रणेमधील अधिकाऱ्यांनी मशिदीसाठी दिली. तो निर्णय सर्वथा अयोग्यच होता. रेल्वेच्या आणि सगळ्याच्याच दृष्टीने. इथल्या काही कर्मचाऱ्यांनी आणि समाजातल्या लोकांनी त्यासंदर्भात निवेदन दिले. पण निर्णय बदलला गेला नाही. प्रकरण आणखी वर गेले. शेवटी श्रीमती गांधींच्या संबंधांतून कुणीतरी ते प्रकरण त्यांच्यापर्यंत पोहोचवले. फाईल मागवून घेण्यात आली. पण ती आजतागायत रेल्वेकडे आलेलीच नाही.\nश्रीमती गांधींनी केलेले आणि कॉंग्रेसच्या मनोवृत्ती आणि परंपरेच्या विरुद्ध जाणारे हे एक मोठे काम आहे. १९७२ मध्ये आझाद हिंद फौजेच्या सैनिकांना त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा दिला आणि त्यांच्या योगक्षेमाची काळजी दूर केली. स्वातंत्र्यानंतर ही औदार्यपूर्ण वागणूक सैनिकांना कठोरपणे नाकारण्यात नेहरूंचा वाटा होता.\nपूर्वाश्रमीचे दलित आज ख्रिश्चन/ मुसलमान झाले असले तरी त्यांना मागासवर्गीयांचे आरक्षण दिले पाहिजे, अशी ओरड गेली आठ-दहा वर्षे चालू आहे. पण हे प्रकरण आणखी खूप जुने आहे असे मानायला आधार आहे. श्रीमती गांधींचा देहान्त १९८४ च्या ३१ ऑक्टोबरला झाला. त्याच्याही आधी दलित ख्रिश्चनांच्या मागासवर्गीय आरक्षणाची मागणी करणारे एक शिष्टमंडळ थेट श्रीमती गांधींना भेटायला गेले होते. श्रीमती गांधींचे त्यांना उत्तर होते, की एका अटीवर त्या हे आरक्षण द्यायला अगदी तयार आहेत. ख्रिश्चनांनी जाहीररीत्या जनतेला सांगावे, की त्यांच्या धर्मात उच्च-नीच, मागासवर्गीय-उच्चवर्गीय असे भेदभाव आहेत. असे केल्यास त्यांना हे आरक्षण त्या देऊ करतील. शिष्टमंडळातील कोणीही असे जाहीर करण्यास तयार नव्हते. विषय तेव्हाच.. तिथेच बारगळला, हे वेगळे सांगायला नकोच.\n१९८२ मध्ये मीनाक्षीपूरम्चे धर्मातर झाले. वर्तमानपत्रांत.. सगळीकडे त्याचा गाजावाजा झाला. अनेक मत-मतांतरे.. ज्याची सवय आपल्याला ��ेल्या तीन वर्षांत खूपच जास्त झाली आहे.. ती सगळी वर्तविली, व्यक्तविली गेली. त्यात एक छोटी टीप अशी होती : Even the Prime Minister sat up and took note.\nसंघाच्या वर्तुळात एकनाथ रानडे आणि श्रीमती गांधी यांच्या परस्परसंबंधांविषयी मोठय़ा कौतुकाने बोलले जाते. आणि ते वाजवीही आहे. बाकी दोन हजार टीका करण्याजोग्या गोष्टी रा. स्व. संघ आणि त्याचे स्वयंसेवक यांच्याविषयी असतील.. आहेत. पण एक गोष्ट वादातीत आहे, ते म्हणजे ‘सलगी देणे’ रामदासांचे शब्द नानाराव पालकरांनी डॉक्टर हेडगेवारांच्या व्यवहाराविषयी लिहिले आहेत. संबंध ठेवणे, राखणे, जोजावणे हे संघ स्वयंसेवक या संस्थेचे एक व्यवच्छेदक लक्षण राहिले आहे. रानडे जेव्हा श्रीमती गांधींना विवेकानंद केंद्राच्या किल्लया देण्यास गेले- सांगत गेले, की तुम्ही बंदी घातलेल्या संघाचा मी पण एक सदस्य आहे. त्यामुळे याही कामाचा तुमच्या दृष्टीने योग्य तो बंदोबस्त करा. लेख अकारण वाढेल म्हणून श्रीमती गांधींनी विवेकानंद स्मारकाला व रानडय़ांना हात लावला नाही याची कारणे सांगत बसण्याची/ विश्लेषित करण्याची गरज नाही. पण या सलगी देण्यामागची वृत्ती त्यांनी जाणली नाही असे म्हणणे अन्यायी ठरेल.\nश्रीमती गांधी अलोट धैर्यवान होत्या, नि कमाल ruthless होत्या, हा खरा मुद्दा आज इतक्या वर्षांनी चर्चेला आला तर त्यात कुणाला आपत्ती वाटण्याचं कारण नाही. बांगलादेशाच्या स्वातंत्र्याबाबत त्यांना अलोट धैर्यवान म्हटलं गेलं आहे. पण ते पूर्णपणे खरं नाही, हे माणेकशा-गांधी संवाद आणि लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरा यांनी जे केलं आणि पाकिस्तानी सैन्याला शरण आणलं, त्यावरून- हे आता सर्वच जाणतात. याबाबतीतले त्यांचे आदेश, जगाची पर्वा न करता, पण द्यायला लावलेले आहेत असंच चित्र आहे- ते दिलेले नाहीत.\nअगदी थोडक्यात सांगायचं, तर त्यांनीच उभं केलेलं भिंद्रनवालेचं आणि खलिस्तानचं भूत अंगाशी यायला लागलं तसं ऑपरेशन ब्ल्यू स्टारला दिलेला हिरवा कंदील या धैर्यातून आला की त्यांच्या कमालीच्या ruthless अशा मानसिकतेतून आला ruthless असणं आणि धैर्यवान असणं यांत गुणात्मक फरक आहे. या दोन्ही ठिकाणी- बांगलादेशनिर्मिती आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टार- हा त्यांच्या ruthlessness चा परिणाम दिसतो. स्वत: नेहरू कितीही फेबियन समाजवादी, लोकशाहीवादी असले, तरी एका मर्यादेनंतर त्यांच्यातला हुकूमशहा म्हणा, कुणाचंच न ऐकणारा म��हणा- बेधडकपणा जागा होई आणि लोकशाहीची ऐशीतैशी होई. इंदिरेत जर हीच वृत्ती काळानुसार उमटत गेली तर आनुवंशशास्त्राच्या सगळ्या नियम-निरीक्षणांना बरोबर ठरवतच ती उमटली, यात संशय नाही. इंदिरेचा ‘मी’ आणि उत्तरोत्तर उमटलेली इतरेजनांबद्दलची तुच्छता- नेहरूंचा ‘मी’पणा त्यांच्याही अंगी उतरल्याचेच दर्शवते.\nआणीबाणी लागू करण्यामागची मानसिकता नक्की कोणती, याचीही विस्तृत चर्चा गेली ३०-४० वर्षे झाली आहे व अजूनही चालूच आहे. त्या नसत्या तर देशाला नेतृत्वच नव्हतं, असा लायक कुणी नव्ह्ता- ज्याने सगळा डोलारा सांभाळला असता.. म्हणून आणीबाणी लादणे समर्थनीय आहे, असे मत असणारे आजही आहेत. स्वत: श्रीमती गांधींचेही मत असेच होते- ‘माझे अस्तित्व अपरिहार्य आहे’ इथे स्पष्ट होतो तो केवळ ruthlessness इथे स्पष्ट होतो तो केवळ ruthlessness जगाची पर्वा न करणारे, ‘योग्य दिसेल’ ते करायला मागे-पुढे न पाहणारे धैर्य नव्हे\nअन्य काही उदाहरणांमध्ये याशिवाय आणखीही काही गोष्टी साधण्याची किमया श्रीमती गांधींनी दाखवली आहे. बँकांचे राष्ट्रीयीकरण ही एक अशीच गोष्ट होती. त्यांना हवे असलेले पैसे त्यातून त्यांनी मिळवले, हे जसे जगजाहीर आहे, तसेच बेगडी, गरीबांच्या कनवाळू अशी आपली प्रतिमा निर्माण करत समाजवादाचे घोंगडे पांघरून त्यांनी देशातल्या गरीबांचा पाठिंबाही मिळविला. त्यांच्या डोळ्यांत धूळही झोकली. राष्ट्रीयीकरणाला कुठल्याही प्रकारचा आर्थिक निकष, नियम समर्थनीय ठरवत नव्हता; तरी ते झाले. संस्थानिकांना मिळणारी प्रिव्ही पर्सेसची रक्कम रद्द करणे म्हणजे घटनेची पायमल्ली असली आणि जनसंघासकट सर्वाच्या धारदार टीकेचं लक्ष्य बनल्यावरही त्यांना जे साधायचं ते श्रीमती गांधींनी साधलं. कितीही झालं तरी जास्तीत जास्त एक-तृतीयांश भारत संस्थानी. त्यातली बव्हंश प्रजा गरीब, अशिक्षित. त्यांचे राजे आणि ते यांच्यातला संबंध अप्रत्यक्ष वा फारसा घट्ट नाही. आणि ते राजे काही प्रजेपुढे हे रडगाणे थोडेच गाणार अभिमानाचा प्रश्न त्यामुळे ज्यांना ही घटना घडल्याचे कळले त्यांना या प्रतीकात्मक कृतीमुळे काही वाटलं असेल तर ते बरंच वाटलं. याला विरोध करणाऱ्यांच्या बाबतीत त्यांचे मत अनुकूल बनले नाही.\nवीसकलमी कार्यक्रम आणि गरिबी हटावचा नारा आणि त्याच सुमारास त्यांच्या मुखातून निघालेले ‘भ्रष्टाचार हा(देखील) जीव���यापनाचा एक मार्ग आहे,’ हे उद्गार एवढेच दर्शवितात, की कुठलाही मार्ग सत्तेत राहण्यासाठी वापरायला त्यांची सदसद्विवेकबुद्धी आड येत नसे. श्रीमती गांधींच्या मानसिकतेबद्दल इथे अजून थोडे काही लिहिणे अगत्याचे आहे. त्यांचे दोन्ही चिरंजीव, त्यांची बहू व त्या बहूच्या भोवतालचे लोक यांना सत्तेची अमर्याद लालसा होती. ती लालसा श्रीमती गांधींना असायचं कारणच नव्हतं. अमर्याद सत्ता होतीच; आणि ती चालू राहण्यासाठी कुठलीही कृती त्यांना मर्यादा घालत नव्हती. पण ती चालू राहण्यामागे फक्त त्यांची एकच अहंमन्यता कारण होती.. इतरांना कस्पटासमान लेखण्याची त्यांची आपल्या तीर्थरूपांकडून आलेली वृत्ती त्यातच ‘असले कस्पटासमान लोक काय करणार त्यातच ‘असले कस्पटासमान लोक काय करणार जे काही करता येईल ते मीच करीन/ करू शकते..’ ही भावना या सगळ्याच्या मागे होती.\nही विधाने धाष्टर्य़ाची वाटतील, पण ती खरी आहेत. आणीबाणीनंतर मोरारजींनी केवळ त्यांना निशाणा बनवण्यासाठी केलेल्या शाह कमिशनच्या स्थापनेची धूळधाण करताना त्यांनी हे स्पष्ट करून दाखविले. शाह कमिशनसमोर न येऊन एका साध्या युक्तीने त्यांनी मोरारजींना त्यांची जागा दाखवली. पुढे जाऊन मी तर असे म्हणेन, की इतरांबद्दलचे त्यांचे हे मूल्यमापन अचूक होते. जनता पक्षामध्ये असलेल्या एकूण एक माणसाने ज्या पद्धतीचा व्यवहार त्या उण्यापुऱ्या पावणेदोन वर्षांत केला, त्यात हे सगळे किती तुच्छ लोक आहेत, हे व एवढेच अधोरेखित झालेच; त्याचबरोबर ‘त्यापेक्षा इंदिरा हीच त्यातल्या त्यात समर्थ, बलशाली व्यक्ती आहे- जिच्या हाती आपण त्यातल्या त्यात अधिक सुरक्षित राहू’ या भावनेने लोकांनी पुन्हा त्यांना मूर्धन्यस्थानी बसवलेच की नाही\nनेतृत्वस्थानी असणाऱ्या व्यक्तीने इतर कुणाला वाढू न देणे, खुजे ठेवणे, आपल्यानंतरच्या पिढय़ांना काय नेतृत्व मिळेल, मिळायला हवे, याचा विचार न करता सगळ्यांना खुजे ठेवणे- हा एक प्रकार झाला. पण आपल्याभोवतालचे लोक क:पदार्थचं आहेत याची स्पष्ट कल्पना असल्याने, ‘माझी अपरिहार्यताच मुळात वादातीत आहे, अपरिहार्य आहे’ हेच त्यांच्या मानसिकतेचे सर्वात मोठे- कदाचित एकमेव द्योतक आहे असे जर म्हटले तर ते पटण्याची संभावना पुष्कळ जास्त आहे असे मला वाटते.\nनुकतेच मी मार्गारेट थॅचरबाईंच्या अनेक चरित्रांपैकी ‘पार्लमेंटच्या नेतेपदी दहा वर्षे’ हा मुख्य बिंदू असणारे एक चरित्र वाचले. थॅचरबाई आणि श्रीमती गांधी या दोघींनाही ‘आयर्न लेडी’ म्हणून संबोधले गेले आहे. पण या दोघींत मुळात गुणात्मक फरक आहे. थॅचरने जे केले ते ब्रिटिश लोकशाहीच्या पोलादी संरचनेत पुराण्या, जीर्ण अशा समाजवादाच्या कल्पनांना बाजूला सारून ब्रिटिश जनतेचे जीवनमान सुधारण्याकरता नव्या उदार कल्पना रुजवण्यासाठी केले. हे करण्यासाठी खरोखरच अमाप धैर्याची गरज होती आणि तेवढे धैर्य फक्त थॅचरनेच दाखवले. लोकशाहीच्या संरचनेची तोडफोड करून ही मूल्ये त्यांनी रुजवली नाहीत. भारतात उदार नीतीचे राजकारण करून जनतेचे जीवनमान सुधारण्याऐवजी जुन्याच प्रकारच्या कृतीतून- त्याही इथल्या चौकटी उद्ध्वस्त करून- जनतेच्या चांगल्या जीवनमानासाठी काहीही न करता श्रीमती गांधींनी बेदरकारपणा, बेपर्वाईच फक्त दाखवली. बेगडी समाजवादाचे प्रदर्शन करून गरीबाला अधिक गरीब करण्यात, त्या गेल्या त्या वर्षी महागाई-तुटवडा यांचा मार, सामान्यांचे हलाखीचे, कष्टप्रद जीवन, विरोधी पक्षांची झालेली वाताहत, प्रादेशिक चांगल्या नेतृत्वाचा अभाव, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्वाचा अभाव, देशाची अखंडता धोक्यात आलेली, इकडे आसाम आणि पूवरेत्तर भारत, इकडे पेटता पंजाब, गुजरातेत दंग्यांची लागलेली झळ.. अशी सगळीच परिस्थिती वाईटाच्या चरमसीमेवर होती. रा.स्व.संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी त्यांच्या १९८४ च्या विजयादशमीच्या उत्सवात रेखाटलेले हे चित्र होते. आणि इतके असूनही ‘आजच्या परिस्थितीत काँग्रेसखेरीज देशाला पर्याय नाही,’ हे देवरसांचे त्याच भाषणातले विधान म्हणजे एक बॉम्बगोळाच ठरला.\nया सगळ्या परिस्थितीमधून मार्ग काढायला इंदिरा गांधींकडे काहीच उत्तर वा योजना नव्हती. जे काही होते ते सगळे कार्यक्रम, घोषणा देऊन झाल्या होत्या. आणीबाणीनंतर संजयचा अपघाती मृत्यू झाला होता, त्यामुळे काँग्रेसमधील पुढील नेतृत्वाचा विषय अधांतरी लोंबकळला होता. अशा वेळी आयुष्याच्या अर्थपूर्ण अस्तित्वाचा अंत श्रीमती गांधींना समोर दिसत होता का.. हा लेख लिहिताना आज असे वाटणे स्वाभाविक असेल, पण त्यावेळी नव्हते. त्यावेळी जमीन हादरून एक मोठा वृक्ष पडला होता. पुढचे सगळेच धूसर झाले होते.\n१९६९ च्या काँग्रेस फुटीनंतर श्रीमती गांधींची जेव्हा सर्वसत्ताधीशत्वाकडे वाटचाल सुरू झाली त्यावेळी एक मत वर्तवले जाई. नेहरू कितीही Autocratic असले, अगदी डिक्टेटर नसले, तरी लोकशाहीची, तिच्या यंत्रणांची, मार्गाची, संकेतांची चाड त्यांना आहे; पण इंदिराबाईंच्या बाबतीत असं खात्रीलायक विधान करता येणार नाही. आज पस्तीस वर्षांनंतर हा निष्कर्षच त्यांच्या अख्ख्या कारकिर्दीचे सार म्हणून मांडता येईल का मला वाटते, हा एक निष्कर्ष असू शकतो. पण ती कारकीर्द यापेक्षा खूप विस्तृत होती. मार्गारेट थॅचर असोत, श्रीमती गांधी असोत; दोघीही Scholastic Intelligence च्या धनी नव्हत्या. अनेकानेक गोष्टींची तरलता, संकेत दोघींनाही कळत नसत. पण अमुक एक करायचे तर या गोष्टींना बाजूला सारून दोघींनी त्या गोष्टी केल्या. दोघींच्याही माथी एकेकदा तीव्र जनक्षोभ आला. पण लोकशाहीपुरतं बोलायचं तर एकीची चाल सकारात्मक, तर दुसरीची विध्वंसक राहिली, हे मान्य करायला लागेल.\nआणखी एका दृष्टिकोनातून पाहायचे झाले तर लालबदाद्दूर शास्त्रींच्या निधनानंतर आणि १९६९ नंतर देशाने नेतृत्वाच्या विषयात एका निर्वात प्रदेशात प्रवेश केला. डॉ. लोहिया गेले. नरेंद्र देव आधीच गेले होते. कम्युनिस्टांचे कुठलेच प्रादेशिक नेतृत्व उदयाला आले नव्हते. इंद्रजित गुप्ता किंवा ई. एम. एस. नंबुद्रीपाद असोत; संख्याबळाच्या अभावामुळे राष्ट्रीय स्तरावर त्यांना तसे महत्त्व नव्हते. संयुक्त समाजवादी पक्षातील दुसऱ्या फळीचे नेतृत्व पक्षाच्या फोडझोडीत गुंतलेले. पं. दीनदयाळ उपाध्यायांची हत्या झालेली आणि अटलबिहारी वाजपेयींचे नेतृत्व उदय पावू लागले होते. अशा नेतृत्वनिर्वात प्रदेशात श्रीमती गांधींकडे निरपवाद नेतृव जाणे जसे अपरिहार्य केले गेले, तितकेच ते नैसर्गिकही होते. अधिक बारकाईने बोलायचे झाले तर प्रायश: ते तसे घडणे देशाच्या सुदैवाचा भाग असावा.\nत्यांनी लादलेली आणीबाणी ही अनेक अर्थानी वरदान ठरली. त्याबद्दल स्वतंत्र लेख लिहावा लागेल. पण आज ज्या भाजपची निरंकुश सत्ता आपण पाहतो, ‘अनुभवतो’ आहोत, त्याचे आदिकारण आणीबाणीत आहे. नागपूर स्टेशनवर अटक झाल्यावर देवरसांनी दोन संदेश दिले. एक- जे वीस वर्षांत साध्य झाले नसते ते दोन वर्षांत घडून येईल. दुसरा संदेश होता- ही दमाची लढाई आहे. भारत करंटय़ांचा देश असल्यामुळे १९७७ ची सुवर्णसंधी भारताच्या करंटय़ांनी मातीमोल केली व काही गोष्टी घडायला मग खूपच अधिक वर्ष��� वाट पाहावी लागली.\nघडलेल्या घटनेबाबतची वस्तुस्थिती तिच्या पवित्रशा खऱ्या स्वरूपात सांगायला हवी. त्यावरची मल्लिनाथी स्वतंत्र आहे, असा एक संकेत आहे. (सर्वसाधारणपणे तो धुडकावला जातो.) माझा हा थोडासा लेखनप्रपंच ही Fact पवित्र ठेवत असताना त्याच्याशी संबंधित व्यक्तींच्या मानसिक व्यापारातून या Fact चे काय दर्शन/ पृथक्करण करता येईल, या उद्देशाने लिहिला गेला आहे. त्या पठडीतला हा एक प्रयत्न आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/videos-category/itar/", "date_download": "2019-07-16T00:22:40Z", "digest": "sha1:COI6SGICLEGIA2W4DIL7QXWD7KYHBS6K", "length": 9055, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लोकसत्ता इव्हेंट | Video Section | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nलोकसत्तानं वेगळेपण जपलंय –...\nदोन मिनिटं – रामदास...\nटक्क्या टक्क्यावर सर्व आले;...\nइथं तुम्ही काय करताय टिळक\nलोकसत्ताच्या व्यासपीठावर ज्येष्ठ कवी...\nराजनीति के साथ धंदा...\nमुर्खपणा लोकांना आवडतो- अनिता दाते...\nगुलजार यांची शायरी ऐका...\nभारत अजूनही तुकड्या तुकड्यात...\nफक्त या तीन भारतीय...\nगुलजार यांच्या व्हॉट्स अपवरील...\nगुलजारजी सिनेमाकडून पुन्हा साहित्या��डे...\nतरीही मला कम्युनिस्ट आवडतात...\nलेखकांनी राजकीय पक्षांपासून दूर...\nप्रत्येक पिढीला गुलजार आपले...\nमर्सिडिजच्या प्रत्येक गाडीत आहे...\nसकारात्मक ऊर्जा समाजापुढे आणण्यासाठी...\n‘या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता...\nलोकसत्ताचं तरूण तेजांकित हे...\nबोलत राहणं महत्त्वाचं, मात्र...\nसामाजिक खाप – स्वानंद...\nआपली मेरील स्ट्रीप कुठेय\nमी वक्ता कसा झालो\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B5", "date_download": "2019-07-16T00:02:54Z", "digest": "sha1:GJX7RG5GY6LOXH7ZZNRK7QJLZXODR3NI", "length": 14316, "nlines": 165, "source_domain": "marathiblogs.in", "title": "वारीतील - सेल्फीत्सोव | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\n*सेल्फीशी होऊ दंग. . . सेल्फीत्सोव*( सेल्फीची गोडी, करी जास वेडी, तोचि पुण्य जोडी पंढरीचे )देहू आळंदी हून पंढरपूरकडे पालख्या निघाल्या की याच सुमारास पुण्य नगरीत एक अनोखा उत्सव भरताना दिसतो. अर्थात पुणेकर हे मुळातच उत्सव प्रिय . सवाई महोत्सव असू दे , गणेशोत्सव असू दे , दिवाळी पहाट किंवा अगदी कार्तिक पोर्णीमा असू दे या सगळ्यात पुणेकरांचा उत्साह अगदी ओसंडून वहात असतो. देहू ,आळंदीहून पुणे मार्गे पंढरपूरला जाणा-या पालख्या हा ही पुणेकरांसाठी असाच कौतुकाचा विषय. पाऊस, हेल्मेट सक्ती, रस्त्यांची कामे , मेट्रोची कामे आणि त्यात वारीमुळे होण��री वाहतूक कोंडी याची चिंता न करता अस्सल पुणेकर या पालख्या \"एन्जॉय\" करतो. इथे अस्सल पुणेकर हा शब्द अशासाठी वापरलाय की या सगळ्यामुळे त्रास होतो असे मानणारा वर्ग ही पुण्यात आहे पण तो मुळचा पुणेकर नसून बाहेरून पुण्यात स्थायिक झालेला पुणेकर आहे.या पालख्या जर पुणे मुक्कामी विकेंड ला येत असतील तर या उत्साहाला अधिक उधाण येते. आपापला व्याप सांभाळून पुणेकर वारीचा आनंद लुटतात , वारी बरोबर एक दिवस चालत जातात , ताल मृदूंग , अभंग , जयघोष , पताका , तुळशी- वृंदावन , कपाळावर गंध, पालखी सोबत जाणे इ अनेक प्रकार करुन आपला सहभाग नोंदवतात.साधारण उत्सव असो , यात्रा/ जत्रा असो साधारण आपण तीन प्रकारची जनता यात सामील होते असे म्हणतो हौसे, गवसे, नौसे .सोशल मीडियाचा, सेल्फी या प्रकारचा उदय झाल्यानंतर आजकाल ' हौसे, गवसे, नौसे बरोबरच आता \"सेल्फे\" ही नवी जमात बघता बघता फोपावली आहे असा आमचा अभ्यास सांगतो. प्रोफेशनल कॅमेरामन , चित्रकार , आर्टिस्ट यांच एक ठीक असतं. पूर्वीपासून ही लोकही वारीचे चित्रीकरण,काही खास फोटो काढण्यात मग्न असतात . मात्र यांचा त्रास फारसा कुणाला होत नाही. एकतर हे लांब कुठं तरी बसून आपले काम करत असतात . ना ते कुणाच्या अध्यात ना मध्यात . हरिनामाचा जयघोष करत चाललेल्या या माऊलीच्या भक्तांच्या तर हे गावीही नसते की दूर कुठूनतरी कुणीतरी आपली छबी , आपले भाव ( आजच्या शब्दात नॅचरल एक्सप्रेशन्स ) टिपत आहेत. यात कुठेही देखावा नसतो , कृत्रिमता नसते त्यामुळे ते चित्र ही अगदी सहज जमून जाते.आता या वारीतल्या सेल्फी टेक्नॉलॉजीचा ( इथे पारंपारिक तंत्रज्ञानाचा विचार आहे , यातही आता अनेक आधुनिक तंत्रज्ञान आले आहे ) विचार करू.एकंदर यांचे वर्णन अभंगातून व्यक्त करायचे झाल्यास असे करता येईल.*पुण्यनगरी गाऊ आम्ही पुण्यनगरी नाचू**मोबाईलच्या कँमेराने सेल्फी फोटो काढू**विठ्ठलचे नाम घेऊ लावूनी ' टायमर '* तर या लोकांना आपण वारीत जाऊन आलो ( फोटो काढण्यापुरते का होईना ) हे अख्या जगाला ( ठणकावून) सांगायचे असते. हेच प्रयोजन ठेऊन ते घरातून निघतात . यात काही जण स्वतःच्या कुटूंबासह ( हे कमीच ) , ऑफीस ग्रुप, सोसायटी ग्रुप किंवा शाळा - कॉलेजच्या मित्र - मैत्रिणींचा ग्रुप ( हे जास्त )निघतात. थोडक्यात घोळक्याने जातात . यात एखाद्या शहाण्याला यापूर्वीच्या' *सेल्फी-वारीचा* ' अनुभव असतो. पालखीचा मुक्काम कुठे आहे , मार्ग काय आहे याची माहिती ही करून घेतलेली असते. मग ठरलेल्या ठिकाणी मंडळी पोचतात. मग कुणा माऊलीच्या डोक्यावरचे तुळशी वृंदावन स्वतःच्या डोक्यावर घेऊन फोटो काढायला लावणे ( इथे बहुतेक सेल्फी घेता येणे शक्य नसते ) , उगाच ताल , मृदूंग अडकवून*निघालो घेऊन कॅमेरा हा हाती , आम्ही भाग्यवान* अशा अॅटीट्युड ( ऐटीत - IT मधील असेही म्हणा हवंतर ) मधे हे सेल्फीकरी विठ्ठलाला लावतात तसा गंध कपाळावर ' गुगल ' तानाचा फोटो / घोडे , पालखी बरोबरचा सेल्फी आणि पुढे काय काय प्रकारे सेल्फी निघू शकतात इतपत कल्पना करण्यात तुम्ही समर्थ आहात . आजकाल ते'फेसबुक लाईव्ह ' प्रकार पण दाखवायचे असते.यानं काय होत की एकंदर या वारीचा वेग पुण्याच्या आजूबाजूला कमी होतो. जो तो सेल्फी ( स्व चित्र) घेण्यासाठी इतरांना थांबवतो. ते वारकरीही मग थांबतात , त्यांचा नामात व्यत्यय येतो.या सर्व प्रकाराने आपण भक्तीचे अनोखे प्रदर्शन नुसते करत आहोत असे काही वेळा वाटते.अर्थात याला अपवाद आहेत हे नक्कीच . काही खरोखरच सेवाभावाने कुठलीही अपेक्षा न करता मदत करतात, अन्नदानाचे आयोजन होते , कचरा व्यवस्थापनाचे , सांडपाणी व्यवस्थापनाचे नव नवीन आदर्श पुढे येतात.अशा काही समाधानाच्या गोष्टीही दिसून येतात*पंढरपूरची वारी ही ख-या अर्थाने महाराष्ट्राचा सांस्कृतिक / वैचारिक आणि / भक्तीमय ठेवा आहे. त्या सोहळ्याला आपण सगळे मिळून असेच ठेवू या* करता येईल.*पुण्यनगरी गाऊ आम्ही पुण्यनगरी नाचू**मोबाईलच्या कँमेराने सेल्फी फोटो काढू**विठ्ठलचे नाम घेऊ लावूनी ' टायमर '* तर या लोकांना आपण वारीत जाऊन आलो ( फोटो काढण्यापुरते का होईना ) हे अख्या जगाला ( ठणकावून) सांगायचे असते. हेच प्रयोजन ठेऊन ते घरातून निघतात . यात काही जण स्वतःच्या कुटूंबासह ( हे कमीच ) , ऑफीस ग्रुप, सोसायटी ग्रुप किंवा शाळा - कॉलेजच्या मित्र - मैत्रिणींचा ग्रुप ( हे जास्त )निघतात. थोडक्यात घोळक्याने जातात . यात एखाद्या शहाण्याला यापूर्वीच्या' *सेल्फी-वारीचा* ' अनुभव असतो. पालखीचा मुक्काम कुठे आहे , मार्ग काय आहे याची माहिती ही करून घेतलेली असते. मग ठरलेल्या ठिकाणी मंडळी पोचतात. मग कुणा माऊलीच्या डोक्यावरचे तुळशी वृंदावन स्वतःच्या डोक्यावर घेऊन फोटो काढायला लावणे ( इथे बहुतेक सेल्फी घेता येणे शक्य नसते ) , उगाच ताल , मृदूंग अडकवून*निघालो घेऊन कॅमेरा हा हाती , आम्ही भाग्यवान* अशा अॅटीट्युड ( ऐटीत - IT मधील असेही म्हणा हवंतर ) मधे हे सेल्फीकरी विठ्ठलाला लावतात तसा गंध कपाळावर ' गुगल ' तानाचा फोटो / घोडे , पालखी बरोबरचा सेल्फी आणि पुढे काय काय प्रकारे सेल्फी निघू शकतात इतपत कल्पना करण्यात तुम्ही समर्थ आहात . आजकाल ते'फेसबुक लाईव्ह ' प्रकार पण दाखवायचे असते.यानं काय होत की एकंदर या वारीचा वेग पुण्याच्या आजूबाजूला कमी होतो. जो तो सेल्फी ( स्व चित्र) घेण्यासाठी इतरांना थांबवतो. ते वारकरीही मग थांबतात , त्यांचा नामात व्यत्यय येतो.या सर्व प्रकाराने आपण भक्तीचे अनोखे प्रदर्शन नुसते करत आहोत असे काही वेळा वाटते.अर्थात याला अपवाद आहेत हे नक्कीच . काही खरोखरच सेवाभावाने कुठलीही अपेक्षा न करता मदत करतात, अन्नदानाचे आयोजन होते , कचरा व्यवस्थापनाचे , सांडपाणी व्यवस्थापनाचे नव नवीन आदर्श पुढे येतात.अशा काही समाधानाच्या गोष्टीही दिसून येतात*पंढरपूरची वारी ही ख-या अर्थाने महाराष्ट्राचा सांस्कृतिक / वैचारिक आणि / भक्तीमय ठेवा आहे. त्या सोहळ्याला आपण सगळे मिळून असेच ठेवू या* दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनालाघुमे गजर हरिनामाचा भक्त *फोटोत रंगला* ,असं फक्त व्हायला नको हीच पांडूरंगा चरणी प्रार्थना दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनालाघुमे गजर हरिनामाचा भक्त *फोटोत रंगला* ,असं फक्त व्हायला नको हीच पांडूरंगा चरणी प्रार्थना \nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/55406", "date_download": "2019-07-16T00:46:20Z", "digest": "sha1:FJXQVNQKMLU5FSGBXEMWYATU7YKIKS3K", "length": 13636, "nlines": 56, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ: मार्च 2019 | माझा शॉर्ट दक्षिण भारत प्रवास - निमिष सोनार| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nमाझा शॉर्ट दक्षिण भारत प्रवास - निमिष सोनार\nपुणे येथील राजश्री ट्रॅव्हल्स तर्फे आम्ही काही कुटुंबे नोव्हेंबर 12 ते 17 दरम्यान दक्षिण भारतातील काही पर्यटन स्थळे बघण्यास गेलो होतो. उद्यान एक्सप्रेस ने बंगलोरला जाऊन तेथून मग दोन बसेस द्वारे आम्ही आमची ठिकाणी फिरलो. राजश्री टूर्स तर्फे ही सगळी व्यवस्था करण्यात आली होती. ��्रत्येक ठिकाणी आधीच होटेल बुकिंग केले असल्यामुळे आम्हाला जास्त त्रास नव्हता.\n12 तारखेला पुणे स्टेशन येथून दुपारी बारा वाजता निघून 13 तारखेला सकाळी 9 वाजता बंगलोरला ट्रेनने आम्ही पोहोचलो.\n13 तारखेला अतिशय उत्तम व्यवस्था आणि चव असलेल्या कदंब हॉटेलमध्ये नाष्टा केला. ओरिजिनल इडली वडा आणि सांबार ची चव चाखायला मिळाली. तिथल्या सांबारची चव अर्थातच मी विसरू शकणार नाही. त्यादिवशी प्लॅनिंगच्या सोयी नुसार प्रथम म्हैसूर येथे आलो. म्हैसूर पॅलेस पाहिला आणि मग शहरापासून सात आठ किलोमीटर दूर असलेल्या वृंदावन गार्डन येथे आलो. वृंदावन गार्डन येथील अनुभव अतिशय न विसरता येण्याजोगा होता. संपूर्ण बागेत अतिशय थंडावा. विविध मार्गांवर कारंज्यांची रेलचेल. रंगीबेरंगी कारंजी आणि संगीताच्या तालावर नाचणार्या कारंज्यांचा म्युझिकल शो. सगळंच अतिशय अद्भुत. म्हैसूर येथील पैठणी संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. अर्थात संपूर्ण प्रवासभर आम्ही शक्यतो खरेदीसाठी खूप कमी वेळ द्यायचा ठरवला होता किंवा शक्यतो खरेदी करायचे नाही असे ठरवले होते फक्त बघण्यात वेळ घालवायचा असे ठरले होते कारण वेळ खूप कमी होता. प्रवासाचा वेळ वाचावा म्हणून आम्ही दुपारच्या जेवणाला बगल दिली होती. फक्त रात्रीच जेवण करायचं. तेवढा हॉटेलमध्ये दुपारी बस थांबून प्रवासाचा वेळ वाचायचा. बस मध्ये आम्ही सोबत आणलेले दिवाळीच्या फराळाचे जिन्नस वगैरे दुपारी खायचो आणि पोटाची भूक आणि वेळ मारून न्यायचो.\n14 तारखेला सकाळी आठ वाजता प्रवासाला सुरुवात केली प्रथम सॅण्ड म्युझियम म्हणजे वाळूचे शिल्प तसेच चामुंडा हिल्स ही ठिकाणं पाहिली. वाळूचे शिल्प खरोखर बघण्यासारखी आहेत वेगवेगळ्या विषयांवरची वाळूची शिल्पे येथे बघायला मिळतात. तसेच चामुंडा हिल्स येथे देवीचे मंदिर आहे, तेही बघण्यासारखे. प्रवेश करतांना देवीने वध केलेल्या महिषासुर या राक्षसाचा उभा पुतळा तेथे दिसतो. महिषासुर वरून म्हैसूर हे नाव पडले. मंदिर बघून झाल्यानंतर तिथे एका ठिकाणी आम्ही भेळ खाल्ली. त्याचा स्वाद आज पर्यंत मी विसरू शकत नाही. मी खाल्लेली ही एकमेव दक्षिणात्य भेळ. खूपच चविष्ट. ओलसरपणा आणण्यासाठी त्यात त्यांनी हिरव्या मिरचीचा थोडासा ठेचा टाकला होता पण कसलेच आंबट गोड पाणी किंवा पुदिन्याचे पाणी टाकलेले नव्हते तर गोडसर गाजराचे लांब लांब कि��लेले तुकडे त्यात टाकलेले होते, त्यामुळे त्याला अतिशय वेगळी आणि अप्रतिम चव आलेली होती. सकाळी साडेअकरा वाजता आम्ही उटीकडे प्रवास सुरू केला वाटेत बंदीपूर टायगर रिझर्व लागते म्हणजे अभयारण्य. पण असा नियम आहे की सूर्यास्त होण्याच्या आधी तुम्ही हद्द पार केली पाहिजे अन्यथा तुम्हाला परत पाठवले जाते आणि मग सकाळी जायला परवानगी देतात. बंदीपूर टायगर रिझर्व मधून जाताना आम्हाला अनेक प्राणी दिसले. गाडीच्या आजूबाजूला. वाघ सुद्धा. संध्याकाळी सहा वाजता आम्ही उटी येथे पोहोचलो. तेथील होटेल उटी गेट येथे थांबलो होतो.\n15 तारखेला सकाळी उटीला खूपच थंडी होती. मात्र हॉटेलच्या आजूबाजूला असलेले निसर्गरम्य वातावरण पाहून येथेच अनेक दिवस मुक्काम करावा असे आम्हाला वाटले होते. सकाळी सकाळी नाश्ता करून निघालो आणि उटीपासून 18 किलोमीटर असलेले कुन्नुर येथे सिम पार्क आणि डॉल्फिन पॉईंट पाहिले. दोडाबेट्टा येथे गेलो. चॉकलेट आणि चहा फॅक्टरी बघितली. तेथे नाममात्र पैसे भरून चॉकलेट आणि चहा कसा बनवला जातो हे आम्हाला दाखवण्यात आले. तिथल्या चहाची चव अप्रतिम. सगळ्या प्रकारचे चहा तिथे मिळत होते. त्या भागात खूप चहाचे मळे आहेत, त्यात आम्ही फोटो सुद्धा काढले. नंतर संध्याकाळी आम्ही बॉटनिकल गार्डन आणि रोज गार्डन बघितले. दोन्ही गार्डन अर्थातच खूप छान. बॉटनिकल गार्डनमध्ये विविध प्रकारचे प्लांट्स तसेच रोज गार्डन मध्ये सगळ्या प्रकारची गुलाबाची फुले आम्हाला बघायला मिळाली.\n16 तारखेला सकाळपासून रात्रीपर्यंत उटी ते थेट बंगलोर असा प्रवास केला. प्रवासात अनेक धोकादायक वळणे, तसेच संपूर्ण प्रवासभर खूप धुके तसेच पाऊस यांचा सामना करावा लागला. संपूर्ण प्रवासामध्ये आजूबाजूला उंचच उंच असे निलगिरी वृक्ष बघायला मिळाले. मग मध्येच थोडे थोडे थांबून फोटोसेशन केले. त्या निलगिरी वृक्षांच्या जंगलात एखाद्या ठिकाणी बसून संपूर्ण दिवस घालवावा असे वाटून गेले इतके तिथले वातावरण छान होते. पण अर्थातच वेळ कमी होता.\n17 तारखेला विधान भवन, सायन्स म्युझियम, बेंगलोर पॅलेस तसेच इस्कॉन मंदिर बघितले आणि परतीच्या पुण्याच्या प्रवासाला लागलो.\nलडाख ऑन व्हिल्स – अजित मुठे\nभुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे\nछायाचित्रे: भुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे\nकेरळ टूर - अनुष्का मेहेर\nभाजे लेणी, लोणावळा - स्नेहल घो��प\nकोकणातील दुर्गम खडतर प्रवास - प्रभाकर पटवर्धन\nअशी ही मनाली, खूप खूप भावली - रिता जोहरापूरकर/ वनिता महाजन\nभावस्पर्शी व्यक्तिचित्र भाग १- किरण दहिवदकर\nमुसळधार पावसात कोकणाकडे - अमित चाळके\nपंढरीची वारी: एक अनुभूती\nबंगलोर येथील इस्कॉन मंदिर - अक्षता दिवटे\nबँगलोर मधील ओरियन मॉल - अक्षता दिवटे\nम्हैसूर दर्शन - अक्षता दिवटे\nमाझा शॉर्ट दक्षिण भारत प्रवास - निमिष सोनार\nखिडकी शेजारची जागा - ओमकार बागल\nमुंबई ते गाव - संकेत मुळगांवकर\nऔषधनिर्माणशास्त्र विषयक कायदे - आशिष कर्ले\nरेसिपी: चायनीज व्हेज मंचुरियन (ड्राय) - मंजुषा सोनार\nमाझे स्केच - मधुरा दहिवदकर\nमाझे काही व्यंगचित्र - प्रिया भांबुरे (निकुम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/9021", "date_download": "2019-07-15T23:56:32Z", "digest": "sha1:ECPLYFIKVC72P7X5DVSITTLH62NSOUB3", "length": 9099, "nlines": 89, "source_domain": "dhanlabh.in", "title": "लिक्विड फंडाकडे गुंतवणूकदारांची वापसी !! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nलिक्विड फंडाकडे गुंतवणूकदारांची वापसी \nनोव्हेंबर महिन्यात लिक्विड फंडात चांगली गुंतवणूक झाल्याचे दिसून आले आहे. लिक्विड फंडातील गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक गुंतवणूक नोव्हेंबर महिन्यात झाली आहे. गुंतवणूकदारांनी तब्बल 1.4 ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक लिक्विड फंडात केली आहे. ऑगस्टनंतरची लिक्विड फंड प्रकारातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. गेल्या महिन्यातच आयएल अॅंड एफएसच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी या फंड प्रकारातून गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला होता. 2007 नंतर काढून घेतलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक रक्कम होती.\nआयएल अॅंड एफएसच्या आर्थिक अरिष्टाचे सावट हळूहळू दूर होत गुंतवणूकदारांची चिंता कमी होत ते आता मनी मार्केटकडे परत वळू लागले आहेत. आयएल अॅंड एफएसच्या आर्थिक संकटाने लिक्विड फंडसुद्धा एका पातळीवर जोखमीचे आहेत ही बाब गुंतवणूकदारांसमोर आणली आहे. लिक्विड फंडातील एकूण गुंतवणूक तब्बल 23 ट्रिलियन रुपये इतकी आहे. वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारात ही रकक्म चौथ्या क्रमांकावर आहे. अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी आयएल अॅंड एफएसच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक केली होती. त्यामुळे म्युच्युअल फंड व्यवसायातही आयएल अॅंड एफएसच्या आर्थिक अरिष्टाचा तणाव निर्माण झाला होता.\nएस.बी.आय. फिक्स मॅच्युरीटी प्लान\nसोन्याच्या दरात विक्रमी वाढ\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prakash-ambedkar-comment-on-udayanraje-bhosale/", "date_download": "2019-07-16T00:21:39Z", "digest": "sha1:UHM3WOCVOV5TKD2DRDFQEYCOH2NPZQTU", "length": 6476, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारताचा पाकिस्तान करायचा असल्यास उदयनराजेसारख्यांना निवडून द्या : प्रकाश आंबेडकर", "raw_content": "\nमुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेलेल्या राज ठाकरेंच्या पदरी निराशा\nईव्हीएमचा वाद : मॅचफिक्स असेल, तर सामने खेळून काय फायदा\nमंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या अपक्ष आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश\n : कुमारस्वामींच्या राजीनाम्याची भाजपने केली थेट मागणी\nभाजपात प्रवेश केलेल्या मुस्लीम महिलेला भाड्याचे घर खाली करण्यास सांगितले\nसलमान खानची ‘भारत’ पहिल्या सहामाहीतली सर्वाधिक लोकप्रिय फिल्म \nभारताचा पाकिस्तान करायचा असल्यास उदयनराजेसारख्यांना निवडून द्या : प्रकाश आंबेडकर\nनगर : भारताचा पाकिस्तान करायचा असेल तर आगामी काळात उदयनराजे भोसले यांच्यासारखी माणसे निवडून द्यावीत, असा टोला भारिप बहुजन महासं��ाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी कोपरगावमध्ये लगावला.\nकॉग्रेस व भारतीय जनता पक्ष हे दोन्हीही पक्ष एकाच माळेचे मनी आहेत. जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे आगामी काळात सत्ताधाऱ्यांची अवस्थाही कॉग्रेससारखीच होईल, असे सांगून ऍड. आंबेडकर यांनी दोन्ही पक्षांवर टीका केली. जनतेच्या नोटा रद्द केल्याने आता जनतेनेही पेटून उठावे. त्यासाठी मोर्चे, आंदोलने करावीत. एकीकडे हे बजेट दीडपट शेतकऱ्यांसाठी आहे, हे वास्तव असले, तरी शेतकऱ्यांच्या पदरात ज्या वेळी खऱ्या अर्थाने शेतीमालाला चांगला भाव मिळेल, त्याच वेळी मोदी सरकारचा विश्वास सार्थ ठरेल असे आंबेडकर म्हणाले.\nमुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेलेल्या राज ठाकरेंच्या पदरी निराशा\nईव्हीएमचा वाद : मॅचफिक्स असेल, तर सामने खेळून काय फायदा\nमंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या अपक्ष आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश\nमला महाराज म्हणू नका, महाराज एकच फक्त छत्रपती शिवाजी महाराज – खा. उदयनराजे भोसले\nस्टेचू ऑफ लिबर्टी होऊ शकतो मग शिवस्मारक का नाही; उदयनराजेंचा राज ठाकरेंना सवाल\nमुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेलेल्या राज ठाकरेंच्या पदरी निराशा\nईव्हीएमचा वाद : मॅचफिक्स असेल, तर सामने खेळून काय फायदा\nमंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या अपक्ष आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश\n : कुमारस्वामींच्या राजीनाम्याची भाजपने केली थेट मागणी\nभाजपात प्रवेश केलेल्या मुस्लीम महिलेला भाड्याचे घर खाली करण्यास सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/pakistan-supreme-court-to-pervez-musharraf", "date_download": "2019-07-16T01:22:59Z", "digest": "sha1:57NYYNLLHLSOJCCJMXTDMU3BSNMSXDBW", "length": 12737, "nlines": 246, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pakistan supreme court to pervez musharraf: Latest pakistan supreme court to pervez musharraf News & Updates,pakistan supreme court to pervez musharraf Photos & Images, pakistan supreme court to pervez musharraf Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nभौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये दोन सुवर्ण\nनौदलाला मिळणार आणखी सहा पाणबुड्या\n‘जेजे‘मध्ये लहान मुलांचा कॅन्सरविभाग\nआसाम, बिहारमध्ये पुराचे थैमान\nसंजय राऊतांनी सांगितला आयुर्वेदिक अंडी व क...\n‘आधार कार्ड’ला मतदान ओळखपत्र जोडा\nभाजपच्या राष्ट्रीय संघटन महामंत्रिपदी व्ही...\nफेसबुकला ५ अब्ज डॉलर दंड\n...तोपर्यंत भारतासाठी पाकचं हवाई क्षेत्र ब...\nकॅनडाच्या पत्रकाराचे अकाउंटपाकच्या सूचनेवर...\nडॉ. धनंजय दातार यांना 'फोर्ब्ज मिडल इस्ट'तर्फे पुर...\nडीएचएफएलचे समभाग ३३ टक्क्यांनी कोसळले\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\n‘इन्फोसिस’चा नफा पाच टक्क्यांनी वाढला\nडेबिट कार्डच्या संख्येत १० कोटींनी घट\nदृष्टिहीनांसाठी रिझर्व्ह बँकेचे अॅप\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nआयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह...\nरोहितकडे टी-२० व वनडेची धुरा, तर विराटकडे ...\nइंग्लंड विश्वविजेता; सुपर ओव्हरमध्ये थरारक...\nन्यूझीलंडचे इंग्लंडसमोर विजयासाठी २४२ धावा...\nन्यूझीलंडच्या नीशमचे भारतीय चाहत्यांना आवा...\nहेमा मालिनीला धर्मेंद्र म्हणाले 'अनाडी'\nशिवानीने वीणाला दिला 'हा' सल्ला\nरुपाली आणि वीणामध्ये रंगणार कॅप्टन्सी टास्...\nहृतिक रोशन आणि टायगरमध्ये होणार 'वॉर'\nप्रोस्थेटिक मेकअपमुळं अमिताभ बच्चन चिंतेत\nशिवानीची एन्ट्री सोशल मीडियावर ठरतेय हिट\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nसरकारी शिष्यवृत्तीमधून मदतीचा हात\n📞धो धो पाऊस कोसळत असतो\nदुसरी वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच\nराजधानीतील प्रदुषण कमी करण्यासाठी..\nहाफिज सईदला जामीन मंजूर\nकर्नाटकातील राजकीय नाट्यामध्ये टे..\nश्रीमंतांवर कराचा बोजा, परकीय गुं..\nगर्भपात कायदा: सुप्रीम कोर्टाची क..\nकमांडो असाल, तर पाकमध्ये या\nपाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना आज, गुरुवारी दुपारपर्यंत कोर्टात उपस्थित राहण्याची मुदत दिली आहे.\nपार्किंग धोरण हा सरकारी अधिकार: मुंबई उच्च न्यायालय\nनौदलाच्या ताफ्यात आणखी सहा पाणबुड्या येणार\nमटा विशेष: 'चांद्रयान -२'चे प्रक्षेपण जुलैमध्येच\nगुरुपौर्णिमेलाच यंदा खंडग्रास चंद्रग्रहण होणार\nनिवडणूक ड्युटीवर मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई\nधोका टाळला; ‘इस्त्रो’च्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत\nकर्नाटकच्या १४ आमदारांचे मुंबई पोलिसांना पत्र\nपुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आधी टोल; नंतर काम\nउच्च न्यायालयाकडून‘हर्बल हुक्का’ला परवानगी\nवडिलांनी केली विवाहित गर्भवती मुलीची हत्या\nभविष्य १५ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/om-birla-nave-sabhapati", "date_download": "2019-07-16T00:57:55Z", "digest": "sha1:JAQCU23TCHAZZ2K4JDIV6SV6ARKFOLHD", "length": 8716, "nlines": 74, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "ओम बिर्ला नवे लोकसभा सभापती - द वायर मराठी", "raw_content": "\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n१७ व्या लोकसभेचे नवे सभापती म्हणून भाजपचे ओम बिर्ला यांनी बुधवारी सूत्रे हाती घेतली.\n१६ व्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांना भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकांत तिकीट न दिल्याने त्यांना दुसऱ्यांदा लोकसभा सभापतीपद मिळणे अशक्य होते. त्यामुळे नवा अध्यक्ष कोण याची उत्सुकता होती. ओम बिर्ला यांचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचवल्याने व भाजपचे लोकसभेत पूर्ण बहुमत असल्याने या नावाला विरोध असण्याची शक्यता नव्हती. मंगळवाली भाजपने एनडीए आघाडीतील सर्व पक्षांना त्यांच्या नावाला अनुमोदन देण्यास सूचित केले होते तसेच काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी पाठिंबा द्यावी अशीही विनंती केली होती. अखेर विरोधी पक्षांनी आपला उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली.\nओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा येथील खासदार असून ते केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या निकटचे मानले जातात.\n५७ वर्षांचे ओम बिर्ला त्यांच्या शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित आहेत. १९७९मध्ये ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षही होते. नंतर त्यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे नेतृत्व स्वीकारले होते. १९९०च्या दशकात रामजन्मभूमी आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. राजस्थान भाजपच्या विस्तारात ओम बिर्ला यांनी बरेच काम केले आहे. वसुंधरा राजे यांचे सरकारच्या विरोधात जेव्हा पक्षांतर्गत वातावरण होते तेव्हा पक्षात असंतोष वाढू नये याची खबरदारी बिर्ला यांनी घेतली होती.\n२००३मध्ये त्यांनी कोटा येथून आमदारकीची निवडणूक लढवली होती त्यानंतर २०१४ पर्यंत ते राजस्थान विधानसभेत निवडून येत होते. २०१४मध्ये त्यांना कोटा-बुंदी लोकसभा मतदारसंघाचे तिकीट देण्यात आले होते.\nकोटामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुरू व्हावी व चंबळ नदीचे पाणी बुंदी जिल्ह्यात यावे यासाठी बिर्ला प्रयत्नशील होते.\nदोनच दिवसांपूर्वी माजी आरोग्य मंत्री जे. पी. नड्‌डा यांच्याकडे भाजपचे कार्यकारी अध्यक्षपद देण्याची घोषणा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केली होती. नड्‌डा जेव्हा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष होते तेव्हा ओम बिर्ला उपाध्यक्ष म्हणून संघटना चालवत होते.\nशांघाई सहकार्य ��ंघटना भारतासाठी महत्त्वाची का\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-43833281", "date_download": "2019-07-16T00:52:42Z", "digest": "sha1:C7KCJSNIQSCCANQZ2ZCUUK3YU7KPSXVY", "length": 14156, "nlines": 125, "source_domain": "www.bbc.com", "title": "थांबा! बीबीसीनं जगाच्या अंताची बातमी दिलेली नाही - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n बीबीसीनं जगाच्या अंताची बातमी दिलेली नाही\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nव्हॉट्सअॅपवर एक काल्पनिक व्हीडिओ शेअर होत आहे, त्यात बीबीसी न्यूजच्या ब्रॅण्डिंगसह जगात थर्मोन्युक्लियर युद्ध म्हणजेच अण्वस्त्रांचा वापर सुरू झाल्याचं दाखवलं जात आहे.\nहा व्हीडिओ फेक आहे. परंतु काही प्रेक्षकांनी बीबीसीशी संपर्क साधून याविषयी चिंता व्यक्त केली आहे. काही लोकांना ही बातमी खरी वाटली, त्यामुळे त्यांनी पडताळणी करण्यासाठी बीबीसीशी संपर्क साधला.\nहा व्हीडिओ मुळात यूट्यूबवर शेअर करण्यात आला होता. तो पोस्ट करणाऱ्या मीडिया कंपनीनं हा व्हीडिओ काल्पनिक असल्याचं स्पष्ट केलं होतं. शिवाय आता ते अकाउंट बंदही करण्यात आलं आहे.\nकर्नाटक निवडणूक : बंगळुरूच्या नागरिकांनी तयार केलाय स्वतःचा जाहीरनामा\nमुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात शेतकरी आत्महत्या : काय खरं काय खोटं\nया आजोबांनी स्वतःच्य��� कुटुंबीयांना घडवली जन्माची अद्दल, पण का\nव्हॉट्सअपवर मात्र तो व्हीडिओ या स्पष्टीकरणाशिवाय शेअर होत असून बहुतेकांना खरा वाटतो आहे.\nहा व्हीडिओ बीबीसी न्यूजरूमच्या परिचित दृश्यानं सुरू होतो. त्यात वृत्त निवेदक गंभीर चेहऱ्यानं 'रशिया आणि नाटो यांच्यातल्या गंभीर घडामोडींची' बातमी देतो.\n\"या घडामोडीविषयी अधिक माहिती स्पष्टपणे मिळू शकलेली नाही. परंतु, प्राथमिक माहितीनुसार, रशियाच्या टेहळणी करणाऱ्या विमानावर नाटोच्या नौदलातल्या जहाजावरून हल्ला करण्यात आला आहे, \" असं वृत्त निवेदक सांगतो.\nतसंच, 'परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की, रशियाच्या जहाजांनी नाटोतल्या देशांवर हल्ला सुरू केला आहे. त्यामुळे ब्रिटिश राजघराण्यातल्या सदस्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तातडीचं प्रसारण करुन लोकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्यात. थर्मोन्यूक्लियर युद्ध सुरू झाल्याचं नागरिकांना सांगण्यात आलं आहे. जर्मनीतल्या मेंझ आणि फ्रॅंकफर्ट या दोन शहरांचं मोठं नुकसान झालं आहे', असं या वृत्तात पुढे सांगण्यात आलं आहे.\nही काल्पनिक बातमी करताना बऱ्यापैकी काळजी घेण्यात आली असली तरी त्यात अनेक त्रुटीही आहेत. त्यामुळे ती फेक न्यूज असल्याचं ओळखता येऊ शकतं.\nफेक व्हीडिओ कसा ओळखायचा\nबीबीसीचं ब्रॅण्डिंग यात वापरण्यात आलं असलं तरी अक्षरांचा फॉण्ट, स्टाइल, लेआउट पूर्णत: वेगळं आहे. जर आपल्याला कोणत्याही मोठ्या माध्यमाचं नाव असलेला असा व्हीडिओ आला आणि तो बनावट वाटत असेल तर त्या माध्यमाच्या वेबसाईटचं होमपेज पहावं.\nजर ती थर्मोन्यूक्लियर युद्धाएवढी मोठी घटना असेल तर बीबीसीच्या वेबसाईटवर ती बातमी असेलच\nकोणी तयार केला हा व्हीडिओ\nहा व्हीडिओ एका आयरिश कंपनीनं 2016मध्ये तयार केला होता आणि त्यात मार्क राइस हा अभिनेत्यानं काम केलं आहे.\nमार्क राइसनं यांनी बीबीसीला सांगितलं की, \"बेंचमार्किंग असेसमेंट ग्रुप नावाच्या एका कंपनीनं हा व्हीडिओ तयार केला होता. एखादी व्यक्ती आपत्कालीन स्थितीत कसा प्रतिसाद देईल हे पाहण्यासाठी, त्यांच्या सायकोमॅट्रिक टेस्टचा एक भाग म्हणून बनवण्यात आला होता.\"\n\"YouTube वर प्रकाशित केलेल्या व्हिडिओेत, हा काल्पनिक व्हिडिओ असून तो बीबीसीच्या खऱ्या बातमीसारखा तो नाही, हे स्पष्ट करण्यात आलं होतं,\" असंही राइसनं म्हणतात.\n\"मी त्या�� अभिनेता म्हणून काम केलं होतं आणि हिरव्या पडद्याच्या पार्श्वभूमीवर त्याचं चित्रीकरण झालं होतं. त्या संपादनात माझी कोणतीही भूमिका नव्हती,\" असंही राइस यांनी स्पष्ट केलं.\nबीबीसीच्या प्रेस ऑफिसनं यासंदर्भात ट्वीट करुन अशा प्रकारचा व्हीडिओ शेअर होत असल्याची माहिती असल्याचं म्हटलं आहे. तसंच हा व्हीडिओ यूटयूबवरील असण्याची शक्यता आहे. तेथे तो काल्पनिक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे, असं बीबीसीच्या प्रवक्त्यानं सांगितलं. परंतु तो खुलासा व्हीडिओ व्हॉट्सअॅपवर शेअर करताना सोबत दिला जात नसल्यानं हे ट्वीट केल्याचंही स्पष्ट केलं आहे.\n2020पर्यंत बीबीसीत असणार 50 टक्के महिला कर्मचारी\n1942च्या 'बीबीसी'तला पहिला मराठी आवाज\n'बीबीसी पर्शियनच्या कर्मचाऱ्यांचा इराणकडून छळ थांबवा': बीबीसीची संयुक्त राष्ट्राकडे दाद\n'आज आमच्याकडे कुठलीही बातमी नाही' : 88 वर्षांपूर्वीचा बीबीसीतला तो दिवस\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\n‘ऐकून तर घ्यावं लागेल’: लोकसभेत अमित शहांनी ओवेसींना सुनावलं\nटीम इंडिया हरली, पण बेटिंगच्या धंद्यातले असे झाले मालामाल\nइराकमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची अधिक लैंगिक छळवणूक होतेय\n‘जय श्री रामची घोषणा द्यायला नकार दिल्यावर त्यांनी मला मारहाण केली’\n'एकेकाळी 12 एकर जमीन होती, आता आम्ही रस्त्यावर आलोय'\n'बाहेरचे खेळाडू' असलेली इंग्लंड टीम अशी बनली जगज्जेता\nचांद्रयान-2 मोहीम भारतासाठी इतकी महत्त्वाची का आहे\nविंबल्डन फायनलमध्ये जोकोविच फेडररपेक्षा सरस का ठरला\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2010/12/blog-post_31.html", "date_download": "2019-07-16T00:35:59Z", "digest": "sha1:CK2HZ62FIHSJNVNC26JYPAA2YKWNTZ3U", "length": 26638, "nlines": 240, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: \"स्वप्नपुर्ती\" च वर्ष....", "raw_content": "\nLabels: अनुभव, घर, स्वप्न\n२०१० सरलं...नवीन वर्ष नवे संकल्प....आयुष्याच्या वाटेवर अशीच वर्षे सरत जातात पण त्यातील काही आयुष्यभरासाठी आपल्या मनावर कोरली जातात.कारण त्या वर्षात तुम्हाला जे हव ते मिळालेल असत किंवा नशीबाचं घोड ���ौखुर उधळल्यामुळे अवघी सुखं तुमच्या पायाशी लोळण घेत असतात.\nआयुष्यातले स्ट्रगल्स, स्वप्न साकार करण्यासाठी अनुभवलेले कटु क्षण किंवा असा एक काळ असतो की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला झगडाव लागत.अन जर तो संघर्ष मोठा असेल तर त्यानंतर मिळाणार्‍या यशाचं सुख हे अवर्णनीय असतं.\nअसच काहीसं या वर्षात झाल...माझ्यासाठी तर २०१० म्हणजे स्वप्नपुर्तीच वर्ष आहे.या वर्षाने मला खुप अविस्मरणीय अशा आठवणी दिल्या आहेत.\nया वर्षात मला माझ्या आयुष्याची जोडीदार मिळाली...करीअर मध्ये बर्‍याच स्ट्रगल नंतर मला हवा असणारा माइल स्टोन गाठता आला..अन याहुन सर्वात मोठ म्हणजे माझ लहानपणापासुन पाहिलेल स्वप्न तब्बल अडीच वर्षांच्या धडपडीनंतर साकार झाल ते म्हणजे माझ्या आइ बाबांसा्ठीच घर.\nमाझ्या आई अन बाबांनी अवघ्या १० बाय १० च्या खोलीत तब्बल १८ वर्षे संसार केला. तेव्हाच लहानपणी मनाशी निश्चय केला होता आई - बाबांसाठी एक घर भेट देईन. अन त्या घराच नाव असेन स्वप्नपुर्ती\nआज आम्ही भावंड जे काही आहोत ते केवळ आई अन बाबांमुळेच ...आयुष्यात त्यांनी आमच्यासाठी खुप सार्‍या तडजोडी स्वीकारल्या त्याही अगदी आनंदाने.लहान असताना त्याच महत्व कधीच कळाल नाही पण जस जस मोठ होत गेलो व्यवहाराची जाण आली तस त्यांच्या सारख्या तडजोडी करण्यासाठी किती धैर्य लागत याची जाणीव झाली.\n१५ मे ला म्हणजे माझ्या लग्नाच्या एक दिवस अगोदर जेव्हा आई-बाबांनी गृहप्रवेश केला तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरील असलेलं समाधान पाहिल अन भरुन पावलो.त्या संपुर्ण दिवस जेव्हा जेव्हा त्यांचे शिक्षक सहकारी घर पाहण्यासाठी यायचे तेव्हा डोळ्यात माझ्यासाठी असलेला अभिमान ,चेहर्‍यावरील समाधान ही माझ्या आज पर्यंतच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाइ होती.तेव्हा मनात एकच भावना होती आई बाबा ही फ़क्त सुरुवात आहे ....आजपर्यंत आमच्यासाठी तुम्ही जी काही सुख नाकारली ते प्रत्येक सुख मी तुम्हाला देइन.अजुन खुप करायच आहे तुमच्यासाठी...तुम्ही माझ्यासाठी जे कष्ट घेतलेत त्यापुढे माझ हे कर्तृत्व खुप कमी आहे.\nघराच स्वप्न साकारायला मी डिसेंबर २००७ मध्ये सुरुवात केली होती. सुरुवातीला अगदी सोप वाटणार काम किती कठीण आहे एका आठवड्यात लगेच समजल कारण माझ्या समोरील प्लॉट वाल्याने अतिक्रमणाची खोटी केस लावली.ते प्रकरण निस्तरायला मला सहा महिने गेले.���धी नव्हे ते कोर्टाची पायरी चढलो.आता तरी काम पटकन होईल अस वाटत असताना बांधकाम कंत्राटदाराने त्रास द्यायला सुरुवात केली. मी फ़क्त शनिवार -रविवार साईट वर जायचो इतर दिवशी गावाकडील मित्र त्यांना शक्य होइल त्याप्रमाणे साइटवर जायचे याचाच त्याने गैरफ़ायदा घेउन त्रास द्यायला सुरुवात केली.चांगुलपणाची सर्व कपडे उतरवुन जेव्हा धतिंगपणा केला तेव्हा कुठे तो नीट काम करायला लागला.\nत्यातही काम करताना मी भरपुर वेळा तोडफ़ोड केली.सोमवार ते शुक्रवार तो काम करायचा अन शनिवार-रविवार मी गेल्यावर बर्‍याचदा त्याला तोडायला लावायचो.कारण मी दिलेल डीजाइन दिलेल एक असायच अन त्याने बांधलेल वेगळच असायच. अस तोड फ़ोडीत काम आपल चालु होत.अशे २-३ महिने गेले अन मी वैतागुन नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.दुसर्‍या चांगल्या कंपनीत कमी पगारावर जॉइन केल. अर्थात सहा महिन्यानंतर मला हवी असलेली सॅलरी मिळेल या अटीवर.\nजुन्या कंपनीमध्ये जिथे मी अगदी पोटतिडकीने काम करुन कंपनी वाढवली त्यांनीच माझे सर्व पैसे बुडवले.आर्थिक दृष्ट्या तो मला खुप जोरात झटका बसला.आता नवीन जॉब असल्यामुळे कर्ज पण नाही हक्काची कमाइ पण नाही.पुन्हा एकदा सहा महिने काम बंद करण्याची वेळ आली.\nनव्या कंपनीत प्रोबेशन पुर्ण केल अन लगेच कर्जासाठी अर्ज केला.नव्या कंपनीने सुध्दा त्यांचा शब्द पाळला नाही.त्या दरम्यान मंदी असल्यामुळे माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता.परत काम चालु करायला मला दोन महिने लागले.कासवाच्या गतीने मी घराच काम सुरु केल.ऎन पावसाळा असल्याने काम तस हळु हळु चालु होत.२००९ च्या दिवाळीपर्यंत स्लॅब अन सर्व बांधकाम झाल आता फ़िनीशिंग चालु होणार तेव्हाच मला तीन महिन्यासाठी इजिप्तला जाव लागंणार होत.त्या दरम्यानच माझी विकेट पण पडली.सर्व गोष्टी एका वेळीच सुरुवात झाली होती. पण फ़क्त काही झाल तरी हरायच नाही अन खचायच तर बिलकुल नाही हेच फ़क्त मनात होत.\nहे काय कमी होत..पुढ अजुन एक मोठ संकट माझ्या समोर उभ राहिल...मी कैरोला असताना बाबांना अ‍ॅटॅक आला अन त्यांची अ‍ॅन्जिओप्लास्टी करावी लागली.आता मात्र मी खचलो होतो.माझ्यासाठी तो खुप कठीण काळ होता.तेव्हा केवळ मित्रांच्या आधारामुळेच उभा राहु शकलो.यावर ही पोस्ट पण लिहली होती.\nया सर्व घटनातच २००९ संपल अन २०१० सुरु झाल अन सार काही बदलल....जानेवारी मध्ये मी परत आलो.....आर्थिक अडचण पण सुटली होती त्यामुळे काहीच अडथळा नव्हता...पुन्हा एकदा नव्या जोमाने काम सुरु केल...अवघ्या तीन महिन्यात मी संपुर्ण घर पुर्ण केल. . . १६ मे ला लग्न झाल. . . .मग माझ्यासाठी माझ जगच बदलुन गेल.\nजुलै मध्ये कंपनीवाल्यांना उपरती झाली अन माझ्याबाबतीत झालेली चुक मान्य करीत माझ पॅकेज अनपेक्षीत रितीने अपडेट केल.सार कस सुरळीत झाल. . . .मागच्या वर्षातील दिवस आठवले की खुप समाधान मिळत.\nथोडक्यात काय \"घर पाहाव बांधुन अन लग्न पाहाव करुन\" अशे दोन्ही पण अनुभव मी एकाच वेळी घेतले. :)\nतुमचा पण एक दिवस असतो...कधीही सतत दुःख किंवा सतत सुख अस कधीच नसत....दुःख तुम्हाला पचवता आल पाहिजे अन सुख जमिनीवर पाय ठेवुन जगता आल पाहिजे.(ही भाषा खुप गोड वाटते ना...अहो सुख मिळाल की माज करायचा नाही. . आता समजल ना ;) )\nआता २०११ च स्वागत करायच पुन्हा एक नव स्वप्न,नवी उमेद , नवी आशा घेउन. . . . अन अर्थात मनमौजी पणे आयुष्याचा प्रत्येक क्षण जगयाच.\nमला आनंद झाला हे सर्व वाचून...असेच तुझे आयुष्य सुखासमाधानात जाओ ही शुभेच्छा. :)\nयोमु, किती कौतुक करू तुझ सांग.... शेवटी ज्याचा शेवट गोड ते सारं गोड असं म्हणूया...\nराच्याक तुझ्या लग्नाचा वाढदिवस आणि आरुषचा जन्मदिवस एकच रे...:) आणखी पण बरीच साम्यस्थळ आहेत पण सध्या ब्लोग्गिंग साठीचा वेळ दुर्मिळ झालंय...तुला कारणही माहित आहेच....\nयोमू, मानले तुझ्या कष्टाला आणि जिद्दीला. अभिनंदन जे जे मनात आहे ते सारे जुळून येवो, अनेक अनेक शुभेच्छा\nरोहन चौधरी ... said...\nसुभेदार... २०११ आणि पुढे आयुष्य अजून भरभराटीचे जावो.. तुला आणि तुमच्या कुटुंबियांना अनंत शुभेच्छा... :)\nयोग्या, सही रे.. खरंच ग्रेट... अर्थात आपल्या आईबाबांच्या डोळ्यातलं समाधान बघण्यासारखं सुख दुसरं ते कुठलं \n२०११ अजून अजून 'स्वप्नपूर्ती' चं ठरो या शुभेच्छा \nदादा, सलाम तुझ्या कष्टाला आणि जिद्दीला ......\nनवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा रे......\nतुमची एक सोडून तीन स्वप्न २०१० मध्ये पूर्ण झाली हे वाचून खूप बर वाटल अर्थात त्यामागे तुमची जिद्द आणि कष्टही आहेत. पुढचे वर्षही .. आणि पुढची अनेक वर्षे ... तुमच्यासाठी अशीच स्वप्नपूर्तीची असावीत यासाठी शुभेच्छा\nक्या बात है योगेश.. तुझी स्वप्नपुर्ती आणि ती तू ज्या जिद्दीने पार पाडलीस त्यासाठी मानले तूला... अर्थात यावेळेस भारतात येईन तेव्हा पुण्याला जाताना आळेफाट्यावर थांबणारच आहे मी... तुझ्या स्वप्नपुर्तीची बाजू तुझ्या आई-बाबांकडून ऐकायला...\nनविन वर्षातही अशीच अनेक स्वप्न पुर्ण होवोत यासाठी अनेक अनेक शुभेच्छा ... :)\nसही...खूप मस्त वाटले ही पोस्ट वाचून...\nBtw...नविन वर्ष ह्या पेक्षा दुप्पट आनंदाचे आणि सुख समाधानाचे जावो... :-)\nनवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धिचे जावो. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nया अडचणी मागे पडून आठवणी बनल्या आहेत.\nछान झाली आहे पोस्ट\nअनघा ताइ...ठांकु..तुला ही शुभेच्छा.\nअपर्णा...खुप खुप आभार...चला आता आरुष अन मी.. आमची पार्टी एकावेळीच :) :)\nश्री ताइ खुप खुप आभार... :)\nसेनापती...धन्यवाद...तुम्हाला ही खुप खुप शुभेच्छा..\nहेरंब...तीच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाइ असते...हाभार्स रे.\nसविता ताइ...नवीन वर्षाच्या शुभेच्छा...धन्यवाद.\nतन्वी ताय...नक्की..मुक्कामीच ये...मस्त खादाडी करु या :) :)\nभुंगा...तुम्हालाही खुप खुप शुभेच्छा.\nशरयु....बरोबर आहे...ब्लॉगवर आपल स्वागत अन आभार.\n आगामी वर्ष तुला आणि तुझ्या कुटंबियांना खुप भरभराटीचे जावो.\nयोगेश सर्वप्रथम तुझे अभिनंदनतू आई बाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न केला आणि तुला त्यात यश आले आहे.'आपल्या आई वडिलांमुळे आज आपण इथवर येऊ शकलो आहोत',हे मान्य करणे हि गोष्ट मोठेपणाची आहे .\nआणि त्यांच्या आयुष्यातले कष्ट पाहिल्यामुळे त्याची किंमत तुला आहे,जाण आहे,आणि राहील, आणि अर्थात त्यांच्या आयुष्यातल्या अनुभवांच्यामुळे तुला नक्कीच मार्गदर्शन झाले असणार.\nतुझ्या आई बाबांना तुझा नक्कीच अभिमान वाटत असणार:):)आणि असेच तू त्यांना सुख देत राहशील ह्यात वादच नाही\nहे २०११ तुम्हां सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य घेऊन येवो हि प्रभू चरणी प्रार्थना\nतू पण ह्या वर्षात बरीच धावपळ केलीस.शिवाय अनेक कठीण प्रसंग पण आले.पण ह्या सर्व गोष्टींना तू धीराने सामोरे गेलास\nतुझे वरील सर्व अनुभव वाचून खरच २०१० तुझ्यासाठी 'हलचल' घेऊन आले होते.\nसर्वात शेवटी जे तू लिहिले आहेस,ते फारच आवडले मला,\"तुमचा पण एक दिवस असतो...कधीही सतत दुःख किंवा सतत सुख अस कधीच नसत....दुःख तुम्हाला पचवता आल पाहिजे अन सुख जमिनीवर पाय ठेवुन जगता आल पाहिजे.(ही भाषा खुप गोड वाटते ना...अहो सुख मिळाल की माज करायचा नाही. .आता समजल ना ;) )\"\nनवीन वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा \nवाह योगेश्वरा...खूप यश मिळो तुला आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.\nनवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा :)\nश्रिया ताइ...खुप खुप आभार... :) :)\nयवगेश.. अरे मनमौजी नावामागं इतके कष्ट आहेत हे तू किती अलगदरित्या लपवले तूझ्याशी बोलतानाही असं कधी जाणवलं नाही... ग्रेट आहेस रे... बरंच काही शिकायचं आहे तुझ्याकडून..\nतुझ्या आई बाबांना तुझा नक्कीच अभिमान वाटत असणार\nआणि आम्हालाही तुझा अभिमान वाटतोय...\nअशीच सर्व वर्षे तुझ्या स्वप्नपूर्तीची जावोत\nपुण्यात गाडी चालवायची आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/page.php?page=contact-us", "date_download": "2019-07-16T00:01:43Z", "digest": "sha1:OK3UYQGKLC6JEMXGJT3KMPRZEKFIAUT3", "length": 5544, "nlines": 84, "source_domain": "marathiblogs.in", "title": "Contact Us | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nमराठीब्लोग्स.इन हे संकेतस्थळ आपल्यासाठीच आहे. आपण मराठी वाचक असाल तर आपणास येथे मराठीतील नावाजलेल्या लेखकांपासून ते नवीन लेखकांपर्यंतच्या सर्वांच्या उत्तम लेखांचे आस्वाद घेता येतील आणि जर आपण मराठी ब्लोगर्स असाल तर आपल्या लेखाला अस्सल मराठी वाचक आपल्याला इथे मिळतील.\nमराठीब्लोग्स.इन च एकमेव उद्देश \"वाचकांना लेख आणि लेखांना वाचक.\"\n१. मराठीब्लॉग्स.इन वर नोंदणी होणारा ब्लॉग हा ७०% मराठी भाषेतच असावा.\n२. ब्लॉग हा कोणत्याही व्यक्तीच्या किंवा समाजाच्या भावना दुखवणारा नसावा.\n३. कॉपी-पेस्ट ब्लोगर्स क्षमस्व.\n४. मराठीब्लोग्स.इन वर जाहीर होणार्‍या सर्व स्पर्धांचे हक्क मराठीब्लोग्स.इन कडे राखीव.\nमराठीब्लॉग्स.इन वर आपण आपल्या ब्लोगपोस्टच्या लिंक ची नोंदणी करू शकता. काही निवडक ब्लॉग मराठीब्लोग्स.इन बरोबर RSS फीड नि जोडले जातील, या ब्लॉग वर प्रकाशित होणारी माहिती मराठीब्लोग्स.इन वर उपलब्ध होईल.\nआपला ब्लॉग मराठीब्लोग्स.इन वर RSS नि जोडण्यासाठी, मराठीब्लोग्स.इन वर नोंदणी करा, आणि आपल्या ब्लॉग ची लिंक आणि RSS लिंक खालील मेल आयडी वर पाठवा,\nमेल पाठवण्याआधी मराठीब्लोग्स.इन चे विजेट आपल्या ब्लॉग च्या होम पेजवर अॅड करायला विसरू नका...\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/55407", "date_download": "2019-07-16T00:37:47Z", "digest": "sha1:VD6D3HD64AGICKS76Q3HRQVACMLWN4RQ", "length": 9143, "nlines": 54, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ: मार्च 2019 | खिडकी शेजारची जागा - ओमकार बागल| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nखिडकी शेजारची जागा - ओमकार बागल\nमुंबईतील लोकल ट्रेन तशी अधून मधून उशिराच येते. प्रवाशांनाही या गोष्टीची सवयच जडली आहे. जशी प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढत होती तशी जोशींच्या हृदयाची धडधडदेखील वाढत चालली होती. त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे खिडकीशेजारील जागा. आज आपल्या हातून आपलं हक्काचं सिंहासन निसटणार याची त्यांना चुणचूण लागली असावी. आमचे जोशीबुवा म्हणजे खूप वल्ली माणूस हो गेल्या १५ वर्षांत खिडकीशेजारील जागा पकडून ट्रेनने प्रवास करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असावा. विश्व विक्रमाची नोंद ठेवणाऱ्यांना ही गोष्ट ध्यानातच आली नसावी, नाहीतर भारताच्या नावे अनोखा असा विश्वविक्रम जोशींनी रचला असता यात काही शंका नाही.\nअसो. इतक्यात माझं लक्ष एका इसमाकडे गेलं. प्लॅटफॉर्मवरचा एक प्रवासी जोशींकडे सारखा पाहत होता. मी जोशींच्या कानात हळूच पुटपुटलो, \"अहो जोशी, तो समोरचा माणूस तुमच्याकडे चोरट्या नजरेने वारंवार पाहत आहे.\" जोशी म्हटले, \"हो, मीही आताच पाहिलं\" त्यावर मी म्हटलं, \"तुम्हालाही तेच वाटतंय का जे मला वाटतंय\" जोशी उत्तरले, \"हो, मलाही असंच वाटतंय कि याची माझ्या नेहमीच्या खिडकीशेजारील जागेवर वाईट नजर आहे, पण मीही हाडाचा मुंबईकर आहे, इतक्यात हार कसला मानतोय, त्याला माझी जागा अजिबात बळकावू देणार नाही, बघच तू.\" जोशींचं हे वाक्य ऐकून मी तूर्तास तरी गप्प राहायचं ठरवलं, आधीच गर्दीने डोकं गरम झालं होतं आणि हा माणूस नाहकच डोक्यात कुकरच्या शिट्ट्या वाजवत चालला होता. कुकरमधील भात शिजायला तीन शिट्ट्या लागतात म्हणे, माझ्या बुद्धीने तर जोशींसमोर एकाच शिट्टीत शिजणे पसंत केले होते.\nएव्हाना मला असं वाटू लागलं होतं कि ट्रेन चालकाला बहुधा लहानपणी खेळण्यातील 'झुकझुक झुकझुक आगीनगाडी' हे गाणं माहितच नसावं किंवा चालक नवीन असावा त्यामुळे त्याचा ट्रेन चालवण्याचा जास्त सराव झाला नसेल. असा मनातल्या मनात विचार करत होतो इतक्यात ट्रेन आली आणि लोकांची जी झुंबड उडाली की बस्स. आमच्या जोशींच रूपांतर बाहुबलीत झालं कि काय असंच मला वाटतं होतं. हातातील बॅग म्हणजे जणू त्यांना तलवार वाटतं असावी आणि एका एका माणसाला मागे रेटून ते पुढे चालले होते. त्या वाकड्या नजरेच्या माणसाला तर त�� भल्लालदेव समजत होते कि काय देव जाणे. त्याच्याकडे बघितलं कि जोशींची पावलं आणखी जोरात पुढे जात होती. आणि साऱ्यांना बाजूला धडकावून जोशींनी त्यांचं सिंहासन कायम राखण्यात यश मिळवलं होतं. लढाई जिंकल्यावर जशी विजयीमुद्रा देतात अगदी तशीच मुद्रा दाखवत मला त्यांच्या समोर बसण्यासाठी त्यांनी हातवारे केले. त्या माणसाकडे बघतच जोशींनी त्याला एक दीर्घ स्मितहास्य देऊन पुन्हा भेटू असा इशाराच केला असावा. अशी आमची मुंबई, मुंबईकर जोशीबुवा आणि त्यांची खिडकी शेजारची जागा.\nलडाख ऑन व्हिल्स – अजित मुठे\nभुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे\nछायाचित्रे: भुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे\nकेरळ टूर - अनुष्का मेहेर\nभाजे लेणी, लोणावळा - स्नेहल घोलप\nकोकणातील दुर्गम खडतर प्रवास - प्रभाकर पटवर्धन\nअशी ही मनाली, खूप खूप भावली - रिता जोहरापूरकर/ वनिता महाजन\nभावस्पर्शी व्यक्तिचित्र भाग १- किरण दहिवदकर\nमुसळधार पावसात कोकणाकडे - अमित चाळके\nपंढरीची वारी: एक अनुभूती\nबंगलोर येथील इस्कॉन मंदिर - अक्षता दिवटे\nबँगलोर मधील ओरियन मॉल - अक्षता दिवटे\nम्हैसूर दर्शन - अक्षता दिवटे\nमाझा शॉर्ट दक्षिण भारत प्रवास - निमिष सोनार\nखिडकी शेजारची जागा - ओमकार बागल\nमुंबई ते गाव - संकेत मुळगांवकर\nऔषधनिर्माणशास्त्र विषयक कायदे - आशिष कर्ले\nरेसिपी: चायनीज व्हेज मंचुरियन (ड्राय) - मंजुषा सोनार\nमाझे स्केच - मधुरा दहिवदकर\nमाझे काही व्यंगचित्र - प्रिया भांबुरे (निकुम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/06/ips.html", "date_download": "2019-07-16T00:57:25Z", "digest": "sha1:VN7PVS6RPFW623IW77VHX5HBFZIFVK6G", "length": 3426, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवला तालुक्यातील चंद्रभान दाभाडे यांचे नातू शेखर देशमुख (IPS) यांचा सत्कार करतांना माणिकभाऊ शिंदे - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवला तालुक्यातील चंद्रभान दाभाडे यांचे नातू शेखर देशमुख (IPS) यांचा सत्कार करतांना माणिकभाऊ शिंदे\nयेवला तालुक्यातील चंद्रभान दाभाडे यांचे नातू शेखर देशमुख (IPS) यांचा सत्कार करतांना माणिकभाऊ शिंदे\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ७ जून, २०१२ | गुरुवार, जून ०७, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/2218", "date_download": "2019-07-16T00:10:38Z", "digest": "sha1:LVAQVPA2J7TYHZDJ555R2HB3VBUB4UB6", "length": 10201, "nlines": 95, "source_domain": "dhanlabh.in", "title": "म्युच्युअल फंडच का — भाग दोन – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंडच का — भाग दोन\nकाल याच ठिकाणी म्युच्युअल फंडच का याचा भाग १ प्रसिद्ध केला आहे .\nअनेकांनी त्याबाबतीत विचारणा केल्याने आज त्याचा पुढील भाग या ठिकाणी थोडक्यात देत आहे.\nएकूण गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी निधी व्यवस्थापकाची नेमणूक केली जाते. त्याला लागणारे तज्ज्ञ साहाय्यक आणि इतर गोष्टींची तरतूद केली जाते. एकूण गुंतवणूक ही अशा तज्ज्ञामार्फत व्यवस्थापित केली जाते. बाजारातील माहिती गोळा करणे, त्यावर अभ्यास करणे, भविष्यातील जोखीम ओळखणे आणि जोखमीचे निवारण करण्यासाठी लागणारी उपाययोजना करणे, निधी व्यवस्थापक आणि त्याची साहाय्यक यंत्रणा करीत असत\nशेअर बाजारात थेट गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी तुलनेने बऱ्यापैकी निधी असावा लागतो, परंतु म्युच्युअल फंडामध्ये अगदी ५00 रुपये गुंतवून एकाच वेळेस विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक विभागण्याचा लाभ मिळविता येतो.\nया पर्यायामध्ये गुंतवणूक ही तज्ज्ञांमार्फत केली जात असल्याने इतर पर्यायांच्या तुलनेत जोखीम कमी असते. कारण म्युच्युअल फंडांमध्ये प्रत्येक क्षेत्राचा अभ्यासासाठी तज्ज्ञ उपलब्ध असतो. हे तज्ज्ञ गुंतवणुकीतील जोखीम हाताळण्याचे काम करतात.\nम्युच्युअल फंडामध्ये काही विशिष्ट योजना आहेत ज्यात गुंतवणूक केली असता आपणास गरजेनुसार रुपये भरता अथवा गरज पडेल तेव्हा काढता येतात.\nसेबी या नियामक यंत्रणेमार्फत म्युच्यु��ल फंडाचे नियमन केले जाते. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या गैरव्यवहारास प्रतिबंध असतो. म्युच्युअल फंडास, त्यांनी गुंतवणूक करण्यास निवडलेले विविध पर्याय वेळोवेळी प्रकाशित करणे बंधनकारक असते. त्यामुळे व्यवहार पारदर्शक असल्याची खात्री देता येते.\nया सर्व बाबी एकत्रितपणे अन्य कोठेही क्वचितच आढळतात . म्हणून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हितावह आहे \nकरसवलत व शिक्षण कर्ज\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे फायदे\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/55408", "date_download": "2019-07-16T00:29:05Z", "digest": "sha1:7VYNSDN5ZI43LJ6FY5YXLJBCHZOL2SNM", "length": 8553, "nlines": 59, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ: मार्च 2019 | मुंबई ते गाव - संकेत मुळगांवकर| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nमुंबई ते गाव - संकेत मुळगांवकर\nतसं लहानपणापासून आत्तापर्यंत खूप प्रवास झाले असतील पण त्या सगळ्या मध्ये सर्वांत जास्त वेळा केलेला प्रवास कोणता असेल तर तो मुंबई ते गाव आणि गाव ते मुंबई असा प्रवास.\nलहानपणी खूप कुतूहल वाटायचं सुट्टी लागली की गावी जायचं, मज्जा करायची. पेपर कधी संपणार आहेत हे बघून बाबा ट्रॅव्हल्सचं तिकीट reserve करायचे, पेपर संपले रे संपले की आम्ही उद्या गावाला जाणार आहे हे मित्राला सांगायची मजा काही निराळीच. मी गावाला जाऊन काय काय करणार आहे हे मित्राला सांगत मग घरी यायचं. शाळेचं ओझं कोपऱ्यात टाकायचं, ते शाळा सुरू होईप��्यंत त्याच्याकडं बघायचं पण नाही आणि मग गावाला जायची तयारी सुरू.\nबॅग भरून संध्याकाळी सर्वजण गावी जायला सज्ज. मग सामान घेऊन गाडी येण्याचा ठिकाणावर जायचं अनेक रंगबेरंगीरंगीबेरंगी ट्रॅव्हल्स आधीच ऐटीत तिथे उभ्या असतात त्यात नेमकी आपली कोणती, हे बाबा शोधून काढतात आणि मग सामान गाडीत चढवून आम्ही सगळे आमच्या जागेवर स्थिरावतो.\nया प्रवासात मला अजून एक आवडणारी गोष्ट म्हणजे टी.व्ही. प्रवासात आपल्या मनोरंजनाची केलेली सोय. अनेक नवनवीन चित्रपट मी अशा प्रवासात पाहिले असतील.\nमग साधारण रात्री 2 ते 3 च्या दरम्यान गाडी हॉटेल वर थांबायची. मग बाबांचा हात पकडून गाडीतून खाली उतरायचे आणि \"काय पाहिजे\" असं बाबांनी विचारलं की मग 2-3 वेफर्सची पाकिटं, फ्रुटी किंवा स्लाइसची बॉटल घेऊनचं परत गाडीत परतायचे, सगळं हळूहळू चित्रपट बघत फस्त करायचे आणि मग कधी झोप लागायची कळायचंच नाही.\nवाऱ्याची झुळूक खिडकीतून आत येऊन गालावर हळुवार स्पर्श करून गेली की अचानक जाग यायची, बाहेर पहावे तर दूरवर फिकट दिसणाऱ्या त्या डोंगररांगा, उसाचं किंवा झेंडूच्या फुलांचं रान, कौलारू, दगडी घरं, तांबडी मातीची जमीन आशाअशा अनेक गोष्टी पाठीमागे टाकत गाडी पुढे जात असते आणि मग गावाला जायची ओढ अजूनच वाढते. मनाचा वेग गाडीच्या वेगापेक्षा जास्त असतो. ते कधीच गावी जाऊन हुंदडून आलेले असतं.\nशेवटी गाडी पोहोचते आणि बाबा समान उतरून घेतात. स्टॉपपासून गाव लांब असल्यामुळे घरातलं कुणीतरी मदतीला आलेलं असतं, सगळं समान डुगडुग्यात (गावची रिक्षा) भरून आम्ही गावात जातो, त्या डुगडुग्याचा आवाज एवढा असतो की संपूर्ण गावाला कळतं की गावात कुणीतरी आलंय, सकाळचं कोवळं ऊन आणि वाऱ्याची थंड झुळूक असं संमिश्र वातावरण शरीराला जाणवत असतं आणि एक विशिष्ट प्रकारचा तलम सुगंध वाऱ्यावर पसरलेला असतो.\nअसं हे शुद्ध वातावरण शहरात मिळणं कठीणच\nलडाख ऑन व्हिल्स – अजित मुठे\nभुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे\nछायाचित्रे: भुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे\nकेरळ टूर - अनुष्का मेहेर\nभाजे लेणी, लोणावळा - स्नेहल घोलप\nकोकणातील दुर्गम खडतर प्रवास - प्रभाकर पटवर्धन\nअशी ही मनाली, खूप खूप भावली - रिता जोहरापूरकर/ वनिता महाजन\nभावस्पर्शी व्यक्तिचित्र भाग १- किरण दहिवदकर\nमुसळधार पावसात कोकणाकडे - अमित चाळके\nपंढरीची वारी: एक अनुभूती\nबंगलोर य���थील इस्कॉन मंदिर - अक्षता दिवटे\nबँगलोर मधील ओरियन मॉल - अक्षता दिवटे\nम्हैसूर दर्शन - अक्षता दिवटे\nमाझा शॉर्ट दक्षिण भारत प्रवास - निमिष सोनार\nखिडकी शेजारची जागा - ओमकार बागल\nमुंबई ते गाव - संकेत मुळगांवकर\nऔषधनिर्माणशास्त्र विषयक कायदे - आशिष कर्ले\nरेसिपी: चायनीज व्हेज मंचुरियन (ड्राय) - मंजुषा सोनार\nमाझे स्केच - मधुरा दहिवदकर\nमाझे काही व्यंगचित्र - प्रिया भांबुरे (निकुम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/2093", "date_download": "2019-07-16T00:39:37Z", "digest": "sha1:YJOHJRSDVEBCWRMVBNBTULSRKADGIK66", "length": 8092, "nlines": 89, "source_domain": "dhanlabh.in", "title": "बदलते दर पहा – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n16 जूनपासून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात . मात्र, तुम्हाला आता मोबाईलवरुन पेट्रोल, डिझेलचे रोजचे दर कळू शकतील. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज बदलणाऱ्या किंमतींबाबत पेट्रोलपंप चालक आणि सरकारमध्ये वादविवाद सुरु असताना तेल कंपनी इंडियन ऑईलने ग्राहकांसाठी ही खास सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.\nवाहनधारकांना फ्युएल@आयओसी या अॅप्लिकेशनवरुन पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज बदललेल्या किंमतींची माहिती कळु शकेल. याशिवाय, एसएमएसवरुनदेखील किंमती तपासता येतील. यासाठी RSPDEALER CODE to 92249-92249 एसएमएस पाठवावा लागेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलपंपचालक पेट्रोल, डिझेलची बदललेल्या किंमतीची दररोज विक्री सुरु करण्यापुर्वी खात्री करुन घेतील. सर्व पेट्रोलपंपांवर एकच दराने पेट्रोलची विक्री केली जाईल.\nएल अँड टी करणार शेअर्सचे बायबॅक\nसीपीएसई ईटीएफची अर्थ मंत्रालय करणार पुनर्रचना\nएचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंटला 243 कोटींचा नफा\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यां���ी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%98%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2019-07-16T00:18:15Z", "digest": "sha1:XNZ7MMBXQMTYXEWEKFGQSW5QYVDM6XSR", "length": 3679, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बेहिशेबी पैशांचं घबाड Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - बेहिशेबी पैशांचं घबाड\nपुण्य़ाच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकरमधून १० कोटी जप्त\nपुणे: देशातील विविध शहरांमध्ये बेहिशेबी पैशांचं घबाड हाती लागत असून आता पुणे येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या पर्वती शाखेतील लॉकरमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीची...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/category/television-news-2/exclusive-television-news-2?filter_by=featured", "date_download": "2019-07-15T23:54:53Z", "digest": "sha1:53AZOLBOLCI23FO44YEWJEVH6DSIJORY", "length": 4538, "nlines": 56, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "Bollywood News and Gossip | Television News | Celebrity Gossip – PeepingMoon", "raw_content": "\nआमीर खानच्या बागेत सापडलं असं काही की पोलिसही झाले हैराण\nचीनी पडले अक्षय कुमार आणि सोनम कपूर स्टारर ‘पॅड्मॅन’च्या प्रेमात\n'मीडियम स्पाइसी'च्या टीमने सईला दिलं बर्थडे सरप्राईज\nअमृता खानविलकरचा बीचवरील हा अंदाज तुम्हालाही घायाळ करेल\n'सुपर 30' सिनेमाच्या संगीताची धुरा या मराठमोळ्या संगीतकारांच्या हातात\nआता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तुम्ही ओळखलं का याला\nVideo : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर\nसुबोध भावे झळकणार सुभाष घईंच्या ‘विजेता’ सिनेमात\nGrazia Millennial Awards 2019 : रंगारंग सोहळ्यात रेड कार्पेटवर अवतरल्या या मराठी तारका\nमराठी सिनेसृष्टीत वाजणार का सनई चौघडे, वाचा सविस्तर\n'लकी' सिनेमातील व्हिलनची अजयच्या सिनेमात वर्णी\nसंजय दत्तच्या मराठी सिनेमाच्या नावाची घोषणा, 'बाबा' येतॊय प्रेक्षकांच्या भेटीला\nExclusive: अक्षयचा लंडन दौरा अर्धवट, ‘मिशन मंगल’ च्या लाँचसाठी भारतात परत\n....... पण आता एका हटके अंदाजात\nमराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं\nमेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'स्माईल प्लीज'ची निवड\nलागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर\nविक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं स्क्रिनिंग झोकात\nनिखळ हास्याचा झरा असलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का\nBirthday Special: 'बिग बॉस मराठी'मुळे या अभिनेत्याच्या करियरला मिळाली नवी सुवर्णझळाळी\nनचिकेतच्या ‘गर्लफ्रेंड’ला नक्की कशाचं कोडं पडलं आहे\n‘जीवलगा’मधील या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्ही म्हणाल वॉव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%20%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-07-16T00:55:26Z", "digest": "sha1:NZ3PRGJSDOS2H656JHHYDZ342L6HMPPV", "length": 3867, "nlines": 105, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\nराधाकृष्ण नार्वेकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://kavitae.blogspot.com/2008/07/blog-post_28.html?widgetType=BlogArchive&widgetId=BlogArchive1&action=toggle&dir=open&toggle=MONTHLY-1228118400000&toggleopen=MONTHLY-1214895600000", "date_download": "2019-07-16T01:11:40Z", "digest": "sha1:3EHJOOEMEKCZFUAVLUSAUWUAKCKKGJJ5", "length": 3052, "nlines": 67, "source_domain": "kavitae.blogspot.com", "title": "Kavita: मैत्री", "raw_content": "\nहृदयात प्रेमाच नव घर करणारी\nपण अर्थाने मात्र महान असते\nरक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीची नाती बरी असतात\nकारण ती रक्ताच्या नात्याइतकीच खरी असतात\nमैत्रीत नसते वस्तुंची देवाण-घेवाण\nमैत्रीत असते भावनांची जान\nमैत्री नसावी सूर्यासारखी तापणारी\nमैत्री असावी सावलीप्रमाणे शांत करणारी\nकळतनकळत आपल्या सुख-दुखात सामवणार, डोळ्यात अश्रू जागवणार\nजेव्हा कोणी भेटत तेव्हा जीवनाचे अर्थच बदलतात\nमैत्रीत घालवलेला प्रत्येक क्षण असतो अनमोल\nमैत्रीत असतो मनमनाचा समतोल\nमैत्री अशीच आसावी कधी न संपणारी\nपहिला पाऊस पडतो तेंव्हा\nहृदय अजून मराठी आहे\nकहाँ तो तय था\nअटल बिहारी वाजपेयी (1)\nनरेश कुमार शाद (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/55409", "date_download": "2019-07-16T00:20:37Z", "digest": "sha1:6AQ4NYV4ZZRPTFUDKT7ZOEYJSS3AGZKR", "length": 9651, "nlines": 58, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ: मार्च 2019 | औषधनिर्माणशास्त्र विषयक कायदे - आशिष कर्ले| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nऔषधनिर्माणशास्त्र विषयक कायदे - आशिष कर्ले\n१) औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० आणि नियम १९४५ (Drugs & Cosmetics act 1940 and Rule 1945) औषध निरीक्षण समितीच्या अहवालानुसार ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात खराब गुणवत्ता असलेली औषधे आयात केली जात असत. याला प्रतिबंध करण्यासाठी १९३० साली चोप्रा समिती निर्माण करण्यात आली त्यानुसार काही नियम बनवण्यात आले. पुढे याच नियमात बदल करून १९४० रोजी औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा बनवण्यात आला त्यांनतर काही १९४५ साली काही नियम बनवण्यात आले.\n१९४० च्या या कायद्याच्या निर्मितीनंतर यामध्ये अनेक दुरुस्ती व बदल झाले आहेत. १९६४ च्या दुरुस्तीमध्ये आयुर्वेदिक व युनानी औषधांचाही समावेश या कायद्यात करण्यात आला आहे. यामध��ये औषध व सौंदर्य प्रसाधने यांच्या व्याख्या दिल्या आहेत औषध- असे सर्व पदार्थ व यंत्र सामुग्री जी मानव तसेच जनावरे यांच्या रोग निदान, उपचार यासाठी वापरली जातात त्यांना औषध असे म्हणतात. सौंदर्य प्रसाधने- सौंदर्य तसेच स्वच्छता यासाठी मानवी शरिरावर वापरले जाणारे पदार्थ सौंदर्य प्रसाधने म्हणून ओळखले जातात. औषधाची निर्मिती, आयात, निर्यात, वितरण, परवाने, औषध गुणवत्ता या संदर्भातील नियम या कायद्यात समाविष्ट आहेत. या कायद्यातील विविध भागात वेगवेगळे नियम दिले आहेत. भाग १६- औषधाची गुणवत्ता याबत नियम भाग १७- मिसब्रँडिंग सांधर्भात कंपनीने दावा केलेली वैद्यकीय गुणवत्ता औषधामद्ये असणारी वैद्यकीय गुणवत्ता यामध्ये तफावत आसने याला याला मिस्ब्रँडिंग म्हणतात. भाग १८- मिसब्रॅण्डिंग औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीला बरखास्त करण्याबाबत नियम भाग-२२ व २३- यध्ये औषध निरीक्षक (ड्रग इंस्पेक्टर) चे अधिकार, त्याची कामे, कठोर नियम, कारवाई यासंदर्भात सविस्तर माहिती आहे. भाग २७- यामध्ये खोटी औषधे, औषधातील भेसळ याबाबत नियम आहेत. या नियमांतर्गत औषधातील घटक लेबल वरती नमूद करणे बंधनकारक असते.\n२) औषधनिर्माणशास्त्र कायदा १९४८ Pharmcy Act 1948 सुरवातीच्या काळात भारतात फार्मसी प्रोफेशन सांधर्भात कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता. कायद्याच्या अभावामुळे औषध निर्मिती व वितरण कित्येक गैरप्रकार घडले. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक हानी झाली. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी औषधनिर्माणशास्त्र कायदा १९४८ अस्तित्वात आला. देशातील औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे त्याचबरोबर औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील सेवांची गुणवत्ता सुधारणे व फार्मसी प्रोफेशन ची उंची वाढवणे.\nThe Drugs and Magic Remedies (Objectionable Advertisements) Act, 1954 या कायद्यांतर्गत ताईत, मंत्र, धागे, दोरे यामध्ये अदभूत शक्ती असून त्याद्वारे आजचे निदान,उपचार होतात आशा प्रकारे रुगणांच्या दिशाभूल करणे व अंधश्रद्धा पसरवणे या गोष्टी बेकायदेशीर आहेत. तसेच या कायद्यांतर्गत औषध, सेवा, वस्तू यांची रुग्णाची दिशाभूल करणारी जाहिरात करणे याला बंदी आहे.\nगेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे (नवी मुंबई)\nलडाख ऑन व्हिल्स – अजित मुठे\nभुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे\nछायाचित्रे: भुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे\nकेरळ टूर - अनुष्का मेहेर\nभाजे लेणी, लोणावळा - स्नेहल घोलप\nकोकणातील दुर्गम खडतर प्रवास - प्रभाकर पटवर्धन\nअशी ही मनाली, खूप खूप भावली - रिता जोहरापूरकर/ वनिता महाजन\nभावस्पर्शी व्यक्तिचित्र भाग १- किरण दहिवदकर\nमुसळधार पावसात कोकणाकडे - अमित चाळके\nपंढरीची वारी: एक अनुभूती\nबंगलोर येथील इस्कॉन मंदिर - अक्षता दिवटे\nबँगलोर मधील ओरियन मॉल - अक्षता दिवटे\nम्हैसूर दर्शन - अक्षता दिवटे\nमाझा शॉर्ट दक्षिण भारत प्रवास - निमिष सोनार\nखिडकी शेजारची जागा - ओमकार बागल\nमुंबई ते गाव - संकेत मुळगांवकर\nऔषधनिर्माणशास्त्र विषयक कायदे - आशिष कर्ले\nरेसिपी: चायनीज व्हेज मंचुरियन (ड्राय) - मंजुषा सोनार\nमाझे स्केच - मधुरा दहिवदकर\nमाझे काही व्यंगचित्र - प्रिया भांबुरे (निकुम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%95/", "date_download": "2019-07-16T00:36:14Z", "digest": "sha1:DCI4H2E2F56LCCGML3B3A6ZY2PAJJWHC", "length": 3581, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राजेंद्र तलक Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - राजेंद्र तलक\nवेलकम टू ‘मिरांडा हाऊस’\nटीम महाराष्ट्र देशा : ‘मिरांडा हाऊस’ या चित्रपटाच्या रहस्यमयी पोस्टर नंतर आता या चित्रपटाचा अतिशय उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Chandanya_Ratritale_Te", "date_download": "2019-07-16T00:00:14Z", "digest": "sha1:24XFP7MYYLQ4COIF6CNCRUX3MLBZBJKU", "length": 2621, "nlines": 31, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "चांदण्या रात्रीतले ते स्वप्‍न | Chandanya Ratritale Te | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nचांदण्या रात्रीतले ते स्वप्‍न\nचांदण्या रात्रीतले ते स्वप्‍न तू विसरून जा\nमी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा\nआणिले धागे तुझे तू मीहि माझे आणिले\nगुंफिला जो गोफ त्याचा पीळ तू विसरून जा\nमी दिली वचने तुला अन्‌ वाहिल्या शपथा खुळ्या\nशब्द केवळ ते तयांचा अर्थ तू विसरून जा\nप्रीतिचे हितगूज ते, कुजबुज ती, रुसवेहि ते\nते हसू अन्‌ आसवे ती- आज तू विसरून जा\nचंद्र ज्याला साक्ष होता, जे फुलांनी पाहिले\nरेखिले प्राणांत जे मी तेच तू विसरुन जा\nगीत - शान्‍ता शेळके\nसंगीत - वसंत पवार\nस्वर - माणिक वर्मा\nराग - मिश्र मांड\nगीत प्रकार - शब्दशारदेचे चांदणे , कल्‍पनेचा कुंचला , भावगीत\nहितगूज - हिताची गुप्‍त गोष्ट.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2012/09/", "date_download": "2019-07-16T00:00:37Z", "digest": "sha1:EMUWXV7O3LXLO64CCT3MZE6ACPBHQQSW", "length": 16327, "nlines": 146, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: September 2012", "raw_content": "\nकाही महिन्यांपुर्वीच बहिणीने एक शाळेत शिक्षक म्हणुन जॉईन केलं. सध्या ती ५ ते ७ वी ला सध्या शिकवते. तिने सांगितलेले हे दोन अनुभव .सध्या त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी निरनिराळे उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमा अंतर्गत मागील आठवड्यात ६वी च्या मुलांसाठी त्यांनी एक स्पर्धा ठेवली की ज्या मध्ये त्यांना एक काल्पनिक कथा लिहायची होती. त्यासाठी कोणताही विषय असा देण्यात आला नव्हता विद्यार्थ्याने त्याला आवडेल त्या विषयावर लिहायच होत.त्याचा निकाल असा होता.\nनकारात्मक कथा - ९०%\nसकारात्मक कथा - १०%\nनकारात्मक कथा म्हणजे हिंसक तर सकारात्मक म्हणजे सामाजिक संदेश देणारी किंवा प्रेरणा मिळावी अशी गोष्ट.\nअजुन एक अनुभव....हा मात्र ७वी च्या मुलांबाबत.मराठी च्या चाचणी मध्ये अपुर्ण म्हणी पुर्ण करण्यासाठी होता त्याची उत्तर पाहा\n१. ज्याची खावी पोळी त्याला घालावी गोळी.\n२. घरोघरी हीच बोंब\n३.उथळ पाण्याला घागर नळाला.\nसुरुवातीला जेव्हा ताई ने मला सांगितल तेव्हा मला यात फ़ारस विशेष अस काही जाणवल नाही. पण नंतर लक्षात आल उद्याच्या पिढीचं मानसिकतेचं प्रतिबिंबच या गोष्टींमधुन दिसतय. उद्याच्या पिढीची मानसिकता कुठे तरी नकारात्मक अन हिंसक होते आहे का सध्या बालगुन्हेगारीच वाढलेलं प्रमाण पाहता कुठे तरी ह्याची जाणीव होते.पुण्यामध्येच खंडणीसाठी वर्गमित्रांनी केलेला खुन, एकतर्फ़ी प्रेमातुन दहावीतल्या मुलीची केलेली हत्या.हे सारचं मन सुन्न करणार आहे.\nअचानक अस झालय तरी काय त्यामुळे अस घडतय. याला मुख्यतः आपणच जबाबदार आहोत. आपलं बालपण अन आजच्या पिढीचं बालपण किती फ़रक आहे आपल्यावर झालेले संस्कार अन आजच्या मुलांवर होणारे संस्कार. संस्कार करणारे घरामधील वडीलधारी माणसचं आजच्या चौकोनी कुटुंबातुन गायब झाली आहेत. आई-बाबा दिवसभर ऑफ़िसात अन मुलगा पाळणाघरात अशी सध्याची परिस्थिती आहे.त्यामुळे मुलांबरोबरचा संवाद बराचसा कमी झालाय.\nसध्याच सामाजिक जीवनमान बिघडवणारी मुख्य गोष्ट म्हणजे \"इडीयट बॉक्स\" अर्थात टी.व्ही. आज घराघरात टी.व्ही म्हणजे जीवनाश्यक गोष्ट झाली आहे.अन टी.व्ही. वरुन सध्या असत तरी काय....त्याच त्या साचेबद्ध मालिका. सहजच तपासुन पाहा अशा किती मालिका आहेत की ज्यांच्या माध्यमातुन संस्कारक्षम अशे विचार आपल्यापर्यंत पोहचले जातात. सतत सासु,सुना,प्रेम प्रकरण नाही तर कुठला तरी रिएल्टी शो हेच सुरु असत. एक तर टी.व्ही. नाही तर मग कंप्युटर किंवा मोबाईल हेच मनोरंजनाची साधन झाली आहेत.\nमैदानी खेळ,संस्कार वर्ग हे सार भारत ते इंडीया हे संक्रमण होताना नामशेष होतय की काय अशी भिती वाटायला लागली.बालपणात जर तुम्हाला बहुतांश वेळा जर अशे संस्कार मिळणार असतील तर पिढी नकारात्मकच घडणार.\nसरसकट सर्वांना एका चष्म्यातुन नाही पाहता येणार ....सर्वच पिढी नकरात्मक अथवा हिंसक होते आहे अस नाही पण अशी भावना असणार्‍यांची संख्या दुर्लक्ष करण्याएवढी कमी पण नाही. गरीब, मध्यम वर्ग,उच्च मध्यम वर्ग अन श्रीमंत सर्व प्रकारच्या समाजातील मुलांमध्ये अशी भावना आहे.\nजगण्याच्या या शर्यतीमध्ये धावताना ज्यांच्या साठी हे आपण करतोय तेच जर ही उद्याची ही जगण्याची शर्यत हारणार असतील तर आमच्या धावण्याला अर्थ तो काय\nLabels: गणपती, गणेशोत्सव, बाप्पा / Comments: (2)\nबाप्पा : मुषकराव चला तयारी झाली का पुर्ण....उद्या आपल्याला निघायच आहे....उद्यापासुन दहा दिवस पृथ्वीतलावर आपला मुक्काम असणार आहे.\nमुषकराव : बाप्पा, तयारी तर झाली आहे....पण ह्या वर्षी मनात जरा धाकधुक आहे.\nबाप्पा: का रे बाबा....काय झाल तुला आता कसली धाकधुक वाटते आहे\nमुषकराव: बाप्पा, क्षमा असावी पण तुमच्या नकळत मी मागील आठवड्यात पृथ्वीची चक्कर मारुन आलोय. ह्या वर्षी तुमच्या स्वागताची तयारी कशी केली आहे हे पाहण्यासाठी गेलो होतो.\nबाप्पा : (स्मित हास्य करत...) अरे मुषकराव तुम्ही तर फ़ार हुषार निघालात द्या बर वृतांत...जरा मला पण कळु द्या ....यावर्षी तयारी कशी झाली आहे ते.\nमुषकराव: बाप्पा....काय सांगु अन कस सांगु....सुरुवात कशी करावी तेच समजत नाही. अहो महागाई,भ्रष्टाचार,गुन्हेगारी यात सर्व जनता होरपळते आहे.रोज एक नवीन घोटाळा अन महिन्यागणिक होणारी भाववाढ. राजा तुपाशी अन जनता उपाशी अशीच काहीशी परिस्थिती आहे. सामान्य चाकरमान्याला घरखर्चाची जुळणी करता करता नाकीनऊ आलयं. हे सार काही कमी होतं ,त्यात वरुणदेव यावर्षी नाराज झाले त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती आहे. आत्ता बाप्पा....सांगा...ह्या अश्या परिस्थिती मध्ये कोण तुमचं दणक्यात स्वागत करेल\nबाप्पा: मुषकराव......तुम्हाला काय वाटतय मला ह्या परिस्थिती मला माहित नाही का मी हे सर्व जाणुन आहे. पण तुला माहित आहे का मी हे सर्व जाणुन आहे. पण तुला माहित आहे का हे सारं असुन ही माझा भक्तगण माझ स्वागत नेहमीप्रमाणेच तितक्या धुमधडक्यात करणार. सिलेंडरच्या किंमती वाढु दे किंवा डिझेल वाढु दे....माझ्या सेवेत ते कोणतीच कमी पडु देणार नाही हा मला विश्वास आहे अन मी पण त्यांच्या वर कृपादृष्टी मध्ये कोणतीच कसर ठेवणार नाही हा त्यांचा विश्वास आहे. हा आमचा एकमेकांवरील विश्वासचं आमच नातं दृढ करतो आहे. अरे फ़क्त \"बाप्पा येतोय....\" म्हणलं की सर्व कशे उत्साहात येतात बघ. हे दहा दिवस म्हणजे माझा उत्सव नसुन त्यांच्या जगण्याचा उत्सव आहे. संपुर्ण वर्षभरासाठीचा असणारा सुख, समृद्धी अन आनंदाचा ठेवा आहे. या दहा दिवसात माझ्या सेवेत काही पण कमी पडु नये म्हणुन प्रत्येक जण हा अहोरात्र झटत असतो. सर्व भक्तगण आप आपल्या चिंता ,दुःख सार काही विसरुन फ़क्त माझ्या सेवेत मग्न असतो. अन राहिल बाकी महागाई,भ्रष्टाचार इ.इ. गोष्टी....यासर्वांसोबत लढण्याची शक्तीच त्यांना या श्रद्धेतुन मिळते. अखेर लढाई तर त्यांनाच लढायची आहे पण यासर्वात त्यांच्या पाठीशी फ़क्त माझ असणं हीच त्यांची ताकद आहे.\nमुषकराव: बाप्पा....माझ्या मनात आता कोणताही किंतु नाही...तुमच्या या बोलण्यातुनच माझ्या सर्व शंका निरसन झालं. चला आता थोडी वि���्रांती घेउ या उद्या सकाळी लवकर पोहचायच आहे, आपल्याला उशीर व्हायला नको.\nहो...हो...बस्स एकच दिवस....येतोय...तुमचा आमचा सर्वांचा बाप्पा येतोय........सुख, समृद्धी,चैतन्य, आनंद सारं काही घेउन येतोय..... स्वागताला तयार आहात ना तुम्ही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-truckers-association-strike-2268", "date_download": "2019-07-16T00:52:10Z", "digest": "sha1:HDENH3I7JBRLGH3FQM5ZARKSVNVMA3ZX", "length": 5807, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news truckers association strike | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआजपासून राज्यातील व्यावसायिक वाहतूकदारही संपावर\nआजपासून राज्यातील व्यावसायिक वाहतूकदारही संपावर\nआजपासून राज्यातील व्यावसायिक वाहतूकदारही संपावर\nआजपासून राज्यातील व्यावसायिक वाहतूकदारही संपावर\nशुक्रवार, 20 जुलै 2018\nदूध उत्पादक शेतकऱ्यांचा संप संपुष्टात येताच आजपासून राज्यातील व्यावसायिक वाहतूकदारही संपावर जाणारेत. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या हाकेवर महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर वाहतूकदार महासंघाने हा संप पुकारला आहे.\nआजपासून देशव्यापी बेमुदत चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील ट्रक चालक, मालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिकही सहभागी होणार आहेत.\nदरम्यान, हे चक्का जाम आंदोलन झाल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.\nदूध उत्पादक शेतकऱ्यांचा संप संपुष्टात येताच आजपासून राज्यातील व्यावसायिक वाहतूकदारही संपावर जाणारेत. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या हाकेवर महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर वाहतूकदार महासंघाने हा संप पुकारला आहे.\nआजपासून देशव्यापी बेमुदत चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील ट्रक चालक, मालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिकही सहभागी होणार आहेत.\nदरम्यान, हे चक्का जाम आंदोलन झाल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9/", "date_download": "2019-07-16T00:52:35Z", "digest": "sha1:BVJKTBT6Q5KTCK6RZIPLRHHJEZP2I6JE", "length": 3751, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सत्यपाल सिंह Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - सत्यपाल सिंह\nमहाभारत काळातही अस्तित्वात होते इंटरनेट, त्रिपुराचे मुख्यमंत्री सोशल मिडीयावर झाले ट्रोल\nत्रिपुरा: गुवाहाटीत एका सार्वजनिक कार्यक्रमाला त्रिपुरामधील भाजपचे तरूण मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी संबोधित केले. त्यावेळी ‘महाभारत काळात इंटरनेट...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://simplybysid.com/tag/lgbt/", "date_download": "2019-07-16T01:06:33Z", "digest": "sha1:SP7EWLYJ3OLOKHMN3V2WPE74FYPAJN66", "length": 1146, "nlines": 15, "source_domain": "simplybysid.com", "title": "lgbt", "raw_content": "\nमाझा पहिला फुड review मराठीमध्ये\nपरवाच दुपारच्या जेवणासाठी कार्लोज आर्ट कॅफे या रेस्टॉरंट मध्ये जाण्याचा योग आला असा योग मला रोजच यावासा वाटतो पण शेवटी घरचं जेवण ते घरचंच जेवण. माझ्यासारख्या हवेनेपण वजन वाढणाऱ्या व्यक्तीसाठी रोज बाहेरचा जेवण नक्कीच चांगलं नाही. पुण्यात प्रभात रोड आणि कर्वे रोड च्या मधल्या लेन मध्ये हे रेस्टिंरांत आहे आता रेस्टॉरंट विषयी बोलतो. ही काही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/articles-about-abstract-painting-1132090/", "date_download": "2019-07-16T00:25:06Z", "digest": "sha1:ZUPUOMIF7OOXD2C5UTQS2JO4NPJO6EY6", "length": 24744, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कळण्याची दृश्य-वळणे : वेध अमूर्ताचा | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nकळण्याची दृश्यं वळणे »\nकळण्याची दृश्य-वळणे : वेध अमूर्ताचा\nकळण्याची दृश्य-वळणे : वेध अमूर्ताचा\nचित्रातील प्रतिमा या मूर्त असतात व त्यामागील आशय हा ‘अमूर्त’ असतो. त्यामुळे एका अर्थी सर्व चित्रं ही अमूर्त आशय मांडण्यासाठी रंगवलेली असतात.\nचित्रातील प्रतिमा या मूर्त असतात व त्यामागील आशय हा ‘अमूर्त’ असतो. त्यामुळे एका अर्थी सर्व चित्रं ही अमूर्त आशय मांडण्यासाठी रंगवलेली असतात. मग त्यातील प्रतिमा या मानवाकृती, वस्तू, निसर्गदृश्य अशा असल्या तरीही..\nआजपासून आपण अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग, ज्याला मराठीत पर्यायी शब्द म्हणून अमूर्त किंवा केवलाकार चित्र वगैरे म्हणतात ती समजून घेण्यास प्रयत्न करू. त्यासाठी आत्तापर्यंत पाहिलेल्या संकल्पना-चित्र म्हणजे संवेदनापट, याचा उपयोग करणार आहोत, पण ते असो..\nजी चित्रं पाहून सर्वसाधारणपणे कसलाच बोध होत नाही, ज्या चित्रातील प्रतिमेमध्ये आपल्याला ‘ओळखीचं’ काहीच दिसत नाही, अशा चित्रांना चित्रकलेच्या क्षेत्रात ‘अ‍ॅबस्ट्रॅक्ट’ असं संबोधतात. असं कळलं की अशा ‘न बोध’ चित्रांना ‘अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग’ अशी ओळख मिळते. म्हणजे जसं व्यक्तिचित्राला ‘पोट्र्रेट पेंटिंग’, निसर्गचित्राला ‘लॅण्डस्केप पेंटिंग’ किंवा वस्तूंच्या सुंदर रचनेला ‘स्टील लाइफ पेंटिंग’ अशी ओळख मिळते त्याप्रमाणे.\nपण चित्रांचं वर्गीकरण त्यांच्या प्रतिमांच्या अंगाने विचार करून करणे हे धोकादायक आहे. असं करणं म्हणजे चित्रकलेचा गाभा, आत्मा न समजणं आहे.\nजसं फळं-फुलं यांचे गुण ठरवताना केवळ त्यांचं बाह्य़ शारीरिक गुण आकार, रंग, पोत फक्त यांना महत्त्व देत नाही तर त्यांचा आत्मा असलेले गुण चव-रस-गंध यांनाही महत्त्व देतो. तसंच चित्रातील प्रतिमा, ती प्रतिमा रंगवण्याचं कसब, तिचा हुबेहूबपणा इत्यादी हे चित्राचं शरीरगुण आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन चित्र ‘विषयातील’, न दिसणारा- पण जाणवणारा, संवेदनानुभवांद्वारे साररूपात कळणारा, ‘आशय’ मांडण्यासाठीच रंगवलं जात असतं. तो आशय चित्राचा आत्मा असतो. त्याकरताच चित्रकार चित्रातील प्रतिमेत ठरावीक दृश्यपरिणाम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो.\nमूर्त-अमूर्ताची रूपकं वापरून सांगायचं तर चित्रातील प्रतिमा या मूर्त असतात व त्यामागील आशय हा ‘अमूर्त’ असतो. त्यामुळे एका अर्थी सर्व चित्रं ही अमूर्त, अमूर्त आशय मांडण्यासाठी रंगवलेली असतात. मग त्यातील प्रतिमा या मानवाकृती, वस्तू, निसर्गदृश्य अशा असल्या तरीही.\nपण सर्वसाधारणपणे चित्रात ‘जे दिसतंय’ त्यालाच चित्राचा ‘विषय’ म्हणून समजलं जातं. पण चित्राचा खरा विषय हा ‘आशय’ असतो. पॉल क्ली या जर्मन-स्विस चित्रकाराने या संदर्भात एक सुंदर विधान केलंय. तो म्हणतो- चित्रकला आपल्याला जे डोळ्यांना दिसतं (जगाचं बाह्य़रूप) त्याची प्रतिकृती करत नाही. जे दिसतं त्याला (जगाच्या अंतरूपाला, आशयाला) दृश्यमान करतं, उलगडून दाखवतं.\nत्यामुळे साडी, बॅगा, चपला आदी वस्तूंप्रमाणे केवळ बाह्य़ शरीररूपाच्या लक्षणांवरून, विशिष्ट प्रकारे, कुठच्याही ‘न बोध’ प्रतिमा दर्शवणाऱ्या चित्रांना केवलाकारी, अमूर्त चित्र असं नाव देणं, त्यांचा गट बनवणं ही फार मोठी वैचारिक चूक आहे.\nआतापर्यंतच्या चर्चेमधून हे कळलं असेल की, चित्रकार जगाच्या व चित्राच्या दृश्यरूपाद्वारे अमूर्त आशयाचा वेध घेत असतो. हे समजून घेण्यासाठी या वेळी आपण दोन चित्रं पाहणार आहोत. पहिलं चित्र आहे ते ब्रिटिश चित्रकार जे. एम्. डब्ल्यू टर्नर यांचं ‘द ब्ल्यू रिगी’ हे व दुसरं स्विस-जर्मन चित्रकार पॉल क्ली यांचं चित्र ‘द एन्शंट साऊंड’.\nटर्नर यांच्या चित्राचं नाव ‘द ब्ल्यू रिगी, सनराइस’ असं आहे. ते १८४२ साली रंगवलेलं चित्र आहे. हे चित्र जलरंगात रंगवलं आहे. या आधी चर्चिल्याप्रमाणे, चित्रातील प्रतिमांच्या आधारे चित्राचा विषय हा डोंगर-तलाव असलेलं निसर्गदृश्य आहे. तुम्ही गुगल इमेजेसमध्ये जाऊन हे चित्र रंगीत पाहा.\nमग तुम्हाला लक्षात येईल की, टर्नरने उत्तर-मध्य स्वित्र्झलडमधील व्युक्रीन, झुग व लॉरेझ या तलावांमधील एक विशिष्ट पर्वत रंगवला आहे. तो पहाटेच्या नुकत्याच सूर्योदयाच्या वेळी, धुक्याची चादर पांघरलेला, विशिष्ट वेळच्या वातावरणामुळे फिक्कट निळा-जांभळा दिसणारा. आपण हे चित्र पाहू लागलो की, त्या धुक्यात आपण काहीसे हरवून जातो व त्या थंड, शांत-नि:शब्द वातावरणात, नुकत्याच उगवणाऱ्या सूर्यप्रकाशाची ऊब आपल्याला जाणवू लागते. चेहरा व शरीराला थंड वारा स्पर्शतोय असं वाटतं. जसं जसं हळूहळू तलावाकडे नजर येते तसं पाण्यावर तरंगणारे पक्षी, पाण्यातून आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालीचा आवाज किंवा एखादं आर्त कूजन ऐकू येतं. आपल्याला त्या स्थळाच्या वातावरणाने केव्हा वेढून टाकलंय व आपण कधी त्यात हरवलो ते कळतच नाही. आपली नि:शब्दता आपल्यालाच जाणवते.\nटर्नरने संपूर्ण आयुष्य लॅण्डस्केप रंगविलं. तरुणपणी भरपूर इमारती, स्थापत्यरचना दर्शविणारे, भरपूर तपशील असलेले. उत्तरार्धात वारा, प्रकाश, जमीन, अग्नी, पाणी अशा पंचमहाभूतांचं नाटय़ ज्या दृश्यात अभ्यासता येतं, दर्शविता येतं, अशा निसर्गदृश्याचं\nपरिणामी टर्नरचं चित्र सामान्य निसर्गचित्रं जिथे पूर्ण होतात म्हणजे- झाडं, पर्वत, नद्या, घरं, आदींचं चित्रण करून पूर्ण होत नाही. तो त्यामागील पंचमहाभूतांच्या अनुभवाकडे जातो. वास्तविक त्याला हे कळलंय की निसर्गचित्र म्हणजे एका ठिकाणाचं, स्थळाचं केलेलं चित्र नव्हे. तर पंचमहाभूतं, त्यातील एकमेकांशी असलेलं नातं, त्यातील नाटय़ं व या पंचमहाभूतांच्या नात्याची रचना असलेला ‘निसर्ग’ याचा वेध घेणारं चित्र म्हणजे ‘निसर्गचित्र’. असा वेध घेणं ज्या ठिकाणी, ज्या स्थळी, ज्या वेळी शक्य होतं त्याचं तो चित्र रंगवतो. अशा अर्थी टर्नर मूर्ताकडून (झाडं, डोंगर, तलाव आदी) अमूर्ताकडे (पंचमहाभूतांचा अनुभव) जातो. अमूर्ताचा मूर्तामधून वेध घेतो.\nपॉल क्ली यांच्या चित्राचं नाव आहे ‘द एन्शण्ट साऊण्ड’. चित्राचं नाव हे स्पष्ट करतं की, चित्र हे अदृश्य अशा ध्वनी अनुभवावर आधारित आहे.\nगंमत ही आहे की, क्लीने तो ध्वनी ज्या वस्तू, वाद्य यातून निर्माण झाला त्यांचं चित्रण केलं नाहीये. वास्तविक ध्वनीचा स्रोत- उगम याचं तो चित्रण करतच नाही. चित्रात दिसतात ते फक्त गडद पाश्र्वभूमीवर विविध रंगांच्या छटा असलेले चौकोन.\nएखाद्या जागी- खोली, दऱ्या, गुहा, बोगदा, आवाजाचा प्रतिध्वनी आपण ऐकतो. प्रतिध्वनी ऐकताना आपल्याला ध्वनिकंपनं जाणवत असतात. एखाद्या ठिकाणी जिथे प्राचीन वास्तू आहेत, अशा वास्तूतही फिरताना आपल्या मना��� आपण ध्वनींची कंपनं, प्रतिध्वनींची कल्पना करीत असतो. क्ली विचार करतो की या अनुभवाला चित्रातून कसं व्यक्त करता येईल येथे हे लक्षात घेऊ या की टर्नर मूर्ताकडून अमूर्ताकडे जातोय; तर क्लीच्या चित्राची सुरुवात, चित्रविचाराचं अमूर्तातून- अदृश्य अशा ध्वनी अनुभवातून होतेय. अमूर्ताकडून चित्राकडे क्ली प्रवास करतो.\nक्लीची चित्र-प्रगल्भता ही की ध्वनीची कंपनं व रंगछटांची मांडणी यातील साम्य संबंध त्यांना जाणवू लागते व त्यातून त्याचं चित्रं घडत जातं.\nनि:शब्द अवकाशाप्रमाणे गडद पाश्र्वभूमी व त्यामध्ये अचानक निर्माण झालेला ध्वनी, ध्वनीची कंपनं, त्याद्वारे जाणवणारा ध्वनीचा अवकाशातील प्रवास सुचविण्यासाठी क्ली चौकोनांची मांडणी करतात व त्यामधील रंग व त्यांच्या छटांची विशिष्ट अशी रचना करतात. परिणामी चित्राचं नाव ‘द एन्शण्ट साऊंड’ हे वाचून चित्रं पाहू लागलो की, त्या रंगछटांमुळे चित्रात आपली नजर वर-खाली, डावी- उजवीकडे फिरू लागते. दृष्टिक्षेपातील या हालचालींची जाणीव झाली की (तलावातील पाण्याच्या तरंगाप्रमाणे) त्यातील व ध्वनीच्या लहरींचा, कंपनांचा, तरंगाचा अवकाशातील प्रवास यातील नातं- साम्य कळतं. ते कळलं की क्लींचा चित्रविचार समजतो. चित्रातील ‘अमूर्तता’ दृश्यमान होते. उमगते. चेहऱ्यावर स्मित उमटतं कारण अमूर्ताचा अनुभव, ज्ञान हे नेहमीच आपल्याला आनंद देतं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nचित्रकला आणि मेंदूच्या प्रक्रिया\nअमेरिकेतील कलादालनात ठाण्यातील चित्रे\nरेल्वे स्थानकांवर चितारणार पुण्याची आधुनिक अन् सांस्कृतिक ओळख\nसंचित : विलक्षण प्रतिभेचा मसिहा\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूच��� ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/artical-of-prof-prerana-honrao-on-world-womans-day-and-indian-womans/", "date_download": "2019-07-16T00:17:18Z", "digest": "sha1:E6YDEP7ZJWIEJSWFXMKAQNWLIUMO2WNQ", "length": 29749, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "समाजकारणातील महिलांची भागिदारी उज्वल हिंदुस्थानची पर्वणी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nसमाजकारणातील महिलांची भागिदारी उज्वल हिंदुस्थानची पर्वणी\nआपल्या देशातील सुसंस्कृत, मानव्यवादी, दक्ष, आणि विज्ञानवादी समाज घडवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्वाचे असते. यामध्ये आपल्या कुटूंब व्यवस्थेतील महिलांचेही खुप मोठे योगदान लाभत आलेले आहे. समाजकारणातील महिलांची भागीदारी उज्वल हिंदुस्थानची पर्वणी ठरत आहे. मग यामध्ये स्व. इंदिरा गांधी असतील किंवा विद्यमान सरकारमधील परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज किंवा संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी आपल्या कार्यकुशलतेतून हे सिध्द केलेले आहे. आज ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त हा लेखप्रपंच\nसांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या हिंदुस्थानात मधल्या काळात महिलांची मोठ्या प्रमाणात नैतिक हानी केल्याची उदाहरणे आहेत. त्याची कारणे पाहिली असता या काळात देशावर मुघलांची परकिय आक्रमणे होऊन महिला आणि बालकांना सावज करुन आक्रमणकर्त्यांनी यांच्या दुर्बल्याचा फायदा घेऊन सत्तांतरे केली. यानंतर अनंत काळापर्यंत त्यांनी हिंदुस्थानावर राज्य करुन द्रविड संस्कृतीपासून पुरुषाच्या समान अधिकार असलेल्या स्त्रीला घोषात ठेऊन दुय्यम दर्जा दिला. इतिहासाचा भाग सोडला तर पुढे ही स्त्रीच्या शारिरीक दुर्बलतेचे भांडवल करुन पुरुषाधिष्ठीत संस्कृती वृध्दींगत होत गेली. यामुळे स्त्रीयांना फक्त चूल आणि मुलांपुरतेच मर्यादित ठेवण्यात आले. असे असताना सुध्दा आमच्या संस्कृतीत राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना घडवून आपले प्राबल्य दाखवून दिले. राणी लक्ष्मीबाई, आहिल्यादेवी होळकर यांनी सामाजिक क्रांती घडवून स्त्रीत्वाला बलशाली इतिहास दिला आहे. त्यानंतर अतिशय धडाडीच्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधीनी आपला कार्यकाळ गाजवला. त्यानंतर प्रथम महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील यांच नाव घेतलं जातं. तसेच अकॅडमीक क्षेत्र असेल किंवा अन्य अनेक क्षेत्रात आपल्या गुणवत्तेच्या जोरावर किरण बेदी यांनी ही आपली विशेष ओळख निर्माण केलेली आहे.\n८ मार्च १९४३ साली मुंबईत पहिला महिला दिवस साजरा झाला आणि तो आजपर्यंत अविरतपणे चालूच आहे, ही बाब तुम्हा आम्हांसाठी अभिमानाची आहे. याचसाठी मांडलेल्या विचारांत महिलांची बाजू मांडताना असे सांगावेसे वाटते की, पूर्वी महिला विषयी फक्त चूल आणि मूल असं म्हटलं जायचं. महिला म्हणजे फक्त घरात स्वयंपाक व घरची इतर कामे आणि मूल बाळ सांभाळायचं एवढंच तीच काम अस समजलं जायचं. पण आज परिस्थिती बदललेली आपल्याला दिसतेय. पूर्वी जिथं महिला चार लोकांसमोर बोलायला घाबरत होती किंवा तसं वागल्या तर त्याबाबत कमीपणा समजला जायचा, त्याच महिलांच्या हाताखाली आज हजारोंच्या संख्येत लोकं काम करतांना आपल्याला दिसताहेत. म्हणून तर आज या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व विविध पुरस्कार मिळताना आपण पाहतोय व ऐकतोय. खरंच आता जग बदललं तशी विचारसरणी पण बदलली खरंच हि एक अभिमानाची गोष्ट आहे की आज आपण महिलांना संधी देतोय. व प्रत्येक कुटुंबात आपली मुलगी शिकली पाहिजे तिने नोकरी केली पाहिजे असा विचार आज प्रत्येक आई वडील करतांना आपल्याला दिसतात. बदलत्या काळात आणि जागतिक पातळीवरील औद्योगिकरणाच्या स्पर्धेत हिंदुस्थाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे असले तरी या क्रांतीकारी विकासात महिलांनी ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून औद्योगिक आणि आयटीक्षेत्रात सुध्दा नेत्रदिपक यश प्राप्त केलेले आहे. जागतिक अर्थकारणाचा कणा असलेल्या अनेक विख्यात कंपन्यांच्या सीईओ पदांपर्यंत महिलांनी मजल मारलेली असून त्यांनी अपेक्षेपेक्षा चांगली व गुणवत्तापूर्वक स्थरापर्यंत पोहोचवण्याचे काम केलेले आहे. त्याशिवाय चंद्रयान मोहिमेत पहिल्यांदा सहभाग घेणारी कल्पना चावला असेल किंवा याच माध्यमातून पहिल्यांदा चंद्रावर पाय ठेवणारी पहिली महिला म्हणून मान मिळवणारी सुनिता विल्यम्स असेल यांनी वैज्ञानिक क्षेत्रात ही आपला ठसा उमटवलेला आहे. आज महिला स्वतंत्ररित्या जगत आहे त्यांचे निर्णय त्या आज स्वतः घेऊ लागल्या आहेत. म्हणून तर आज विमानाच्या पायलट पासून तर मेट्रोच्या पायलट पर्यन्त त्या आज आपल्याला पाहायला मिळतात. पिटी उषा, हिं���ुस्थाच्या मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. पीव्ही सिंधू , किरण बेदी या पण सर्व महिलाच होत्या आणि महिला असून त्या त्यांच्या ज्या त्या क्षेत्रात त्यांनी नांव कमावलं आणि त्यांच्या पासूनच प्रेरणा घेत व त्याना डोळ्यासमोर आदर्श ठेऊन आज महिला आज सतासामुद्रापार झेंडा फडकवत आहेत ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.\nएकूणच काय तर समाजातील मनोरंजनाच्या क्षेत्रापासून ते राजकारण, उद्योग आणि रणभूमिवरील प्रत्यक्षात युध्द करण्याचे काम असेल अश्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रीने आपले कतृत्व सिध्द केलेले आहे. अगदी वयाच्या १९ व्या वर्षांपासून राजकारणात सक्रिय झालेल्या सुषमा स्वराज यांनी भाजपाच्या अनेक महत्वाच्या पदावर सक्रिय राहून आपले प्रभुत्व सिध्द केलेले आहे. त्याशिवाय भाजपाच्या कार्यकारीणीतील लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन, संरक्षण मंत्री निर्मला सितारामन, केंद्रीय मंत्री स्मृति इराणी, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, पुनम महाजन, उमा भारती , आणि पंकजा मुंडे, प्रितम मुंडे असतील त्याशिवाय अन्य पक्षातील महिला जसे की, प्रतिभाताई पाटील, सोनिया गांधी, सुप्रिया सुळे यांनीही राजकारणात आपला वेगळा ठसा निर्माण केलेला आहे.\nदेशातील विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खाद्यांला खांदा लावून आपले कर्तव्य बजावणार्‍या महिला अधिकारी, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी समाजबांधनीमध्ये मोठे योगदान दिलेले आहे. समाजातील दुर्लक्षीत घटकांना सुधारण्यासाठी घडपड करणार्‍याही सिंधुताई सपकाळ सारख्या मातृत्व जोपासणार्‍या महिला ही मानव जातीसाठी एक आदर्श घडवत आहेत. जिथं महिलेला कमी समजलं जायचं किंवा हे महिलाच काम किंवा हे महिला करू शकत नाही असं समजलं जायचं तिथं आज महिला आपल्या देशाच्या सीमाचं रक्षण करतांना आपण पाहतोय. पूर्वी ज्या महिला घराबाहेरही निघायला घाबरायच्या आज त्याच महिला परदेशात नोकरी करून आकाशाला गवसणी घालतांना आपल्याला दिसत आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त आज महिलांचा जिकडे-तिकडे सत्कार होताना आपल्याला दिसत आहेत. म्हणून बाकी काहीहि असो ८ मार्च म्हणजे महिलांसाठी नारीशक्तीचा सण म्हणायला काही हरकत नाही, असं मला वाटतं कारण आज आपण त्यांना त्यांच्या केलेल्या कामाबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार केला तर त्यांच्या पुढील व���टचालीस त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. आज महिला घराबाहेर पडायला किंवा कोणतेही आव्हाने पेलण्याच काम अगदी बिनधास्तपणे व्यवयासय किंवा नोकरी करायला थोडंही लाजत नाहीत. समाजाला घाबरत असतील त्यांना सुद्धा या यशस्वी महिलांचा सत्कार व सन्मान पाहून त्यांच्या मनात सुद्धा वाटेल की या महिला करू शकतात तर आपण का नाही असं असा प्रश्न त्या करू लागती इतर माहिलांसारख्या त्या पण घराबाहेर पडतील आणि त्यांना ज्या गोष्टी मध्ये रस आहे त्या गोष्टी त्या करू लागतील. याच वाटचालीवर सध्या देशात अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. स्त्रीयांनी विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा निर्माण करुन आपले अस्तित्व सिध्द केलेलंच आहे त्याशिवाय पुरुषांपेक्षा संयमी आणि गुणवत्तापूर्ण कार्य करत ३० वरुन प्रत्येक क्षेत्रात ५० टक्के आरक्षण प्राप्त केलय ही बाब महत्वाचीच समजावी.\nशेवटी असं ही सांगावस वाटतं की, विद्यमान सरकारने सत्तास्थानात अनेक निर्णायक व महत्वांच्या पदावर स्त्रीयांना स्थान देवून त्यांच्याबद्दलची अस्मिता जागृत केलेली आहे. चूल आणि मुल ही चौकटी बाहेर पडलेली आजची महिला देशाच्या अनेक सर्वच नामांकित क्षेत्रात अगदी धाडसानं दमदार नेतृत्व करत आहे. तसेच क्रीडा क्षेत्रात आपले प्रभावी कौशल्य सिध्द करत आहे. त्याशिवाय प्रशासनिक, राजकिय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यात पारदर्शकता निर्माण करण्यात पुरुषांपेक्षा स्त्रीया सरस ठरत असून देशातीलच नव्हे तर जागतिक पातळीवर सुध्दा निर्णायक बाबींमध्ये स्त्रियांचे योगदान सध्या प्रभावी ठरत असल्याचे महिला दिना निमित्त अभिमानाने सांगावेसे वाटते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलन झालेल्या ठरावाच्या आधारे ३९ कोटींची कामे मंजूर: नांदेडच्या जिल्हा परिषदेत चौकशी सुरु\nपुढीलसलमान खान बनणार मध्यप्रदेशचा ब्रँड अॅम्बेसेडर; मुख्यमंत्री कमलनाथ यांची माहिती\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/08/blog-post_3731.html", "date_download": "2019-07-16T01:02:30Z", "digest": "sha1:W6ABMQZMEHXCNLQZG3O7CNQGZU4B4XNY", "length": 7437, "nlines": 54, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "नाशिकचे खासदार समिर भुजबळ यांचा शोकसंदेश................ - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » नाशिकचे खासदार समिर भुजबळ यांचा शोकसंदेश................\nनाशिकचे खासदार समिर भुजबळ यांचा शोकसंदेश................\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२ | मंगळवार, ऑगस्ट १४, २०१२\nखा. समीर भुजबळ यांचा शोकसंदेश\nकेंद्रीय मंत्री आणि माझे संसदेतील जेष्ठ सहकारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन ही एक मनाला चटका लावणारी गोष्ट आहे. राजकारणाचा कोणताही वारसा नसताना स्वकर्तुत्वाने साकारलेला सरपंच ते मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.\nमाझ्या राजकीय कारकीर्दीच्या प्रवेशात विलासरावांचाही निश्चितपणे वाटा आहे. मी लोकसभेची उमेदवारी करण्यास सक्षम आहे असे विलासरावांनी सांगितल्यानंतर पवार साहेबांनी माझी उमेदवारी निश्चित केली. ते केंद्रीय अवजड खात्याचे मंत्री असताना नाशिक मध्ये भेल सारखा एखादा सार्वजनिक स्वरूपाचा उपक्रम सुरु करण्यासाठी मी त्यांच्याकडे पाठपुरावा करीत होतो. त्यानंतर त्यांनी नाशिक ला ऑटो पार्क आण��्याचे मला सांगितले होते. सतत हसत खेळत असणारे आणि सर्व क्षेत्राचा गाढा अभ्यास असणारे ते व्यक्तिमत्व होते. वकिलीचा त्यांचा मूळ पेशा असल्याने एखाद्या कामासाठी किती वेळ लागला पाहिजे याचे त्यांना सतत भान असे. ‘जस्टीस डीलेड, इज जस्टीस डीनाइड’ असे ते नेहमी सांगायचे.\nमैदानी वक्ता असलेले विलासरावांची बोलण्याची लकब, हजरजबाबीपणा आणि भाषणाच्या मध्ये-मध्ये प्रासंगिक विनोदाची पेरणी, कोपरखळ्या मारत आपल्या खुसखुशीत वक्तव्यानं श्रोत्यांना खिळवून ठेवण्यात विलासराव नेहमी यशस्वी होत. राजकारणात असूनही कला, क्रिडा, संगीत, साहित्य या विषयांचे ते चाहते होते. सिनेमाचे ते शौकीन आणि जाणकार होते.\n२००३ मध्ये सरकारवर अविश्वास ठरावाचा आणीबाणीचा प्रसंग निर्माण झाला. त्यावेळेस विलासरावांनी आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री भुजबळ साहेबांनी सतत संपर्कात राहून ज्या प्रकारे यंत्रणा राबवली आणि सरकार वाचविले त्या प्रसंगात विलासरावांचे नेतृत्वाचे गुण प्रकर्षाने लक्षात आले. एक अत्यंत उमद्या मनाचा आणि अजातशत्रू नेत्या ला आपण मुकलो आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देओ हीच प्रार्थना.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/category/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2019-07-16T00:04:08Z", "digest": "sha1:V5INXWB5RJHCZ4YDCPVBIOMNV53SB3PF", "length": 21398, "nlines": 100, "source_domain": "dhanlabh.in", "title": "म्युच्युअल फंड – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड / यु.टि.आय. / योजना\nआप���्या भागात अनेक पतपेढ्या चांगल्या रितीने कार्यरत आहेत. बऱ्याच पतपेढ्या कर्जमागणीचा पुरवठा करण्यासाठी आपल्याकडील ठेवी चालू खाते (Current Account) मध्ये ठेवतात व त्यावर त्यांना काहीही व्याज मिळत नाही. तसेच जर ही रक्कम ६ महिन्यांच्या किंवा वर्षभराच्या कालावधीसाठी Fix Deposit मध्ये ठेवली तर कर्जमागणी झाल्यावर ह्या Fix Deposits मोडाव्या लागतात किंवा त्यावर Overdraft घ्यावा लागतो व याद्वारे पतपेढ्यांचे किमान २% पर्यंत नुकसान होऊ शकते.तथापि जर ही रक्कम G. Sec फंड किंवा Floating Rate फंड मध्ये ठेवल्यास त्यावर दरदिवशी व्याज प्राप्ती होऊ शकते व संस्थेचा फायदा होतो. साधारणतः हे व्याज ७% ते ८% पर्यंत असते. हा व्याजदर चक्रवाढ पद्धतीचा असतो हेही तितकेच…\nम्युच्युअल फंड / यु.टि.आय. / योजना\nUTI LONG TERM ADVANTAGE FUND SERIES V सर्व म्युच्युअल फंड घराणी अशा प्रकारच्या विविध योजना विक्रीसाठी वेळोवेळी बाजारात आणत असतात. सर्वसाधारणतः त्यामधे ‘भरलेली रक्कम ही तीन वर्षापर्यंत काढता येत नाही.’ तथापि मिळणारी रक्कम ही “टॅक्स फ्री” असते व पैसे जमा करणे किंवा काढणे या सर्व बाबी आधुनिक सोई सुविधा वापरून- Mobile App व्दारे सुध्दा करणे शक्य आहे. ही युटीआय तर्फे सुरु असलेली 80 C अंतर्गत सवलत देणारी मार्केटलिंक योजना आहे. यात भरलेले पैसे तीन वर्षे काढता येत नाहीत. पण ही योजना तीन ते दहा वर्षापर्यंत सुरु राहत असल्याने तीन वर्षानंतर दहा वर्षापर्यंत हे पैसे केव्हाही कोणत्याही पध्दतीने काढता येतील व…\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nम्युच्युअल फंड / यु.टि.आय. / योजना\nयुनोच्या लोकसंख्या वाढीच्या अभ्यासानुसार माणसाचे सरासरी आयुष्य हे २०५० पर्यंत ७५ वर्षे होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाढत्या माहागाइला तोंड देण्यासाठी आपले उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न हे करावेच लागतात. सेवानिवृत्ती नंतरचे नियोजन तर अपरिहार्य आहे. हा विषय लक्षात घेऊन युटिआय ने एक निवृत्ति विशेष योजना साकारली आहे. तिची वैशिष्ठे खालील प्रमाणे :यामधे दरमहा किमान रु. ५०० भरणे आवश्यक आहे.यामधून मिळणाऱ्या परताव्याचा व्याजदर हा साधारणतः ११% पेक्षा जास्त (CAGR) चक्रवाढीसह मिळू शकतो.वर्षात एकूण जमा रकमेवर 80 c अंतर्गत करसवलत प्राप्त होते.भरलेली रक्कम ५ वर्षानंतर केव्हाही काढता येते. यामधे गुंतवणुकीसाठी कमाल वयोमर्यादा नाही.यामधे online व अॅपद्वारे सुध्दा गुंतवणूक करत�� येते.बँकेद्वारे एकदा सूचना देऊन पैसे…\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nम्युच्युअल फंड / यु.टि.आय. / योजना\n‘युनिट ट्रस्ट’ या म्युच्युअल फंडामधे धर्मादाय संस्था किंवा गृहनिर्माण संस्था आपला निधी ठेऊ शकतात. हे खाते उघडण्यासाठी संस्थेकडे फक्त स्वतःचे पॅन कार्ड व बँक खाते असणे आवश्यक असते. यामधे मिळणारे व्याज हे बॅंकेतर्फे मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त असल्याने संस्थेचा अंतिमतः फायदा होतो. तसेच अशा फंडामधे निधी गुंतवणे हे लेखापरिक्षकाच्या दृष्टीने चुकीचे होत नाही. या खात्यात असलेला निधी हा केव्हाही काढणे शक्य असते.\nव्याजरहीत (0%) कर्ज योजना\nअफलातून / म्युच्युअल फंड / योजना\nहीयोजना कुठल्या कंपनीची किंवा बॅंकेची नसून श्री प्रदीप जोशी ह्यांच्या संकल्पनेतून साकारलेली अफलातून योजना आहे. ह्यामुळे कोणतेही दीर्घ मुदतीचे कर्ज 0% व्याजदराने वापरता येउ शकते, केवळ नियोजनाच्या माध्यमातून.उदाहरण :-समजा तुम्ही रु. १० लाख रुपयांचे कर्ज २० वर्ष मुदतीने ९.५% व्याजाने घेतले आहेत्याचा मासिक हप्ता रु. ९,३२१/- आहेम्हणून २० वर्षात तुम्ही :मुळ कर्ज – रु. १० लाखव्याज – रु. १२.३७ लाखअसे एकूण रु. २२.३७ लाख रुपये परत देता.तुमचे व्याज परत मिळविण्यासाठी तुम्ही फक्त तुमच्या कर्ज रकमेपैकी ०.१०% रक्कम SIP मधे गुंतवा.इथे तुमचे रु. १० लाख कर्ज आहे म्हणजेच ०.१०% रक्कम होते रु. १०००.ही रु. १००० ची SIP २० वर्षासाठी Equity किंवा…\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nम्युच्युअल फंड / यु.टि.आय. / योजना\nयुटीआय म्युच्युअल फंडा तर्फे सर्वात जुनी परंतू परताव्यात सातत्य असणारी युलिप (Unit Link Insurance Plan) ही एक अत्यंत सुंदर अशी योजना आहे. ज्यांना जीवन विमा संरक्षणासह भांडवल वृध्दिचाही लाभ अपेक्षित आहे अशा सर्वांसाठी ही अत्यंत सुंदर अशी योजना आहे. गेली ४५ वर्षे ही योजना कार्यान्वित असून यामध्ये मिळणाऱ्या परताव्याचा दर हा ११% पेक्षा जास्तही राहू शकतो. याच नावाने अन्य फंड घराण्यांनी सुरु केलेल्या योजनांद्वारे मिळणारा परतावा थोडाफार कमी आहे हेही निदर्शनास आले आहे. वय वर्ष १२ ते ५५ १/२ पर्यंतची कोणतीही व्यक्ती किमान रु. ५०० भरून यामधे सहभागी होऊ शकते व या सदस्याला १५ वर्षांपर्यंत रु. ९०,००० किमान संरक्षण प्राप्त होते.…\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nUncategorized / म्युच्युअल फंड / यु.टि.आय. / यो��ना\nआजकाल सामान्य नोकरदार सुध्दा भरघोस पगारामुळे Income Tax भरणा करण्याच्या छत्राखाली येऊ शकतो. गेल्या वर्षी किंवा याही वर्षी करभरणा करण्याच्या स्लॅबमध्ये भरघोस सवलत मिळेल असे वाटत होते पण...... इन्कमटॅक्स Act कलम 80 C अंतर्गत आपण विविध योजनांमधे रु. १.५० लाख पर्यंतची गुंतवणूक केल्यास तेवढी रक्कम आपणास “कर सवलत” या सदराखाली गृहीत धरता येते हे जवळ जवळ सर्वांना माहिती आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी कोणीही पगारदार व्यक्ती ही सवलत घेण्यासाठी PPF खाते, N.S.C किंवा जीवन विमा फार झाले तर ५ वर्षे बँकेतील ठेवी यामधे गुंतवणूक करून ही सवलत प्राप्त करून घेतो. पण या बचतीतून म्हणावा तेवढा परतावा मुदतींती मिळत नाही व काही…\nम्युच्युअल फंड / यु.टि.आय. / योजना\nसध्याच्या काळात आपल्या मुलांचे शिक्षणरुपी भविष्य पूर्ण करण्यासाठी आपण अपेक्षा करतो त्यपेक्षाही कितीतरी जास्त पैसा लागू शकतो. K. G. तील प्रवेशापासून ते अभियांत्रिकी वा वैद्यकीय शिक्षणासाठीच्या खर्चात सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. यासाठी आपण बाळाचे भवितव्य उज्वल होण्यासाठी “UTI- Children’s Carrier Plan” या योजनेद्वारे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. ही योजना १९७३ पासून सुरु करण्यात आली असून अत्यंत चांगला परतावा आतापर्यंत या योजनेतून अनेकांनी घेतला आहे. ही एक म्युच्युअल फंडावर आधारित योजना आहे. म्युच्युअल फंड मॅनेजर हे पैसे ६०% डेट फंड व ४०% इक्विटी फंडात गुंतवितो. यामधे दरमहा रु. १००० गुंतविल्यास त्याचे बाल सज्ञान होईपर्यंत (वय वर्ष १८…\nम्युच्युअल फंड / यु.टि.आय. / योजना\nअनेक व्यावसायिक संस्था किंवा व्यक्ति आपले व्यावसायिक व्यवहार बँकेच्या करंट अकाउंट अथवा बचत खात्यामार्फत करतात. करंट अकाउंटवर जी रक्कम असेल तिला काहीही व्याजप्राप्ती होत नाही. तसेच बचत खात्यावरील रकमेवर मिळणारे ३ % ते ४ % व्याज हे चाक्रवाढीच्या स्वरूपात नसते. बँकेच्या खात्यात बिनव्याजी असलेली रक्कम किंवा काही दिवासांसाठी न लागणारी रक्कम आपण म्युचुअल फंडाच्या \"फ्लोटिंग रेट फंड\" किंवा कॅश मॅनेजर किंवा जीसेक फंड किंवा ट्रेझरी adavntage फंड यामधे कमीत कमी दोन दिवसांसाच्या कालावाधीसाठीसुध्दा ठेऊ शकतो व त्यावर सामान्यपणे ६% ते ८% व्याजही मिळवू शकतो. हे व्याज चक्रवाढ गतीचे (CAGR) असते. साधारणतः सर्व बँका शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी बंद असता��� त्यामुळे सुट्ट्या…\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dhaandola.co.in/2018/10/15/typography3/", "date_download": "2019-07-16T00:13:28Z", "digest": "sha1:DTZH6QEL6LXB25NBZF633ZZV45MGQRLH", "length": 26364, "nlines": 132, "source_domain": "dhaandola.co.in", "title": "ऐसी अक्षरे – भाग ३", "raw_content": "\nऐसी अक्षरे – भाग ३\nलायनोटाईप मशिनचा शोध लागला आणि हे तंत्रज्ञान छपाई क्षेत्रात झपाट्याने वापरले जाऊ लागले. पण ऑटमार जेव्हा लायनोटाईप मशिन बनवण्याच्या मागे होता तेव्हा तो सोडून या क्षेत्रात कोणी दुसरे संशोधन करत नव्हतं का तर ऑटमारच्याच संशोधनाला समांतर असे आणखी एक मशिन बनवण्याच्या मागे एक संशोधक होता आणि त्याने शोधलेले तंत्रज्ञान ऑटमारच्या मशिनसारखेच गुंतागुंतीचे होते.\n१८८५ साली अमेरीकन संशोधक टॉल्बर्ट लॅन्स्टन (Tolbert Lanston) याने आणखी एका टाईपसेटींग मशिनच्या पेटंटसाठी अर्ज केला होता. या मशिनमधे कोल्ड स्टॅम्पिंग तंत्रज्ञान वापरुन छपाईचे खिळे बनवले जात. पुढे यात आणखी संशोधन करुन त्याने धातूचे ओतकाम करुन खिळे बनवण्याचे तंत्र विकसित केले गेले.\nह्या मशिनमधे वापरलेले तंत्रज्ञान हे ऑटमारच्या मशिनपेक्षा वेगळे होते. या मशिनमध्येही टाईप करण्यासाठी की बोर्ड होता. पण धातूचे ओतकाम करण्यासाठी यंत्र वेगळे होते. मोनोटाईप हे मशिन एकावेळी एकाच अक्षराचा खिळा बनवत असे. हे खिळे एकामागोमाग एक लावून त्यापासून एक ओळ तयार होत असे.\nया यंत्राचं वैशिष्ठ्य म्हणजे यात होणारे जस्टिफिकेशन. दोन शब्दात किती जागा सोडायची हे ऑपरेटर ठरवू शकत असे. टाईप करताना रकान्याच्या रुंदीमध्ये किती जागा उरली आहे हे दर्शवणारी एक स्केल असे. आपण टाईपरायटरवर टाईप करताना उजवीकडील मार्जिनच्या जवळ पोहोचण्याच्या आधी एक घंटा वाजते. जी आपण उजव्या मार्जिनच्या जवळ पोहोचल्याची सुचना देते. तशीच रचना या यंत्रातही होती. त्यावरुन ऑपरेटरला उरलेल्या जागेत किती शद्ब बसतील याचा अंदाज येत असे. एखादा शब्द बसणार नाही असे त्याला वाटल्यास यंत्राच्या वरील बाजूस असलेल्या एका दंडगोलाकृती मापकावरील अंतर बघून त्याप्रमाणे की-बोर्डवर काही विशिष्ठ बटणे दाबली की त्याबरहुकूम कागदाच्या गुंडाळीवर भोके पडली जात. मोनोटाईपच्या या वैशिष्ट्यामुळे रकाने असलेले तक्ते या यंत्रावर सहजपणे करता येत. त्यामुळे वेळापत्रके, वेगवेगळी कोष्टके इ. कामांच्या खिळ्यांची जुळणी या यंत्रावर अतिशय सफाईने करता येत असे.\nमोनोटाईप मशिनला एक की-बोर्ड असे ज्यावर एकाच टाईपचे नॉर्मल, इटॅलीक्स, बोल्ड, बोल्ड इटॅलीक्स अशी बटणे असत. यात एखादे अक्षराचे बटण दाबल्यावर वरती लावलेल्या पेपरच्या गुंडाळीला एक छिद्र पडत असे. वेगवेगळ्या अक्षरांसाठी वेगवेगळ्या छिद्रांची रचना या कागदाच्या गुंडाळीवर केली जात असे. छिद्रे पाडण्याची ही प्रक्रीया हवेच्या दाबाने केली जात असे. या कागदाच्या गुंडाळ्या नंतर कास्टिंग करणार्‍या यंत्राकडे पाठवल्या जात. त्याआधी टाईप करणारा ऑपरेटर त्यावर कुठला टाईपची मॅट्रिक केस लावायची तसेच रकान्याची रुंदी किती याबद्दलच्या सुचना हाताने लिहित असे.\nलायनोटाईप मशिनप्रमाणेच या मशिनमधेही पितळेचे साचे असत. मॅट्रिक्स केसमधे १५ x १५ असे रकाने व ओळीच्या रचनेत २२५ साचे असत. टायपिंग मशिनवरची छिद्रे पाडलेली कागदी गुंडाळी कास्टर मशिनला लावली जात असे. कास्टर मशिनमधे सांकेतिक छिद्रे पाडलेला कागद वाचला जात असे. छिद्रांची ही रचना वाचून यंत्रातील मॅट्रिक्स केसच्या मागील बाजूस असलेली धातूची पीन केसच्या छिद्रातून अक्षराचा साचा कास्टरमधे ढकलत असे. मग एका पंपाद्वारे कास्टरमधे असलेल्या पितळेच्या साच्यांमधे धातूचा रस दाबाने सोडून अक्षराचा खिळा बनवला जात असे. हा साचा पाण्याचा वापर करुन थंड करण्याची रचना मशिनमधेच केलेली असे. त्यामुळे साच्यात सोडलेला धातूचा रस लगेचच थंड होऊन अक्षराचा खिळा बाहेर पडत असे. हे खिळे एकामागोमाग एक लावले जाऊन शब्दांच्या ओळी तयार होत. ठराविक ओळींचाअसा एक कंपोज छपाईसाठी पुढे पाठवला जात असे.\nमोनोटाईपमधे वापरली जाणारी मॅट्रिक्स केस\nही दोन्ही यंत्रे येण्याच्या आधीपासून रोटरी ऑफसेट मशिन्स वापरण्यास सुरुवात झाली होती. स्टिरीओटाईप नावाच्या मशिनमधे रोटरी ऑफसेटच्या सिलिंडरवर बसणार्‍या गोलाकार ओतीव प्लेटसची निर्मिती करता येत असे. हातानी जुळवलेल्या खिळ्यांच्या कंपोजवर टिपकागदासारखा मऊ कागद दाबून त्यात त्या खिळ्याचा छाप उमटवला जात असे. मग या कागदाला मशिनच्या सिलिंडरच्या व्यासाप्रमाणे गोल वळवले जात असे. हा गोलाकार व अक्षरांचे ठसे असलेला कागद मग ओतकाम करणार्‍या मशिनमधे घातला जात असे. त्यात धातुचा रस ओतून सिलिंडरच्या व्यासाच्या आकाराची व उठावाची अक्षरे असणारी गोलाकार ओतीव प्लेट बनत असे. ही प्लेट सिलिंडरला लावून मग छपाई केली जात असे. वरील दोन यंत्रांमुळे कंपोजींगचे काम जलद होऊ लागले व त्यामुळे या प्लेटही वेगाने बनू लागल्या. त्यामुळॆ छपाईचाही वेग वाढला. (हे तंत्रज्ञान कसे होते हे शोधताना सापडलेला हा माहितीपट.)\nपण मोनोटाईप मशिनची संकल्पना ज्याने पहिल्यांदा मांडली तो टॉल्बर्ट लॅनस्टन मात्र दुर्दैवी ठरला. टॉल्बर्टचा जन्म १८४४ साली एका गरीब कुंटूंबात झाला. १५ व्या वर्षीच त्याने आपले शिक्षण सोडून दिले व तो कामधंद्याला लागला. छपाईच्या संदर्भातले काम करताना कंटाळवाण्या खिळे जुळवण्याच्या तंत्रात वेगाने काम करु शकेल असे यंत्र बनवण्याचा ध्यास त्याने घेतला. वर उल्लेखल्याप्रमाणे त्याने कोल्ड स्टॅपिंग प्रकारे खिळे बनवण्याचे एक यंत्र बनवले. १८८६ साली आलेल्या लायनोटाईप मशिनमधे धातूच्या रसापासून स्लग बनवले जातात हे पाहुन टॉल्बर्ट ओतकाम करुन खिळे बनवण्याचे यंत्र बनवण्याच्या मागे लागला. टॉल्बर्टचे फारसे शिक्षण झाले नसल्याने त्याला यंत्रांमधील क्लिष्ट संरचना कशी करावी याबद्दलचे फारसे ज्ञान नव्हते. १८९७ मधे त्याने जॉन सेलर या एका इंजिनिअरच्या सहाय्याने ओतकाम करणारे यंत्र बनवले. टॉल्बर्टने पेनसिल्वेनीया येथे त्याने या यंत्राचे उत्पादन चालू केले. पण आर्थिक चणचणीमुळे या यंत्राला युरोपमधे ग्राहक मिळतील या आशेने त्याने इंग्लंडला प्रस्थान केले. प्रवासात�� त्याची डुरेव्हन नावाच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीशी ओळख झाली. त्यांना टॉल्बर्टची कल्पना आवडली व त्यांनी त्याला सहाय्य केले. युरोपमधे विकण्यायोग्य पहिल्या यंत्रावर टॉल्बर्टचे नाव होते. लॅनस्टन कास्टिंग मशीन या नावाने हे यंत्र विकले गेले. पण त्यानंतर पुढील १० वर्षातच टॉल्बर्टचे नाव यंत्रावरुन काढून टाकण्यात आले व विपन्नावस्थेत त्याचा मृत्यू झाला.\nलायनोटाईप आणि मोनोटाईप या दोन्ही मशिननी छपाईच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवली. ही दोन्ही मशिन्स साधारणत: १९७०-८० च्या दशकापर्यंत वापरात होती. शोध लागल्यानंतर पुढे ८०-९० वर्षे चालणार्‍या या तंत्रज्ञानात पुढे येणार्‍या संगणकीय टाईपसेटींगची बीजे रोवली गेली होती.\n१९६० च्या दशकात त्यानंतर फोटोटाईपसेटींगचा शोध लागला. या मशिनमध्ये खिळ्यांऐवजी फिल्मचा वापर केला जात असे. लायनोटाईप आणि मोनोटाईप या दोन्ही कंपन्यांनी आपली या तंत्रज्ञानावर आधारीत मशिन्स आणली. या दोन कंपन्यांबरोबरच आणखी अनेक कंपन्या यात सामील झाल्या. पण हे तंत्रज्ञान १९८५ साली अ‍ॅपल कंपनीने आणलेल्या लेझर रायटर या लेझर प्रिंटरमुळे पुसले गेले. यानंतरचा काळ होता तो संगणकाचा. वेगवेगळी सॉफ्टवेअर्स निर्माण केली गेली आणि आज डिजिटलच्या जमान्यात संगणकावर जुळवलेला मजकुर थेट डिजिटल ऑफसेट मशिनवर छापला जातो.\nअक्षरजुळणी हे मुद्रण क्षेत्राचे एक प्रमुख अंग आहे. अक्षरांची म्हणजेच वेगवेगळ्या फॉण्टस्‌ची निर्मिती ते त्यांची जुळणी याचा आढावा या तीन लेखांमधून घेण्याचा हा अतिशय त्रोटक प्रयत्न आहे. या विषयावर वाचताना मला लायनोटाईप आणि मोनोटाईप या मशिनच्या निर्मितीचा प्रवास अचंबीत करुन गेला. मोनोटाईप मशिनबद्दलचे माहितीपटही युट्यूबवर फारसे मिळाले नाहीत. जे मिळाले त्यातले बरेचसे स्पॅनिशमधले होते. त्यामुळॆ या यंत्रांतील तंत्र समजून घ्यायला जरा अवघड जाते. अक्षरांचा मुद्रणाच्या दृष्टीने झालेला हा प्रवास आता डिजिटल टाईपसेटींग पर्यंत पोहोचला आहे. डिजिटल क्षेत्रात रोज काही तरी नविन तंत्रज्ञान येत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचाही प्रवास मोठ रंजक आहे. पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी…\nऐसी अक्षरे – भाग २\nजाने कहॉं गए वो दिन…\nअभिजित अकोलकर म्हणतो आहे:\nअप्रतीम लेख आहेत तूमचे, कौस्तुभ आणि यशोधन.\nपण ही लेखमाला इथेच संपत नाही, टायपोग्राफ��बरोबरच डिजीटल तंत्रज्ञानापूर्वीच्या छपाई तंत्रातील इमेज प्रिंटींग या विषयावर थोडा प्रकाश टाकावा.\nअसेच छान लिहित रहा, काहीतरी वेगळे वाचायला मिळेल,. सुंदर👌\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nतुझा गंध येता – भाग २ मार्च 30, 2019\nतुझा गंध येता – भाग १ मार्च 24, 2019\nरंगल्या गोष्टी अशा…… मार्च 2, 2019\nकेल्याने देशाटन फेब्रुवारी 7, 2019\nआधी हाताला चटके…. जानेवारी 27, 2019\nमहाराष्ट्रवृत्तांत – १८४८ ते १८५३ डिसेंबर 15, 2018\nविस्मयनगरीचा राजकुमार नोव्हेंबर 20, 2018\nलखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया नोव्हेंबर 6, 2018\nजाने कहॉं गए वो दिन… ऑक्टोबर 16, 2018\nऐसी अक्षरे – भाग ३ ऑक्टोबर 15, 2018\nऐसी अक्षरे – भाग २ सप्टेंबर 29, 2018\nऐसी अक्षरे – भाग १ सप्टेंबर 11, 2018\nभाव खाऊन गेलेला पाव… जुलै 27, 2018\nएक भाग्यवंत झाड सफरचंदाचे जुलै 18, 2018\nशिकार ते शेती जुलै 1, 2018\nहरवलेल्या आवाजांच्या शोधात जून 27, 2018\nकुत्र्याचा लळा लागला त्याची गोष्ट जून 23, 2018\nदोन घडीचा डाव जून 9, 2018\nहे जिव्हे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये….. मे 1, 2018\nवसुंधरेचे मनोगत एप्रिल 21, 2018\nएका नावाची गोष्ट एप्रिल 14, 2018\nआपला इंपोर्टेड उपास एप्रिल 3, 2018\nसाखरेचे खाणार त्याला…. मार्च 18, 2018\nपुन्हा एकदा अथातो मुद्रणजिज्ञासा… मार्च 9, 2018\nजाणिजे यज्ञकर्म फेब्रुवारी 22, 2018\nमाझे आवडते पुस्तक अर्थात गृहिणी-जीवन-सर्वस्व फेब्रुवारी 1, 2018\nकपड्यांची इस्त्री डिसेंबर 6, 2017\n…अशा रीतीनं आपण वेळ पाळू लागलो नोव्हेंबर 25, 2017\nऑटो स्कॉर्झेनी-जिगरबाज कमांडो ते मारेकरी नोव्हेंबर 7, 2017\nस्टिकर नोव्हेंबर 1, 2017\nअल्काट्राझ ऑक्टोबर 22, 2017\nअथातो मुद्रणजिज्ञासा ऑक्टोबर 18, 2017\nटपाल तिकीटाचे पर्फोरेशन ऑक्टोबर 15, 2017\nयुद्धकैदी क्र.१ ऑक्टोबर 15, 2017\nआपणच आपली ओळख करून देणे हा बहुतेक सगळ्यात कंटाळवाणा प्रकार असावा पण ब्लॉग लिहायचा तर ओळख करून दिलीच पाहिजे.\nआमची मैत्री तशी फार जुनी नाही, ४ वर्षाचीच. कार्यक्षेत्रंही वेगवेगळी. मी आयटी मध्ये तर कौस्तुभचा स्वतःचा छपाईचा व्यवसाय. पण आमच्या अनेक आवडीनिवडी अगदी सारख्या. आवडते लेखक, आवडतं संगीत, आवडते सिनेमे एकसारखे. नॉस्टॅल्जिआ हा आम्हाला जोडणारा अजून एक धागा. त्यामुळं आम्ही गप्पात नेहमीच जुन्या गोष्टी उकरून काढत असतो. या ब्लॉगवरच्या अनेक लेखांचे विषय आम्हाला या गप्पातूनच सुचलेले आहेत. वाचून बघा कदाचित वाचता वाचता तुम्हालाही तुमच्या आवडीच्या विषयावरचा एखादा लेख सापडून जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/prathameshdixit/", "date_download": "2019-07-16T00:18:50Z", "digest": "sha1:LCSQHAZ5BRM3AN447MUAUQXWYL7ZLP4E", "length": 14871, "nlines": 282, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रथमेश दीक्षित | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nArticles Posted by प्रथमेश दीक्षित\nBLOG : अंबाती रायुडू, टीम इंडियाचा शापित गंधर्व \nरायुडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nBLOG : महेंद्रसिंह धोनी – टीम इंडियाचं अवघड जागेचं दुखणं \nधोनीची संथ खेळी ठरतेय चर्चेचा विषय\nBLOG : विश्वचषक स्पर्धेला अशा रंगतदार सामन्यांची गरज\nलंकेच्या विजयामुळे इंग्लंडचं गणित बिघडलं\nExclusive : कोट्यवधींची बोली लागूनही सिद्धार्थला सतावतेय हुंदळेवाडीतल्या कबड्डीची चिंता\nगावातल्या खेळाडूंसाठी हक्काचं मैदान बनवायचंय – सिद्धार्थ\nBLOG : धोनीचं चुकलंच, मात्र क्ष दर्जाच्या अंपायरिंगचं काय करायचं\nधोनीच्या मानधनातली 50 टक्के रक्कम कापली\nBLOG : सिद्धार्थ देसाईचा जयदेव उनाडकट होऊ नये हीच अपेक्षा \nसातव्या हंगामात सिद्धार्थवर १ कोटी ४५ लाखांची बोली\nBLOG : हॉकी इंडियाच्या नियोजनशून्य कारभाराचा पंचविसावा बळी\nFlashback 2018 : भारतीय कबड्डीला गांभीर्याने विचार करायला लावणारं वर्ष\nकोरिया, इराणची भारताला कडवी लढत\nBLOG : अनुप आता खेळणार नाही का रे आई-बाबांचा प्रश्न, माझं उत्तर…\nअनुप कुमारची कबड्डीमधून निवृत्ती\nBLOG : वाट पाहूनी जीव थकला \nहॉकी विश्वचषकात भारताची निराशाजनक कामगिरी सुरुच\nआम्ही दोघेही कल्याणचे; गिरीशला बाद करणं मला जमतं तेलगू टायटन्सच्या निलेश साळुंखेचा आत्मविश्वास\nअटीतटीच्या लढतीत तेलगूची पुण्यावर मात\nमैदानात उतरलो की फक्त खेळाकडे लक्ष देतो – सिद्धार्थ देसाई\nयू मुम्बा अ गटात अव्वल स्थानावर\nपुण्याचा संघ नितीन तोमरवर अवलंबून; कर्णधार गिरीश एर्नाकची कबुली\nनितीनच्या अनुपस्थितीत पुणेचं आक्रमण फिकं\nगुजरातच्या प्रशिक्षकांना बचावफळीची चिंता\nगुजरातची यू मुम्बावर मात\nसंघाच्या पराभवाला मी जबाबदार यू मुम्बाचा कर्णधार फजल अत्राचलीची कबुली\nगुजरातविरुद्ध सामन्यात यू मुम्बाचा बचाव सपशेल अपयशी\n….म्हणून सहाव्या हंगाम��त प्रो-कबड्डीची प्रेक्षकसंख्या घटली\nकबड्डीचे ३३ % ग्राहक दुरावले\nBLOG : भारताचा नवीन सचिन बनण्याकडे विराटची वाटचाल\nसचिनचा विक्रम विराट कोहलीने मोडला\nक्रिकेटसोबतच हॉकीतही भारताचीच सत्ता, 10 पैकी 9 सामन्यांत पाकिस्तानवर मात\n10 पैकी 9 सामन्यात भारत विजयी\nBLOG : २०१९ विश्वचषकासाठी धोनीवर अवलंबून राहणं भारतासाठी धोक्याचं \nआशिया चषकाच्या अंतिम सामन्यात धोनीची संथ खेळी\nAsia Cup 2018 Blog : मधल्या फळीवर भारताची मदार, इंग्लंड दौऱ्यातून संघ बोध घेईल\nआशिया चषकात भारतासमोर विजेतेपद कायम राखण्याचं आव्हान\nBlog : विराट, करुण नायरला इंग्लंड फिरवायला घेऊन गेला होतास का\nपाचव्या कसोटीतही करुणला संधी नाहीच\nAsian Games 2018 Blog : कबड्डीतला पराभव जितका धक्कादायक तितकाच चिंताजनक \nइराणकडून भारताच्या वर्चस्वाला धक्का\nBlog: सावधान अजिंक्य रात्र वैऱ्याची आहे\nअजिंक्यचा ढासळलेला फॉर्म चिंतेचा विषय\nBlog : ट्रेकिंग…नको रे बाबा \nघर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा प्रवास करणारा माणूस जेव्हा पहिल्यांदा ट्रेकिंग करतो…\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/jyoti-athalye-about-life-experience/", "date_download": "2019-07-16T00:03:09Z", "digest": "sha1:SSFTOS6NKQEW3KZX2B3W67UFACBPHGNT", "length": 15934, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "मी लिहिती झाले! – ज्योती सुरेश आठल्ये | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत म��ळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\n – ज्योती सुरेश आठल्ये\nआयुष्यात मी कधी कथा लिहीन असे मला वाटलेच नव्हते. वास्तविक माझी आई उत्तम लेखिका ���ोती. इतर अन्य छंद तिने संसार संभाळून जोपासलेदेखील होते. म्हणून ती मला नेहमी म्हणायची की, ‘नुसता संसार करू नकोस इतर पण छंद जोपास.’ उपयोगी पडतात ते आपल्याला खूप वेगळा आनंद मिळतो. शिवाय तुझा नवरा तुला चांगला पाठिंबा देणारा आहे. त्याचा उपयोग करून घे. पण पालथ्या घडय़ावर पाणी खूप वेगळा आनंद मिळतो. शिवाय तुझा नवरा तुला चांगला पाठिंबा देणारा आहे. त्याचा उपयोग करून घे. पण पालथ्या घडय़ावर पाणी तिच्या सांगण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नव्हता.\nपरंतु जीवनात असा काही मोठा अकस्मात तडाखा मिळाला की, मी उन्मळून पडले. 16 मे 2009 साली धट्टकट्टे असलेल्या यांना इतका जबरदस्त हार्ट ऍटॅक आला की, ते बसल्या जागी गेले. माझ्याशी गप्पा मारत असताना. त्यामुळे काही दिवस गोंधळात, सावरण्यात गेले. शेवटी कामधाम टाकून मुले तरी किती दिवस घरात बसणार. अन् मग रुटिन चालू झाले अन् मग स्वामींच्या आशीर्वादाने सावरत गेले. अगदी मनापासून ठरविले, रडून भेकून, वाईट तोंड करून बसून मुलांना त्रास द्यायचा नाही, पण आता पुढचे आयुष्य कसे चालू करावे. याच विचारात असताना माझ्या मुलीने गुरगावला जॉब घेतला. तेव्हा आयपॅडवर पेपर वाचत असताना ‘कथा-पाठवा’ असे एका मासिकाने छापले होते. ते वाचून मला काय वाटले ते कळले नाही.एक गोष्ट लिहून पाठविली आणि ती छापून आली अन् मग कथालेखनाचा माझा जो हुरूप वाढत राहिला की, विचारता सोय नाही. गेली काही वर्षे मी लिहीत आहे. अशा वेळी कै. आईची खूप आठवण येते. एक छोटीशी गंमत सांगते, इथल्या भाजीवाल्यादेखील कांदे, बटाटे, कोथिंबीर हे शब्द शिक सांगते व म्हणते, मुंबईत आम्ही तुमची हिंदीच जास्त बोलतो. तेव्हा हे तीन शब्द तरी शीक त्यावर तो हसतो आणि विचारतो, ऑन्टी कांदे, बटाटे चाहिये क्या त्यावर तो हसतो आणि विचारतो, ऑन्टी कांदे, बटाटे चाहिये क्याअसे वाटते की, मराठी लोकांनी इथे येऊन जम बसवावा. नाही तरी परदेशात आपण ऍडजस्ट करून घेतोच ना. म्हणजे मग खऱ्या अर्थाने आपल्या माय-मराठीचा सुगंध सर्वदूर पसरेल व मला लिहित राहता येईल. अर्थात स्वामींचा आशीर्वाद आहेच. त्यामुळे ही आवड, हा छंद चांगल्या तऱहेने जोपासला जाईल, असा विश्वास वाटतो.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअग्रलेख : ‘देवभूमी’तील प्रलय\nपुढीललेख : भावशून्य शब्द जेथ…\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपावसाळ्यात गाडी चालवता��ा अशी घ्या काळजी…\nघट्ट जीन्स वापरल्याने वंध्यत्व येऊ शकतं वाचा व्हायरल मेसेज मागील सत्य…\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5369877415471250967&title=Golden%20Memories%20present%20Ganvandana%20programm%20in%20Bhartiya%20Vidya%20bhavan&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-07-15T23:53:04Z", "digest": "sha1:QA4CECPSNMLAD2ZDCJ3GKZRFGRYBYQNF", "length": 8128, "nlines": 122, "source_domain": "bytesofindia.com", "title": "भारतीय विद्या भवनमध्ये रंगणार ‘गान वंदना’", "raw_content": "\nभारतीय विद्या भवनमध्ये रंगणार ‘गान वंदना’\nगदिमा आणि बाबूजी यांना सांगितिक मानवंदना\nपुणे : ‘ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सोमवारी, दि. पाच नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता, गोल्डन मेमरीज निर्मित ‘गान वंदना’ हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. याद्वारे गदिमा आणि बाबूजी यांना सांगितिक मानवंदना दिली जाणार आहे’, अशी माहिती ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.\n‘‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाउं��ेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत हा ६१वा कार्यक्रम असून, तो ‘भारतीय विद्या भवन’च्या ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात शशांक दिवेकर, चैत्राली अभ्यंकर, हेमंत वाळुंजकर हे गायक गीते सादर करतील. प्रसन्न बाम, राजेंद्र हसबनीस, राजेंद्र साळुंखे हे साथसंगत करतील. कार्यक्रमाचे निवेदन स्नेहल दामले करणार असून, कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना चैत्राली अभ्यंकर यांची आहे’, असेही काकिर्डे यांनी सांगितले.\n‘‘गोल्डन मेमरीज’ संस्था गेली चार वर्षे महाराष्ट्रभर गीतांचा प्रसार करीत आहे. पाच नोव्हेंबर रोजी संस्थेचा पाचवा वर्धापनदिन आहे. या पाच वर्षात संस्थेच्या वतीने विविध प्रकारचे एकूण ३८७ कार्यक्रम सादर केले आहेत’, अशी माहिती गोल्डन मेमरीज संस्थेच्या चैत्राली अभ्यंकर यांनी दिली.\nTags: पुणेभारतीय विद्या भवनगान वंदनाग. दि. माडगूळकरसुधीर फडकेगोल्डन मेमरीजसरदार महादेव बळवंत नातू सभागृहPuneBhartiya Vidya BhavanGolden MemoriesG. D. MadgulkarSudhir PhadakeBabujiGadimaChaitrali AbhyankarBOI\n‘गदिमा...बाबूजी अन् बेरजेचे राजकारण’ गदिमा, पुलं आणि बाबूजींच्या आठवणींनी रंगली दिवाळी पहाट वसंत ऋतूचे सुरेल स्वागत ‘बाबूजींना भारतरत्न मिळावा’ प्रा. वासंती जोशी यांचा सत्कार\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n‘बगन्यासारं’ नाटक करून तिवरेवासीयांना लाखमोलाची मदत\n एक झाड दत्तक घेऊ या ..\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-11-july-2019/", "date_download": "2019-07-16T00:11:09Z", "digest": "sha1:DR36EDFKBPD4RJE7E4WBXJBGAF3LL24W", "length": 14714, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 11 July 2019 - Chalu Ghadamodi 11 July 2019", "raw_content": "\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) क��्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो.\nमादक द्रव्यांच्या वाहतुकीच्या आणि पूर्ववर्ती संबंधित महत्वपूर्ण माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी भारत आणि म्यानमार यांनी निराकरण केले आहे. नारकोटीक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) आणि नॅशनल कमिटी फॉर ड्रग ॲब्युज कंट्रोल (CCDAC) यांच्यात नवी दिल्लीतील चौथे महासंचालक पातळीवरील चर्चेत निर्णय घेण्यात आला.\nभारतीय कंपनी संस्थान (ICSI) ने स्वत: ची सुशासन वाढविण्यासाठी आणि कंपनी सचिवांच्या सराव पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी युनिक डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर (यूडीआयएन) च्या स्वरूपात पुढाकार घेतला आहे.\nउत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वे (NFR) ने 2018-19 आर्थिक वर्षासाठी भारतीय रेल्वेमध्ये सर्वोत्तम नवकल्पना पुरस्कार जिंकला आहे.\nजन धन योजनेच्या अंतर्गत उघडलेल्या बँक खात्यातील ठेवी 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ताज्या अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 36.06 कोटी प्रधानमंत्री जन धन खात्यातील ठेवी एकूण रक्कम 1,00,495.9 4 कोटी रुपये आहे.\n9 जुलै रोजी अरुण कुमार यांना नागरी उड्डयन नियामक महासंचालक (DGCA) प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सध्या ते नागरी उड्डयन मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आहेत.\nदूरसंचार उपकरणे व समाधान पुरवठादार व्हिहान नेटवर्क्स लिमिटेड (VNL) यांनी व्हिएतनाममधील डिजिटल खेड्यांद्वारे ग्रामीण कनेक्टिव्हिटीच्या प्रगतीसाठी उपाय पुरवण्यासाठी व्हिएतनामशी करार केला आहे.\nभारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाने “NMIC बुलेटिन” नावाचे एक पंधरवड्याचे बुलेटिन सुरू केले. हे मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित आहे.\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) ही आयटी-प्रमुख, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आहे, जी बाजार भांडवल (एम-कॅप) द्वारे सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. आरआयएलचा सध्याचा एम-कॅप 8,11,048.27 कोटी आहे.\nअपिया समोआ मधील राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपच्या दुसर्या दिवशी वरिष्ठ महिला विभागात राखी हलदर आणि डेविंदर कौर यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकले.\nPrevious (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती Phase – II परीक्षा प्रवेशपत्र\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर पदांची भरती परीक्षा निकाल\n» (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2019 निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/aamar-kolkata-bhag-1", "date_download": "2019-07-16T00:32:10Z", "digest": "sha1:Z5RTJSXMFJMZWDTDF55GMSECFP2EKKUO", "length": 31255, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आमार कोलकाता - भाग १ - द वायर मराठी", "raw_content": "\nआमार कोलकाता – भाग १\nसैर-ए-शहर - ही लेखमाला माझ्या दीर्घ संपर्कात आलेल्या भारतातील काही शहरांविषयी आहे, पण हे प्रवासवर्णन नाही. उपलब्ध प्रवासवर्णनं आणि पर्यटकांच्या दृष्टीपलीकडल्या शहराची तेथील लोक, समाज, त्यांचा वेगवेगळा आणि सामायिक इतिहास, शहराची जडणघडण, स्थापत्य-कला-नाटक-सिनेमा-संगीत-भाषा-भूषा-भोजन अशी बहुअंगी ओळख करून देण्याचा लेखनप्रपंच मनात आहे. पहिले शहर कलकत्ता म्हणजे आताचे ��ोलकाता.\nकोलकाता शहर म्हटले, की पटकन काय सुचतं\nमाणसांची प्रचंड गर्दी, हुगळी नदीचे विस्तीर्ण पात्र अन् त्यावरचा अनोखा हावडा ब्रिज, क्रिकेटचे ईडन गार्डन, फुटबॉलचे मोहन बागान आणि इस्ट बंगाल क्लब्स, ट्राम, भुयारी मेट्रो, रेल्वे, काळ्या-पिवळ्या जुनाट अँबेसेडर टॅक्सी आणि हातरिक्षा एकसाथ नांदणारे गर्दीचे रस्ते, सत्यजित रॉय – ऋत्विक घटक यांचे बंगाली चित्रपट, देशातील सर्वाधिक जुन्या शिक्षण संस्था, ब्रिटिशकालीन राजेशाही इमारती, मोठाली उद्याने, कळकट्ट झोपडपट्ट्या यापैकी काही गोष्टी डोळ्यांपुढे तरळतात ना या एका शहराच्या पोटात अनेक शहरं नांदतात. काहीजण शहराला ‘सिटी ऑफ जॉय’ म्हणतात तर काहींच्या मते कोलकाता हे गचाळ-गलिच्छ आणि गतवैभवावर जगणारे शहर. हे शहर काहींना विद्वानांची-विचारकांची भूमी वाटते तर काहींना निरर्थक वादविवादांमध्ये गुंग असलेल्या ‘स्युडो इंटलेच्युअल’ लोकांचे माहेरघर.\nआपल्याच देशातील शहरं, आपलेच लोक यामध्ये आपसात संपर्क, संवाद आणि देवाणघेवाण थोडी कमी आहे. पूर्व भारताशी तर आणखीच कमी. कोलकाता शहराबद्दल आधीच अनेक प्रवाद-पूर्वग्रह, त्यातून उर्वरित भारतीयांप्रमाणे मराठी जनतेचाही इकडे वावर-संपर्क कमी असल्यामुळे हे पूर्वग्रह अधिकच गडद आहेत.\nमाझं मत विचाराल तर महाराष्ट्र आणि बंगाल ही दोन्ही राज्ये काही बाबतीत अगदी भावंडं म्हणावी इतपत सारखी आहेत. समाजसुधारकांची परंपरा, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जहाल-मवाळ दोन्ही गटांचे बलिदान, विद्वानांची चिकित्सक वृत्ती, काव्यशास्त्रविनोदात रमणारे सुशिक्षित शहरी लोक, बऱ्यापैकी निष्पक्ष पत्रकारिता, स्थानिक संगीताची एक ठळक वेगळी परंपरा आणि नाटकांचे वेड. अनेक बाबीत सारखेपणा आहे, साम्यस्थळे आहेत. या सर्व क्षेत्रांमध्ये होणार ऱ्हास सुद्धा दोन्हीकडे सारखाच आहे. कोलकाता आणि मुंबई शहरांच्या जडणघडणीत देखील अनेक बाबतीत समानता आहे.\nइमारती, रस्ते आणि वस्त्यांच्या निर्जीव पसाऱ्या पलीकडे जिवंत शहर असतं. त्याला स्वतःचा स्वभाव असतो, त्याचे एक स्वत्व आणि सत्व असते. कोलकाता त्याला अपवाद नाही. असे जिवंत शहर एका दिवसात आकाराला येत नाही. गंगेसारखी नदी अनेक शतकांचा मैलोन््मैल प्रवास करून सागराला जाऊन मिळते तेव्हा नदीमुखाशी सुपीक गाळ साचतो. गंगेच्या खडतर प्रवासाचं संचितच जणू. याची अन���क आवर्तनं होतात, गाळाच्या थरांची बेटं तयार होतात. यथावकाश निसर्गाची कृपा होऊन, दलदल, जंगल, तळी, मानवी वस्ती, शेती, कोळी-दर्यावर्दी, व्यापारी अशी कालक्रमणा होऊन हळूहळू शहर आकाराला येतं. हेच ते कोलकाता, भारतातील जुन्या महानगरांपैकी एक.\nआज सुमारे सव्वातीनशे वर्षे वयोमान असलेल्या कोलकाताने काळाचे अनेक चढउतार बघितले आहेत. ब्रिटिश अंमलाखालील भारताची राजधानी असण्याचा प्रदीर्घ सन्मान असो की भारतीय उद्योगजगताची पंढरी असण्याचा अल्पजीवी रुबाब – कोलकाता एखाद्या स्थितप्रज्ञ योग्याप्रमाणे सर्व बदलांचा निर्लेप मनाने स्वीकार करत असल्यासारखे वाटते. मूळ शहर वसवले ब्रिटिशांनी. ब्रिटिश भारताची राजधानी म्हणून सुमारे १४ दशकं मानाचे स्थान मिळवलेल्या या शहरातून राजधानी दिल्लीला हलवली ती १९११ साली. त्यानंतर कोलकात्याच्या वैभवाची सोनेरी उन्हं उतरणीला लागली.\n‘कलकत्ता’ शहर २००१पासून ‘कोलकाता’ झालं, त्यालाही आता बराच काळ लोटला. ‘विकास’ करण्याच्या मागे कोलकाता फार उशिरा लागलं म्हणून असेल, आजही इतिहासातल्या वैभवाच्या खुणा सरसकट पुसल्या गेल्या नाहीत. एखाद्या जुन्या संस्थानिकाच्या पडक्या महालात आरसे-झुंबर, सांबराची शिंगे, पेंढा भरलेले वाघ-चित्ते ठेवले असावेत तसे या शहराच्या विविध भागात गतवैभवाच्या इतिहासखुणा विखुरल्या आहेत.\nबहुतेक वयस्कर बंगाली भद्रलोकांना (‘जंटलमन’ला हा खास बंगाली शब्द – भद्रलोक. अनेकदा उच्चार भोद्रलोक) स्वतःच्या इतिहासात रमायला आवडते, त्याबद्दल बोलायला, गप्पा मारायला तर खूप आवडते. स्वतःच्या जुन्या घराबद्दल, संयुक्तपरिवाराच्या गोतावळ्याबद्दल, गल्लीतल्या दुर्गापूजेबद्दल, हुगळीच्या घाटाबद्दल, भोजनसंस्कृतीबद्दल, पिढीजात असलेल्या नातेसंबंधांबद्दल ठळक जाणवणारा जिव्हाळा असतो. ज्याला आपण इंग्रजीत ‘हॅविंग सेन्स ऑफ हिस्ट्री’ म्हणतो तो भाव कोलकात्याच्या भद्रलोकांत आढळतो. त्यामुळे काळ पुढे सरकला, बदलला तरी त्यांचं कोलकाता शहर त्यांना परकं होत नाही आणि माझ्यासारख्या उपऱ्यांनाही ते एका हव्याहव्याश्या आकर्षणात बांधून ठेवतं.\nबंगाली भाषा-संस्कृतीचा पगडा असला तरी शहर पूर्वापार बहुआयामी आहे. कोण नाही इथं स्थानिकांसोबत पूर्व बंगालातून (म्हणजे आताच्या बांगलादेशातून) आलेले बंगाली आहेत, पिढ्यानपिढ्या राहणार��� चिनी आहेत. पारशी, ज्यू, अर्मेनियन, अफगाणी, अँग्लो-इंडियन, नेपाळी आहेत. देशाच्या अन्य प्रांतातून आलेले मारवाडी, गुजराती, बिहारी, आसामी आहेतच. आता सर्वांनी हे शहर आपले मानले आहे आणि शहराने त्यांना सामावून घेतले आहे. कोलकात्याच्या इतिहासाने जेव्हढे समुदाय बघितले आणि रिचवले आहेत तेव्हढे अभिसरण आशियातील फार कमी शहरात झाले असेल. प्रदीर्घ ब्रिटिश अंमलाचा दृश्यपरिणाम शहरावर आहे. पुलॉक स्ट्रीट, ब्रेबॉर्न रोड, कॅनिंग स्ट्रीट, सॉल्ट लेक, ईडन गार्डन स्टेडियम, बाजार स्ट्रीट, एक्सप्लेनेड, रायटर्स बिल्डिंग अशा इंग्रजाळलेल्या नावांच्या इमारती-रस्ते म्हणजे इथल्या ब्रिटिश राजवटीच्या पाऊलखुणा.\nगंगेचे नाव इथे हुगळी आहे. तिचे विस्तीर्ण पात्र, दोन्ही काठांवर दाटीवाटीने वसलेले महानगर आणि तो प्रसिद्ध ‘हावडा ब्रिज’ हे कोलकात्याचे चित्र जुनेच पण नित्यनूतन आहे.\nकोलकाता एक नैसर्गिक बंदर आहे. समुद्री मार्गाने व्यापारासाठी एक भरवशाचे ठिकाण असा लौकिक पूर्वापार आहे. भौगोलिक रचनेमुळे गंगा समुद्राला मिळते त्या खाडीमुखातून समुद्री जहाजे आतल्या प्रदेशात हाकारणे सोपे होते. गंगेच्या विस्तीर्ण पात्रातून देशांतर्गत जलवाहतूक परंपरागतरित्या होत असल्यामुळे बंदर अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या व्यापाऱ्यांना फायद्याचे होते. आजचे कोलकाता शहर आहे त्या भूमीवर इंग्रज व्यापारी पार १६९० सालापासून ये-जा करीत होते. आर्मेनियन, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीझ व्यापारी त्याही आधीपासून. गंगेकाठच्या विस्तीर्ण प्रदेशात बराच व्यापार जलमार्गाने बिनबोभाट चालत होता. यात तो कुप्रसिद्ध अफूचा व्यापारही आला. भारतात पिकलेली अफू विकत घेऊन ती समुद्रमार्गे चीनमध्ये आणि अन्यत्र नेण्याचा उद्योग हुबळीकाठी जोरात होता. वस्तूंच्या व्यापाराबरोबरच सुमारे पाच लाख भारतीय मजुरांना भारताबाहेर सूरीनाम, फिजी, गुयाना, मॉरिशस अशा अनेक देशात मजूर म्हणून नेण्यासाठी कोलकात्याचे बंदर प्रामुख्याने वापरण्यात आले. विदेशी लोक भारतात येणे आणि भारतवंशीय लोक जगभर विखुरणे – दोन्ही अभिसरणात कोलकात्याच्या वाटा आहे तो असा.\nभारताच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवर खुष्कीच्या मार्गाने किंवा जुन्या रेशीम मार्गाने होणाऱ्या प्राचीन व्यापाराचे आणि अनुषंगिक राजकारण, युद्धे, साम��जिक क्रियाकलापांचे जेवढे दस्तावेजीकरण झाले आहे तेवढे भारताच्या पूर्व भागातल्या व्यापार-राजकारण-समाज विषयांचे झाले नाही किंवा फारसे अभ्यासले गेले नाही. आजही परिस्थिती फार वेगळी नाही, भारतीय पूर्वभाग थोडा उपेक्षित आहे हे उघड आहे. तर ते एक असो.\nआजचे कोलकाता शहर वसण्याची खरी सुरूवात झाली १६९० साली ब्रिटिश गोऱ्या साहेबानी सबर्ण रॉयचौधुरी या स्थानिक जमीनदाराला त्याच्या ताब्यातली तीन छोटी गावे भाड्यानी मागितली. भाषेची अडचण आल्यामुळे दुभाषा म्हणून मुर्शिदाबादहून एक माणूस बोलावण्यात आला, चर्चा होऊन भाडे ठरले १३०० रुपये महिना. स्थानिक वस्तीला हात लावायचा नाही ही जमीनदाराची अट ब्रिटिशांनी मान्य केली आणि रिकाम्या जमिनीवर ब्रिटिशांना हव्या त्या इमारती बांधण्याची सूट रॉयचौधुरीनी दिली. भाडेकरार झाला.\nदलदलीचा भाग जास्त, त्यामुळे चिखल, साप, डास आणि कीटकांची संख्या प्रचंड. प्यायला शुद्ध पाणी, चांगले रस्ते आणि घरे बांधण्यासाठी लागणारे सामान – सर्व बाबतीत आनंदच होता. त्यात दरवर्षी येणाऱ्या साथीच्या रोगांमध्ये अनेक माणसे दगावत. तरीही एकदा निर्णय घेतला की तो सहसा बदलायचा नाही या ब्रिटिश शिरस्त्याप्रमाणे कोलकाता शहराची मुहूर्तमेढ रोवली गेली, हळू हळू वस्ती वाढू लागली. धनाची आवक दुःखाची आणि अडचणींची धग कमी करतेच. तस्मात, व्यापाराची मुळे धरू लागली तशा अडचणी कमी वाटू लागल्या. दोन पाच वर्षात एक छोटा किल्ला आणि वखार आकाराला आली.\nशतक पालटले. याच सुमारास अर्मेनिया या देशातून आलेले काही श्रीमंत व्यापारी भारताच्या पूर्व भागात व्यापारासाठी चांगल्या बंदराच्या शोधात होते. त्यांनी हुगळीच्या दुसऱ्या काठावर जमीन विकत घेण्यास सुरूवात केली. सधन आर्मेनियन व्यापाऱ्यांना त्यांचा धर्म प्राणप्यारा होता, त्यामुळे लवकरच १७०७ साली त्यांनी हुबळीकाठी स्वतःचे ‘होली चर्च ऑफ नाझरेथ’ प्रार्थनास्थळ बांधले आणि त्या जवळ वस्ती केली. (हे चर्च सध्याच्या पार्क सर्कस भागात सर्व बाजूंनी प्रचंड बांधकामे आणि घनदाट वस्ती असलेल्या भागात एका छोट्या गल्लीत आहे. त्याला आर्मेनियन चर्च म्हणतात पण दुरून ही लाल-पिवळी इमारत एखाद्या हिंदू मंदिरासारखी दिसते.)\n१७२६ साली ब्रिटिश सम्राट जॉर्ज पहिला (हा ब्रिटिश सम्राट जर्मन होता आणि आजही जर्मनीतच चिरविश्रांती घेतोय) ��ानी फर्मान काढून कोलकात्याला ‘मेयर्स कोर्ट’ नियुक्त केले आणि अधिकृतरित्या ‘कोलकाता शहर’ आकारास आले. आता चिखल वाळवून रस्ते बांधण्यात आले, शौचासाठी थोड्या दूरवर वेगळ्या जागा ठरल्या, कुडाच्या झोपड्या जाऊन पक्क्या चुना-विटांच्या इमारती बांध्याची सुरवात झाली. राजनियुक्त मेयरकडे न्यायनिवाडा करण्याचे अधिकारही देण्यात आले.\nअफूच्या प्रचंड नफा देणाऱ्या व्यापाराबरोबरच चहा, नीळ, रेशमी वस्त्रे, मसाले, कापूस, मीठ अशा अनेक भारतीय पदार्थांचा व्यापार कोलकात्यातून चालत असे. ब्रिटिश व्यापारी कोलकात्यातून स्थानिक माल युरोपात विकून गब्बर होऊ लागले तशी त्यांना वखारींसाठी जास्त जागेची गरज भासू लागली. म्हणून अधिकची गावे – जमिनी विकत घेण्यात आल्या.\nपुढे १७६५ साली ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल प्रांताचे दिवाणी हक्क मिळाले आणि खऱ्या अर्थाने कोलकात्याचे भाग्य फळफळले. व्यापाराबरोबरच आता करवसुली आणि सत्ता संचालनाचे काम ब्रिटिश साहेबाच्या हाती आले. कर घेतो म्हटल्यावर नागरिकांसाठी सोईसुविधा निर्माण करण्याची आणि त्यांच्या देखरेखीची जबाबदारी आली. यथावकाश १७७३ साली कोलकात्याला ब्रिटिश-इंडियाची राजधानी करायचे ठरले आणि कोलकात्याचे सुवर्णयुग क्षितिजावर दिसू लागले.\nब्रिटिश सत्तेनी कोलकात्याला आपले ठाणे केले आणि इथे व्यापारी उलाढाल वाढली. देशोदेशीचे भारतात ये-जा असलेले व्यापारी कलकत्त्याला खास थांबा घेऊ लागले. शहर भरभराटीला आले तसे अनेक देशातून आलेल्या व्यापाऱ्यांनी वखारी स्थापन केल्या, काहींनी कोलकात्याला वास्तव्य करायला सुरवात केली. यात ब्रिटिश, डच, फ्रेंच, आर्मेनियन, चिनी असे देशोदेशीचे व्यापारी येऊन वसल्यामुळे बंगाली वळणाचे कोलकाता बहुभाषक आणि बहुसांस्कृतिक रंगात न्हाऊन निघाले, ‘कॉस्मोपॉलिटन’ झाले. १९००सालापासून कोलकाता हे पाश्चात्य धाटणीचे शहर म्हणून आकारास येऊ लागले होते, तत्कालीन भारतीय शहरांपेक्षा थोडे वेगळे. (पुढे मुंबई-बॉम्बे आणि चेन्नई-मद्रास ही शहरे पण अशीच विकसित झालीत).\nबंगालची फाळणी, बांगलादेशची निर्मिती, व्यापार-रोजगाराच्या संधी आणि शहरीकरणामुळे कोलकात्यात नव्याने येऊन स्थायिक होणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. वेळोवेळी येणाऱ्या प्रत्येक मोठ्या समूहासोबत त्याचा स्पष्ट-अस्पष्ट ठसा शहरावर नव्यान��� उमटतो आहे. शहर बहुरंगी-बहुढंगी होतेच, तो आयाम आजही कायम आहे. म्हणूनच या एका शहरात अनेक शहरे दडली आहेत असे म्हणता येते. फार काही बोलले-वाचले जात नसले तरी अनेक बाबतीत प्रथमपदाचा मान कोलकाता शहराकडे आहे. भूतकाळात रमलेले, भविष्याकडे आशेने बघत आजचा दिवस आनंदाने साजरा करणारे कोलकाता शहर पुढील भागांमध्ये आपण जवळून बघणार आहोत.\nअनिंद्य जोशी, कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून ते एक डोळस प्रवासी आहेत.\nसंगणक : स्मरणशक्ती आणि साठवण\nजी२० देशांना औष्णिक वीजनिर्मितीसाठी सवलती\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/author/saili-paranjape", "date_download": "2019-07-16T00:35:34Z", "digest": "sha1:U7BI647AZGAOJAJ34W2QLITU7XZTN54F", "length": 3689, "nlines": 53, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "सायली परांजपे, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nझायरा कश्मीरमध्ये जन्मली आहे आणि तिच्या जन्माचे साल बघता ती कायमच अशांत वातावरणात वाढली आहे. जेव्हा सभोवताली प्रचंड अस्वस्थता, अस्थैर्य असते आणि त्याह ...\nगर्भपातबंदी कायदा : उलटा प्रवास सुरू\nअमेरिकेत अलाबामा, जॉर्जिया, अर्कान्सस, केंटुकी, ल्युईझियाना, मिसिसिपी, मिसोरी, नॉर्थ डॅकोटा आणि ओहायो या राज्यांनी गर्भपातावर बंदी आणणारे कायदे अलीकडे ...\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/bhartane-raktdanakade-pahnyacha-drushtikon-badalla-pahije", "date_download": "2019-07-16T00:30:03Z", "digest": "sha1:2ONZYBH26PQGUJKYEWZOR764QELO2FPN", "length": 16222, "nlines": 85, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भारताने रक्तदानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे - द वायर मराठी", "raw_content": "\nभारताने रक्तदानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे\nसूर्यप्रभा सदाशिवन 0 July 3, 2019 8:00 am\nमागणी व पुरवठ्यातील फरक कमी करण्यासाठी, एक सामाजिक प्रथा म्हणून स्वैच्छिक रक्तदानाची संस्कृती रुजवण्याची गरज आहे.\nमागच्या काही वर्षांमध्ये, भारताने ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य निर्देशकांमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, आपल्या आरोग्यसेवा व्यवस्थेसाठी एक मूलभूत घटक असणारा, सुरक्षित आणि पुरेसा रक्ताचा पुरवठा होईल याची निश्चिती करणे हे अजूनही एक प्रचंड मोठे आव्हान आहे. यामध्ये सुधारणेला मोठा वाव आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही २०१६-१७ मध्ये भारतामध्ये १.९ दशलक्ष एकक – म्हणजे ६० टँकरइतके – रक्तकमी पडले.भारतासारख्या देशासाठी विशिष्ट अशा आव्हानांचा विचार केला – आरोग्याप्रति निष्काळजी वर्तणूक, रोगांचे मोठे प्रमाण, आरोग्यसुविधांना मर्यादित प्रवेश – तर रक्तपुरवठा प्रणाली चांगली असणे ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे.\nआजसुद्धा, भारत मोठ्या प्रमाणात बदली रक्तदानाच्या पद्धतीवरच विसंबून आहे, ज्यामध्ये रुग्णाला दिलेल्या रक्ताच्या बदल्यात कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांना रक्तदान करण्यास सांगितले जाते. मात्र, रक्तदानाच्या या पद्धतीमध्ये दिलेला रक्तगट किंवा तितक्या प्रमाणात रक्त मिळेलच असे नाही आणि ट्रान्सफ्यूजनमधूनसंक्रमित होणाऱ्या जंतुसंसर्गांची जोखीमही वाढते.\nस्वैच्छिक रक्तदानाची संस्कृती हे भारताकरिता अजूनही लांबचे स्वप्न आहे – आणि त्याची प्रमुख कारणे आहेत चुकीच्या संकल्पना, चुकीची माहिती आणि रक्तदानाचे परिणाम आणि सुरक्षा याबद्दलचे अज्ञान.\nस्वैच्छिक रक्तदानाबद्दलचा एक सर्वात सामान्य समज म्हणजे त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्त कमी होते, त्यामुळे तुमच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो, किंवा त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येतो आणि तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. रक्तदान वेदनादायी आणि बराच वेळ चालणारी प्रक्रिया आहे अशा भीतीने किंवा त्यामुळे एचआयव्हीसारखे जंतुसंसर्ग होऊ शकतात या भीतीनेही लोक रक्तदान करणे टाळतात.\nवरीलपैकी काहीही खरे नाही, आणि दुःखाची बाब अ��ी की अगदी सुशिक्षित लोकही अशा गोष्टींनी सहजपणे प्रभावित होतात. खरे तर रक्तदानाचे अनेक फायदेच आहेत. अनेक अभ्यासांच्या अनुसार रक्तदान करण्याने तुमची हृदयविकाराची आणि कोलेस्टेरॉल वाढण्याची जोखीम कमी होते. इतर स्वाभाविक फायदे म्हणजे आरोग्यतपासणी आणि छोटी रक्तचाचणी या गोष्टी मोफत मिळतात.\nभारतामध्ये परिणामकारक स्वैच्छिक रक्कदान कार्यक्रमामार्फत सुरक्षित रक्तदात्यांचा कायमचा आधार निर्माण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे रक्तदानाबद्दल सार्वजनिक जागरूकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे. ज्यामुळे लोक पुढे येऊन स्वेच्छेने रक्तदान करण्यास घाबरतात असे सगळे समज दूर करण्याची आणि एक सामाजिक प्रथा म्हणून रक्तदानाचे महत्त्व रुजवण्याची गरज आहे. भारतातील अगदी चांगले शिकलेले लोकही असे समजतात की रक्तदान आपत्कालीन परिस्थितीतच करण्याची गोष्ट आहे.\nसरकारने वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि याच्याशी जोडलेल्या वेगवेगळ्या लोकांमधील सहकार्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, रक्तदान करण्यासाठी, सुरक्षित रक्ताची गरज या विषयावर सार्वजनिक जागरूकता वाढवण्यासाठी सहज संधी निर्माण केल्या पाहिजेत. जेव्हा लोकांमध्ये सांस्कृतिक बदल घडवून आणण्याची बाब असते तेव्हा तरुणांना शिक्षित करणे आणि संवेदनशील बनवणे यांची भविष्यात स्वैच्छिक रक्तदात्यांचा एक समुच्चय तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असेल.\nभारतामध्ये जगातील एक पंचमांश तरुण आहेत. भारताच्या लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या २५ वर्षांखालील आहे आणि पाव लोकसंख्या १४ वर्षांखालील आहे.\nयामुळे आपल्याला तातडीच्या वेळी बदली रक्त दान करण्याऐवजी वारंवार, माणुसकीच्या भावनेने स्वैच्छिक रक्तदान करण्याचा सामाजिक प्रघात निर्माण होणे अशा सांस्कृतिक बदलासाठी काम करण्याची संधी आहे.\nम्हणून, विचार करण्यासारखी एक कल्पना म्हणजे शाळा आणि महाविद्यालयांमधील आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये रक्तदानाच्या विविध पैलूंबद्दल संवेदनशील बनवणारे कार्यक्रम समाविष्ट करणे. यामुळे चुकीच्या कल्पनांचे खंडन करण्याला आणि लहान वयातच नागरिकांमध्ये रक्तदानामधून जीवन वाचवणे या गोष्टीबाबत अभिमानाची भावना निर्माण करण्याला मदत होईल.\nजागतिक स्तरावर, अनेक देशांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये रक्तदा��्यांसाठी शिक्षणाचे कार्यक्रम असतात, ज्यामध्ये मुलांना रक्तदान प्रक्रिया प्रत्यक्ष पाहता येईल अशा प्रकारचे व्हिडिओ असतात. ते तरुण रक्तदाते आणि रक्ताचा स्वीकार करणारे यांच्या व्यक्तिगत कहाण्याही दाखवतात ज्यामुळे ते आपलेसे वाटतात.\nया कार्यक्रमांमध्ये प्रश्नावली असतात तसेच माहिती, शिक्षण आणि संवादाची सामग्रीही असते ज्यामुळे त्यांना रक्तदानाचे मूल्य समजण्यास तर मदत होतेच, परंतु पालक, मित्रपरिवार आणि समाजातील इतर नेटवर्कमध्ये स्वैच्छिक रक्तदानाचे प्रचारक होण्यासही प्रोत्साहन मिळते.\nभारताकरिता, रक्ताचा सातत्याने आणि पुरेसा पुरवठा होण्याकरिता भावी पिढीला रक्तदानाचे महत्त्व तर समजले पाहिजेच, परंतु स्वैच्छिक रक्तदान हा एक सामाजिक प्रघात म्हणून संस्कृतीमध्ये रुजला पाहिजे. आपल्या रक्तपुरवठा व्यवस्थेमध्ये मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये जो मोठा फरक आहे तो कमी करण्यासाठी हा बदल गरजेचा आहे. आणि तो करण्यामध्ये तरुणांची खूपच मोठी भूमिका आहे.\nसूर्यप्रभा सदाशिवन, या चेस इंडिया या सार्वजनिक धोरण संशोधन आणि सल्लागार संस्थेमध्ये आरोग्यसेवा प्रथा या विषयाच्या प्रमुख आहेत.\n२०१९ अर्थसंकल्प : एक बाण, लक्ष्य अनेक\nउद्योगस्नेही राजकीय शक्तीचा अभाव\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/video-gallery/", "date_download": "2019-07-15T23:55:47Z", "digest": "sha1:UP7GGCHHIUYTATVVV6J7MITM35ZKTWLI", "length": 11645, "nlines": 140, "source_domain": "www.saamana.com", "title": "व्हिडिओ गॅलरी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nVideo- बैलांच्या भांडणात विद्यार्थी सापडला, धडकेमुळे तरुण जबर जखमी\nVideo : तुकाराम महाराजांच्या पालखीचे गोल रिंगण\nVideo : हेल्मेटमुळे 10 सेकंदात दोनदा वाचला जीव, सीसीटीव्हीत घटना कैद\nVideo- राम मंदीर उभारण्यासाठी कायदा करा, राहुल शेवाळेंची मागणी\nLIVE : लालबागच्या राजाचा पाद्यपुजन सोहळा\nVideo- शिवसेना वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी केलेले संपूर्ण भाषण\nVideo : इयॉन मॉर्गनचे 17 क्लासिक षटकार\nVideo- गाढवावर बसून बातमी सांगणारा पाकिस्तानी पत्रकार पडला\nVideo- गोव्यात सकाळपासून पावसाची संततधार\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/2-indians-murdered-in-saudi-arabiaindia-not-informed-about-the-same/articleshow/68919843.cms", "date_download": "2019-07-16T01:25:09Z", "digest": "sha1:GAOJYEAKUNGFB2VKPNW6UOI7PP7LLCPW", "length": 13305, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "सौदी अरेबिया बातमी : हत्येप्रकरणी दोन भारतीयांचा शिरच्छेद, भारताला कळवले नाही", "raw_content": "\nकतरीना कैफ : बॉलिवूडची 'चिकनी चमेली'\nकतरीना कैफ : बॉलिवूडची 'चिकनी चमेली'WATCH LIVE TV\nसौदी अरेबिया: हत्येप्रकरणी दोन भारतीयांचा शिरच्छेद, भारताला कळवले नाही\nआपल्याच भारतीय सहकाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी होशियारपूरच्या सत्विंदर कुमार आणि लुधियानाच्या हरजीत सिंग या दोघांचा शिरच्छेद करण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती भारतीय दुतावासाने दोघांच्याही कुटुंबीयांना दिली आहे. शिरच्छेद झाल्यावर सौदी प्रशासनाने यासंदर्भात काहीही भारत सरकारला कळवले नव्हते.\nवजन कमी करताय, हे करा\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी ...\nमुंबईः मुसळधार पावसानंतर व...\nआपल्याच भारतीय सहकाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी होशियारपूरच्या सत्विंद��� कुमार आणि लुधियानाच्या हरजीत सिंग या दोघांचा शिरच्छेद करण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती भारतीय दुतावासाने दोघांच्याही कुटुंबीयांना दिली आहे. शिरच्छेद झाल्यावर सौदी प्रशासनाने यासंदर्भात काहीही भारत सरकारला कळवले नव्हते.\nहरजीत ,सत्विंदर आणि इमामुद्दीन या तिघांनी सौदीतील हायवेवर लुटमार केली होती. पैशांच्या वाटपावरून भांडण झाल्यामुळे त्यांनी इमामुद्दीनची हत्या केली होती. काही दिवसांनंतर हरजीत सिंग आणि सत्विंदर कुमार यांना दारू पिऊन मारामारी केल्याप्रकरणी सौदी पोलिसांनी अटक केली होती. त्यांना भारतात परत पाठवण्याचीच तयारी सुरु असताना त इमामुद्दीन या त्यांच्या भारतीय सहकाऱ्याची हत्या केल्याचे उघडकीस आले.\nदोघांनाही तातडीने रियाधला हलवण्यात आले. त्यांच्यावर चालवण्यात आलेल्या खटल्यावर भारतीय दुतावासाचे लक्ष होते. फेब्रुवारीत त्यांना शिरच्छेदाची शिक्षा सुनावण्यात आली. २८ फेब्रुवारी २०१९ला त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. पण याची माहिती मात्र भारतीय दुतावासाला देण्यात आली नाही.\nसत्विंदरची काहीच खबरबात न मिळाल्याने त्याची पत्नी सीमारानी हिने परराष्ट्र मंत्रालयात अर्ज दाखल केला. यानंतर भारतीय दुतावासाने सौदी प्रशासनाशी संपर्क साधून मृत्यूदंडाची माहिती मिळवली. दोघांचेही मृतदेह मिळवण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला. पण सौदी कायदा याची परवानगी देत नसल्यामुळे सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने मृतदेह भारतात पाठवण्यास नकार दिला.\nIn Videos: खुनाच्या आरोपाखाली सौदी अरेबियात दोन भारतीयांना अटक\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीला दगडानं...\nमुंबईः मुसळधार पावसानंतर विमानतळाच्या धावपट्ट...\nदुसरी वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच\nराजधानीतील प्रदुषण कमी करण्यासाठी सरकारचं पाऊल\nहाफिज सईदला जामीन मंजूर\nस्थावर मालमत्तेच्या कागपत्रांसोबत 'आधार' लिंक करा, कोर्टात य...\nकर्नाटकातील राजकीय नाट्यामध्ये टेलिव्हिजन कलाकार\nविदेश वृत्त या सुपरहिट\n'न्यूझीलंड नयी मोहब्बत'; पाक मंत्र्याचं ट्विट\n...तोपर्यंत भारतासाठी पाकचं हवाई क्षेत्र बंदच\n'डी कंपनी'चा भारताला गंभीर धोका\nग्रीन कार्डचा मार्ग खुला\nविदेश वृत्त पासून आणखी\nफेसबुकला ५ अब्ज डॉलर दंड\nभाजपच्या राष्ट्रीय सं��टन महामंत्रिपदी व्ही. सतीश\nकॅनडाच्या पत्रकाराचे अकाउंटपाकच्या सूचनेवरून स्थगित\nफेसबुकला ५ अब्ज डॉलर दंड\nभाजपच्या राष्ट्रीय संघटन महामंत्रिपदी व्ही. सतीश\nकॅनडाच्या पत्रकाराचे अकाउंटपाकच्या सूचनेवरून स्थगित\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसौदी अरेबिया: हत्येप्रकरणी दोन भारतीयांचा शिरच्छेद, भारताला कळवल...\nट्विटरचे सीईओ २४ तासांत एकदाच जेवतात\nपाकमधील शियांचे आंदोलन मागे...\nपाकिस्तानातील गोळीबारात पाच दहशतवादी ठार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/aamar-kolkata-bhag-2", "date_download": "2019-07-16T01:10:36Z", "digest": "sha1:XH7ZISZDJVCQPCFCWDNTFZNWDJZ63QQ7", "length": 27656, "nlines": 85, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आमार कोलकाता - भाग २ - द वायर मराठी", "raw_content": "\nआमार कोलकाता – भाग २\nआजचे कोलकाता बकाल शहर नाही, असे कोणी म्हणणार नाही. पण जे मूळचे कोलकाता ब्रिटिशांनी वसवले त्याचा बराच भाग अनेक दशकांच्या पडझडी आणि आबाळ-अनास्थेला तोंड देऊनही नगरनियोजनाच्या तत्त्वांनुसार आजही नियोजनबद्ध आहे, सुंदर, सौष्ठवपूर्ण आहे.\nझाशीची राणी, तात्या टोपे, बहादुरशहा जफर, मंगल पांडे….. ही मंडळी म्हणजे १८५७ सालच्या उठावाचे नायक इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्याचा एत्तद्देशीयांनी एकत्र येऊन केलेला हा जोरकस-जबर प्रयत्न १८५७ साली झाला हे आपल्यापैकी बहुतेकांनी शालेय इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे. पण त्याआधी बरोबर १०० वर्षे म्हणजे १७५७ साली एक फार महत्त्वाची लढाई बंगालच्या भूमीवर घडली, ती म्हणजे प्लासीची पहिली लढाई. व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी भारतात ‘शासक’ म्हणून पाय रोवायला कारणीभूत ठरलेली ही लढाई. या लढाईचा कोलकात्याशी महत्त्वाचा संबंध असल्यामुळे त्याबद्दल थोडे :-\nजुनी शहरं म्हणजे एखादा किल्ला,लष्करी छावण्या आणि त्यालगत व्यापारी निवासी पेठा. जगातील सर्व जुन्या शहरांचे स्वरूप साधारणतः असेच आहे. वर्ष १६९६ ते १७०० या कालावधीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकात्यात फोर्ट विल्यम हा किल्ला आणि व्यापारी वखार बांधली. कंपनीकडे स्वसुरक्षेसाठी असलेले सैन्यदल या भागात राहायला आले. त्याच सुमारास हुगळीच्या दुसऱ्या काठावर ‘अर्मेनिया’ या देशातून आलेल्या व्यापाऱ्यांनी वस्ती केली. अर्मेनियन व्यापाऱ्यांना भारत नवा नव्हता, ते मोगल बादशाह अकबराच्या काळापासून भारतात व्यापार करत होते. कोलकात्याला येण्याआधी आग्रा, दिल्ली, सुरत अशा शहरात अर्मेनियन व्यापाऱ्यांचा बऱ्यापैकी जम बसलेला होता.\nत्यावेळी बंगाल प्रांताची राजधानी होते मुर्शिदाबाद (आणि त्याही आधी ढाका). मोगल काळापासून बंगाल प्रांत श्रीमंत गणला जाई. तत्कालीन बंगालचा आकारही अवाढव्य होता – आजचा बंगाल, बांगलादेश, बिहार, आसाम आणि ओरिसाचा काही भाग मिळून ‘बंगाल सुभा’ आणि सुमारे ७ लाख लोकवस्तीचे मुर्शिदाबाद शहर सुभ्याची राजधानी अशी रचना. मोगलांचा प्रतिनिधी बंगालचा नवाब मुर्शिदाबाद शहरातून राज्यकारभार हाकत असे. मोठे शहर असल्यामुळे डच, अर्मेनियन, फ्रेंच आणि मारवाडी व्यापारी तिथे आधीच होते. त्यात इंग्रजांची भर पडली. अन्य व्यापाऱ्यांपेक्षा अधिक महत्त्वाकांक्षी असलेल्या इंग्रजांनी बंगाल आणि एकूणच भारतीय पूर्व किनाऱ्यावर व्यापार विस्तारासाठी एका नावाजलेल्या अर्मेनियन व्यक्तीची मदत घेतली. त्याचे नाव खोजा इझ्राएल सरहद. एक श्रीमंत व्यापारी आणि दानशूर व्यक्ती म्हणून तो प्रसिद्ध होता. मोगलांच्या विलासी राहणीला अनुकूल असे जिन्नस खास आयात करून ते मोगल दरबारी विकणे हा त्याच्या कामाचा भाग होता. यामुळे मोगल दरबारातील अमीर-उमराव आणि मोगल शहजाद्यांशी त्याची जवळीक निर्माण झाली. त्याचे मोगलांशी संबंध इतके घनिष्ठ होते की बंगाल प्रांतात व्यापारवृद्धीची इच्छा धरून असलेल्या ब्रिटिशांनी खोजा सरहदलाच आपला दूत म्हणून मोगल दरबारात रदबदली करण्याची गळ घातली. १६९८च्या सुरवातीला ब्रिटिशांचा विशेष दूत म्हणून सरहद तत्कालीन मोगल बादशहा अझीम-ऊस-शानला (औरंगझेबाचा नातू) भेटला आणि ब्रिटिशांना हुगळी येथे वखार स्थापन करून भारतात व्यापार करण्याची मुभा देणारे शाही फर्मान त्याने मिळवले. मदतीची परतफेड म्हणून ब्रिटिशांनी नवीन वसवलेल्या कोलकाता शहरात सरहदला व्यापार वाढवण्यासाठी पूर्ण मोकळीक आणि सहकार्य देऊ केले. ब्रिटिश व्यापाऱ्यांना मिळालेल्या ‘फर्माना’नुसार त्यांना बंगाल सुभ्यात जकातमुक्त व्यापार करता येणार होता. पुढची पन्नास वर्षे जकातमुक्त व्यापारामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांनी भरपूर पैसा क��ावला.\n१७१७पासून बंगालच्या नवाबांनी दिल्लीश्वर शासकांना महत्त्व देणे बंद करून स्वतंत्रपणे शासन करणे सुरू केले होते. ब्रिटिशांचे वाढते वैभव, त्यांच्या पगारी फौजांची सतत वाढती संख्या आणि अरेरावीचा व्यवहार बंगालच्या नवाबाला रुचत नव्हते. जकातमुक्त व्यवहाराचे फर्मान अहस्तांतरणीय होते पण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अधिक लाभासाठी स्थानीय व्यापाऱ्यांनासुद्धा ‘दस्तक’ (परवाना) भाड्याने द्यायला सुरुवात केली. त्याने नवाबच्या महसुलाचे मोठे नुकसान होऊ लागले. नवाबाने ईस्ट इंडिया कंपनीला बंगालात सैन्य आणायला बंदी केली, ती पाळण्यास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सपशेल नकार दिला. लवकरच ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब यांच्यात वरचेवर खटके उडू लागले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कोलकात्यात किल्ला आणि फौज असणे सुद्धा नवाब सिराजउद्दौला याला धोक्याचे वाटत होते. त्याने जून १७५७ मध्ये कोलकात्याच्या किल्ल्यावर हल्ला केला आणि फोर्ट विल्यम ताब्यात घेतला. या कृतीमुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी निर्णायक लढाई लढली – प्लासीची लढाई. रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वात ब्रिटिश सैन्याने नवाब सिराजउद्दौलाचा निर्णायक पराभव केला. नवाबाचा फितूर सहकारी ‘मीर जाफर’ याला कळसूत्री नवाब म्हणून मुर्शिदाबादच्या गादीवर बसवून बंगाल सुभ्याच्या सत्तेची पूर्ण सूत्रे ब्रिटिशांनी स्वतःच्या हाती घेतली.\nप्लासीच्या लढाईत ब्रिटिशांना कोलकात्याजवळ एका मजबूत सैनिक ठाण्याची गरज जाणवली. नवीन फोर्ट विल्यमचा विस्तार आणि आजचा ‘बराक’ भागाचे बांधकाम याचवेळी अस्तित्वात आले. लॉर्ड क्लाइव्हने लढाई संपल्याबरोबर या बांधकामासाठी कॅप्टन जॉन ब्रॉहीअर या वास्तुविशारदाला कामाला लावले. ब्रॉहीअरने नवीन अष्टकोनी फोर्ट विल्यमच्या आरेखनाचे आणि बजेट तयार करण्याचे काम केले. पण प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी त्याच्यावर पैशाच्या अफ़रातफरीचे आरोप झाले आणि तो भारत सोडून निघून गेला. बांधकाम करून विस्तारित ठाणे स्थापन करायला १३ वर्षे लागली आणि सुमारे २० लाख ब्रिटिश पौंड एवढा खर्च आला.\nया नवीन फोर्ट विल्यमने ब्रिटिश कोलकात्याचा चेहेरामोहरा बदलला. १५ हजार ब्रिटिश सैन्य आणि सुमारे १०० ब्रिटिश अधिकारी या भागात राहायला आले, त्यामुळे सभोवतालच्या भागाला ‘ग्लॅमर’ प्राप्त झाले. कोलक��त्याच्या हृदयस्थळी असलेल्या या भागाचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे हिरवेकंच ‘मैदान’ एकूण क्षेत्रफळ १२०० एकर एकूण क्षेत्रफळ १२०० एकर नगरनियोजन हे शास्त्र आहे त्यापेक्षा जास्त एक कला आहे. ब्रिटिश कोलकात्याच्या शहर नियोजनात हा कला आणि शास्त्राचा संगम सुरेख जुळून आलेला दिसतो. ‘मैदान’ भागाच्या भव्यतेचे मूळ फोर्ट विल्यमच्या विचारपूर्वक केलेल्या आरेखनामध्ये आहे. किल्ला प्रमुख ब्रिटिश सैनिक ठाणे म्हणून स्थापन झाला की मग त्याचे संरक्षण करण्यासाठी तोफा-बंदुका आल्या. तोफा झाडताना चुकून जीवितहानी होऊ नये म्हणून किल्ल्यासमोरचा मोठा भाग मोकळा करून तेथे मैदान योजण्यात आले आणि मैदानाच्या परिघाबाहेर अन्य वस्ती अस्तित्वात आली. ते पुढच्या सर्व राज्यकर्त्यांनी तसेच कायम ठेवले. आता त्यातील बऱ्याच भागाचे वेगवेगळ्या कामांसाठी लचके तोडल्यानंतर आजही हे मैदान भव्यच दिसते त्यात आश्चर्य ते काय \nकिल्ल्यासमोरचा मोठा भाग मोकळा करून तेथे मैदान योजण्यात आले.\nआजचे कोलकाता बकाल शहर नाही असे कोणी म्हणणार नाही. पण जे मूळचे कोलकाता ब्रिटिशांनी वसवले त्याचा बराच भाग अनेक दशकांच्या पडझडी आणि आबाळ-अनास्थेला तोंड देऊनही नगरनियोजनाच्या तत्त्वांनुसार आजही नियोजनबद्ध आहे, सुंदर, सौष्ठवपूर्ण आहे.\nप्लासी युद्धानंतर मुर्शिदाबादचे महत्व संपुष्टात येऊन सत्तेचे केंद्र कोलकात्याला सरकू लागले. काही दशकाचा काळ संरक्षण आणि व्यापारावर भर दिल्यानंतर सत्तेत स्थिरावतांना स्थानिक कारभारात आणि महसुली अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी ब्रिटिशांना स्थानिक भाषा आणि कायदे समजून घेण्याची गरज भासू लागली. तत्कालीन बंगाल सुभ्यात बहुतांश प्रदेशात शासकीय कायदे, महसूल आणि मालकीहक्क दर्शवणारी कागदपत्रे उर्दू, अरेबिक, पर्शिअन भाषेत असत. बरेचसे कायदे मौखिक असत, धर्मानुसार वेगवेगळे असत. स्थानिक पंडीत आणि मौलवी परंपरागत कायदे, धार्मिक नियम आणि सामाजिक व्यवस्था समजून घेण्यात ब्रिटिशांना मदत करत.\nमौलवी आणि काझी यांच्याकडून स्थानिक मुस्लिम तरुणांना आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना भाषा आणि परंपरागत कायद्याचे शिक्षण देण्यासाठी लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्स याच्या पुढाकाराने कोलकात्यात ब्रिटिशांनी पहिले शिक्षण केंद्र सुरु केले १७८०-८१ साली – त्याचे मूळचे जुने नाव ‘मदरसा-ए- आलिया’ पण ब्रिटिश सरकारी कागदपत्रात इस्लामिक कॉलेज किंवा ‘कलकत्ता मदरसा‘ असाच उल्लेख सापडतो. (१७९२ साली काशीला बनारस संस्कृत विद्यालय सुरू करण्यात आले) विद्यार्थ्यांना ‘काझी’/ न्यायाधीश म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण देणे हा कलकत्ता मदरसाचा मुख्य उद्देश आणि उर्दू, अरेबिक, पर्शियन या भाषांचा आणि शरिया कायद्यांचा अभ्यास असा अभ्यासक्रम. उत्तम इमारत बांधण्यात, योग्य प्रशिक्षक आणि शिक्षक नेमण्यात लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्सने पुढाकार घेतला. त्याचा परिपाक म्हणून अनेक विद्वान आणि तज्ञ प्रशासक ह्या संस्थेतून तयार झाले. पुढे दोनदा स्थलांतर झाले आणि आज ते आलिया युनिव्हर्सिटी म्हणून ओळखले जाते.\nकलकत्ता मदरसा नंतर कोलकात्यात उत्तमोत्तम शिक्षण संस्थांच्या उभारणीची मालिकाच सुरू झाली. १८०० साली ब्रिटिश अधिकाऱ्यांना बंगाली भाषा शिकवण्यासाठी फोर्ट विल्यम ‘कॉलेज ऑफ कलकत्ता’ सुरू झाले. बंगाली भाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा महाविद्यालयं आली. यथावकाश वैद्यकीय महविद्यालय, मुलकी प्रशिक्षण संस्था, कायदा शिक्षण आणि भाषांतरकरांच्या प्रशिक्षणासाठी संस्था अशी मोठी मजल कोलकात्यानं गाठली. व्यापारी आणि स्थानिक कारभार चालवण्यासाठी बंगाली भाषेची गरज ओळखून जे इंग्रजी-बंगाली शब्दकोश छापण्यात आले. १८०० ते १८५० या कालावधीत अनेक प्रसिद्ध शिक्षण संस्था शहरात स्थापन झाल्या. सेरामपूर कॉलेज नुकतेच २०० वर्षाचे झाले आहे. शहरातील प्रसिद्ध स्कॉटिश चर्च कॉलेजिएट स्कूल, सेंट जोसेफ, सेंट अँथोनी, कलकत्ता बॉईज स्कूल, कलकत्ता गर्ल्स स्कूल, राधाकांत देब यांचे हिंदू स्कूल, लॉरेटो स्कूल, सेंट जेम्स, सेंट थॉमस अशा कितीतरी शिक्षणसंस्था शंभर ते दीडशे वर्ष जुन्या आहेत. त्यांच्या भव्य मजबूत देखण्या इमारती, तेथे शिकवणारे शिक्षक आणि शिक्षण घेतलेले कर्तृत्ववान विद्यार्थी कोलकात्याचे भूषण आहेत.\nइंग्रजांनी पुढाकार घेऊन त्यांच्या पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन दिले त्यामुळे त्यांचा अपेक्षित फायदा झालाच पण हे इंग्रजी शिक्षण कोलकात्याच्या स्थानिक भद्रलोकांना फार मानवले. कोलकात्यात शिकून उच्चशिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती. बंगालीबरोबरच इंग्रजी भाषा आणि ब्रिटिश संस्कृती स्थानिकांनी आपलीशी केली. त्याचा फार मोठा प्रभाव कोलकाता शहरावर पडला, त्याबद्दल पुढील भागात.\nअनिंद्य जोशी, कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून ते एक डोळस प्रवासी आहेत.\nइतिहास 24 ललित 5 Bengal 6 British 5 Calcutta 1 English 2 Fort 1 आलिया युनिव्हर्सिटी 1 कलकत्ता 1 पश्चिम बंगाल 3 बंगाल 4\n९ जुलैला (उद्या) राज्यात रिक्षांचा संप\nअरबी आणि फारसीचा भारतीय भाषांवरील प्रभाव\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=Waqt", "date_download": "2019-07-16T00:01:00Z", "digest": "sha1:M3UMV4AM4FLQKUE4ICUBPVF4I4YRYYCG", "length": 3727, "nlines": 105, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\n‘बगन्यासारं’ नाटक करून तिवरेवासीयांना लाखमोलाची मदत\n‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन\n एक झाड दत्तक घेऊ या ..\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/2641", "date_download": "2019-07-16T00:16:51Z", "digest": "sha1:P7KKGG3ZYHC64W7OOC62BZJJSUZPZUJA", "length": 11016, "nlines": 105, "source_domain": "dhanlabh.in", "title": "निवड कशी कराल ? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nसोने व रिअल इस्टेटमधील मंदावलेले भाव आणि खाली येणारे व्याजदर यामुळे गुंतवणूकदार इक्विटी व म्युच्युअल फंडाकडे आकर्षित होत आहेत. म्युच्���ुअल फंड उद्योगाने गुंतवणूकदारांना त्यांच्या गरज, अपेक्षा व जोखीम (रिस्क) घेण्याच्या तयारीप्रमाणे अनेक योजना आणलेल्या आहेत. या फंडांचे आपण दोन प्रकारांत वर्णन करू शकतो-\nइक्विटी आणि डेट फंड.\nकोणत्याही फंडामध्ये दोन पद्धतीने गुंतवणूक करता येते- एकरकमी आणि सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी). .\nआपले वय , जोखीम घ्याची तयारी ,यावर कोणता फंड निवडावा हे थोडक्यात पहा \nफंड प्रकार 1) कमी जोखीम ः प्रथमच गुंतवणूक करणारे, ज्येष्ठ नागरिक, मुदत ठेवींसारखा (एफडी) सुरक्षित परतावा अपेक्षिणाऱ्यांसाठी योग्य.\nअ) इक्विटी सेविंग्ज स्कीम ः गुंतवणूक 3 ते 5 वर्षे.\nब) बॅलन्स्ड फंड ः गुंतवणूक 5 ते 10 वर्षे, (मासिक, नियमित उत्पन्नासाठी चांगला).\nफंड प्रकार 2) मध्यम जोखीम ः वय 50 पर्यंतची व्यक्ती, प्रथमच गुंतवणूक करणारे, मध्यम जोखीम पत्करण्याची तयारी, उद्दिष्टानुसार गुंतवणूक करणारी व्यक्ती.\nअ) लार्ज कॅप फंड ः गुंतवणूक 5 ते 10 वर्षे.\nब) डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड ः गुंतवणूक 7 ते 10 वर्षे.\nफंड प्रकार 3) उच्च जोखीम वय 40 पर्यंतची व्यक्ती, प्रथमच गुंतवणूक करणारे, अधिक जोखीम पत्करण्याची तयारी, उद्दिष्टानुसार गुंतवणूक करणारी व्यक्ती, थेट इक्विटी गुंतवणूकदार.\nअ) मिड कॅप फंड ः गुंतवणूक 7 ते 10 वर्षे. हा फंड “ऍग्रेसिव्ह’ असल्याने पोर्टफोलिओच्या 20 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुंतवणूक यात नसावी. “एसआयपी’ करणे योग्य.\nब) स्मॉल कॅप फंड ः गुंतवणूक 7 ते 10 वर्षे.\nफंड प्रकार 4) ऍग्रेसिव्ह रिस्क वय 40 पर्यंतची व्यक्ती, थेट इक्विटी गुंतवणूकदार, ज्यांना सेक्‍टरची व्यवस्थित माहिती आहे. (प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांनी या फंडात गुंतवणूक करू नये.)\nअ) थिमॅटिक फंड ः गुंतवणूक 7 ते 10 वर्षे.\nब) सेक्‍टोरल फंड ः “सेक्‍टर सायकल’वर गुंतवणूक कालावधी अवलंबून. फंड ऍलोकेशन-\nफंड प्रकार 5) टॅक्‍स सेव्हिंग ः करबचतीसाठी उपयोगी, पीपीएफ गुंतवणूकदार, रिटायरमेंट प्लॅनिंग, तीन वर्षे लॉक-इन-पिरियड.\nअ) इएलएसएस फंड ः गुंतवणूक 5 वर्षे,कलम 80 सी अंतर्गत 1.50 लाख रुपयांची करबचत.\nशेअरखान तर्फे INSTA MF सुविधा\nम्युच्युअल फंड units दुसऱ्याचे नावे कशी करावीत \nएस.आय.पी. बद्दल अधिक काही———-\nलिक्विड फंड असाही वापरावा \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/aamar-kolkata-bhag-3", "date_download": "2019-07-16T00:30:50Z", "digest": "sha1:2T7EGZCLS34MRIEQ5UUUXDF5I6JEIO3R", "length": 26921, "nlines": 83, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आमार कोलकाता - भाग ३ - द वायर मराठी", "raw_content": "\nआमार कोलकाता – भाग ३\nईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जसजशी मजबूत होत होती तसे तसे ब्रिटन आणि युरोपच्या अन्य भागातून अधिक लोक नशीब काढण्यासाठी कोलकात्यात दाखल होऊ लागले. त्यात व्यापारी होते, शिक्षक होते, धर्मप्रचारक, कलाकार, सैनिक, हौशी प्रवासी - पर्यटक सगळेच होते.\n१७५७च्या प्लासीच्या लढाईपासून ते १८५७च्या ‘गदर’पर्यंतच्या वर्षशंभरीने भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शासन सर्वशक्तिमान होताना बघितले. एतद्देशीय शासकांचे वेगवेगळ्या क्लृप्त्यांनी खच्चीकरण करून त्यांना मांडलिक बनवण्यात आले, काहींचे पूर्ण राज्यच खालसा करून तेथे कंपनीचा थेट अंमल सुरू झाला. १८१८ साली मराठी सत्तेचे शेवटचे आव्हान संपुष्टात आले आणि पूर्ण भारतावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची एकहाती सत्ता स्थापन झाली. भारतात लुडबुड करणाऱ्या अन्य युरोपीय वसाहतवाद्यांना त्यांनी तोवर आवर घातला होता. आता भारतातील सर्वशक्तिमान सत्ताकेंद्र म्हणून फारसे आव्हान कंपनीपुढे राहिले नाही.\nकंपनीची ताकद प्रचंड पटीत वाढली, कोलकाता त्यांच्या राजधानीचे शहर असल्यामुळे त्याच पटीत शहराचे महत्त्वही वाढले. गव्हर्नर जनरल, मोठे मुलकी आणि सैन्याधिकारी, श्रीमंत व्यापारी, स्थानिक मांडलिक राजे-जहागीरदार यांची भव्य निवासस्थाने कोलकात्यात स्थलांतरित झाली. तालेवार सावकारी आणि व्यापारी पेढ्या, नाणी पाडण्याची टाकसाळ, सरकारी कोषागार आणि लेखागार, न्यायालय, शिक्षणसंस्था, सरकारी कार्यालये यांनी शहर सजले. त्यांना लागणाऱ्या सोयीसुविधा आणि सुरक्षा पुरवणाऱ्या लोकांची वस्तीही आपसूकच वाढली.\nही वर्षंशंभरी बंगाल प्रांतासाठी आणि विशेषतः कोलकाता शहरासाठी प्रचंड धामधुमीची आणि सामाजिक बदलांची ठरली. या काळात कलकत्ता मदरसा (१७८१), एशियाटिक सोसायटी (१७८४) आणि फोर्ट विल्यम कॉलेज (१८००) अशा नामवंत संस्था कोलकात्यात स्थापन झाल्या आणि भरभराटीला आल्या. स्थानिकांबद्दल फार ममत्व निर्माण झाले आणि त्यामुळे त्यांना आपल्या पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी ब्रिटिश सत्ता पुढे सरसावली असा मामला नव्हता. ब्रिटिशांना आपले शासन व्यवस्थित चालवण्यासाठी स्थानिक लोकांची गरज होती. सुरवातीला काही दशकं शिक्षण व्यवस्था दुपेडी होती – ब्रिटिश अधिकाऱ्यांना शिक्षकांनी स्थानिक भाषा आणि कायदेकानून शिकवणे आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी स्थानिकांना शासनतंत्रासाठी योग्य असे प्रशिक्षण देणे अशी एकमेकांना पूरक व्यवस्था. त्यासाठी एतद्देशीय भाषांचा अभ्यास गरजेचा होता. संस्कृत, अरेबिक, पर्शियन, बंगाली, उर्दू, हिंदी अशा अनेक भाषांचे विद्वान शिक्षक कोलकात्याच्या शाळा-विद्यालयांमध्ये काम करू लागले. बंगाली भद्रजन इंग्रजी भाषा शिकले. याकाळात अक्षरशः शेकडो पुस्तके, ग्रंथ आणि शासकीय कागदपत्रे अन्य भाषांमधून इंग्रजी आणि बंगालीत भाषांतरित करण्यात आलीत, त्यांचा अभ्यास करणाऱ्या लोकांची मोठी जमात कोलकात्यात तयार झाली. १७९० साली एकट्या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये फक्त भाषाविषयक शिक्षकांची पटलसंख्या १०३ होती यावरून विषयव्याप्तीचा एक अंदाज यावा.\nकंपनी सरकारसाठी सरकारी आणि महसुली कागदपत्रांची हाताळणी करणाऱ्या लेखनिकांची आणि कारकुनांची संख्या तर प्रचंडच वाढली. या मंडळींना काम करण्यासाठी शहरात २५ एकर क्षेत्रफळाच्या ‘लाल दिघी’ तळ्याकाठी भव्य ‘रायटर्स बिल्डिंग’ बांधण्यात आली. ही कोलकात्यातील पहिली ३ मजली इमारत. त्यावेळच्या काही ब्रिटिश प्रवासी अधिकाऱ्यांनी इमारतीचे डिझाईन गचाळ आणि ओबडधोबड असल्याची टीका केली आहे, गुरांच्या गोठ्याशी तुलना करायलाही कमी केले नाही. पण राज्यकर्त्यांची पसंती ‘रायटर’ला सदैव लाभल�� आहे. ब्रिटिश सत्तेच्या वाढत्या वैभवाला अनुकूल असे बदल वेळोवेळी घडून ‘रायटर्स बिल्डिंग’ एक इमारत राहिली नसून १३ वेगवेळ्या इमारतींचा समूह झाला आहे. बदलले नाही ते ‘रायटर्स’ची ‘सरकारी मुख्यालय’ म्हणून असलेली वट आणि इमारतीचा लाल रंग आज २४० वर्षांनंतर ‘रायटर्स बिल्डिंग’मध्ये पश्चिम बंगाल सरकारचे मुख्यालय आहे. सत्तेचे प्रमुख केंद्र म्हणून ‘रायटर्स’चे स्थान आजही अबाधित आहे.\nकंपनीची सत्ता जसजशी मजबूत होत होती तसे तसे ब्रिटन आणि युरोपच्या अन्य भागातून अधिक लोक नशीब काढण्यासाठी कोलकात्यात दाखल होऊ लागले. त्यात व्यापारी होते, शिक्षक होते, धर्मप्रचारक, कलाकार, सैनिक, हौशी प्रवासी – पर्यटक सगळेच होते. त्यातलाच एक विल्यम करे (William Carey). १७९३मध्ये तो ख्रिस्ती धर्मप्रसारक म्हणून कोलकात्याला आला आणि इथलाच झाला. त्याने बायबलचा पहिला बंगाली अनुवाद केला आहे. (त्याला बायबलच्या प्रथम मराठी अनुवादासाठीसुद्धा ओळखले जाते.) विल्यमने उडिया, असामी आणि संस्कृतमध्ये प्राविण्य मिळवले आणि इंग्रजी आणि बंगालीसोबत या अन्य भाषा शिकवणासाठी सेरामपूर कॉलेज स्थापून तेथे अनेक वर्षे अध्यापन केले.\nबहुभाषाकोविद विल्यमने बंगाली लिपीचे प्रमाणीकरण, बंगाली व्याकरणाची आधिकारिक नियमावली आणि बंगाली-इंग्रजी शब्दकोश सिद्ध करण्यात पुढाकार तर घेतलाच पण स्थानिक दर्जेदार साहित्याचा सखोल अभ्यास करून इंग्रजीत अनुवादही केला. रामायणासारख्या महाकाव्याचा इंग्रजीत आणि बायबलचा अनेक भारतीय भाषा आणि बोलीभाषांमधे अचूक अनुवाद करण्याच्या कामांमध्ये मोठे योगदान दिले. विल्यमने कोलकात्यात स्थापन केलेले सेरामपूर कॉलेज ‘लेखी पदवी’ देणारी आशियातील पहिलीवहिली शिक्षणसंस्था म्हणून प्रसिद्ध झाले. शिक्षक आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक म्हणून त्याने मोठा लौकिक मिळवला. कोलकात्यात पहिला छापखाना सुरू करून रोमन, देवनागरी आणि बंगाली लिपीत साहित्य प्रकाशित करण्याची मुहूर्तमेढ रोवली. विल्यमची कर्मभूमी असलेला कोलकात्याच्या भाग आज सेरामपूर युनिव्हर्सिटी नावाने ओळखला जातो.\nपाश्चात्य पद्धतीचे शिक्षण आणि देशविदेशातील विद्वान शिक्षकांचा संपर्क यामुळे कोलकात्यातील समाजजीवन आमूलाग्र बदलले. पारंपरिक विद्याभ्यास करणारे शेकडो भारतीय लोक ब्रिटिश शासनप्रणीत संस्थांशी जोडले गेले. इंग्रजी भाषा आत्मसात करून अधिक ज्ञान मिळवण्यासाठी अनेकजण विलायतेत शिकायला गेले. तत्कालीन ब्रिटिश/युरोपीय विचारसरणीचा आणि जीवनपद्धतीचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. तेथून कोलकात्यात परत आल्यावर अनेकांनी अध्ययन-अध्यापन-संशोधनाचे काम हाती घेतले. या संवादामुळे कोलकात्याच्या अभिजनांना नवीन संकल्पनांची तोंडओळख जलद गतीने झाली. राज्यकर्त्यांची भाषा असल्यामुळे इंग्रजीला अधिकच मान मिळाला तरी बंगाली भाषेचे महत्त्व काही कमी झाले नाही.\nसंवादाची भाषा म्हणून समाजात इंग्रजीसोबत बंगाली भाषेलाही प्रतिष्ठा मिळत राहिली. बंगाली-इंग्रजी शब्दकोश आणि बंगालीत भाषांतर झालेल्या उत्तमोत्तम पुस्तकांनी बंगाली भाषकांना मातृभाषेतून नवीन विषय शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली. १८१३ पासून कोलकाता आणि जवळपासच्या भागात अर्मेनियन, डच आणि ब्रिटिश ख्रिस्ती धर्मगुरूंचा ओघ वाढला. त्यांनीही स्थानिकांशी संबंध वाढवण्यावर जोर दिला. बायबलचे बंगाली भाषेत भाषांतर झाले आणि चर्चमधल्या प्रार्थना बंगालीत करायला सुरुवात झाली.\nप्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देणाऱ्या मिशनरी शाळांची मोठी मालिका कोलकाता शहरात स्थापन झाली. या मिशनरी शाळांमध्ये होणारे ख्रिस्ती धर्माचे गुणगान पसंत नसलेल्या काही स्थानिक धनपतींनी हिंदू विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या इंग्रजी आणि बंगाली शिक्षण संस्थांची स्थापना केली. पारंपरिक भारतीय ज्ञानवारसा न सोडता आधुनिक पद्धतीचे शिक्षण देणे असा त्यांचा प्रयत्न. ओरिएंटल सेमिनरीही अशीच एक विख्यात संस्था. सरकारी किंवा चर्चचा हस्तक्षेप अजिबात न होऊ देता दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ही संस्था अल्पावधीतच लोकप्रिय झाली.\nयाचवेळी ब्रिटन-युरोपमध्ये पहिल्या उद्योगक्रांतीला (१७६०-१८४०) लागणाऱ्या कच्च्या मालाचा प्रचंड पुरवठा करणाऱ्या भारतीय भूभागातील प्रमुख बंदर म्हणून कोलकात्याने एक आगळीवेगळी औद्योगिक-व्यापारी क्रांती अनुभवली. सहभाग फक्त कच्च्या मालाच्या पुरवठ्यापर्यंतच सीमित असला तरी विदेशी व्यापाऱ्यांबरोबरच देशी जमीनदार आणि व्यापारीसुद्धा त्यात उतरले. एकमेकांशी स्पर्धा करत, भांडत, जुळवून घेत एकमेकांचा वापर करून श्रीमंत झाले. राज्यकर्ते आणि धनको-सावकार-व्यापारी यांच्या परस्पर गरजेतून १८०६ साली ‘बँक ऑफ कलकत्ता’ शहरात स्थापन झाली. शहरात १७५७ सालीच नाणी पाडण्यासाठी ब्रिटिश टाकसाळ ‘मिंट ऑफ कलकत्ता’ उभारण्यात आली होती, पुढे ३३ वर्षांनी इंग्लंडमधून मागवण्यात आलेल्या नवीन यंत्रांनी मोठ्या प्रमाणात नाणी पाडण्याचे काम सुरू झाले. १८२९ सालापासून नवीन भव्य इमारतीतून दररोज ६ लाख नाणी पडणारी व्यवस्था क्रियान्वित झाली. (ही देखणी इमारत मात्र बेल्जियममधल्या जुन्या कापड बझाराची हुबेहूब नक्कल आहे.) कोलकात्यात ये-जा करणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यांच्या मालकांना विम्याची हमी देण्यासाठी भारतातील पहिलीवहिली विमा कंपनी ‘ओरियंटल लाईफ इन्शुरन्स कंपनी’ स्थापन झाली (१८१८). मालाची साठवणूक आणि खरेदी-विक्री यासाठी ‘कमोडिटी एक्स्चेंज’ आणि लिलावाच्या खास सोई-सुविधा शहरात निर्माण करण्यात आल्या. या सर्व व्यापात स्थानिकांच्या हातातही पैसा आला.\nकोलकाता शहराची ब्रिटिश व्हाईट टाऊन आणि उरलेले नेटिव्ह ब्लॅक टाऊन अशी सुरवातीला झालेली विभागणी जाऊन हळूहळू स्थानिक जमीनदार आणि धनिकांचे महाल आणि व्हाईट टाऊनच्या राजेशाही इमारती यांची सरमिसळ झाली. या भव्य महालांनी कोलकात्याला ‘सिटी ऑफ पॅलेसेस’ अशी ओळख मिळवून दिली. अनेकविध देशातून, वेगवेगळ्या समाजातून आलेल्या लोकांच्या आणि त्यांच्या संस्कृतींच्या अभिसरणातून कोलकात्याच्या स्वतःचे असे व्यक्तिमत्व तयार झाले. आपसात चर्चा-संवाद आणि प्रसंगी वादविवाद करणे कोलकात्याच्या संस्कृतीत रुजले. चर्चा – संवाद -वादविवाद करणे हा शहराचा गुण जुनाच.\nयथावकाश ब्रिटिश विचारांचा पगडा असणारा, त्यांच्याच पद्धतीचे जीवन जगू इच्छिणारा, स्थानिक भाषा आणि संस्कृती समजणारा, नोकरी-व्यापारउदीम करून श्रीमंत झालेला असा इंग्रजी भाषक अभिजनांचा एक वेगळा वर्ग कोलकात्यात निर्माण झाला. काहींच्या मते असा ‘ब्राऊन साहेब’ वर्ग आजही शहरात आहे.\nएक मात्र खरे. कोलकात्याच्या या इंग्रजाळलेल्या बंगाली भद्राजनांनी खऱ्या अर्थाने ‘बंगालेर नबोजागरण’ म्हणजे सर्व क्षेत्रात बंगालच्या नवजागरणाचा सूत्रपात केला – त्याबद्दल पुढच्या भागात.\nअनिंद्य जोशी, कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून ते डोळस प्रवासी आहेत.\nइतिहास 24 संस्कृती 14 साहित्य 23 battle 1 British East India Company 1 kolkata 2 Plasi 1 West Bengal 1 अरेबिक 1 उर्दू 1 पर्शियन 1 फोर्ट विल्यम कॉलेज 1 बंगाली 1 संस्कृत 1 हिंदी 1\nकर्तारपूर मार्गिका : ��� हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/job/all/page-3/", "date_download": "2019-07-16T00:42:50Z", "digest": "sha1:WOFM7PXCY4VHIIJGI72RU3NI7ECVQABW", "length": 11133, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Job- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवड���लांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nमोदी सरकार रोजगाराच्या योजनेत करतंय मोठे बदल, 'हा' आहे नवा प्लॅन\nसरकार रोजगाराशी संबंधित योजना स्किल इंडिया डेव्हलपमेंटमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे.\nनव्या नोकऱ्यांसाठी मोदी सरकार उचलणार 'हे' पाऊल\nब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे देणार राजीनामा, घोषणा करताना का झाल्या भावूक\n मग 'इथे' मिळेल 44,900 रुपये पगाराची नोकरी\nनवं सरकार स्थापन झाल्यानंतर 'या' कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ\nबुलेट ट्रेनसाठी निघाल्यात व्हेकन्सीज्, 'ही' योग्यता असणं गरजेचं\nनोकरी शोधणाऱ्या 27.2 कोटी भारतीयांची खासगी माहिती लीक\nCA च्या पदासाठी मोठी भरती, 'असा' करा अर्ज\nतरुणांसाठी लष्कराचा मोठा प्लॅन - जास्त पगार, भरपूर सुट्ट्या आणि शेवटी 38 लाख\nमोदी मोदी येस पापा... लालूंच्या मुलाची मोदींवर गोड शब्दांत टीका\nL&T या कंपनीत नोकरीची मोठी संधी, या वर्षी करणार 'इतक्या' नियुक्त्या\nअमेरिकेच्या 200 कंपन्या चीनला देणार धक्का; निवडणुकीनंतर होणार उलथापालथ\n2002 गुजरात दंगल : बिल्किस बानो प्रकरणात 17 वर्षानंतर न्यायालयाचा मोठा निर्णय\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/13614", "date_download": "2019-07-16T00:32:43Z", "digest": "sha1:YH35F4PEEQQKTWSZIJCM5H7F3E7EZP5Y", "length": 43905, "nlines": 266, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आज हिंदुस्तानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /नीधप यांचे रंगीबेरंगी पान /आज हिंदुस्तानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है\nआज हिंदुस्तानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है\nहल्ली कधी कधी असे इमेल्स येतात की त्या वाचून मला जाम महत्वाची व्यक्ती झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर त्यावर मी देणार असेन ते उत्तर आठवून मग मी महत्वाच्या जागी बसलेली सर्वात खडूस व्यक्ती आहे असंही वाटायला लागतं.\nशीर्षक आणि सुरूवातीच्या दोन ओळी तुम्हाला गोंधळवायला आणि लेखाची सुरूवात म्हणून बर्‍या आहेत. तेव्हा आता डायरेक्ट मुद्द्यालाच हात...\nगेले १० वर्षं माझा नेट संचार मुक्तपणे चालू आहे. मायबोलीसकट इतरही अनेक पोर्टल्स आणि आता स्वतःचा ब्लॉगही अश्या सर्व ठिकाणी माझा वावर असतो. या गेल्या १० वर्षात माझ्या आयुष्यात शिक्षण, करीअर इत्यादी संदर्भात अनेक उलथापालथी घडल्या. आणि गेल्या ५ वर्षांपासून मला हा उपरीनिर्दिष्ट (म्हणजे वरती लिहिलेला..) प्रकार अनुभवास येऊ लागलाय.\nत्याचं झालं असं. एका संकेतस्थळावर थोडीशी ओळख झालेला एक इसम मला मेल करून कामासंबंधात काही बोलायचं आहे असं तस्मात भेटूया असं म्हणू लागला. भर दुपारी अति गर्दीच्या लॉ कॉलेज रोडवर भरपूर गजबजलेल्या एका हाटीलात कॉफी प्यायचं ठरलं. भेटल्यावर बोलणं झालं त्याचा गोषवारा असा की सदरहू इसम हा ५ वर्ष तांत्रिक क्षेत्रात नोकरी करून नुकतेच अमेरीकेतून परतला आहे. तो कालिजात असताना त्याने कधीतरी एकांकिकेत काम केलं होतं. त्यामुळे आपण उत्तम अभिनेता असल्याची त्याची खात्री आहे. या बळावर त्याने अभिनयक्षेत्रात पाय रोवायचं ठरवून अनेक नटोत्तमांना धक्का देण्याचे योजिले आहे. हे कार्य सिद्धिस जाण्यासाठी त्याला मा���्या मदतीची म्हणजे माझ्या ओळखींचा धागा पकडून संधी प्राप्त करून घेण्याची गरज आहे. माझ्या खिशात काही त्यावेळेला त्याला अपेक्षित असलेली संधी नव्हती. आणि त्याच्या अभिनयकर्तुत्वाबद्दल, गुणवत्तेबद्दल त्याने केलेली स्वस्तुती यापलिकडे काही माहीतीही नव्हती. मी पडले स्पष्टवक्ती. प्रांजळपणे ते सांगितलं. आणि वर हेही सांगितलं की मला लक्षात यावं आणि तुझं वर्कशॉप व्हावं या दृष्टीने तू माझ्या प्रायोगिक नाटकाच्या वर्कशॉपमधे सामील हो. बरं वाटलं तर काम कर. पुढचं पुढे. भवती न भवती करत तो सामील झाला. पण इथे नुसतंच शिकायला लागतंय, अभिनयाची लुसलुशीत संधी मिळत नाहीये हे त्याच्या लक्षात आलं आणि मग त्याने मलाच अनेक विशेषणे देऊन येणे बंद केले. पण त्याची नाराजी मात्र सार्वजनिक संकेतस्थळावर ते दर्शवत राह्यला.\nयाच आसपास दुसर्‍या एका ताईंची पण श्येम टू श्येम केस झाली. एकेकाळी कालिजात किंवा तत्सम कुठेतरी केलेला अभिनय मग सॉफ्टवेअरमधली नोकरी मग अचानक आपल्या क्रिएटिव्ह बाजूचा साक्षात्कार आणि मग मला संधी द्या अशी मेल. कामांमुळे मला लगेच उत्तर द्यायला जमले नाही तर ज्या संकेतस्थळावरून माझ्याशी संपर्क साधला तिथेच चव्हाट्यावर 'काय हे अजून उत्तर पण दिले नाही' असा जाब मागणे. मग कधीतरी नंतर मी त्यांना भेटायला बोलावणे. ताईंकडून काही वाचून घेणे. वाचल्यावर खूप वर्षं झालीयेत आणि गंज काढायला हवा याची मला खात्री पटणे. ते मी प्रांजळपणे सांगणे आणि गंज काढायला मदत करायची तयारी दाखवणे. मग ताईंचे गायब होणे. आणि संकेतस्थळांवर अधून मधून माझ्यावर राग काढणे इत्यादी ओघाने आलंच...\nअश्या तर्‍हेने माझा महत्वाच्या जागी बसलेला व्हिलन होऊन गेला.\nअजूनही विविध पद्धतीने अभिनयाचे काम मागणार्‍यांच्या मेल्स थडकत असतात. आणि दर वेळेला या लोकांचं कौतुक आणि आश्चर्य वाटत आलेलं आहे. अभिनयाचं प्रशिक्षण घेतलंय, कधी काळी थोडसं काम केलंय असं हे लोक म्हणतात. हे प्रशिक्षण वा अनुभव महिन्या दोन महिन्याचं नाट्यशिबीर किंवा एखाद्या व्यक्तीच्या हाताखाली एखादं नाटक इतपतच असतो. अशी कोणे एके काळी घातलेली अभिनयाची पाटी अचानक उठून अभिनयक्षेत्रात व्यावसायिक पातळीवर उतरण्यासाठी कशी काय पुरेशी वाटू शकते हा प्रश्न मला दर वेळेला पडतो. बर कुठलीतरी जेमतेम तोंडओळख पकडून असा इमेल करायचा आणि एवढ्याश��या ओळखीवर/ माहीतीवर मी अभिनयाचं काम द्यावं अशी अपेक्षा बाळगायची हेही अचाट आणि अतर्क्यच. नाही का\nया लोकांचा संकेतस्थळांवरचा आयडी मला माहीत असतो. त्यापलिकडे फारशी काही माहीती नसते. त्या व्यक्तीचा अभिनय कधी बघितलेला नसतो. त्या व्यक्तीचा चेहरा मला माहीत नसतो. हो इथे चेहराही महत्वाचा असतो. ठराविक प्रकारच्या व्यक्तिरेखेला ठराविक प्रकारचाच चेहरा उपयोगाचा ठरतो. तो मला माहीत नसतो. मग मी संधी द्यायची, शब्द टाकायचा तो तरी कुठल्या बळावर\nबर कदाचित ह्यातले काही अजून प्रकाशात न आलेले नटोत्तम असू शकतात पण ते मला कळण्यासाठी या सगळ्यांना मी भेटले पाहीजे आणि त्यांची अभिनयाची परिक्षा घेतली पाहीजे आणि मग संधीच्या दिशेने त्यांना वळवले पाहिजे. पण मी हे करत बसले तर माझं काम कधी करू ही समाजसेवा करून पोट नाही भरत माझं. आणि काही उत्तम असू शकतात पण अनेक दगड निघणारच हे तर आहेच मग त्यांना नकार दिल्यावर त्यांना जो राग बिग येतो त्याचं काय ही समाजसेवा करून पोट नाही भरत माझं. आणि काही उत्तम असू शकतात पण अनेक दगड निघणारच हे तर आहेच मग त्यांना नकार दिल्यावर त्यांना जो राग बिग येतो त्याचं काय आणि तसंही संधी बिंधी देणारी मी कोण आणि तसंही संधी बिंधी देणारी मी कोणमी अभिनयाचे क्लासेस काढलेले नाहीत. मी मॉडेल कॉऑर्डिनेटर नाही. मी कुठेही कास्टींग डिरेक्टर नाही. तेव्हा या विषयात म्हणजे अभिनयाची संधी या विषयात माझा उपयोग नाही.\nप्रत्येक प्रकारचं काम मिळवण्याचा एक योग्य तो मार्ग असतो. अभिनयाच्या बाबतीत तो मार्ग आधी योग्य प्रशिक्षण आणि मग मॉडेल कॉऑर्डिनेटर्सच्या अल्बममधून जातो.\nप्रशिक्षण हे कुठल्या ना कुठल्या पातळीवर गरजेचेच असते. मग ते राष्ट्रीय नाट्य विद्यालय, पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र, मुंबई विद्यापीठाची अकादमी ऑफ थिएटर आर्टस, गोवा कला अकादमी असं काही असू शकतं किंवा याच संस्थांशी संलग्न अशी शिबीरे असू शकतात किंवा रोशन तनेजा, अनुपम खेर अश्यांच्या अभिनय शिकवणार्‍या संस्था असू शकतात किंवा दुबेजी नावाची एक संस्थेवत व्यक्ती असू शकते किंवा मग एकांकिका स्पर्धा, प्रायोगिक नाटक करत करत शिकत जाणे असू शकते. काही असले तरी शिकण्याला पर्याय नाहीच. हे शिकणं नुसतं शिकवलं ते गिरवलं स्वरूपाचं असून चालत नाही. आधी भरपूर गिरवणं, अगदी कंटाळा येईतो गिरवणं आणि मग आपल्या बुद्धीने गिरवण्यात भर घालत जाणं हे महत्वाचं असतं. वर यादी केलेल्या प्रत्येक संस्थांमधे चांगलंच प्रशिक्षण दिलं जातं. पण तरी प्रत्येक संस्थांमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्यात उत्तम नट असतात तसेच दगडही असतातच की. जे काहीच घेत नाहीत, त्यांच्या आत काहीच पोचत नाही, झिरपत नाही. अर्थात असं असलं तरी प्रशिक्षण आणि प्रशिक्षणादरम्यान मेहनत हे गरजेचंच.\nयानंतर मुद्दा येतो फोटोंचा. चेहरा बघूनच तुम्हाला स्क्रीनटेस्टला बोलवायचं का नाही हा विचार केला जातो. यात अपमानास्पद वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही दृकश्राव्य माध्यमात काम करू बघत असता तेव्हा तुमचं दिसणंही महत्वाचं असतंच. चांगलं वाईट, सुंदर कुरूप यापेक्षा तुमचा चेहरा आणि तुमची शरीरयष्टी व्यक्तिरेखेला अनुरूप असणं नसणं हे महत्वाचं असतं. चेहरा आणि शरीर हेच नटाचं साधन किंवा माध्यम असल्यामुळे ते नीट राखणं, व्यसनांनी, चुकीच्या सवयींनी शरीराची वाट न लावून घेणं हे नटासाठी महत्वाचं असतं. आणि मग त्या राखलेल्या चेहर्‍याचे फोटो काढून घेणं हे पण महत्वाचंच.\nअनेक नवीन नटमंडळी वेगवेगळ्या गेटप्समधे, वेगवेगळ्या स्टाइल्समधे फोटो काढून घेत असतात. पण तुम्ही नवीन आहात, तुमचा चेहरा फारसा माहीत नाहीये आणि तुम्ही अमुक लुक तमुक लुक करत उत्तम फोटोग्राफरकडून भरपूर फोटो काढून घेतलेत तर ते फोटो म्हणून उत्तम होतीलच यात काही वाद नाही. पण ते तुमचा चेहरा, तुमचं व्यक्तिमत्व यांची ओळख करून द्यायला उणे पडायला नको हे महत्वाचे.\nआता हे फोटो काढून घरी ठेवून द्यायचे नाहीत. चित्रपट, टिव्ही आणि जाहीराती इथल्या संधी शोधण्यासाठी मॉडेल कॉऑर्डिनेटरकडे जाऊन ते फोटो आणि रेझ्युमे देऊन स्वतःचे नाव नोंदवून यायचे. ते फोटो त्यांच्या अल्बममधे लागतात. विविध ठिकाणी कास्टिंग ( धातूचे नव्हे... पात्रनियोजन)च्या वेळेला हे अल्बम्स बघून त्यातून निवडून स्क्रीनटेस्टला बोलावलं जातं.\nनाटकामधे रस असेल तर वेगवेगळ्या नाटकाच्या ग्रुप्समधे काम करत रहायचं. हौशी, समांतर आणि व्यावसायिक अश्या पातळ्या यात येतात. पहिल्या दोन पातळ्यांवर काम करत असताना तुमच्यातल्या मेहनत करायच्या क्षमतेचा कस लागतो. अभिनयाची संधी मिळाली तर अभिनयाचाही कस लागतो. व्यावसायिकमधे सततच्या फिरतीवर राहूनही आरोग्य सांभाळणे आणि सगळ्या परिस्थितींमधेही उत्तम ��रफॉर्मन्स देणे याची सवय होऊन जाते.\nदुबेजींच्या वर्कशॉपच्या आधी दुबेजी काही उतारे साधे सरळ पाठ करून यायला सांगतात. त्यातल्या एका उतार्‍यात असतं 'आज हिंदुस्थानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है. --------- अ‍ॅक्टर बननेके लिये सरींडर चाहीये.. ----- अ‍ॅक्टर बननेके लिये मेहनत करनी पडती है. --- प्रतिभाका होना भी बहोत जरूरी है --- लक, लक की भी जरूरत पडती है.... ' अश्या तर्‍हेचा हा पानभर उतारा घोकत दुबेजींनी सांगितल्याप्रमाणे पावलं मोजत, फोकस हलू न देता सगळे हलत असतात. अधून मधून दुबेजी मस्त ओरडत असतात. प्रतिभा आणि नशीबाचं त्यांच्या त्यांच्यावर सोडून देऊन सरींडरचे, मेहनतीचे वळसे देत असतात. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेला हळूहळू या अभिनयाच्या धंद्यात स्थिरावतोच.\nसरींडर आणि मेहनत विसरलेले मात्र हे असे उगाच कोणालाही इमेल करून संधी मागत रहातात. इमेल करायचा त्याला आधी उगाचच मोठेपण आणि मग व्हिलनपण देऊन...\nनीधप यांचे रंगीबेरंगी पान\nचांगली माहिती सांगितलीयेस ग..\nचांगली माहिती सांगितलीयेस ग.. स्ट्रगल हा अगदी सगळ्या नावाजलेल्या कलाकारांकडुन एकलेला शब्द आहे.\nपण मला जर असली हुक्की कधी आलीच तर मी मात्र तुलाच इमेल करेन\nनी, अपुन सरींडर __/\\__\nछान लिहिलं आहेस... काय घडलं\nकाय घडलं असेल तो आख्खा सीन इमॅजिन होतो...\nलोकांचे कामाचे आणि प्रशिक्षणाचे अनुभव याबद्दल वाचताना लक बाय चान्स मधली ऑडिशन देणारी लोकं आठवली... \"...और इन दो सालोंमे मैने सिर्फ.. एक कमर्शियल किया है...\"\nचांगली माहिती दिली आहेस नीध.\nचांगली माहिती दिली आहेस नीध. struggle किती करावा लागतो ते कळते.\nपण जे लोक तुला थोडयाशा ओळखीवर काम मागतात त्यात काही नवीन नाही .. असे बर्‍याच क्षेत्रात होते, उदा. मला पण अमेरिकेत एक नोकरी मिळवुन दे ना असे म्हणणारे लोक भेटलेत. आता अमेरिकेत नोकरी मिळवणे अवघड नाहीये, पण सोपे पण नाहीये व त्याशिवाय visa वगैरे भानगडी आहेतच. असो, तो विषय वेगळा.\nएखाद्या नवीन ठिकाणी शिरायचे तर काय काय करावी लागते ते बर्‍याच जणांना माहीत नसते म्हणुन असे होते. पण त्यांचे काम झाले नाही म्हणुन खलनायक बनवले गेले त्या बद्दल खेद वाटतो. पण तुझ्याकडे इतके छान स्पष्टीकरण आहे ना वर लिहिलेले, तेच का नाही देत\nमी अभिनयाचे क्लासेस काढलेले नाहीत. मी मॉडेल कॉऑर्डिनेटर नाही. मी कुठेही कास्टींग डिरेक्टर नाही. तेव्हा या विषयात म्हणजे अभिनयाची संधी या विषयात माझा उपयोग नाही. >> इथेच उत्तर आले तुझ्याकडुन.\nचांगलं लिहिलं आहेस ग. माझी नी\nचांगलं लिहिलं आहेस ग.\nमाझी नी तुझी ही ओळख आहे. कधी भेटुया आपण\nमला पण अमेरिकेत एक नोकरी\nमला पण अमेरिकेत एक नोकरी मिळवुन दे ना असे म्हणणारे लोक भेटलेत.<<\nसुनिधी, धन्य गं बाई हे लोक अमेरिकेत एक नोकरी मिळवून दे...\nनी, चांगल लिहिलयस... विचारणार\nचांगल लिहिलयस... विचारणार होतो काही चांस आहे का ते. पण ह्या भेटीत माझ्या व्यक्टींग स्किल दाखवायच र्हायल... जाउदे पुढच्या येळी\nनमस्कार, मी इयत्ता सातवी (क)\nमी इयत्ता सातवी (क) मध्ये असताना गॅदरिंग मध्ये 'गड आला पण सिंह गेला' या नाटकात मावळ्याची भूमिका केलेली आहे. आपल्या ओळखीने मला चांस मिळेल का शक्यतो वामन केंद्रे ( किंवा सत्यदेव दुबे चालतील) यांच्या नाटकात नायकाची भूमिका मिळाल्यास चालेल.\nनीधपा, ह्या लेखाच्या खूप\nनीधपा, ह्या लेखाच्या खूप प्रिंट आऊट काढून घे.. आणि पुढच्या वेळेस जे भेटायला बोलवतील त्यांना भेटल्या भेटल्या देत जा\nकिंवा आधीच ईमेल पाठवून 'भेटण्याआधी वाचून या' म्हणून नोट पाठवत जा..\nबादवे, वरच्या सगळ्यांगत म्या बी कालीजपतूर नाटकात कामं केल्याती.. तुजा लेख भी वाचलाय.. आता द्याल का मला एक डाव चानस\nअगदी अगदी. दुबेजींना वेड कसं\nदुबेजींना वेड कसं लागत नाही म्हणते मी. सतत मडकी भाजायला टाकायची, हजारातून एक पक्कं निघणार.\nहे सबबी सांगु नका\nहे सबबी सांगु नका\nमला जर पिच्चर मधे काम दिले गेले नाही, तर तुमचे चित्रपट अन नाटक महाराष्ट्रात कुठेही प्रदर्शीत होउ देणार नाही\nमी पण काम करीन म्हणतो नाटका\nमी पण काम करीन म्हणतो नाटका सिनेमात.\nगेला बाजार म्हातारा नायक/खलनायक ,बाप,आजोबा वगैरे वगैरे\nनीरजा आपली ओळख आहेच. तेव्हा वशीलाही दांडगा आहेच. कधी येऊ आरशात तोंड दाखवायला..आपलं स्क्रीन टेस्टला\nकाम आजवर कधी केलेलं नाहीये...पण रोज उठून तरी आपण काय करतो\nकुणीसं म्हटलंय ना...जीवन ही एक रंगभूमी आहे.....वगैरे वगैरे.\nनी, चांगलं लिहिलं आहेस\nचांगलं लिहिलं आहेस ग.\nआम्हि पण काहि वर्शानपुर्वि नाट्क कम्पनि काढली होति तेह्वा मला पण हाच अनुभव आला होता\nअचानक कधिहि चौकशि न करणारि माणस आवर्जुन माझा फोन मिळउन शुभेच्या द्यायला लागलि.चौकशि करायला लागलि.अचानक मि कोणि तरि मोठि व्यक्ति आहे अस मला वाटायला लागल.जग हे असच आहे\nनानबा म्हणते त्या प्रमाण��� ह्या लेखाच्या खूप प्रिंट आऊट काढून घे.. आणि पुढच्या वेळेस जे भेटायला बोलवतील त्यांना भेटल्या भेटल्या देत जा\nसुनिधीचे म्हणणे पटले. तुझ्या\nसुनिधीचे म्हणणे पटले. तुझ्या अडचणी तर खर्‍याच, पण कदाचित असे ओळ्खीतून काम मिळवणे म्हणजे सोपा शॉर्ट्कट वाटत असावा अश्या स्ट्रगलर्सना. काम मिळवण्यामागील अडचणी थोड्या कमी असे काहीसे, आणि त्या भरात समोरच्याची - म्हणजे तुझी काय अडचण असू शकते ह्याचा विचार होत नसावा. मग, बाकीचे नावे ठेवणे वगैरे ओघाने येत असावे काही जणांकडून.\nजो खरंच काही टॅलेन्ट असलेला\nजो खरंच काही टॅलेन्ट असलेला आणि योग्य प्रशिक्षण घेतलेला असतो, जो मेहनत करत असतो ना त्याला हे असे शॉर्टकटस वापरायची गरज पडत नाही.\nज्याच्याकडे काहीच फारसा बेस नसतो आणि अचानक उठून त्याला साक्षात्कार होतो मीच तो असा तो माणूस शॉर्टकटस शोधायला बघतो. आणि तथाकथित ओळखीच्या शॉर्टकटस मधून काही घडलं नाही की आपल्या अ‍ॅप्रोचमधे, आपल्यातच काय प्रॉब्लेम आहे हे न समजता समोरच्यालाच नावं ठेवायला लागतो.\nनिदान माझा तरी आजवरचा अनुभव हाच आहे.\nनीरजा, तू काही चुकीचं म्हणत\nनीरजा, तू काही चुकीचं म्हणत आहेस किंवा तथाकथित स्ट्रगलर लोकांचे वागणे बरोबर आहे अश्या अर्थाने नाही लिहिली आहे मी कमेंट. तुझा लेख वाचून डोक्यात एक विचार आला, तो मांडला एवढेच.\nअगं हो आयटे ते कळतंय गं... मी\nअगं हो आयटे ते कळतंय गं... मी जस्ट सांगितलं..\nरोजच्या आयुष्यात इतकी नाटकं\nरोजच्या आयुष्यात इतकी नाटकं करावी लागतात, मनात एक भाव असताना चेह-यावर दुसरेच भाव ठेवायचे अस्से काही कसब राखावे लागते की मलाही वाटते की संधी मिळाली असती तर मी भल्याभल्या सगळ्यांची अश्शी छुट्टी केली असती......\nहे बोलताना मी त्या 'सगळ्यांचा' किती मोठा अपमान करतेय, अभिनय म्हणजे केवळ मी समजतेय तेवढेच नाहीये ह्याचे भान मात्र मला अजिबात नसते. माझी आविष्कारवाली मैत्रिण चेतन दातार ने कसली कसली शिबीरे घेऊन काय काय शिकवले हे जेव्हा मला सांगते तेव्हा मला आश्चर्य वाटते की अभिनय शिकायचे म्हणजे हे सगळे पण शिकावे लागते\nमज्जाय नीरजा तुझी. तुझी\nमज्जाय नीरजा तुझी. तुझी कळकळ, वैताग पोचला\nतुला सांगू...तू काहीही लिहिलंस ना....... तरी ते इतकं वाचनीय असतं की त्यावर अगदी मनापासून प्रतिक्रिया द्याविशी वाटते. तू दिलेल्या प्रतिक्रिया असोत किंवा तुझा एखादा अनुभव असो ....सगळं एकदम पटूनच जातं.\nएकबार मिलना पडेंगा बॉस \nलेख आवडला कसे म्हणायचे. असो.\nलेख आवडला कसे म्हणायचे. असो. तुम्हाला असे अनुभव कमीतकमी येवोत अश्या शुभेच्छा\n>>मला पण अमेरिकेत एक नोकरी मिळवुन दे ना असे म्हणणारे लोक भेटलेत.\nमलाही भेटत असतात. अमेरिकेऐवजी, इंग्लंडात.\nफार मनावर न घेता बरं म्हणते मग मी. आणखी काय करणार.\nमाझा एक मित्र गंमतीत\nमाझा एक मित्र गंमतीत म्हणायचा, ' मला काही डायलॉग नकोत पण फक्त स्टेजवर पाणी घेउन द्यायचे काम तरी द्या'. त्याला विचारले की , 'इतकेसे काम चालेल'. तर म्हणायचा, ' अरे एकदा स्टेजवर गेलो की विंगेत जातोय कोण परत, शेवटपर्यंत स्टेजवरच राहणार'. ... विषय बदलायचा नाहिये, ओघाओघात आठवले. तर नीघ. सावध'. तर म्हणायचा, ' अरे एकदा स्टेजवर गेलो की विंगेत जातोय कोण परत, शेवटपर्यंत स्टेजवरच राहणार'. ... विषय बदलायचा नाहिये, ओघाओघात आठवले. तर नीघ. सावध असे कोणी म्हणणारे कोणी भेटले तर सावध.\nमस्त लिहिलं आहेस नीरजा.\nमस्त लिहिलं आहेस नीरजा. शॉर्टकटस फार कमीवेळा अचूक ठरत असतील कुठल्याही फिल्डमधे. कठोर परिश्रमांना पर्याय नाही\nएकबार मिलना पडेंगा बॉस\nएकबार मिलना पडेंगा बॉस \nजयावी, तुलापण नाटक्/सिनेमात रोल हवा आहे का\nआर्च............. हुश्शार आहेस गं\nआज हिंदुस्तानका हर नौजवान\nआज हिंदुस्तानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है >> लै भारी.....\nनी, बरं झालं हे सगळं लिहून\nनी, बरं झालं हे सगळं लिहून काढलंस.. शेवटचा सरेंडर चा पॅरा मस्त जमलाय..\nअगदी कळकळीनं लिहिलंयस ,\nअगदी कळकळीनं लिहिलंयस , नीरजा. (इच्छुकांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वंही आहेतच त्यात.)\nआज हिंदुस्तानका हर नौजवान\nआज हिंदुस्तानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है >>>>>>>>>>>\nमला अस वाटत नाही म्हणजे मी म्हातारा.\nअसो मी म्हातार्‍याचा रोल करायलादेखील तयार आहे.\nअसो हे लिहिलस ते बर झाल. आता ह्यापुढे तुला अशा मेल्स आल्या तरी त्यातील काही लोक तरी तुला नाव ठेवत बसणार नाहीत अशी अपेक्षा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://khodsal.blogspot.com/2010/07/", "date_download": "2019-07-16T00:09:54Z", "digest": "sha1:YTU4LTZSQYYRI5US7JVXLIA5OR6B6ZKV", "length": 9511, "nlines": 183, "source_domain": "khodsal.blogspot.com", "title": "तेंडूच��� पाने: July 2010", "raw_content": "\nप्रतिभावंत कवी-शायरांना खोडसाळाचे विडंबनरूपी दंडवत\nकोणत्या नाक्यावरी त्याला धरू \nआमचे प्रेरणास्थान : चित्त यांची अप्रतिम गझल \"कोणत्या चिमटीत मी त्याला धरू \nकोणत्या नाक्यावरी त्याला धरू \nहिंडते गल्लीत जे फुलपाखरू\nतू अता बघशील वाता - हत खरी\nगायही तेव्हाच गोठा सोडते\nलांबुनी जर बैल लागे हंबरू\nखुणवती सार्‍या पुरातन 'ओळखी'\nपाहुनी लागे नवी ही कुरकुरू\nसुळसुळाया लागली झुरळे किती \nकेवढी दिसतात, चल कल्ला करू\nचालवू माझे विडंबन - हल किती \nकेवढे लिहितात हे कविकुलगुरू\nखूप पल्लेदार आहे माल पण\nवाचताना श्वास लागे घरघरू\nआपल्या दोघांमधे कोणी नको\nये मिशी कापू, जरा वस्त्रा धरू\nढापण्यांनी रूप आहे देखले\nयंग कुठले सांग आहे पाखरू \nओठ, बांधा, केस, बाहू अन्‌ कटी\n(हे धरू की ते धरू की ते धरू)\n१. मराठीत किंवा - नाही, फक्त मराठीतच - विडंबकाला एखादे विडंबन (कितीही ओळींचे) करायचे असते तेव्हा त्या ओळींच्या वर किंवा मध्ये किंवा दोन ओळींच्या मधल्या मोकळ्या जागेत किंवा जिथे जागा मिळेल तिथे हे चिन्ह ठेवून खालील ओळी ह्या विनोदी समजाव्यात, असा विडंबक निर्देश करतो. मराठी विडंबनात ही पद्धत न राबवल्यास विडंबकाची लेखणी कलम केली जात असल्यामुळे मला कलम हा शब्द किंवा क हे अक्षर प्रस्तुत वाटते. कलम ह्या शब्दाचा एक अर्थ तुकडा करणे किंवा पाडणे. आणि दुसरा अर्थ परिच्छेद किंवा विशिष्ट आयटम ('तसला' आयटम नाही हो) असाही आहे. (ह्याबाबतीत मार्गदर्शन केल्याबद्दल मी उर्दू-फारशीचे माझे जाणकार मित्र श्री. चित्त ह्यांचा अत्यंत आभारी आहे. )\n(माझ्या तुझ्यात काही, काही असे घडावे)\nप्रेरणा : जयन्ता५२ यांची गझल \"माझ्या तुझ्यात काही, काही असे घडावे\"\nमाझ्या तुझ्यात काही, काही असे घडावे\nसांगू नये जगाला, चुपचाप निस्तरावे\nपंचांग म्हणत कुठले की आजची अमावस \n'दाते' न 'कालनिर्णय', बहुधा 'टिळक' असावे\nआडून चौकशी का होते जनांकडूनी\nइतक्यात सर्व लफडे त्यांच्या पुढ्यात यावे \nअफवा कशा पसरल्या गावात जाणतो मी\nबघुनी मुले तुझे ते रेंगाळणे असावे\nमाझ्याच बायकोची ही काय राजनीती \nसोडून कक्ष माझा मजलाच घालवावे\n\"माझ्याच कुंकवाची ही काय कार्यरीती \nसंघात दक्ष आणिक कक्षात सुस्त व्हावे\"\n(आज अचानक तुझी आठवण का यावी)\nआमची प्रेरणा : अनिरुद्ध१९६९ यांची सुंदर गझल \"आज अचानक तुझी आठवण का यावी\"\nआज अचानक तुझी ���ठवण का यावी\nविजार सारी ओली माझी का व्हावी \nभात, डाळ या गोष्टी का झाल्या नाही\nपुर्‍या लाटल्या असतील, चटणी वाटावी\nजुन्या वहीची पीत वेष्टनातिल पाने\nअकस्मात पत्नीने येउन उघडावी\nबरेच काही घडले ह्या मधल्या काळी\nतुझी निशाणी जगा कशी मी दावावी \nअर्थ उतरण्या शब्दांमध्ये घाबरले\nभीती इतकी कवड्याची का वाटावी \nतुझ्याच साठी शिकलो मौनाची भाषा\nकिती मुक्याने परंतु कटकट सोसावी \nहिशोब केला तुवा दिलेल्या पोरांचा\nसमजत नाही कुठे पौर्णिमा मांडावी\nपुन्हा तोच तो ऊस उगावा कवितेचा\nपुन्हा त्याच चरकातुन यमके काढावी\nगझल पाडणे अशक्य आहे थांबवणे\nतरी वाटते तुला उपरतीही व्हावी\nमनात आहे खोडसाळ दडला माझ्या\nआज उडी अनिरुद्ध कवींवर मारावी\nस्वतंत्र कविता करण्याइतकी प्रतिभा नसलेला पण खाज असलेला एक खोडकर कवडा\nकोणत्या नाक्यावरी त्याला धरू \n(माझ्या तुझ्यात काही, काही असे घडावे)\n(आज अचानक तुझी आठवण का यावी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/user.php?login=vijayshendge&view=history", "date_download": "2019-07-16T01:02:27Z", "digest": "sha1:HBBXCRJ34K6QT3OFGZNHKPBIJ6HMDZYI", "length": 22881, "nlines": 478, "source_domain": "marathiblogs.in", "title": "User | vijayshendge | Submitted | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nतुम्ही जात मानता का\nया प्रश्नाचं उत्तर बहुतेकजण नाही असंच देतील. तरीही विचारल्यावर प्रत्येकजण आपली जात सांगतोच. मी माणूस आहे असं कोणीच म्हणत नाही. बाबासाहेबांशी नातं सांगणारे प्रकाश आंबेडकर असो, स्वतःला पुरोगामी मानणारे शरद पवार असो अथवा आम्ही पुरोगामी म्हणणारी काँग्रेस असो. प्रत्येकजण पुढवाचण्यासाठी इथे क्लिक करा »\nबबन धुमाळ यांची गझल मी फेसबुकवर वाचली. संपर्क झाला. बघता बघता ते माझे मित्र झाले. पण मित्र म्हणून स्तुती करायची हा स्वभाव नाही माझा. माझ्या मित्र यादीत असणाऱ्या ५० एक मित्रांनी मला नारळ दिला. कारण एकच मी त्यांच्या पोस्टवर फारसा जात नाही. त्यांच्या फुटकळ ओळींवर स्तुतीसुमने उधळत नाही. उगाच स्तुती करायची हा स्वभाव नाही माझा. पण अनेकांना ते रुचत नाही. मग अशी मंडळी मला त्यांच्या मित्र यादीतून बाहेरचा\nकाय करावं या मीडियाचं \nलोकसभा निवडणुकीदरम्यान मीडिया अत्यंत पक्षपाती काम करत होती. आपण सगळ्यांनी ते अनुभवलं आहे. मोदींची बदनामी करणं आणि राहुल गांधीला लोकशाहीचा तारणहार ठरवणं सुरु होतं. मुद्रित माध्यमं असोत वा दृश्य, एक दोन अपवाद वगळ��ा मोदींना दोष देण्यात सगळ्यांना धन्यता वाटत होती. त्यासाठीच निवडणुका पार पडल्यानंतर Anti Media Forum असा फेसबुक ग्रुप सुरु करावा. आणि पुढवाचण्यासाठी इथे क्लिक करा »\nदैनिक प्रभात : कोंबड्याची बांग\nकोंबड्यानं बांग दिली मला गं बाई जागं आली सुपात जोंधळ घोळीते जात्याव दळण दळिते....हे गाणं माहित नाही अशी व्यक्ती अभावानेच सापडेल. पण आता कोंबडा, त्याचं आरवणं, कोंबड्याच्या आरवण्यानुसार येणारी जाग, जात्यावरच्या दळणं सगळं काही कालबाह्य झालं आहे. कोंबड्याची बांग. त्यानंतर झुंजूमुंजु होणाऱ्या दिशा. पूर्वेला दिसणारी तांबडी छटा. त्या मागोमाग उगवणारा सूर्य. अंगावर घ्यावीशी वाटणारी रेशीम कि\nघंटेवरले फुलपाखरू : प्रकाशनाची हायकूमय संध्याकाळ\nजे जे चांगलं त्याविषयी लिहावं अशी माझी भूमिका असते. आजवर मी कायम साहित्यवर्तुळाच्या परिघाबाहेर राहिलो. त्याला अनेक कारणं होती. त्याविषयी इथे बोलणं उचित होणार नाही. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून मी या परिघातला एक बिंदू होण्याचा प्रयत्न करतो आहे. केंद्रबिंदू वगैरे नाही बरं का वर्तुळाच्या अवकाशात असतो कुठेतरी मी. अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. अनेक पुस्तकांच्या प्रकाशनाला उपस्थित राहिलो. श्री\nअभिराज : एक अभिजात संगीतकार\nकवी म्हटलं कि कुसुमाग्रज, मंगेश पाडगांवकर यांच्या पलीकडे फारशी नावं माहित नसतातआम्हाला. अपवाद असतील याला. पण माझं विधान सर्वसाधारण आहे. माझ्या सोसायटीतल्या ग्रँज्युएट झालेल्या एका मुलीला मी शिवाजी सावंत माहित आहे का विचारलं, तर तिला छावाकार शिवाजी सावंत यांच्याविषयी काहीही माहित नव्हतं.संगीतकार म्हटलं कि पुढवाचण्यासाठी इथे क्लिक करा »\nपानापानात आढळणारी चंदनाची फुलेफुले\nमहिना होऊन गेला असेल. मी आणि गझलकार बबन धुमाळ FC रोडवरील वैशालीत बसलो होतो. दुपारचे दोन वाजले होते. पोटाचे कानेकोपरे काहीतरी चटपटीत हवं म्हणून याचना करत होते. आमी नुकतेच स्थानापन्न झालो होतो. मेनूकार्ड उघडण्याच्या तयारीत होतो. तर समोर जेष्ठ कवी मभा चव्हाण उभे. त्यांच्या सोबत एक स्त्री. क्षणभर मी ओळखलेच नाही. कारण प्रत्यक्ष परिचय नव्हता. फेसबुकवर चेहरा पाहिलेला. मभांना नमस्कार केला आणि त्या स्त्री\nसखी सांगाती : एक नाजूक नात्यातला संवाद\nमोडनिंब येथील निमंत्रितांच्या कविसंमेलनात नारायण सुमंत, उद्धव कानडे, ��ोविंद काळे, शिवाजी सलगर अशा अनेक कवींची पहिल्यांदाच गाठभेट झाली. त्यातले उद्धव कानडे हे मला गुरुस्थानी. नारायण सुमंत यांचा लौकिक ऐकून होतो. पण गोविंद काळे, शिवाजी सलगर हे दोघे कवी पहिल्यांदाच भेटले. मला काहीसे सिनिअर. मी ही प्रभातमध्ये लिहीत होतोच. गोविंद काळे यांनी त्यांचा 'सखी सांगाती' हा काव्यसंग्रह माझ्या हाती दिला\nवाहतूक पोलीस कि लुटारू \nखरंतर या विषयावर खूप लिहून झालं आहे. पण तरीही मी लिहितो आहे. हा फोटो पुण्यातल्याच एका चौकात घेतला आहे. वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस हि शाखा अस्तित्वात आली. पूर्वी चौकाचौकात हात दाखवून वाहतुकीचं नियंत्रण करणारे पोलीस दिसायचे. त्यांच्यासाठी चौकात मध्यभागी स्टँडिंग पोस्ट असायचे. आता ते कुठेच दिसत नाहीत. आणि पुढवाचण्यासाठी इथे क्लिक करा »\nधनुर्मास आणि झुंजूरक भोजन : एक संस्कार With Marathi Star Rahul Solapurkar\nसूर्य धनु राशीत प्रवेश करतो. ज्या महिन्यात तो धनु राशीत वास्तव्यास असतो त्या महिन्यास धनुर्मास म्हणतात. त्याला धुंधुरमास असेही म्हणतात. या काळात रात्री मोठ्या असतात. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर भूक लागते. तो जठराग्नी शांत व्हावा म्हणून सकाळी लवकर भोजन करणे गरजेचे असते. तळजाईवर संस्कार भारतीने धनुर्मास साजरा करायचे ठरवले होते. त्यानिमित्त वक्ते धनुर्मासाचे आणि पुढवाचण्यासाठी इथे क्लिक करा »\n3अनुराधा नक्षत्र चरण २ श्लो...\n1लेख - मुत्सद्दी क्रांतिकार...\n3आकाशवाणी - अक्षर - 'मी व म...\n4प्रचारकी 'लैला' - Series R...\n3अनुराधा नक्षत्र चरण २ श्लो...\n1लेख - मुत्सद्दी क्रांतिकार...\nह्या सर्व बौद्ध लेण्या...\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/1950", "date_download": "2019-07-16T00:04:04Z", "digest": "sha1:NN3OR4LOC633UCOYB72FYZ4VZC45CJ57", "length": 11980, "nlines": 107, "source_domain": "dhanlabh.in", "title": "फायदा घ्यावाच — कसा ?? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅर���टेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nफायदा घ्यावाच — कसा \nअनेक लोकांचे वाजवीपेक्षा कितीतरी जास्त पैसे त्यांच्या बॅंकेच्या चालू किंवा बचत खात्यात पडून असतात. चालू खात्यावर शून्य, तर बचत खात्यातील रकमेवर ४ टक्के व्याज मिळते व आणि ते मोजण्याची बॅंकेची पद्धत निराळी आहे. त्यापेक्षा हेच पैसे जर म्युच्युअल फंडांच्या लिक्विड योजनांमध्ये ठेवले तर त्यावर अधिक व्याज किंवा परतावा मिळू शकतो.\nबॅंका सहसा फक्त सहा दिवसांपर्यंच्या मुदत ठेवी स्वीकारत नाहीत, परंतु लिक्विड योजनांमध्ये तुम्ही पैसे एक दिवसासाठीसुद्धा ठेवू शकता. तसेच ते एक दिवसाच्या “नोटिसी’मध्ये परत काढता येतात. पैसे थेट बॅंकेत जमा होतात. त्यांचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) रोज मोजले जाते, अगदी शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवशीसुद्धा. त्यामुळे बहुतेक मोठ्या कंपन्या या योजनांमध्ये शुक्रवारी पैसे ठेवतात व सोमवारी काढून घेतात. कारण शनिवार व रविवार आर्थिक व्यवहार बंद असतात. सध्या या योजनांवर साधारणपणे ७टक्के व्याज मिळते, जे स्थिर नसून बदलते असते. परंतु योजनांमधील एकही पैसा शेअर बाजारामध्ये गुंतविला जात नाही. तो फक्त “डेट’ अर्थात रोखे विभागामध्ये गुंतविला जातो, जो तुलनात्मकदृष्ट्या सुरक्षित असतो. यात मोबाईल आणि ऑनलाइन व्यवहार करता येतात. अशा योजनांत किमान 10 हजार रुपये गुंतविता येतात आणि त्याला कमाल मर्यादा नाही. काही कारणांनी बॅंकेमध्ये जास्त पैसे जमा होत असतात, जसे की मुदत ठेव किंवा विम्याचे पैसे, निवृत्त झाल्यावर “पीएफ’ आणि “ग्रॅच्युइटी’चे पैसे, जमीन अथवा घर विकून आलेले पैसे. या पैशांच्या गुंतवणुकीच्या पुढील योजना ठरेपर्यंत 2 ते 6 महिने हे पैसे बॅंकेत पडून असतात. छोटा-मोठा व्यवसाय असेल तर वारंवार याची पुनरावृत्ती होते, जसे की कामगारांचे पगार, कच्चा माल आणण्यासाठी केलेली तजवीज. यामध्ये लगेच हे पैसे खर्च होत नाहीत. अशा वेळी जर हे पैसे तत्काळ लिक्विड योजनांमध्ये ठेवले तर त्यावर जास्त परतावा मिळविता येऊ शकतो. एक कोटी रुपये जर फक्त प्रत्येक शनिवार व रविवार अशा दोन दिवसांसाठी जरी गुंतविले तरी वर्षाला साधारणपणे एक लाख रुपये मिळतात, जे बॅंकेमध्ये मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त आहेत.आपण असा फायदा घ्यायला शिकलेच पाहिजे \nमोबाइल बँक��ंग करताना —\nगुंतवणूक करताना मोहाला किंवा दबावाला बळी पडू नका\nभूलथापाना बळी पडताना —-\nSIP चा लाँगफॉर्म काय सर\nया योजनेत गुंतवलेले पैसे व मिळालेलं व्याज हे इन्कमटॅक्स साठी दाखवलं जातं का\nELSS स्कीम मधील व्याज tax फ्री आहे.\nbalance scheme मधील पैसे / फायदा एक वर्षानंतर काढल्यास tax फ्री .\nअधिक माहितीसाठी प्रत्यक्ष भेटावे\nविलंबाने उत्तर दिल्याबद्दल क्षमस्व\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/anticipatory-bail/", "date_download": "2019-07-16T00:02:42Z", "digest": "sha1:BIVQS4FSRFQOXQQARRIL6I5WDJ2JYHFD", "length": 9157, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Anticipatory Bail- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nMoney Laundering Case : परवानगीशिवाय रॉबर्ट वाड्रांना देश सोडण्यास मनाई\n#MeToo विंता नंदा प्रकरणात आरोपी आलोक नाथ यांना अग्रिम जामीन\nहुंडाविरोधी कायद्याच्या निर्णयात सुप्रीम कोर्टाने केले बदल\nअॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तात्काळ अटक होणार नाही -सुप्रीम कोर्ट\nउदयनराजेंचा जामीन अर्ज फेटाळला, राजे अज्ञातवासात\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या प���ंडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-sugar-supplies-developing-countries-says-sharad-pawar-7960", "date_download": "2019-07-16T01:08:13Z", "digest": "sha1:QM32L74FRFLE4T3BPHC5TIXVDNYMSWMK", "length": 20434, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Sugar supplies to developing countries says Sharad Pawar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविकसनशील देशांना साखरेचा पुरवठा करावा : शरद पवार\nविकसनशील देशांना साखरेचा पुरवठा करावा : शरद पवार\nरविवार, 6 मे 2018\nमुंबई (प्रतिनिधी)ः केंद्र सरकारने पुढील दोन वर्षे देशातील साखर उद्योगाला मदतीचा हात देतानाच निर्यातीला प्रोत्साहन आणि विकसनशील देशांना आर्थिक मदतीसोबतच साखरेचाही पुरवठा करावा, अशी सूचना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. ४) केली.\nसाखर दरातील घसरणीमुळे साखर कारखानदारांपुढे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या कार्यालयात साखर कारखानदारांची बैठक पार पडली. या वेळी श्री. पवार उपस्थित होते. या बैठकीत उद्योगापुढील समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.\nमुंबई (प्रतिनिधी)ः केंद्र सरकारने पुढील दोन वर्षे देशातील साखर उद्योगाला मदतीचा हात देतानाच निर्यातीला प्रोत्साहन आणि विकसनशील देशांना आर्थिक मदतीसोबतच साखरेचाही पुरवठा करावा, अशी सूचना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. ४) केली.\nसाखर दरातील घसरणीमुळे साखर कारखानदारांपुढे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या कार्यालयात साखर कारखानदारांची बैठक पार पडली. या वेळी श्री. पवार उपस्थित होते. या बैठकीत उद्योगापुढील समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.\nया वेळी शरद पवार म्हणाले, संपूर्ण भारतात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने साखर दरात घसरण होऊन उद्योग अडचणीत आहे. प्रतिक्विंटल ३,३०० रुपयांनी विकली जाणारी साखर आता २,७०० ते २,६०० रुपयांपर्यंत खाली घसरली आहे.\nसाखरेचे बाजार कोसळल्यामुळे कारखान्यांकडे एफआरपी देण्यासाठी पैसा राहिलेला नाही. साखरेचे उत्पादन पुढेही वाढतच राहणार आहे. त्यासाठी सध्याच्या घडीला साखरेची निर्यात करणे अत्यावश्यक बाब आहे. भारत सरकार जगातील अनेक विकसनशील देशांना आर्थिक स्वरूपाची मदत करीत असते. अशा देशांना आर्थिक मदत करतानाच वस्तू स्वरूपात साखरेचा पुरवठा केल्यास देशांतर्गत साखरेची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. यापूर्वीच्या सरकारच्याकाळात आम्ही असे प्रयोग केल्याचे पवार यांनी सांगितले. सध्या ५० ते ६० लाख टन साखर निर्यातीची गरज आहे. यापैकी लाख २० टन साखर विकसनशील देशांना मदतीच्या रूपात करता येईल. उर्वरित साखर इतर देशांना निर्यात करावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.\nते पुढे म्हणाले, शिल्लक साखर आता तातडीने निर्यात करून पैसे न मिळाल्यास कारखान्यांना शेतकऱ्यांचे पैसे, एफआरपी देता येणार नाही. याशिवाय पुढील हंगामात बंपर ऊस उत्पादनाचा अंदाज असल्यामुळे आतापासूनच साखर निर्यातीला सुरवात करावी लागेल. राज्यातील १९५ साखर कारखान्यांना केंद्र सरकारने निर्यातीसाठी मान्यता दिली आहे. यामुळे सध्याच्या स्टॉकमधील ६ लाख २१ हजार टन साखर निर्यात करता येईल. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे बाजार कमी आहेत.\nत्यामुळे सर्व कारखाने सध्या निर्यात अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. देशांतर्गत दर आणि जागतिक बाजारातील साखरेच्या दरात किलोमागे सुमारे आठ रुपयांचा फरक आहे. केंद्र सरकारने हा फरक भरून काढण्याासाठी कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याची गरज आहे. निर्यात करण्यासाठी वाहतूक खर्चात सवलत मिळाल्यास उत्पादन खर्च व निर्यातीची किंमत यातील फरक कमी होऊन साखर कारखान्यांना तोटा होणार नाही. केंद्र सरकारने पुढील दोन वर्षे साखर उद्योगाला मदत करण्याची गरज असल्याचेही श्री. पवार या वेळी म्हणाले.\nकारखानदारांनी पुढील हंगामात कारखान्यांना कच्च्या साखरेचे उत्पादन घ्यावे लागेल असेही पवार यांनी स्पष्ट केले. तसेच बफर स्टॉक केल्याने हा प्रश्न सुटणार नसल्याचे श्री. पवारांनी निदर्शनाला आणून दिले. देशभरातील साखर उद्योग संघटनांनी एक समिती नियुक्त करून उद्योगापुढ���ल अडचणींचा सविस्तर मसुदा तयार करून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.\nदृष्टिक्षेपात राज्य साखर उद्योग\nया वर्षी राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत विक्रमी ९४७ लाख टन उसाचे गाळप केले आहे. १ कोटी ६ लाख २० हजार टन साखर उत्पादन झाले आहे. यंदा अपेक्षेपेक्षा जवळपास दोनशे लाख टन अधिक गाळप होईल, असा अंदाज आहे. उत्पादनात २० टक्क्यांनी वाढ झाली असली तरी गतवर्षीपेक्षा साखर उतारा ०.०४ टक्क्यांनी घटला आहे. यावर्षी सरासरी साखर उतारा ११.२२ टक्के इतका मिळाला आहे.\nसरकार government साखर शरद पवार sharad pawar महाराष्ट्र भारत साखर निर्यात ऊस तोटा संघटना unions\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0298+ar.php", "date_download": "2019-07-15T23:56:11Z", "digest": "sha1:JBOGX3FW3XI77FFACE6TGANI6ELGRDWS", "length": 3534, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0298 / +54298 (आर्जेन्टिना)", "raw_content": "क्षेत्र कोड 0298 / +54298\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 0298 / +54298\nशहर/नगर वा प्रदेश: Río Negro\nक्षेत्र कोड 0298 / +54298 (आर्जेन्टिना)\nआधी जोडलेला 0298 हा क्रमांक Río Negro क्षेत्र कोड आहे व Río Negro आर्जेन्टिनामध्ये स्थित आहे. जर आपण आर्जेन्टिनाबाहेर असाल व आपल्याला Río Negroमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. आर्जेन्टिना देश कोड +54 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Río Negroमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्य��� फोन क्रमांकाआधी +54298 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनRío Negroमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +54298 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0054298 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2", "date_download": "2019-07-16T01:07:34Z", "digest": "sha1:ZFYOOFGBVSBTATGFS2AKVJC6V6FA6RY7", "length": 4232, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोहम्मद अशरफुल - विकिपीडिया", "raw_content": "\nबांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nबांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nबांगलादेश संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n७५ शाकिब(ना.) •९ रहिम •२९ इक्बाल •६२ काय्से •३१ सिद्दिकी •४२ नफीस •७ अशरफुल •७१ हसन •३० महमुदुल्ला •७७ नईम •१३ शफिउल •३४ होसेन •४१ रझाक •४६ शुवो •९० ना.होसेन •प्रशिक्षक: सिडन्स\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जून २०१८ रोजी १८:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/node/7833", "date_download": "2019-07-16T01:14:18Z", "digest": "sha1:YMQNOSBHWB4SN2T45UXEY247KHZTUEIO", "length": 13567, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, dalchini plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेश���संबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nकृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nदालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात करता येते. नारळाच्या बागेत लागवड करायची झाल्यास झाडापासून दोन मीटर अंतरावर लागवड करावी.\nसलग लागवड करायची झाल्यास १.२५ x १.२५ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती, एक घमेले शेणखत, २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश यांच्या मिश्रणाने खड्डे भरून ठेवावेत. लागवडीसाठी कोकण तेज, नित्यश्री, नवश्री या जाती निवडाव्यात. खड्ड्याच्या मधोमध गुटी कलमांची लागवड करावी. कलमांना काठीचा आधार द्यावा.\nदालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात करता येते. नारळाच्या बागेत लागवड करायची झाल्यास झाडापासून दोन मीटर अंतरावर लागवड करावी.\nसलग लागवड करायची झाल्यास १.२५ x १.२५ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती, एक घमेले शेणखत, २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश यांच्या मिश्रणाने खड्डे भरून ठेवावेत. लागवडीसाठी कोकण तेज, नित्यश्री, नवश्री या जाती निवडाव्यात. खड्ड्याच्या मधोमध गुटी कलमांची लागवड करावी. कलमांना काठीचा आधार द्यावा.\nसंपर्क : ०२३५८- २८०५५८\nकृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,\nडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर ठिय्या...\nनाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती जगावी; मात्र आम्हालाही जगू द्यावे.\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंके���मोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Shabran+az.php", "date_download": "2019-07-16T01:00:29Z", "digest": "sha1:W4GX6ZQEDBBDNESRKDTLIBOD5P7ZKPOZ", "length": 3439, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Shabran (अझरबैजान)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Shabran\nक्षेत्र कोड: 23 (+994 23)\nक्षेत्र कोड Shabran (अझरबैजान)\nआधी जोडलेला 23 हा क्रमांक Shabran क्षेत्र कोड आहे व Shabran अझरबैजानमध्ये स्थित आहे. जर आपण अझरबैजानबाहेर असाल व आपल्याला Shabranमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. अझरबैजान देश कोड +994 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Shabranमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +994 23 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनShabranमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +994 23 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00994 23 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/oscar-foundation-football-1699832/", "date_download": "2019-07-16T00:21:25Z", "digest": "sha1:IEFY3OEBYGAT6DQ7YNIOUGDVX3WI72ZE", "length": 20342, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Oscar foundation Football | फुटबॉलच्या जगातील ‘ऑस्कर’ स्वारी | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nफुटबॉलच्या जगातील ‘ऑस्कर’ स्वारी\nफुटबॉलच्या जगातील ‘ऑस्कर’ स्वारी\nफिफा विश्वचषकाची रंगत वाढू लागली आहे..\nफिफा विश्वचषकाची रंगत वाढू लागली आहे.. भारत या स्पर्धेचा भाग नसला तरी कोटय़वधी भारतीय फुटबॉल शौकिन या महोत्सवाचा आनंद घेत आहेत. भारताचे या महोत्सवामध्ये खेळण्याचे स्वप्न अधुरे राहिले असले, तरी मुंबईतील ऑस्कर फाऊंडेशनच्या सहा खेळाडूंची निवड या विश्वचषकामध्ये स���भागी होण्यासाठी झाली आहे. या निमित्ताने या फाऊंडेशनच्या प्रवासावर एक नजर..\nफुटबॉल हे माध्यम घेऊन मूलभूत गरजा भागविण्यासाठीही कठीण असलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, करिअर घडविण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे आणि या संधीचा फायदा घेऊन उडण्याचे बळ त्यांच्या पंखांमध्ये निर्माण करणे या उद्देशाने दहा वर्षांपूर्वी सुरू झालेला ऑस्कर फाऊंडेशनचा हा अनोखा प्रयोग आता मुळे रुजवू पाहत आहे.\nमुंबईतील कफ परेड येथील आंबेडकर वस्ती. इथले बहुतांश लोक मच्छीमारीचा व्यवसाय करतात. साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट. शिक्षणाचा मागमूसही नसलेल्या या वस्तीमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच मुले शाळेत जात होती आणि ती ही नावापुरतीच. पाचवीत गेलेल्या मुलांना ना लिहिण्या-वाचनाचा गंध ना शाळेची विशेष आवड. मासे विक्रीचा ताजा पैसा या मुलांच्या हातामध्ये सहज येत असल्याने व्यसन, गुन्हेगारी जगाकडे आपसूकच यांची पावले वळत गेली. या मुलांसोबतच वाढलेल्या परंतु केवळ वडिलांच्या धाकामुळे अभ्यासाकडे लक्ष देणाऱ्या अशोक राठोड यांनी लहानपणापासून हेच चित्र त्यांच्या वस्तीमध्ये पाहिले. तेव्हा आपल्या मित्रांप्रमाणे वस्तीतल्या मुलांचे भविष्य अंधारात भटकू नये, याच उद्देशाने त्यांनी वस्तीतल्या शाळा सोडलेल्या १२-१३ वर्षांच्या १८ मुलांना गाठून फुटबॉलचा खेळ सुरू केला. वयाच्या १९व्या वर्षी मिळणाऱ्या १९०० रुपयांच्या कमाईतील ५०० रुपये खर्च करून फुटबॉल घेतलेल्या अशोक यांनी सुरू केलेला हा पहिला प्रयोग.\nफुटबॉल हा आमच्यासाठी केवळ खेळ नसून प्रतिकूल परिस्थितीतील मुलांचे भविष्य घडविण्याचा मार्ग हाच विचार घेऊन सुरू झालेला हा प्रयोग. फुटबॉलमध्ये चांगलीच रुळल्यावर शाळेत जाण्याबाबत मुलांशी संवाद साधायला सुरुवात केली. प्रथम त्यांनी नकारच दिला. संवादामधून त्यांच्या आर्थिक अडचणी, अभ्यासाबाबतची भीती आणि सरकारी शाळांमध्ये मिळणारा अभ्यासाचा दर्जा या अडचणी समजून घेतल्या. प्रसंगी त्यांना शाळेत गेलात, तरच फुटबॉल खेळायला मिळेल, हा धाकही दाखविला. अखेर १८ ही मुले पुन्हा शाळेत दाखल झाली. इथून खरा प्रवास सुरू झाला. शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणण्यासाठी त्यांच्या अभ्यासावर लक्ष देणेही गरजेचे होते, मग फुटबॉलसोबत शिक्षणाचा उपक्रम सुरू झाला.\nकामाचा डोलारा विस्���ारत गेला, मात्र तो सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी आर्थिक मदतीची गरज भासू लागली. यातूनच संस्था सुरू करण्याचा खटाटोप सुरू झाला आणि ऑस्कर फाऊंडेशन साकारली. एक तास फुटबॉलचा खेळ आणि एक तास जीवन शिक्षण असा हा कार्यक्रम राबविला जातो. यामध्ये आरोग्याची स्वच्छता, पौगंडावस्थेत शरीरामध्ये होणारे बदल, स्त्री-पुरुष समानता, आत्मविश्वास आदी जीवन कौशल्ये साध्य करण्यासाठी मुलांना मदत केली जाते.\nखेळण्यासाठी पालकांची अनुमती मिळावी यासाठी त्यांचा विश्वास संपादन करणे आवश्यक होते. विशेषत: मुलींच्या बाबत पालकांची भूमिका बदलण्यासाठी वस्तीमध्ये विविध उपक्रम सुरू केले. यामधून पालकांचा ऑस्करला पाठिंबा तर मिळालाच शिवाय मुलीही मोठय़ा प्रमाणात खेळण्यासाठी म्हणून मैदानावर येऊ लागल्या. मुलींचा फुटबॉल संघ तयार करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागला, असे अशोक सांगतात.\nसाधारणपणे १७ ते २२ वयोगटातील मुलांना युवा नेतृत्वाचे प्रशिक्षण दिले जाते. ऑस्करअंतर्गत शिकणारी ही मुलेच आता या प्रशिक्षणानंतर वस्तीमधील इतर मुलांना शिकविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. या उपक्रमातून सुमारे ५०० युवकांनी प्रशिक्षण घेतले असून या माध्यमातून ऑस्करचे काम झारखंड, दिल्ली आणि कर्नाटकपर्यंत विस्तारले आहे. आता विशाखापट्टणम येथे देखील ऑस्करचे उपक्रम सुरू होणार आहेत.\nमुंबईमध्ये मुळातच खेळासाठी मोजकीच सार्वजनिक मैदाने उपलब्ध आहेत. खासगी मैदानांसाठी दोन तासांचे सुमारे १५ हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे फुटबॉलच्या खेळासाठी मैदान मिळविणे सध्या ऑस्करसाठी खूप अडचणीचे ठरत आहे. मुंबईमधून सीएसआर अंतर्गत दोन कंपन्यांचा बहुमोलाचा सहभाग आहे. मात्र दिवसेंदिवस मुलांची संख्याही वाढत असल्याने अधिकाधिक कंपन्यांनी पुढाकार घेऊन सीएसआर अंतर्गत या ऑस्करला मदत करावी, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अशोक राठोड यांनी केले आहे.\nऑस्कर फाऊंडेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलाला सुरुवातीला एक अर्ज भरावा लागतो. यामध्ये मुळाक्षरे, अंक, वाक्य लिहावी लागतात. त्यामुळे ज्यांना हा अर्ज पूर्णपणे भरता येत नाही, ती मुले शाळाबाह्य़ असल्याचे लगेचच समजते. या मुलांचा वेगळा गट तयार करण्यात येतो आणि यांना पुन्हा शाळेमध्ये दाखल केले जाते. यंदा ऑस्करने एकूण २० शाळाबाह्य़ मुलांना शाळेत दाखल केले आहे. तसेच या मुलांच्या अभ्यासातल्या अडचणी सोडविण्यासाठी भाषा, गणित आदी विषयांच्या शिकविण्या घेतल्या जातात. ऑस्करमध्ये दाखल होणाऱ्या मुलाला शिक्षण पूर्ण करणे ही प्राथमिक अट मान्यच करावी लागते.\nफुटबॉलचे प्रशिक्षण आणि खेळण्याची संधी\nज्या मुलांना मनापासून या खेळाची आवड असून यामध्ये करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी खेळाचे नियम, यातील डावपेचपासून ते रोजचा सराव यावर विशेष मेहनत घेतली जाते. ऑस्करच्या माध्यमातून यातील अनेक मुलांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर खेळण्याची संधी मिळत आहे. ऑस्करची सहा मुले आता सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील फुटबॉल फॉर होप या महोत्सवासाठी लवकरच रशियाला जाणार आहेत. तसेच आता ऑस्करची १५ मुले डोनोस्टी कपसाठी स्पेनला जाणार आहेत. सध्या ऑस्करमध्ये जवळपास ३००० मुले प्रशिक्षण घेत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/07/blog-post.html", "date_download": "2019-07-16T01:01:04Z", "digest": "sha1:TT5KWPOKH7LHKHCNLNJD4QB3PHO2DR2T", "length": 6612, "nlines": 51, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "बी फार्मसी टॉपर चे भुजबळ यांच्याकडून अभिनंदन - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » बी फार्मसी टॉपर चे भुजबळ यांच्याकडून अभिनंदन\nबी फार्मसी टॉपर चे भुजबळ यांच्याकडून अभिनंदन\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १८ जुलै, ��०१२ | बुधवार, जुलै १८, २०१२\nमुंबई, दि. 16 जुलै: येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी सानिया मालीम हिने सन 2011-12मध्ये घेण्यात आलेल्या बी.फार्म.च्या अंतिम परीक्षेत 79.4 टक्के गुणांसह मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. तिच्या या यशाबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तथा एम.ई.टी.चे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांनी तिचे आज अभिनंदन केले आणि भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.सानिया मालीम हिने शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विविध अभ्यासेतर उपक्रमांमध्येही सातत्यपूर्ण सहभाग घेतला असून त्याबद्दल तिला पुरस्कारही मिळाले आहेत. यामध्ये इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचा ‘बेस्ट स्टुडंट’ पुरस्कार, आर.एक्स. टेक फेस्टीव्हलमध्ये व्यावसायिक नियोजनाच्या सादरीकरणासाठी पारितोषिक, महाराष्ट्रातील सर्व फार्मसी महाविद्यालयांमधून बेस्ट स्टुडंट म्हणून गौरव, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या स्टुडंट काँग्रेसमध्ये सहभागाची संधी इत्यादींचा समावेश आहे. एमईटीमध्येही प्रत्येक सेमिस्टरमध्ये तिने सातत्याने डिस्टिंक्शनसह प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. सानिया मालीम हिच्या अष्टपैलू कामगिरीचे श्री. भुजबळ यांनी यावेळी मनापासून कौतुक केले. फार्मास्युटिकल क्षेत्रात तिचे भवितव्य अतिशय उज्ज्वल असून ती ‘एमईटी’चा आणि महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nया प्रसंगी आमदार पंकज भुजबळ, एमईटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमधील शिक्षक आणि मालीम कुटुंबीय उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2019-07-16T00:27:09Z", "digest": "sha1:I4VRFRV73JXDTCLPHXPPQ2XPJY6RD5XA", "length": 11873, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "थर्टी फर्स्ट- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG ��ॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nVIDEO : न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी देश-विदेशातले पर्यटक पोहोचले गोव्यात\nगोवा, 31 डिसेंबर : महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशविदेशातले पर्यटकसुद्धा नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला पसंती देतात. थर्टी फर्स्ट आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यातील कलंगुट आणि बागा या दोन्ही समुद्र किनाऱ्यांनवर मोठ्या संख्येने पर्यटक जमले आहेत. न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी बेस्ट डेस्टिनेशन म्हणून या समुद्र किनाऱ्यांकडे पाहिलं जातं. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी केवळ काही तास उरले असताना पर्यटक याठिकाणी वॉटर स्पोर्ट्सचा मनमुराद आनंद ते घेताना दिसून येत आहेत.\nअमिताभ बच्चनना 'या' खास व्यक्तीसोबत केबीसी खेळायला आवडेल\nस्पोर्टस Jan 2, 2018\nनववर्षाच्या स्वागताला सचिननं मित्रांसाठी केला खास स्वयंपाक\nकसा केला बिग बींनी थर्टी फर्स्ट साजरा\nथर्टी फर्स्ट निमित्त 'हे' आहे लोकलचं स्पेशल टाईमटेबल\nमहाराष्ट्र Dec 29, 2017\nपुण्यात थर्टी फर्स्टसाठी तळीरामांना तब्बल 3 लाख 71 हजार परवाने वाटप\nकमला मिल अग्नितांडव : मुंबईत लोकसंख्येवर नियंत्रण ठेवलं पाहिजे-हेमामालिनी\nकमला मिल अग्नितांडव : दोषींवर फौजदारी कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nथर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचं यशाचं स्वप्न अधुरंच राहिलं\n...तुझ्यावाचून करमेना,मलाइका-अरबाज पार्टीत एकत्र\nथर्टी फर्स्ट टाळून सयाजी शिंदेंचं झाडांसाठी श्रमदान\nआॅकलंडमध्ये नव वर्षाचं पहिलं स्वागत\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2019-07-16T00:16:07Z", "digest": "sha1:ZNERIGU2EV577R4QKSH5O5TKERV7LM4B", "length": 3652, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पेट्रोल कंपनी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - पेट्रोल कंपनी\nपेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला\nमुंबई: राज्यासह देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर केंद्र सरकारने नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्या...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2019-07-16T00:17:17Z", "digest": "sha1:OVXT3UTMIQUDHXLYRWTMBTXGESQADSGX", "length": 4467, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील\nसोलापूर जिल्हा परिषदेत राजकीय खलबत, पालकमंत्र्यांनी घेतली प्रमुख नेत्यांची बैठक\nटीम महाराष्ट्र देशा : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढली आहे. शिंदे यांनी...\nसोलापूर: भाजपकडून कार्यकर्ते वाऱ्यावर, पदे असलेल्यांनाच पुन्हा संधी\nसोलापूर- विधानसभा निवडणुकीस एक वर्ष शिल्लक असताना शासनाने जिल्हा नियोजन समितीवरील निमंत्रित सदस्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-committe-warns-government-issues-8919", "date_download": "2019-07-16T01:10:09Z", "digest": "sha1:P3LVIC6NWOLINGKCCYBTGD4SCHTAP7WY", "length": 17276, "nlines": 537, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Farmers committe warns government on issues | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी संघर्ष समिती पुन्हा रस्त्यावर उतरणार\nशेतकरी संघर्ष समिती पुन्हा रस्त्यावर उतरणार\nरविवार, 3 जून 2018\nमुंबई : दूध दरातील अभाव, साखरेचे कोसळलेले भाव आणि मोझांबिकमधून आयात तूरीवरुन राज्य सरकारविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला. यासंदर्भात राज्य सरकारने सात जूनपर्यंत कोणताही प्रतिसाद न दिल्यास त्यानंतर शेतकऱ्यांनी शहरांचा दूध आणि भाजीपाला पुरवठा थांबवावा असे आवाहन किसानसभेचे डॉ.अजित नवले यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.\nमुंबई : दूध दरातील अभाव, साखरेचे कोसळलेले भाव आणि मोझांबिकमधून आयात तूरीवरुन राज्य सरकारविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला. यासंदर्भात राज्य सरकारने सात जूनपर्यं��� कोणताही प्रतिसाद न दिल्यास त्यानंतर शेतकऱ्यांनी शहरांचा दूध आणि भाजीपाला पुरवठा थांबवावा असे आवाहन किसानसभेचे डॉ.अजित नवले यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.\nडॉ.नवले म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांच्या दुधाला शासनाने ठरवून दिलेला प्रति लिटर २७ रुपये दर मिळत नाही. तरीही देवेंद्र फडणवीस सरकार गुजरात आणि कर्नाटकच दूध पायघड्या घालून महाराष्ट्रात आणत आहे. साखरेचे दरही कोसळलेले आहेत. राज्यात तूर खरेदी थांबली आहे. तरीही सरकारकडून पाकिस्तानातून साखर आणि मोझांबिकमधून तूर आयात केली जात आहे. दूध उत्पादक, ऊस उत्पादक, तूर उत्पादक अशा सर्वच शेतकऱ्यांचे शोषण सुरु आहे. मात्र, केंद्रात आणि राज्यात निर्लज्ज सरकार आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांबद्दल चांगल्या निर्णयांची अपेक्षा नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत. याचा निषेध म्हणून येत्या ५ जूनला शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यभर निषेध आंदोलन करणार आहोत.\nशेतकरी संघर्ष समितीच्यावतीने गुजरात आणि कर्नाटकमधील राज्यात येत असलेले दूध, पाकिस्तानची आयात साखर आणि मोझांबिकची तूर तहसीलदार कार्यालयामार्फत फडणवीस सरकारला भेट म्हणून पाठवणार आहोत. त्यानंतरही सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास ७ जूननंतर शेतकऱ्यांनी शहरांचा भाजीपाला आणि दूध पुरवठा रोखावा असे आवाहन आहे. ७ जूननंतर शेतकऱ्यांनी हा लढा स्वतःच्या हातात घेऊन शहरांचा पुरवठा थांबवावा, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. त्यानंतर १० जूनला राज्यभरात शेतकरी चक्का जाम आंदोलन करुन सरकारला औकात दाखवून देतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच १ जूनपासून शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nदूध साखर तूर सरकार government अजित नवले पत्रकार देवेंद्र फडणवीस devendra fadnavis गुजरात महाराष्ट्र पाकिस्तान ऊस आंदोलन agitation तहसीलदार शेतकरी संघटना shetkari sanghatana संघटना unions\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागि��ी   ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5216541831147211226&title=Deep%20Amavasya%20to%20be%20celebrated%20in%20Abhyankar%20Vidyalay&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-07-15T23:53:23Z", "digest": "sha1:2ZOJJHJDUEUW7L66ZDQCQY3KSFV5UPBB", "length": 10520, "nlines": 141, "source_domain": "bytesofindia.com", "title": "अभ्यंकर विद्यालयातील ज्ञानदीप लावणारे दीपपूजन", "raw_content": "\nअभ्यंकर विद्यालयातील ज्ञानदीप लावणारे दीपपूजन\nरत्नागिरी : रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालयात दिव्यांची अमावास्या अनेक वर्षांपासून अनेक प्रकारचे दीप प्रज्ज्वलित करून साजरी केली जाते. सण, संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख होण्यासोबतच विविध प्रकाशस्रोतांची माहिती त्यांना व्हावी, हा त्यामागचा हेतू असल्याचे मुख्याध्यापक विनोद नारकर सांगतात. यंदाची दीप अमावास्या उद्या (११ ऑगस्ट) साजरी केली जाणार आहे.\nआपल्या संस्कृतीची, परंपरांची, सणांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी या हेतूने अभ्यंकर विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शाळेत अनेक वर्षांपासून दीपपूजनाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा केला जात आहे. संस्कृतीचा वारसा जतन करणे हा निर्मळ हेतू आहेच. त्याचबरोबर विविध प्रकाशस्रोतांचा मुलांना परिचय व्हावा, त्यांचे महत्त्व व उपयोग जाणून घेता यावेत, याकरिता पारंपरिक दगडी दिव्यांपासून ते अगदी सौरऊर्जेवर चालणाऱ्या विविध दिव्यांची आरास या दिवशी आकर्षकरीत्या विद्यालयात मांडली जाते.\nभारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योत, वात, फुलवात यांना महत्त्वाचे स्थान आहे. दिवा आणि प्रकाशाचे जीवनाशी असलेले नाते अतूट आहे. दिव्यामुळे जीवनात प्रकाश निर्माण होतो. या संकल्पनेनुसार अंतरिक्ष, अवकाशीय ज्ञानामध्ये ज्यांनी प्रकाश प्रज्ज्वलित केला ते भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याची ओळख या दीपपूजनाच्या माध्यमाद्वारे करून देण्याचा अनोखा प्रयत्न अभ्यंकर विद्यालय करत आहे. एक पणती ज्याप्रमाणे अंधार नष्ट करून सर्वत्र प्रकाश पसरवते, त्याचप्रमाणे डॉ. कलाम यांचे प्रेरणादायी विचार पणतीप्रमाणे कार्य करतील. त्यातूनच विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञा��रूपी प्रकाश निर्माण होईल, असा विश्वास मुख्याध्यापक नारकर यांनी व्यक्त केला.\nदिवस : ११ ऑगस्ट २०१८\nस्थळ : परशुरामपंत अभ्यंकर विद्यालय, संजीवन चिकित्सा मंदिरसमोर, रत्नागिरी\nवेळ : सकाळी ११.३० वाजता\nपालकांसाठी वेळ : दुपारी दोन वाजल्यानंतर\n(यंदा दोन दिवस अमावास्या असल्याने दीपपूजन नेमके केव्हा करावे, हे जाणून घेण्यासाठी , तसेच दिव्यांच्या अमावास्येबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)\nTags: Ratnagiriदी न्यू एज्युकेशन सोसायटीThe New Education Societyपरशुरामपंत अभ्यंकर विद्यालयParshurampant Abhyankar Vidyalayदिव्यांची अमावास्यादीप अमावास्याआषाढ अमावास्याAshadh AmavasyaVinod Narkarविनोद नारकरBOI\nसातत्य पूर्ण स्तुत्य उपक्रम आहे. संयोजकांचे अभिनंदन.\nसुरेश परांजपे पुणे माजी विद्यार्थी मार्च 1969 SSC About 339 Days ago\n‘विद्यार्थ्यांनी मनातील दीप प्रज्ज्वलित करावा’ परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरात संकल्प दिन परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरात विद्यार्थ्यांनी रचले मानवी मनोरे अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात रंगावली स्पर्धा अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात बक्षीस वितरण\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n‘बगन्यासारं’ नाटक करून तिवरेवासीयांना लाखमोलाची मदत\n एक झाड दत्तक घेऊ या ..\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/farmers-will-get-higher-prices-due-to-increased-export-potential/", "date_download": "2019-07-16T00:52:00Z", "digest": "sha1:A7KOA6FILRGYYLLI3MY5QM5KYM3O5ZUL", "length": 11079, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निर्यात वाढण्याची शक्‍यता बळावल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक भाव मिळणार | Dainik Prabhat", "raw_content": "\nनिर्यात वाढण्याची शक्‍यता बळावल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक भाव मिळणार\nनवी दिल्ली – भारतातून चीनला बिगर बासमती तांदळाची निर्यात करायला आणखी पाच भात गिरण्यांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याना अधिक भाव मिळणार आहे. आता अशा भात गिरण्यांची संख्या 24 झाली आहे. चीनला 100 टन बिगर बासमती तांदळाची निर्यात या वर्षाच्या सप्टेंबरमध्ये नागपूरहून प्रथम केली गेली. मे महिन्यामध्ये चीनमधल्या अधिकाऱ्यांनी चीनसाठी बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्याच्या दृष्टीने पाहणी केली आणि 19 गिरण्यांची यासाठी नोंदणी केली होती.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जून महिन्यातल्या चीन भेटीदरम्यान चीनला भारतातून तांदूळ निर्यात करण्यासंदर्भातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या तांदुळाच्या जातीमध्ये बिगर बासमती तांदळाचा समावेश करण्यासाठी सुधारणा करण्यात आली होती. चीन हा जगातला तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक आणि आयातदारही आहे. यामुळे भारताला चीनमध्ये तांदळाची निर्यात करायला मोठा वाव आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nगेल्या आर्थिक वर्षात भारताची तांदळाची एकूण निर्यात 12.7 मेट्रिक टन झाली होती. याआधी ही संख्या 10.8 मेट्रिक टन होती. व्यापारातील तूट भरून काढण्यासाठी चीनला तांदूळ आणि साखरेसारख्या कृषी उत्पादनांची निर्यात करण्यासाठी भारत उत्सूक आहे.\nअर्थव्यवस्थेत भारत जपानला मागे टाकणार\nकृषी उत्पादनांची निर्यात वाढणार – पियुष गोयल\n#CWC19 : …तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान अंतिम सामना\nपंतप्रधान मोदींची रविवारपासून पुन्हा “मन की बात’\nपरदेशी गुंतवणूकदारांची भारतात गुंतवणूक चालूच\nकॉमनवेल्थ स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची भारताने दिली धमकी\nविश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा\nसाखर उद्योगावर परिणाम; आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरले\nकेंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील सवलती केल्या रद्द\nकर्नाटकमध्ये 4-5 दिवसांत भाजप सरकार स्थापन करणार\nकर्नाटकचे बंडखोर आमदार शक्तिपरीक्षेवेळी राहणार अनुपस्थित\nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखो��्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ankur", "date_download": "2019-07-16T00:40:35Z", "digest": "sha1:NGXGR77F7YDWN55ZSEW6RM4MNSLIB4VD", "length": 2978, "nlines": 38, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "अंकुर | Ankur | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nसखे ग सये गाऊया आता आनंदाची गाणी ग\nआतल्या आत पिऊन टाकू डोळ्यांतले पाणी ग\nपाण्यावर त्या एक नव्याचा फुटेल अंकुर ग\nविसावयाला एक नव्याने मिळेल माहेर ग\nमाहेरी जाऊन एकदा फिरून लहान होऊया ग\nधरून आईच्या बोटाला नवे पाऊल टाकूया ग\nमायेच्या गावा मळभ सारे क्षणांत विरेल ग\nमनातले जे येईल ओठी होईल सुरेल ग\nतेजाची भाषा नवीन आशा डोळ्यांत हसेल ग\nभल्याआडचे बुरेही तेव्हा सहज दिसेल ग\nराजहंस तो सहज ओळखी मोत्यांमधले पाणी ग\nफक्त विणकरा ऐकू येती धोट्यामधली गाणी ग\nनिशब्दाच्या कुशीत अलगद गुज नव्याचे रुजते ग\nस्वागत करण्या त्याचे अन्‌ मग सृष्टी सारी सजते ग\nतुला नि मला दावील दिशा एक स्वत:चा तारा ग\nशोधून त्याला जिंकून घेऊ खेळ हा सारा ग\nसंगीत - मिलिंद जोशी\nस्वर - मनिषा जोशी\nगीत प्रकार - मालिका गीते\n• शीर्षक गीत, मालिका-अंकुर, वाहिनी- झी मराठी.\nगुज - गुप्‍त गोष्ट, कानगोष्ट.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/9467", "date_download": "2019-07-16T01:45:03Z", "digest": "sha1:FC4AGODD4FUO2YLH2GTJWPOTQGY4CSJ7", "length": 6929, "nlines": 101, "source_domain": "www.maayboli.com", "title": "योगाभ्यास : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /योगाभ्यास\nमागच्या लेखात शिबीराची ओळख, दिनचर्या सांगितली . या लेखात शिबीरात काय काय शिकलो हे थोडक्यात सांगत आहे. अर्थात शेवटी, केंद्रातल��� व्यासंगी, प्रगल्भ वक्ते हे सगळे अतिशय प्रभावीपणे अगदी सहजगत्या उलगडुन सांगतात. तिथले प्रदुषणमुक्त वातावरण, आहार-विहार आणी मुख्यतः सामुहिक साधनेचा खुप फरक पडतो. सकारात्मक स्पंदने मिळतात.\nअष्टांग योगात यम नियम वगैरे असतात हे आपण वाचले/ऐकले आहे. पण यम नियम म्हणजे तरी काय, याबद्दल जे आम्हाला सांगितले ते इथे मुद्द्यानिशी मांडतेय . यातही ८ पैकी पहिल्या ५ बहिरंग योगावरच इथे सांगणार आहे.\nफारच गमतिशिर प्रश्न आहे. जे आपल्या शरीराला कायम ताब्यात ठेवत, ज्याला आपण कधीच कंट्रोल करू शकत नाही आणि जे सतत आपल्याला वेगवेल्या भावनेत अडकवून ठेवत आणि जे सतत आपल्याला वेगवेल्या भावनेत अडकवून ठेवत\nज्याच्यावर आपली सगळी सुख दुख अवलंबून असतात किंवा जे ह्य सगळ्यांचा उगम स्थान आहे. ते मन.\nज्याचा आपण साधा विचारही करात नाही. (हे माझ्याचसाठी होतं) जिम , योग, डान्स इतर अनेक प्रकार केले पण मन साठी काय.\nपण हे मन नक्की असता कुठं माझ्या शरीरात माझा मन नक्की कुठे आहे \nमायबोलीकर कल्पु यांनी एक विपु लिहीली होती की योगाभ्यासामध्ये असलेल्या 'बंध' या विषयावर मला काही लिहीता येईल कां. त्यावेळी कामांची गडबड असल्याने वेळ नव्हता. थोडी उसंत मिळाल्यामुळे माझ्यापाशी असलेली माहिती आपणां सर्वांसमोर मांडतो आहे. ईतर जाणकारांनी देखिल यात आपली भर घालावी ही विनंती.\nRead more about आगळे बंध योगाचे \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Kompaniyivka+ua.php", "date_download": "2019-07-16T00:21:45Z", "digest": "sha1:TSJ5K532RKL7VAQWI3J7LGMOGQ3BO24P", "length": 3483, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Kompaniyivka (युक्रेन)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Kompaniyivka\nक्षेत्र कोड Kompaniyivka (युक्रेन)\nआधी जोडलेला 5240 हा क्रमांक Kompaniyivka क्षेत्र कोड आहे व Kompaniyivka युक्रेनमध्ये स्थित आहे. जर आपण युक्रेनबाहेर असाल व आपल्याला Kompaniyivkaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे ���्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. युक्रेन देश कोड +380 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kompaniyivkaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +380 5240 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनKompaniyivkaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +380 5240 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00380 5240 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/rokhthok-on-election-and-war-by-sanjay-raut/", "date_download": "2019-07-15T23:56:18Z", "digest": "sha1:4CPBQGNLJXONXIU2TD22VVC3FOROEDA2", "length": 24446, "nlines": 164, "source_domain": "www.saamana.com", "title": "रोखठोक : युद्ध, भाजप आणि काँग्रेस; निवडणुकीत सगळे माफ! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nरोखठोक : युद्ध, भाजप आणि काँग्रेस; निवडणुकीत सगळे माफ\nलोकसभा निवडणुकीत अद्यापि रंग भरायचे आहेत. युद्ध आणि सैनिक यांचा प्रचारात वापर करू नका, अशी तंबी निवडणूक आयोगाने दिली. इंदिराजींच्या काळात जे 1984 साली घडताना मी पाहिले तेच आता घडत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी काहीही हेच सध्याचे धोरण. काँग्रेस नको, पण काँग्रेसवाले हवेत हा नवा मंत्र त्याचाच भाग आहे.\n2019 ची निवडणूक ही नेहमीपेक्षा वेगळी आहे. 2014 सालातील नरेंद्र मोदी हे दिल्लीच्या दरवाजावर धडका मारीत होते. 2019चे मोदी दिल्ली टिकविण्यासाठी लढत आहेत. 2014 साली मोदी यांच्या तुलनेत राहुल गांधी हे कोणीच नव्हते. आज ते चित्र नाही. मनमोहन सिंग हे प्रधानमंत्री म्हणून ‘मुके व बधिर’ आहेत. महत्त्वाच्या विषयांवरही ते तोंड उघडत नाहीत. दातांच्या डॉक्टरकडे मनमोहन गेले तरी ते तोंड उघडणार नाहीत अशी टीका तेव्हा होत असे. 2014 ते 2019 या काळात प्रत्येक विषयावर बोलत राहणारा व सर्वाधिक बोलणारा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी विक्रम प्रस्थापित केला; पण जे बोलतात ते केले काय हा आता प्रचाराचा मुद्दा ठरेल. मनमोहन, सोनिया गांधी प्रचारात फार दिसणार नाहीत. त्यामुळे राहुल गांधी व प्रियांका ��ांधी हेच प्रचाराच्या रथावर स्वार होतील. श्री. मोदी यांच्या झंझावातापुढे ते कितपत टिकून राहतील हा प्रश्न आहे.\nइंदिराजी (1984) व युद्धज्वर\nयुद्ध आणि सैनिक यांचा वापर प्रचारात करू नये अशी तंबी शेवटी निवडणूक आयोगाला द्यावी लागली. पुलवामातील हल्ला व त्यानंतरचे पाकिस्तानवर केलेले हवाई हल्ले याबाबत विरोधकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. युद्ध परिस्थिती निर्माण करणे व निवडणुकीला सामोरे जाणे हा राजकीय खेळ असतो व त्यावर मागच्या रविवारी याच स्तंभात लिहिले. 1984 साली याच प्रकारच्या घडामोडी दिल्लीत घडत असताना मी पाहिल्या आहेत. 1984च्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हिंदुस्थान-पाक युद्ध होणारच असे शपथेवर सांगणारे लोक तेव्हा दिल्लीत होते. त्याबाबत चर्चा अशी होत असे व ती जरा औरच होती.\n‘आधी हल्ला कोण करणार\n‘जनरल झिया आपणहून करणार की त्यांचे सूत्रधार त्यांना करावयास लावणार\n‘कदाचित हिंदुस्थानी नेतेही त्यांना तसे करावयास सांगतील\n‘म्हणजे, हिंदुस्थानच्या विनंतीवरूनच पाकिस्तान आपल्यावर हल्ला करील\n कारण त्यात दोन्ही सत्ताधीशांचे हित आहे. सत्तेत निश्चितपणे राहण्यासाठी उभयतांना युद्ध खेळण्याइतका सोपा मार्ग नाही.’\n‘युद्धाचे अनेक फायदे होतात. संरक्षण खात्याला हवी ती भरपूर सामुग्री घेता येते. लोकांना राज्यकर्त्यांना अपरिहार्य पाठिंबा द्यावा लागतो आणि मग निवडणूक ताबडतोब घेण्याचीही गरज उरत नाही किंवा विरोधकांनी उठवलेले सरकारविरोधी इतर विषय मागे पडतात.’\n‘जनरल झियांना निवडणुका नकोच आहेत. इंदिरा गांधींनाही त्या टाळावयाच्या आहेत. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध झाले तर 1985 च्या जानेवारीत निवडणूक होऊ शकणार नाहीत व एक वर्ष लोकसभेची मुदत सहज वाढविली जाईल.’\n‘किंवा युद्धात यश मिळाले असे जाहीर होईल आणि इंदिरा गांधी निवडणूक सहज जिंकतील.’\n‘शेवटी निवडणूक न होण्यासाठी युद्धाची गरज आहे व विजयासाठीही युद्धाची गरज आहे.’\n1984 सालातही परकीय आक्रमणाचा धोशा इंदिरा गांधींनी चालविला होता. देशात युद्धाचा ज्वर आहे व युद्धासाठी भूमिका तयार करण्याचे काम तेव्हा इंदिराजी करीत होत्या. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाऊन इंदिराजी हिंदुस्थानला पाकिस्तानपासून धोका असल्याचे सांगत होत्या. ‘लॉसएंजिलिस टाइम्स’ला 6 मार्च रोजी राजीव गांधींनीही एक ���ुलाखत दिली व म्हणाले, ‘चार दिवसांच्या आत पाकिस्तानी फौजा पूर्ण सामर्थ्यानिशी हिंदुस्थानवर आक्रमण करण्याची शक्यता आहे.’ मोदी हे राजकीय फायद्यासाठी युद्धाचा वापर करीत आहेत असे ज्या विरोधकांना वाटते त्यांनी 1984 साली इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी निर्माण केलेल्या युद्धज्वराकडे पाहायला हवे; पण त्याच काळात इंदिरा गांधींची हत्या झाली व सहानुभूतीच्या लाटेवर राजीव गांधी मोठय़ा बहुमताने सत्तेवर आले.\nनिवडणुकांच्या दृष्टीने परिस्थिती कशी आहे त्यावर प्रत्येक वृत्तवाहिनी तर्क लढवीत आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला 282 जागा मिळणार नाहीत व राष्ट्रीय लोकशाही आघाडीची धाव बहुमताच्या सीमारेषेवर येऊन थांबेल, असे आजचे अंदाज आहेत. 2014 साली निरंकुश सत्ता मोदी यांना मिळाली. काँग्रेसविरुद्ध नाराजी, टोकाचा विषारी प्रचार या दोन कारणांमुळे ही निरंकुश सत्ता भाजपास मिळाली. ती निरंकुश सत्ता टिकवण्याचे आव्हान आज मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपासमोर आहे. एक म्हणजे काँग्रेसमुक्त हिंदुस्थान हे मोदींचे स्वप्न गेल्या चार वर्षांत पूर्ण झाले नाही आणि दुसरे म्हणजे अनेक राज्यांत त्यांना प्रादेशिक व जिल्हा स्तरांवरील पक्षांशी तडजोडी करून लोकसभा निवडणूक लढवावी लागत आहे. संपूर्ण देश काबीज करणे व स्वबळावर हिंदुस्थान जिंकणे हे भाजपचे ध्येय होते. काँग्रेसमुक्त भारत हे गेल्या चार वर्षांतले भाजपचे ध्येय होते. ते सफल झाले नाही. उलट काँग्रेस पक्षातील नेत्यांची मुक्त भरती भाजपात झाली. श्री. मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने सांगितले, गांधी द्रष्टे होते व त्यांना काँग्रेस स्वातंत्र्यानंतर बरखास्त करायची होती. भाजपने काँग्रेसलाच स्वतःमध्ये सामावून घेतले. सत्ता मिळविण्यासाठी आजही काँग्रेसची गरज भासते ती अशी. हे काँग्रेसचे यश आहे. विरोधी पक्षातील प्रमुख लोक फोडून सत्ताधारी अधिक मजबूत होतात. इंदिरा गांधींपासून महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण व शरद पवारांपर्यंत सगळय़ांनीच हे केले. भाजपने तेच केले तर टीका कशासाठी त्यावर प्रत्येक वृत्तवाहिनी तर्क लढवीत आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला 282 जागा मिळणार नाहीत व राष्ट्रीय लोकशाही आघाडीची धाव बहुमताच्या सीमारेषेवर येऊन थांबेल, असे आजचे अंदाज आहेत. 2014 साली निरंकुश स��्ता मोदी यांना मिळाली. काँग्रेसविरुद्ध नाराजी, टोकाचा विषारी प्रचार या दोन कारणांमुळे ही निरंकुश सत्ता भाजपास मिळाली. ती निरंकुश सत्ता टिकवण्याचे आव्हान आज मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपासमोर आहे. एक म्हणजे काँग्रेसमुक्त हिंदुस्थान हे मोदींचे स्वप्न गेल्या चार वर्षांत पूर्ण झाले नाही आणि दुसरे म्हणजे अनेक राज्यांत त्यांना प्रादेशिक व जिल्हा स्तरांवरील पक्षांशी तडजोडी करून लोकसभा निवडणूक लढवावी लागत आहे. संपूर्ण देश काबीज करणे व स्वबळावर हिंदुस्थान जिंकणे हे भाजपचे ध्येय होते. काँग्रेसमुक्त भारत हे गेल्या चार वर्षांतले भाजपचे ध्येय होते. ते सफल झाले नाही. उलट काँग्रेस पक्षातील नेत्यांची मुक्त भरती भाजपात झाली. श्री. मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने सांगितले, गांधी द्रष्टे होते व त्यांना काँग्रेस स्वातंत्र्यानंतर बरखास्त करायची होती. भाजपने काँग्रेसलाच स्वतःमध्ये सामावून घेतले. सत्ता मिळविण्यासाठी आजही काँग्रेसची गरज भासते ती अशी. हे काँग्रेसचे यश आहे. विरोधी पक्षातील प्रमुख लोक फोडून सत्ताधारी अधिक मजबूत होतात. इंदिरा गांधींपासून महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण व शरद पवारांपर्यंत सगळय़ांनीच हे केले. भाजपने तेच केले तर टीका कशासाठी जे वाऱयाच्या झुळकीबरोबर आले ते वाऱयाची दिशा बदलताच जातील जे वाऱयाच्या झुळकीबरोबर आले ते वाऱयाची दिशा बदलताच जातील काँग्रेस नको, पण काँग्रेसचे लोक हवेत. इंदिरा गांधी नकोत, पण इंदिराजींची धोरणे हवीत. नवे राजकारण जुन्याच बाटलीत उसळत आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलमुंबईतील 39 पूल चिंताजनक; सर्व पुलांचे नव्याने ऑडिट; एका महिन्यात अहवाल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-forward-market-agriculture-commodities-7171", "date_download": "2019-07-16T01:02:05Z", "digest": "sha1:VQTPLEN3JMTNTWF6K745HTIBLUKU2XOJ", "length": 24615, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, forward market of agriculture commodities | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमका वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात वाढ\nमका वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात वाढ\nमका वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात वाढ\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nगेल्या सप्ताहात सोयाबीन व हरभरा पिकाच्या भावात वाढ झाली. साखरेचे भाव घसरले. इतर शेतीमालाचे भाव स्थिर राहिले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका वगळता सर्व पिकांचे भाव वाढतील.\nगेल्या सप्ताहात सोयाबीन व हरभरा पिकाच्या भावात वाढ झाली. साखरेचे भाव घसरले. इतर शेतीमालाचे भाव स्थिर राहिले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका वगळता सर्व पिकांचे भाव वाढतील.\nगेल्या सप्ताहात विविध संस्थांनी व्यक्त केलेले भारतातील माॅन्सूनचे अंदाज अाणि अमेरिका व चीनमधील शेतीमाल व्यापारातील अायात शुल्कवाढीमुळे शेतीमालाच्या बाजार पेठेतील संभ्रमावस्था वाढली. अमेरिकेतील आयात शुल्कावरील नियोजित वाढीला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकेतून चीनला निर्यात होणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क वाढ करण्याची घोषणा केली. त्या��� सोयाबीनसारखा शेतीमाल पण आहे. चीन सोयाबीनचा प्रमुख उत्पादक जरी असला, तरी अमेरिकेतील सोयाबीनची निर्यात चीनला सर्वांत जास्त होते. चीनच्या या धोरणामुळे अमेरिकेतील शेती व्यवसाय चिंतेत आहे. अमेरिकेतून कापसाचीसुद्धा चीनला मोठी निर्यात होते. या सर्वच गोष्टींमुळे जागतिक शेती उत्पादन, व्यापार व किमती यांच्यावर काय व कसा परिणाम होईल, हे सध्या सांगता येणार नाही. एनसीडीइएक्सने या महिन्यात सुरू होणारे खरीप पिकांचे ऑक्टोबर डिलिवरी साठीचे कापूस, गवार बी यांचे तर नोव्हेंबर डिलिवरीसाठीचे सोयाबीन व्यवहार लांबणीवर टाकले आहेत. कपाशीचेसुद्धा पुढील वर्षासाठीचे व्यवहार लांबणीवर टाकले गेले आहेत. मात्र, ऑगस्ट २०१८ च्या डिलिवरीसाठीचे रब्बी मका, हळद व गव्हाचे आणि सप्टेंबर डिलिवरीसाठीचे हरभऱ्याचे व्यवहार १ एप्रिलपासून सुरू झाले.\nसोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता जुलै फ्युचर्समध्ये विकला, तर ३.१ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ४,०२६) मिळेल. गवार बीचे भाव जुलैमध्ये सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.९ टक्क्यांनी अधिक (रु. ४,२१९) मिळतील. कापसाचे भाव जुलैमध्ये ४.८ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २०,७६०). हरभऱ्याचे भाव जुलैमध्ये ३.६ टक्क्यांनी अधिक असतील (रु. ३,८८५). मात्र, रबी मक्याचे भाव जूनमध्ये ११.५ टक्क्यांनी कमी मिळतील (रु. १,१६०). गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.\nरब्बी मक्याच्या (मे २०१८) किमती मार्च महिन्यात २० मार्चपर्यंत वाढत होत्या ( रु. १,१३६ ते रु. १,१८०). नंतर मात्र त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या रु. १,१६० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) १.१ टक्क्यांनी घसरून रु. १,३१० वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,१६० वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,४२५ आहे. वाढत्या उत्पादनाच्या व नवीन आवकेच्या अपेक्षेने किमती कमी होण्याची शक्यता आहे.\nसाखरेच्या (मे २०१८) किमती २१ मार्चपासून घसरत आहेत. (रु. ३,३६१ ते रु. ३,०२५). या सप्ताहात त्या रु. ३,०२५ वर स्थिर आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,००० वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, भारतातील उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,०४३ वर आल्या आहेत. साखरेचे भाव काही प्रमाणात घसरण्याची शक्यता आहे.\nसोयाबीन फ्युचर्स (मे २०१८) किमती मार्च महिन्यात घसरत होत्या (रु. ३,९५१ ते रु ३,७२१). या सप्ताहात मात्र त्या परत वाढून रु. ३,९१६ पर्यंत आल्या आहेत. हवामान अंदाजाचा हा काही प्रमाणात परिणाम आहे. तेलाच्या निर्यातीला दिलेले उत्तेजनसुद्धा या वाढीला कारणीभूत आहे. स्पॉट (इंदूर) किमती ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ३,९०४ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ४,०२६ वर आल्या आहेत. हमी भाव (बोनससहित) रु. ३,०५० आहे. पुढील काही दिवस भाववाढ होण्याची शक्यता आहे.\nहळदीच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती मार्चमध्ये प्रथम वाढत रु. ७,१३८ पर्यंत पोहोचल्या; नंतर त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या रु. ६,६४८ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,५७८ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,७४८). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. देशांतर्गत मागणी वाढती आहे. निर्यात मागणीसुद्धा वाढती आहे. मात्र, पुढील काही दिवसांत वाढत्या आवकेमुळे किमतीमधील वाढ रोखली जाईल.\nगव्हाच्या (मे २०१८) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या. ( रु. १,७६१ ते रु. १,६९२). या सप्ताहात त्या रु. १,७०० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,६६४ वर आल्या आहेत. जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,७२६). एप्रिलपासून मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे.\nगवार बीच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती मार्च महिन्यात घसरत होत्या (रु. ४,३६८ ते रु. ४,१२०). याही सप्ताहात त्या रु. ४,१२० वर स्थिर आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,१०० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती २.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,२१९). किमती घसरण्याचा संभव आहे.\nमार्च महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती रु. ३,६१४ ते रु. ३,८१८ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. ३,७९३ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,७५० वर आल्या आहेत. जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ३.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु.३,८८५). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिलनंतर भाव घसरू नयेत, यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्री���रील स्पेशल मार्जिन सुद्धा वाढवले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण व राजस्थान येथे शासनाची खरेदी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात व मध्य प्रदेश मध्येसुद्धा खरेदी सुरू होईल. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती ८ मार्चपासून घसरत होत्या. (रु. २१,४३० ते रु. २०,५६०). या सप्ताहात त्या रु. २०,८८० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,८१४ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २०,७६०). किमतीत काही वाढ शक्य आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी).\nसोयाबीन साखर शेती कापूस\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nबांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...\nमका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...\nबाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...\nवायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...\nसेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...\nकापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....\nघरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...\nसुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...\nसरक���ने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...\nमका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...\nमका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...\nनेहे कुटुंबीयांनी कांदा पिकावर बसवले...नगर जिल्ह्यातील सावरगाव तळ (ता. संगमनेर) हे डोंगर...\nगावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...\nरब्बी हंगामातील आवकेचा दरावर परिणाम या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू,...\nसुताचे दर वाढले जळगाव ः देशांतर्गत सूतगिरण्यांसमोर कापूस...\nमका, हळद, कापसाचा तेजीकडे कलबाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या...\nरुपयाचे अवमूल्यन, सरकीतील तेजीने कापूस...पुणे ः सध्या कापसाचे दर बाजारात ६५००...\n‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...\nकडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2010/04/blog-post_30.html", "date_download": "2019-07-16T00:13:51Z", "digest": "sha1:OPMM3G5FRP75ZKT2SR3KEH4VDNYBLYAD", "length": 6499, "nlines": 123, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: गर्जा महाराष्ट्र माझा...", "raw_content": "\nएक स्वप्न घेऊन ५० वर्षापूर्वी संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आला होता....या पन्नास वर्षात महाराष्ट्राने कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक अश्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटावलाय....या सोबत मनाला सल लावतील अश्या घटना शिवारायांच्या स्वराज्यात घडल्यात... आजही आमचा शेतकरी वीज, पाणी यासारख्या मूलभूत गरजांपासुन वंचित आहे. खून. दरोडे, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे राजरोस घडत आहे..... माफिया राज वाढत आहे....दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणार्‍या महाराजांच्या स्वराज्यात आता जोडे उचलण्याची परंपरा आली आहे. . . तरीही आम्ही आशावादी आहोत...हे सार बदलेल नव्हे आपण हे बदलण्याचा प्रयत्न करू या....पुढील पन्नास वर्षात नक्कीच महाराजांना अभिप्रेत असणार स्वराज्य उभ राहाव हीच आई जगदंब��च्या चरणी प्रार्थना\nवॉलपेपर अच्युत पालव यांच्या साईट वरुन साभार\nरोहन चौधरी ... said...\nराजे ... तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायला आम्हाला शक्ती दया...\nखूप सुंदर. गेल्या पन्नास वर्षात आपण संयुक्त महाराष्ट्रात काय मिळवलं अन काय गमावलं हे पहाण्याची वेळ आता आलेली आहे.\nठणठणपाळांचा एक इ मेल आला होता ,बऱ्याच लोकांना मी तो फॉर्वर्ड पण केलाय - बहुतेक तुला पण केला असावा. असो.\nजाउ दे बरंच मोठ होंतंय, एक पोस्ट लिहितो यावर .. :)\nमहाराष्ट्र दिनाच्या दिवसही ’असा’ महाराष्ट्र कधी घडेल याची वाट पहाणेच केवळ आपल्या हाती आहे.\n\"गर्जा महाराष्ट्र माझा...\" आशा आहे महाराजांचे स्वप्न लवकरच साकार होईल... सगळे मिळून ते करूच.\nमहाराजांना अभिप्रेत असणार स्वराज्य उभ राहाव हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना\nसचिन: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/nana-patole/videos/", "date_download": "2019-07-16T00:45:39Z", "digest": "sha1:AKVORFHJ5GKIU5FLN4C7ZG7335KOJOWH", "length": 11453, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nana Patole- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nVIDEO: RSSचा मुस्लीम राष्ट्रीय मंच पाठिंबा देणार; नाना पटोलेंचा दावा\n1 एप्रिल : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाचा पाठिंबा काँग्रेसचे उमेदवार म्हणून आपल्या मिळाल्याचा दावा नागपूरचे काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी केला आहे. संघाचे स्वयंसेवक हे पंतप्रधान, राष्ट्रपती ते मुख्यमंत्री झालेत, पण त्यांची घोरणं योग्य नसल्याने आणखी काही संघाशी संबंधित लोक पाठिंबा देणार असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला. ''भाजपमध्ये सबका साथ सबका विकास राहिलाच नाही, केवळ स्वतःचाच विकास होतो आहे. त्यामुळेच आता भाजप आणि संघातून अनेकांनी काढता पाय घेण्यास सुरूवात केली आहे,'' असं नाना पटोले म्हणाले.\nSPECIAL REPORT : नागपूर मतदारसंघात दोस्तीत कुस्ती\nVIDEO : गडकरींनी दिला नाना पटोलेंना आशीर्वाद, म्हणाले...\n'पटेल माझे मोठे भाऊ'\n'भाजपमुक्त महाराष्ट्र करायचाय '\n'अन्यथा कार्यकर्त्याला उमेदवारी देणार'\n'इथे मी देश वाचवण्यासाठी आलोय'\n'मोदींचं जात प्रमाणपत्र तपासणार'\n'नानांचा भाजपमध्ये अनेकदा अपमान केलाय'\n'ही खुर्ची जनतेची होती'\n'जे बोलणार, त्यांना मारणार का \n'मोहन भागवतही सरकारवर 'या'बाबतीत नाराज'\n' 'हे' एक हत्याकांड आहे'\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/3065", "date_download": "2019-07-16T00:53:25Z", "digest": "sha1:35H6BNZBG2IK4YBDHLGBOE2YYWNOEJ3P", "length": 8553, "nlines": 91, "source_domain": "dhanlabh.in", "title": "एनएफओ म्हणजे काय? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nएनएफओसाठी अर्ज भरणे योग्य आहे काय\nन्यू फंड ऑफर्स (एनएफओ) या नव्याने गुंतवणूक करण्यासाठीच्या योजना असतात. या योजना अॅसेट मॅनेजमेंट कंपनीकडून घोषित केल्या जातात. शेअर्स किंवा सरकारी रोखे बाजारातून विकत घेण्यासाठी व त्याद्वारे लोकांकडून भांडवल उभारणी करण्यासाठी एनएफओचा उपयोग होतो. आपल्या योजनांचे सर्व प्रकार पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंडाकडून एनएफओ बाजारात आणली जाते. यातील मर्यादित कालावधीसाठीच्या एनएफओ ३ ते ३.५ वर्षांसाठी असतात. या काळात गुंतवणूकदार युनिट्स खरेदी करू शकतात.\nआयपीओ व एनएफओ यांच्यात अनेक फरक आहेत. आयपीओ हे भांडवल उभारणीसाठीच बाजारात आणले जातात. एनएफओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून पैसा उभारला जातो, ज्याची गुंतवणूक पुन्हा सरकारी रोख्यांमध्ये केली जाते. ही गुंतवणूक आधी जाहीर केलेल्या रोखे गटात केली जाते. आयपीओची किंमत दर्शनी मूल्यापेक्षा अधिक असते. त्याचवेळी एनएफओ मात्र १० रुपये दर्शनी मूल्यानुसारच नेहमी उपलब्ध असते.\nकोणताही NFO घेताना वित्तसल्लागाराचा सल्ला घ्यावा हे महत्वाचे \n‘एफडी’चे ���े दोन प्रकार—-\nइंडेक्स फंड म्हणजे काय \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/nda/all/page-6/", "date_download": "2019-07-16T00:03:48Z", "digest": "sha1:DVC7E6LCXB5BM6PXSNGQ3MC5RIYTD5LY", "length": 10866, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nda- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nया निवडणुकीत नरेंद्र मोदी याचं 'नाव' आहे आणि कामही आगे - योगी\n'सपाच्या राजवटीत भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीने कळस गाठला होता. जनता नाराज होती.'\n'गरज पडली तर शरद पवार भाजपलाही पाठिंबा देऊ शकतात'\nVIDEO : 'शरद पवार पंतप्रधान होणार', राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याचं मोठं विधान\nदेशात भाजपची सत्ता येणार काय म्हणाले संजय राऊत\nनिवडणुकीचे पुढचे पाच टप्पे निर्णायक ठरणार, 356 जागांवर लढाई\nनिवडणुकीनंतर BJDसाठी सर्व पर्याय खुले - नवीन पटनायक\nपासवान-मोदींच हेलिकॉप्टर वादळात फसलं, पायलटमुळे टळला अपघात\nIncome Tax Raids : सीआरपीएफ आणि मध्य प्रदेश पोलीस भिडले\nनव्या सर्व्हेने मोदींची चिंता वाढवली, NDA बहुमतापासून दूर\n'निवडणुकीचे अचूक अंदाज सांगा आणि 21 लाख मिळवा'\nवायनाडमधून ही व्यक्ती देणार राहुल गांधींना आव्हान\nनरेंद्र मोदींची वर्ध्यात सभा, या आहेत आजच्या महत्त्वाच्या बातम्या\nकेंद��रात महाआघाडीचं सरकार आलं तर अर्थमंत्री कोण काय म्हणाले रघुराम राजन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/arthsankalp-ek-ban-lakshya-anek", "date_download": "2019-07-16T00:24:45Z", "digest": "sha1:FY2P5KWT6YA3VNOJW2HR7HEU4MLNCMLL", "length": 14873, "nlines": 83, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "२०१९ अर्थसंकल्प : एक बाण, लक्ष्य अनेक - द वायर मराठी", "raw_content": "\n२०१९ अर्थसंकल्प : एक बाण, लक्ष्य अनेक\nअर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना प्रचंड वाढलेली वित्तीय तूट कमी करावी लागणारी आहे. ती या अर्थसंकल्पात कशी करतात यावर पुढचे अर्थकारण अवलंबून आहेत.\nमोदी सरकारमधल्या नव्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या ५ जुलैला अर्थसंकल्प मांडणार आहेत. इंग्रजीमध्ये एक लोकप्रिय म्हण आहे, “Before you judge a man, walk a mile in his shoes,” सीतारामन यांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास त्यांच्यासमोर अर्थव्यवस्थेची बरीच आव्हाने आहेत. मोठे अडथळे आहेत. अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी त्यांना प्रचंड वाढलेली वित्तीय तूट कमी करावी लागणारी आहे. ती या अर्थसंकल्पात कशी करतात यावर पुढचे अर्थकारण अवलंबून आहेत.\nसीतारामन यांच्यापुढे बडी आव्हाने असली तरी खालील काही आर्थिक बाबींवर त्यांना प्रामुख्याने तातडीने उपाययोजना कराव्या लागणार आहेत.\nएक म्हणजे बाजारातील खरेदी क्षमता कमालीची रोडावली आहे. खासगी क्षेत्रातील गुंतवणूक कमी झालेली आहे. त्याचे एक कारण असे सांगितले जात आहे की, वाहन उद्योग व ग्राहकोपयोगी वस्तू यांचा उठाव कमी झालेला आहे. त्याला तीन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे बेरोजगारीचा दर सर्वोच्च झाला आहे. दुसरे उत्पन्न वाढीचा दर मंदावला आहे आणि तिसरे म्हणजे वाहन व एएफसीजी क्षेत्रांमधील वस्तूंवरचे अप्रत्यक्ष कर अव्वाच्या सव्वा वाढलेले आहेत.\nडॉ. चेतन घाटे यांनी खरेदीक्षमता व गुंतवणूक यांच्यातील संबंध स्पष्ट करणारी काही निरीक्षणे रिझर्व्ह बँकेच्या एप्रिलमध्ये झालेल्या वित्तीय धोरण समितीच्या बैठकीत मांडली होती. डॉ. घाटे यांच्या मते अर्थव्यवस्थेतील खरेदी क्षमता खालावल्याने त्याचा थेट परिणाम गुंतवणूक वाढीवर झालेला दिसतो. त्यामुळे खरेदी क्षमता वाढवणे व त्या अनुषंगाने अन्य घटकांच्या प्रश्नांकडे पाहणे यांना प्राधान्य देण्याची गरज या अर्थसंकल्पात अपेक्षित आहे.\nअर्थव्यवस्थेपुढे दुसरे प्रमुख आव्हान आहे ते कृषी व वित्तीय क्षेत्राचे. या दोन घटकांसाठी मूलभूत पातळीवर धोरण मांडले पाहिजे. मार्च २०१९च्या पहिल्या तिमाहीत कृषी क्षेत्रातील वाढ -०.१ टक्के इतकी झाली आहे. गेल्या १३ तिमाहीतील हा एक निच्चांक आहे. शेतीमालाला किमान हमी भाव देऊनही कृषीविकास दर वाढलेला नाही ही चिंतेची बाब आहे.\nवित्तीय क्षेत्रातही फारसे उत्साहवर्धक नाही. अनुत्पादित कर्जांची समस्या अक्राळविक्राळ आहेच. गेल्या तिमाहीत अनुत्पादित कर्जाचे गुणोत्तर थोडे कमी झाले असले तरी बिगर बँकिंग वित्तीय संस्था व गृहबांधणी कर्ज संस्था यांना थकबाकीची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. आणि ही समस्या सिस्टिमचा दोष नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.\nकोणत्याही अर्थव्यवस्थेचा पाया हा वित्तीय क्षेत्रावर असतो. आणि अशा वित्तीय क्षेत्रात अनुत्पादित कर्जाचे प्रमाण अधिक असेल तर त्याचा परिणाम खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीवर होतो आणि याचा सगळ्याचा एकत्रित परिणाम देशाच्या एकूण भांडवली उत्पादनावर होतो.\nतिसरी बाब, निर्यात वृद्धीचे आव्हान ही अर्थव्यवस्थेपुढील सर्वात मोठी कसोटी आहे. गेल्या दोन तिमाहीत निर्यातीचा दर ४.५ व ५.८ टक्के इतका कमी होता. कारण त्या कालावधीत जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर कमी झाला होता आणि अनेक भौगोलिक-राजकीय घटनांचा त्यावर परिणाम झाला होता. जगातील प्रमुख अार्थिक संस्थांच्या मते पुढे काही काळ जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ कमी राहणार आहे. हे चित्र पाहता भारताची निर्यात वाढ एकाएकी वाढेल अशी कल्पना करणे चुकीचे आहे.\nचौथी बाब अडीच वर्षांपूर्वी केलेली नोटाबंदी आणि नंतर घाईघाईत आणलेली जीएसटी प्रणाली याने मध्यम व लघु उद्योजकांना पुरते वाईट दिवस आले आहेत. त्यामुळे निर्यात वाढीला वेग मिळालेला नाही. जरी देशाची निर्यात जागतिक निर्यात वाढीवर अवलंबून असली तरी देशातील लघ��� व मध्यम उद्योगाला उत्साह देणारे एक धोरण सरकारने आणणे गरजेचे आहे.\nखासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे व बेरोजगारी कमी करणे यावर सरकारला अग्रक्रमाने लक्ष द्यावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने हे दोन मुद्दे विचारात घेऊन एक समिती नेमली होती. आता अर्थसंकल्पात या दोन घटकांना डोळ्यासमोर ठेवून रोडमॅप मांडला पाहिजे.\nखरेदी, कृषी, वित्त आणि निर्यात क्षेत्रातील समस्येने आपली अर्थव्यवस्था जेरीस आली आहेच पण त्याचबरोबर महसूली तूटीचे मोठे आव्हान अर्थमंत्र्यांपुढे आहे.\n२०१९च्या आर्थिक वर्षांत १.६६ लाख कोटी रुपये इतकी महसूली तूट होती. होता. सरकारला पेन्शन, सबसिडी, संरक्षण, मनरेगा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अशा योजनांवरही खर्च करायचा आहे. या सर्वांचा खर्च हा अन्य खर्चाचा एकूण हिशेब धरल्यास ५८ टक्के इतका होतो.\nएकंदरीत महसूल घटीत वेगाने वाढ होत असताना त्यात सरकारी खर्चही वाढला असताना वित्तीय तूटीवर (सध्या ३.५ टक्के) नियंत्रण आणणे ही अर्थमंत्र्यांपुढील खरी कसोटी आहे. ही कसोटी पार करण्यासाठी अर्थमंत्र्यांपुढे केवळ एकच बाण आहे पण लक्ष्य अनेक आहेत. त्या लक्ष्याचा भेद कसे करतात हे पाहणे उत्सुकतेचे आहे.\nमुंबई : मरणाच्या दारात उभे असलेले शहर\nभारताने रक्तदानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+632+cn.php", "date_download": "2019-07-16T00:51:43Z", "digest": "sha1:U7MYSGJBHOY5PKQ4GG6SGLPZKXVN33VU", "length": 3382, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 632 / +86632 (चीन)", "raw_content": "क्षेत्र कोड 632 / +86632\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 632 / +86632\nशहर/नगर वा प्रदेश: Zaozhuang\nक्षेत्र कोड 632 / +86632 (चीन)\nआधी जोडलेला 632 हा क्रमांक Zaozhuang क्षेत्र कोड आहे व Zaozhuang चीनमध्ये स्थित आहे. जर आपण चीनबाहेर असाल व आपल्याला Zaozhuangमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. चीन देश कोड +86 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Zaozhuangमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +86 632 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनZaozhuangमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +86 632 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0086 632 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/father-rapes-daughter-for-10-years/", "date_download": "2019-07-15T23:54:10Z", "digest": "sha1:UFUCTSEIHVLEQ3GIALOA3S44BXVFQS2Q", "length": 13973, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याला सात कोटींचा दंड | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्���ानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nमुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याला सात कोटींचा दंड\nस्वत:च्या मुलीवर तब्बल दहा वर्ष बलात्कार करणाऱ्या पित्याला न्यायालयाने सात कोटींचा दंड ठोठावला आहे. तसेच त्या पित्याला आजन्म कारावासाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात 1970 साली ही घटना घडली आहे.\nऑस्ट्रेलियातील ब्रिस्बने शहरात राहणाऱ्या त्या नराधम पित्याने त्याची मुलगी पाच वर्षांची असताना तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला होता. त्यानंतर तब्बल दहा वर्ष तो तिच्यावर बलात्कार करत होता. तसेच याबाबत कुणालाही सांगितल्यास मुलीला व तिच्या आईला जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. त्यामुळे मुलीने याबाबत कुणालाही सांगितले नव्हते. मात्र 2010 मध्ये या मुलीने तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तब्बल नऊ वर्ष लढा दिल्यानंतर न्यायालयाने पित्याला मुलीला सात कोटी रुपये देण्याचे आदेश दिले असून त्याला आजन्म कारावासाची शिक्षाही ठोठावली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\n शहांच्या रोड शोमध्ये राडा झाल्यानंतर बंगालमृधील योगींची सभा रद्द\nपुढीलअंतरवाली सराटी येथील तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-cultivation-bamboo-1861?tid=159", "date_download": "2019-07-16T01:07:02Z", "digest": "sha1:AF73FN4GAAGB73BZMXOXF6CI2LNED5ED", "length": 14239, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, cultivation of Bamboo | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nमंगळवार, 10 ऑक्टोबर 2017\nबांबू लागवड करायच्या ठिकाणी उन्हाळ्यात ३ x३ मीटर अंतरावर आखणी करून कंदापासून लागवड करण्यासाठी ६० x ६० x ६० स��ंमी आकाराचे खड्डे खोदून ठेवावेत. रोपापासून लागवड करावयाची असल्यास ३० x ३० x ३० सेंमी आकाराचे खड्डे खोदावेत. कंद लागवडीसाठी जर कंदाचा आकार मोठा असेल, तर त्यानुसार खड्ड्याचा आकार वाढवावा.\nपावसाळ्याच्या सुरवातीस चांगली माती, २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेटही मातीमध्ये मिसळावे. अशा भरून घेतलेल्या खड्ड्यामध्ये कंद, पॉलिथिन पिशवीत वाढलेली रोपे किंवा गादीवाफ्यावर वाढविलेली रोपे रोपांच्या मुळांना इजा होणार नाही, अशा तऱ्हेने मातीसह काढून लावावीत.\nबांबू लागवड करायच्या ठिकाणी उन्हाळ्यात ३ x३ मीटर अंतरावर आखणी करून कंदापासून लागवड करण्यासाठी ६० x ६० x ६० सेंमी आकाराचे खड्डे खोदून ठेवावेत. रोपापासून लागवड करावयाची असल्यास ३० x ३० x ३० सेंमी आकाराचे खड्डे खोदावेत. कंद लागवडीसाठी जर कंदाचा आकार मोठा असेल, तर त्यानुसार खड्ड्याचा आकार वाढवावा.\nपावसाळ्याच्या सुरवातीस चांगली माती, २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेटही मातीमध्ये मिसळावे. अशा भरून घेतलेल्या खड्ड्यामध्ये कंद, पॉलिथिन पिशवीत वाढलेली रोपे किंवा गादीवाफ्यावर वाढविलेली रोपे रोपांच्या मुळांना इजा होणार नाही, अशा तऱ्हेने मातीसह काढून लावावीत.\nबांबू रोपांची पावसाळ्यात लागवड झाल्यानंतर पहिल्या वर्षी डिसेंबर ते मे महिन्यात लागवडीस पाणी द्यावे. निंदणी व भर देण्याचे काम लागवडीपासून तीन वर्षांपर्यंत करावे.\nसंपर्क : ०२३५८- २८२७१७\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nकन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन��माला आली, तर तिच्या...\nबांबू विकासासाठी धोरणात्मक निर्णयांची...‘राष्ट्रीय बांबू अभियान’नुसार सुचविलेल्या सुधारित...\nतंत्र शेवगा लागवडीचेमहाराष्ट्रातील सुमारे ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू...\nउभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...\nगावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...\nबांबू उद्योग वाढीसाठी हवेत सातत्यपूर्ण...भारताचा जम्मू काश्मीर भाग वगळता सर्व प्रांतात...\nबांबू पिकाला आहे व्यावसायिक मूल्य...बांबू हा पर्यावरणरक्षक आहे. याचबरोबरीने बांबू...\nबांबू लागवड, व्यवस्थापनातील शंका समाधानबांबू लागवड करताना आपला विभाग, हवामानानुसार जाती...\nवाढवूया बांबूचे उत्पादनजगाच्या बाजारात टिकण्यासाठी बांबूची एकरी...\nबांबू लागवडीचा ताळेबंदसर्वसामान्य हवामानात एक बांबू दुसऱ्या वर्षापासून...\nयोग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...\nअशी करा तयारी बांबू लागवडीची...आपण बांबू लागवड कशासाठी करत आहोत हे निश्चित करावे...\nबांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...\nजमीन, हवामानानुसार बांबू जातीची निवड...वनामधील बांबूची प्रत चांगली नसते आणि वनातला बांबू...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nक्षारयुक्त जमिनीतही करता येईल खजुराची...राजस्थान, गुजरातमध्ये खजूर हे पीक चांगल्या...\nसागावरील पाने खाणाऱ्या, चाळणी करणाऱ्या...सागावरील पाने खाणारी अळी व पानांची चाळणी करणारी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nबांबू संशोधन आणि प्रशिक्षण :...बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे २ वर्षे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/other-news/page/3/", "date_download": "2019-07-16T00:21:44Z", "digest": "sha1:7IVEXLSJK3C3MUFPZ7QZ6LJR5T2NHSF3", "length": 16685, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "इतर बातम्या | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n तुमच्या ख���त्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\n नवी द��ल्ली नरेंद्र मोदी सरकारने पहिल्या कार्यकाळात आर्थिक मागास सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आता सवर्णांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी...\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\n नवी दिल्ली पंजाब काँग्रेसमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केल्यानंतर आता मुख्यमंत्री...\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\n नवी दिल्ली इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपचा अंतिम सामना रविवारी झाला. यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) 'टीम ऑफ द टुर्नामेंट' जाहीर केली आहे....\nहिंदी भाषेमुळे संसदेतील भाषणांचा दर्जा खालावला\n नवी दिल्ली एमडीएमकचे सरचिटणीस आणि राज्यसभेचे खासदार वायको यांनी भाषिक वादाला प्रोत्साहन देत चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक...\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n मुंबई असं म्हणतात,की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. इथे फक्त त्या निभवाव्या लागतात. हे नातं जपताना कधी त्यात भरभरून प्रेम असतं,...\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\n नवी दिल्ली रविवारी झालेल्या वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय मिळवून पहिल्यांदाच वर्ल्डकपवर मोहोर उमटवली. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतील रोमहर्षक झालेला अंतिम...\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\n मुंबई हिंदुस्थानकडून पॉवर लिफ्टिंग या क्रीडाप्रकारात सहभाग घेणाऱ्या भावना टोकेकर यांनी एक दोन नव्हेत तर चक्क चार सुवर्ण पदकं कमावण्याचा पराक्रम केला...\nलोकसभेत एनआयएबाबतचे विधेयक मंजूर\n नवी दिल्ली लोकसभेत सोमवारी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएला बळकटी देण्याबाबतचे विधेयक मांडण्यात आले होते. दहशतवादाला रोखण्यासाठी एनआयएला अधिक बळकटी देण्यासाठी हे...\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\n मुंबई आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र सेमिफायनमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांची घोर...\n… आणि तरुणीने फायनलदरम्यान लॉर्डसवर कपडे काढण्यास सुरुवात केली\n लॉर्डस रविवारी ऐतिहासीक लॉर्डस मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात वर्ल्डकपचा फायनल सामना रंगला. या लढतीत इंग्लंडने रोमहर्षक विजय मिळवला. या लढतीदरम्यान एका...\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/updates/news/", "date_download": "2019-07-16T00:37:43Z", "digest": "sha1:TPGR6F47GKZYTN2PVWSRC5YURTZK63MM", "length": 11116, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Updates- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nUGC NET Result June Result 2019: कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो निकाल\nनॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट National Eligibility Test (UGC NET 2019)परीक्षेचे निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे.\nमुंबईसह परिसरात 24 तासांसाठी 'रेड अलर्ट', अतिमुसळधार पावसाचा धोका\nमुंबई आणि परिसराला पावसानं झोडपलं, 10 महत्त्वाचे अपडेट्स\nयमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 29 जणांचा मृत्यू\nपुढच्या 48 तासांत असा असेल पाऊस; मुंबई, कोकणसह 'या' शहरांतील पावसाचे अपडेट\n अपडेटचा दावा करण्यारं 'हे' फेक अ‍ॅप एक कोटी लोकांनी केलंय डाऊनलोड\n���मरनाथ यात्रेकरूंसाठी भारतीय जवानांनी पर्वतालाही रोखलं, VIDEO झाला व्हायरल\nमुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; धावपट्टीवरून विमान...\nमुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा- राज्य सरकार\nठाणे, पालघरमध्ये उद्या 'रेड अलर्ट'; मुंबईसह इतर ठिकाणी काय असणार स्थिती\n'शिवसेना-भाजप नाल्यातून पैसे खाते, म्हणून मुंबई पाण्यात जाते', गंभीर आरोप\nजम्मू-काश्मीर: किश्तवाडमध्ये बस दरीत कोसळून 30 यात्रेकरू ठार\nलोणावळा-कर्जत जवळ मालगाडीचे डबे घसरले; 'या' एक्स्प्रेस गाड्या रद्द\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-530-new-weather-centers-be-started-country-6536", "date_download": "2019-07-16T01:17:35Z", "digest": "sha1:CVLMZR2GFQLJBWQ6MTL2KLOJEXJRT4N3", "length": 17733, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 530 new weather centers to be started in country | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी हवामान सल्ल्यासाठी ५३० नवी केंद्रे सुरू करणार\nकृषी हवामान सल्ल्यासाठी ५३० नवी केंद्रे सुरू करणार\nगुरुवार, 15 मार्च 2018\nपुणे : कृषी उत्पादन क्षमता आणि उत्पन्न वाढविण्यासाठी देशात १३२ क्षेत्रीय कृषी हवामान केंद्र कार्यरत अाहेत. यातून शेतकऱ्यांना आठवड्यातून दोन वेळा एसएमएसच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज देण्यात येतो. अधिकाधिक शेतकऱ्यांना अचूक हवामान सल्ला देण्यासाठी पुढील वर्षभरात आणखी ५३० केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती दिल्ली येथील हवामान केंद्राचे उपमहासंचालक डाॅ. एस. डी. अत्री यांनी दिली.\nपुणे : कृषी उत्पादन क्षमता आणि उत्पन्न वाढविण्यासाठी देशात १३२ क्षेत्रीय कृषी हवामान केंद्र कार्यरत अाहेत. यातून शेतकऱ्यांना आठवड्यातून दोन वेळा एसएमएसच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज देण्यात येतो. अधिकाधिक शेतकऱ्यांना अचूक हवामान सल्ला देण्यासाठी पुढील वर्षभरात आणखी ५३० केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती दिल्ली येथील हवामान केंद्राचे उपमहासंचालक डाॅ. एस. डी. अत्री यांनी दिली.\nराज्याचा कृषी विभाग, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय आयोजित कृषी-हवामान सल्ला सेवा पुरविणाऱ्या भागधारकांच्या बुधवारी (ता.१४) राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. राज्याचे कृषी आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, बंगळूरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या डाॅ. सुलोचना गाडगीळ, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या हवामान संशोधन व सेवा विभागाचे प्रमुख डॉ. ए. के. सहाय, डाॅ. एन, चटोपाध्याय, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. प्रमोद रसाळ व विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दादाभाऊ पोखरकर आदी या वेळी उपस्थित होते.\nडाॅ. अत्री म्हणाले, की देशभरातील सर्व शेतकऱ्यांना हवामान सल्ला देताना विविध विषयांत क्षमता विकसित करणे आवश्‍यक आहे. यात शेती, फलोत्पादनाबरोबरच पशुसंवर्धन, मस्यव्यवसाय यांचाही विचार करावा लागेल. डाॅ. सचिन्द्र प्रताप सिंह म्हणाले, की माॅन्सून हा शेतकऱ्यांसाठी जुगार ठरत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान कमी करून, गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी योग्य वेळी सल्ला मिळाला पाहिजे. त्यासाठी हवामान खाते, कृषी विज्ञान केंद्र, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्यावश्‍यक सेवा द्याव्यात.\nडाॅ. गाडगीळ म्हणाल्या, की हरितक्रांतीच्या वेळी उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात आला. मात्र, हवामानाकडे दुर्लक्ष झाले होते. हवामानात वेगाने होणारे बदल विचारात घेऊन यापुढे प्राधान्याने विचार करावे लागेल. शेतकऱ्यांना हवामानविषयक सेवांचा मिती उपयोग होतो, याचा अभ्यास केला जावा. आवश्‍यतेनुसार विविध विषयांच्या समन्वयाने किफायतशीर सेवा द्याव्यात. डॉ. सहाय म्हणाले, की सध्या हवामान विभागातर्फे जिल्हास्तरावर अंदाज देण्यात येत असून, तालुकास्तरावरील अंदाज देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, हा अंदाज अचूक नसून, शक्यतांवर अधारित असतो. डॉ. रसाळ म्हणाले, की शेतकऱ्यांसाठी गुणवत्तापूर्ण पीक उत्पादन आणि संरक्षणासाठी हवामान सल्ला महत्त्वाचा ठरत आहे. शेतीशी निगडित सर्व विभागांनी यासाठी एकत्र येऊन कार्य केले पाहिजे.\nउत्पन्न हवामान कृषी विभाग agriculture department भारत भारतीय हवामानशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university शिवाजीनगर नगर कृषी आयुक्त agriculture commissioner शेती माॅन्सून\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा लागवड खोळंबली\nपुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची श\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर ठिय्या...\nनाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती जगावी; मात्र आम्हालाही जगू द्यावे.\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायन��क खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/55410", "date_download": "2019-07-16T00:18:09Z", "digest": "sha1:VV5KGJMLTU2BIGICRDJUFNNVL45T5GF2", "length": 5205, "nlines": 59, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ: मार्च 2019 | रेसिपी: चायनीज व्हेज मंचुरियन (ड्राय) - मंजुषा सोनार | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nरेसिपी: चायनीज व्हेज मंचुरियन (ड्राय) - मंजुषा सोनार\nरेड चिली सॉस, विनेगर, डार्क सोया सॉस, दोन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर, दोन मोठे चमचे मैदा, बारीक किसलेली एक वाटी पत्ताकोबी, बारीक चिरलेली एक वाटी कांद्याची पात, बारीक चिरलेले गाजर एक वाटी, मीठ चवीनुसार, लसूण, आले हिरवी मिरची पेस्ट\nप्रथम बारीक चिरलेले सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. त्यात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर चांगले मिक्स करून घ्या.\nआवश्यकतेनुसार त्यात थोडे पाणी घालून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. गोळे तेलात डिप फ्राय करुन घ्या.\nआता एका पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला लसूण, आले, हिरवी मिरची, कांद्याची पात टाकून परतवून घ्या. मग त्यात चार पाच थेंब विनेगर, एक चमचा सोया सॉस, एक चमचा रेड चिली सॉस टाका.\nथोडे पाणी टाकून उकळी येऊ द्या. आता याच्यात आपण केलेले छोटे छोटे गोळे सोडा.\nउकळी आल्यावर गॅस बंद करा. बाउल मध्ये टाकून सर्व करा\nलडाख ऑन व्हिल्स – अजित मुठे\nभुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे\nछायाचित्रे: भुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे\nकेरळ टूर - अनुष्का मेहेर\nभाजे लेणी, लोणावळा - स्नेहल घोलप\nकोकणातील दुर्गम खडतर प्रवास - प्रभाकर पटवर���धन\nअशी ही मनाली, खूप खूप भावली - रिता जोहरापूरकर/ वनिता महाजन\nभावस्पर्शी व्यक्तिचित्र भाग १- किरण दहिवदकर\nमुसळधार पावसात कोकणाकडे - अमित चाळके\nपंढरीची वारी: एक अनुभूती\nबंगलोर येथील इस्कॉन मंदिर - अक्षता दिवटे\nबँगलोर मधील ओरियन मॉल - अक्षता दिवटे\nम्हैसूर दर्शन - अक्षता दिवटे\nमाझा शॉर्ट दक्षिण भारत प्रवास - निमिष सोनार\nखिडकी शेजारची जागा - ओमकार बागल\nमुंबई ते गाव - संकेत मुळगांवकर\nऔषधनिर्माणशास्त्र विषयक कायदे - आशिष कर्ले\nरेसिपी: चायनीज व्हेज मंचुरियन (ड्राय) - मंजुषा सोनार\nमाझे स्केच - मधुरा दहिवदकर\nमाझे काही व्यंगचित्र - प्रिया भांबुरे (निकुम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/09/blog-post_1177.html", "date_download": "2019-07-16T01:01:47Z", "digest": "sha1:ZAHMI5LX4VHB4HC3YMNUBJEYV2YR4AGP", "length": 3171, "nlines": 50, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "महारुद्र ग्रुपचा अमरनाथ येथील बर्फाची पिंड देखावा - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » गणेशोत्सव २०११ » महारुद्र ग्रुपचा अमरनाथ येथील बर्फाची पिंड देखावा\nमहारुद्र ग्रुपचा अमरनाथ येथील बर्फाची पिंड देखावा\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, ७ सप्टेंबर, २०११ | बुधवार, सप्टेंबर ०७, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://dhaandola.co.in/2018/07/27/pizza/", "date_download": "2019-07-16T00:13:19Z", "digest": "sha1:NAUVIJLQ6CIYI4UDVW4VE2PHNXIUBRHA", "length": 12658, "nlines": 113, "source_domain": "dhaandola.co.in", "title": "भाव खाऊन गेलेला पाव…", "raw_content": "\nभाव खाऊन गेलेला पाव…\nइटलीमध्ये नेपल्स नावाचे समुद्र किनाऱ्यावर वसलेले एक अत्यंत पुरातन शहर आहे. मुळात ही ग्रीकांची एक वसाहत होती जी इसपू ६० च्या आसपास वसलेली होती. १७-१८ व्या शतकात नेपल्स दारिद्र्याने पिचलेले एक शहर होते. या शहरातल्या लोकांचा ‘भिक्षांदेही’ हा प्रमुख उद्योग होता त्यामुळं खाण्याचे चोचले किंवा आवडनिवड हा विषय त्यांच्यासाठी वर्ज्यच होता. घरीच थापलेल्या जाड्या-भरड्या आणि गोल पावावर स्वस्तातले चीज, लसूण आणि टोमॅटोचे ‘टॉपिंग’ असलेला पिझ्झा रस्तोरस्ती विकला जाई. पिझ्झा हा नेपल्सच्या लोकांचा प्रमुख आहार होता.\nनेपल्स त्या काळी इटलीचा भाग नव्हते तर एक स्वतंत्र वसाहत होती. १८६१ साली नेपल्स इटलीचा भाग बनले आणि त्याची स्थिती हळूहळू सुधारू लागली. १८९० साली इटलीच्या राजा आणि राणीने नेपल्सला भेट दिली. ‘राजाला रोजच दिवाळी’ या उक्तीप्रमाणे रोजच उच्चभ्रू पद्धतीचे फ्रेंच जेवण जेवणाऱ्या राजा आणि राणीला त्याचा कंटाळा आलेला होता. नेपल्सच्या पिझ्झाविषयी माहिती मिळाल्यावर राणीने चवपालट म्हणून नेपल्समधल्या एका प्रसिद्ध पिझ्झा विक्रेत्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचा पिझ्झा मागवला.\nत्यातला चीज, टोमॅटो व basil चं टॉपिंग असणारा आणि इटलीच्या झेंड्यासारखा दिसणारा पिझ्झा या राणीसाहेबांना फार म्हणता फारच आवडला. ज्याच्याकडून पिझ्झा मागवला होता तो दुकानदार धंद्यात भलताच मुरलेला होता, त्याने ताबडतोब या पिझ्झाचे राणीसाहेबांच्या नावे नामकरण करून टाकले.\nया राणीसाहेबांचे नाव होते Queen Margherita of Savoy आणि त्यांचे पती म्हणजे इटलीचे राजे Umberto I. एव्हाना तुमच्यासारख्या खवय्या वाचकांनी या पिझ्झाचे नाव Pizza Margherita हे ओळखले असेलच.\nराणीसाहेबांना पिझ्झा आवडला ही बातमी इटलीभर पसरली आणि नेपल्सच्याबाहेर फारसा माहीत नसलेला पिझ्झा इटलीत जाऊन पोचला. पण इतक्यावरच त्याची वाटचाल थांबली नाही, इटालियन निर्वासितांबरोबर पिझ्झा अमेरिकेतही जाऊन पोचला आणि Pizza hut, Dominos सारख्या ब्रँडच्या जोरावर त्यानं जग पादाक्रांत केलं.\nआता यापुढं तुम्ही जेंव्हा कधीही पिझ्झाची ऑर्डर देण्यासाठी मेनुकार्ड हातात घ्याल तेंव्हा त्यातल्या एका पिझ्झाच्या नावाची गोष्ट तुम्हाला माहीत असेल.\nएक भाग्यवंत झाड सफरचंदाचे\nऐसी अक्षरे – भाग १\nOne thought on “भाव खाऊन गेलेला पाव…”\nजोशी सर सुरेख जमून आला आहे पिझ्झा…\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nतुझा गंध येता – भाग २ मार्च 30, 2019\nतुझा गंध येता – भाग १ मार्च 24, 2019\nरंगल्या गोष्टी अशा…… मार्च 2, 2019\nकेल्याने देशाटन फेब्रुवारी 7, 2019\nआधी हाताला चटके…. जानेवारी 27, 2019\nमहाराष्ट्रवृत्तांत – १८४८ ते १८५३ डिसेंबर 15, 2018\nविस्मयनगरीचा राजकुमार नोव्हेंबर 20, 2018\nलखलख चंदे���ी तेजाची न्यारी दुनिया नोव्हेंबर 6, 2018\nजाने कहॉं गए वो दिन… ऑक्टोबर 16, 2018\nऐसी अक्षरे – भाग ३ ऑक्टोबर 15, 2018\nऐसी अक्षरे – भाग २ सप्टेंबर 29, 2018\nऐसी अक्षरे – भाग १ सप्टेंबर 11, 2018\nभाव खाऊन गेलेला पाव… जुलै 27, 2018\nएक भाग्यवंत झाड सफरचंदाचे जुलै 18, 2018\nशिकार ते शेती जुलै 1, 2018\nहरवलेल्या आवाजांच्या शोधात जून 27, 2018\nकुत्र्याचा लळा लागला त्याची गोष्ट जून 23, 2018\nदोन घडीचा डाव जून 9, 2018\nहे जिव्हे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये….. मे 1, 2018\nवसुंधरेचे मनोगत एप्रिल 21, 2018\nएका नावाची गोष्ट एप्रिल 14, 2018\nआपला इंपोर्टेड उपास एप्रिल 3, 2018\nसाखरेचे खाणार त्याला…. मार्च 18, 2018\nपुन्हा एकदा अथातो मुद्रणजिज्ञासा… मार्च 9, 2018\nजाणिजे यज्ञकर्म फेब्रुवारी 22, 2018\nमाझे आवडते पुस्तक अर्थात गृहिणी-जीवन-सर्वस्व फेब्रुवारी 1, 2018\nकपड्यांची इस्त्री डिसेंबर 6, 2017\n…अशा रीतीनं आपण वेळ पाळू लागलो नोव्हेंबर 25, 2017\nऑटो स्कॉर्झेनी-जिगरबाज कमांडो ते मारेकरी नोव्हेंबर 7, 2017\nस्टिकर नोव्हेंबर 1, 2017\nअल्काट्राझ ऑक्टोबर 22, 2017\nअथातो मुद्रणजिज्ञासा ऑक्टोबर 18, 2017\nटपाल तिकीटाचे पर्फोरेशन ऑक्टोबर 15, 2017\nयुद्धकैदी क्र.१ ऑक्टोबर 15, 2017\nआपणच आपली ओळख करून देणे हा बहुतेक सगळ्यात कंटाळवाणा प्रकार असावा पण ब्लॉग लिहायचा तर ओळख करून दिलीच पाहिजे.\nआमची मैत्री तशी फार जुनी नाही, ४ वर्षाचीच. कार्यक्षेत्रंही वेगवेगळी. मी आयटी मध्ये तर कौस्तुभचा स्वतःचा छपाईचा व्यवसाय. पण आमच्या अनेक आवडीनिवडी अगदी सारख्या. आवडते लेखक, आवडतं संगीत, आवडते सिनेमे एकसारखे. नॉस्टॅल्जिआ हा आम्हाला जोडणारा अजून एक धागा. त्यामुळं आम्ही गप्पात नेहमीच जुन्या गोष्टी उकरून काढत असतो. या ब्लॉगवरच्या अनेक लेखांचे विषय आम्हाला या गप्पातूनच सुचलेले आहेत. वाचून बघा कदाचित वाचता वाचता तुम्हालाही तुमच्या आवडीच्या विषयावरचा एखादा लेख सापडून जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukripoint.co.in/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2019-07-16T00:09:14Z", "digest": "sha1:G6SNR5VJ4B77MEVDGYSI24HEQPYVVUAD", "length": 5921, "nlines": 98, "source_domain": "www.naukripoint.co.in", "title": "लेखा व कोषागारे संचालनालय विविध पदाच्या एकूण ९३२ जागा", "raw_content": "\nHome » Default » लेखा व कोषागारे संचालनालय विविध पदाच्या एकूण ९३२ जागा\nलेखा व कोषागारे संचालनालय विविध पदाच्या एकूण ९३२ जागा\nलेखा लिपिक/ लेखा परीक्ष��� लिपिक पदाच्या ५९८ जागा\nअजा प्रवर्ग ५९ जागा, अज प्रवर्ग ५३ जागा, विजा (अ) प्रवर्ग १५ जागा, भज(ब) प्रवर्ग १४ जागा, भज (क) प्रवर्ग १९ जागा, भज (ड) प्रवर्ग ९ जागा, विमा प्रवर्ग १२ जागा, सा. व. शै.मागास प्रवर्ग ९५ जागा, इमा प्रवर्ग १०४ जागा आणि खुला प्रवर्ग २१८ जागा (दिव्यांग प्रवर्ग उमेदवारांसाठी १५ जागा राखीव आहेत.)\nकनिष्ठ लेखापाल/ कनिष्ठ लेखा परीक्षक पदाच्या ३३४ जागा\nअजा प्रवर्ग ३३ जागा, अज प्रवर्ग २३ जागा, विजा (अ) प्रवर्ग ११ जागा, भज (ब) प्रवर्ग ५ जागा, भज (क) प्रवर्ग ९ जागा, भज (ड) प्रवर्ग ८ जागा, विमाप्र प्रवर्ग ८ जागा, सा. व. शै.मागास प्रवर्ग ५६ जागा, इमाव प्रवर्ग ६७ जागा आणि खुला प्रवर्ग ११४ जागा (दिव्यांग उमेदवारांसाठी ८ जागा राखीव आहेत.)\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ जानेवारी २०१९ (रात्री ११. ५९ वाजेपर्यंत)\nपनवेल महानगरपालिका-NUHM अंतर्गत भरती\n• वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – ५ जागा शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस वयोमर्यादा – ४५ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) […]\nजळगाव जिल्हा कोतवाल भरती\nजळगाव जिल्ह्यात कोतवाल पदांची भरती केली जाणार आहे. याचे नोकरी ठिकाण हे जळगाव जिल्हा आहे. यासाठी फी खुला प्रवर्ग रुपये ५००/- तर […]\nकेंद्रीय विद्यालय संघटन भरती\nकेंद्रीय विद्यालय संघटनमध्ये ८३३९ जागांसाठी भरती केली जाणार आहे. याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. ऑनलाईन अर्ज २४ ऑगस्टपासून चालू होणार […]\nराष्ट्रीय आरोग्य अभियान २०० जागांची भरती\nमरावीवि कंपनी – ७००० जागांची भरती\nनवोदय विदयालय समिती 2370 पदांची भरती\nमरावी कंपनी लि. 2000 जागांची भरती\nPrevious post महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा विभागात वैदयकिय अधिकारी पदाच्या ८७७ जागा\nNext post महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ – ३६०६ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2012/12/blog-post.html", "date_download": "2019-07-16T00:27:43Z", "digest": "sha1:YYG5WXSGE3KRKWTXTIXM6PNDVW3QARQZ", "length": 12012, "nlines": 120, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: विचार\"जंत\"...", "raw_content": "\nदिसागणिक सारं काही बदलत चाललयं.मानवजातीने आपल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर दिवास्वप्न वाटणार्‍या संकल्पना सत्यात साकार केल्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर अवघ जग मुठीत सामावुन टाकल. जगाच्या दोन विरुद्ध टोकाला असणार्‍या समुदयांमध्ये विचारांची देवाण घेवाण सुरु झाली.प्र��्येकाला आप आपलं मत मांडण्यासाठी \"सोशल नेटवर्कींग\" च्या रुपाने माध्यम मिळालं अन यातुनच एक नवा जंत जन्माला आलाय .... तो म्हणजे \"विचारजंत\".\nकुठेही जा हा तुम्हालाच भेटणारच.जळी, स्थळी, काष्ठी सर्वदुर याचा वावर आहे.विशेषतः फ़ेसबुक, टिव्टर यावर यांचा सर्वात जास्त वावर. इथे गेलात की हमखास भेटणारच. त्यानंतरच दुसर ठिकाणं म्हणजे चॅनेल - पॅनेल. कोणतही वृत्त्वाहिनी सुरु करा...चार पाच विचारजंतवादी एकत्र येउन टाळ कुटत बसलेलेच असतात.\nमला ह्या विचारजंताच एका गोष्टीच फ़ार नवल वाटत...ते म्हणजे...विषय कोणताही असो त्यावर यांची एक्सपर्ट प्रतिक्रिया असणारच. कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, सामाजिक इ.इ. विषय कोणताही असो हे विचारजंतवादी सभा ठोकणार म्हणजे ठोकणारच. एक मराठी वाहिनीवर प्राईम टाईम मध्ये अशेच एक विचारजंती रोज म्हणल तरी चालेल असतातच. कोणताही प्रश्न असो एक्सपर्ट म्हणुन हे हजर असतातच. ह्या माणसाला दुसर काही काम आहे की नाही हाच मला प्रश्न आहे.\nवृत्तवाहिनीवर तरी ते वाहिनीवाले ज्यांना बोलवतील त्यांनाच झेलायला लागतय. पण फ़ेसबुक अन टिव्टर वर या लोकांसाठी तर मोकळा मंगळवारच. आओ जाओ घर तुम्हारा. थोड कुठं खट्ट झाल की भिंती रंगावयला तयार. खर तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणल्यावर कोणी काहीही लिहु शकतो अथवा वागु शकतो पण त्याला थोड तरी तारतम्य असाव. प्रसंगानुरुप आपण काय बोललं पाहिजे किंवा एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया देताना थोड तरी तारतम्य बाळगल पाहिजे.\nबाळासाहेबांचा मृत्यु, आझाद मैदानावरील घटना, सचिन तेंडुलकरची निवृत्ती, दिल्ली बलात्कार प्रकरण अश्या खुप सार्‍या घटनांमध्ये ह्या विचारजंतानी जे अकलेचे तारे तोडले होते ते पाहुन संताप आला होता.अन यांच्या सोबत वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो. त म्हणतात डुक्कराबरोबर कुस्ती करण्यात काहीच मजा नाही...कारण ते डुक्करच त्याला चिखलातच लोळायला आवडत.\nखर सांगायच तर कधी कधी या सर्व गोष्टींचा नकळत स्वतःवर ही परीणाम होतो.खुपदा मनस्ताप पण होतो. कधी कधी या लोकांचं बौद्धिक इतक्या खालच्या पात्रतेला जातं की त्यावर कसं रिअ‍ॅक्ट व्हाव हेच कळत नाही.\nशेवटी विचार पक्का केला अन स्वतःच सोशल लाईफ़ लिमिटेड करुन घेतल. टिव्टरवर फ़क्त ठराविकच लोकांना फ़ॉलो केल बाकी सर्वांना अनफ़ॉलो केलं. फ़ेसबुकवर पण ठराविक मित्रांचेच अपडेट्स ला ��बस्क्राईब केलं.एका ठराविक वेळेलाच फ़क्त सोशल साईटस वर जातो. अन सर्वात महत्वाच म्हणजे न्युज चॅनेल अन न्युज पेपर दोघांनाही राम-राम ठोकलाय. तसही आजकाल बातम्या पाहुन किंवा वाचुन ज्ञानात काही भर पडेल अस वाटत नाही.\nमी तरी ह्या \"विचारजंतांपासुन\" मुक्ती मिळवली आहे....मस्त वेळ मिळतो आहे...चांगली पुस्तक वाचतो आहे. डोक्याला शॉट नाही.\n'तारतम्य' ही बाळगण्याची गोष्ट आहे खरी. पण ती ज्या खिशात बाळगायला हवी...तो खिसा फाटला आहे...बहुतेक त्यामुळे त्यातून हळूहळू झिरपत चालले आहे...तारतम्य.\nमनस्ताप होतो खरा...पण आपण ठरवून काही मोजकी वर्तमानपत्रे वाचावीत असे मला वाटते. कारण जर एक ठराविक ग्रह करून घेऊन वर्तमानपत्रे अजिबात न वाचणे हे सद्य परिस्थितीपासून स्वत:च स्वत:ला दूर ठेवून फक्त इतिहास, स्वप्नजगत ह्यात आपण रमून जाऊ काय असे भय वाटते. कारण शेवटी जो वर्तमानकाळ आहे तो आपणच समोर घेतला पाहिजे व जितके जमेल तितके त्याची जाण ठेवून त्याविरुद्ध लढावयास हवे. नाही का \nआणि सध्याच्या जगात भरपूर चांगली कामे होत असतात...फक्त आपण फार मोठ्या प्रमाणात ह्या मिडीयावर अवलंबून रहातो...व ते जी माहिती देतात तेच म्हणजे जग असे आपल्याला वाटू लागते. तसे न करता मला वाटतं आपण स्वत: बाहेर पडून जी चांगली कामे होत आहेत त्यांना स्वत: भेट देऊन ती जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर ही आलेली मरगळ दूर व्ह्यायला थोडी मदत होईल \nपटतंय का माझं म्हणणं \nविचारवंतांना नावे ठेवता ठेवता मीच कधी विचार जंत झालो हेच कळले नाही.\nआपला तो वंत दुसर्‍याचा तो जंत अशी वृत्ती अंगी बाणवीत आहे म्हणजे डोक्याला मनस्ताप होणार नाही,\nएकूण या सोशल मिडीयापासून दोन हात दूर राहण्यात शहाणपण आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2019-07-16T00:50:59Z", "digest": "sha1:OOK4H2ZRNOOW3VIGZWHNW657462YLOBG", "length": 12634, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेट्रोच्या संथगतीचा महापालिकेला फटका | Dainik Prabhat", "raw_content": "\nमेट्रोच्या संथगतीचा महापालिकेला फटका\nपिंपरी- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामासाठी विद्युत पोल काढून टाकण्यासाठी आठ महिने विलंब झाला आहे. त्यापोटी महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशनने महापालिकेकडे 3 कोटी 37 लाख 50 हजार 872 रूपये जमा केले आहेत. मात्र, अद्यापही मेट्रोचे काम सुरूच असल्याने या रकमेतच सर्व विद्युत पोल काढावे लागणार आहेत. त्यामुळे ठेकेदाराला भाववाढ देण्याची नामुष्की महामेट्रोवर ओढावली आहे.\nपुणे मेट्रोला मंजुरी मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात या कामाला सर्वात प्रथम सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका हद्दीत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी ते दापोडी या दरम्यान पहिल्या टप्प्यात हे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम करताना महामार्गावरील विद्युत पोल अडथळा ठरत आहेत. हे सर्व पोल काढण्याची निविदा महापालिकेकडून गेल्यावर्षी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार 30 ऑगस्ट 2017 ला या कामाचा ठेका मेसर्स इलेक्‍ट्रोमेकॅनिक्‍स या ठेकेदार कंपनीला देण्यात आला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमहापालिकेने या कामासाठी 29 डिसेंबर 2017 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, पुणे मेट्रो प्रकल्पाचे नकाशे अंतिम नसल्याने 31 मार्च 2018 पर्यंत या कामाला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही मेट्रोच्या पिलरचे काम अंतिम नसल्याने ऑगस्ट 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतरही मेट्रोचे काम सुरूच आहे. परिणामी विद्युत पोल काढण्यास विलंब होत आहे. या कामाकरिता महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशनने भाववाढ आणि फरक बिलापोटी महापालिकेकडे 3 कोटी 37 लाख 50 हजार 872 रूपये जमा केले आहेत. या कामातील भाववाढ आणि ठेकेदार कंपनीला बील देण्याचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.\nसंथगती कामामुळे वाहतूक कोंडीत भर\nजुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पुणे मेट्रोचे काम संथगतीने सुरू आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. अनेक ठिकाणी बीआरटीएस लेनवर काम सुरु असल्याने याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. सकाळी व सायंकाळी “पिक अवर’मध्ये महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. मेट्रोचे शहरातील काम पूर्ण होईपर्यंत महामार्गावरील विविध ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.\nरस्ता दुरुस्तीचे काम सुरू\nशहरात महामार्गावरील कासारवाडीपासून मेट्रोचे काम सुरु करण्यात आले होते. आतापर्यंत 1.09 किलोमीटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हे काम करण्यासाठी रस्ता खोदावा लागला आहे. आता हे काम पूर्ण झाल्याने, याठिकाणच्या रस्ता दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. येत्या महिना��रात हे काम पूर्ण झाल्यानंतर, हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे\nकर्नाटकमध्ये 4-5 दिवसांत भाजप सरकार स्थापन करणार\nकर्नाटकचे बंडखोर आमदार शक्तिपरीक्षेवेळी राहणार अनुपस्थित\nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/category/television-news-2/serial-updates/page/2", "date_download": "2019-07-16T00:07:41Z", "digest": "sha1:3T23BKA2RME57FCVH3PFDQURALUFP53B", "length": 11021, "nlines": 87, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "Bollywood News and Gossip | Television News | Celebrity Gossip – PeepingMoon", "raw_content": "\nसासूबाईंच्या लग्नासाठी सजली लग्नवेदी, पण नवरदेव आहेत तरी कोण\nनाईकांच्या वाड्यात आलीये वच्छी, आता कोणता गजहब होणार\nगुरुनाथचे दिवस आता भरले राधिका घडवणार चांगलीच अद्दल\nमंडप सजला दारी, सत्यव्वाला न्यायला आली बाळूमामांची स्वारी\nआता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तुम्ही ओळखलं का याला\nस्टार प्रवाहच्या मालिकांमधून आनंद घ्या दिव्य अनुभूतीचा\nराधिका-गुरु-शनायाच्या केमिस्ट्रीने गाठला मोठा ट्प्पा, मालिकेचे ९���० भाग पुर्ण\nझी मराठीवरील प्रेक्षकांची ही लाडकी मालिका घेणार निरोप, त्या जागी ‘मिसेस मुख्यमंत्री’ बसवणार बस्तान\nराणादाची एक्झिट की मेकओव्हर चाहत्यांना लागून राहली काळजी\nसिनेमा मराठी, कलाकार तंत्रज्ञ मात्र अमेरिकन, वाचा काय आहे हे गोलमाल\nमराठी सिनेमाचा झेंडा सातासमुदा पार कधीच गेला आहे. मराठी सिनेमाची मोहिनी आता परदेशी असलेल्या असलेल्या कलाकारांवरही पडली आहे. परदेशात असलेल्या मराठी कलाकारांनी ‘DNA’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा..... Read More\nगायकवाडांच्या वाड्यात पुन्हा चिमुकल्याचं आगमन, गोडबातमी कुणाकडे\nमातृत्वाची चाहुल हा स्त्रीच्या जीवनातील सगळ्यात मोठा क्षण असतो. गायकवाडांच्या दोन्ही सुना सध्या या क्षणाचा आनंद घेत आहेत. गायकवाडांची धाकटी सून नंदिता गरोदर असल्याची बातमी आम्ही काही दिवसांपुर्वी तुम्हाला दिली..... Read More\nझोकात पार पडलं शितलीचं डोहाळेजेवण, तुम्ही पाहिले का हे फोटो\nआई बनणं कोणत्याही स्त्रिच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण असतो. हे क्षण प्रत्येक स्त्री आनंदाने जगत असते. ‘लागीरं झालं जी’ मधल्या शितलीकडे गोड बातमी आहे. त्यामुळे नुकताच शितलीच्या डोहाळे जेवणाचा सोहळा..... Read More\nकोण होणार करोडपतीचं होणार 'असं' अनोखं प्रमोशन\nसोनी मराठीवर कोण होणार करोडपतीचे नवे पर्व लवकरच सुरु होणार आहे. जसजसे हे पर्व सुरु होणार तशी प्रेक्षकांच्या मनात या पर्वाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठीमधलं आघाडीचं नाव नागराज मंजुळे..... Read More\nबने संमेलनात झाले ‘ह.म.बने तु.म.बने’च्या व्यक्तिरेखांचं कौतुक\nकौटुंबिक विरंगुळा आणि मनोरंजन म्हणून अनेक ठिकाणी सदस्यांतर्फे सदस्यांसाठी संमेलन आयोजित केले जाते ज्यामध्ये दैनंदिन आयुष्यातील सर्व काही ताण-तणाव, तसेच कामं बाजूला सारुन काही दिवस स्वत:च्या सुखासाठी, आनंदासाठी हक्काने दिला..... Read More\n‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेचे ४०० भाग पुर्ण, कलाकारांनी केलं असं सेलिब्रेशन\nकलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेने सध्या ४०० भाग पुर्ण केले आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राधिकाच्यी त्यागी आणि सोशीक व्यक्तिरेखा रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. राधासाठी..... Read More\nसजला विक्रांत-ईशाचा लग्नमंडप, संगीत सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल\nसध्या मालिकांच्य��� विश्वात एकच गडबड सुरु आहे ती म्हणजे ईशा आणि विक्रांतच्या लग्नाची. ईशा आणि विक्रांतच्या लग्नाची तारीख १३ जानेवारी आहे. हळद, मेहेंदी हे लग्नापूर्वीचे समारंभही सुरू झाले आहेत. झी..... Read More\n'मीडियम स्पाइसी'च्या टीमने सईला दिलं बर्थडे सरप्राईज\nअमृता खानविलकरचा बीचवरील हा अंदाज तुम्हालाही घायाळ करेल\n'सुपर 30' सिनेमाच्या संगीताची धुरा या मराठमोळ्या संगीतकारांच्या हातात\nआता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तुम्ही ओळखलं का याला\nVideo : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर\nसुबोध भावे झळकणार सुभाष घईंच्या ‘विजेता’ सिनेमात\nGrazia Millennial Awards 2019 : रंगारंग सोहळ्यात रेड कार्पेटवर अवतरल्या या मराठी तारका\nमराठी सिनेसृष्टीत वाजणार का सनई चौघडे, वाचा सविस्तर\n'लकी' सिनेमातील व्हिलनची अजयच्या सिनेमात वर्णी\nसंजय दत्तच्या मराठी सिनेमाच्या नावाची घोषणा, 'बाबा' येतॊय प्रेक्षकांच्या भेटीला\nExclusive: अक्षयचा लंडन दौरा अर्धवट, ‘मिशन मंगल’ च्या लाँचसाठी भारतात परत\n....... पण आता एका हटके अंदाजात\nमराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं\nमेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'स्माईल प्लीज'ची निवड\nलागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर\nविक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं स्क्रिनिंग झोकात\nनिखळ हास्याचा झरा असलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का\nBirthday Special: 'बिग बॉस मराठी'मुळे या अभिनेत्याच्या करियरला मिळाली नवी सुवर्णझळाळी\nनचिकेतच्या ‘गर्लफ्रेंड’ला नक्की कशाचं कोडं पडलं आहे\n‘जीवलगा’मधील या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्ही म्हणाल वॉव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%8A%E0%A4%B8", "date_download": "2019-07-16T00:53:53Z", "digest": "sha1:CMCT4FYBNDCF2SDA62AXY52KINF57QHQ", "length": 4166, "nlines": 58, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "ऊस Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nग्रामीण मतदाराचा बदलता कौल\nगावाकडच्या मतदारांना राजकारणातलं फारसं काही कळत नाही असं आता कुणी म्हणू शकणार नाही हे जरी खरे असले तरी तो देखील शहरी मतदारांसारखा लाटेत वाहून जाऊ शकतो ...\nव्हिलेज डायरी भाग ५ : मिलु बरबडा ते ऊस\nसिमेंटच्या पायपाची पाईपलाईन अन ५ ची मोटर.. ७२ ला आज्यानं अकलूजच्या फॅक्टरीला ऊस घालवल्याला.. वाड्याखालच्या अंबरीत, न शेतातल्या पेवत पांढरी ज्वारी हुत ...\nगुरांच्या छावणीत साताऱ्यातील गावांचे स्थलांतर\nगावे कोरडी झालेली असूनही सरकारने अजून कुठलीही मदत पुरविलेली नाही. छावणीसमोरही लोंढ्यांना सांभाळण्याचे आव्हान\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4835640470729864999&title=Swatantryache%20Purvarang&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-07-15T23:54:37Z", "digest": "sha1:3M6Z52J6AYHHSHIWAFQ5BK5RCNRQOUDF", "length": 8602, "nlines": 125, "source_domain": "bytesofindia.com", "title": "रत्नागिरीत १४ ऑगस्टला ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ उपक्रमाचा आरंभ", "raw_content": "\nरत्नागिरीत १४ ऑगस्टला ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ उपक्रमाचा आरंभ\nरत्नागिरी : क्रांतिवीर, स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांची सत्ता उलथवून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणत्या हालअपेष्टा सहन केल्या, हे आताच्या युवा पिढीला कळणे आवश्यक आहे. त्यांच्या योगदानाला स्मरणपूर्वक अभिवादन करण्यासाठी चतुरंग प्रतिष्ठान आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ हा नवा उपक्रम सुरू करायचे ठरवले आहे. त्याअंतर्गत मंगळवारी, १४ ऑगस्ट २०१८ रोजी रात्री १० वाजता कीर्तन जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातील शेरे नाक्यावरील माधवराव मुळे भवनातील पांडुरंग जगन्नाथ वैद्य सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.\nस्वातंत्र्यपूर्व काळातील मंडळींनी केलेल्या क्रांतिकार्याचे, त्यासाठी त्यांनी बलिदान करून पत्करलेल्या हौतात्म्याचे स्मरण करून द्यावे व त्यांच्या३ योगदानाला स्मरणपूर्वक अभिवादन करण्याच्या हेतूने हा उपक्रम योजला आहे. यात वेगवेगळ्या स्वातंत्र्यवीरांचे, क्रांतिवीरांचे जीवनदर्शन, कधी व्याख्यान, कधी कीर्तन, कधी प्रवचन अशा माध्यमातून घडविण्याचा चतुरंग प्रतिष्ठानचा मानस आहे.\n‘की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने’ ���ी स्वातंत्र्यवीर-क्रांतिवीर-लोकमान्य व्यक्तिरेखांचा जीवनपट मांडणारी अनोखी अशी कीर्तन जुगलबंदी शुभारंभाच्या कार्यक्रमात रंगणार आहे. श्रेयस बडवे व मानसी बडवे हे तरुण कीर्तनकार दाम्पत्य जुगलबंदी साकारणार आहे.\nदिवस : १४ ऑगस्ट २०१८\nवेळ : रात्री १० वाजता\nस्थळ : पांडुरंग जगन्नाथ वैद्य सभागृह, माधवराव मुळ्ये भवन, शेरे नाका, रत्नागिरी.\nTags: Ratnagiriरत्नागिरी नगर वाचनालयचतुरंग प्रतिष्ठानChaturang PratishthanShreyas BadaveManasee Badaveमानसी बडवेश्रेयस बडवेस्वातंत्र्याचे पूर्वरंगRatnagiri Nagar WachanalayBOI\nअभिनेता अद्वैत दादरकर सहा जुलैला देवरुखात ‘हॅम्लेट’च्या कलाकारांशी रत्नागिरीत गप्पागोष्टी आशा खाडिलकर यांच्या मैफलींची मेजवानी ‘सावरकरांच्या उपक्रमांची फळे आज चाखतो आहोत’ नऊ फेब्रुवारीला पुण्यात ‘सवाई एकांकिकोत्सव’\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nक्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी बाळासाहेब साने\nपुणेकरांसाठी अस्सल जर्मन नाटकाची मेजवानी\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5241546125300865228&title=Difficult%20Operation&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-07-16T00:30:13Z", "digest": "sha1:525FC66WBNXZYGRGWKHWLD5A4ZGLAET6", "length": 10919, "nlines": 140, "source_domain": "bytesofindia.com", "title": "नंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी", "raw_content": "\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\nकृपासिंधा रुग्णालयातील डॉक्टर्स टीमची किमया\nनंदुरबार : दवाखान्यात जायचे म्हटले, की सर्वांच्याच पोटात गोळा आल्याशिवाय राहत नाही. त्यातून एखादा गंभीर आजार किंवा अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, प्रसूती असेल, तर रुग्णासकट त्याचे नातेवाईकही प्रचंड तणावाखाली वावरत असतात. खासगी दवाखाना असेल, तर खर्चाचा ताण आणि सरकारी दवाखाना असेल तर योग्य उपचार व वागणूक मिळेल की नाही, याचे दडपण अशा दुहेरी कात्रीत रुग्ण व त्याचे नातेवाईक सापडलेले असतात. परंतु अशा रुग्णांना दिलासा देणारी एक घटना नुकतीच नंदुरबारमध्ये काही होतकरू व संवेदनशील डॉक्टरांच्या समूहाकडून अनुभवास आल��. अत्यंत अवघड प्रसूती नंदुरबारमधील कृपासिंधू रुग्णालयात डॉक्टरांच्या चमूने कमी खर्चात व सुलभ रीतीने पार पाडली.\nनंदुरबारमधील कृपासिंधू रुग्णालयात काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील आमखेल येथील सर्वसामान्य कुटुंबातील विवाहित महिला दुसऱ्या प्रसूतीसाठी दाखल झाली. तिचे पहिले सिझेरियन धुळे येथील हॉस्पिटलमध्ये झाले होते. कन्जेनायटल कम्प्लीट हार्ट ब्लॉकमुळे तिचा पल्स रेट (नाडी) केवळ ४० बीपीएम एवढाच होता. त्यामुळे पहिल्या खेपेस तिची प्रसूती पेसमेकर लावून करण्यात आली होती. त्यासाठी तिच्या कुटुंबीयांना परिस्थिती नसतानाही लाखो रुपये मोजावे लागले.\nदुसऱ्या खेपेला मात्र एवढा खर्च करणे त्यांना शक्य नव्हते. त्यांनी महिलेला नंदुरबार येथील कृपासिंधू रुग्णालयात दाखल केले. तेथील स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. अविनाश पाटील यांनी महिलेची समस्या व परिस्थिती लक्षात घेऊन पेसमेकरशिवाय अल्प खर्चात प्रसूती कशी करता येईल याचा विचार केला. ‘स्पेशल अॅनास्थेशिया क्विक इन क्विक आउट’ पद्धतीने प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक भूलतज्ज्ञ डॉ. संदीप बोरसे, डॉ. किरण वानखेडे, फिजिशियन डॉ. रोशन भंडारी, डॉ. विनय पटेल यांच्या सहकार्याने ही खर्चिक व अवघड प्रसूती त्यांनी अत्यंत अल्प खर्चात यशस्वी केली. त्यामुळे त्या रुग्ण महिलेच्या कुटुंबीयांना फार मोठा आधार मिळाला. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही घटना नक्कीच दिशा देणारी ठरेल. त्याचबरोबर सर्वसाधारण रुग्णांच्या मनातदेखील आशेचा किरण निर्माण करणारी ही घटना आहे. सर्वच डॉक्टर वाईट नसतात, हा विश्वास यातून निर्माण होण्यास मदत होईल.\nकृपासिंधु हाॕस्पीटल नंदुरबार डाॕ.टीम व डाॕ.अविनाश पाटील.यांचे खुप खुप अभिनंदन ....\nअवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर दिव्यांगांनाही घरपोच घ्यायला येणार शासकीय वाहन वार्धक्यात ज्येष्ठांना ‘मनरेगा’चा आधार उत्तर महाराष्ट्रात १३ कोटी जनता बजावणार मतदानाचा हक्क नाशिक विभागात निवडणूक यंत्राविषयी जनजागृती\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअभिनेता अद्वैत दादरकर सहा जुलैला देवरुखात\n‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन\nशिवाजी विद्यापीठामध्ये ‘पीजी डिप्लोमा इन ई-बिझनेस’साठी प्रवे���\nअनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग सात\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5586535594992777235&title=DX%20Archary%20Academy%20Started%20it's%20second%20branch%20in%20Bavdhan&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-07-15T23:53:25Z", "digest": "sha1:HFMJNNOE3GSPVK7X7MQL4KFXJHQAAAE6", "length": 7395, "nlines": 131, "source_domain": "bytesofindia.com", "title": "डीएक्स आर्चरी अॅकॅडमीच्या बावधन शाखेचे उद्घाटन", "raw_content": "\nडीएक्स आर्चरी अॅकॅडमीच्या बावधन शाखेचे उद्घाटन\nपुणे : नेमबाजी क्रीडाप्रकाराचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या ‘डीएक्स आर्चरी अॅकॅडमी’ची दुसरी शाखा बावधन येथे सुरू करण्यात आली आहे. तिचे उद्घाटन नुकतेच नगरसेविका अल्पना वर्पे, श्रद्धा प्रभुणे, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.\nया वेळी युवा नेते अभय सातपुते, भूगावचे माजी सरपंच बाळासाहेब शेडगे, समता परिषदेच्या मुळशी तालुका शाखेचे अध्यक्ष विजय राऊत, अॅड. प्रदीप कचरे, सचिन इंदलकर आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘खेलो इंडिया’ अभियानाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही प्रशिक्षण संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेचे प्रमुख सुजितकुमार कांडगिरे असून, त्यांनी १९ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन नऊ पदके मिळवली आहेत. ते या प्रभागातील होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. डीएक्स आर्चरी अॅकॅडमीमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झालेले खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत.\nTags: पुणेबावधनडीएक्स आर्चरी अॅकॅडमीनेमबाजीसुजितकुमार कांडगिरेअल्पना वर्पेश्रद्धा प्रभुणेदिलीप वेडे-पाटीलकिरण दगडे-पाटीलखेलो इंडियाPuneBavdhanDX Archary AcademySujitkumar KandgireDilip Vede PatilKiran Dagade PatilBOI\nबावधनमध्ये आठवडे बाजार सुरू बावधन येथे पतंगोत्सव उत्साहात पवन सिंह यांची आयएसएसएफच्या पंच समितीमध्ये निवड गगन नारंग फाउंडेशनतर्फे नेमबाजी पंच प्रमाणपत्र अभ्यासक्रम टोकियो ऑलिम्पिकसाठी नेमबाजी पंच म्हणून पवन सिंह यांची निवड\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n‘बगन्यासारं’ नाटक करून तिवरेवासीयांना लाखमोलाची मदत\n एक झाड दत्तक घेऊ या ..\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2019-07-16T00:11:04Z", "digest": "sha1:UJJOTGCY6C6YNUSQXAF4KBFQ2TCUUT5D", "length": 12760, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कवठे गाव सेवा रस्त्यापासून वंचित | Dainik Prabhat", "raw_content": "\nकवठे गाव सेवा रस्त्यापासून वंचित\nकवठे ः केवळ मुरुम व मातीचा भराव टाकून बनवण्यात आलेला सेवारस्ता.\nमुरुम अन्‌ मातीचा रस्ता उठलाय ग्रामस्थांच्या जीवावर\nभुईंज, दि. 24 (वार्ताहर) – थोर स्वातंत्र्य सेनानी कै. किसन वीर आबा यांचे गाव असलेल्या कवठे गावाला रस्ते विकास महामंडळ आणि रिलायन्स कंपनीने सेवारस्त्यापासून वंचित ठेवले आहे. याठिकाणी ग्रामस्थांना महामार्ग ओलांडण्यासाठी उड्डाणपुल बांधण्यात आला परंतु, महामार्गाच्याकडेला सेवारस्ताच बांधलेला नाही. केवळ मुरुम आणि मातीचा भराव टाकून पर्यायी रस्ता करण्यात आला आहे. मात्र, मुरुम अन्‌ मातीचा हा रस्ता ग्रामस्थांच्या जीवावर उठला आहे.\nवाई तालुक्‍यातील कवठे या गावातून ग्वाल्हेर बंगळूर आशियाई महामार्ग गेला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजुला लोकवस्ती आहे. याशिवाय ग्रामस्थांच्या शेतजमिनीदेखील आहेत. ग्रामस्थांच्या सोयीसाठी याठिकाणी उड्डाणपुल बांधण्यात आला आहे. मात्र, महामार्गाच्या बाजुला सेवारस्ता बांधण्यात आला नाही. याठिकाणी केवळ मुरुम आणि मातीचा ढिगारा टाकून कसाबसा सेवारस्त्याला पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावरुन प्रवास करताना ग्रामस्थांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये याठिकाणी वाहने घसरत आहे. अनेक दुचाकीस्वारांना तर अपघाताला सामोरे जावे लागले आहे. एकंदरी हा तात्पुरता रस्ता कवठे ग्रामस्थांसाठी जीवघेणा ठरत आहेत.\nरस्ते विकास महामंडळ आणि रिलायन्स कंपनीच्या नकाशातील आराखड्यात नियोजीत सेवारस्ता असतानासुध्दा त्याचे काम गेली अनेक वर्षापासून रिलायंस कंपनीने केले नसल्याने कवठे ग्��ामस्थ आणि शेतकऱ्यांनी अनेकदा रस्तारोकोसारखी आंदोलने करुन रस्ते विकास महा मंडळाला आणि रिलायन्स कंपनीला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. याची माहिती आमदार मकरद पाटील यांना मिळताच त्यांनी अडीच वर्षापुर्वी कवठे ग्रमस्थांची तातडीने बैठक घेऊन त्यांच्या व्यथा जाणुन घेतल्या. त्यावर तातडीने उपाय योजना करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसह रिलायन्स कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बैठकीत किसन वीर आबांचा आत्ता उभा असणारा पुतळा जसाचा तसा 10 फुट मागे घेऊन सेवारस्ता करुन देण्याचे गावकऱ्यांसमोर ठरले होते. पण आमदारांसमोर दिलेला शब्द आजपर्यंत न पाळल्याने कवठे ग्रामस्थ अद्यापही सेवारस्त्याच्या प्रतिक्षेतच आहेत. सेवारस्ता नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून ग्रामस्थांमधून संतापाची लाट उसळू लागली आहे. त्यातच रिलायन्स कंपनीची मुदत संपल्याने ती कोणत्याही क्षणी आपला गाशा गुंडाळून जाण्याची शक्‍यता वर्तविली जात असल्याने सेवा रस्त्याचे काम कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nराज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mofald-clpiu.gov.np/page/94", "date_download": "2019-07-16T00:11:36Z", "digest": "sha1:XRQWNGJSRR3BZVCWQ3PX24CHEJ44EJQF", "length": 19694, "nlines": 212, "source_domain": "www.mofald-clpiu.gov.np", "title": "निजी आवास पुनर्निर्माण अपडेट - MOFALD CLPIU", "raw_content": "मंगलबार, ३१ असार २०७६ : :\nनिजामती सेवाको सपना: सम्बृद्ध नेपालको रचना\nकेन्द्रीय आयोजना कार्यान्वयन इकाई\n(अनुदान ब्यबस्थापन तथा स्थानीय पुर्बधार)\nकेन्द्रीय आयोजना कार्यान्वयन इकाईको पृष्ठभूमि\nलाभग्राही सूची (अति प्रभावित १४ जिल्लाहरु)\nलाभग्राही सूची (कम प्रभावित १७ जिल्लाहरु)\nप्रवलीकरण लाभाग्रही सूची (अती प्रभावित १४ जिल्लाहरु)\nप्रबलिकरण लाभग्राही सूची (कम प्रभावित १७ जिल्लाहरु)\nगुनासो फछ्र्यौट लाभग्राही सूची (अती प्रभावित १४ जिल्लाहरु)\nपूनसर्वेक्षण तथा पुनःप्रमाणीकरण गर्नुपर्ने लाभग्राहीहरुको नामावली (अती प्रभावित १४ जिल्लाहरु)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०५-०३)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०५-०१)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०४-३१)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०४-३०)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०४-२९)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०४-२८)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०४-२१)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०४-१६)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०४-१०)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०४-०९)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०४-०६)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०४-०४)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०४-०३)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०४-०१)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-३२)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-३१)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-२९)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-२८)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-२७)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-२६)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-२५)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-२४)\nनिजी आवास पुनर्निर्���ाण अपडेट (२०७५-०३-२२)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-२१)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-२०)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-१९)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-१८)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-१७)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-१५)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-१४)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-१३)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-१२)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-११)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-१०)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-०८)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-०७)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-०५)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-०४)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०३-०३)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-३१)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-३०)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-२९)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-२८)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-२७)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-२५)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-२४)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-२३)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-२२)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-२१)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-२०)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-१८)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-१७)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-१६)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-१५)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-१४)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-१३)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-१०)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-०८)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-०७)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-०६)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-०४)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-०३)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-०२)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०२-०१)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-३१)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-२८)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-२७)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-२६)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-२५)\nनिजी आवास पुनर्निर���माण अपडेट (२०७५-०१-२४)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-२३)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-२१)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-२०)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-१९)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-१६)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-१४)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-१३)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-१२)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-११)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-१०)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-०९)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-०६)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-०५)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-०३)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७५-०१-०२)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-२९)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-२८)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-२७)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-२५)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-२३)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-२२)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-२१)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-२०)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-१९)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-१८)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-१६)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-१५)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-१४)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-१३)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-१२)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-०९)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-०८)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-०७)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-०६)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१२-०१)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-११-२९)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-११-२८)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-११-२५)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-११-२१ )\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-११-१८)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-११-१५)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-११-११)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-११-०९)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-११-०६)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१०-२८)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१०-२६)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१०-२५)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१०-२४)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१०-२२)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१०-१८)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१०-१४)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१०-१०)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१०-०९)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१०-०८)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१०-०३)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-१०-०२)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०९-३०)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०९-२६)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०९-२५)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०९-२३)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०९-२१)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०९-१८)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०९-१४)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०९-१२)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०९-११)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०९-०९)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०९-०६)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०९-०५)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०९-०४)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०९-०३)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०८-२७)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०८-२५)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०८-१९)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०८-१४)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०८-०६)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०८-०३)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०७-२९)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०७-२७)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०७-२३)\nनिजी आवास पुनर्निर्माण अपडेट (२०७४-०७-२०)\nसंघीय मामिला तथा सामान्य प्रशासन मन्त्रालय\nसहरी विकास मन्त्रालय, केन्द्रीय आयोजना कार्यान्वयन इकाई\nकाठमाडौँ उपत्यका विकास प्राधिकरण\nसिंहदरवार सचिवालय पुनः निर्माण समिति\nकेन्द्रीय आयोजना कार्यान्वयन इकाई\nफोन : +९७७-०१- ५२६००८२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/04/blog-post_2758.html", "date_download": "2019-07-16T01:01:08Z", "digest": "sha1:TALE4ZY6X5G436FHBJWHWARGQJG2TZ4C", "length": 3534, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "विठ्ठलाचे कोटमगांव येथे पालखेडच्या आवर्तनासाठी रास्ता रोको करण्याआधी तहसिलदारांशी चर्चा करताना ग्रामस्थ - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » विठ्ठलाचे कोटमगांव येथे पालखेडच्या आवर्तनासाठी रास्ता रोको करण्याआधी तहसिलदारांशी चर्चा करताना ग्रामस्थ\nविठ्ठलाचे कोटमगांव येथे पालखेडच्या आवर्तनासाठी रास्ता रोको करण्याआधी तहसिलदारांशी चर्चा करताना ग्रामस्थ\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, १० एप्रिल, २०१२ | मंगळवार, एप्रिल १०, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/face-elected/", "date_download": "2019-07-16T00:48:47Z", "digest": "sha1:KPKYEY64UFLYSAC7H7UDJBDP62YCAZ2X", "length": 3562, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "face elected Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nआता चेहराही ठरणार तुमच्या आधार पडताळणीचा पर्याय\nनवी दिल्ली : बायोमेट्रिक पद्धतीने आधार काढत असताना हाताच्या बोटांवरील रेषा अस्पष्ट असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र आता त्यांना...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/category/television-news-2/serial-updates/page/3", "date_download": "2019-07-15T23:58:01Z", "digest": "sha1:5KX23SQPACLPDKOSFIOHS5SRAMG75J3Y", "length": 11155, "nlines": 87, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "Bollywood News and Gossip | Television News | Celebrity Gossip – PeepingMoon", "raw_content": "\nनाईकांच्या वाड्यात आलीये वच्छी, आता कोणता गजहब होणार\nगुरुनाथचे दिवस आता भरले राधिका घडवणार चांगलीच अद्दल\nमंडप सजला दारी, सत्यव्वाला न्यायला आली बाळूमामांची स्वारी\nआता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तुम्ही ओळखलं का याला\nस्टार प्रवाहच्या मालिकांमधून आनंद घ्या दिव्य अनुभूतीचा\nराधिका-गुरु-शनायाच्या केमिस्ट्रीने गाठला मोठा ट्प्पा, मालिकेचे ९०० भाग पुर्ण\nझी मराठीवरील प्रेक्षकांची ही लाडकी मालिका घेणार निरोप, त्या जागी ‘मिसेस मुख्यमंत्री’ बसवणार बस्तान\nराणादाची एक्झिट की मेकओव्हर चाहत्यांना लागून राहली काळजी\nसिनेमा मराठी, कलाकार तंत्रज्ञ मात्र अमेरिकन, वाचा काय आहे हे गोलमाल\nगायकवाडांच्या वाड्यात पुन्हा चिमुकल्याचं आगमन, गोडबातमी कुणाकडे\nमातृत्वाची चाहुल हा स्त्रीच्या जीवनातील सगळ्यात मोठा क्षण असतो. गायकवाडांच्या दोन्ही सुना सध्या या क्षणाचा आनंद घेत आहेत. गायकवाडांची धाकटी सून नंदिता गरोदर असल्याची बातमी आम्ही काही दिवसांपुर्वी तुम्हाला दिली..... Read More\nझोकात पार पडलं शितलीचं डोहाळेजेवण, तुम्ही पाहिले का हे फोटो\nआई बनणं कोणत्याही स्त्रिच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण असतो. हे क्षण प्रत्येक स्त्री आनंदाने जगत असते. ‘लागीरं झालं जी’ मधल्या शितलीकडे गोड बातमी आहे. त्यामुळे नुकताच शितलीच्या डोहाळे जेवणाचा सोहळा..... Read More\nकोण होणार करोडपतीचं होणार 'असं' अनोखं प्रमोशन\nसोनी मराठीवर कोण होणार करोडपतीचे नवे पर्व लवकरच सुरु होणार आहे. जसजसे हे पर्व सुरु होणार तशी प्रेक्षकांच्या मनात या पर्वाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठीमधलं आघाडीचं नाव नागराज मंजुळे..... Read More\nबने संमेलनात झाले ‘ह.म.बने तु.म.बने’च्या व्यक्तिरेखांचं कौतुक\nकौटुंबिक विरंगुळा आणि मनोरंजन म्हणून अनेक ठिकाणी सदस्यांतर्फे सदस्यांसाठी संमेलन आयोजित केले जाते ज्यामध्ये दैनंदिन आयुष्यातील सर्व काही ताण-तणाव, तसेच कामं बाजूला सारुन काही दिवस स्वत:च्या सुखासाठी, आनंदासाठी हक्काने दिला..... Read More\n‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेचे ४०० भाग प��र्ण, कलाकारांनी केलं असं सेलिब्रेशन\nकलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेने सध्या ४०० भाग पुर्ण केले आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राधिकाच्यी त्यागी आणि सोशीक व्यक्तिरेखा रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. राधासाठी..... Read More\nसजला विक्रांत-ईशाचा लग्नमंडप, संगीत सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल\nसध्या मालिकांच्या विश्वात एकच गडबड सुरु आहे ती म्हणजे ईशा आणि विक्रांतच्या लग्नाची. ईशा आणि विक्रांतच्या लग्नाची तारीख १३ जानेवारी आहे. हळद, मेहेंदी हे लग्नापूर्वीचे समारंभही सुरू झाले आहेत. झी..... Read More\nविक्रांत सरंजामेची जादू चालली नाही, मालिकेच्या स्पर्धेत पाठकबाईंनी टाकलं मागे\nमालिका आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्याचा भाग बनल्या आहेत. मालिकांमधील पात्रं त्यामुळेच आपल्याला जवळची वाटतात. या पात्रांवरही प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. त्यामुळेच कि काय एखादी मालिका बराच काळ टीआरपी रेटिंगमध्ये असते.अलीकडेच जाहीर..... Read More\n'मीडियम स्पाइसी'च्या टीमने सईला दिलं बर्थडे सरप्राईज\nअमृता खानविलकरचा बीचवरील हा अंदाज तुम्हालाही घायाळ करेल\n'सुपर 30' सिनेमाच्या संगीताची धुरा या मराठमोळ्या संगीतकारांच्या हातात\nआता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तुम्ही ओळखलं का याला\nVideo : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर\nसुबोध भावे झळकणार सुभाष घईंच्या ‘विजेता’ सिनेमात\nGrazia Millennial Awards 2019 : रंगारंग सोहळ्यात रेड कार्पेटवर अवतरल्या या मराठी तारका\nमराठी सिनेसृष्टीत वाजणार का सनई चौघडे, वाचा सविस्तर\n'लकी' सिनेमातील व्हिलनची अजयच्या सिनेमात वर्णी\nसंजय दत्तच्या मराठी सिनेमाच्या नावाची घोषणा, 'बाबा' येतॊय प्रेक्षकांच्या भेटीला\nExclusive: अक्षयचा लंडन दौरा अर्धवट, ‘मिशन मंगल’ च्या लाँचसाठी भारतात परत\n....... पण आता एका हटके अंदाजात\nमराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं\nमेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'स्माईल प्लीज'ची निवड\nलागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर\nविक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं स्क्रिनिंग झोकात\nनिखळ हास्याचा झरा असलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का\nBirthday Special: 'बिग बॉस मराठी'मुळे या अभिनेत्याच्या करियरला मिळाली न��ी सुवर्णझळाळी\nनचिकेतच्या ‘गर्लफ्रेंड’ला नक्की कशाचं कोडं पडलं आहे\n‘जीवलगा’मधील या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्ही म्हणाल वॉव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-48/", "date_download": "2019-07-16T00:43:47Z", "digest": "sha1:OCYPXK55OLW3AERF6TKJ4J7VPAEKPDKR", "length": 11243, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सहा वर्षाच्या चिमुकलीवर 48 वर्षीय नराधमाचा अत्याचार | Dainik Prabhat", "raw_content": "\nसहा वर्षाच्या चिमुकलीवर 48 वर्षीय नराधमाचा अत्याचार\nलातूर (प्रतिनिधी): औसा तालुक्‍यात एका 6 वर्षीय चिमुकलीवर 48 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी किल्लारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे औसा तालुक्‍यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.\nया बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आरोपी रातेंद्र छत्रे याने बोलावून घेतले आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पीडीत मुलीच्या पालकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी किल्लारी पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात तक्रार दाखल केली. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदरम्यान, पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केल्याची चूणुक लागताच आरोपी राजेंद्र छत्रे हा फरार झाला आहे. किल्लारी पोलीस ठाण्यात राजेंद्र छत्रेच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे आरोपीच्या विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.\nव्हिडीओ – जाणून घ्या आजच्या TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nसर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात – संभाजी पाटील-निलंगेकर\n40 टक्के बांधकाम सक्‍तीच्या निर्णयाचा होणार फेरविचार – सुभाष देसाई\nराज्यात साथरोगाची परिस्थिती नियंत्रणात; आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही\nबंजारा तांड्यांना ग्रामपंचायतीमध्ये गटाचा दर्जा देऊन विकास करणार – देवेंद्र फडणवीस\nकुशल कामगारांच्या कामाला पाठबळ मिळणे आवश्यक – राज्यपाल सी. विद्यासागर राव\nमहिन्याभरात अंदाज घेऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग : चंद्रकांत पाटील\n# व्हिडीओ : शिवसेनेची नाटक संपूर्ण महाराष्ट्राला समजलेली आहे – राजू शेट्टी\nराज्यात येत्या 13 ऑक्‍टोबरपर्यंत विधानसभा निवडणुका होण्याची शक्‍यता -गिरीश महाजन\nकर्नाटकचे बंडखोर आमदार शक्तिपरीक्षेवेळी राहणार अनुपस्थित\nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-stage-collapse-during-dahihandi-pune-2916", "date_download": "2019-07-16T00:00:09Z", "digest": "sha1:IMI2I2WZ5GINMFVUNUKPD5G2KGM6UYPJ", "length": 5534, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi news : stage collapse during DahiHandi in Pune | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे: बुधवार पेठेत दहिहंडीदरम्यान स्टेज कोसळून 12 जखमी\nपुणे: बुधवार पेठेत दहिहंडीदरम्यान स्टेज कोसळून 12 जखमी\nपुणे: बुधवार पेठेत दहिहंडीदरम्यान स्टेज कोसळून 12 जखमी\nमंगळवार, 4 सप्टेंबर 2018\nपुण्याच्या बुधवार पेठेत दहीहंडीदरम्यान कोसळला स्टेज..१० ते १५ जण जखमी\nVideo of पुण्याच्या बुधवार पेठेत दहीहंडीदरम्यान कोसळला स्टेज..१० ते १५ जण जखमी\nपुणे : दहीहंडीच्या उत्सवादरम्यान बुधवार पेठ परिसरातील एका मंडळाचा स्टेज कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 जण जखमी झाले आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील शुक्रवार पेठ पोलिस चौकीजवळ विजय शिवाजी तरुण मंडळ आहे. या मंडळच्या दहीहंडी बक्षिस वितरण कार्यक्रमावेळी स्टेज कोसळले. त्यामध्ये 10-12 जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री अकरा वाजता ही घटना घडली.\nपुणे : दहीहंडीच्या उत्सवादरम्यान बुधवार पेठ परिसरातील एका मंडळाचा स्टेज कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 जण जखमी झाले आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील शुक्रवार पेठ पोलिस चौकीजवळ विजय शिवाजी तरुण मंडळ आहे. या मंडळच्या दहीहंडी बक्षिस वितरण कार्यक्रमावेळी स्टेज कोसळले. त्यामध्ये 10-12 जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री अकरा वाजता ही घटना घडली.\nया दुर्घटनेनंतर जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. क्षमतेपेक्षा जास्त जण स्टेजवर आल्याने स्टेज कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.\nदहीहंडी पोलिस विजय victory collapse pune\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/02/blog-post_16.html", "date_download": "2019-07-16T01:03:21Z", "digest": "sha1:XVNCKC5CCWWWWZ5W6R3WSKHSCS4BNFOO", "length": 3786, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "बाभूळगांव येथील आय.टीयआय कॉलेज इमारतीमध्ये मतमोजणी केंद्राची पाहणी करताना निवडणुक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ आणि तहसिलदार अनिल पवार - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » बाभूळगांव येथील आय.टीयआय कॉलेज इमारतीमध्ये मतमोजणी केंद्राची पाहणी करताना निवडणुक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ आणि तहसिलदार अनिल पवार\nबाभूळगांव येथील आय.टीयआय कॉलेज इमारतीमध्ये मतमोजणी केंद्राची पाहणी करताना निवडणुक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ आणि तहसिलदार अनिल पवार\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२ | गुरुवार, फेब्रुवारी १६, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/1531", "date_download": "2019-07-16T00:28:07Z", "digest": "sha1:JD3KDXW4AYHFU5JBXRFORQDYEIZ6EOJP", "length": 9715, "nlines": 91, "source_domain": "dhanlabh.in", "title": "फॉर्म क्रमांक 15 G / H – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nफॉर्म क्रमांक 15 G / H\nमध्यम वर्गीय किंवा ज्येष्ठ नागरिक एप्रिल / मे महिन्यात हा फॉर्म भरण्यासाठी बँकेत जातात , व बँक अधिकारी सांगेल त्या ठिकाणी सह्या करून येतात . गेल्या काही वर्षात बहुतांशी बँकांचे core बँकिंग झाल्याने असे प्रत्येक बँकेत फॉर्म १५ G/H भरणे कदाचित धोकादायक होऊ शकते .\nमुळात हा फॉर्म म्हणजे एक प्रतिज्ञापत्र आहे. ज्याचे उत्त्पन्न करमर्यादेपेक्षा जास्त आहे त्याने हा फॉर्म भरू नये . कारण आपल्याला बँकेत ठेवलेल्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजामधून TDS कापला जाऊ नये म्हणून आपण ह्या फॉर्मवरील सह्याद्वारे घोषणापत्र देतो व आपला उद्गमस्थानी कर कपात करू नका असे बँकेला सांगत असतो. बँकेच्या एका शाखेतील व्याज जरी करकपातीच्या मर्यादेच्या आत असले तरी आपल्या सर्व बँकांतील ठेवीवरील व्याज कदाचित करर्मर्यादेबाहेर जाऊ शकते आणि आपण या घोषणा पत्रातील मुख्य बाबीशीच प्रतारणा केल्यासारखे होऊ शकते .\nसध्या संगणकाच्या एका क्लिकवर आपल्या सर्व ठेवींची माहिती IT कार्यालयाला प्राप्त होऊ शकते आणि आपण अडचणीत येऊ शकतो. म्हणून जर आपले सर्व उत्पन्न रू २.५० लक्ष पेक्षा कमी असेल तरच हा फॉर्म भरणे उचित आह��� . त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेले सर्वजण return भरत असल्याने TDS कापून घ्या असेच बँकेला सांगणे आवश्यक आहे.आणि जर आपला अश्या प्रकारे कापलेला कर आपल्याला भरावयाच्या करापेक्षा जास्त झाला तर आपण तर आपण return सादर केल्यावर परतावा सुद्धा घेऊ शकतो .\nज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत ही उत्पन्न मर्यादा रू. ३.0 लक्ष असून अति ज्येष्ठ नागरिकांना रू. पाच लक्ष आहे . त्यामळे TDS होऊ नये यासाठी उत्पन्न जास्त असताना असा फॉर्म भरणे चुकीचे होईल .\nआर्थिक नियोजन कसे कराल\nशेअरखान तर्फे INSTA MF सुविधा\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/category/news/page/181", "date_download": "2019-07-15T23:56:27Z", "digest": "sha1:QD2YCEGHYCTQ7L7NIWHNGIW2FHUJ2Y67", "length": 11000, "nlines": 93, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "Bollywood News and Gossip | Television News | Celebrity Gossip – PeepingMoon", "raw_content": "\n'बिग बॉस मराठी 2'च्या घरात अशी रंगली बनवाबनवी\nअभिनेता आदिनाथ कोठारेने शेअर केला ‘83’ च्या टीमसोबतचा हा फोटो\n'बिग बॉस मराठी 2' मध्ये रुपाली भोसले सदस्यांसाठी बनली मेकअप आर्टिस्ट्\nघराची संकल्पना सांगू पाहणारा 'वेलकम होम' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित\nसंतोष जुवेकरचा रावडी अंदाज असलेला 'अधम' सिनेमाचा ट्रेलर एकदा बघाच\n‘बिग बॉस’च्या घरात आज झाली पहिल्या टास्कची नांदी\nसुप्रित निकम दिसणार वेगळ्या अंदाजात, यासाठी बदलला लूक\nविद्याधर जोशींना पडली लावणीची भुरळ, समजला लावणी आणि तमाशा फरक\n‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये ���िवानी सुर्वेच्या शूजमागचे हे आहेत डिझायनर\nमृण्मयी सिद्धार्थ आळवत आहेत विरहाचा सुर, ‘मिस यु मिस्टर’चं नवं गाणं रिलीज\nआजकाल अनेक व्यक्ती काही कामानिमित्त परदेशात असतात. अशा वेळी त्यांच्यात आणि जवळच्या व्यक्तींमधील भावबंध मिस यु मिस्टर’च्या नव्या गाण्यात सहज जाणवून येतात. या गाण्याचे ‘तुझी आठवण’ असे बोल आहेत. परदेशी..... Read More\nसंग्रामचा ‘कूल’ अंदाज जिंकणार कि अमृताचा राग नडणार, नवी मालिका ‘मी तुझीच रे’\nअसं म्हणतात प्रेमात आणि युद्धात युद्धात सगळं माफ असतं’ सोनी मराठीवरील मी तुझीच रे या नव्या मालिकेत प्रेमाची सुरुवातच युद्धाने झाली आहे. रसिकांच्या मनोरंजनाची हमी देणा-या सोनी मराठीने एका फ्रेश..... Read More\n‘मिडियम स्पाईसी’ असलेला ललित प्रभाकर घडवतोय सेटवरच्या घराची सफर\nसध्या ‘मिडियम स्पाईसी’ असं चटपटीत नाव असलेल्या सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. या सिनेमात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे या त्रिकुटाचं मेतकुट जमलं आहे. ललितने नुकताच सेटवरून..... Read More\nप्रेक्षकांच्या लाडक्या 'आर्ची'ला बारावीच्या परीक्षेत 'सैराट' यश\nप्रेक्षकांची लाडकी आर्ची अर्थात रिंकू राजगुरू बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली असून तिने घवघवीत यश संपादन केलं आहे. आज बारावीचा निकाल जाहीर झाला असून रिंकूला या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळाले..... Read More\nतर अशी असणार अमेय वाघची 'गर्लफ्रेन्ड',पाहा टीजरमधून एक झलक\nअमेय वाघचा आगामी 'गर्लफ्रेन्ड' या सिनेमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सई ताम्हणकर या सिनेमात अमेय वाघची गर्लफ्रेंड म्हणून झळकणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली. या सिनेमाचा टीजर नुकताच..... Read More\nआपुलकीच्या नात्यात गुंफलेला 'मोगरा फुलला' सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला\nसध्या मराठी सिनेविश्वात कौटुंबिक सिनेमे प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. 'मुंबई पुणे मुंबई ३', 'वेडींगचा शिनेमा' यांसारख्या कौटुंबिक सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या यादीत 'मोगरा फुलला' या सिनेमाची भर पडली..... Read More\nअभिनेत्री गौरी किरणला राज्य शासनाचा 'प्रथम पदार्पण अभिनेत्री' पुरस्कार\n‘पुष्पक विमान’ या सुपरहिट चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या गौरी किरणला (गौरी कोठावदे) राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५६ व्य�� मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण’ हा पुरस्कार देऊन..... Read More\n'मीडियम स्पाइसी'च्या टीमने सईला दिलं बर्थडे सरप्राईज\nअमृता खानविलकरचा बीचवरील हा अंदाज तुम्हालाही घायाळ करेल\n'सुपर 30' सिनेमाच्या संगीताची धुरा या मराठमोळ्या संगीतकारांच्या हातात\nआता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तुम्ही ओळखलं का याला\nVideo : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर\nसुबोध भावे झळकणार सुभाष घईंच्या ‘विजेता’ सिनेमात\nGrazia Millennial Awards 2019 : रंगारंग सोहळ्यात रेड कार्पेटवर अवतरल्या या मराठी तारका\nमराठी सिनेसृष्टीत वाजणार का सनई चौघडे, वाचा सविस्तर\n'लकी' सिनेमातील व्हिलनची अजयच्या सिनेमात वर्णी\nसंजय दत्तच्या मराठी सिनेमाच्या नावाची घोषणा, 'बाबा' येतॊय प्रेक्षकांच्या भेटीला\nExclusive: अक्षयचा लंडन दौरा अर्धवट, ‘मिशन मंगल’ च्या लाँचसाठी भारतात परत\n....... पण आता एका हटके अंदाजात\nमराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं\nमेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'स्माईल प्लीज'ची निवड\nलागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर\nविक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं स्क्रिनिंग झोकात\nनिखळ हास्याचा झरा असलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का\nBirthday Special: 'बिग बॉस मराठी'मुळे या अभिनेत्याच्या करियरला मिळाली नवी सुवर्णझळाळी\nनचिकेतच्या ‘गर्लफ्रेंड’ला नक्की कशाचं कोडं पडलं आहे\n‘जीवलगा’मधील या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्ही म्हणाल वॉव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/kavita-toshiwal-died-in-accident-in-varri/", "date_download": "2019-07-16T00:28:52Z", "digest": "sha1:TOZPCWRHOXJGBCWLSP6LUXR3FLEBHJJF", "length": 9044, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वारीत अन्नदान करणाऱ्या महिलेचा टँकरच्या धडकेत मृत्यू", "raw_content": "\nपरळीत महिला भवन उभारणार; महिला बचत गटांना नाथ प्रतिष्ठानतर्फे सहकार्य करणार – धनंजय मुंडे\nपाणी टंचाईसाठी सत्ताधाऱ्यांनी काय केले : धनंजय मुंडे\nभाजप तर जागा देईलचं, शिवसेनेनेही आरपीआयला जागा सोडाव्यात : महातेकर\nपुणे ; रुपाली चाकणकरांचं पद काढलं, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी स्वाती पोकळेंची निवड\nकर्नाटकातील कॉंग्रेस – जेडीएस सरकार पाडण्यासाठी भाजप पैशाचा वापर करत आहे : राहुल ग��ंधी\nजगनमोहन रेड्डींचा मोठा निर्णय; आंतरजातीय विवाहासाठी ४१ कोटींची तरतूद\nवारीत अन्नदान करणाऱ्या महिलेचा टँकरच्या धडकेत मृत्यू\nटीम महाराष्ट्र देशा : पालखीतील वारकऱ्यांंना अन्नदान करून परत येतांना, रस्त्यामधील दुभाजकावर उभ्या असणाऱ्या कविता विशाल तोष्णीवाल ( वय ४२ रा. महाबळेश्वर) यांना पाण्याच्या टँकरने धडक दिल्याने ठार झाल्या. महाबळेश्वर येथील विशाल तोष्णीवाल व त्यांचे कुटुंबीय श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात अन्नदान करण्यासाठी शनिवारी रात्री तरडगाव येथे गेले होते. रात्री साडे बारा वाजता परत येत असतांना पालखी तळाजवळ लोणंद-फलटण रोड क्रॉस करण्यासाठी मध्यभागील डिव्हायडरवर थांबल्या होत्या. यावेळी कविता यांना लोणंदकडून फलटण जाणाऱ्या पाणी टँकर (क्र. एमएच १०- झेड-२७०८) ने जोरदार धडक दिली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.\nकविता विशाल तोष्णीवाल यांच्या सोबत दोन लहान मुलेही होती. सुदैवाने मुले बचावली. हा अपघात मुलांच्या समोर झाल्याने मुलांनी आक्रोश केला आणि मुलांचा हा आक्रोश पाहिल्यावर वारकरी संतप्त झाले. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला म्हणून पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी लोणंद पोलिस स्टेशनला टँकर चालक यशवंत पावले (वय 30 रा. पावलेवाडी ता. शिराळा जि. सांगली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हे.कॉ. दतात्रय दिघे करत आहेत.\nवारीच्या वाटेवर देहभान होवून चालणे भाग्याचे पण ज्यांना ही वारी करणे शक्य नाही असे लाखो लोक वारीच्या वाटेवर चालणाऱ्या पावलांची विविधांगी सेवा करून पुण्यपदरी जोडण्याचा प्रयत्न करतात. जगात देण्यासारखा दूसरा आनंद नाही हा अनुभव देखील हे दान करणारे घेतात. आळंदीहून प्रस्थान झाल्यानंतर ते पंढरपूरात हा सोहळा विसावण्यापर्यंत वारीच्या वाटेवरील रहिवाशी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोक सेवेसाठी वारीत एखाददुसरा दिवस सहभागी होतात.\nपोलिसांच्या नोटिशीनंतरही संभाजी भिडे वारीत सहभागी होणारच \nपावसाचा मुंबईला दणका रस्ते लोकल वाहतूक ठप्प\nपरळीत महिला भवन उभारणार; महिला बचत गटांना नाथ प्रतिष्ठानतर्फे सहकार्य करणार – धनंजय मुंडे\nपाणी टंचाईसाठी सत्ताधाऱ्यांनी काय केले : धनंजय मुंडे\nभाजप तर जागा देईलचं, शिवसेनेनेही आरपीआयला जागा सोडाव्यात : महातेकर\n‘स्मार्ट सोडा.. इथल्या रस्त्यावर खड्डे चुकवून गाडी चालवायला आर्ट लागतं’\nजन्मदिन विशेष : महाराष्ट्राच्या राजकारणातील मुलुखमैदानी तोफ धनंजय मुंडे\nपरळीत महिला भवन उभारणार; महिला बचत गटांना नाथ प्रतिष्ठानतर्फे सहकार्य करणार – धनंजय मुंडे\nपाणी टंचाईसाठी सत्ताधाऱ्यांनी काय केले : धनंजय मुंडे\nभाजप तर जागा देईलचं, शिवसेनेनेही आरपीआयला जागा सोडाव्यात : महातेकर\nपुणे ; रुपाली चाकणकरांचं पद काढलं, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी स्वाती पोकळेंची निवड\nकर्नाटकातील कॉंग्रेस – जेडीएस सरकार पाडण्यासाठी भाजप पैशाचा वापर करत आहे : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/23913", "date_download": "2019-07-16T00:59:32Z", "digest": "sha1:JHVAXLN75GHZT4R6OJHI7SDP57PAJUXA", "length": 7668, "nlines": 92, "source_domain": "www.manogat.com", "title": "गाजर वडी | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › पाककृती ›\nप्रेषक रोहिणी (गुरु., २४/०१/२०१३ - १४:१३)\nकिसलेले गाजर अडीच वाट्या (गाजराची साले काढून घ्या)\nरिकोटा चीझ अथवा खवा पाऊण वाटी\nसाजूक तूप पाव वाटी\nमध्यम आचेवर एका कढईत साजूक तूप व किसलेले गाजर घालून परतून घ्या. नंतर त्यावर झाकण ठेवा म्हणजे वाफेवर गाजर शिजेल. झाकण काढून परत एकदा कालथ्याने परता. असे २-४ वेळा करा म्हणजे गाजर व्यवस्थित शिजेल. गाजर शिजण्याकरता पाण्याचा वापर करू नका.\nआता हे शिजलेले गाजर एका भांड्यात काढून ठेवा. त्याच कढईत २ वाट्या साखर घाला. साखर पूर्णपणे बुडून अगदी थोडे वर राहील इतके पाणी घाला. आच मध्यम असू देत. साखर विरघळायला लागेल. एकीकडे चमच्याने हालवत राहा. अधूनमधून यातले काही थेंब एका वाटीत काढून पाक कसा होत आहे त्याचा अंदाज घ्या. एकतारी पाक करा. एकतारी पाक झाला की २-३ मिनिटांनी त्यात शिजवून घेतलेले गाजर व रिकोटा चीझ घाला. रिकोटा चीझ घट्ट असते ते कालथ्याने पूर्णपणे मोडून घ्या. कालथ्याने हे मिश्रण ढवळत राहा. हे मिश्रण काही वेळाने खूप उकळायला लागेल.\nआता थोडी आच वाढवा. आता हे मिश्रण एकत्र होऊ लागेल व आटायला लागेल. हे मिश्रण खूप आटवायला लागते. कालथ्याने मिश्रण सतत ढवळत राहावे. काही वेळाने हे मिश्रण कोरडे पडायला लागेल. आता गॅस बंद करा व बाजूच्या शेगडीवर कढई ठेवून हे मिश्रण परत एकदा ५ मिनिटे ढवळत राहा. काही वेळाने या मिश्रणाचा कोरडा गोळा तयार होईल.\nआता हा गोळा एका तूप लावलेल्या ताटात काढून तो लगेच एकसारखा थापा. थापण्याकरता एक पातळ प्लॅस्टिकचा कागद तुपाचा हात लावून घ्या. मिश्रण कोमट झाले की वड्या पाडा. खूप गार झाल्यावर वड्या डब्यामध्ये काढून ठेवा.\nया वड्या खायला खुसखुशीत लागतात. व गाजराच्या असल्याने रंगही छान येतो.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nगाजर वडी प्रे. राजेंद्र देवी (शुक्र., २५/०१/२०१३ - ०५:५७).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ३ सदस्य आणि ७१ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/12/20_25.html", "date_download": "2019-07-16T01:00:58Z", "digest": "sha1:IXQSNVGDN6RDGC7JWBKRXEZ4B277F7O6", "length": 6011, "nlines": 51, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "'पालखेड'च्या आवर्तनाने 20 बंधारे भरून द्यावेत येवला पंचायत समिती सदस्या शिवांगी पवार यांचे पालकमंत्र्यांना निवेदन - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » 'पालखेड'च्या आवर्तनाने 20 बंधारे भरून द्यावेत येवला पंचायत समिती सदस्या शिवांगी पवार यांचे पालकमंत्र्यांना निवेदन\n'पालखेड'च्या आवर्तनाने 20 बंधारे भरून द्यावेत येवला पंचायत समिती सदस्या शिवांगी पवार यांचे पालकमंत्र्यांना निवेदन\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, २५ डिसेंबर, २०१२ | मंगळवार, डिसेंबर २५, २०१२\nपालखेड डाव्या कालव्याला मनमाड व येवला शहरासाठी सोडण्यात आलेल्या पिण्याच्या पाणी आवर्तनातून तालुक्यातील 20 बंधारे भरून देण्यात यावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्या शिवांगी पवार यांनी सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nपाटबंधारे विभागाकडून पालखेड डाव्या कालव्याला 28 डिसेंबरपर्यंत आवर्तन सुरू राहणार आहे. त्यातून येवला शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव व तालुक्यातील 38 गाव नळपाणी पुरवठा योजनेचा तलाव भरण्यात येणार आहे. अत्यल्प पर्जन्यामुळे तालुक्यात सध्या दुष्काळसदृश पर���स्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला आहे. कूपनलिकांचेही पाणी आटले आहे. केवळ उन्हाळ्यात जनावरांच्या चार्‍यांची तरतूद म्हणून पिके शेतात उभी आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत पाटबंधारे विभागाने बंधारे भरून दिल्यास आगामी चार महिन्यांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, परिणामी प्रशासनाला टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dhaandola.co.in/2018/09/29/typography2/", "date_download": "2019-07-16T00:18:28Z", "digest": "sha1:WU4C246XF5ZZ4JXRQJFQHQ3IDSJR6BX6", "length": 30222, "nlines": 145, "source_domain": "dhaandola.co.in", "title": "ऐसी अक्षरे – भाग २", "raw_content": "\nऐसी अक्षरे – भाग २\nएडिसनचे हे उद्‌गार आहेत जगातल्या एका महत्वाच्या शोधासंबधी.\nआज संगणकाची एक कळ दाबली की तुमच्यासमोर माहितीचा खजिना उघडतो. पण सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी माहितीची कुठली साधन उपलब्ध होती टेलिग्राफचा शोध लागलेला होता आणि टेलिफोन अजूनही बाल्यावस्थेत होता. माहितीच्या देवाण घेवाणीत मुद्रणशास्त्राचा शोध अतिशय महत्वाचा आहे. १५ व्या शतकात गटेनबर्गने लावलेल्या मुद्रण यंत्राच्या शोधामुळे पुस्तकांबरोबरच अनेक वर्तमानपत्रांच्या छपाईला सुरुवात झाली.\nगेल्या दोन शतकात जगात लागलेले महत्वाचे शोध कोणते या प्रश्नांची उत्तरे वेगवेगळे येतील. कोणी म्हणेल वीज, कोणी म्हणेल वाफेवर चालणारे यंत्र तर कोणी म्हणेल संगणक. खरं तर ही यादी न संपणारी आहे. आत्तापर्यंत मानवाने लावलेल्या सगळ्या शोधांचा त्याच्या प्रगतीमध्ये काही ना काही वाटा आहे. पण या सगळ्या शोधांमध्ये एका अतिशय महत्वाच्या शोधासंबंधी आपल्याला फारशी माहिती नाही.\nगटेनबर्गने याच तंत्राचा उपयोग करुन धातूंच्या खिळ्यांचा उपयोग करुन मुद्रणशास्त्राला एक नवे वळण दिल���. पण अर्थात त्यावेळी टायपोग्राफीची फारशी प्रगती झालेली नव्हती. त्यामुळे गटेनबर्गने वापरलेल्या खिळ्यांच्या टाईपमधे विविधता नव्हती. गटेनबर्गने लावलेल्या लेटरप्रेस मशिनमधे पुढे प्रगती होत गेली आणि त्यातूनच स्वयंचलीत लेटरप्रेस मशीन तयार झाले.\nटायपोग्राफीची प्रगती आपण आधीच्या लेखात बघितलेलीच आहे. वेगवेगळे टाईप जरी निर्माण झाले तरी हाताने खिळे जुळवण्याच्या तंत्रात त्यामानाने फारशी प्रगती अजून झाली नव्हती. हातानी खिळे जुळवून त्यावरुन छपाई करणे हे अतिशय जिकिरीचे काम होते. समजा एखादे पुस्तक छापायचे असल्यास त्याच्या पानांच्या संखेप्रमाणे त्याचे किती फॉर्मस होतील याचा अंदाज घ्यावा लागे. फॉर्मस म्हणजे एका मोठ्या तावावर मागून पुढून पुस्तकातील ८ किंवा १६ पाने छापली जात. या मागून व पुढून छापलेल्या एका तावाला एक फॉर्म म्हणत. आधी एका फॉर्मच्या अक्षरांची जुळणी केली जात असे. या जुळवलेल्या पानांचे प्रुफ तपासले जाई. त्यात काही चुका असल्यास त्या दुरुस्त करुन हा फॉर्म छापला जाई. त्यानंतर जुळवलेले सर्व खिळे पुन्हा वेगळे करुन पुढच्या फॉर्मची जुळणी केली जात असे. हे अत्यंत किचकट व वेळखाऊ काम होते. रोजच्या वर्तमानपत्रांच्या बाबतीत तर अशी छपाई करणे आणखी अवघड होते. पण वर्तमानपत्रांचे रोज सकाळी वितरण होणे गरजेचे असत त्यामुळे आठ पानी वर्तमानपत्रांचे कंपोजिंग करण्यासाठी ४०-५० माणसं लागत. याचबरोबर वेगवेगळ्या अक्षरांच्या खिळ्यांचे अनेक संचही तयार ठेवावे लागत. ही आठ पान जुळवून झाली की छपाईला जात. पण त्या दिवसाची छपाई झाल्यावरही काम संपत नसे. जुळवलेले खिळे पुन्हा वेगळे करुन प्रत्येक अक्षर त्याच्या कप्प्यात परत ठेवावे लागे कारण पुढच्या दिवशीच्या वर्तमानपत्रासाठी हे खिळे पुन्हा लागणार असत. त्यामुळे वर्तमानपत्र चालवणे हे अत्यंत जिकिरीचे काम होते. ह्या खिळे जुळवून छपाईच्या तंत्रामुळे वर्तमानपत्रांच्या पानाच्या संखेवर मर्यादा पडे. १९ व्या शतकाच्या मध्यात रोटरी प्रेसचा शोध लागला तरी ते तंत्र अजूनही फारसे प्रगत नव्हते. १८७४ साली हातानी कळ दाबून अक्षरे छापणार्‍या टाईपरायटरचा शोध लागला. पण वर्तमानपत्रे किंवा पुस्तके छपाईच्या दृष्टीने तो कुचकामी होता. १८८६ साली लागलेल्या एका शोधाने मात्र मुद्रणशास्त्रात मोठी क्रांती घडवली.\nऑटमार मर्जनथालर (Ottmar Mergenthaler) याचा जन्म जर्मनीतील हाचटेल येथे एका शाळा शिक्षकाच्या घरी झाला. १८७२ साली त्याने जर्मनीला रामराम ठोकून अमेरीकेची वाट धरली. त्याआधी जर्मनीत तो एका घड्याळजीकडे उमेदवारी करत असे. वॉशिंग्टनला तो त्याचा भाऊ ऑगस्ट हाल (August Hahl) याला त्याच्या धंद्यात मदत करु लागला व पुढे तो त्याचा धंद्यातला भागीदारही झाला. १८७६ साली जेम्स क्लिफेनच्या (James Clephane) संपर्कात आला. क्लिफेन हा कागदपत्रे वेगाने छापण्यासाठी एखादे यंत्र तयार करण्याच्या मागे होता. त्याने ऑटमारला असे यंत्र बनवण्यास सांगितले. त्याआधी ऑटमारचा एक मित्र चार्स्ल मूर याने वर्तमानपत्राकरता टाईपींग करता येईल असा एक टाईपरायटर बनवला होता. पण त्याच्या डिझाईनमधे अनेक त्रुटी होत्या. त्याच्याच डिझाईनवरुन ऑटमारने कार्डबोर्डवर अक्षरे टाईप करता येतील असे डिझाईन बनवले. पण पुढे लागलेल्या आगीत त्याचे हे सर्व प्रयत्न नष्ट झाले.\nपुढे ऑटमार हा व्हाईटलॉ रीड (Whitelaw Reid) ह्या न्युयॉर्क ट्रिब्युन या वर्तमानपत्राच्या अध्यक्षाच्या संपर्कात आला. रीडने ऑटमारला आर्थिक मदत केली आणि ऑटमारने त्याला एक यंत्र बनवून दिले. तरी त्यावर ऑटमार फारसा खुश नव्हता. एके दिवशी आगगाडीतून प्रवास करताना त्याच्या डोक्यात कल्पना आली जी सगळ्या मुद्रण व्यवसायात क्रांती घडवणार होती. काय होती ती कल्पना\nवेगवेगळ्या अक्षरांचे खिळे फाऊंड्रीमधे बनवले जात. त्यानंतर ते छापखान्यात आणून वापरले जात. खिळ्यांचे ओतकाम आणि त्याची जुळणी करणारे स्वयंचलीत मशिन तयार करण्याची कल्पना ऑटमारच्या डोक्यात आली. त्यावर त्याने काम सुरु केले. पण त्यासाठीची संरचना अतिशय जटील असणार होती. अक्षरांचे साचे बनवून त्यांची जुळणी करणे, हे जुळवलेले साचे पुढे ओतकामासाठी पाठवणे व ओतकाम झाल्यावर या साच्यांचा पुर्नवापर करता येईल अशी संकल्पना त्याच्या डोक्यात होती. त्याप्रमाणे तो कामाला लागला.\nत्याने पितळेचे छोटे साचे (Matrix) बनवले. एकाच साच्यावर मूळ अक्षर व त्याचा इटॅलीक फॉर्म अशी रचना केली. कॅपिटल लेटरसाठी याचप्रकारे वेगळे साचे बनवले गेले. हे साचे म्हणजेच मॅट्रेसेस साधारणत: दीड इंच लांबीचे असत. टाईपरायटरला जसा किबोर्ड असतो तसा ९० बटणे असलेला एक किबोर्डवर डाव्या बाजूस सर्व स्मॉल व उजव्या बाजुस सर्व कॅपिटल अक्षरे असत आणि मध्यभागी वेगवेगळी च���न्हे असलेली बटणे असत. किबोर्डच्या डाव्या बाजूला स्पेसबार असे. बटन दाबले की त्या अक्षराचा साचा वरच्या बाजुस ९० अक्षरांचे वेगवेगळे कप्पे असलेल्या मॅगझीनमधून घरंगळत खाली येत असे. पुढच्या अक्षराचे बटन दाबल्यावर त्या अक्षराचा साचा आधीच्या अक्षराच्या पुढे येऊन बसे. याचबरोबर दोन शब्दांमधील अंतरासाठी स्पेसबार दाबला की मधे स्पेसबॅण्ड येऊन बसे. एक पूर्ण ओळ टाईप झाली की ऑपरेटर उजव्या हाताला असलेले एक हँण्डल दाबत असे. हॅण्डल दाबल्यावर ही जुळणी केलेली पूर्ण ओळ मशिनच्या कास्टिंग भागाकडे पाठवली जाई. वर्तमानपत्राच्या रकान्यातील ओळींची अलाईनमेंट ही जस्टिफाईड असते. त्यासाठी दोन शब्दांच्या मधे असलेल्या स्पेसबॅण्ड मधे एक वेगळी रचना केली गेली होती. रकान्याची रुंदी आधीच सेट केलेली असे. मग शब्दांच्या मधल्या अंतराची जाडी कमी जास्त करण्यासाठी या निमुळत्या आकाराच्या स्पेसबॅण्डवर दाब दिला जात असे. हे दाबले गेलेले स्पेसबॅण्डस्‌मुळे जस्टिफिकेशन होत असे. मग ही मॅट्रिसेसची ओळ मोल्डिंग भागाकडे जाई. मोल्डिंगचे डिझाईनसुध्दा अतिशय जटील होते. यंत्राच्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळी गती मिळण्यासाठी विविध आकाराचे कॅम एकाच शाफ्टवर बसवलेले असत. साच्यामधे वितळलेला मिश्रधातू ज्यात ८५% शिसे, ११% अ‍ॅंटिमनी व ४% कथील असे याचा रस दाबाने सोडला जात असे. हा रस लगेचच गोठून त्याच्यापासून तयार झालेला एका ओळीचा स्लग बाहेर येत असे. अशा एकामागोमाग एक ओळी टाईप करुन त्याचे स्लग जुळवून कंपोजिंग केले जात असे. छपाई झाल्यावर हे वापरलेले स्लग पुन्हा वितळवले जात.\nवरील चित्रात अनुक्रमे अक्षरांचा साचा (Matrix), साच्यावरील बनवलेल्या खाचा,\nजस्टिफिकेशनचे स्पेसबॅण्डस‌ आणि स्लग\nयानंतर वापरलेले मॅट्रेसेस पुन्हा वर असलेल्या मॅगझिनमधील त्यांच्या कप्प्यात पाठवण्यासाठी केलेली संरचना पण अतिशय जटिल होती. एका यांत्रिक लिव्हरने ते उचलून ते त्यांच्या कप्प्यात पाठवले जात. आज इलेक्ट्रॉनिक्सच्या जमान्यात ह्या रोबोटीक हालचाली करुन घेणे सोपे झाले आहे. पण केवळ यांत्रिक संरचनेतून या अतिशय अवघड अशा हालचाली करुन घेण्यामागे असलेला विचार थक्क करुन सोडतो.\nया मशिनमधे वापरलेले तंत्र विस्तारीतपणे दाखवणारा एक माहितीपट युट्यूबवर पहायला मिळतो.\nयाचबरोबर डॉग विल्सन (Doug Wilson) याने २०१२ साली या मशिनवर आधारीत Linotype – The Film हा माहितीपट काढला. त्यात त्याने या मशिनशी संबधीत असलेल्या अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्या ऐकताना या मशिनच्या बाबतीत घडलेल्या अनेक गंमती आपल्याला कळतात.\nपहिल्या बनवलेल्या मशिनमधे मॅट्रिसेस ठेवण्याचे एकच मॅगझीन असे. पण त्यामुळे एकाच टाईपचा पर्याय उरे. त्यानंतर आलेल्या मशिनला चार मॅगझीन असत. या चार मॅगझीनमधे चार वेगवेगळे टाईप असत. ऑपरेटर त्याला पाहिजे त्या टाईपचे मॅगझीन लावून टायपींग करत असे.\nया कंपोजिंगमधे काही वेळेला गंमती घडत. टाईप करताना काही चूक झाल्यास ऑपरेटर ओळ पूर्ण करण्यासाठी डाव्या हाताला असलेल्या etaoin shrdlu या अक्षरांची बटन दाबून ओळ पूर्ण करत. याचा बाहेर आलेला स्लग काढून टाकण्यात येई. पण काही वेळेला हा स्लग काढायचा राहून जाई व तो तसाच छापला जाई. मग वाचकांना प्रश्न पडे की हे etaoin shrdlu काय प्रकरण आहे.\nऑटमारने हे बनवलेले मशिन लगेचच न्युयॉर्क ट्रिब्युनच्या छापखान्यात बसवले गेले. त्याने १८८९ साली मर्जनथालर लायनोटाईप कंपनीची स्थापन केली आणि तेथे या मशिनची निर्मिती सुरु केली.\nअनेक वर्तमानपत्रांनी ही मशिन विकत घेणे चालू केले. वेगाने होणार्‍या टाईपसेटींगमूळे अनेक वर्तमानपत्रांनी आपल्या पानांची संख्याही वाढवली. नविन तंत्रज्ञानाचा जो परिणाम होतो तो झालाच. अनेक खिळे जुळवणार्‍यांच्या नोकर्‍या या मशिनमुळे गेल्या. त्यातील काहींनी हे नविन तंत्रज्ञान आत्मसात केले.\nऑटमारने बनवलेले पहिल्या ब्लोअर मॉडेलमधे पुढे त्यानेच सुधारणा करुन ’मॉडेल १’ या नावाने नविन मशिन बाजारात आणले. १९७०-८० या दशकात फोटोटाईपसेटींग मशिन बाजारात येण्यापर्यंत ही मशिन अनेक छापखान्यात वापरली जात होती. १८९९ मधे ऑटमारचा बाल्टिमोर येथे मृत्यू झाला.\nपण ही गोष्ट येथेच संपलेली नाही….\nऐसी अक्षरे – भाग १\nऐसी अक्षरे – भाग ३\nमुक्ता पाध्ये म्हणतो आहे:\nमाहितीचे भांडारच आहे हा लेख म्हणजे \nउदय मोहोळे म्हणतो आहे:\nसप्टेंबर 30, 2018 येथे 8:41 सकाळी\nसप्टेंबर 30, 2018 येथे 5:09 pm\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nतुझा गंध येता – भाग २ मार्च 30, 2019\nतुझा गंध येता – भाग १ मार्च 24, 2019\nरंगल्या गोष्टी अशा…… मार्च 2, 2019\nकेल्याने देशाटन फेब्रुवारी 7, 2019\nआधी हाताला चटके…. जानेवारी 27, 2019\nमहाराष्ट्रवृत्तांत – १८४८ ते १८५३ डिसेंबर 15, 2018\nविस्मयनगरीचा राजकुमार नोव्हें��र 20, 2018\nलखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया नोव्हेंबर 6, 2018\nजाने कहॉं गए वो दिन… ऑक्टोबर 16, 2018\nऐसी अक्षरे – भाग ३ ऑक्टोबर 15, 2018\nऐसी अक्षरे – भाग २ सप्टेंबर 29, 2018\nऐसी अक्षरे – भाग १ सप्टेंबर 11, 2018\nभाव खाऊन गेलेला पाव… जुलै 27, 2018\nएक भाग्यवंत झाड सफरचंदाचे जुलै 18, 2018\nशिकार ते शेती जुलै 1, 2018\nहरवलेल्या आवाजांच्या शोधात जून 27, 2018\nकुत्र्याचा लळा लागला त्याची गोष्ट जून 23, 2018\nदोन घडीचा डाव जून 9, 2018\nहे जिव्हे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये….. मे 1, 2018\nवसुंधरेचे मनोगत एप्रिल 21, 2018\nएका नावाची गोष्ट एप्रिल 14, 2018\nआपला इंपोर्टेड उपास एप्रिल 3, 2018\nसाखरेचे खाणार त्याला…. मार्च 18, 2018\nपुन्हा एकदा अथातो मुद्रणजिज्ञासा… मार्च 9, 2018\nजाणिजे यज्ञकर्म फेब्रुवारी 22, 2018\nमाझे आवडते पुस्तक अर्थात गृहिणी-जीवन-सर्वस्व फेब्रुवारी 1, 2018\nकपड्यांची इस्त्री डिसेंबर 6, 2017\n…अशा रीतीनं आपण वेळ पाळू लागलो नोव्हेंबर 25, 2017\nऑटो स्कॉर्झेनी-जिगरबाज कमांडो ते मारेकरी नोव्हेंबर 7, 2017\nस्टिकर नोव्हेंबर 1, 2017\nअल्काट्राझ ऑक्टोबर 22, 2017\nअथातो मुद्रणजिज्ञासा ऑक्टोबर 18, 2017\nटपाल तिकीटाचे पर्फोरेशन ऑक्टोबर 15, 2017\nयुद्धकैदी क्र.१ ऑक्टोबर 15, 2017\nआपणच आपली ओळख करून देणे हा बहुतेक सगळ्यात कंटाळवाणा प्रकार असावा पण ब्लॉग लिहायचा तर ओळख करून दिलीच पाहिजे.\nआमची मैत्री तशी फार जुनी नाही, ४ वर्षाचीच. कार्यक्षेत्रंही वेगवेगळी. मी आयटी मध्ये तर कौस्तुभचा स्वतःचा छपाईचा व्यवसाय. पण आमच्या अनेक आवडीनिवडी अगदी सारख्या. आवडते लेखक, आवडतं संगीत, आवडते सिनेमे एकसारखे. नॉस्टॅल्जिआ हा आम्हाला जोडणारा अजून एक धागा. त्यामुळं आम्ही गप्पात नेहमीच जुन्या गोष्टी उकरून काढत असतो. या ब्लॉगवरच्या अनेक लेखांचे विषय आम्हाला या गप्पातूनच सुचलेले आहेत. वाचून बघा कदाचित वाचता वाचता तुम्हालाही तुमच्या आवडीच्या विषयावरचा एखादा लेख सापडून जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/lift-collapses-in-china-11-dead/articleshow/69048417.cms", "date_download": "2019-07-16T01:19:49Z", "digest": "sha1:56CBMOX7XV2KUVGOMBXWPCCVZSPKTOL7", "length": 9192, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "international news News: चीनमध्ये लिफ्ट कोसळून ११ ठार - lift collapses in china, 11 dead | Maharashtra Times", "raw_content": "\nकतरीना कैफ : बॉलिवूडची 'चिकनी चमेली'\nकतरीना कैफ : बॉलिवूडची 'चिकनी चमेली'WATCH LIVE TV\nचीनमध्ये लिफ्ट कोसळून ११ ठार\nवृत्तसंस्था, बीजिंगचीनमध्ये एका बांधकामाच्��ा ठिकाणी लिफ्ट कोसळून झालेल्या भीषण अपघातात ११ जण मृत्युमुखी पडले, तर अन्य दोन जण गंभीररित्या जखमी झाले ...\nचीनमध्ये एका बांधकामाच्या ठिकाणी लिफ्ट कोसळून झालेल्या भीषण अपघातात ११ जण मृत्युमुखी पडले, तर अन्य दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. हेबेई प्रांतातील हेंगशुई शहरात ताओचेंग भागात ही दुर्घटना घडली. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीला दगडानं...\nमुंबईः मुसळधार पावसानंतर विमानतळाच्या धावपट्ट...\nदुसरी वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच\nराजधानीतील प्रदुषण कमी करण्यासाठी सरकारचं पाऊल\nहाफिज सईदला जामीन मंजूर\nस्थावर मालमत्तेच्या कागपत्रांसोबत 'आधार' लिंक करा, कोर्टात य...\nकर्नाटकातील राजकीय नाट्यामध्ये टेलिव्हिजन कलाकार\nविदेश वृत्त या सुपरहिट\n'न्यूझीलंड नयी मोहब्बत'; पाक मंत्र्याचं ट्विट\n...तोपर्यंत भारतासाठी पाकचं हवाई क्षेत्र बंदच\n'डी कंपनी'चा भारताला गंभीर धोका\nग्रीन कार्डचा मार्ग खुला\nविदेश वृत्त पासून आणखी\nफेसबुकला ५ अब्ज डॉलर दंड\nभाजपच्या राष्ट्रीय संघटन महामंत्रिपदी व्ही. सतीश\nकॅनडाच्या पत्रकाराचे अकाउंटपाकच्या सूचनेवरून स्थगित\nफेसबुकला ५ अब्ज डॉलर दंड\nभाजपच्या राष्ट्रीय संघटन महामंत्रिपदी व्ही. सतीश\nकॅनडाच्या पत्रकाराचे अकाउंटपाकच्या सूचनेवरून स्थगित\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nचीनमध्ये लिफ्ट कोसळून ११ ठार...\nश्रीलंकेत आणखी १६ जणांना अटक...\nएक वर्षाआधी कार्टून नकोच: जागतिक आरोग्य संघटना...\nमिशेल यांच्यावरील अत्याचाराविरोधात याचिका...\nभारत 'प्रायोरिटी वॉचलिस्ट' मध्ये...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/election-candidate-kishore-samarite-asked-permission-to-sell-his-kidney-for-expenses/", "date_download": "2019-07-16T00:26:05Z", "digest": "sha1:UFUE5WDUGFMWGPAQDT7KGQJKIH6GIJYG", "length": 14870, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीयेत, किडनी विकायची परवानगी द्या! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला ज��ईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nनिवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीयेत, किडनी विकायची परवानगी द्या\nसध्या लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच रणधुमाळी सुरू आहे. जो त��� उमेदवार मत मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. पण या दरम्यान एक उमेदवार वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. कारण, त्याने निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत म्हणून निवडणूक आयोगाकडे किडनी विकण्याची परवानगी मागितली आहे.\nकिशोर समरीते असं या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे. किशोर हे मध्य प्रदेशातल्या बालाघाट मतदारसंघाचे माजी आमदार असून आता पुन्हा तिथूनच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. लोकसभा निवडणूक लढवण्याच्या खर्चाची कमाल मर्यादा 75 लाख रुपये इतकी आहे. पण, निवडणूक लढवण्यासाठी पैसेच नसल्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाकडे किडनी विकण्याची परवानगी मागितली आहे. तसं शक्य नसेल तर निवडणूक आयोगाने त्यांना 75 लाख रुपये द्यावेत किंवा कर्जाची व्यवस्था करावी अशी विनंतीही समरीते यांनी केली आहे.\nसमरीते हे 10 वर्षांनंतर निवडणूक लढवत आहेत. निवडणूक प्रक्रिया ही दर खेपेगणिक अधिक महाग होत चालली असून सामान्य माणसाला निवडणूक लढवणं शक्य होत नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. किशोर समरीते यांच्या मागणीवरून सध्या राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अर्थात समरीते यांची ही प्रकाशझोतात येण्याची पहिली वेळ नाही. यापूर्वीही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी याचिका दाखल केली होती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलLok sabha 2019 राजनाथ सिंह यांनी लखनौतून उमेदवारी अर्ज दाखल केला\nपुढीलअकाली केस पांढरे का होतात\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/02/blog-post_8516.html", "date_download": "2019-07-16T01:04:00Z", "digest": "sha1:GLZQOZH7YNL7DUEWYTAKKRMTZQMNK7TT", "length": 3270, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "विट्टी इंटरनॅशनल स्कुल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन प्रंसगाची क्षणचित्रे - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » विट्टी इंटरनॅशनल स्कुल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन प्रंसगाची क्षणचित्रे\nविट्टी इंटरनॅशनल स्कुल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन प्रंसगाची क्षणचित्रे\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, २५ फेब्रुवारी, २०१२ | शनिवार, फेब्रुवारी २५, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/05/blog-post_16.html", "date_download": "2019-07-16T01:01:01Z", "digest": "sha1:ZAA75IFZCWJRHJH2LNL6ZWAV77Q3CKCR", "length": 3762, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "जागृती सांस्कृतिक कला व क्रिडा आयोजित कै.राजेंद्र शिंदे पाटील क्रिकेट स्पर्धेचे प्रथम क्रंमाकांचे बक्षिस वितरण करताना नगरसेवक सुनिल काबरा - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » जागृती सांस्कृतिक कला व क्रिडा आयोजित कै.राजेंद्र शिंदे पाटील क्रिकेट स्पर्धेचे प्रथम क्रंमाकांचे बक्षिस वितरण करताना नगरसेवक सुनिल काबरा\nजागृती सांस्कृतिक कला व क्रिड��� आयोजित कै.राजेंद्र शिंदे पाटील क्रिकेट स्पर्धेचे प्रथम क्रंमाकांचे बक्षिस वितरण करताना नगरसेवक सुनिल काबरा\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १६ मे, २०१२ | बुधवार, मे १६, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/news/news/1634/deepveer-wedding-day-special-15-november.html", "date_download": "2019-07-16T00:14:02Z", "digest": "sha1:YXRV6QPHVJDCCTO6R5OBS3LX3S6E5DTK", "length": 8695, "nlines": 109, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "15 नोव्हेंबर आहे दीप-वीरसाठी खास,रामला मिळाली त्याची लीला", "raw_content": "\nHomeLatest Bollywood News15 नोव्हेंबर आहे दीप-वीरसाठी खास,रामला मिळाली त्याची लीला\n15 नोव्हेंबर आहे दीप-वीरसाठी खास,रामला मिळाली त्याची लीला\nदीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडचे प्रेमवीर इटलीत शाही पध्दतीने विवाहबंधनात अडकणार आहेत. काही तासांतच ते सात फेरे घेतील. 14 आणि 15 नोव्हेंबर 2018 हे दिवस दीपिका आणि रणवीरच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतील. पण तुम्हाला माहितीय का 15 नोव्हेंबर दीप-वीरसाठी किती खास आहे ते, या दिवशी लग्न करण्यामागे आहे एक महत्त्वाचं कारण.\nजवळपास पाच वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित राम-लीला हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून ही दीप-वीरची जोडी बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरतेय. त्यांची लव्हस्टोरीसुध्दा याच सिनेमापासून फुलत गेली. तर 15 नोव्हेंबरलाच रामलीला सिनेमा प्रदर्शित झाला होता आणि आता दीपिका रणवीरसोबत 15 नोव्हेंबरलाच बोहल्यावर चढतेय. या दोन दिवसांत साखरपुडा, संगीत व त्यानंतर लग्न असा दीप-वीरचा हा सोहळा रंगणार असून हे लग्न दोन पध्दतीने होणार आहे. दीपिकाचे कुटुंबिय कोंकणी असल्याने एक कोंकणी पध्दतीने तर रणवीर सिंह सिंधी असल्याने सिंधी पध्दतीनेसुध्दा हे लग्न पार पडेल.\nशाहिद कपूरने पत्नी मीराला या अंदाजात दिल्या अ‍ॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा\nपाहा व्हिडिओ, अभिनेता नवाझुद्दी�� सिद्दीकीचा गायनाचा अनोखा अंदाज\nपाहा Teaser: हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ मध्ये आता होणार 'वॉर'\nदबंग सलमान खाननेही पूर्ण केलं #Bottlecapchallenge, पाहा त्याचा हटके अंदाज\nसौरव गांगुली आणि हरभजन सिंग यांच्यासोबत वर्ल्ड्कपच्या फायनल मॅचला अक्षय कुमारची हजेरी\nनवाजुद्दीन सिद्दीकी बनला गायक, देसी स्टाईलने गाणार रॅप\nहृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ सिनेमाने पहिल्या दिवशी केली इतकी कमाई\nMOVIE REVIEW: शाहरुख-आर्यनच्या आवाजातला 'द लायन किंग' पाहणं एक पर्वणी\nभारताच्या क्रिकेट पराभवानंतर विवेक ओबेरॉयने केली ही गोष्ट, नेटकऱ्यांनी केले ट्रोल\n'बाटला हाऊस' नंतर या 'अटॅक'साठी होणार जॉन अब्राहमला सजा\n'मीडियम स्पाइसी'च्या टीमने सईला दिलं बर्थडे सरप्राईज\nअमृता खानविलकरचा बीचवरील हा अंदाज तुम्हालाही घायाळ करेल\n'सुपर 30' सिनेमाच्या संगीताची धुरा या मराठमोळ्या संगीतकारांच्या हातात\nआता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तुम्ही ओळखलं का याला\nVideo : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर\nExclusive: अक्षयचा लंडन दौरा अर्धवट, ‘मिशन मंगल’ च्या लाँचसाठी भारतात परत\n....... पण आता एका हटके अंदाजात\nमराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं\nमेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'स्माईल प्लीज'ची निवड\nलागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर\nविक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं स्क्रिनिंग झोकात\nनिखळ हास्याचा झरा असलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का\nBirthday Special: 'बिग बॉस मराठी'मुळे या अभिनेत्याच्या करियरला मिळाली नवी सुवर्णझळाळी\nनचिकेतच्या ‘गर्लफ्रेंड’ला नक्की कशाचं कोडं पडलं आहे\n‘जीवलगा’मधील या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्ही म्हणाल वॉव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/rakshakanpasun-rakshan-kon-karel", "date_download": "2019-07-16T01:00:44Z", "digest": "sha1:J2BZVJVIG5PO3NR5KKKDIA5GUCRAD53Q", "length": 24059, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "रक्षकांपासून रक्षण कोण करेल? - द वायर मराठी", "raw_content": "\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\nILFS या वित्तसंस्थेने अनेक म्युच्युअल फंड, बँका आणि काही कंपन्याकडूनही पैसे घेतले. आणि ते पायाभूत सुविधामधल्या उद्योगांना वाटले. जेव्हा आधीची कर्ज बुडायला लागली, तेव्हा ते सांगण्याऐवजी कर्ज बुडवणाऱ्याच्���ाच दुसऱ्या कंपनीला नवे कर्ज दिले आणि कर्जबुडव्याने ही रक्कम फिरवून आपले आधीचे कर्ज फेडले.\nप्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकार डॅन ब्राऊनने (Dan Brown) त्याच्या एका कादंबरीत एक लॅटीन वाक्प्रयोग वापरलाय… “Quis custodiet ipsos custodes”, अर्थात ‘‘रक्षकांपासून रक्षण कोण करेल”, अर्थात ‘‘रक्षकांपासून रक्षण कोण करेल” हा वाक्प्रयोग २००० वर्षं जुना असला, तरी तो मानवी समाजात वारंवार उपस्थित झालेला प्रश्न आहे. आणि हे रक्षण निव्वळ शारीरिक, बळप्रयोगाचं नाही. आजारापासून रक्षण करणाऱ्या डॉक्टरनेच खून करायचा ठरवला तर” हा वाक्प्रयोग २००० वर्षं जुना असला, तरी तो मानवी समाजात वारंवार उपस्थित झालेला प्रश्न आहे. आणि हे रक्षण निव्वळ शारीरिक, बळप्रयोगाचं नाही. आजारापासून रक्षण करणाऱ्या डॉक्टरनेच खून करायचा ठरवला तर किंवा अन्यायापासून रक्षण करणाऱ्या न्यायाधीशानेच गुन्हा करायचं म्हटलं तर किंवा अन्यायापासून रक्षण करणाऱ्या न्यायाधीशानेच गुन्हा करायचं म्हटलं तर अशी स्थिती यापूर्वीही अनेकदा आलेलीच आहे. पण आता ही संज्ञा आठवायचं कारण म्हणजे, घोटाळ्यापासून रक्षण करायचं, त्या ऑडिटरनेच घोटाळ्यात सहभाग घेतला तर अशी स्थिती यापूर्वीही अनेकदा आलेलीच आहे. पण आता ही संज्ञा आठवायचं कारण म्हणजे, घोटाळ्यापासून रक्षण करायचं, त्या ऑडिटरनेच घोटाळ्यात सहभाग घेतला तर या प्रश्नामुळे. आणि तो उपस्थित केला गेला आहे तो, कंपनी मंत्रालयाच्या ‘सिरीयसफ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस’ म्हणजे गंभीर घोटाळ्यांची चौकशी करणाऱ्या यंत्रणेने आणि तोही भारतातल्या सर्वात मोठ्या (Big Four)चार ऑडीटरपैकी दोघांवर… सध्या गाजत असलेल्या ILFSच्या घोटाळ्यांच्या संदर्भात.\nपण त्याआधी ऑडिटर/Chartered Accountant हा व्यावसायिक काम कसा करतो, ते आपण एकदा नीट पाहू. कोणत्याही कंपनीचे हिशोब लिहिणे आणि त्यातून लोकांना उपयुक्त असा आर्थिक अहवाल बनवणे, ही ती कंपनी चालवणाऱ्यांची जबाबदारी असते. त्यांनी बनवलेले अहवाल, त्या कंपनीचं ‘सत्य आणि न्याय्य’ (‘True & Fair) चित्र दाखवतात की नाही त्यासाठी योग्य ते हिशोब ठेवणारी यंत्रणा आहे का नाही त्यासाठी योग्य ते हिशोब ठेवणारी यंत्रणा आहे का नाही ती यंत्रणा नीट काम करत आहे का नाही ती यंत्रणा नीट काम करत आहे का नाही या विषयांवर व्यक्त केलेलं मत, म्हणजे ऑडिट रिपोर्ट किंवा तपासनिसांचा अहवाल. हे तपासनीस काही क���पनीचे नोकरदार नसतात. तर ते असतात त्रयस्थ तज्ज्ञ. त्यामुळे त्यांच्या मते सगळं काही आलबेल असेल तर मग हिस्सेदार, कामगार, सरकार किंवा बँक वगैरे सगळ्या कंपनीशी निगडीत मुख्य घटकांना कंपनीच्या आर्थिक अहवालावर विश्वास ठेवता येतो. थोडक्यात कंपनीच्या आर्थिक हिशोबांना ‘सर्वमान्यता’ मिळते ती कोणत्याही आक्षेपाशिवाय सादर केलेल्या तपासनीसांच्या अहवालामुळे… या विषयांवर व्यक्त केलेलं मत, म्हणजे ऑडिट रिपोर्ट किंवा तपासनिसांचा अहवाल. हे तपासनीस काही कंपनीचे नोकरदार नसतात. तर ते असतात त्रयस्थ तज्ज्ञ. त्यामुळे त्यांच्या मते सगळं काही आलबेल असेल तर मग हिस्सेदार, कामगार, सरकार किंवा बँक वगैरे सगळ्या कंपनीशी निगडीत मुख्य घटकांना कंपनीच्या आर्थिक अहवालावर विश्वास ठेवता येतो. थोडक्यात कंपनीच्या आर्थिक हिशोबांना ‘सर्वमान्यता’ मिळते ती कोणत्याही आक्षेपाशिवाय सादर केलेल्या तपासनीसांच्या अहवालामुळे… यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की या त्रयस्थ तज्ज्ञांनी एखाद्या गुप्तहेराप्रमाणे ‘घोटाळा झालेलाच आहे’ या गृहितकातून काम करणं अपेक्षित नाही. किंबहुना ‘ऑडिटर हा ‘watchdog’ म्हणजे राखणीचा कुत्रा आहे, ‘bloodhound’ म्हणजे शिकारी कुत्रा नव्हे’, महत्त्वाची टिप्पण्णी १८९६ साली एका प्रसिद्ध इंग्लिश न्यायमूर्तींनी केलेलीच होती.\nदुसरी एक महत्त्वाची समजून घेण्याची गोष्ट म्हणजे सुविख्यात ILFSचा घोटाळा खरतर या घोटाळ्यावर स्वतंत्र लिहिता येईल, पण याचा गाभा सांगायचा तर ते अगदीच सहजपणे मांडता येईल. यापूर्वीच्या असंख्य आर्थिक घोटाळयाप्रमाणेच याही घोटाळ्याची मूळ कार्यपद्धती सारखीच आहे. एखाद्या वित्तीय संस्थेने कोणाकडून तरी कर्जाऊ पैसे घेऊन इतर काही उद्योगांना द्यायचे. ज्या कारणासाठी उद्योगांना पैसे मिळाले आहेत, तिथे ते न वापरता उद्योगांचे मालक ते स्वतःच्या स्वार्थासाठी वापरणार. परत करायच्या वेळेला पैसे नसले, म्हणजे मालक स्वतःच्या नावाने दुसरी कंपनी काढून, त्याच वित्तसंस्थेकडून परत कर्ज घेणार आणि त्यातून जुनं फेडणार. वित्तसंस्था चालवणारे आणि उद्योग चालवणारे, यांचे साटलोट असल्यामुळे या भ्रष्टाचाराकडे वित्तसंस्था जाणूनबुजून दुर्लक्ष करणार. कोणत्या तरी टप्प्यावर हे सगळं बाहेर येतंच, तसे ते ILFSच्या बाबतीत आता आलेले आहे. या वित्तसंस्थेने अनेक म���युच्युअल फंड, बँका आणि काही कंपन्याकडूनही पैसे घेतले. आणि ते पायाभूत सुविधामधल्या उद्योगांना वाटले. जेव्हा आधीची कर्ज बुडायला लागली, तेव्हा ते सांगण्याऐवजी कर्ज बुडवणाऱ्याच्याच दुसऱ्या कंपनीला नवे कर्ज दिले आणि कर्जबुडव्याने ही रक्कम फिरवून आपले आधीचे कर्ज फेडले.\nजवळजवळ ९२०० कोटी रुपयांचा अशा स्वरूपाचा व्यवहार ८८ प्रकरणात IFIN या ILFSच्या उपकंपनीत झाला. या गोष्टी हिशोब तपासताना डेलॉईटला आर्थिक वर्ष २०१७-१८ पर्यंत आणि (केपीएमजीची भारतीय शाखा) BSR& Coला त्यानंतर, लक्षात आलेल्या होत्या. पण त्यांनी त्या त्यांच्या अहवालात तर मांडल्या नाहीतच पण त्याच्या दोन पावले पुढे जाऊन या संस्था या गैरव्यवहारांमध्ये सक्रीय सहभागी झाल्या, असा SFIO आरोप आहे. त्याशिवाय २०१७-१८साली या कंपनीने उभे केलेले ५१०० कोटीचे कर्ज कुठे वापरले गेले हे आणि असे अनेक आरोप ऑडिटिंग व्यवसायाच्या बडे दादा असणाऱ्या या दोघांवर झालेले आहेत. त्यामुळे या दोनही दादांना ५ वर्ष व्यवसायबंदी करावी, अशी मागणी SFIOने केलेली आहे. सध्या कंपनीच्या लवादासमोर हा मुद्दा प्रलंबित आहे… हे आणि असे अनेक आरोप ऑडिटिंग व्यवसायाच्या बडे दादा असणाऱ्या या दोघांवर झालेले आहेत. त्यामुळे या दोनही दादांना ५ वर्ष व्यवसायबंदी करावी, अशी मागणी SFIOने केलेली आहे. सध्या कंपनीच्या लवादासमोर हा मुद्दा प्रलंबित आहे… या संस्थांनी मात्र आपण काहीच गैर केलेलं नाही, असा दावा केला आहे.\nपण या निमित्ताने उपस्थित झालेला प्रश्न हा लेखाच्या सुरुवातीला मांडलेला आहे. तो म्हणजे ‘रक्षकांपासून रक्षण कोण करणार” ऑडिटर हा कंपनीने जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या भ्रष्टाचारापासून रक्षण करायला आहे, ही कल्पना आहे. मात्र प्रत्यक्षात खरोखर हा तपासनीस कठोर आणि त्रयस्थ भूमिकेतून तपास करतो का, हा प्रश्न अनेकदा विचारला गेलेला आहे. देशातल्या बड्या ५० उद्योगसमूहांची ऑडिट्सही याच चार दादांच्या हातात एकवटलेली आहेत. पुन्हा या फर्म्स मुळात आंतरराष्ट्रीय असल्यामुळे या उद्योगसमूहांना भारताबाहेरच्या आपल्या गुंतवणुकीत यांचा उपयोग होतो. त्यात ‘व्यावसायिक सल्ला’, ‘नियम पाळल्याची हमी’ (Due Diligence) आणि यासारख्या इतर अनेक सेवांमधूनही या व्यावसायिकांना भरघोस उत्पन्न मिळतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीत झालेल्या भ्रष्टाचारात ऑडिटर���ा जबाबदार धरून शिक्षा झाल्याची खूपच दुर्मीळ उदाहरण भारतात मिळतात. सुप्रसिद्ध सत्यम घोटाळ्याचं उदाहरण घेऊ. यात गुंतलेल्या दोन ऑडिटरना शिक्षा झाली. ते दोघे ज्यात भागीदार आहेत अशा PWCला दोन वर्षांची व्यवसायबंदी आणि १३ कोटी रु.चा दंड ठोठावण्यात आला. पण या दंडाला आव्हान दिले गेले आणि PWC आजही उजळ माथ्याने ‘बड्या चार’पैकी एक म्हणून घसघशीत व्यवसाय करत आहे. खरे तर गैरवर्तणूक करणाऱ्या ऑडिटरवर Chartered Accountantsची सर्वोच्च संस्था, म्हणजे Institute of Chartered Accountants of Indiaने कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. ‘सत्यम’च्या मामल्यात अशा ६ सीएंच सदस्यत्व या संस्थेने काढून घेतले होते. पण या ‘सर्वोच्च’ संस्थेलाही एखाद्या भागीदारी फर्मवर कारवाई करण्याचा अधिकारच नाही, अशी त्यांची कायदेशीर भूमिका होती.\nया सगळ्यांतून हिशोब तपासणारे सनदी लेखापाल अर्थात सीएच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे आणि त्याला व्यावसायिक जबाबदार नाहीच आहोत असे म्हणता येत नाही. अधिकाधिक क्लायंट आणि त्यांच्याकडून भरघोस फी मिळवण्यासाठी सीए हव्या त्या अहवालांवर डोळे झाकून सह्या करतात. अनेक वर्षांचा अनुभव असणारे व्यावसायिक हे फक्त PRच्या कामात तज्ज्ञ उरतात, हिशोबांच्या नव्हे. ‘ज्याची तपासणी आपण करत आहोत त्याच्याशी इतर कोणताही व्यवहार करू नये, नाहीतर निष्पक्षता धोक्यात येते’, हे मूल्य सर्रास पायदळी तुडवतात. असे अनेक आरोप आणि चर्चा या व्यवसायाबद्दल होत आहेत आणि यावर गंभीर विचार व्हायलाच पाहिजे. दोन वर्षांपूर्वी इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सोहळ्यात खुद्द पंतप्रधानांनीच या व्यावसायिकांच्या नीतिमत्तेवर आणि इन्स्टिट्यूटच्या परिणामकारकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेली होती. यातूनच NFRA या सीएंवरही लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणेची निर्मिती होते आहे.\nमात्र याला दुसरी बाजू या व्यावसायिकांचीही आहे. एक तर ऑडिटरची निवड ही कंपनीचे मालक स्वतःच करतात. त्यांना मेहनतानाही तेच देतात. साहजिकच निष्पक्षपणे काम केलं तर व्यवसायच मिळणार नाही, ही यांची तक्रार आहे. त्यातूनच कंपनीने ऑडिटर निवडण्याऐवजी विशिष्ट श्रेणीतल्या सगळ्या ऑडिटरमधून चिठ्ठ्या काढून निवडला जावा, असाही प्रस्ताव पुढे येतो आहे. शिवाय अनेक उद्योगांची रचना कमालीची गुंतागुंतीची असते. त्या सर्वांचा अभ्यास करण्यासाठीचं मनुष्यबळच या संस्थांकडे नसतं. आणि ते तुटपुंज्या मेहेतान्यात परवडतच नाही, हाही बचाव केला जातो. या सर्वांमुळे ऑडिटरचा व्यवसाय करण्याऐवजी नोकरी करणं, अनेक तरुण सीए पसंत करतात. खास करून, ज्यांना कोणताही कौटुंबिक वारसा नाही, असे यामुळेच गेल्या २० वर्षात सीए मोठ्या प्रमाणावर उत्तीर्ण झाले, तरी व्यवसायाकडे वळलेले सीए तुलनेत फारच कमी आहेत. तशात नवी संस्था निर्माण करून आपल्या व्यावसायिकतेवरच सरकार शंका घेत आहे, हेही दुःख या व्यावसायिकांना वाटतं.\nरक्षकांपासून रक्षणाची वेळ यायला नको असेल, तर एका बाजूला अशा व्यवसायांच्या रचनेकडेच मुलभूत नजरेने पाहायला हवे. आणि दुसरीकडे सामान्य नागरिकांनीही त्यांची आर्थिक विषयातली समाज आणि माहिती वाढवायला हवी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्षक जर आणि जिथे भक्षक बनणार असतील, तर इतर गुन्हेगारांपेक्षा अधिक कडक आणि तात्काळ शिक्षा त्यांना व्हायला हवी. नाहीतर सगळ्यांनी मिळून जनतेचा पैसा खायचा खेळ फक्त राजकारणी-नोकरशहा-पोलीस यांच्यातच नव्हे तर उद्योग-वित्तसंस्था-तपासनीस यांच्यातही उदंड चालत राहील…\nअजित जोशी, व्यवसायाने सीए आहेत.\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nभारत-पाक क्रिकेट- उन्माद निर्माण करण्यात काय अर्थ\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Aavadato_Maj_Aavadato", "date_download": "2019-07-16T00:12:24Z", "digest": "sha1:PWPJXK2APAKIBNRXSTWB65MJ73HAQXOC", "length": 2073, "nlines": 30, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "आवडतो मज आवडतो | Aavadato Maj Aavadato | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nआवडतो मज आवडतो, मनापासुनी आवडतो\nका मला लागते ओढ\nमज दर्शन होता त्याचे\nमन वेडे होऊन नाचे\nमळ्यात राही कधीतरी अन्‌ तो तळ्यात केव्हा सापडतो\nकधी थकुनी त्याने यावे\nकधी येता त्याला रंग\nदोस्त जिवाचा, चिंगलिंग चाचा, बैल लाडका आवडतो\nगीत - जगदीश खेबूडकर\nसंगीत - दत्ता डावजेकर\nस्वर - अपर्णा मयेकर\nचित्रपट - शेवटचा मालुसरा\nगीत प्रकार - बालगीत , चित्रगीत\nखबरदार जर टांच मारुनी\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/action-on-unauthorized-construction-of-municipal-corporation/", "date_download": "2019-07-16T00:11:10Z", "digest": "sha1:PBT5PIQCZXU6TISQ4FXNUFH4DY3LJMSM", "length": 8986, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पालिकेच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई | Dainik Prabhat", "raw_content": "\nपालिकेच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nपुणे – महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन एक आणि दोनच्या वतीन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून सुमारे 44 हजार चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.\nझोन एकमधील आंबेगाव बुद्रुक येथील प्रवीण दुग्गड यांचे 1 हजार चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले आहे. झोन दोनच्या वतीने लोहगाव येथील प्रताप खांदवे यांची 29 दुकाने आणि पत्राशेड अशा एकूण 43 हजार चौ. फूटावर कारवाई करून हे क्षेत्र मोकळे करण्यात आले. ही कारवाई एक जेसीबी, बिगारी आणि पोलिसांच्या सहायाने करण्यात आली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n“वाहन’ प्रणालीवर दिसणार विम्याच्या नोंदी\nअसे घडले पुणे : ऐतिहासिक ‘शिंदे छत्री’\nअस्वच्छता बहाद्दरांची आता खैर नाही\nशासकीय इमारतींवर “रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक\nसहा. प्राध्यापकांच्या निवडीत वशिलेबाजी\nचार वर्षांनी लागली दि पुना मर्चंट्‌स चेंबरची निवडणूक\nसिगारेट्‌सची तस्करी अन्‌ कर चुकवेगिरी\nचांद्रयान-2 मोहिमेसाठी वालचंदनगरचे बुस्टर\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nराज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/gurudas-kamat/news/", "date_download": "2019-07-16T00:03:17Z", "digest": "sha1:VJ6NC7BBLEDYGSGXFEVKFHMX2NG2X4XF", "length": 11013, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Gurudas Kamat- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nगुरूदास कामत यांचं निधन, गुरूवारी मुंबईत अंत्यसंस्कार\nकाँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी हॉस्पिटलमध्ये जावून कामत यांना श्रद्धांजली अर्पण केली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विटरवरून कामत यांना श्रद्धांजली अर्पण केलीय.\nLIVE : भाजप देशभर काढणार अटलजींच्या अस्थिच्या कलश यात्रा\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचं निधन\nनाराज गुरुदास कामत यांनी दिला सर्वपदांचा राजीनामा\nअखेर गुरुदास कामत लागले प्रचाराला\nअखेर मुंबई पालिकेसाठी गुरूदास कामत करणार काँग्रेसचा प्रचार\nआता कोणतेही वाद नको, राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना बजावलं\nगुरुदास कामतांची कोअर कमिटी बैठकीला दांडी\nवरिष्ठांचं ऐका, काँग्रेसच्या बैठकीत निरुपमांना खडसावलं\nगुरुदास कामत यांचे बंड थंड, राजीनामा घेतला मागे\nकामत समर्थनार्थ मुंबई काँग्रेसचे 25 नगरसेवक राजीनामे देणार \nगुरुदास कामतांच्या घरासमोर समर्थकांची घोषणाबाजी\nकाँग्रेस नेते गुरूदास कामत यांचा राजकारणातून संन्यास\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुह��ना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukripoint.co.in/2018/12", "date_download": "2019-07-16T00:02:26Z", "digest": "sha1:AQKESDVAUDSDV5FG42LFK2RPHXGKQNZ5", "length": 21791, "nlines": 264, "source_domain": "www.naukripoint.co.in", "title": "December 2018 - Naukri Point", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा विभागात वैदयकिय अधिकारी पदाच्या ८७७ जागा\nवैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या ८७७ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस किंवा समतुल्य अर्हता किंवा बालरोगचिकित्सा किंवा शल्यचिकित्सा किंवा औषधवैदक किंवा स्त्रीरोग चिकित्सा किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.\nनोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी ३८ वर्षांपर्यंत असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)\nफी – मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३००/- रुपये आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक आरोग्य सेवा, आरोग्य भवन, मुंबई, पिनकोड: ४०० ००१\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख –१९ जानेवारी २०१९ आहे.\nपश्चिम रेल्वे अॅप्रेन्टिस भरती : ३५५३ जागा\nअॅप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी) – ३५५३ जागा\n• मेकॅनिक (मोटार वाहन)\n• मेकॅनिक LT & केबल\nशैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (NCVT/SCVT)\nवयोमर्यादा – ९ जानेवारी २०१९ रोजी १५ ते २४ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ जानेवारी २०१९\nभारत संचार निगम लिमिटेड भरती\n· मॅनेजमेंट ट्रेनी (टेलिकॉम ऑपरेशन्स) – १५० जागा\nशैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह बी.ई /बी.टेक (टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पुटर / IT, इलेक्ट्रिकल) एमबीए किंवा एम.टेक\nवयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१९ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\n· ऑनलाईन मूल्यांकन प्रक्रिया – १७ मार्च २०१९ पासून\n· ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – २६ डिसेंबर २०१८\n· ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जानेवारी २०१९\nकेंद्���ीय राखीव पोलीस दल : खेळाडू भरती\n• शिपाई (कॉन्स्टेबल) GD (पुरुष/महिला) – ३३९ जागा\nशैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता\n• हवालदार (हेड कॉन्स्टेबल) GD (पुरुष/महिला) – २० जागा\nशैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता\nवयोमर्यादा – १३ जानेवारी २०१९ रोजी १८ ते २३ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nअर्ज पोहचविण्याची शेवटची तारीख – १३ जानेवारी २०१९\nभारतीय विमानतळ प्राधिकरण भरती\n• वरिष्ठ सहायक (इलेक्ट्रॉनिक्स) – २६ जागा\nशैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि २ वर्षाचा अनुभव\nवयोमर्यादा – ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जानेवारी २०१९\nटाटा मूलभूत संशोधन संस्था भरती\n• लिपिक – २ जागा\nशैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणक व टंकलेखन ज्ञान आवश्यक\n• ट्रेडसमन (बी) – (एसी मेकॅनिक) – १ जागा\n• ट्रेडसमन (बी) – (सिव्हील ड्राफ्टसमन) – १ जागा\n• ट्रेडसमन (बी) – (इलेक्ट्रीकल) – १ जागा\nशैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण\n• कार्य सहायक – (प्लंबर) – १ जागा\nशैक्षणिक पात्रता – आय.टी.आय उत्तीर्ण (प्लंबिंग ट्रेड)\n• कार्य सहायक – (इलेक्ट्रीकल) – २ जागा\nशैक्षणिक पात्रता – आय.टी.आय उत्तीर्ण (इलेक्ट्रीकल ट्रेड)\n• लिपिक प्रशिक्षणार्थी – ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणक व टंकलेखन ज्ञान आवश्यक\nवयोमर्यादा – २८ वर्षे\n• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ जानेवारी २०१९\nभारतीय रिझर्व्ह बँक भरती\n• बँक एक्झामिनर/सुपरवायजरी मॅनेजर – २० जागा\nशैक्षणिक पात्रता – अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदव्युत्तर पदवी / एमबीए / PGDBA / PGPM / PGDM आणि ५ वर्षाचा अनुभव\n• ॲनालिस्ट – १० जागा\nशैक्षणिक पात्रता – अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदव्युत्तर पदवी / एमबीए / PGDBA / PGPM / PGDM किंवा पदव्युत्तर पदवी (गणित / सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / अर्थशास्त्र / गणिती सांख्यिकी / मात्रात्मक अर्थशास्त्र / मात्रात्मक वित्त) आणि ५ वर्षाचा अनुभव\n• अकाऊंट्स स्पेशालिस्ट – ५ जागा\nशैक्षणिक पात्रता – सीए / आयसीडब्ल्यूए / अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदव्युत्तर पदवी / MBA / PGDBA / PGPM / PGDM आणि ५ वर्षाचा अनुभव\n• आयटी एक्झामिनर / आयटी ॲनालिस्ट/ आयटी ऑडिटर – १० जागा\n• सिस्टम ॲडमीन – ७ जागा\n• प्रोजेक्ट ॲडमीन – ३ जागा\n• नेटवर्क ॲडमीन – ३ जागा\n• वेब डिझायनर – १ जागा\nशैक्षणिक पात्रता – बी.ई / बी.टेक / एम.टेक (कॉम्प्युटर सायन्स / आयटी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) / एमसीए आणि ५ वर्षाचा अनुभव\n• वर्तणूक शास्त्रज्ञ – १ जागा\nशैक्षणिक पात्रता – सोशल सायन्स / मनोविज्ञान पदव्युत्तर पदवी, नैसर्गिक भाषा प्रक्रियेतील(NLP)प्रमाणपत्र/ डिप्लोमा आणि ३ वर्षाचा अनुभव\n• लिगल स्पेशालिस्ट – १ जागा\n• शैक्षणिक पात्रता – विधी पदव्युत्तर पदवी आणि ५ वर्षाचा अनुभव\nवयोमर्यादा – १ डिसेंबर २०१८ रोजी २५ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०१९\nमहाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती\n• प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम)\nशैक्षणिक पात्रता – ४५% गुणांसह १२वी उत्तीर्ण, डी.एड / डीटी.एड, TET/CTET\n• प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)\nशैक्षणिक पात्रता – ४५% गुणांसह १२वी उत्तीर्ण, डी.एड / डीटी.एड(इंग्रजी माध्यम), TET/CTET\n• माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम)\nशैक्षणिक पात्रता – ४५% गुणांसह पदवीधर, बीए.बी.एड / बी.एस्सी.बी.एड\n• माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)\nशैक्षणिक पात्रता – ४५% गुणांसह पदवीधर, बीए.बी.एड / बी.एस्सी.बी.एड (इंग्रजी माध्यम)\n• कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक (उच्च माध्यमिक)\nशैक्षणिक पात्रता – ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी, एमए.बी.एड / एम.एस्सी बी.एड\nवयोमर्यादा – ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४३ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०१९\nशैक्षणिक पात्रता – समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी.\nशैक्षणिक पा��्रता – समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी.\nशैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण, लायब्ररी सायन्स डिप्लोमा किंवा ग्रंथालय शास्त्र पदवी\nशैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण\nवयोमर्यादा – ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०१९\nकेंद्रीय राखीव पोलीस दलात खेळाडू भरती\n• शिपाई (कॉन्स्टेबल) GD (पुरुष/महिला) – ३३९ जागा\nशैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता\n• हवालदार (हेड कॉन्स्टेबल) GD (पुरुष/महिला) – २० जागा\nशैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता\nवयोमर्यादा – १३ जानेवारी २०१९ रोजी १८ ते २३ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nअर्ज पोहचविण्याची शेवटची तारीख – १३ जानेवारी २०१९\nभारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘वरिष्ठ सहायक’ पदांची भरती\n• वरिष्ठ सहायक (इलेक्ट्रॉनिक्स) – २६ जागा\nशैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि २ वर्षाचा अनुभव\nवयोमर्यादा – ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जानेवारी २०१९\nराष्ट्रीय आरोग्य अभियान २०० जागांची भरती\nमरावीवि कंपनी – ७००० जागांची भरती\nनवोदय विदयालय समिती 2370 पदांची भरती\nमरावी कंपनी लि. 2000 जागांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-traffic-police-beaten-3491", "date_download": "2019-07-16T00:49:17Z", "digest": "sha1:E4XKZNXCKCYUD26K76SX7AVRNBSXPNGF", "length": 5491, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news UP traffic police beaten | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्���ासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(Video) भर रस्त्यात स्वत:ची बाईक पेटवून तरुणाची पोलिसाला बेदम मारहाण\n(Video) भर रस्त्यात स्वत:ची बाईक पेटवून तरुणाची पोलिसाला बेदम मारहाण\n(Video) भर रस्त्यात स्वत:ची बाईक पेटवून तरुणाची पोलिसाला बेदम मारहाण\nरविवार, 14 ऑक्टोबर 2018\nभर रस्त्यात स्वत:ची बाईक पेटवून तरुणाची पोलिसाला बेदम मारहाण\nVideo of भर रस्त्यात स्वत:ची बाईक पेटवून तरुणाची पोलिसाला बेदम मारहाण\nउत्तर प्रदेशमध्ये एका पोलिसाला तरुणांनी भररस्त्यात चोप दिल्याचा प्रकार समोर आलाय.\nत्या पोलिसाचा गुन्हा इतकाच होता की त्याने या तरुणांकडे गाडीची कागदपत्रं मागितली होती. त्यानंतर संताप अनावर झालेल्या माथेफिरु तरुणांनी आधी स्वत:ची दुचाकी पेटवली त्यानंतर पोलिसाला बेदम चोप दिला.\nया मारहाणाची व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, पोलिसांनी तात्काळ त्या युवकांच्या मुसक्या आवळल्या.\nया घटनेमुळे यूपीत कायद्याचा धाक उरलेला नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.\nउत्तर प्रदेशमध्ये एका पोलिसाला तरुणांनी भररस्त्यात चोप दिल्याचा प्रकार समोर आलाय.\nत्या पोलिसाचा गुन्हा इतकाच होता की त्याने या तरुणांकडे गाडीची कागदपत्रं मागितली होती. त्यानंतर संताप अनावर झालेल्या माथेफिरु तरुणांनी आधी स्वत:ची दुचाकी पेटवली त्यानंतर पोलिसाला बेदम चोप दिला.\nया मारहाणाची व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, पोलिसांनी तात्काळ त्या युवकांच्या मुसक्या आवळल्या.\nया घटनेमुळे यूपीत कायद्याचा धाक उरलेला नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Naam_Aahe_Aadi_Anti", "date_download": "2019-07-16T00:43:20Z", "digest": "sha1:GZ2D2XPGGFQTHDPRC6SN4BVUJXNAFTAP", "length": 2897, "nlines": 32, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "नाम आहे आदि अंती | Naam Aahe Aadi Anti | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nनाम आहे आदि अंती\nनाम आहे आदि अंती नाम सर्व सार\nआहे बुडत्याला नौका जीवनी आधार\nनामे तरीले पतीत, तरीले पाषाण\nनामे कोळीयासी दिधले मुनीपद जाण\nनाम जाळी संचिताचा पूर्व बडिवार\nनाममय झाला चोखा, ब्रह्मी लीन झाला\nअजामेळ पापराशी वैकुंठासी गेला\nतेथे उभे पंढरीचे घेउनी आकार\nनाम जपो वाचा नित्य, श्वासांतही नाम\nनाममय होवो देवा माझे नित्य कर्म\nनामाच्याचसंगे लाभो प्रेम रे अपार\nगीत - अशोकजी परांजपे\nसंगीत - कमलाकर भागवत\nस्वर - सुमन कल्याणपूर\nगीत प्रकार - भक्तीगीत\nअजामेळ - ही कथा भागवत पुराणातली आहे. अजामेळ नावाचा एक पापी होऊन गेला. तो कधीच सत्कर्मात रमत नसे. पण त्याने त्याच्या मुलाचे नाव नारायण ठेवले होते. अंतसमयी मुलास हाक मारताना त्याच्याकडून हरीनामाचा जप झाला आणि उपरती होऊन त्यास सद्गती मिळाली.\nबडिवार - प्रतिष्ठा / मोठेपणा.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Lucka+de.php", "date_download": "2019-07-15T23:57:12Z", "digest": "sha1:HFQ447G25D6J62JPPPAKTICUTCADKS2X", "length": 3394, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Lucka (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Lucka\nक्षेत्र कोड Lucka (जर्मनी)\nआधी जोडलेला 034492 हा क्रमांक Lucka क्षेत्र कोड आहे व Lucka जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Luckaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Luckaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4934492 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनLuckaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4934492 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004934492 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/1537", "date_download": "2019-07-16T00:20:13Z", "digest": "sha1:CFX3ZRLDB5HK6UANITRCHGLH34PBLRD4", "length": 11761, "nlines": 99, "source_domain": "dhanlabh.in", "title": "गतिमानता !! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nभारतीय अर्थव्यवस्था सध्या गतिमानतेच्या एका वेगळ्याच टप्प्यातून प्रवास करत आहे .व हा वेग जर असाच राहिला तर २०२२मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ शकते ,म्हणजेच जर्मनी व ग्रेट ब्रिटन यांना भारत मागे टाकू शकतो \nमुंबई पुणे या express way वर दर शनिवार / रविवार आणि सुट्टीच्या दिवशी traffic jam असतोच . कोणत्याही जिल्हास्तरीय किवा तालुक्याच्या शहरात वाहन कोठे उभे करावे हे पाहण्यासाठी किमान अर्धा तास शोधाशोध करावी लागते .हेच काय पण साध्या गल्लीबोळातसुद्धा वाहतूक खोळंबा होतोच . शाळा सुटण्याची वेळ कशी टाळायची हा प्रश्न पडला नसेल असा वाहनचालक नसावाच .\nयाचाच अर्थ हे सर्व रस्ते पाच वर्षात रुंद झालेच पाहिजेत . किंवा सक्षम वाहतूक पर्याय उभा होणे अपरिहार्य आहे .आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर चार माणसामागे एक वाहन आहे मोठ्या पर्यटन क्षेत्रात दोन दिवस राहण्याचे ठरविल्यास हॉटेल व्यवस्था किमान दोन महिने आधी करावी लागते , नाहीतर premium दराने भाडे देण्याशिवाय पर्याय नसतो \nया सर्व बाबींचा एकच अर्थ निघतो ——————\n राहण्यासाठी घरांचे बांधकाम होणारच प्रवासाच्या आधुनिक सुविधा व पर्याय उपलब्ध होणारच प्रवासाच्या आधुनिक सुविधा व पर्याय उपलब्ध होणारच ” उडान ” सारख्या योजनेमुळे मोपा / चिपी / नवी मुंबई हे नव्याने होऊ घातलेले विमानतळ सुद्धा कमीच पडणार\nआणि म्हणून रिअल estate सेक्टर / सेवा क्षेत्र / telecom सेक्टर / वाहन व मेटल सेक्टर यामधील गुंतवणूक वाढतच राहणार आणि या सर्व कंपन्याचे समभाग आहेत त्यापेक्षा कितीतरी पट वाढू शकतात .अर्थात यामळे समभागधराकाना भरघोस परतावा मिळू शकतो .\nयासाठी आज जरी सेन्सेक्स ३०००० हजार पेक्षा वाढला असला तरी “खाली आल्यावर मी खरेदी करेन ” असे म्हणणारे लोक हे ” वाटच “पाहत बसतील .\nज्यांना समभागामध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे वाटते त्यांनी balance किंवा equity फंडातील SIP सुरु करून या संधीचा फायदा उठविलाच पाहिजे \nआज बॅंक व्याजदर कमी झाले आहेत .पोस्ट ठेवीवरील दर सुद्धा केव्हाही उतरतील व पारंपारिक योजना या धोका देण्याची दाट शक्यता निर्माण झालीच आहे . पोस्टातील ठेवी व त्यांचे देय व्याज यातील घाटा ही १३५०० कोटीहून अधिक झाल्याने कोणतेही सरकार ह्याचा व्यावहारिक विचार हा करणारच आहे .\nIRB सारख्या IPO मध्ये गुंतवणुकीसाठी परदेशी कंपन्या चातकासारखी वाट पाहतायत याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्था निश्चितच उभारणार आहे.म्हणून runway वरून उडान भरणाऱ्या व्यवस्थेत किंबहुदा या गतीमानतेत आपण सहभागी होण्यासाठी मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाहीच नाही \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-Vs6mwhX9M1gA", "date_download": "2019-07-16T00:47:12Z", "digest": "sha1:BDAJDLCO3KHDOIBUEEZB3EOZEXBGC5A7", "length": 4665, "nlines": 57, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "काव्यांजली . च्या मराठी कथा नेमकं काय? चा सारांश « प्रतिलिपि मराठी | 's content Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nवाचक संख्या − 5747\nमी आजही वाट पाहतेय... त्या पावसाची जो तू सोबत असताना बरसेल त्या वाऱ्याच्या झुळुकेची जी तुला स्पर्शून येईल त्या स्पर्शाची जो मला हवाहवासा वाटेल त्या हाताची जे माझा हात कधीच सोडणार नाही त्या शब्दांची जे माझा भावनांचा आदर करतील त्या रंगाची जे आपल्या सहवासाचे स्वप्न रंगवतील फक्त तू साथ दे,पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत जगाय���ंय मला.....\nडॉ. प्रदीप कुमार शर्मा\nकृतिका सोबत नेमकं काय झालं हे नक्किच वाचायला आवडेल.......आणि तिच्या वाट्याला आलेलं दुखं सुखात बदलंय का नाही हे जाणायला आवडेल\nमी पण सेम सिचुएशन मधून गेले आहे त्यामुळे तिच्या भावना मी समजू शकते .पण स्त्री मन असे असते की तिला वाटते की फ़क्त नवर्याने साथ द्यावी मग मी कुठले ही दुःख का असेना ते पार करेल आणि नेमका हाच प्रॉब्लम असतो की नवरा मात्र साथ देत नाही आणि सर्व सोडून द्यावे तर ते जमत नाही कारण स्त्रिला उपजतच भावनिकतेने जोडले जाण्याची देणगी देवाने दिलेली आहे म्हणून तर ती 20 दिवस असो किंवा 2 दिवस सहज त्या घराशी जोडली जाते मग भावनिक गुंता वाढत जातो आणि मग प्रश्न सुटत नाही पण अजूनही ठीक होऊ शकते या आशेवर ती वाट पाहत बसते .\n ती एक अज्ञानी मुलगी आहे. अरे सोड म्हणावे त्याला. स्वतः च्या पायावर उभी रहा.शेपूट घालून शरण येईल तो मुर्ख नवरा. छान आहे कथा👌👌\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/1606/by-subject/3", "date_download": "2019-07-16T00:28:39Z", "digest": "sha1:TDTNMH7O3H6AZP3BPSUXEMDF5UAAEJIB", "length": 3063, "nlines": 76, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रांत/गाव | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /अमेरिका : उर्वरीत /अमेरिका : उर्वरीत विषयवार यादी /प्रांत/गाव\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/mobiles-price-list.html", "date_download": "2019-07-16T00:28:55Z", "digest": "sha1:Q6OAKHKLZZQHOSI3AUXFX24TZ4SFC6EM", "length": 23711, "nlines": 573, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मोबाईल्स India मध्ये किंमत | मोबाईल्स वर दर सूची 16 Jul 2019 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ ���ी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nमोबाईल्स India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nमोबाईल्स दर India मध्ये 16 July 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 11516 एकूण मोबाईल्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन आसूस झेनफोने मॅक्स प्रो म१ ६गब रॅम ब्लॅक आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Indiatimes, Snapdeal, Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत मोबाईल्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन आपापले इफोने क्सस मॅक्स ५१२गब गोल्ड ४गब रॅम Rs. 1,44,900 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.251 येथे आपल्याला रिंगिंग बेल्स फ्रीडम 251 व्हाईट उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 11516 उत्पादने\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\n- रिअर कॅमेरा 13 MP\n- प्रोसेसर 2 GHz\nआसूस झेनफोने मॅक्स प्रो म१ ६गब रॅम ब्लॅक\n- ऑपरेटिंग सिस्टिम Stock\n- रिअर कॅमेरा 16MP + 5MP\n- प्रोसेसर Quad core\nआपापले इफोने ६स प्लस ६४गब गोल्ड\n- ऑपरेटिंग सिस्टिम iOS v9\n- रिअर कॅमेरा 12MP\n- प्रोसेसर 1.84 GHz\nटीईतं व्वा टँ५४ ३गब ३२गब फासे ईद फिंगर प्रिंट स्कॅनर\n- रिअर कॅमेरा 13 MP\n- इंटर्नल मेमरी 32 GB\nजिवणी फँ२०५ १६गब २गब रॅम\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\n- रिअर कॅमेरा 8 MP\n- प्रोसेसर 1.3 GHz\nकूलपद कूल३ फुल्ल व्हिसिओन विथ देवद्रोप स्क्रीन इंडिगो\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android 8.1 (Oreo)\n- रिअर कॅमेरा 8 MP\n- प्रोसेसर 1.6 GHz\nरेआलमे कॅ२ दॆमोंड ब्लॅक 16 गब 2 रॅम\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android Pie 9.0\n- रिअर कॅमेरा 13MP + 2MP\nनेऊनि इ२ लिट १६गब 2 गब रेड\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\n- रिअर कॅमेरा 13 MP\n- प्रोसेसर 1.5 GHz\nरेडमी नोट 7 प्रो ६४गब सपाचे ब्लॅक ४गब रॅम\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android v9.0 (Pie)\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\nरेडमी नोट 7 प्रो १२८गब सपाचे ब्लॅक ६गब रॅम\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android v9.0 (Pie)\nरेआलमे उ१ 3 गब 32\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\n- रिअर कॅमेरा 13 MP\n- इंटर्नल मेमरी 32 GB\nरेआलमे कॅ२ दॆमोंड ब्लू 16 गब 2 रॅम\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android Pie 9.0\n- रिअर कॅमेरा 13MP + 2MP\nरेआलमे उ१ 32 गब अम्बिशस ब्लॅक 3 रॅम ड्युअल सिम ४ग\nI कळलं कँ८ नव 5 ५ईंचं डिस्प्ले ४ग २गब रॅम १६गब मोबाइलला विथ मॅनुफॅसिटुरिंग वॉररंटी\n- ऑपरेटिंग सिस्टिम 6.0\n- रिअर कॅमेरा 5 MP\n- प्रोसेसर 1 GHz\nब्लॅकबेरी बोल्ड 5 9790 ८गब ब्लॅक\nरेडमी नोट 7 ६४गब ओनीक्स ब्लॅक ४गब रॅम\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android v9.0 (Pie)\nI कळलं कँ९ 5 99 इंच डिस्प्ले ४ग स्मार्टफोन ब्लू २गब रॅम १६गब स्टोरेज\n- ऑपरेटिंग सिस्टिम 6.0\n- रिअर कॅमेरा 5 MP\n- प्रोसेसर 1.3 GHz\nयुहॉ वसंत प्लस 6 2 इंच ४ग वोल्टे रॅम ४गब 3000 मह दॆमोंड ब्लू\n- रिअर कॅमेरा 13 MP\nनेऊनि इ२ लिट १६गब २गब रॅम\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\n- प्रोसेसर 1.5 GHz\nरेआलमे 3 प्रो ६४गब नितरो ब्लू ४गब रॅम\n- डिस्प्ले सिझे 6.3 Inches\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android v9.0 (Pie)\n- प्रोसेसर Octa Core\nमी मिक्स 3 १२८गब 6 गब ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 16.25 cm (6.4)\n- रिअर कॅमेरा 24 MP\n- इंटर्नल मेमरी 128GB\nरेआलमे कॅ२ १६गब दॆमोंड ब्लू २गब रॅम\n- डिस्प्ले सिझे 6.1 Inches\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android v9.0 (Pie)\n- प्रोसेसर Octa Core\nनोकिया 5 1 32 गब कॉपर 3 रॅम ड्युअल सिम ४ग\n- डिस्प्ले सिझे 13.97 cm\n- रिअर कॅमेरा 16 MP\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/911", "date_download": "2019-07-16T00:23:26Z", "digest": "sha1:EIMKE3UMECT54CKWQ42TPVL3TTBKG7EW", "length": 7643, "nlines": 91, "source_domain": "dhanlabh.in", "title": "कन्यादान योजना – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nअफलातून / एल.आय.सी. / योजना\nLIC ऑफ इंडिया (Life Insurance Corporation of India) तर्फे मुलींसाठी कन्यादान योजनासुद्धा अत्यंत आकर्षक स्वरूपात सुरु आहे.\nसाधारणपणे सध्या मुलीच्या लग्नाचा खर्च ५ लाख रु. आहे. १५ वर्षानंतर तो किमान १२ लाख होऊ शकतो व कदाचित २५ वर्षानंतर तो ३० लाख होऊ शकतो. या योजनेत दररोज रु. १५३/- मात्र २२ वर्षांपर्यंत जमा केल्यास २५ व्या वर्षी LIC तर्फे रु. ३३,००,००० मिळू शकतात व या कालावधीत पालकांचे काही बरे- वाईट झाल्यास हा सगळा भार LIC तर्फे उचलला जातो.\nया संदर्भातील विस्तृत माहितीसाठी LIC चे विमा प्रतिनिधी\nश्री. विठ्ठल दिनकर उर्फ भाऊ साळगावकर यांच्याशी संपर्क साधावा-\nमोबाईल क्र. – ९४२२४३४८२७\nदूरध्वनी क्र. – ०२३६५ २५३२८५\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://majhyalekhnetun.blogspot.com/2015/10/", "date_download": "2019-07-16T01:14:35Z", "digest": "sha1:QFSLAUFCVGDKWH3CBK74TGDG3WUWHQQC", "length": 48507, "nlines": 670, "source_domain": "majhyalekhnetun.blogspot.com", "title": "Majhya Lekhnetun: October 2015", "raw_content": "\nतुझे गुपित मजला सांगितले\nमज वेड कसे लाविले\nतुझ्या ओठावरच्या स्मित हास्याने\nतुझे गुपित मजला सांगितले\nतुझ्या काळ्या कुंतल केसांनी\nमज वेड कसे लाविले\nतुझे गुपित मजला सांगितले\nतुझ्या झुळझुळीत गुलाबी साडीने\nमज वेड कसे लाविले\nतुझे गुपित मजला सांगितले\nतुझ्या ठुमकत मुरडत चालीने\nमज वेड कसे लाविले\nतुझे गुपित मजला सांगितले\nतुझ्या घायाळ करत्या नजरेने\nमज वेड कसे लाविले\nतुझ्या धुंद अशा मिठीने\nतुझे प्रेम मजला सांगितले\nती म्हणजे मैञी असते...\nन बोलताच ज्यामध्ये सारे समजते,\nती म्हणजे मैञी असते...\nहृदयामध्ये ठसावी, अशी सावळी आहेस\nरणरण शांत व्हावी, अशी सावळी आहेस\nसावळ्या रंगांमधेही, कितीकिती तरी छटा\nत्यातही उठून यावी, अशी सावळी आहेस\nगोड सहज सोज्वळ, तुझ्या रंगाचाया बाज\nजिथे थबकेल कवी, अशी सावळी आहेस\nस्वप्नामधून पाहिली, किती तरी तरूणांनी\nजीवनात तीच हवी, अशी सावळी आहेस\nतुष्की एकटाच नाही, तुझ्या रंगावर फिदा\nदेव यक्ष आस लावी, अशी सावळी आहेस\nनागपूर, १० सप्टेंबर २०१३, ०७:५०\nकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा\nकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा \nजेंव्हा मी तुझ्याकडे बघत असेन\nनेमकं तेंव्हाच वळून बघू नकोस\nजेंव्हा मी तुझ्याकडे बघत असेन\nमला वाटतं तेंव्हा मी...\nअगदी खुळ्यासारखा दिसत असेन...\nचल जगूया मस्त …\nचल जगूया मस्त …\nकाय जादुई शब्द आहे हो मराठीतला \nकाना नाही, मात्रा नाही, वेलांटी\nनाही, अनुस्वार नाही. एक\nसरळ तीन अक्षरी शब्द. पण,\nकेवढं विश्‍व सामावलेलं आहे\nकिती अर्थ, किती महत्त्व...\nकाय आहे हा पदर\nखांद्यावर रुळणारा मीटर दीड\nमीटर लांबीचा भाग. तो\nस्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर\nहे कामच त्याचं. पण, आणखी\nही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो हा \nया पदराचा उपयोग स्त्री केव्हा,\nकसा अन्‌ कशासाठी करेल,\nते सांगताच येत नाही.\nपदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान\nपदरांची जणू स्पर्धाच लागलेली\nलहान मूल आणि आईचा पदर,\nहे अजब नातं आहे. मूल तान्हं\nजरा मोठं झालं, वरण-भात\nखाऊ लागलं, की त्याचं\nतोंड पुसायला आई पटकन\nतिचा पदरच पुढं करते.\nमूल अजून मोठं झालं, शाळेत\nजाऊ लागलं, की रस्त्यानं\nआधार लागतो. एवढंच काय,\nजेवण झाल्यावर हात धुतला,\nपदरच शोधतं आणि आईलाही\nया गोष्टी हव्याहव्याशा वाटतात\nमुलानं पदराला नाक जरी\nपुसलं, तरी ती रागावत नाही\nबाबा जर रागावले, ओरडले\nतर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो.\nमहाराष्ट्रात तो डाव्या खांद्या\nवरून मागे सोडला जातो;\nतर गुजरात, मध्य प्रदेशात\nसुना पदरानं चेहरा झाकून\nघेतात, तर काही जणी आपला\nमोठ्या फणकाऱ्यानं पदरच झटकतात \nती पदरातच अन्‌ संक्रांतीचं\nवाण लुटायचं ते पदर लावूनच.\nबाहेर जाताना उन्हाची दाहकता\nतर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान ऊब\nकाही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी\nपदरालाच गाठ बांधली जाते\nअन्‌ नव्या नवरीच्या जन्माची\nगाठ ही नवरीच्या पदरालाच,\nपदर हा शब्द किती अर्थांनी\nनवी नवरी नवऱ्याशी बोलताना\nपदराशी चाळे करते, पण\nकी पदर खोचून कामाला\nदेवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना - माझ्या\nमुलगी मोठी झाली, की आई\nतिला साडी नेसायला शिकवते,\nपदर सावरायला शिकवते अन्‌\nकाय म्हणते अगं, चालताना\nतू पडलीस तरी चालेल.\nपण, \"पदर\" पडू देऊ नकोस \nया पदरावरूनच किती तरी वाक्‌प्रचार, म्हणी रूढ झाल्या आहेत.\nपदर सुटला म्हटले, की\nफजिती झाली; कुणी पदर\nओढला म्हटलं, की छेड\nनाचरा हवा, आई मला नेसव\nशालू नवा...‘ अशी गाणी ऐकायलाही छान वाटतात.\nअसा हा किमयागार साडीचा पदर आजकाल जिन्सच्या जमान्यात लुप्त होत चालला आहे . नाहीतर पुढील पिढीला त्याचा अर्थ सांगायला तुम्हाला आम्हाला नक्कीच डिक्शनरी काढावी लागणार हे देखील एक कटू सत्य आहे\n(महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेल्या लेख मालेतील लेखांचे संकलन इथे पोस्ट करत आहे.)\nज्योतिषशास्त्र खरे की खोटे- ज्याचे त्याचे मत असू शकते ; पण त्यानिमित्त भविष्य विचारायला आलेल्या हजारो लोकांच्या , विशेषत: बायकांच्या समस्या- त्यातही नवऱ्यांच्या त्रासदायक समस्या ऐकून खूप मौलिक अनुभव येतात. नवरे मंडळींचे तेच प्रॉब्लेम्स असतात. कसेही वागले , तरी तो त्रासदायकच वाटतो.\nआदर्श नवरा दाखवा ,\nखरोखरच आपल्या बायकोच्या पसंतीला उतरणे हे बाहेर काढलेली टूथपेस्ट आत घालून दाखविण्याइतके कठीण काम. सदेह वैकुंठाला गेलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराजसुद्धा एकदा वैतागून म्हणाले होते...\nतीर्थ करूं जाता म्हणती कावळा, न करिता त्याला म्हणती बावळा\nफार खाय त्याला म्हणती अघोरी, राक्षस हा असे खादाड भारी\nथोडे खाय त्याची करिती टवाळी, अन्न कैसे पाप्याच्या कपाळी\nतुका म्हणे किती राखावी मर्जी, संसाराचे त्रास घेता.\nबायका नाट्य-समीक्षकांसारख्या असतात. विनोदी नाटक काढले , तर म्हणतात , ' अर्थहीनधांगडधिंगा. ' गंभीर नाटक काढले , तर म्हणतात , ' रिकाम्या नाट्यगृहातील अयशस्वीनिर्माता. ' ऐतिहासिक नाटक काढले , तरी टीका , सामाजिक नाटक काढले , तरी टिंगलीचासूर. म्हणून म्हणतात , ज्याला रस्ता माहीत असतो , पण ड्रायव्हिंग करता येत नाही ,त्याला टीकाकार म्हणतात.\nनवरे मंडळींचे तेच प्रॉब्लेम्स असतात. कसेही वागले , तरी तो त्रासदायकच वाटतो. रसिक नवरा प्रेमाने बायकोला म्हणतो , '' तुझा चेहरा कसा चंदासारखा सुंदर दिसतोय. '' तर लगेच ती म्हणते , '' काय हो हा तुमचा नेहमीचा टोमणे मारण्याचा त्रास सरळ का नाही सांगत की , माझ्या चेहऱ्यावर डाग आहे म्हणून सरळ का नाही सांगत की , माझ्या चेहऱ्यावर डाग आहे म्हणून \nहनिमूनहून परतलेली स्मिता आईला सांगत होती , '' हा म्हणजे न अगदी येडचॅपच आहे. जाताना गाडीत अगदी वेगळा , घो��रा आवाज काढून माझा हात हातात घेऊन म्हणाला , 'स्मितू , अखेर आपण दोघे एकरूप झालो. ' अग , मला एवढी भूक लागली होती आणि हा अगदी बोअर करत होता. शेवटी मी त्याला सांगितले , ' जेवणाची ताटे दोघांची वेगवेगळी सांगा हं\nज्योतिषशास्त्र खरे की खोटे- ज्याचे त्याचे मत असू शकते ; पण त्यानिमित्त भविष्य विचारायला आलेल्या हजारो लोकांच्या , विशेषत: बायकांच्या समस्या- त्यातही नवऱ्यांच्या त्रासदायक समस्या ऐकून खूप मौलिक अनुभव येतात.\nएकदा माझा कार्यक्रम संपल्यावर एक बाई तावातावाने आत येऊन म्हणाल्या , '' अहो मेष राशीचे पुरुष तडफदार असतात , असे मी वाचले आहे. पण माझा नवरा तर अगदीचमेषपात्र आहे. ''\nआणखी एक तक्रार त्रासदायक नवऱ्यांबद्दल बायका नेहमी करतात , '' आमचं हे येडं श्रावणबाळ आहे. बायको घरी आली , तरी आईचा पदर काही सोडत नाही. कोणत्याही वेळी आई अशी हाक मारतो. ''\nएक नवरा तर जेवायला बसला की , पोळी हातात पकडून विमनस्कपणे सूक्ष्मात बघत गायचा , '' आई तुझी आठवण येते ''. शेवटी ती बाई एके दिवशी वैतागून म्हणाली , ''आईच्या हातच्या पोळ्या एवढ्या प्रिय असतील ना , तर जा आईकडेच हा कटोरा घेऊन. ''\nहळवा नवरा बायकांना विलक्षण तापदायक वाटतो. लग्नानंतर काही महिन्यांतच कविताला दिवस गेले. मधून मधून उलट्या होऊ लागल्या आणि ती इतकी आनंदित झालेली असताना तिचा नवरा मात्र डोळ्यांत पाणी आणून म्हणाला , '' काऊ , किती ग त्रास होतोय तुला खरंच ग , स्त्रीचा जन्मच कष्ट उपसण्यासाठी. '' आणि तिच्या मांडीवर झोपून हुंदके देत म्हणाला , '' देवा , देवा माझ्या काऊचे कष्ट मला दे. तिला सोडव. ''\nमाझ्या पतीपीडित भगिनींनो आणि मातांनो , काऊची अवस्था त्या वेळी किती केविलवाणी झाली असेल , याची कल्पना फक्त तुम्हालाच करता येईल.\nनवऱ्याचा अतिसभ्य सुसंस्कृतपणाही बायकांना तापदायक ठरतो. मध्यमवय उलटून गेलेल्या वर्षाताई थोडे थट्टेने , थोडे वैफल्याने , थोडे वैतागून सांगत होत्या , '' माझे मिस्टर म्हणजे कातिर्कस्वामीच. आठवड्यातले चार दिवस उपास. पुन्हा एकादशी , संकष्टी वेगळीच. सोमवारी शिवलीलामृत , गुरुवारी गुरुलीलामृत , शनिवारी शनिमाहात्म्य. तास न् तास पारायणे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी थोडा एकान्त मिळाला म्हणून मी हळूच त्यांच्या छातीवर मस्तक टेकले , तर दूर होऊन म्हणाले , ' अगं , आज माझी एकादशी आहे. ' आम्ही हनिमूनला जायचे ठरवले , तर म्हणाले , ' आपण सोलापूरला जाऊ. तेथून गाणगापूर , तुळजापूर ,पंढरपूर सगळेच जवळजवळ आहे. ' प्रवासातही ते हनुमान चालिसा , शिवस्तुती , दासबोध वाचतच होते. हॉटेलवर पोहोचल्यावर हे लगेचच आंघोळीला गेले. मी चेंज करीत होते ,तेवढ्यात यांनी बाथरूमचे दार उघडले आणि ' सॉरी , सॉरी ' म्हणत पुन्हा बंद केले. नंतर आतूनच विचारले , ' झाले का ग तुझे \nतशी वर्षाताईंना तीन मुले आहेत , पण सांगताना त्या म्हणतात , '' मला चार मुले आहेत. हा सगळ्यांत मोठा.''\nआळशी नवरेही बायकांना फार त्रासदायक वाटतात. बरेचसे नवरे रोज दाढी करत नाहीत. केली तर जमिनीवर आरसा ठेवून , मांडी घालून अर्धा-अर्धा तास दाढी करीत बसतात. साबणाचा फेस लावलेल्या भयानक चेहऱ्याने मध्येच पेपर वाचतात. मधूनच गाल खरडतात. तो साबणाचा फेस वाटीतच बुडवून ठेवतात. नंतर ती वाटी तशीच ठेवून सरळ आंघोळीला जातात.\nसारख्या जांभया देणे , जांभया देत बोलणे , प्रचंड मोठी ढेकर देणे ,घोरनारे, सारखे आडवे होऊन झोपणे असे वागणारे नवरे काय भयंकर पीडाकारक असतात , ते समजण्यासाठी त्यांच्या बायकांच्या जन्मालाच जावे लागेल. कोणताही पीडाहारी झंडू बाम त्यांच्या डोकेदुखीला उपयोगी ठरत नाही.\nएक नवरा सारखा झोपून राहायचा. त्याचा तापट मुलगा सारखा आरडाओरडा करायचा. एकदा त्याची झोपमोड झाली म्हणून तो रागावला , तर बायको म्हणाली , '' झोपलेल्या बैलापेक्षा भुंकणारा कुत्रा थोडा तरी कामाचा असतो. ''\nनवऱ्यांचा , बायकी चौकशा करण्याचा स्वभाव तर बायकांचा रक्तदाब हमखास वाढवतो. एक इसम , बायकोच्या मैत्रिणी आल्या की , सरळ त्यांच्या कोंडाळ्यात जाऊन बसायचा. भयंकर नाजुक-नाजुक बोलायचा. एकदा बायकोच्या मैत्रिणीला म्हणाला , '' वहिनी , साडी नवी वाटतं'' ती म्हणाली , '' छे हो , जुनीच आहे. '' परत तो म्हणतो , '' नाही , अंगावर कधी दिसली नाही , म्हणून विचारले हो सहज. '' तेव्हापासून ती बाई अंगभर पदर घेऊ लागली.\nसारखी सिगरेट फुंकणारे किंवा तोंडात तंबाखू विरघळल्यामुळे लाळ सुटलेली असतानाही वर तोंड करून काही तरी बोलण्याचा प्रयत्न करणारे नवरे बायकांना भयानक उपदवी वाटतात. काही नवरे येता-जाता आरशात बघून केस सारखे करतात , पावडर लावतात , वळून-वळून सगळ्या अँगल्सनी आरशात बघतात , हे तर बायकांना चीड आणते.\nस्वयंपाकघरात मदत करतो असे सांगून काहीबाही तोंडात टाकत राहणारे नवरेही बायकांना असह्य वाटतात.\nबायकोकडे सारखी मेहुणीची चौकशी करणे , सासूबद्दल विचारणा करणे , बायकोच्या मैत्रिणींच्या स्मार्टपणाचे कौतुक करणे , तिच्या वडिलांच्या इन्कमची चौकशी करणे , ' मीपण बिझिनेस करावा असे म्हणतोय ' असे नुसते म्हणत वर्षानुवषेर् पोस्टात नोकरी करीत राहाणे, अशा नवऱ्यांचा बायकांना फार संताप येतो.\nकुठल्याही क्षणी लादेन येईल आणि बॉम्बस्फोट करेल अशा चेहऱ्याने वावरणारेही काही नवरे असतात. भयरसाचा अतिरेक झाल्यामुळे हास्यरस लोप पावलेला असतो. असे नवरे क्वचित हसले , तर त्यांच्या बायकांना बंपर लॉटरी लागल्यासारखे वाटते. हे सारखे काळजीत असतात. जरा दुखले , खुपले की , त्यांना भयंकर रोग झाल्याच्या भावना होऊ लागतात. बायको ' डॉक्टरांकडे जाऊ या ' म्हणाली , तर टेस्ट करून घ्यायलाही घाबरतात. अशा नवऱ्यांच्या बायकांना कायमची सदेह साडेसाती असते. असे नवरे बायकोचा कोणी अपमान केला , तरी तिचीच समजूत काढतात , '' जाऊ दे ग , तू लक्षच देऊ नकोस. ''\nगुळगुळीत दाढी केलेल्या , गोल बायकी चेहऱ्याचे , काळ्याभोर डोळ्यांचे , हळुवार आवाजात गोड-गोड बोलणारे , नाजुक-नाजुक हसणारे , लाजरे-बुजरे पुरुष तर बायकांच्या डोक्यात जातात. काही पुरुष तर बहिरे असल्यासारखे दिसतात. पटकन प्रतिक्रिया देत नाहीत. बायको काही बोलली की , पेपरमधले डोकं वर काढतात , अतिशय निविर्कारपणे तिच्याकडे पाहातात, पुन्हा पेपरमध्ये डोके घालतात.\nनवऱ्यांच्या जेवणाचे प्रकारही विचित्र असतात. काही नवरे भुरके मारतात की बोंब मारतात ,तेच तिला कळत नाही. मध्येच अ आ इ ई ची बाराखडी म्हटल्याप्रमाणे प्रदीर्घ ढेकर देतात. काही नुसते खातच राहतात. बायकोने सहज विचारले , '' खीर आवडली का हो '' तर भडकून म्हणतात , '' भुरके मारतोय , दिसत नाही का '' तर भडकून म्हणतात , '' भुरके मारतोय , दिसत नाही का '' काही नवऱ्यांची बोलण्याची हिंमत नसते. भाजीत मीठ विसरलेले असले , तर मुलाला म्हणतात , '' अरे बंडू बाजारात मीठ महाग झाले आहे का '' काही नवऱ्यांची बोलण्याची हिंमत नसते. भाजीत मीठ विसरलेले असले , तर मुलाला म्हणतात , '' अरे बंडू बाजारात मीठ महाग झाले आहे का '' काही संतापी नवरे पोळीचा तुकडा हातात धरून खेकसतात , '' ही पोळी आहे का चामड्याचा तुकडा '' काही संतापी नवरे पोळीचा तुकडा हातात धरून खेकसतात , '' ही पोळी आहे का चामड्याचा तुकडा '' आणि बायकांना संतापजनक वाटणारे नवरे म्हणजे अर्धा-अर्धा तास भात चिवडत बसून मिचिमिची जेवणारे आणि चप् चप् असा आवाज करणारे नवरे...\n... बायकांना खूप-खूप आवडणाऱ्या एका तरी परिपूर्ण नवऱ्याची पत्रिका पाहाण्याचा योग माझ्या पत्रिकेत आहे का , याचा सध्या मी अभ्यास करीत आहे.\nएक रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा.\nदुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.\nतिसरा रंग आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ऍसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा.\nचौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.\nपाचवा रंग बायकांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.\nसहावा रंग पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.\nसातवा रंग स्त्री ही फक्त \"मादी\" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली \"माणूस\" आहे हे लक्षात घ्यायचा.\nआठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.\nनववा रंग \"स्त्री पुरुष समानता\" हा विषय टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख आणि फक्त एक स्वप्न ह्यातून बाहेर येऊन अन्न, वस्त्र, निवारा इतका मूलभूत होऊन प्रत्येकाने निसर्गत: अंगी बाणवण्याचा.\nजगाने हे रंग पाळले तर आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील, अनेक आशिर्वाद देतील. मग प्रत्येक दिवस \"विजयादशमी\" असेल. सोने लुटावे लागणार नाही....आयुष्याचे सोने होईल\nनवरात्र महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा\n|| सर्व मंगल मांगल्ये ,शिवे सर्वार्थ साधिके || शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||\nनवरात्र महोत्सव मधील येणाऱ्या ९ दिवसात तुमचे सर्व मनोरथ,संकल्प पूर्ण व्हावेत तसेच नेहमी आरोग्य उत्तम राहून आपणास ऊदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना आई जगदंबेच्या चरणी करतो.\nसूर मागू तुला मी कसा\nसूर मागू तुला मी कसा\nवाटतं तुच सगळं ओळखावस\nऔदर्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं\nतुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं …\nएक तारा लुकलुकणारा.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स \nएक तारा लुकलुकणारा.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स \nखिडकीत जरा येऊन बघ\nतारा माझा भास देईल\nवारा तुझा श्वास होईल\nमन मनात गाणं गाईल\nहसता हसता लाजून बघ\n'गुड नाईट, स्वीट ड्रीम्स' म्हणून बघ....\nखोकून खोकून कोरडा झाला जर का घसा\nमधातून चाटा हळद, ज्��ेष्ठमध आणि अडुळसा ||1||\nलागला मुका मार,सुजून पाय झाला ना गारद\nलेपासाठी तुरटी ,रक्त चंदन उगला आंबेहळद ||2||\nकोंड्याचा झाला आहे का डोक्यामधे साठा\nकेस धुताना लावा मेंदी, शिकेकाई, रिठा ||3||\nसकाळी सकाळी उठा देवाला करा तुम्ही वंदन\nउन्हाळ्यात थंडाव्यासाठी कपाळी लावा चंदन ||4||\nउन्हामधे रापून चेहरा झाला का सावळा गडद\nकांती उजळण्यासाठी दुधातून प्या थोडी हळद ||5||\nबारीक आहे कुडी म्हणून होऊ नको तू बावरी\nदूध आणि साखरेबरोबर खा थोडी शतावरी ||6||\nपिकला एक केस होईल डोक्यावर चांदी\nनैसर्गिक रंग आहे, केसांना लावा मेंदी ||7||\nकेसाना लावा कचूर सुगंधी,मेंदी जास्वंद\nकेस होतील लांब सडक सुगंध दरवळेल मंद ||8||\nगाणं म्हणण्यासाठी झाला आहात तुम्ही अधीर\nगोड मधुर आवाजासाठी खा ज्येष्ठमध, शंगीर ||9||\nअशक्तपणामुळे तुमचा दुखतो आहे का सांधा \nशक्तीसाठी गायीच्या दुधातून प्या अश्वगंधा ||10||\nपित्तप्रकोप झाला आहे ,पोटातून येत आहेत कळा\nपोटात घ्या आवळा,हिरडा,बेहडा म्हणजेच त्रिफळा ||11||\nवातामुळे पोटामध्ये होत आहेत का वेदना \nखा ओवा,सैंधव मीठ, आलं,लिंबू पुदिना ||12||\nसंगणकावर काम करून थकली आहे का नजर\nडोळ्यांसाठी चांगले खावे पपई आणि गाजर ||13||\nलहान वयामधेच ढोल मटोल झाला तुमचा बेटा\nजाडी कमी करण्यासाठी जरा कमी खा बटाटा ||14||\nधूर धूळ प्रदूषणाचा झाला आहे आता कळस\nशुद्ध हवेसाठी झाडे लावा कडूनिंब आणि तुळस ||15||\nछोटे छोटे आजार बरे करा घरच्या घरीच हटवा\nप्रत्येकाच्या घरी आहे ना आजीबाईचा बटवा ||16||\nवेड्या मनाला सखे आता कसा आवरू\nआज उडू पाहतय पाखरू...\nतूच सांग या वेड्या मनाला\nसखे आता कसा आवरू....\nतुझे गुपित मजला सांगितले\nती म्हणजे मैञी असते...\nकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा\nजेंव्हा मी तुझ्याकडे बघत असेन\nचल जगूया मस्त …\n काय जादुई शब्द आहे हो मराठीतला \nनवरात्र महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा\nसूर मागू तुला मी कसा\nगप्पच राहवसं वाटतं तुझ्याजवळ बसल्यावर वाटतं तुच सग...\nएक तारा लुकलुकणारा.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स \nवेड्या मनाला सखे आता कसा आवरू\nपु ल देशपांडे (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/result/indian-navy-result/", "date_download": "2019-07-16T00:02:40Z", "digest": "sha1:AQOSX63D6Q2EZSVPDA3I6PAGGS65TOFQ", "length": 7813, "nlines": 86, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Indian Navy Result - Bhartiya Nausena Examination Result 2019", "raw_content": "\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(Indian Navy) भारतीय नौदल- सेलर SSR/ सेलर AA ऑगस्ट 2019 बॅच मेगा भरती\nपरीक्षा 26 ते 28 फेब्रुवारी 2019\nसेलर SSR गुणवत्ता यादी Click Here\nसेलर AA गुणवत्ता यादी Click Here\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती Phase – II परीक्षा प्रवेशपत्र\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर पदांची भरती परीक्षा निकाल\n» (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2019 निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%A8%E0%A5%A8", "date_download": "2019-07-16T00:18:34Z", "digest": "sha1:IB6IZSWDWWESHV3Q7AEEQBPZNRK5LLAH", "length": 3011, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ४२२ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. ४२२ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. ४२२\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ५ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०१४ रोजी २१:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+039771+de.php", "date_download": "2019-07-16T00:17:48Z", "digest": "sha1:7N5A6DKKBMHYJ45KYIJW5IIJLVIOPFZE", "length": 3484, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 039771 / +4939771 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Ueckermünde\nक्षेत्र कोड 039771 / +4939771 (जर्मनी)\nआधी जोडलेला 039771 हा क्रमांक Ueckermünde क्षेत्र कोड आहे व Ueckermünde जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Ueckermündeमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Ueckermündeमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4939771 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनUeckermündeमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4939771 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004939771 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/marathi-love-stories/", "date_download": "2019-07-16T00:46:00Z", "digest": "sha1:HXNHWQNYMK2QZQ34OSEDTGOARNZWBIHW", "length": 12566, "nlines": 246, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Real Romantic Love Stories,SMS,Status,Images,Sad Story Collection in Marathi | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nहृदयविकाराशी संबंधित ३६ जनुके शोधण्यात यश\nवैज्ञानिकांनी हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित ३६ नवी जनुके शोधून काढली आहेत.\nValentine’s Week 2018 : पूल… एक स्ट्रेंज कथा (उत्तरार्ध)\n'कमॉन सावी.... वो नही तो तुम सही'\n'नील, आय अॅम नॉट अ पपेट.'\nHappy Chocolate Day: माझिया प्रियाला प्रित कळेना…\n१० वर्षांपूर्वी अमोघ आणि अनन्या पहिल्यांदा भेटले होते..\nLove Diaries : आजही तिची आठवण येते…\nनिरुत्तर राहिलेले प्रश्न जास्त सतावतात.\nLove Diaries : दृष्ट लागण्याजोगे सारे…(उत्तरार्ध)\nभावकीत तोंड दाखवायला जागा राहिली नाही.\nLove Diaries : दृष्ट लागण्याजोगे सारे…\nमनातील गोष्टी ओळखून आपल्याला काय हवं ते शोधण्याचा त्यानं प्रयत्न करावा\nLove Diaries : हूरहूर, त्याची आणि तिचीही… (भाग ३)\nअखेर प्रेमाची ग्वाही मिळाली\nLove Diaries : हुरहूर, त्याची आणि तिचीही…(भाग २)\nआपण प्रेमात पडल्याची खात्री अखेर पटली\nLove Diaries : हुरहूर, त्याची आणि तिचीही…\nLove Diaries : लव्ह लोचा आणि ती… (उत्तरार्ध)\n“तुझ्या नजरेत मी काय पाहिलं कळत नाही, पण...\nLove Diaries : लव्ह लोचा आणि ती…(भाग १)\nमजनूच्या आरोळ्या आणि प्रेमाच्या चारोळ्या\nLove Diaries : ‘सराहा’मुळं जुळलं नातं… (उत्तरार्ध)\nत्याची नजर सारखी सारखी रेहावर जात होती.\nLove Diaries : ‘सराहा’मुळं जुळलं नातं…\nसोशल मीडिया बरंच काही देतं...\nLove Diaries : प्यार का दर्द है…\n.. इतकेच शब्द अमितच्या तोंडातून निघाले.\nLove Diaries : ‘मैत्रिण’ की ‘गर्लफ्रेंड’…\nतू नाही म्हणाला असतास तर.. ही भीती मला होती\nLove Diaries : ‘मैत्रिण’ की ‘गर्लफ्रेंड’…\nकाय मस्त मैत्री होती नाही का आपली..\nlove diaries : ‘मैत्रिण’ की ‘गर्लफ्रेंड’…\nतूझी सो कॉल्ड मैत्रिण आहे ना तूझी काळजी करायला..\nLove Diaries : अन् माऊलीने मुक्ताचा हात सोडला… (भाग ३)\nआता मुक्ता आधीसारखी राहिली नाही\nLove Diaries : अन् माऊलीने मुक्ताचा हात सोडला… (भाग २)\nमन चिंती ���े वैरी न चिंती अशी अवस्था तिची झाली\nLove Diaries : अन् माऊलीने मुक्ताचा हात सोडला… (भाग १)\nफोनमध्ये त्याचं नाव तिने माऊली असंच सेव्ह केलं होतं\nLove Diaries : लव्ह ट्रँगल आणि प्रेमाचा अॅंगल\nतूझ्याशिवाय जगू शकणार नाही म्हणणारी 'ती' सुखात नांदत होती\nLove Diaries : लव्ह ट्रँगल आणि प्रेमाचा अँगल\nफोनवर नियमित ती बोलत होती.\nLove Diaries : लव्ह ट्रँगल आणि प्रेमाचा अॅंगल\nनिर्जीव असला तरी दोघांमधील प्रेमाचा तो साक्षीदार होता.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/user.php?login=SameerBapu&view=published", "date_download": "2019-07-16T00:48:52Z", "digest": "sha1:IZBNQESQ75TNCAIUF6TZ2YTB4U4TII6L", "length": 23675, "nlines": 473, "source_domain": "marathiblogs.in", "title": "User | SameerBapu | Published | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nभल्या सकाळी लवकर उठून नारायण त्याच्या रानातल्या वस्तीवर आला होता. गडी जरा तावातच होता. घरातून निघाल्यापासून जी त्याची धूसफूस सुरु होती ती रानात आल्यावर देखील कमी झाली नव्हती. कौशल्येच्या माहेरचं लग्न होतं, तिच्या वहिनीच्या चुलत बहिणीचं लग्न होतं. पण भावजयीशी पटत नसल्यानं तिच्या कोणत्याच कार्यक्रमास हजेरी लावायची नाही असं तिनं मनोमन ठरवलेलं असल्यानं तिनं नकार दिला होता. बायकोनं नकार दिला तरी सोन्य\nतनुजा - ये दिल तुम बिन कही लगता नही ...\nसोबतचा फोटो अभिनेत्री तनुजा यांचा आहे, त्यांची कन्या अभिनेत्री काजोल हीने तो इन्स्टाग्रामवर शेअर ���ेला आहे. जगात कुणी अशी व्यक्ती नसेल जिला आई नकोशी वाटत असेल, सेलिब्रिटी असले तरी त्यांनाही हे गृहीतक लागू पडतं. आपली आई आपल्या डोळ्यापुढं असावी, आपण तिची सेवा करावी. तिला काय हवं काय नको याची वास्तपुस्त व्हावी. तिची बडदास्त ठेवली जावी असं प्रत्येकास वाटतंच. याला अपवाद असणारे मानवतेच्या परिघाबाहेरचेच\nदहावी निकाल : ‘सर्वाना शिक्षणा’चे अपयश\nया आठवड्यातील एक महत्वाची घटना म्हणजे दहावीचे निकाल होय. आपल्या कालविसंगत शिक्षण आणि परीक्षा पद्धतीत दहावी व बारावी इयत्तांच्या परीक्षांचे अवाजवी स्तोम माजवले गेलेय, त्यांची मांडणी व मुल्यांकन दोन्हीही गचाळ पद्धतीने होतेय. दहावीच्या परीक्षेत साठोत्तर काळात फर्स्ट क्लास मिळाला तरी विद्यार्थी हुशार समजला जायचा. ऐंशीच्या दशकानंतर या गृहितकावर बोळा फिरवत मुलांची टक्केवारी ऐंशी ते नव्वदच्या घरात पोहोच\nमोळीवाला - एक आठवण वडीलांची...\nसकाळी वडीलांचा फोटो पोस्ट करताना त्या सोबत निदा फाजली यांच्या 'मैं तुम्हारे कब्र पर फातेहा पढने नही आता' या कवितेचा अनुवाद दिला होता. पोस्टवर व्यक्त होण्याऐवजी इनबॉक्समध्ये येऊन एका ज्येष्ठ स्नेहींनी वडीलांची विचारपूस केली, त्यांची माहिती ऐकून ते चकित झाले. पोस्टमध्ये आणखी थोडं तरी वडीलांबद्दल लिहायला हवं होतं असं मत त्यांनी नोंदवलं. आईबद्दल आपण नेहमीच भरभरून बोलतो, वडीलांबद्दल लिहिताना, बोलताना\nबहुआयामी प्रतिभाशाली विद्रोही कलावंत - गिरीश कार्नाड\nआपल्या जन्मदात्या वडीलांच्या वंशातून न जन्मलेल्या पण आपल्या जन्माआधीपासूनच आपल्या मायपित्यासोबत राहणाऱ्या आपल्या सावत्र भावास आपल्याच वडीलांचं नाव लावता यावं म्हणून कुठल्या धाकट्या भावानं संघर्ष केल्याचं तुमच्या पाहण्यात आहे का नाही ना पण एक माणूस होता असा. त्याची ही दास्तान. गिरीश कार्नाड त्याचं नाव.गिरीश कार्नाडांच्या मातोश्री किशोरीविधवा होत्या. कुट्टाबाई त्यांचं नाव. पहिल्या पती\nग्रामीण मतदाराचा बदलता कौल -\nसतराव्या लोकसभा निवडणूकांचे निकाल लागून आता दहाएक दिवस झालेत. निकालातले औत्सुक्य संपलेय. अनेक राजकीय अभ्यासकांद्वारे, विचारवंतांद्वारे आपआपल्या परीने या निकालाचे अन्वयार्थ लावून झालेत. काही ठिकाणी ही प्रक्रिया अजूनही सुरु आहे. विविध राजकीय पक्षांनी आपल्या विजयाचे, पराभवाचे विश्लेषण करण्यास सुरुवात केलीय, विजेत्यांनी विजयोत्सव साजरे करण्यास सुरुवात केलीय तर पराभूतांनी जमेल तितकं आणि झेपेल तितकं आत\nसकाळची वेळ सरत आली होती. दादासाहेबाचा जीव पुरता कासावीस झाला होता. उन्हं कपाळावर तिरपी कलंडत होती आणि दादासाहेबाचे पाय पावलागणिक ढेकळात घसरत होते. त्याला या आधी असं कधीच झालं नव्हतं. तापलेली माती पायांना चटके देत होती. टाचेत चुके ठोकलेली कोल्हापुरी चप्पल चांगलीच रुतत होती. एक नजर त्यानं सगळ्या शिवाराकडे निरखून बघितलं. आवंढा गिळला, डोळ्याच्या पापण्यात जमा झालेलं पाणी खांद्यावरच्या गमछानं पुस\nएके काळी गावात लिहिता वाचणारी माणसं हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या कमी प्रमाणात होती. महिलांचे प्रमाण तर अगदीच नगण्य होते. काळ बदलला आणि साक्षरांची संख्या थोडीफार वाढली. लिहीण्या वाचण्याचं 'खूळ' बळावताच गावात अधून मधून टपाल येऊ लागलं. खाकी कपड्यातला पोस्टमन महिन्यातून एकदा तरी दिसू लागला. पोस्टमनची विशेष वाट बघणारं कुणी नसायचं, कारण पत्र आलं तरी वाचायला कुठं यायचं शिवाय सगळी नातलग आप्तेष्ट\nमहात्मा गांधींनी हिटलरला लिहिलेलं पत्र..\nजितिश कल्लाट या भारतीय कलाकाराने निर्मिलेले बापूंनी हिटलरला पाठवलेल्या पत्राचे डिजिटल कव्हरींग लेटर सोशल मीडियावरती अनेक लोक गरळ ओकत असतात. अश्लील, अर्वाच्च शिवीगाळ करत असतात. राजकीय पोस्टवर याचा सुकाळ असतो. विशेषतः असे लोक ज्यांचे समर्थन करत असतात त्यांचे नेतेही अशीच भाषा वापरत असतात, एनकेन मार्गाने हनन सुरु असते ज्याच्या पातळीस आता कुठलाही स्तर उरलेला नाही.आपण म्हणतो, जाऊ द्या \nशुगर अँड ब्राऊनीज - दारिया कोमानेस्क्यू (रोमानिया)\nजेंव्हा कधी 'टिकटॉक' ओपन केलेलं तेंव्हा तेंव्हा हे गाणं कानावर आलेलं. आपली जिज्ञासा मूलतःच चौकस असल्यानं सवयीनं या गाण्याचा पिच्छा पुरवला. मग हाती लागली एक सुंदर प्रेम कविता आणि एक संवेदनशील प्रतिभाशाली तरुण गायिका, कवयित्री. दारिया कोमानेस्क्यू तिचं नाव. धारिया हे तिचं निकनेम.रोमानियाची ती पहिली फिमेल सिंगर आहे जिने अनेक देशाचे चार्ट बर्स्ट केलेत. वयाच्या १३ व्या वर्षी ब्रियानाच्या 'लॉस्ट इन इस्\n3अनुराधा नक्षत्र चरण २ श्लो...\n1लेख - मुत्सद्दी क्रांतिकार...\n3आकाशवाणी - अक्षर - 'मी व म...\n4प्रचारकी 'लैला' - Series R...\n3अनुराधा नक्षत्र चरण २ श्लो...\n1लेख - ��ुत्सद्दी क्रांतिकार...\nह्या सर्व बौद्ध लेण्या...\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%AC-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-16T00:03:35Z", "digest": "sha1:C3S2WHRSQA2JWD42OB763H4H7J52GKNH", "length": 24312, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवाजीरावांचं अजब तर्कशास्त्र! | Dainik Prabhat", "raw_content": "\nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ. “राष्ट्रवादी कॉंग्रेस जर अरुण जगताप यांना उमेदवारी देत असेल, तर मी राजीनामा देऊन त्यांचा प्रचार करील.’-इति शिवाजीराव\nडॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ. “पद्मश्री विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी भाजपत यावे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेसमध्येच राहावे.’-इति शिवाजीराव.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमुद्दाम दोन वेगवेगळ्या ठिकाणची भाषणं दिली. ही दोन्ही भाषणं भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची आहेत. ते स्वतः च अंगाला तेल लावणारा पैलवान म्हणतात. अंगाला तेल लावलं, तरी प्रत्येक वेळी सुटता येत नसतं, हे चांगल्या चांगल्या पैलवानांना माहीत असतं. राजकीय आखाड्यात तर तर्कसंगत न बोलणाऱ्याची कशात गणना होते, हे वेगळं सांगायला नको. मुळात शिवाजीराव भाजपचे आमदार. चाणक्‍यचा अहवाल लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या खासदारांची आणि आमदारांची काळजी करायला हवी. इतर पक्षांच्या राजकारणात त्यांनी नाक खुपसायचं खरं तर काहीच कारण नाही. राजकारणात सल्ला देण्याइतकं त्यांचं वय आणि अनुभव असला, तरी इतर राजकीय पक्षांनी त्यांची सल्लागार म्हणून अजून तरी नियुक्ती केलेली नाही. इतर राजकीय पक्षांवर टीाक करण्याचा त्यांना जरूर अधिकार आहे; परंतु कोणाला उमेदवारी द्यावी आणि कोणाला नाही, हे सांगण्याचा त्यांना कितपत अधिकार आहे, हा प्रश्‍नच आहे. किंबहुना भाजपतसुद्धा लोकसभेची किंवा विधानसभेची उमेदवारी कुणाला द्यावी आणि कुणाला देऊ नये, हे त्यांचं ऐकत असतील, यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. तसं असतं, ���र त्यांचा मतदारसंघ नगर शहराला लागून असतानाही नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून त्यांना अलिप्त ठेवलं नसतं. अर्थात शिवाजीरावांनी त्याअगोदरच नगरमधील भाजपच्या राजकारणापासून बाजूला राहण्याचं ठरविलं होतं. ते पक्षहितासाठी किंवा कुणाच्या सांगण्यावरून नाही, तर “सोधा’ राजकारणासाठी हे वेगळं सांगायला नको.\nनगर लोकसभा मतदारसंघातून दिलीप गांधी हे भाजपचे खासदार आहेत. ते तीनदा या मतदारसंघातून निवडून गेले आहेत. या वेळी ते पुन्हा इच्छुक आहेत. त्यांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे. शिवाजीराव हे ही भाजपचेच. त्यामुळं त्यांनी खा. गांधी यांच्यासाठी काम करायला हवं. भाजपनं उमेदवारीत बदल केला, तर त्याचं काम शिवाजीरावांनी करणं अपेक्षित आहे. राजकारणात कधी कधी बोलून जे होत नसतं, ते पडद्याआड राहून करावं लागतं, हे इतकी वर्षे राजकारणात घालविलेल्या शिवाजीरावांना माहीत नसेल, यावर शेंबडं पोरगंही विश्‍वास ठेवणार नाही. नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार असताना शिवाजीराव मात्र कॉंग्रेसच्या डॉ. सुजय विखे यांना भाजपत येऊन लोकसभेची निवडणूक लढविण्याची ऑफर देतात, हे पक्षशिस्तीत कुठं बसतं, हे भाजपाई जाणोत. भाजपनं शिवाजीरावांवर अन्य पक्षीय नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याची जबाबदारी दिल्याचं ही कुठं वाचनात आलेलं नाही. त्यातही सुजय विखे यांना कॉंग्रेस सोडून भाजपत यायचं निमंत्रण द्यायचं आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे यांना मात्र कॉंग्रेसमध्येच राहायला सांगायचं. यामागचं गणित काय केंद्रात भाजपचं सरकार येईल, असा विश्‍वास शिवाजीरावांना वाटतो आणि राज्यात मात्र भाजपचं सरकार येणार नाही, असं त्यांना वाटतं का केंद्रात भाजपचं सरकार येईल, असा विश्‍वास शिवाजीरावांना वाटतो आणि राज्यात मात्र भाजपचं सरकार येणार नाही, असं त्यांना वाटतं का राधाकृष्ण विखे यांना भाजपत आणलं आणि ते निवडून आले, तर आपली मंत्रिपदाची संधी हुकेल, ही भीती तर त्यांच्या मनात नाही ना राधाकृष्ण विखे यांना भाजपत आणलं आणि ते निवडून आले, तर आपली मंत्रिपदाची संधी हुकेल, ही भीती तर त्यांच्या मनात नाही ना त्यामुळं तर राधाकृष्ण विखे यांना कॉंग्रेसमध्ये राहण्याचा सल्ला शिवाजीरावांनी दिला असेल. विखे घराण्याचा “थिंक टॅंक’ आहे; परंतु त्यांनी आतापर्यंत कुणा राजकीय सल्लागाराची आतापर्यंत नेमणूक केल्याचं ऐकिवात नाही. उलट, विखे यांच्या सल्लयानं आणि मदतीनं तर शिवाजीराव विधानसभेची पहिली निवडणूक जिंकले होते, याचा विसर त्यांना इतक्‍या लवकर का पडावा\nबाप एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात ही उदाहरणं राज्याच्या, देशाच्या राजकारणात भरपूर आहेत. नगर जिल्ह्यातही तशी ती आहेत; परंतु मुलगा वेगळ्या पक्षात असला, तरी वडिलांचं धृतराष्ट्रप्रेम पक्षनिष्ठेवर मात करतं, हे ही नगर जिल्ह्यानं अनुभवलं आहे. शंकरराव काळे कॉंग्रेसमध्ये आणि अशोक काळे शिवसेनेचे उमेदवार. शंकरराव उघड प्रचारात कधी दिसले नाहीत; परंतु कारखान्यावर बसून कोपरगाव तालुक्‍यातील लोकांना दूरध्वनी करून त्यांनी भावनिक आवाहन केलं होतंच. भाऊसाहेब थोरात सच्चे कॉंग्रेस नेते. बाळासाहेबांनी 1985 ची पहिली निवडणूक बंडखोरी करून लढविली, तेव्हा भाऊसाहेबांनी शकुंतला थोरात या कॉंग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं असेल, यावर कोण विश्‍वास ठेवील राजेंद्र नागवडे भाजपचे उमेदवार आणि शिवाजीराव नागवडे कॉंग्रेसचे नेते. तरीही मुलाच्या प्रचारसभेसाठी ते उपस्थित होतेच ना राजेंद्र नागवडे भाजपचे उमेदवार आणि शिवाजीराव नागवडे कॉंग्रेसचे नेते. तरीही मुलाच्या प्रचारसभेसाठी ते उपस्थित होतेच ना शंकरराव कोल्हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि सून स्नेहलता भाजपच्या उमेदवार. शंकररावांची त्या वेळी काय स्थिती झाली होती, हे वेगळं सांगायला नको. बाळासाहेब विखे शिवसेनेत आणि राधाकृष्ण विखे कॉंग्रेसमध्ये असं काही काळ होतंच. त्यामुळं कदाचित कुणाला शिवाजीरावांच्या विधानाबद्दल आश्‍चर्य वाटणार नाही. प्रश्‍न असा आहे, की शिवाजीरावांना कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार ठरविण्याचा अधिकार आहे, की नाही हा. आता तर डॉ. सुजय यांनी कुठं राहावं, हे ही शिवाजीराव सांगायला लागले आहेत.\nनगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्यामुळं आणि तो न सोडण्यावर राष्ट्रवादी ठाम असल्यामुळं शिवाजीरावांनी डॉ. सुजय यांना भाजपत येण्याचा सल्ला तर दिला नाही ना कॉंग्रेसला हा मतदारसंघ मिळणार नाही आणि समजा मिळाला, तर कॉंग्रेसची उमेदवारी घेऊन सुजय निवडून येणार नाहीत, असं तर त्यांना वाटत नाही ना कॉंग्रेसला हा मतदारसंघ मिळणार नाही आणि समजा मिळाला, तर कॉंग्रेसची उमेदवारी घेऊन सुजय निव��ून येणार नाहीत, असं तर त्यांना वाटत नाही ना राष्ट्रवादीनं आमदार अरुण जगताप यांची उमेदवारी अगोदरच जाहीर केली आहे. अरुणकाका हे शिवाजीरावांचे व्याही. त्यामुळं त्यांना व्याहीप्रेम असणं स्वाभावीक. त्यासाठी ते भाजपचाही त्याग करायला तयार आहेत. त्यातून त्यांची “पक्षनिष्ठा’ ( राष्ट्रवादीनं आमदार अरुण जगताप यांची उमेदवारी अगोदरच जाहीर केली आहे. अरुणकाका हे शिवाजीरावांचे व्याही. त्यामुळं त्यांना व्याहीप्रेम असणं स्वाभावीक. त्यासाठी ते भाजपचाही त्याग करायला तयार आहेत. त्यातून त्यांची “पक्षनिष्ठा’ () ही कळते. जगताप यांची उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतरही शिवाजीराव राष्ट्रवादीची खिल्ली उडविताना अरुण जगताप यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास आपण पक्षाचा राजीनामा देऊन जगताप यांच्या प्रचारात उतरू, असं जाहीर केलं. खरेंतर जगताप यांची उमेदवारी राष्ट्रवादीनं या महिन्याच्या सुरुवातीलाच जाहीर केलेली. त्यामुळं शिवाजीरावांनी आतापासूनच जगताप यांचा प्रचार सुरू करायला हवा होता; परंतु त्यांचा राष्ट्रवादीवर विश्‍वास नाही. एकीकडं व्याह्याला उमेदवारी मिळाली, तर त्यांच्यासाठी काम करण्याची ग्वाही द्यायची आणि दुसरीकडं व्याह्यांच्या विरोधात भाजपकडून डॉ. सुजय विखे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा सल्ला द्यायचा. शिवाजीरावांना राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्यासाठी विखे यांची मदत लागते. विखे यांचे कार्यकर्तेही मित्रपक्षाच्या उमेदवाराऐवजी उघडउघड शिवाजीरावांच्या दावणीला येतात. मतदारसंघनिहाय वेगवेगळी भूमिका घेण्याच्या सवयीमुळं तर योग्यता असूनही विखे कुटुंबाला राज्याचं नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली नाही. त्यासाठी शिवाजीरावांसारखे त्यांचे अन्य पक्षातले मित्रही जबाबदार आहेत. शिवाजीराव नेमके कुणाचे, हा प्रश्‍न भल्याभल्यांना सुटलेला नाही. अरुणकाकांचा तरी त्यांच्यावर कितपत विश्‍वास असेल, हे तेच जाणोत. शिवाजीरावांची नगर तालुक्‍यातून मदत मिळावी, यासाठी दुसऱ्या पक्षात असले, तरी त्यांना कुकडीच्या गळीत हंगामाला आ. राहुल जगताप बोलवितात आणि स्वतः ची अडचण करून घेतात. खरं तर शिवाजीरावांच्या वक्तव्यामुळं अनेकदा अनेकांची कोंडी होते. खा. गांधी यांनीही त्यांना मागच्या महिन्यात झालेल्या एका समारंभात कोपरापासून हात जोड��े होते. ग्रामीण ढंगात बोलणारा हा नेता लालूप्रसाद यादव यांच्यासारखा चाणाक्ष आहे. स्वहित साधण्यासाठी शिवाजीराव काहीही बोलून संभ्रम निर्माण करू शकतात. आताची त्यांची वक्तव्यं त्याच परंपरेतून आली आहेत.\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nराज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/", "date_download": "2019-07-16T00:20:18Z", "digest": "sha1:MRWOWWDK6Q3OSMDW72BSBA52QFVR6S73", "length": 9621, "nlines": 127, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "MHD – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रका��� आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nशेतकऱ्यांची सक्तीची कर्ज वसुली थांबली पाहिजे ; नाशकात स्वभिमानीचे आंदोलन\nकॉंग्रेसची सत्ता येऊ द्या, एका दिवसात बँकाना वठणीवर आणणार : वडेट्टीवार\nजयकुमार गोरेंच्या विरोधात सर्वपक्षीय एकवटले, पराभव करण्याचा केला निर्धार\nशिवसेनेचा पीकविमा मोर्चा ही केवळ राजकीय स्टंटबाजी – जयाजी सूर्यवंशी\n…तर भारतावर आज मराठ्यांचं राज्य आणि छत्रपतींचं सुशासन असतं : शशी थरुर\nडॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी\nशिवसेनेच्या जन आशीर्वाद यात्रेला होणार जळगावातून सुरवात\nसेक्रेड गेम्स 2 : ‘बलिदान देना होगा’ मीम्सचा दिल्ली मेट्रोकडून सोशल मिडीयावर वापर\n‘स्माईल प्लीज’चे ‘अनोळखी’ गाणे प्रदर्शित\nनिळूभाऊंचा स्मृतिदिन : खलनायक नव्हे तर शोषितांच्या वेदनांना वाचा फोडणारा खरा नायक\nभारतीय संघाबाबत केलेले विवेक ओबेरॉयचे ट्विट वादात\nसनी लिओनी आणि तैमूरमधील ‘हे’ कनेक्शन तुम्हाला माहित आहे का\nभारतीय क्रिकेट जगतात वादळ, विराट कोहलीचे कर्णधार पद जाणार \nनिवृत्त हो नाहीतर…, बीसीसीआयने दिला धोनीला इशारा \nआयसीसीच्या काही नियामांना आता गांभीऱ्याने घेण्याची गरज : रोहित शर्मा\nवर्ल्ड कप २०१९ : आयसीसीच्या नियमावर दिग्गज नाराज\nथरारक सामन्यात न्यूझीलंडला हरवत इंग्लंड बनला ‘विश्वविजेता’\nजयकुमार गोरेंच्या विरोधात सर्वपक्षीय एकवटले, पराभव करण्याचा केला निर्धार\nशिवसेनेचा पीकविमा मोर्चा ही केवळ राजकीय स्टंटबाजी – जयाजी सूर्यवंशी\n…तर भारतावर आज मराठ्यांचं राज्य आणि छत्रपतींचं सुशासन असतं : शशी थरुर\nडॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी\nशिवसेनेच्या जन आशीर्वाद यात्रेला होणार जळगावातून सुरवात\nपार्थ पवारंनी ठेवले वडिलांच्या पाऊलावर पाऊल, ईव्हीएमबाबत केलं मोठ वक्तव्य\nउस्मानाबाद जिल्ह्याच्या हक्काचं आणण्यासाठी संसदेत पाठपुरावा करणार : खा.ओमराजे\nअजित पवारांनी स्व. गोपीनाथ मुंडेंवर लाठी हल्ला केला होता : संजय काकडे\n‘औरंगाबाद,अहमदनगर आणि सोलापूरात २२ जुलैनंतर कृत्रिम पाऊस पाडला जाणार’\nनव्या महाराष्ट्र निर्मितीच्या लढाईचे नेतृत्व करायला तयार – अशोक चव्हाण\n‘देशातलं अपघाती मृत्यूचं प्रमाण हे आपल्या विभागाचं मोठं अपयश’\n‘काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा मुख्यमंत्री होणे हे केवळ स्वप्नच राहील’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/parasi-panchayat-subway-works-starts/", "date_download": "2019-07-16T00:50:47Z", "digest": "sha1:R5JLVTBCND7TKCYR7AKH7UNMKLX3ZQNL", "length": 16130, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "मेट्रो व वाहतूक विभागामुळे रखडलेल्या पारसी पंचायत भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nमेट्रो व वाहतूक विभागामुळे रखडलेल्या पारसी पंचायत भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात\nगेल्या 7 वर्षांपासून मेट्रो व वाहतूक पोलीस विभागामुळे रुंदीकरणाचे काम रखडलेल्या अंधेरी (पूर्व) येथील पारसी पंचायत भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. तब्बल 13 कोटी 30 लाख खर्च करून या भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.\nअंधेरीतील वाढत्या वाहतूककोंडीतून रहिवाशांना दिलासा देण्यासाठी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सातत्याने पारसी पंचायत भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केला होता. अखेर 21 डिसेंबर 2015 रोजी या कामाचा शुभारंभ करण्याची मान्यता देण्यात आली. त्यामुळे 17 जानेवारी 2016 रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कामाच्या रुंदीकरणाचे भूमिपुजन करण्यात आले.\nमेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामामुळे पारसी पंचायत भुयारी मार्गाच्या रुंदीकरणास परवानगी देणे शक्य नसल्याचे सहपोलीस आयुक्त, वाहतूक यांच्याकडून कळविण्यात आले. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर या कामास परवानगी देणे शक्य होईल, असेही वाहतूक विभागाने कळविले. वाहतूक विभागाची परवानगी मिळत नसल्याने रुंदीकरणाच्या कामास विलंब होत असल्याने अधीक्षक अभियंता, संकल्पचित्र मंडळ, कोकण भवन यांनी देखील 2 डिसेंबर 2016 रोजी या जागेची संयुक्त पाहणी करून वाहतूक परवानी देण्यासंदर्भात वाहतूक पोलीस विभाग यांना परवानगी देण्यासंदर्भात फेरविचाराची विनंती केली. परंतु मेट्रोच्या कामाचे कारण पुढे करीत वाहतूक पोलिसांनी परवानगी नाकारली. यामुळे या कामाचा करारनामा संपुष्टात आल्याने 13 एप्रिल 2017 रोजी हा मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यात आला. हा मार्ग प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरीत केल्यानंतरही वायकर यांनी या मार्गाच्या रुंदीकरणासाठी वांरवार पाठपुरावा केला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘संघा’ने रणनीती बदलली ‘राममंदिर’ नव्हे, दहशतवादच लोकसभा निवडणुकीतला मुद्दा\nपुढीलशरद पवारांसमोरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A5%87/", "date_download": "2019-07-16T00:16:17Z", "digest": "sha1:YRK4VLTCFNWPKYIFUHHHVDPNUR3DYQPA", "length": 4398, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मंगेश चिवटे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - मंगेश चिवटे\nवरिष्ठ पत्रकार मंगेश चिवटे यांना महात्मा बसवेश्वर समता पुरस्कार प्रदान\nनवी मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मूळ संकल्पना मांडलेल्या आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून समाजातील गरजू रुग्णांसाठी काम करणाऱ्या...\nशिवसेनेच्या वतीने ठाण्यात ‘महाआरोग्य यज्ञ’; गरजूंना मिळणार मोफत उपचार\nठाणे: ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने २८ एप्रिल ते १ मे...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2012/09/blog-post_20.html", "date_download": "2019-07-16T00:01:50Z", "digest": "sha1:MQ3HKMLWVLGR2J7VTYL4XUSZ3BWWZVSJ", "length": 15113, "nlines": 136, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: उद्याचे \"अराजक\"....", "raw_content": "\nकाही महिन्यांपुर्वीच बहिणीने एक शाळेत शिक्षक म्हणुन जॉईन केलं. सध्या ती ५ ते ७ वी ला सध्या शिकवते. तिने सांगितलेले हे दोन अनुभव .सध्या त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी निरनिराळे उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमा अंतर्गत मागील आठवड्यात ६वी च्या मुलांसाठी त्यांनी एक स्पर्धा ठेवली की ज्या मध्ये त्यांना एक काल्पनिक कथा लिहायची होती. त्यासाठी कोणताही विषय असा देण्यात आला नव्हता विद्यार्थ्याने त्याला आवडेल त्या विषयावर लिहायच होत.त्याचा निकाल असा होता.\nनकारात्मक कथा - ९०%\nसकारात्मक कथा - १०%\nनकारात्मक कथा म्हणजे हिंसक तर सकारात्मक म्हणजे सामाजिक संदेश देणारी किंवा प्रेरणा मिळावी अशी गोष्ट.\nअजुन एक अनुभव....हा मात्र ७वी च्या मुलांबाबत.मराठी च्या चाचणी मध्ये अपुर्ण म्हणी पुर्ण करण्यासाठी होता त्याची उत्तर पाहा\n१. ज्याची खावी पोळी त्याला घालावी गोळी.\n२. घरोघरी हीच बोंब\n३.उथळ पाण्याला घागर नळाला.\nसुरुवातीला जेव्हा ताई ने मला सांगितल तेव्हा मला यात फ़ारस विशेष अस काही जाणवल नाही. पण नंतर लक्षात आल उद्याच्या पिढीचं मानसिकतेचं प्रतिबिंबच या गोष्टींमधुन दिसतय. उद्याच्या पिढीची मानसिकता कुठे तरी नकारात्मक अन हिंसक होते आहे का सध्या बालगुन्हेगारीच वाढलेलं प्रमाण पाहता कुठे तरी ह्याची जाणीव होते.पुण्यामध्येच खंडणीसाठी वर्गमित्रांनी केलेला खुन, एकतर्फ़ी प्रेमातुन दहावीतल्या मुलीची केलेली हत्या.हे सारचं मन सुन्न करणार आहे.\nअचानक अस झालय तरी काय त्यामुळे अस घडतय. याला मुख्यतः आपणच जबाबदार आहोत. आपलं बालपण अन आजच्या पिढीचं बालपण किती फ़रक आहे आपल्यावर झालेले संस्कार अन आजच्या मुलांवर होणारे संस्कार. संस्कार करणारे घरामधील वडीलधारी माणसचं आजच्या चौकोनी कुटुंबातुन गायब झाली आहेत. आई-बाबा दिवसभर ऑफ़िसात अन मुलगा पाळणाघरात अशी सध्याची परिस्थिती आहे.त्यामुळे मुलांबरोबरचा संवाद बराचसा कमी झालाय.\nसध्याच सामाजिक जीवनमान बिघडवणारी मुख्य गोष्ट म्हणजे \"इडीयट बॉक्स\" अर्थात टी.व्ही. आज घराघरात टी.व्ही म्हणजे जीवनाश्यक गोष्ट झाली आहे.अन टी.व्ही. वरुन सध्या असत तरी काय....त्याच त्या साचेबद्ध मालिका. सहजच तपासुन पाहा अशा किती मालिका आहेत की ज्यांच्या माध्यमातुन संस्कारक्षम अशे विचार आपल्यापर्यंत पोहचले जातात. सतत सासु,सुना,प्रेम प्रकरण नाही तर कुठला तरी रिएल्टी शो हेच सुरु असत. एक तर टी.व्ही. नाही तर मग कंप्युटर किंवा मोबाईल हेच मनोरंजनाची साधन झाली आहेत.\nमैदानी खेळ,संस्कार वर्ग हे सार भारत ते इंडीया हे संक्रमण होताना नामशेष होतय की काय अशी भिती वाटायला लागली.बालपणात जर तुम्हाला बहुतांश वेळा जर अशे संस्कार मिळणार असतील तर पिढी नकारात्मकच घडणार.\nसरसकट सर्वांना एका चष्म्यातुन नाही पाहता येणार ....सर्वच पिढी नकरात्मक अथवा हिंसक होते आहे अस ���ाही पण अशी भावना असणार्‍यांची संख्या दुर्लक्ष करण्याएवढी कमी पण नाही. गरीब, मध्यम वर्ग,उच्च मध्यम वर्ग अन श्रीमंत सर्व प्रकारच्या समाजातील मुलांमध्ये अशी भावना आहे.\nजगण्याच्या या शर्यतीमध्ये धावताना ज्यांच्या साठी हे आपण करतोय तेच जर ही उद्याची ही जगण्याची शर्यत हारणार असतील तर आमच्या धावण्याला अर्थ तो काय\nशाळेत असताना असा प्रकार मुलं करतातच माहितीचा अभाव असेल किंवा लक्ष वेधून घेण्याचा प्रकार असेल. पण मुळात एवढ्या सगळ्या मुला-मुलींना कथा लिहिता आली हेच मला प्रचंड सकारात्मक वाटतेय माहितीचा अभाव असेल किंवा लक्ष वेधून घेण्याचा प्रकार असेल. पण मुळात एवढ्या सगळ्या मुला-मुलींना कथा लिहिता आली हेच मला प्रचंड सकारात्मक वाटतेय मला नसती आली शाळेत असताना कथा लिहिता - अजून तरी कुठे येतेय म्हणा\nनक्कीच भयावह परिस्थिती आहे. विचार करायला लावणारी \nलेख छानच आहे. ह्यात जे काही आपण म्हंटले आहे ते मलाही वाटते.कुठेतरी एक खंत आहे कि प्रगती आहे पण त्यासोबत side effect म्हणून नको ते मुले शिकत आहेत. धावत्या जगात,सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवस कसा संपतो कळत नाही आई वडिलांना.घरात चौकोनी कुटुंब,अगदी बरोबर मुलांचे विश्व शाळा अभ्यास,क्लासेस,खेळायला वेळ असला तर थोडा वेळ मैदानी खेळ नाहीतर संगणक आहेच मुलांचे विश्व शाळा अभ्यास,क्लासेस,खेळायला वेळ असला तर थोडा वेळ मैदानी खेळ नाहीतर संगणक आहेच शिवाय idiot box ....अजून सांगायला नकोच\nएक अनुभव आठवला, माझ्या एका मैत्रिणीला भेटायला तब्बल ३ वर्षांनी गेले होते. जाण्याआधी एक फोन केला तर मला म्हणे \"अग माझ्या मुलाचा अभ्यास असतो आणि मग तू ये\"..म्हंटले चालेल आनंदच वाटला.जेव्हां मी गेले तेव्हां परिस्थिती अशी होती कि मुलगा समोर बसून अभ्यास करत होता आणि मातोश्री TV बघत त्याचा अभ्यास घेत होत्या.अर्थात त्यात मुलाचा अभ्यास किती होत असेल,कोण जाणे मी जेव्हां ह्याबद्दल बोलले तेव्हां मला म्हणाली कि \"अग झालाच आहे अभ्यास पण ह्या सीरिअल ची वेळ माझी चुकता कामा नये...तुला सांगते थांब ह्याची स्टोरी.\"..मी तिच्याकडे जितका वेळ होते सतत TV मात्र बाजूला चालू होता...आणि त्यावर मराठी,हिंदी मालिका..अश्या वातावरणात आई मुलांना कितीसा वेळ देत असेल\nमुलांनी कथा लिहिल्या हे कौतुकास्पद आहे.पण ह्या कथा त्यातल्या ज्या नकारात्मक वाटल्या त्या नेमक्या अश्या ��ा लिहाव्याश्या वाटल्या असतील,असे एकेकाला विचारता आले असते तर\nत्यांच्या मनात तोचतोचपणा इतक्या लहान वयात येत कामा नये असे वाटले.\nआनंद असावा, ताण नसावा..असला तरी इतर गोष्टी तो ताण हलका करू शकल्या पाहिजेतबालमन आहे ते शेवटी\nमनमौजी मनातले बोललात ह्या लेखाद्वारे...धन्यवाद\n@ Savita@सविता ताई,हेरंब,श्रिया ताई....धन्यवाद.\nसरसकट सगळ्यांना एकाच चष्म्यातून पाहता येणार नाहीच. बर्‍याच मुलांच्या घरातली परिस्थिती वेगवेगळी असेल. कुठे अति कडक वातावरण तर कुठे स्वातंत्र्याचे भोक्ते.\n” ज्याची खावी पोळी त्याला घालावी गोळी ’हे वाचल्यावर भीती वाटली. :(\nबहुतांशी कथा या काल्पनिक असल्या तरी त्यात काहीसे खरेही उतरलेले असते. नकारात्मक अप्रोच लहानपणापासूनच अवतीभोवती दिसतो... दिसतच राहतो. :( :(\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/node/12047", "date_download": "2019-07-16T01:17:11Z", "digest": "sha1:OQ5HYVY35IFMXQO7BCFMBTXERJVBWP7J", "length": 15473, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, temperature rise in state, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nपुणे: पावसाने दडी मारताच राज्यात निरभ्र आकाश होत आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊ लागल्याने उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. तापमानाचा ‘पारा’ चढल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. मंगळवारी (ता.११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पोषक हवामान नसल्याने काही दिवस पावसाची मुख्यत: उघडीप राहणार असून, तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता अाहे.\nपुणे: पावसाने दडी मारताच राज्यात निरभ्र आकाश होत आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊ लागल्याने उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. तापमानाचा ‘पारा’ चढल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. मंगळवारी (ता.११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पोषक हवामान नसल्याने काही दिवस पावसाची मुख्यत: उघडीप राहणार असून, तापमान���तील वाढ कायम राहण्याची शक्यता अाहे.\nराज्यात अनेक ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेले आहे. कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वर गेला असून, कोकणात ३१ ते ३२ अंशांच्यादरम्यान आहे; तर मध्य महाराष्ट्रात २८ ते ३६ अंश, मराठवाड्यात ३१ ते ३३ अंश, तर २९ ते ३५ अंशांच्या आसपास तापमानाची नोंद होत आहे. सोलापूरसह चंद्रपूर, वर्धा येथे उन्हाच्या झळा अधिक आहेत. राज्यात पावसाने मारलेली दडी शनिवारपर्यंत (ता.१५) कायम राहण्याची शक्यता अाहे.\nमंगळवारी (ता.११) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कसांत किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.३, जळगाव ३३.०, कोल्हापूर २९.६, महाबळेश्‍वर २१.४, मालेगाव ३१.६, नाशिक २८.७, सातारा ३०.७, सोलापूर ३५.५, मुंबई ३२.०, अलिबाग ३२.२, रत्नागिरी ३०.२, डहाणू ३१.४, आैरंगाबाद ३१.८, परभणी ३२.४, अकोला ३२.३, अमरावती ३२.४, बुलडाणा २९.४, चंद्रपूर ३४.८, गोंदिया ३१.८, नागपूर ३३.३, वर्धा ३४.०, यवतमाळ ३२.०.\nसकाळ सोलापूर पूर हवामान कोकण महाराष्ट्र पुणे जळगाव कोल्हापूर मालेगाव नाशिक मुंबई अलिबाग परभणी अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा लागवड खोळंबली\nपुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची श\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर ठिय्या...\nनाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती जगावी; मात्र आम्हालाही जगू द्यावे.\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्���ण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Bhagalpur++Bihar+in.php", "date_download": "2019-07-16T00:23:57Z", "digest": "sha1:REPRVSI7MB7AKNNSCHCOLYKND7A4LPR7", "length": 3476, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Bhagalpur, Bihar (भारत)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Bhagalpur, Bihar\nक्षेत्र कोड Bhagalpur, Bihar (भारत)\nआधी जोडलेला 641 ह�� क्रमांक Bhagalpur, Bihar क्षेत्र कोड आहे व Bhagalpur, Bihar भारतमध्ये स्थित आहे. जर आपण भारतबाहेर असाल व आपल्याला Bhagalpur, Biharमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. भारत देश कोड +91 आहे, म्हणून आपण फ्रान्स असाल व आपल्याला Bhagalpur, Biharमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +91 641 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला फ्रान्सतूनBhagalpur, Biharमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +91 641 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0091 641 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/body-scrubs/natio-acne-clear-pores-detoxifying-face-scrub-100-g-price-pccVfx.html", "date_download": "2019-07-16T00:19:32Z", "digest": "sha1:D4564LZ3IMGAD6JZWM7TTVCWGS6T5NYI", "length": 14039, "nlines": 328, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "नाश जॅकने क्लिअर पुरेसं डिटॉक्सिफायिंग फासे सकरुब 100 ग सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनाश जॅकने क्लिअर पुरेसं डिटॉक्सिफायिंग फासे सकरुब 100 ग\nनाश जॅकने क्लिअर पुरेसं डिटॉक्सिफायिंग फासे सकरुब 100 ग\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनाश जॅकने क्लिअर पुरेसं डिटॉक्सिफायिंग फासे सकरुब 100 ग\nनाश जॅकने क्लिअर पुरेसं डिटॉक्सिफायिंग फासे सकरुब 100 ग किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये नाश जॅकने क्लिअर पुरेसं डिटॉक्सिफायिंग फासे सकरुब 100 ग किंमत ## आहे.\nनाश जॅकने क्लिअर पुरेसं डिटॉक्सिफायिंग फासे सकरुब 100 ग नवीनतम किंमत Jul 09, 2019वर प्राप्त होते\nनाश जॅकने क्लिअर पुरेसं डिटॉक्सिफायिंग फासे सकरुब 100 गफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनाश जॅकने क्लिअर पुरेसं डिटॉक्सिफायिंग फासे सकरुब 100 ग सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 790)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनाश जॅकने क्लिअर पुरेसं डिटॉक्सिफायिंग फासे सकरुब 100 ग दर नियमितपणे बदलते. कृपया नाश जॅकने क्लिअर पुरेसं डिटॉक्सिफायिंग फासे सकरुब 100 ग नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनाश जॅकने क्लिअर पुरेसं डिटॉक्सिफायिंग फासे सकरुब 100 ग - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनाश जॅकने क्लिअर पुरेसं डिटॉक्सिफायिंग फासे सकरुब 100 ग वैशिष्ट्य\nनाश जॅकने क्लिअर पुरेसं डिटॉक्सिफायिंग फासे सकरुब 100 ग\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/ipl-rajasthan-vs-punjab-today-at-chandigarh/", "date_download": "2019-07-16T00:55:39Z", "digest": "sha1:IVPBOJRRJTGG6LFIGATOZ6A7MSIRCGKE", "length": 16001, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "राजस्थान घेणार ‘मंकडिंग’चा बदला | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पो��खोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nराजस्थान घेणार ‘मंकडिंग’चा बदला\n‘आयपीएल’ टी-20 क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स व किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील पहिली लढत ‘मंकडिंग’ प्रकरणाने गाजली होती. पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने जोस बटलरला ‘मंकडिंग’ पद्धतीने बाद केले म्हणून सामना पंजाबला जिंकता आला, नाहीतर निकाल वेगळाही लागला असता. सामना संपल्यानंतर बटलरने अश्विनसोबत हातही मिळविला नव्हता. सामन्यानंतर चार-पाच दिवस या ‘मंकडिंग’ प्रकरणाने क्रिकेटविश्व ढळवून निघाले होते. आता चंदिगढमध्ये मागील महिन्यातील पराभवाचा बदला घेण्याची राजस्थानला संधी असेल.\n‘आयपीएल’च्या गुणतालिकेत पंजाब 8 गुणांसह चौथ्या स्थानी असून, राजस्थान रॉयल्स 4 गुणांसह सातव्या स्थानी आहे. मात्र, राजस्थानने मागील लढतीत मुंबई इंडियन्ससारख्या तगडय़ा संघाला पराभूत करून आम्हीही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूलाही राजस्थानने हरविलेले आहे. राजस्थानकडे कर्णधार अजिंक्य रहाणे, जोस बटलर, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, बेन स्टोक्स, राहुल त्रिपाठी असे प्रतिभावान फलंदाज आहेत. पंजाबच्या गोलंदाजी ताफ्याची भिस्त मोहम्मद शमीवर आहे. याचबरोबर कर्णधार रविचंद्रन अश्विन, सॅम कुरन असे सामन्याला कलाटणी देणारे गोलंदाजही पंजाबच्या दिमतीला आहेत. मात्र, यावेळी राजस्थानचे फलंदाज पंजाबच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करण्यासाठी आतुर झालेले असतील. दुसरीकडे पंजाबने राजस्थान, मुंबई, दिल्ली कॅपिटल व हैदराबाद या संघांना पराभूत केले आहे. त्यांच्याकडे लोकेश राहुल, ख्रिस गेल या धडाकेबाज सलामीच्या जोडीसह डेव्हिड मिलर, मयांक अग्रवाल, सर्फराज खान, मनदीप सिंग व सॅम कुरन अशी खोलवर फलंदाजांची फळी आहे. मात्र, राजस्थानकडेही धवल कुलकर्णी, जोफ्रा आर्चर, कृष्णाअप्पा गौतम, बेन स्टोक्स, श्रेयस गोपाल असा वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा ताफा आहे. त्यातच मागील लढतीतील ‘मंकडिंग’ प्रकरणामुळे राजस्थान-पंजाबमधील उद्याची लढत म्हणजे खुन्नस का मामला असेल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील…तर हिंदुस्थान शिल्लकच राहिला नसता\nपुढीलआजम खान, मनेका गांधी यांनाही प्रचारबंदी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2011/02/blog-post.html", "date_download": "2019-07-16T00:56:29Z", "digest": "sha1:EEYAP326LQ656AGUFCAJOD72GXLU6RKL", "length": 12059, "nlines": 199, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: सारथ्य \"माणुसकीचे\"", "raw_content": "\nहजारो कोटींची उलाढाल असलेल्या उद्योगपतीच्या ड्रायव्हरचे निधन झाल्यानंतर त्या उद्योगपतीची प्रतिक्रिया काय असेल....त्याला दुःख होईलच,पण आपल्या हातातील कामकाज सोडुन त्याच्या अंत्यविधीसाठी पुण्याकडे हेलिकॉप्टरने पुण्याकडे धाव घेणारा आणि ड्रायव्हरने तीस वर्षे सेवा केली म्हणून त्याच्या शेवटच्या प्रवासाचे ड्रायव्हिंग आपण स्वतः करणारा उद्योगपती नुकताच पुणेकरांनी पाहिला.\nआजच्या कलीयुगात जिथे पैसा म्हणजे सर्वस्व झाल आहे तिथे पैशाहुन ही माणुसकी मोठी असते याचा प्रत्यय आपल्या कृतीतुन देणारे हे उद्योगपती आहेत झवेरे पुनावाला.त्यांच्याकडील गंगादत्त या ड्रायव्हरचे नुकतेच निधन झाले.त्याचे निधन झाले तेव्हा पुनावाला मुंबईला महत्वाच्या कामासाठी गेले होते.गंगादत्त यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांनी आपल्या सर्व मिटींग रद्द केल्या.त्याच बरोबर मी येइपर्यंत गंगादत्त यांचे अत्यंसंस्कार करु नये अशी विनंती गंगादत्तच्या कुटुंबयींना करण्याचा निरोपही दिला.त्यांना अत्यंसंस्कारांसाठी उपस्थित राहयचे होते.त्यांनंतर त्यांनी खाजगी हेलिकॉप्टरने पुण्याकडे धाव घेतली.\nपुण्यात आल्यानंतर त्यांनी गंगादत्त जी लिमोझीन चालवायचा ती फ़ुलांनी सजविण्यास सांगितली.ती लिमोझीन पुनावाला यांनी विकत घेतल्यापासुन गंगादत्त यांनीच चालवली होती.त्यामुळे गंगादत्त याची अंत्यंयात्रा याच गाडीतुन व्हावी ही पुनवाला यांची इ��्छा होती.गंगादत्त यांच्या कुटुंबीयांनी याला मान्यता दिल्यानंतर पुनावाला या अत्यंयात्रेत सहभागी झाले.\nज्याने आपल्यासाठी आयुष्यभर गाडी चालविली त्याच्या शेवटच्या प्रवासामध्ये आपण गाडी चालवुन आदरांजली वाहिली पाहिजे या भावनेतुन त्यांनी गंगादत्त यांच्या घरापासुन स्मशानभुमीपर्यंत गाडी चालवली.\nयावर झवेरे पुनावाला यांची प्रतिक्रिया होती.... \"पैसे तर सगळेच कमवितात पण ते कमविताना ज्यांच्या जोरावर आपण ते कमवितो त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता बाळगणे आवश्यक असते.\"\nकाल ही बातमी पुणे म.टा.मध्ये आली होती...आजच्या जगात जिकडे तिकडे स्वार्थ,भ्रष्टाचार,गुन्हेगारी माजलेली असताना मिट्ट काळोखात मिणमिणता प्रकाश दिसावा..असाच हा प्रसंग आहे...\nआणि लेखाचं शिर्षकही एकदम छान...\nहे असं काही कुठे माणुसकी दिसणारं वाचलं कि खूप बरं वाटतं... आभार ही पोस्ट लिहिल्याबद्दल. :)\nआज जे आपल्या महाराष्ट्रात चालू आहे त्यात हा प्रसंग मनाला चटका लावून गेला बघ... बाकी काय लिहु.\nयोगेश मन:पुर्वक आभार रे ही पोस्ट लिहील्याबद्दल...\nहे असे लहानमोठे माणूसकीचे झरे जगण्याची संजिवनी देतात पुन्हा... पुनावाला यांचे खूप कौतूक वाटले...\nपोस्टचे नाव अत्यंत समर्पक दिलेस....\nहि पोस्ट लिहिल्याबद्दल धन्यवाद\nअन शीर्षक अगदी समर्पक\nखरंच काय ग्रेट माणूस आहे हा \nयोमुं, ही पोस्ट टाकल्याबद्दल विशेष आभार \nएक वेगळ वागण आहे खर पूनावाला यांच\nअनघा ताइ..खर आहे अशी माणुसकी पाहिल की बर वाटत..\nराजीव...ब्लॉगवर आपल स्वागत अन आभार...\nसुझे...हे वाळवंटातील ओअ‍ॅसिस सारख आहे\nतन्वी ताइ..अगदी बरोबर म्हणते आहेस..प्रतिक्रियेबद्दल आभार.\nहेरंब खरच खुप ग्रेट आहे....अशी माणस खुप कमी वेळा पाहयला मिळतात.\nअमरेश...ब्लॉगवर आपल स्वागत अन आभार..\nसविता ताइ...माणुसपण जपणारा माणुस एवढच म्हणीन मी...\nमाणुसकी अजून शिल्लक आहे \n अशी माणसे आजही ज्या समाजात आहेत तिथे खरेच मिणमिणता प्रकाश जिवंत आहे.\nयोमू, पोस्टबद्दल धन्यू रे.\nकिरण...ब्लॉगवर स्वागत अन आभार...\nपोस्ट फारच भावली मनाला अशी माणसं आहेत म्हणून अजून जग चालू आहे अशी माणसं आहेत म्हणून अजून जग चालू आहे\nअसा \"आदर्श\" घेतील का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/7500", "date_download": "2019-07-15T23:56:09Z", "digest": "sha1:SIXWLLKIE4CII6PWJR2XAPDM7AEELAHF", "length": 7659, "nlines": 97, "source_domain": "dhanlabh.in", "title": "जगातील सर्वाधिक महागडे शेअर… – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nजगातील सर्वाधिक महागडे शेअर…\n1. बर्कशायर हॅथवे – 3,03,100 डॉलर्स (2,06,10,800 रुपये) प्रति शेअर\n2. लिन्ट अॅंड स्पृंगलाय ए जी – 72,037 डॉलर्स (4898569 रुपये) प्रति शेअर\n3. नेक्स्ट पीएससी – 6,553 डॉलर्स (445604 रुपये) प्रति शेअर\n4. सीबोर्ड कॉर्पोरेशन – 4,019 डॉलर्स (273292 रुपये) प्रति शेअर\n5. एनव्हीआर इन्कॉर्पोरेशन – 2,900 डॉलर्स (197200 रुपये) प्रति शेअर\n6. बुकींग होल्डींग्स इन्कॉर्पोरेशन – 2,033 डॉलर्स (138244 रुपये) प्रति शेअर\n7. अॅमेझॉन इन्कॉर्पोरेशन – 1,500 डॉलर्स (102000 रुपये) प्रति शेअर\n8. मार्केल कॉर्पोरेशन – 1,116 डॉलर्स (75888 रुपये) प्रति शेअर\n9. मद्रास रबर फॅक्टरी लिमिटेड (एमआरएफ) – 1,109 डॉलर्स (75412 रुपये) प्रति शेअर\n10. अल्फाबेट इन्कॉर्पोरेशन – 1,084 डॉलर्स (73712 रुपये) प्रति शेअर\nआय प्रू चा परतावा पहा \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2/all/", "date_download": "2019-07-16T00:13:53Z", "digest": "sha1:Y74LGKY2MEF4RRS34LHHVAUHZNPJRHAO", "length": 11004, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अजय अतुल- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला ल���च घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक���षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nअजय देवगणचा नवा ऐतिहासिक लुक व्हायरल, पुन्हा एकदा साकारणार मराठी भूमिका\nनवीन वर्षाच्या सुरुवातीला अजय देवगणचं ऐतिहासिक चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. ज्यामुळे त्याच्या या लुकची सोशल मीडियावर चर्चा जोरात सुरू आहे.\nVIDEO : रितेशच्या 'माऊलीची' जादू पुन्हा चालणार का\nरामदास आठवलेंच्या 'शोले'मध्ये कोण कुठल्या भूमिकेत\nZero : छोट्या शाहरुखनं या गाण्यात घेतली हवेत झेप, पाहा व्हिडिओ\nVIDEO : सलमान खाननं रितेशच्या 'माऊली'चा ट्रेलर केला ट्विट, तुम्ही पाहिलात का\nVIDEO : रितेश देशमुखच्या 'माऊली'चं पहिलं गाणं लाँच\nनागराज मंजुळे आणि डाॅ. निलेश साबळेची रंगणार जुगलबंदी\nशाहरुखच्या 'झिरो'चा ट्रेलर रीलिज; कमल हासनच्या अप्पूराजाची येतेय का आठवण\nशाहरुखच्या 'झिरो'चा ट्रेलर रीलिज; कमल हासनच्या अप्पूराजाची येतेय का आठवण\nसहा वर्षांनी होतेय अजय-अतुलची LIVE काॅन्सर्ट\nअजय गोगावलेच्या आवाजानं पेटणार 'वणवा'\n'आर्ची आली आर्ची..',कन्नड 'सैराट'ची पहिली झलक\nपुरस्कार सोहळ्याला रंगलं अजयचं गाणं\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/author/preethi-nagaraj", "date_download": "2019-07-16T00:34:22Z", "digest": "sha1:2J76VEFVST76QQFXG3YU2ZFD5SBR56A4", "length": 3145, "nlines": 48, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "प्रिती नागराज, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nकर्नाटकात आमदारांचे जे राजीनामा नाट्य घडले त्यामागे सिद्धरामय्या यांची खेळी असल्याचे बोलले जाते. सिद्धरामय्या यांना सत्ताआघाडीत महत्त्व हवे असल्याने त ...\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मान���िक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-40-water-tankers-satara-district-9246", "date_download": "2019-07-16T01:16:59Z", "digest": "sha1:733N2XGRDIPOSXGCZCLXODZT3GKPZYHL", "length": 14314, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 40 water tankers in Satara District | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसातारा जिल्ह्यात ४० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nसातारा जिल्ह्यात ४० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nबुधवार, 13 जून 2018\nसातारा : जिल्ह्यात माॅन्सूनची दमदार हजेरी लागली असली तरी टॅंकरच्या संख्येत नाममात्र घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांत टॅंकरच्या संख्येत तीनने घट होऊन ४० वर आली आहे. सध्या जिल्ह्यात ५२ गावे १३२ वाड्यावस्त्यांवर टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.\nसातारा : जिल्ह्यात माॅन्सूनची दमदार हजेरी लागली असली तरी टॅंकरच्या संख्येत नाममात्र घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांत टॅंकरच्या संख्येत तीनने घट होऊन ४० वर आली आहे. सध्या जिल्ह्यात ५२ गावे १३२ वाड्यावस्त्यांवर टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.\nजिल्ह्यात माॅन्सूनने दमदार हजेरी लावली असली तरी टंचाईग्रस्त गावे अजूनही कोरडीच आहेत. यामुळे या गावातील जनतेस अजून पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवरची विसबून राहावे लागत आहे. जिल्ह्यातील फलटण व सातारा या तालुक्‍याचा अपवाद वगळता इतर सर्व नऊ तालुक्‍यांतील काही गावात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या जिल्ह्यात ४० टॅंकरद्वारे ५२ गावे १३२ वाड्यावस्त्यांवरील ६१ हजार २२४ लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे. यमाध्ये सर्वाधिक जावली तालुक्‍यात १२ टॅंकरद्वारे ९ गावे व १० वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. त्यापाठोपाठ माण तालुक्‍यात नऊ टॅंकरद्वारे १४ गावे ८४ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे.\nखटाव तालुक्‍यात सहा टॅंकरद्वारे आठ गावे २८ वाड्यावस्त्यांवर, कोरेगा��� तालुक्‍यात सहा टॅंकरद्वारे आठ गावांत, खंडाळा तालुक्‍यात एका टॅंकरद्वारे एका गावात, वाई तालुक्‍यात दोन टॅंकरद्वारे दोन गावे एका वाडीवस्तीवर, महाबळेश्‍वर तालुक्‍यात एका टॅंकरद्वारे सात गावे व तीन वाड्यावस्तीवर, तर कराड तालुक्‍यात एका टॅंकरद्वारे दोन गावे व दोन वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे.\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर ठिय्या...\nनाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती जगावी; मात्र आम्हालाही जगू द्यावे.\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-group-minister-sugar-sess-issue-7952", "date_download": "2019-07-16T01:03:06Z", "digest": "sha1:EDVG3DMFW7ANNLMY4ELPPUJV4TO6QUKX", "length": 15571, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, group of minister on sugar sess issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरविवार, 6 मे 2018\nनवी दिल्ली ः वस्तू आणि सेवाकराशी संबंधित ‘जीएसटी’ परिषदेने साखरेवर दोन टक्के उपकर आकारणीसाठी पाच मंत्र्यांचा गट नेमण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे ‘जीएसटीएन’ ही सरकारी कंपनी बनविण्यात आली आहे.\nदरम्यान, कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन टक्‍क्‍यांची सूट देण्यावर मात्र या परिषदेत सहमती होऊ शकली नाही.\nनवी दिल्ली ः वस्तू आणि सेवाकराशी संबंधित ‘जीएसटी’ परिषदेने साखरेवर दोन टक्के उपकर आकारणीसाठी पाच मंत्र्यांचा गट नेमण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे ‘जीएसटीएन’ ही सरकारी कंपनी बनविण्यात आली आहे.\nदरम्यान, कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन टक्‍क्‍यांची सूट देण्यावर मात्र या परिषदेत सहमती होऊ शकली नाही.\n‘जीएसटी’ परिषदेची २७ वी बैठक शुक्रवारी (ता.४) अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. साखर उद्योगापुढील संकटाच्या पार्श्‍वभूमीवर ऊ��� उत्पादकांना अंशदान देणे, साखरेवर उपकर आकारणे आणि इथेनॉलवरील ‘जीएसटी’ कमी करणे असे प्रस्ताव सरकारपुढे होते.\nदोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने उसाला प्रतिक्विंटल साडेपाच रुपये अंशदान देण्याचा निर्णय घेतला होता, तर साखरेवरील उपकराबाबत जीएसटी परिषदेमध्ये चर्चा होणे अपेक्षित होते. त्या पार्श्‍वभूमीवर परिषदेसमोर हा विषय आल्यानंतर सदस्यांमध्ये उपकर आकारणीबाबत मतभिन्नता होती. या उपकराचा फायदा केवळ महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांना होईल, असा आक्षेप घेतला जात होता. त्यामुळे मंत्रिगट नेमून त्यावर विचारविनिमय व्हावा अशी सूचना पुढे आली.\n‘जीएसटीएन’ला सरकारी कंपनी बनविण्याचाही निर्णय परिषदेने घेतला. अर्थमंत्री जेटली यांनी सांगितले, की केंद्र सरकार या कंपनीची ५० टक्के मालकी स्वतःकडे, तर उर्वरित पन्नास टक्के मालकी राज्यांकडे संयुक्तपणे ठेवेल. राज्यांना मिळणाऱ्या ‘जीएसटी’च्या प्रमाणात समभागांचे वाटप होईल. ‘जीएसटीएन’च्या विद्यमान व्यवस्थेमध्ये केंद्र सरकारची मालकी ४९ टक्के आणि इतर संस्थांकडे ५१ टक्के आहे.\nवस्तू आणि सेवाकर जीएसटी एसटी साखर सरकार government कॅशलेस अरुण जेटली arun jaitley ऊस विषय topics महाराष्ट्र उत्तर प्रदेश\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Alexandria+gr.php", "date_download": "2019-07-16T00:26:25Z", "digest": "sha1:2WJXZIAHKZ4MMYHIOJJKPYMU32S7G22I", "length": 3422, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Alexandria (ग्रीस)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Alexandria\nक्षेत्र कोड Alexandria (ग्रीस)\nआधी जोडलेला 2333 हा क्रमांक Alexandria क्षेत्र कोड आहे व Alexandria ग्रीसमध्ये स्थित आहे. जर आपण ग्रीसबाहेर असाल व आपल्याला Alexandriaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ग्रीस देश कोड +30 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Alexandriaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +30 2333 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनAlexandriaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +30 2333 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0030 2333 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-16T00:50:15Z", "digest": "sha1:RSNWPQY55AFEXAPRCSRSXUNLZ5YS5G5H", "length": 3785, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "परिवहन सदस्य तकी चेऊलकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - परिवहन सदस्य तकी चेऊलकर\nठाणे : महापौरांच्या स्थगिती आदेशानंतरही चालक भरतीचा निकाल प्रसिद्ध\nठाणे : सभागृहामध्ये घेतलेल्या निर्णयांच्या विरोधात जाऊन काम करण्याची प्रवृत्ती प्रशासनामध्ये बळावली आहे. लोकांनी ज्या नगरसेवकांना सभ��गृहामध्ये पाठवले आहे त्या...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2010/09/blog-post_30.html", "date_download": "2019-07-16T00:49:20Z", "digest": "sha1:ICYN7HH2YIGWR7WACJECM25L3GK6IEOH", "length": 12741, "nlines": 161, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: मुस्कान...", "raw_content": "\nमुस्कान....टपोरे डोळे...गोरी पान...चेहर्‍यावर अतिशय गोड हसु... अवघी ९ वर्षाची चिमुरडी.. अगदी बाहुली सारखी.. पाहिल्याबरोबर कोणीही प्रेमात पडेल इतकी गोड...परवाच्या दिवशी लिलावती हॉस्पीटलमध्ये भेटली.पोटाचा कॅन्सर झाल्यामुळे त्यावरील उपचार सध्या तिथे चालु आहे...अवघ्या काही महिन्यांची सोबती आहे.\nसतत काही ना काही बडबडत असते. पुर्ण वॉर्डमध्ये सर्वांसोबत काही ना काही गप्पा चालु असतात.प्रत्येक नर्स, वॉर्ड बॉयला हुकुम सोडत असते.एका हाताला टोचलेल्या सुया तश्याच घेउन सगळीकडे फ़िरत असते. आपल्याला काही तरी असाध्य असा रोग झालाय याची तिळमात्रही कल्पना नसलेली...स्वतःच्या एक वेगळ्या अश्या विश्वात रमलेली...प्रत्येकाच्याच चेहर्‍यावर काही क्षण का होइना सर्व दुःख विसरायला लावुन \"आनंद\" देणारी ही मुस्कान.\nआपण काही महिन्यांचेच सोबती आहोत याची तिला कल्पना सुद्धा नाही...जीवन म्हणजे काय अन मृत्यु म्हणजे कायहे समजण्या्चही तिच वय नाही. अश्या वयातच तिच्या नशिबी हे भोग आले आहेत.तिची आइ हे सार दुःख पचवुन ही उभी आहे.कारण बाप नसलेल्या मुस्कान ला फ़क्त तिचाच काय तो आधार आहे.\nपरवाच्या रात्री तिला रक्ताच्या बॉटल अन इंजेक्शन देताना पाहिल अन मन अगदी सुन्न झाल.तिच्या छोटुकल्या हातांवर जेव्हा सुया टोचत होते तेव्हा मनाला असंख्य अश्या वेदना होत होत्या.मी नाही पाहु शकलो हे सार....तिथुन उठुन थेट बाहेर येउन बसलो ते असंख्य अशे प्रश्न घेउनच की ज्यांची उत्तर मला कधीच मिळणार नाहीत.\nती संपुर्ण रात्र मी खुर्चीवर बसुन काढली...चेहर्‍यावर समोर फ़क्त मुस्कानचाच चेहरा होता...सकाळी तिच्या चेहर्‍य���वर असणार गोड हसु उपचारादरम्यान अगदी कोमेजुन गेल होत.\nतिला डेअरी मिल्क खुप आवडत म्हणुन दुसर्‍या दिवशी सकाळी कॅडबरी घेउन आलो. तिला जेव्हा ती कॅडबरी दिली तेव्हा ती इतकी आनंदी झाली की बस्स....एका छोट्याश्या कॅडबरीतही एवढा आनंद सामावलेला असतो हे मला तेव्हाच समजला.जगातला सर्वात मोठ सुख मिळाल्याचा आनंद होता तो....त्या एका क्षणाने मी अंतःर्मुख झालो.\nतिच्या अगदी समोरच्याच बेडवर एक अंदाजे ८०-८५ वर्षांचे आजोबा अगदी जर्जर अवस्थेत पडले होते.प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना दुसर्‍यावर अवलंबुन राहव लागत होत.होणार्‍या प्रत्येक वेदना त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडच्या होत्या.पडल्या जागीच ते हे सर्व सहन करत होते. समोरच त्यांच्या ह्या वेदना अन त्यांची ही अवस्था पाहणारा त्यांचा हतबल असा मुलगा होता.\nहे किती विचित्र आहे ना. . . . जिला आयुष्याचा अर्थ पण समजला नाही किंवा अजुन आयुष्य जगल पण नाही अशी मुस्कान अजुन जगायला मिळाव म्हणुन मृत्युशी लढते आहे कदाचित यात लवकरच तिची हार होणार आहे न दुसरीकडे मनसोक् युष्य जगलेले आजोबा आहेत की ज्यांना आजाराच्या वेदना असह्य होऊन ते मृत्युची वाट पाहत आहेत पण तो काही येत नाही.\nहे अस का असत\nखरच ह्या विश्वात देवाच अस्तित्व आहे का\nअसेल तर तो असा न्याय का करतो\nहे अस काही पाहिलं वाचाल ऐकल कि काय बोलाव काही समजत नाही.मी देवाकडे प्रार्थना करतो अश्या वेळी कारण माझ्या हातात तेवढच आहे :(\nदेव इतका निष्ठुर असु शकतो...यावर विश्वास बसत नाही :-(\nदेव कधीच न्याय करत नाही अख्खं जग अन्यायावरच चालतं..\nयोमुं असा विचार केला तर....प्रत्येक जीव जन्माला येताना आपापलं प्रारब्ध घेऊन आलेला असतो. मुस्कानचं प्रारब्ध काही महिन्यांचंच राहीलं असेल. त्यामुळे कदाचित तिचा आत्मा आनंदित असेलही. त्याला मुस्कानच्या जन्मातून मुक्ती मिळणार म्हणून. कदाचित कुणी थोडेसेच भोग राहीलेल्या जीवाने मुस्कानच्या रूपात जन्म घेतला असेल. म्हणून थोड्याच दिवसांचा सोबती.....नंतर मुक्ती.\nपण हेच त्या ८० वर्षांच्या आजोबांच्या बाबतीत उलट असेल. त्यांचे भोग संपलेले नसतील. त्यांचं प्रारब्ध जेवढं असणार तेवढं ते जगणार. लहान मूल काय किंवा मोठं वयस्कर माणूस काय आपल्याला कोणाच्याच यातना सहन होत नाहीत. पण यातना कोणीच वाटून घेऊ शकत नाही. कारण कर्मही वाटून घेता येत नाही.......प्रारब्ध तर नाही�� नाही. फार तत्त्विक झालं वाटतं. श्रीराम॥\nतो(देव) चागंला आणी वाईट नसतो... तो देव असतो.\nत्यानेच घालुन्न दिलेले नियम तो कडेकोट पणे पाळतो एवढेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2019-07-16T00:19:36Z", "digest": "sha1:I7UXTWGWLVWJIXLRXZIDRNGTXOKMLSN7", "length": 3718, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अश्विनी मसराम Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - अश्विनी मसराम\nबांबूपासून बनविलेला तिरंगा देश-विदेशात; एक राष्ट्रध्वज बनवण्याकरिता लागतात ४ ते ५ तास\nमुंबई – आम्ही आमच्या हाताने तयार केलेला बांबूचा राष्ट्रध्वज आज केवळ भारतातच नाही तर विदेशात पोहोचला आहे, याचा आम्हाला गर्व आहे. भारतीय तिरंगा हा अमुचा...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/french-open-badminton-pv-sindhu-saina-nehwal-in-quarter-final/", "date_download": "2019-07-16T01:25:31Z", "digest": "sha1:BOMYBVDPGR4PS3OLVHVIIWMOPBHAGAV5", "length": 14321, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिंधू, सायनाची उपान्त्यपूर्व फेरीत धडक | Dainik Prabhat", "raw_content": "\nसिंधू, सायनाची उपान्त्यपूर्व फेरीत धडक\nफ्रेंच ओपन बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा\nपॅरिस – पॅरिसमध्ये सुरु असलेल्या फ्रेंच ओपन बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत भारताची फुलराणी सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू आणि किदंबी श्रीकांतयांनी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली असून साइ प्रनिथ रेड्डीचे आव्हान मात्र पात्रताफेरीतच संपुष्टात आले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसायनाने महिला एकेरीच्या गटात जपानची माजी विश्वविजेती नोजोमी ओकुहाराला 10-21, 21-14, 21-17 असे पराभूत केले. तर, सिंधूने सयाकाचा 21-17, 21-16 असा एकतर्फी पराभव केला. तर, श्रीकांतने कोरियाच्या ली डोंग कियुनवर 12-21, 21-16, 21-18 असा विजय मिळवला.\nसायना आणि नाजोमी यांच्या सामन्यामध्ये नाजोमीने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत पहिला गेम 21-10 असा जिंकला. त्यामुळे सायनाला सामन्यातील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पुढील गेम जिंकणे आवश्‍यक झाले होते. त्यावेळी सायनाने आपल्या सर्व अनुभवाचा वापर करत हा अटीतटीचा गेम 21-14 अशा फरकाने जिंकला. त्यामुळे सामन्यात 21-10, 14-21 अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे सामन्यातील तिसरा गेम हा दोघांसाठी ही निर्णायक होता.\nया गेममध्ये दोनीही खेळाडूंनी आपली सर्व शक्ती पणाला लावली. पण अखेर सायनाने हा गेम 21-17 असा जिंकून सामना आपल्या खिशात घातला. सायनाचा पुढील सामना चिनी तैपईच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ताय ज्यू यिंग हिच्याशी होणार आहे.\nतर, श्रीकांतनेही पुरुष एकेरीच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत 25 व्या स्थानावर असलेल्या कोरियाच्या डोंग कियुनचा 12-21, 21-16, 21-18 असा पराभव केला. 1 तास 13 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात पहिला गेम श्रीकांतला 21-12 असा गमवावा लागला होता. मात्र, त्याने आपला सर्व अनुभव पनाला लावताना पुढील दोन्ही गेम आपल्या नावे करत त्याने स्पर्धेतील आपली विजयी आगेकूच कायम ठेवली आहे. श्रीकांतची पुढची लढत माजी विश्वविजेता केंटो मोमोटा याच्याशी होणार आहे.\nतर, जागतीक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या सिंधूने जपानच्या सयाका साटोचा 45 मिनिट चाललेल्या सामन्यात एकतर्फी पराभव केला. यावेळी सामन्याच्या पहिल्याच सेट पासून सिंधूने सयाकावर दबाव वाढवला होता. त्यामुळे सयाकोने अनेक चुका केल्या. त्याचाच फायदा उचलताना सयाकोने पहिला सेट 21-17 असा गमावला.\nयावेळी सिंधूने दुसऱ्या सेट मध्ये आपल्या भात्यातील स्मॅश आणि ड्रॉप फटक्‍यांचा वापर करताना सयाकाची चांगलीच दमछाक उडवली. त्यातच सयाकाने या वेळी प्रतिकाराचा थोदा प्रयत्न केला मात्र त्यात तिला अपयश आले आणि तिने दुसरा सेट 21-16 असा गमावला.\nसिंधूचा सामना आता जागतीक क्���मवारित सातव्या स्थानी असलेल्या चीनच्या हे बिंगजिओशी होणार आहे. तर अन्य एका सामन्यात भारताच्या बी साइ प्रनीथचा इंडोनेशियाच्या जोनेथन ख्रीस्टीने 21-16, 21-14 असा एकतर्फी पराभव करत सामना आपल्या नावे केला.\n#CWC2019 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम अबाधितच\n#CWC2019 : फायनलनंतर आयसीसीच्या नियमावर मोहम्मद कैफची प्रतिक्रिया\n#Wimbledon2019 : नोवाक जोकोविचने पटकावलं जेतेपद, रॉजर फेडररवर मात\n#CWC19 : थरारक लढतीत इंग्लंड विश्वविजेता\n#CWC2019 : विल्यम्सनने टाकले जयवर्धनेला मागे\n#CWC2019 : ‘तो’ संघाचा निर्णय – रवी शास्त्री\n#CWC2019 : बीसीसीआयकडून शास्त्री आणि विराटची चौकशी होणार\nभारताची सुवर्णकण्या हिमा दासने पटकावले तिसरे सुवर्ण\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nरेल्वेतील संशयास्पद कर्मचारी रडारवर – पीयुष गोयल यांनी दिले कारवाईचे संकेत\nसुप्रिम कोर्टाने आसारामबापूंचा जामीन अर्ज फेटाळला\nदिल्ली वार्ता: राहुल गांधी यांची नाराजी आणि झारीतील शुक्राचार्य\nकर्नाटकमध्ये 4-5 दिवसांत भाजप सरकार स्थापन करणार\nकर्नाटकचे बंडखोर आमदार शक्तिपरीक्षेवेळी राहणार अनुपस्थित\nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushiking.com/onion-advice-punelgenet-type/", "date_download": "2019-07-16T00:57:39Z", "digest": "sha1:F3VKWSSVGT6WQ5EFZNGTVDM3WLCNO5RZ", "length": 5836, "nlines": 93, "source_domain": "krushiking.com", "title": "कांदा सल्ला: पुनर्लागण पद्धती - Krushiking", "raw_content": "\nकांदा सल्ला: पुनर्लागण पद्धती\nकृषिकिंग,पुणे : कांदा पिकात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम प्रति लिटर या द्रावणात रोपांची मुळे बुडवून नंतरच पुनर्लागण करावी. रोपांची चांगली वाढ व्हावी याकरिता पुनर्लागणीच्या वेळी आणि पुनर्लागणीनंतर तीन दिवसांनी पाणी देण्याची गरज असते.सतत पाऊस पडत असल्यास काळा करपा या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता अतिरिक्त पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणे आवश्यक आहे.\n-डॉ.शैलेन्द्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.मेजर सिंह.\nभाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचानलाय, राजगुरूनगर, पुणे.\nऊस सल्ला: हुमणी नियंत्रण उपाय\nपीक सल्ला: मुळ्यांच्या उत्तम जाती लागवडीसाठी वापरा\nपीक सल्ला: वांगी, टोमॅटो व फुलकोबी लागवडीसाठी योग्य वाण निवडा\nपीक सल्ला: द्राक्षावरील करपा व डाऊनी मिल्ड्यू नियंत्रण उपाय करा\nपीक सल्ला: ऊस बेण्यांची प्रक्रिया करून लागवड फायदेशीर ठरते\nपीक सल्ला: भाजीपाला पिकात योग्यवेळी तण व्यवस्थापन गरजेचे आहे\nलिंबूवर्गीय पीक सल्ला: नवीन लागवडीसाठी कलम निवड\nपीक सल्ला: बटाटा लागवडीच्या वेळी योग्य खत मात्रा द्यावी\nमिरची सल्ला: खरीप लागवड\nऊस सल्ला: पोक्का बोईंग नियंत्रण उपाय\nनिविदा प्रक्रिया रखडल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवर\nअशी करा जातिवंत गोपैदास\n“शेतकरी…हाच जगाचा पोशिंदा’’ भाग – ८ (१४)\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nपहिला मजला, शिवरत्न कॉम्प्लेक्स, डी.ए.वी. पब्लिक स्कूल समोर, आंबेडकर चौक, औंध, पुणे ४११००७.\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nपहिला मजला, शिवरत्न कॉम्प्लेक्स, डी.ए.वी. पब्लिक स्कूल समोर, आंबेडकर चौक, औंध, पुणे ४११००७", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/jitendra-awhad/all/page-5/", "date_download": "2019-07-16T00:55:57Z", "digest": "sha1:K5NUMVMET7JBCSXSZQKIZCDIAM52YI42", "length": 9860, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Jitendra Awhad- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओ��ैसीसाहेब'\nजितेंद्र आव्हाड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ\nआव्हाडांचा पराक्रम, अवैध दारूचा अड्डा केला उद्धवस्त\nआव्हाडांनी बिल्डराचे ऑफिस फोडले, गुन्हा दाखल\nसातार्‍यात राष्ट्रवादीचा तवा रिकामाच \nआघाडीत जागावाटपावरून पेच,काँग्रेसला हवा19-29चा फॉर्म्युला\nआव्हाडांनी आम्हाला शिकवू नये -मेटे\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/judge/", "date_download": "2019-07-16T00:17:44Z", "digest": "sha1:TTATE32IQNUN2PJBSCR5P2KH3DED7YRV", "length": 11262, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Judge- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ह�� शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nएक दिवस आधीच शेअर केला होता व्हिडिओ, आता 'ही' अभिनेत्री झाली आई\nही अभिनेत्री दुसऱ्यांदा आई बनली असून तिला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे.\nUnderwater शूटनंतर प्रेग्नंट समीराने 9 व्या महिन्यात शेअर केला No makeup VIDEO\nBox Office Collection- रिलीजच्या 13 दिवसांमध्येच 200 कोटींच्या क्लबमध्ये गेला ‘कबीर सिंग’\nरिलीजच्या 13 दिवसांमध्येच 200 कोटींच्या क्लबमध्ये गेला ‘कबीर सिंग’\n'खुद को बचाओ' कतरिना कैफचा सलमानच्या 'या' अभिनेत्रीला सल्ला\nश्रीदेवीचा द्वेष आणि मलायकावर प्रेम कसं सोशल मीडियावर अर्जुनने दिलं युझरच्या या प्रश्नाचं उत्तर\nअयोध्या वाद : सुप्रीम कोर्टाने मध्यस्थांना दिली 15 ऑगस्टपर्यंतची वेळ\n'शिल्पा शेट्टी माझ्यावर जळते', रवीना टंडनने केला चकीत करणारा खुलासा\nWorld’s Coolest Job: जगभर फिरा, राहण्यासाठी आलिशान घर, पगार 25 लाख.. हवी ही पात्रता\n सिनेमासाठी निर्मात्याने श्रुती मराठेला दिली होती 'वन नाइट स्टँड'ची ऑफर\nमहाराष्ट्र Jan 29, 2019\nशिक्षा सुनावताना आरोपीने न्यायाधीशांवर भिरकावली चप्पल\nVIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप\nVIDEO : पुण्यात माजी न्यायमूर्तींच्या भाषणाला 'फर्ग्युसन'ने का नाकारली परवानगी\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/category/current-affairs/page/52/", "date_download": "2019-07-16T00:05:31Z", "digest": "sha1:4T3TXJNALWJCE35NRAHFC7YZ7D25BC6C", "length": 8722, "nlines": 96, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs Archives - Page 52 of 52 - Majhi Naukri | माझी नोकरी", "raw_content": "\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती Phase – II परीक्षा प्रवेशपत्र\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर पदांची भरती परीक्षा निकाल\n» (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2019 निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://onesun.co.in/history/", "date_download": "2019-07-16T00:29:07Z", "digest": "sha1:NK4QLFBO5MC3ZTXYP4HJIJM6JOAZZWU3", "length": 2956, "nlines": 25, "source_domain": "onesun.co.in", "title": "इतिहास व आमचा अनुभव - OneSun", "raw_content": "\nइतिहास व आमचा अनुभव\nइतिहास व आमचा अनुभव\n२०१० पासून आम्ही लहान व मोठया हायब्रीड सोलार सिस्टिम नी सुरवात केली व पुढे गिर्हाइकांना अधिक फायदेशीर होणारी पुरवठया सोबत जोडलेल्या (बॅटरीशिवाय ग्रीड टाय) सोलर सिस्टिम्स जास्त केल्या आहेत.\nआम्ही संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी घेतो म्हणजे गिर्हाईकास एकहाती व्यवहार करणे सोयीचे होते. तसेच आम्ही फक्त वीज पुरवठ्याचा करार करू शकतो. प्रकल्प उभारणी नंतर दैनंदिन चालविणे व देखभालीची व्यवस्था करू शकतो .\nसंपूर्ण भारतात आम्ही असे प्रकल्प करू शकत असलो तरी तूर्त महाराष्ट्रावर भर देत आहोत कारण इथल्या विजेचा दर महाग असल्यामुळे असे प्रकल्प गिर्हाइकांना अधिक फायदेशीर ठरतात.\nआम्ही आतापर्यंत संपूर्ण देशात २५० हुन अधिक रुफटॉप प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. राजस्थान ते केरळ व गुजरात ते झारखंड, १ KWP हायब्रीड खेडेगावपासून १०० KWP पुरवठया सोबत जोडलेले, शहर भागात, असा आमचा अनुभव आहे.\nआम्ही बांधकामासाठी व इलेक्ट्रिक कामासाठी जाणकार, अनुभवी आणि किफायतशीर कंन्त्राटदारांशी जुपी केली आहे म्हणून गिर्हाईकांना समाधानकारक सेवा मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shridharsahitya.com/4158-2/", "date_download": "2019-07-16T00:54:28Z", "digest": "sha1:ADUH77CU62WSXYYTEDTLZBVPAKJ4GQAA", "length": 7012, "nlines": 75, "source_domain": "shridharsahitya.com", "title": "Shridhar Sahitya", "raw_content": "\nश्री भास्कर बुवा रामदासी\nश्री भास्कर बुवांचा ज��्म बडोद्याचा. त्यांचे पूर्ण नाव श्री भास्कर जुन्नरकर असे होते. त्यांचे वडील आणि काका श्री सयाजी राव गायकवाड यांच्या कडे राजगुरू म्हणून होते. वडील श्री साई बाबा यांचे शिष्य होते तर काका श्री टेंबे स्वामी महाराजांचे. श्री भास्कर बुवांची मुंजी श्रीक्षेत्र गिरणार ला झाली होती. त्यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून त्या काळ ची B.Sc हि पदवी संपादन केली होती. १९४० ते १९४६ या काळात ते भारतीय सेनेत नौकरीला होते. पुढे वैराग्य अंगी बाणल्यामुळे त्यांनी नौकरी सोडून दिली आणि गुजरात च्या जुनागड चा रस्ता धरला. जुनागड ला येता येता संध्याकाळ झाली, नंतर त्यांनी गिरणार ची गाडी धरून गिरणार पर्वताचा पायथा गाठला. तो पर्यंत रात्र पडली होती. गिर जंगलातील सिंह व इतर हिंस्त्र पशु या मुळे वन विभागातील लोकांनी पुढे जाण्यास त्यांना मज्जाव केला, पण त्यांनी कोणाचे काही न ऐकता पर्वत रात्रीच चढण्यास सुरुवात केला. पहाटे ते श्री गोरक्षनाथांच्या पादुकांन जवळ जाऊन पोहोचले व पुढचे ६ महिने ते तेथेच एका आश्रमात राहिले. पुढे श्री स्वामीजी त्यांची हिमालयातील बद्री केदार यात्रा आटोपून श्री ऐय्या बुवा व श्री दत्ता बुवा यांच्या बरोबर परतीचा प्रवास करीत असतांना त्यांना श्री समर्थांची आज्ञा झाली कि श्रीक्षेत्र गिरणार ला जावे. त्याप्रमाणे श्री स्वामीजींचे आगमन लवकरच गिरणार पर्वतावर झाले. एकदा श्री भास्कर बुवा माध्यान्न आरती घेऊन आश्रमा बाहेर पडले असता समोरच एका ओट्यावर श्री स्वामीजी बसलेले त्यांना दिसले. श्री स्वामींनी त्यांना जवळ बोलाविले व “चल माझ्या बरोबर सज्जनगडा वर, श्री समर्थांनी तुला बोलाविले आहे” असे म्हंटले. श्री भास्कर बुवा गोंधळले. ते म्हंटले कि “मला तर तसा काही संकेत मिळाला नाही, मग मी कसे मानु कि हे खरे आहे” श्री स्वामीजींनी त्यांना एक ७ दिवसांचे अनुष्ठान करण्यास सांगितले. ते केल्यावर श्री भास्कर बुवांना दृष्टांत झाला कि स्वामीजीच त्यांचे सदगुरु आहेत म्हणून. त्यांनी तात्काळ जाऊन श्री स्वामीजींच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम केला. पुढे श्री स्वामीजी दक्षिणेत गेल्यावर श्री भास्कर बुवा त्यांच्या बरोबर जवळ जवळ २ वर्षे होते. नंतर त्यांचा आधिक काळ गडावरच गेला. पुढे त्यांनी श्री नर्मदा परिक्रमा अयाचित वृत्ती ने केली. श्री भास्कर बुवांनी २० मार्च १९८१ ला देह ठेवला.\nजय जय रघुविर समर्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+08261+de.php", "date_download": "2019-07-16T00:20:03Z", "digest": "sha1:QU3XWMGY32W53YLAW6D6QMKXQT4NXJOE", "length": 3458, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 08261 / +498261 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Mindelheim\nक्षेत्र कोड 08261 / +498261 (जर्मनी)\nआधी जोडलेला 08261 हा क्रमांक Mindelheim क्षेत्र कोड आहे व Mindelheim जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Mindelheimमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Mindelheimमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +498261 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनMindelheimमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +498261 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00498261 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Heuthen+de.php", "date_download": "2019-07-16T00:58:38Z", "digest": "sha1:AVWKPHSMKWUMWZS3ZLQZQ3K7QQCT5G7R", "length": 3414, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Heuthen (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Heuthen\nक्षेत्र कोड Heuthen (जर्मनी)\nआधी जोडलेला 036084 हा क्रमांक Heuthen क्षेत्र कोड आहे व Heuthen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Heuthenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Heuthenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4936084 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनHeuthenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4936084 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004936084 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sanchitache-kawadse-news/baba-amte-anandwan-school-for-visually-impaired-1516842/", "date_download": "2019-07-16T00:21:47Z", "digest": "sha1:MGA5RMPKCOCN6REPGBUVREDROTEXSYLQ", "length": 31429, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Baba Amte Anandwan School for Visually Impaired | | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\n‘माझी ‘व्हिजिटिंग फी’ खूप जास्त आहे’’ यावर बाटलीवाला बाबांना म्हणाले, ‘‘आम्हाला मान्य आहे.\nपन्नाशी गाठलेल्या बाबा आमटेंच्या पलवानी शरीराने आजवर अनेक आघात आणि गंभीर दुखणी पचवली होती; त्यात आता ‘सव्‍‌र्हायकल अ‍ॅण्ड लंबर स्पाँडिलोसिस’ या पाठीच्या कण्याच्या आजाराची भर पडली आणि त्यांना (मनाविरुद्ध) काही महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. बाबांना त्यांची मान जरासुद्धा हलवता येत नसे. पण त्याबद्दलही ते विनोद करताना म्हणत, ‘‘मी आयुष्यभर कधी मागे वळून पाहिलं नाही. आता तर मला बाजूलासुद्धा वळून बघता येत नाही’’ तरीसुद्धा त्यांचं सामाजिक विषयांवरचं वाचन अखंड सुरू होतं. त्यादरम्यान त्यांच्या वाचनात एक धक्कादायक आकडेवारी आली. तत्कालीन ४३ कोटी लोकसंख्येच्या भारतात अंध व्यक्तींची संख्या २० ल���ख एवढी लक्षणीय होती. पण देशपातळीवर या क्षेत्रात केवळ १०० संस्था प्रत्यक्ष कार्यरत होत्या. अख्ख्या मध्य भारतात तर अंधांच्या क्षेत्रात काम करणारी एकमेव संस्था नागपुरात होती. मात्र, ग्रामीण भागातील अंध व्यक्तींसाठी कुठलाच पर्याय उपलब्ध नव्हता. विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन बाबांनी या प्रश्नाला हात घालण्याचा निश्चय केला आणि एक नवी संकल्पना त्यांच्या डोक्यात आकार घेऊ लागली.\nयाच दरम्यान घनश्याम गायधने आणि रमेश गुल्हानी हे दोन तरुण अंध संगीतशिक्षक निव्वळ योगायोगाने बाबांसमोर येऊन उभे राहिले. ते साल होतं १९६५. त्याचं झालं असं की, अंधांसाठी विदर्भात कुठे, काय काम चालतं हे जाणून घेण्यासाठी ही जोडगोळी फिरत होती. एकदा ट्रेनने चंद्रपूरला जात असताना वरोऱ्याच्या अलीकडे या दोघांना मारहाण झाली. त्यामुळे हे दोघं वरोरा स्टेशनवर उतरले. वरोऱ्याच्या स्टेशनमास्तरांनी त्यांचं औषधपाणी करत चौकशी केली. त्यांच्या प्रवासाचं प्रयोजन लक्षात आल्यावर स्टेशनमास्तर त्यांना म्हणाले, ‘‘इथे जवळच बाबा आमटेंचं आनंदवन आहे. तुम्ही बाबांना भेटा, ते नक्कीच तुम्हाला मदत करू शकतील.’’ आणि अशा प्रकारे स्टेशनमास्तरांनी त्या दोघांना आनंदवनात बाबांपर्यंत आणून पोहोचवलं. आनंदवनाचं काम समजून घेतल्यानंतर चच्रेअंती गायधनेंनी बाबांना आनंदवनात अंधांसाठी शाळा सुरू करण्याची विनंती केली. बाबांच्या डोक्यात तर ते आधीपासूनच घोळत होतं. बाबा त्वरित म्हणाले, ‘‘जरूर..’’ मग काय, बाबा, गायधने, गुल्हानी यांनी बरेच प्रयत्न करून शाळेसाठी परवानगी मिळवली आणि १ जून १९६६ ला ‘प्रकाशाची शाळा- Sunshine Home for the Blind’ अस्तित्वात आली. शाळेचं नामकरण ‘आनंद अंध विद्यालय’ असं करण्यात आलं. लवकरच पंढरीनाथ वासनिक नावाचे आणखी एक अंध शिक्षकही गायधने, गुल्हानी यांच्या जोडीला आले. गुल्हानी यांना बाबांनी मुख्याध्यापकपदाची जबाबदारी दिली. आनंद अंध विद्यालय म्हणजे अख्ख्या मध्य भारतातील ग्रामीण भागामध्ये केवळ अंधांसाठी असलेली पहिलीच निवासी शाळा’’ मग काय, बाबा, गायधने, गुल्हानी यांनी बरेच प्रयत्न करून शाळेसाठी परवानगी मिळवली आणि १ जून १९६६ ला ‘प्रकाशाची शाळा- Sunshine Home for the Blind’ अस्तित्वात आली. शाळेचं नामकरण ‘आनंद अंध विद्यालय’ असं करण्यात आलं. लवकरच पंढरीनाथ वासनिक नावाचे आणखी एक अंध शिक्षकही गायधने, गुल���हानी यांच्या जोडीला आले. गुल्हानी यांना बाबांनी मुख्याध्यापकपदाची जबाबदारी दिली. आनंद अंध विद्यालय म्हणजे अख्ख्या मध्य भारतातील ग्रामीण भागामध्ये केवळ अंधांसाठी असलेली पहिलीच निवासी शाळा बाबा म्हणत, ‘‘माझ्या आनंदवनात एक शाळा आहे- ‘प्रकाशाची शाळा’ बाबा म्हणत, ‘‘माझ्या आनंदवनात एक शाळा आहे- ‘प्रकाशाची शाळा’ आंधळ्या मुलांच्या डोळ्यांच्या पापण्यांना प्रकाशाची कवाडे पाहायची जिद्द आहे.’’\nआनंद अंध विद्यालयाची बाबांची संकल्पना मूर्त स्वरूपात आणली ती मुकुंद वैशंपायन यांनी. मुकुंदरावांचा आनंदवनापर्यंतचा प्रवास फारच वेदनादायी होता. मुकुंदराव मूळचे रायगड जिल्ह्यतील पेणचे. घरी आई, वडील आणि लहान भावंडं. विशीतले मुकुंदराव पोस्टात नोकरीला होते. पण कुष्ठरोगाने त्यांच्यावर घाला घातला. हा धक्का सहन न झाल्याने त्यांच्या वडिलांचं मन:स्वास्थ्य बिघडत गेलं आणि त्यातच त्यांचं निधन झालं. दुर्दैवाने आईलासुद्धा क्षयाची बाधा झाली आणि मागोमाग त्याही निवर्तल्या. कुष्ठरोगावरची औषधं अत्यंत मोजकी आणि ठरावीक रुग्णालयांमध्येच मिळायची. म्हणून मुकुंदरावांनी आधी आयुर्वेदिक उपचार घेतले. पण गुण काही आला नाही. रोग वाढू लागला तशी नोकरीही हातची गेली. भावंडं शिकत होती. त्यामुळे उपचार घेऊन बरं होत घराला सावरणंही गरजेचं होतं. मुंबईतल्या वडाळ्याच्या अ‍ॅकवर्थ लेप्रसी हॉस्पिटलमध्ये कुष्ठरोगावर उपचार होतात, हे कळताच मुकुंदराव तिथे गेले आणि स्वत:ला उपचारार्थ दाखल करून घेण्याबाबत विनंती केली. तिथे त्यांना सांगण्यात आलं, ‘‘हॉस्पिटलमध्ये या प्रकारे दाखल होता येत नाही. तुम्हाला पोलिसांकरवी स्वत:ला अटक करवून घेत इथे दाखल व्हावं लागेल.’’ मुकुंदराव भांबावून गेले आणि चक्रावलेसुद्धा हे नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी नजीकच्या पोलीस स्टेशनात चौकशी केली. तिथे त्यांना सांगण्यात आलं, ‘‘तुम्हाला इतर कुष्ठरुग्णांप्रमाणे भीक मागावी लागेल. मग तुम्हाला ‘Bombay Prevention of Begging Act, 1959’ अंतर्गत अटक केली जाईल, त्यानंतर न्यायालयापुढे उभं केलं जाईल, आणि मग न्यायालयाने आदेश दिला तरच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केलं जाईल.’’ मुकुंदराव सुशिक्षित होते, पण परिस्थितीपुढे हतबल होते. पोलिसांनी सांगितलेले सर्व सोपस्कार त्यांनी जसेच्या तसे पार पाडले आणि ते अ‍ॅकवर्थ लेप्रसी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. चार वर्ष उपचार घेतल्यानंतर मुकुंदराव पूर्ण बरे झाले. मात्र, कुष्ठरोगाविषयीचे समाजातले गरसमज, टोकाची मानसिकता आणि नातेवाईकांनी दाखवलेली अनास्था यामुळे पुढची तब्बल दहा वर्ष त्यांनी या वॉर्डरूपी सामाजिक तुरुंगातील चार भिंतींच्या आत काढली. १९६६ साली एके दिवशी त्यांनी चिवडा, दाणे, इ. गुंडाळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रद्दीतील वर्तमानपत्राच्या कागदावर आनंदवनाबद्दलची माहिती वाचली. नंतर हॉस्पिटलमधल्या काही रुग्ण बांधवांकडूनही त्यांना आनंदवनाबद्दल अधिक माहिती मिळाली. त्यांनी लगेचच बाबांना पत्र लिहीत आपल्याला आश्रय द्यावा अशी विनंती केली. बाबांनी उलटटपाली त्यांना कळवलं, ‘‘आनंदवनी या आणि आवडीचं काम निवडून कामाला लागा. ‘आश्रित’ हा शब्द मला माहीत नाही. हे वन आपलंच आहे.’’\nमुकुंदराव लगोलग आपलं सगळं सामान घेऊन आनंदवनात दाखल झाले. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत बाबांनी त्यांच्यावर नव्याने सुरू होणाऱ्या आनंद अंध विद्यालयाच्या वॉर्डन पदाची जबाबदारी टाकली आणि मुकुंदराव सर्वार्थाने विद्यालयाची ‘दृष्टी’ बनले. बारा अंध मुलं-मुली आणि तीन शिक्षक असा या प्रकाशाच्या शाळेचा प्रवास सुरू झाला. मुकुंदराव आईच्या मायेने मुलांची काळजी घेत. शाळा झाडण्यापासून ते बाजारातून सामान आणण्यापर्यंत सर्व कामं ते स्वत: करत. शाळेत दाखल झालेली लहान मुलं अत्यंत गरीब कुटुंबातली असत. मुकुंदराव अत्यंत संयमाने या मुलांना खाण्यापिण्याच्या, स्वच्छतेच्या सवयी शिकवीत. काही मुलं रात्री अनवधानाने चादर ओली करत. पण कुणावरही न रागावता मुकुंदराव रोज सकाळी या चादरी धुऊनही टाकत. मुलांसोबत गाणी म्हणणं, त्यांना गोष्टी वाचून दाखवणं, संध्याकाळी व्यायाम करवून घेणं असा मुकुंदरावांचा दिनक्रम असे. ते मुलांना बगिचात बिया पेरणं, रोपं लावणं, त्यांना पाणी घालणं, त्यांची जपणूक करणं, इ. गोष्टीही शिकवत. मुलांना आई-वडिलांची आठवण आली की त्यांना वात्सल्याने जवळ घेत समजावणं, कुणी आजारी पडलं की पळापळ करणं, हे सारं ते एकहाती करत. आमच्या आनंद अंध विद्यालयाच्या छोटय़ाशा निष्पाप जगाचे ते ‘ Ever vigilant & loving Sergeant’ होते. लवकरच मुकुंदरावांनी खासगीरीत्या बी. ए. केलं आणि मुंबईला जाऊन ते अंधांसाठी विशेष शिक्षक म्हणून प्रशिक्षित होऊन आले. त्यानंतर काही ���र्षांनी बाबांनी शाळेच्या मुख्याध्यापकपदाची धुरा मुकुंदरावांच्या खांद्यावर टाकली. त्यांचे ममत्व बघून इंदूला सानेगुरुजींची आठवण येत असे. गायधने, गुल्हानी आणि वासनिक हे तिघं मुलांना ‘ब्रेल’मध्ये वाचायला, लिहायला अगदी मन लावून शिकवत. शिवाय, गुल्हानी मुलांना बासरी वाजवायला शिकवत. गायधने गाणं म्हणणं, पेटी आणि व्हायोलीन, तर वासनिक तबला. संगीताच्या रूपाने चौथी मिती या सर्वानी अंध विद्यार्थ्यांच्या आयुष्याला जोडली. सोबतच ही मंडळी मुलांना विणकाम, सूतकताई, खुच्र्या आणि स्टूलांचं केनिंग वर्क, मेणबत्त्या बनवणं, इ. गोष्टींचं प्रशिक्षणही देत. बाबाही वेळात वेळ काढून मुलांना मदानी खेळांसाठी, झाडावर चढण्यासाठी खूप प्रोत्साहन देत. त्यांच्याशी लुटुपुटूची कुस्ती खेळत. बाबांच्या लेखी आनंद अंध विद्यालयाचं स्वरूप ‘अंधांसाठी सुरू केलेला एक उपक्रम’ एवढं मर्यादित कधीच नव्हतं. सर्वसामान्य मुलांप्रमाणे अंध मुलांनाही समान संधी मिळाल्या पाहिजेत, इतर मुलांसारखीच ही मुलं वाढली पाहिजेत यासाठी बाबा कायम आग्रही होते.\nचांदा जिल्ह्यत अंधत्वाचं प्रमाण खूप जास्त असलं तरी आनंदवन आणि कुष्ठरोग हे समीकरण झाल्याने सुरुवातीच्या दिवसांत अंध विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. त्यांचे पालक म्हणत, ‘परमेश्वराने एक भोग (अंधत्व) दिला; आता हा दुसरा (कुष्ठरोग) नको.’ पण इंदू आणि बाबांच्या जगावेगळ्या दृष्टिकोनामुळे हे चित्र हळूहळू बदलू लागलं. शाळा निवासी स्वरूपाची असल्याने अंध मुलांना फी आकारण्याबाबतचं एक सरकारी परिपत्रक होतं. पण ते स्पष्टपणे झुगारून देत इंदू आणि बाबांनी एक परंपरा कायम केली. बस-रेल्वेभाडय़ाचेही पैसे गाठीशी नसल्याने उधारी करून आपल्या मुलांना कसंतरी शाळेत दाखल करण्यासाठी आणणाऱ्या पालकांकडून पैसे घेण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. उलट, इंदू-बाबा फक्त मुलांचीच नव्हे, तर त्यांच्या पालकांचीही आवर्जून विचारपूस करत, त्यांच्या जेवणाची, मुक्कामाची सोय करत. आणि त्यांच्या प्रवासभाडय़ाची सोय करूनच त्यांना परत पाठवत. त्यामुळे चांदाच नव्हे, तर नागपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ अशा आसपासच्या जिल्ह्यंमधूनही अत्यंत गरीब घरांतील अंध मुलं-मुली या शाळेत येऊ लागली. आनंदवनात मिळणाऱ्या ममत्वाच्या वागणुकीमुळे मुलांचे पालक आपापल्या गावी जाऊन शाळेबद्दल आवर्जून सांगत. त्यातूनच पुढे आनंद अंध विद्यालयात प्रवेश घेणाऱ्या मुला-मुलींचा टक्का वाढू लागला.\nमुला-मुलींची, शिक्षकांची, कर्मचाऱ्यांची संख्या जसजशी वाढू लागली तशी शाळेसाठी, वसतिगृहासाठी आणि स्वयंपाकघरासाठी स्वतंत्र इमारतींची गरज भासू लागली. पण शाळेला कुठलंही अनुदान नव्हतं आणि आनंदवनात पशांची चणचण होती. दरम्यान बाबांचं स्पाँडिलोसिसचं दुखणं एवढं बळावलं, की त्यांना इंग्लंडला जाऊन पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. शस्त्रक्रियेनंतर इंग्लंडवरून परतताना बाबा मुंबईला मुक्कामी होते. तिथे मुंबईच्या ‘पटेल-व्होलकार्ट प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे सी. ए. सरोश बाटलीवाला यांनी बाबांना आपल्या कंपनीचे चेअरमन ऑर्थर कॉन्वे यांच्या घरी येण्याविषयी विनंती केली. बाबा गमतीने त्यांना म्हणाले, ‘‘माझी ‘व्हिजिटिंग फी’ खूप जास्त आहे’’ यावर बाटलीवाला बाबांना म्हणाले, ‘‘आम्हाला मान्य आहे. पण आपण यावे.’’ तो दिवस होता ३० डिसेंबर १९७१. भेटीदरम्यान बाबांनी कॉन्वे यांच्यापुढे अंधशाळेच्या प्रस्तावित बांधकामाची समूळ योजनाच सादर केली. त्यांनी आनंदाने यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन बाबांना दिलं. दोन महिन्यांतच ५०,००० रुपयांचं योगदान ‘व्होलकार्ट फाऊंडेशन’कडून प्राप्त झालं आणि प्रकाशाच्या शाळेची नवी, डौलदार इमारत आनंदवनात उभी राहिली\n‘कुष्ठरुग्णांनी स्वत:च्या दु:खावर विजय मिळवून अंधांसाठी निवासी शाळा सुरू करणं’ हे जगातील ‘एकमेव’ उदाहरण तेव्हाही होतं आणि आजही आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची व��द्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%A6/", "date_download": "2019-07-16T00:18:32Z", "digest": "sha1:YBIHSEC4B36PXFSWUKD4VSFCGHDEIIH7", "length": 4027, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुक Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुक\nविधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी आज मतदान\nटीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी आज मतदान होणार आहे. यात मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/arbi-samudratil-chakrivadale", "date_download": "2019-07-16T00:56:04Z", "digest": "sha1:GQPFEUO67S6UY76PKO3QLYEWNYO2DQRT", "length": 24584, "nlines": 89, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातील चक्रीवादळे - द वायर मराठी", "raw_content": "\nबंगालचा उपसागर व अरबी समुद्रातील चक्रीवादळे\nतापमानवाढीमुळे अनेक ठिकाणी पर्यावरणीय बदल घडत आहेत. काही दशकांपूर्वी अरबी समुद्रात अपवादानेच वादळ निर्माण व्हायचे. पण १९९५ न���तर, एका संशोधनानुसार, चक्रीवादळांच्या संख्येत पाचपट वाढ झालेली आहे.\nपूर्वेकडील बंगालचा उपसागर आणि पश्चिमेकडील अरबी समुद्र हे भारतीय महासागराचे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. पण या दोन्ही सागरात काही मूलभूत फरक आहेत व त्यामुळे या महासागरात होणाऱ्या नैसर्गिक घडामोडी एकमेकांपेक्षा फारच भिन्न असतात. काही आठवड्यांपूर्वी ‘फोनी’ चक्रीवादळाने ओडिशात उच्छाद मांडला होता. त्यावेळी उत्सुकतेपोटी असा प्रश्न उपस्थित झाला होता की, अरबी समुद्रात अशा प्रकारची वादळ निर्माण होत नाहीत, किंवा फारच कमी प्रमाणात निर्माण होतात. हे असे का घडते\nचक्रीवादळ कसे निर्माण होते\nजमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर वादळ व समुद्रात झाला तर चक्रीवादळ निर्माण होते. बंगालच्या उपसागरात तापमान विसंगती जास्त असल्या कारणाने तिथे चक्रीवादळ निर्मितीचे प्रमाण अरबी समुद्राच्या तुलनेत जास्त आहे. चक्रीवादळात हवा एका कमी दाब असणाऱ्या बिंदूच्या अवतीभोवती फार मोठ्या गतीने चक्राकार फिरत राहते. अशा वादळांचा वेग प्रती तास ३० ते ५० किमी इतका असू शकतो. हे चक्रीवादळ हवेतल्या कमी दाबाच्या दिशेने नेहमी सरकत राहते. पण जेव्हा हे वादळ जमिनीला टेकते तेव्हा पाण्याची ऊर्जा न मिळाल्याने ते शांत होऊन जाते. पण तत्पूर्वी आपल्यासोबत आणलेल्या पाणी व पाण्याच्या वाफेला पावसाच्या रूपाने जमिनीवर सांडून जाते. बंगालच्या उपसागरात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत चक्रीवादळ एकापाठोपाठ एक निर्माण होत असतात.\nचक्रीवादळ निर्मितीची एक जटील प्रक्रिया आहे. चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी काही मूलभूत गोष्टी असाव्या लागतात. एकतर समुद्रात योग्य हवा, त्याची दिशा आणि तापमान असणे आवश्यक असते. समुद्राच्या पृष्ठ पाण्याचे तापमान तसेच वातावरणातील ‘ट्रोपोस्फेर’चे (७ ते १२ किमीचा पट्टा) तापमान चक्रीवादळ निर्मितीत खूप मोठे योगदान देत असतात. पण हवेची गती जर जास्त असेल व तिच्यातील ऊर्जा कमी, किंवा अधिक झाली तरीसुद्धा वादळ निर्माण होण्याची शक्यता कमी होत जाते. समजा एखादे चक्रीवादळ निर्माण होण्याच्या तयारीत आहे, पण हवेची गती जास्त आहे, तर हे वादळ पूर्णत्वास येण्याआधीच हवा त्याला दुसरीकडे उडवून नेते. याच कारणामुळे मान्सूनच्या मोसमात चक्रीवादळ निर्माण होत नाहीत. पावसाळी हंगामात संक्षेपण जास्त व बा��्पीभवन कमी होत असते. त्याचबरोबर हवेची गती सुद्धा जास्त असते. अशा वातावरणात चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण नसते.\nबंगाल खाडीतील पृष्ठ पाण्याचे तापमान सामान्यपणे २८ डिग्री सेल्सिअस इतके असते. आणि हे तापमान चक्रीवादळ निर्मितीसाठी अगदी योग्य असते. या तापमानामुळे पाण्याच्या पृष्ठ आणि ‘ट्रोपोस्फेर’ दरम्यान ऊर्जा अभिसरण सहजपणे घडून येते. जमीन व समुद्रातील तापमान विसंगतीमुळे काही ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. अशा पट्ट्यातील परिसरात आजूबाजूची हवा धाव घेते, व तिथे जर योग्य तापमान असेल, जेणेकरून या हवेत मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ सामावत असेल तर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता कैकपटीने वाढते. चक्राकार फिरणारे वारे जेव्हा जमिनीच्या दिशेने जातात तेव्हा कमी होत जाणाऱ्या ऊर्जेने या वाफेचे बाष्पीभवन होऊन ती पावसाच्या रूपात जमिनीवर कोसळते. जमिनीला जेव्हा चक्रीवादळ स्पर्श करते तेव्हा समुद्रापासून गरम झालेल्या पाण्याची ऊर्जा त्याला मिळत नाही व हे वादळ आपोआप शांत होते.\nदक्षिण-पश्चिम वाहणाऱ्या वाऱ्याला फिंडलातर जेट किंवा सोमाली जेट असे म्हटले जाते. या वाऱ्यांचाही वादळनिर्मितीत फार मोठा सहभाग असतो. हे वारे पार दुरून पश्चिम भारतीय महासागरातील विषुववृत्तापासून वाहतात व अरबी समुद्रावरून संचार करत सह्याद्रीला पार करतात व नंतर उपखंडाच्या जमिनीवरून उडत जातात. या साऱ्या प्रवासात हे वारे आपल्याबरोबर समुद्रातील आर्द्रता घेऊन येतात. ही आर्द्रता भारतावर पावसाच्या स्वरूपात शिंपडते. बंगाल खाडीतील वादळ या हवेची दिशा बदलू शकतात व मान्सूनला रोखू शकतात. म्हणून ‘फोनी’ आणि ‘वायू’ चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन लांबले आहे.\nअरबी समुद्रात चक्रीवादळाचा मौसम कधी सुरू होतो\nअरबी समुद्रात चक्रीवादळ सामान्यपणे मे-जून आणि नोव्हेंबर-डिसेंबरला निर्माण होतात. या समुद्राचे तापमान बंगालच्या खाडीतील पृष्ठीय तापमानापेक्षा एकदोन डिग्रीने कमी असते. या समुद्रात हिमालयातील नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणावर मिसळत राहते. बंगालच्या खाडीत सुद्धा हिमालयाच्या नद्या पाणी ओतत असतात. पण अरबी समुद्रात पृष्ठीय गरम पाणी व खालच्या थरातील थंड पाणी अभिसरणाद्वारे एकसंग होण्याचा प्रयत्नात असते. त्यामुळे अरबी समुद्राचे पृष्ठीय तापमान बंगाल खाडीच्या तुलनेत एकदोन डिग्रीने कमी असते. बंगालच्या खाडीत पाणी अभिसरणाची क्रिया तितक्याशा प्रभावीपणे होत नसते. २८ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्याकारणाने अरबी समुद्रावरील वातावरणातील ट्रोपोस्फिअरबरोबर अभिसरण प्रवाह निर्माण होत नाही. चक्रीवादळ निर्मितीचा हा एक महत्त्वाचा दुवा आहे.\nबंगालच्या खाडीतील चक्रीवादळाची तीव्रता\nजर अटलांटिक व प्रशांत महासागराशी तुलना केली तर बंगालच्या खाडीतील चक्रीवादळं फारच सौम्य असतात. जितका या दोन महासागराचा विशाल विस्तार आहे तितका बंगालच्या खाडीचा नसल्याकारणाने इथे तीव्र वादळ निर्माण होत नाहीत. चक्रीवादळ निर्माण झाल्यानंतरचा प्रवास अतिशय अनपेक्षित असतो. या वादळाला जिथून ऊर्जा मिळेल त्या बाजूला ते सरकते. आपण ‘वायू’ चक्रीवादळ आपला मार्ग बदलून गुजरातकडे न जात ओमानकडे कसे गेले, ते पाहिले.\nपण कधीकधी प्रशांत महासागरात निर्माण झालेली वादळे बंगालच्या खाडीतील वादळांना जन्म देतात. जर नकाशा पहिला तर प्रशांत महासागर व बंगालची खाडी एकमेकांना जोडल्यासारखी दिसतात. या दोघांच्यात एक लहानशी जमिनीची पट्टीच फक्त दुभाजक असल्यासारखी आपल्याला दिसते. त्यामुळे तिथली वादळ इथे कधीकधी येतात. खरंतर बंगालच्या खाडीतील वादळसुद्धा केव्हातरी अरबी समुद्रात उडी मारतात.\n‘वायू’ चक्रीवादळ अरबी समुद्रात का निर्माण झाले\nजागतिक तापमानात वाढ झाल्याकारणाने पूर्ण ग्रहावर अनेकानेक बदल घडत आहेत. त्याला अरबी समुद्र कसा अपवाद राहणार या समुद्रावर वाहणारे वारे बंगालच्या खाडीपेक्षा जास्त वेगाने वाहतात. त्यामुळेच अरबी समुद्रात वादळ निर्माण होत नाहीत. पण गेल्या काही दशकात वाढलेल्या प्रदूषणामुळे इथे अनेक प्रकारचे रासायनिक धुळकण वातावरणात मिसळले गेले आहेत. या क्षेत्रात अनेक प्रकारचे एरोसोल निर्माण झाले आहेत. हे धुळकण काळ्या, तपकिरी रंगांच्या ढगांच्या रूपात आपल्याला अरबी समुद्रात विहरताना दिसतात. त्याचबरोबर प्रदूषणामुळे साचलेल्या धुळकणांचा प्रतिकूल परिणाम इथल्या हवेच्या वेगावर होतो. वाऱ्याचा वेग कमी झाल्याने अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता वाढलेली आहे. काही हवामान संशोधकांच्या मते या ढगांमुळे इथले हवामानसुद्धा बदलत चालले आहे.\n या धुळकणांमुळे सूर्याचा प्रकाश परावर्तित होत असतो ज्याम���ळे समुद्र पृष्ठाचे तापमान कमी राहते.\nचक्रीवादळाचा प्रभाव कशाप्रकारे समुद्रावर पडतो\nचक्रीवादळात हवेचे व पाण्याचे मंथन होत असते. त्यामुळे वातावरणात व समुद्राच्या पृष्ठीय भागात अनेक गतिशील बदल होतात. २००९साली ‘फयान’ नावाचे चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झाले होते. त्यावेळी याबाबतीत काही संशोधन करण्यात आले होते. त्यानुसार, चक्रीवादळानंतर समुद्राच्या पृष्ठावर Chlorophyll चे प्रमाण पहिल्यांदा कमी, पण दोनचार दिवसानंतर मोठ्या प्रमाणावर वाढले. चक्रीवादळाने ताकाच्या रवीसारखा समुद्र घुसळून काढला होता त्यामुळे पृष्ठाखालचे पाणी पृष्ठावर आले व आपल्याबरोबर पोषक तत्व सुद्धा घेऊन आले. या अभिसरण क्रियेमुळे थंड व गरम पाण्याचे मिसळणे घडून येते.\nपण कधीकधी ही पोषक तत्वे समुद्रीजीवांसाठी हानीकारकसुद्धा ठरू शकतात. ढगाळलेले वातावरण जेव्हा निघून जाते तेव्हा सूर्यप्रकाश स्पष्टपणे समुद्राच्या पृष्ठावर पोहोचतो. पाण्याची पोषकता वाढल्याने अशा ठिकाणी जैविक क्रिया फार मोठ्या प्रमाणात वाढते. तिथे ‘फायटोप्लँक्टन’ची वाढ सुरू होते. शेवाळासारखी अतिशय सूक्ष्म आकाराची ही वनस्पती असते. यांची जर भरमसाट वाढ झाली तर ते अख्खा समुद्र व्यापून टाकतात. त्यामुळे पाण्यातील सजीवांना ऑक्सिजनची कमतरता भासते. आधीच अरबी समुद्रात काही ठिकाणी पाण्यात ऑक्सिजनची कमतरता आहे. त्यात अशाप्रकारची वाढ झाली तर अधिक मोठी हानी होऊ शकते.\nतापमानवाढीमुळे अनेक ठिकाणी पर्यावरणीय बदल घडत आहेत. काही दशकांपूर्वी अरबी समुद्रात अपवादानेच वादळ निर्माण व्हायचे. पण १९९५ नंतर, एका संशोधनानुसार, चक्रीवादळांच्या संख्येत पाचपट वाढ झालेली आहे. त्यांची तीव्रता सुद्धा वाढलेली आहे. अशीच वाढ बंगालच्या खाडीतसुद्धा दिसून आलेली आहे. या खाडीच्या आणि अरबी समुद्राच्या वाढत्या पृष्ठीय तापमानामुळे भारतीय उपखंडातसुद्धा अनेक प्रतिकूल बदल घडत आहेत. येत्या काही वर्षात इथला हिवाळा कमी थंड होत जाणार व पाऊस सुद्धा कमी होणार आहे. आधीच हिवाळ्यातील थंडी कमी होत असल्याकारणाने गव्हाचे उत्पादन कमी होत आहे असा काहींचा कयास आहे.\nयेत्या काही वर्षात अरबी व बंगालच्या खाडीत चक्रीवादळाचे प्रमाण वाढण्याचे संकेत जाणकारांना मिळत आहेत.\nप्रवीण गवळी, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिक’ येथे संशोधक म्���णून कार्यरत आहेत.\nपोलिसांचा निष्कर्ष मान्य नाही – तनुश्री दत्ता\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/diwali/2008/node/38.html", "date_download": "2019-07-16T01:12:43Z", "digest": "sha1:6N6J7T65NMFZ37V2QE77NU5CRDFZFJTS", "length": 9905, "nlines": 142, "source_domain": "www.manogat.com", "title": "फुकटचे पौष्टिक | मनोगत", "raw_content": "मनोगत आस्वाद विवाद संवाद\nदिवाळी अंक २००८. वर्ष दुसरे.\nखापरीचा तुकडा नेम धरून तिसऱया घरात टाकला. एका हाताने केसांचे गुंताड सावरीत\nदुसऱया हातात कळकटलेला झगा धरून,\nगीन्नी लंगडी घालत एक एक घर पार करू लागली.\nउन्हं वर आली तरी पोरीला असे बाहेर हुंदडतांना पाहून\nरक्मीचा पारा उन्हासारखाच वर चढला.\n\"अग हुडदांगडे, तुज्या बानं गीन्नी नांव ठेवलं, म्हंजे काय\nसोन्याच्या इटा नाही ठेवल्या.\nसौता माहीत नाय कुठे उलथला रातला दारू ढोसून.\nआणि ही नटवी बंदरउड्या मारतेय सकाळधरनं.\nए अवदसे, जा पटकन भांडे घेऊन...... \"\nगीन्नीला ओढत घरात आणत रक्मी ओरडली.\n\"तो भाड्या, तुजा बापुस येईल रातभर गटारात लोळून, चहा चहा बोंबलत.\nतो यायच्या आंत चुलीवर दूध नाही चढले,\nतर रिकाम्या चुलीवर मला ढकलायला मागे नाही पाहणार करमझवा. \"\nपोंचे आलेली दुधाची तपेली घेऊन, वाहणारे नाक बाहीला पुसत पुसत\nगीन्नी मिशन सेंटरकडे निघाली.\nमागे एकदा उशिरा गेल्यामुळे\nरोज मिशन सेंटरवर फुकट मिळणारे दूध संपून गेले होते.\nगीन्नी रिकामी तपेली हलवीत घरी गेली होती.\nबापूने ती तपेली गीन्नीच्या हातून हिसकावून\nआयशेच्या डोसक्यांत हाणली होती.\nअसे किती तरी पोचें आलेली तपेली बोटांवर गरागरा फिरवत\nगीन्नी मिशन सेंटरवर आली.\n\"काय चिमणे, आज उशिरा\nपांढरा पायघोळ झगा घातलेला फादर\nलायनीत उभ्या असलेल्या गीन्नीच्या जटांवरून हात फिरवत बोलला.\n\"हो फादर, इसरूनच गेली मी. \"\n\"ओ. के. माय चाइल्ड. दूध घेऊन, इथे बसूनच प्यायचे बरं कां..\nनाहीतर पळून जाशील घरी नेहमी सारखी. \"\n\"हो फादर.. \" गीन्नी पुटपुटली.\nआपण दूध घेऊन घरी पळून जातो हे फादरला माहीत आहे........\nआज जपून पळाले पाहीजे. माय घरी पेटली आहे.\nफादर नंतर, लांब काळा झगा घातलेल्या सिस्टरला काय बोलला\nते काही तिला पूर्णपणे समजले नाही.\nकारण तोंवर तिचा नंबर आला होता.\n\"सिस्टर, ह्या चिमण्यांच्या पोटांत थोडे तरी न्युट्रीशस जावे म्हणून ह्यांना\nआपण रोज दूध वाटतो. पण हे बच्चे इथे पीतच नाहीत.\nनंतरच्या 'मास'ला किती कमी मुलं असतात\nहे रोज चालणार नाही.\nकाहीतरी केलं पाहिजे. \"\nतपेलीत दूध घेऊन गीन्नी सूममध्ये घरी पळाली.\nपोटांत खड्डा पडला होता.\nघरी पोहचण्याअगोदर, तिने तपेली तोंडाला लावून\nदोन घोट अधाशासारखे मटकावले.\nआज उशीर झाल्यामुळे कमीच मिळाले असे सांगणे सहज खपून जाईल.\nदोन रट्टे मिळतील. त्याचे येवढे काही नाही.\n\"तुजा बापू झोपलाय ओकून ओकून आत मध्ये.\nतो कसला चाय पितो आता\nचार घंट्याशिवाय उठणार नाही मुडदा. \"\n\"माय गं, मग हे दूध मी पिऊ\nमघाची रेंगाळणारी दुधाची चव ओठांवरून चाटत गीन्नी बोलली.\n\"बाये गं... मार खायची अवदसा आठवली कां तुले\nतो मुडदा पेटून उठेल तवा त्याचं नरडं थंड करायला काहीतरी ओतावं लागेल ते कुठून आणू\nमी टाकते येक भाकरी तुज्याकरता. ती खाय लसन लावून.\nतोंवर भायेर खेल, जा... \"\nमायने भायेर खेलायला हो म्हटल्याच्या आनंदात, गीन्नी खापराचा तुकडा उचलून धूम पळाली.\nक्या होती है हमारी ड्यूटी \nपडू आजारी, मौज हीच वाटे भारी...\nआवरताना काल मिळाल्या काही कविता\nथरथरता अधर अजून का\nसोडला मी भरतार (विडंबन)\nहोता वसंत, होता सुमनात वास बाकी\nकोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना\nज्योतिष- भविष्याच्या पाऊलखुणांचा मागोवा\nमहाराष्ट्राचे वैभव: हेमाडपंती मंदिरे\nरुडयार्ड किप्लिंग- जंगलबुकचा जनक\nरूट ३१२ - एक आगळावेगळा चीनप्रवास\nमराठी शुद्धलेखनाचे नियम मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच असावेत\nसपाटीकरणाऐवजी प्रमाणीकरण करू या\nभूपट्ट विवर्तन : माहिती आणि महती\nप्रा. प्र. ना परांजपे : एक संवाद\nप्रा. रोहिणी गोडबोले : एक संवाद\nपुन्हा वर | मनोगत दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/hallticket/lic-hallticket/", "date_download": "2019-07-16T00:51:14Z", "digest": "sha1:YEINQRVGKK2CQ6GR4B5Q4763JR3A3HNK", "length": 7891, "nlines": 86, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Life Insurance Corporation of India, LIC Recruitment 2019", "raw_content": "\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा��� 865 जागांसाठी मेगा भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 8581 प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी जागांसाठी भरती\nपूर्व परीक्षा 06 & 13 जुलै 2019\nमुख्य परीक्षा 10 ऑगस्ट 2019\nपूर्व परीक्षा प्रवेशपत्र Click Here\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती Phase – II परीक्षा प्रवेशपत्र\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर पदांची भरती परीक्षा निकाल\n» (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2019 निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=Chiplun", "date_download": "2019-07-16T00:15:54Z", "digest": "sha1:V763MC3T3IWHP5BTTSHY2RCPY6G2LYMJ", "length": 3781, "nlines": 105, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nआवारी गुरुजी : जन्मजात संशोधक, बहुपैलू व्यक्तिमत्त्व\nअभिनेता अद्वैत दादरकर सहा जुलैला देवरुखात\nअन्नदान करणारे ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ\nदेशाची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत पाच लाख कोटी डॉलर्सवर नेण्याचे लक्ष्य\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF-2/", "date_download": "2019-07-16T01:22:38Z", "digest": "sha1:YDOPSDUD23FSCP5RWGWMS5GNQUQPMYKR", "length": 14615, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाराष्ट्रातील सागरी किनारे पर्यटन केंद्र म्हणून विकासित करणार : सुरेश प्रभू | Dainik Prabhat", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील सागरी किनारे पर्यटन केंद्र म्हणून विकासित करणार : सुरेश प्रभू\nनवी दिल्ली – महाराष्ट्राचा सागरी किनारा पर्यटनासाठी विशेष आकर्षण केंद्र म्हणून विकसित करणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) के.जे.अल्फोन्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात प्रभू यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. सागरी आरामदायी पर्यटन क्षेत्रातील क्रूझ शीप उद्योग, समुद्र किनाऱ्यालगतचे रिसॉर्ट, मरीन पार्कस्‌, स्कुबा डायव्हिंग आणि मत्स्यालय ही क्षेत्रे पर्यटन उद्योगातील वेगाने विकसित होणारा भाग आहेत असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे.\nदेशाला लाभलेल्या 7500 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनाऱ्याच्या विकासाला मोठी संधी असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. सेवा निर्यात प्रोत्साहन परिषद आणि मालवणच्या भारतीय स्कूबा डायव्हिंग आणि जलक्रीडा संस्थेकडून महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी एक सर्वंक��� योजना मंत्रालयाला प्राप्त झाल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले आहे. या प्रस्तावात आंग्रीया तटावर स्कूबा डायव्हिंग आणि देशांतर्गत क्रूझ पर्यटन स्थळांचा विकास ,जागतिक दर्जाचे पाण्याखालील पर्यटन, सिंधुदूर्गमध्ये पाणबुडीतील पर्यटन तसेच जलचरांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतातील सर्वात मोठे मत्स्यालय उभारणे तसेच सागरी पर्यटन क्षेत्रात नवीन संकल्पना आणि कौशल्य विकासासाठी आयआयएसडीए संस्थेला अधिस्वीकृत संस्था म्हणून मजबूत करणे यांचा समावेश आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत सिंधुदूर्गमध्ये सागरी परिक्रमा क्षेत्र विकसित करण्याच्या पर्यटन मंत्रालयाच्या पुढाकाराला हा प्रस्ताव पूरक ठरेल असे प्रभू यांनी म्हटले आहे. या कामासाठी 82 कोटी 17 लाख रुपयांची रक्कम याआधीच मंजूर करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अल्फोन्स यांनी “चॅम्पियन सेक्‍टर इनिशिएटीव्ह’ च्या अंतर्गत लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी या प्रस्तावाचा विचार करावा अशी विनंती प्रभू यांनी केली आहे.\nफेब्रुवारी 2018 मध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाने 12 चॅम्पियन सर्व्हिसेस सेक्‍टरवर लक्ष्य केंद्रीत करायचा निर्णय घेतला होता आणि यासाठी 5,000 कोटी रुपयांच्या निधी अंतर्गत विभागीय कृती योजना तयार करण्यासाठी विशिष्ट मंत्रालयं आणि विभाग निश्‍चित करणे अनिवार्य केले होते. पर्यटन आणि आदरातिथ्य चॅम्पियन सेवा क्षेत्रासाठी पर्यटन मंत्रालय “नोडल मंत्रालय’ म्हणून निश्‍चित करण्यात आले आहे.\nबंजारा तांड्यांना ग्रामपंचायतीमध्ये गटाचा दर्जा देऊन विकास करणार – देवेंद्र फडणवीस\n मुख्यमंत्री आमचाच – शिवसेना\nरिपाइंलाही मुख्यमंत्रीपद द्या – केंद्रीय मंत्री आठवले\nमहत्त्वपूर्ण पदांवर स्थानिक अधिकाऱ्यांना प्राधान्य द्यावे\nपावसाळ्यात आपत्ती टाळण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nप्रेम सिंह गोले यांनी घेतली सिक्कीमच्या मुख्यमंत्री पदाची शपथ\nपेमा खांडू 29 मे रोजी अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार- किरण रिजीजू\nगडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शहिदांना श्रद्धांजली\nराज ठाकरेंनी अभ्यास करुन बोलावं – देवेंद्र फडणवीस\nरेल्वेतील संशयास्पद कर्मच���री रडारवर – पीयुष गोयल यांनी दिले कारवाईचे संकेत\nसुप्रिम कोर्टाने आसारामबापूंचा जामीन अर्ज फेटाळला\nदिल्ली वार्ता: राहुल गांधी यांची नाराजी आणि झारीतील शुक्राचार्य\nकर्नाटकमध्ये 4-5 दिवसांत भाजप सरकार स्थापन करणार\nकर्नाटकचे बंडखोर आमदार शक्तिपरीक्षेवेळी राहणार अनुपस्थित\nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/diwali/2008/node/48.html", "date_download": "2019-07-16T01:02:17Z", "digest": "sha1:TBWTUHS6YZ3LFFMOGWDWZDWROKCGIU3I", "length": 21138, "nlines": 90, "source_domain": "www.manogat.com", "title": "रूट ३१२ - एक आगळावेगळा चीनप्रवास | मनोगत", "raw_content": "मनोगत आस्वाद विवाद संवाद\nदिवाळी अंक २००८. वर्ष दुसरे.\nरूट ३१२ - एक आगळावेगळा चीनप्रवास\nरूट ३१२ चा रस्ता\nमिनचिनहून (Minqin) जिंचांगला (Jinchang) जाणाऱ्या रस्त्यावरील एका छोट्याश्या गावात बस कचकन थांबली व कुटुंब नियोजनाच्या स्थानिक गटविभागाची प्रमुख अधिकारी असलेली डॉक्टरीणबाई व तिच्या बरोबरीच्या दोन नर्सेस तेथे उतरल्या. त्या डॉक्टरणीने नुकतेच बसमध्ये त्याला अगदी ठामपणे जे काही सांगितले होते, त्यामुळे आपणही तिथे उतरावे व त्यांचे तेथले कार्य प्रत्यक्ष पाहावे असे गिफर्डला तीव्रपणे वाटले. पण दोन क्षणातच त्याने अगदी नाईलाजाने विचार बदलला. कारण एक परदेशी पत्रकार ह्या अशा अतिदूरवरच्या खेड्यात आला आहे, तेही कुटुंब नियोजनाचे कार्य बघण्याकरिता, ह्याचा गहजब झाला असता व साध्य काहीच झाले नसते.\nह्या देशात गेली सहा वर्षे पत्रकाराचे काम करण्यामुळे ह्या मोठ्या देशाच्या बऱ्याच समस्यांची गिफर्डला बऱ्यापैकी जवळून माहिती झाली होती, तरीही आताच त्या डॉक्टरणीच्या तोंडून जे काही त्याने ऐकले होते, ते पचवणे त्याला कठीण जात होते. “प्रत्येक तालुक्यातील पोलीसांचा कुटुंबनियोजनाच्या अंमलबजावणीचे कार्य बघणारा एक विभाग असतो. जर कुठे त्यांना एखादी अशी स्त्री आढळली की जिचे गर्भारपण कायद्यात बसणारे नाही, तर ते तिला गर्भपात करण्यास सांगतात. ह्याउप्पर जर ती स्वतःहून कुटुंबनियोजनाच्या दवाखान्यात गेली नाही, तर ते तिला तेथे जबरदस्तीने नेतात व गर्भपात घडवून आणतात.” त्या डॉक्टरणीला ह्याबद्दल काहीच विशेष वाटत नव्हते. आपण हे जे करतो आहोत ती एक उत्तम प्रकारची देशसेवा आहे, अशी तिची ठाम समजूत दिसून येत होती. “एखादीचा गर्भ पूर्ण विकसित झाला असेल, तर तिच्या गर्भाशयात आम्ही एक इंजेक्शन देतो, म्हणजे ते मूल मरते.” असल्या प्रथांबद्दल गिफर्डने ऐकले होते खरे, पण तसे आपण करतो असे कुणीतरी स्वतःहून त्याला सांगायची ही पहिलीच वेळ होती. ह्या सर्वांबद्दल ती पूर्ण समाधानी दिसत होती. ‘ह्या देशात लोकसंख्या खूपच वाढली आहे’ ती म्हणाली होती.\nह्या देशाबद्दल तीव्र घृणेची एक लहर गिफर्डच्या मनात निर्माण झाली. असे पूर्वी वाटले नव्हते असे नाही, पण त्याच्या येथल्या इतक्या दीर्घ वास्तव्यात फार कमी वेळा असे झाले होते, हेही तितकेच खरे.\nरॉब गिफर्ड हा विशी-बाविशीचा, मूळ ब्रिटिश तरूण चीनमध्ये प्रथम १९८७ साली आला तो विद्यार्थी म्हणून. त्याने नुकतीच त्याच्या इंग्लंडातील एका विद्यापीठातून ‘चिनी अभ्यासा’तील विशेष पदवी मिळवली होती व आता तो बैजिंग विद्यापीठात चिनी भाषा शिकणार होता. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर तो पत्रकार झाला होता व १९९९ मध्ये अमेरिकन ‘नॅशनल पब्लिक रेडियो’चा चीनमधील पत्रकार म्हणून तो त्याच्या आवडीचा व कुतूहलाचा विषय असलेल्या चीनमध्ये परत आला होता. २००५ साली गांसू (Gansu) प्रांताच्या दौर्‍यावर असताना त्याला देशाच्या पूर्व टोकापासून पश्चिम टोकापर्यंत जाणा���्‍या रूट ३१२ ची माहिती प्रथम कळली. चीनच्या पूर्व किनार्‍यावरील शांघायमधून निघून हा प्रमुख रस्ता ३,००० मैल पार करून चीनच्या पश्चिमेस कझाकस्तानच्या सीमेवरील कोराझ गावात जाऊन संपतो. नानजिंग (Nanjing), हफय (Hefei), शिनयांग (Xinyang), शियान (Xi’an), लांजू (Lanzhou), जिउच्यूआन (Jiuquan), तुर्पान (Turpan) व उरुम्ची (Urumqi) हे ह्या मार्गावरील काही प्रमुख टप्पे. २००६ साली चीन सोडण्याच्या अगोदर त्याने ह्या रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास केला. ह्या प्रवासाची कहाणी गिफर्डने ‘चायना रोड’ ह्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे.\nहे पुस्तक अगदी संकुचित अर्थाने ‘प्रवासवर्णन’ म्हणता येईल. इतर अनेक, विशेषतः पाश्चिमात्य लेखक एकतर चीनच्या महासत्तेच्या तेजाने भाळून गेलेले असतात, नाहीतर त्यांना त्यांच्या चष्म्यातून चीनची प्रत्येक बाब चुकीची व निर्भर्त्सनीय वाटत असते. गिफर्ड ह्या दोन्ही टोकांपासून दूर आहे. त्याला चीनविषयी आत्मीयता आहे, पण ती डोळस आहे, चिकित्सक वृत्तीची आहे. तसेच हे पुस्तक ‘एकदा जे वाचावयास घेतले, ते संपल्यावरच खाली ठेवले’ ह्या सदरात मोडणारे नाही. कारण त्यात ‘प्रेक्षणीय’, टूरिस्टी स्थळांची वर्णने नाहीत, खाण्यापिण्याची वर्णने नाहीत. हा आहे एक डोळस व संवेदनाशील वृत्तीने केलेला प्रवास. गिफर्डच्या प्रवासातील अनेक व्यक्तींच्या भेटींची, त्याच्या अनुभवांची वर्णने ह्यात आहेतच, पण तेव्हढेच महत्त्वाचे आहे ते त्याची तेथल्या संस्कृतीच्या सर्वांगाची केलेली निरीक्षणे, व मुख्यतः सामजिक, राजकीय व ऐतिहासिक संदर्भांचा घेतलेला वेध.\nह्या प्रवासास निघण्याअगोदर गिफर्डने प्रवासाची केवळ कच्ची आखणीच केली असावी. म्हणून वेगवेगळ्या वाहनांनी तो प्रवास करू शकला— कधी टॅक्सी, कधी बस, कधी ट्रकमधून, तर कधी शहरातून जीप्स व इतर एस. यु. व्हीज घेऊन दूर फिरावयास निघालेल्या श्रीमंत तरूणांच्या वाहनांतून. काही विवक्षित व्यक्तींना भेटण्याचे त्याने अगोदरच ठरवले होते, त्या सर्व व्यक्ती शहरी होत्या. ह्यात विद्यार्थी, रेडियो टॉक शोजची निवेदिका, फॅक्टरी मॅनेजर, कलाकार व सर्वसाधारणपणे ज्यांची गणना ‘विचारवंत’ म्हणून केली जाईल अशा व्यक्ती होत्या. पण ह्या सर्वांहून महत्त्वाचे म्हणजे गिफर्डकडे कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी सहजपणे गप्पा चालू करण्याची हातोटी असावी. त्यामुळे स��ंध प्रवासात तो अनेकविध सामान्य लोकांशी बोलताना आढळतो. ह्यात ज्या ट्रक अथवा टॅक्सीतून तो प्रवास करत असे त्यांचे ड्रायव्हर्स आहेत, बसमधील सहप्रवासी आहेत, रस्त्यात सहजपणे भेटलेले कुणी आहेत, रस्त्याकडेस धाबा चालवणारे आहेत. तसेच शेतात राबणारे शेतकारी आहेत, रेल्वे बांधणारे मजूर आहेत, खेड्यापाड्यात जाऊन मोबाईल विकणारा विक्रेता आहे, रस्त्यात भेटलेले काही सेल्समन आहेत, वेश्याही आहेत, इतकेच नव्हे तर शियान ह्या चीनच्या पूर्वाश्रमीच्या राजधानीजवळील पवित्र समजल्या गेलेल्या डोंगरावर गुहेत राहणारा एक दाओ (Tao) भिक्षूही आहे\nशिनयांग हे रूट ३१२ वरील शांघायच्या पश्चिमेस साधारणपणे ४०० मैल दूर असलेले हनान (Henan) प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर. ह्या प्रदेशात सुमारे ३००, ००० एच. आय. व्ही. ग्रस्त लोक आहेत, व त्यातील अनेक शिनयांगच्या उत्तरेस असलेल्या शांगचाय (Shangcai) ह्या गावाच्या परिसरात राहतात. एड्ससंबंधात कार्यरत असलेल्या हू जिया ह्या बैजिंगमधील गृहस्थासमवेत शांगचायला जायचे असे गिफर्डने ठरवले. हे गाव १०७ नंबरच्या उत्तर-दक्षिण असलेल्या महामार्गावर वसलेले आहे. चीनच्या नैऋत्येस असलेल्या बर्मा व लाओसमधील सोनेरी त्रिकोण ह्या नावाने संबोधेल्या जाणाऱ्या टापूतून येणारे ट्रक ड्रायव्हर्स तेथील ड्रग्स व वेश्याव्यवसायास बळी पडून हा रोग येथे घेऊन आले. परंतु हनान राज्याच्या सरकारने रक्त विकण्याचा जो प्रकल्प राबविला, त्यातील आरोग्यविघातक अवस्थेमुळे येथील लोकांत हा रोग झपाट्याने फैलावला. नव्वदीच्या दशकाच्या सुरूवातीस मध्यवर्ती सरकारने राज्यांना आतापर्यंत देण्यात येणारी मदत थांबवली. ह्यामुळे सर्व राज्यांना स्वतःचा पैसा उभारणे भाग झाले. हनानच्या राज्याच्या आरोग्य अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांकडून रक्त विकत घेऊन, त्यातील प्लाझ्मा काढून घेऊन औषधी कंपन्यांना विकण्याचा घाट घातला. ह्यात नफा खूप असावा. छोट्या गावात रक्तपेढ्या स्थापन केल्या गेल्या, तसेच अगदी लहान गावांत जाण्यासाठी फिरत्या पेढ्याही तयार झाल्या. रक्त काढण्याच्या प्रक्रियेत, रक्त सुईने दात्याच्या शरीरातून काढण्यात येई, हे रक्त सरळ खोलीच्या मध्यभागी असलेल्या एका मोट्या भांड्यात जमा केले जाई. त्यातील प्लाझ्मा काधून घेतल्यावर ते रक्त दात्याच्या शरीरात परत पाठवले जाई, कारण चिनी प्���थेप्रमाणे लोकांना शरीरातले रक्त ‘सांडलेले’ आवडत नाही. नव्वदीच्या दशकाच्या शेवटास जेव्हा ह्या रोगाच्या प्राथमिक केसेस येऊ लागल्या, तेव्हा असे काहीही झालेले नाही, असे सांगण्यात आले. मग २००४ साली अचानक त्यांनी पवित्रा बदलला व एड्ससंबंधी उपाययोजना सुरू केली. पण ह्या जागेतील सदर घटनांची तीव्रता लक्षणीय आहे, व स्थानिक अधिकार्‍यांना त्याबद्दल कसलाही गाजावाजा नको असतो.\nक्या होती है हमारी ड्यूटी \nपडू आजारी, मौज हीच वाटे भारी...\nआवरताना काल मिळाल्या काही कविता\nथरथरता अधर अजून का\nसोडला मी भरतार (विडंबन)\nहोता वसंत, होता सुमनात वास बाकी\nकोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना\nज्योतिष- भविष्याच्या पाऊलखुणांचा मागोवा\nमहाराष्ट्राचे वैभव: हेमाडपंती मंदिरे\nरुडयार्ड किप्लिंग- जंगलबुकचा जनक\nरूट ३१२ - एक आगळावेगळा चीनप्रवास\nमराठी शुद्धलेखनाचे नियम मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच असावेत\nसपाटीकरणाऐवजी प्रमाणीकरण करू या\nभूपट्ट विवर्तन : माहिती आणि महती\nप्रा. प्र. ना परांजपे : एक संवाद\nप्रा. रोहिणी गोडबोले : एक संवाद\nपुन्हा वर | मनोगत दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/11/blog-post_3795.html", "date_download": "2019-07-16T00:58:28Z", "digest": "sha1:L72AKFC6N4VCOZKGW3XSZ4QFULR36E5Z", "length": 7730, "nlines": 55, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "शहरातील स्वयंसेवी संस्था खटपट युवामंच व नेहरू युवा केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पणती’ सजावट स्पर्धेचे आयोजन - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » शहरातील स्वयंसेवी संस्था खटपट युवामंच व नेहरू युवा केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पणती’ सजावट स्पर्धेचे आयोजन\nशहरातील स्वयंसेवी संस्था खटपट युवामंच व नेहरू युवा केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पणती’ सजावट स्पर्धेचे आयोजन\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१२ | बुधवार, नोव्हेंबर १४, २०१२\nदीपावली म्हणजे दीपोत्सव. सर्वांचेच जीवन प्रकाशाने उजळविणारी अन् तेजोमय करणारी. दिवाळी म्हणजेच दिव्यांचा सण. वर्षभरातील सर्वात मोठा उत्सव सर्वचजण प्रकाशाने जणू काही उजळून टाकतात. आकर्षक आकाश कंदिल, फटाक्यांच्या आतषबाजीने अन् लखलखत्या पणत्या जणू काही स्वर्गच जमिनीवर अवतरला की काय असा क्षणभर आभास हो��ो. आज शहरातील स्वयंसेवी संस्था खटपट युवामंच व नेहरू युवा केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पणती’ सजावट स्पर्धेने संत नामदेव समाज मंदिरात लखलखत्या पणत्या पाहून येवलेकर भारावून गेले.\nसालाबादप्रमाणे यंदाही खटपट युवा मंचने ‘पणती सजावट’ स्पर्धेचे आयोजन केले होते. २० महिला व युवतींनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. आपापल्या घरून पणत्यांना आकर्षक पद्धतीने सजवून स्पर्धेसाठी आणल्या होत्या. समाज मंदिरात प्रत्येक स्पर्धक महिलेने आपापली आकर्षक सजावट केलेल्या पणतीभोवती रांगोळ्या काढून देखणेपण आणले होते. पणत्यांभोवती केलेली सजावट महिलांचे कलागुण प्रदर्शित करीत होते. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके व डी. बी. जाधव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. खटपट युवा मंचचे अध्यक्ष मुकेश लचके, कार्यवाह प्रा. दत्ता नागडेकर, नंदकिशोर भांबारे, रामा तुपसाखरे, रमाकांत खंदारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.\nखटपट मंचने यावर्षीही पणती सजावट स्पर्धा घेवून महिलांच्या कलागुणांना वाव दिला. आम्ही घरून पणती सजावट करून आणल्या. रांगोळ्या काढल्या, सजावट केली. सजावट केलेल्या सर्वच स्पर्धक महिलांच्या पणत्या आकर्षित करणार्‍या होत्या.\n- माधुरी माळणकर, महिला स्पर्धक\nवसुबारसनिमित्त दरवर्षी पणती सजावट स्पर्धा घेतो. महिलांच्या कलागुणांना या स्पर्धेमुळे वाव मिळतो. महिलांबरोबर युवतीही सहभागी होतात.\n- मुकेश लचके, संस्थापक, खटपट युवा मंच\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AA/", "date_download": "2019-07-16T00:19:59Z", "digest": "sha1:BW4GZJ6Q2JZULBKTQHCZOUENVIYG5ZJU", "length": 3851, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील\nपुलवामा हल्ला होत असताना सुरक्षा यंत्रणा काय करत होती, ओवेसी यांचा पंतप्रधान मोदींना सवाल\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्ष आता जनतेला आपण किती जनतेच्या हिताचे आहोत आणि सरकार किती तकलादू आहे हे सांगण्यासाठी बाहेर पडत...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/entertainment-news/news/375/exclusive-karan-johar-directs-akshay-kumar-and-twinkle-khanna.html", "date_download": "2019-07-15T23:53:42Z", "digest": "sha1:4CBNR4DB4H4R24PTVOWAKS7TTIHQOKEV", "length": 10084, "nlines": 89, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "Exclusive:अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नासाठी करण जोहर करणार दिग्दर्शन", "raw_content": "\nHomeLatest Bollywood NewsMarathi Entertainment NewsExclusive:अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नासाठी करण जोहर करणार दिग्दर्शन\nExclusive:अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नासाठी करण जोहर करणार दिग्दर्शन\nबॉलिवूड अभिनेत्री आणि सुपरस्टार अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना आता संपूर्णपणे एक लेखिका म्हणून उद्यास आली आहे. ट्विंकलचं ‘फन्नी बोनस्’ हे पुस्तक तुफान बेस्टसेलर ठरलं. आता नुकतंच तिने ‘पाजामास् फॉरगिविंग’ हे तिसरं पुस्तक लॉन्च केलं. या पुस्तकाची ग्रॅण्ड पार्टी तिने आयोजित केली होती. या लॉन्चप्रसंगी पती अभिनेता अक्षय कुमार आणि बॉलिवूडमधील तिच्या अनेक दोस्तांनी हजेरी लावली आणि भरपूर एन्जॉय केलं.\nपिपींगमून मराठीला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह बातमीनुसार या पार्टीच्या दुस-याच दिवशी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर हा अक्षय आणि ट्विंकल यांना एका जाहिरातीसाठी दिग्दर्शित करणार असल्याची माहिती मिळते आहे. करणने आतापर्यंत कधीच यापूर्वी अक्षय कुमारला आपल्या कुठल्याच सिनेमासाठी दिग्दर्शित केलेलं नाही. इतकंच नाही तर आपली लहानपणीची मैत्रीण आणि बोर्डिंग स्कूलची साथी ट्विंकलसोबत कुठलाच सिनेमा केलेला नाही. करणला खुप आधीपासूनच ट्विंकलसोबत सिनेमा करण्याची बरीच इच्छा होती, आता जेव्हा जाहिरातीच्या दिग्दर्शनाची ही संधी त्याला मिळाली तेव्हा त्याने ती हातची अजिबात सोडली नाही. या दोघांसोबत ही जाहिरात दिग्दर्शित करण्यास करण प्रचंड उत्सुक आहे.\nसूत्रांच्या माहितीनुसार,या जाहिरातीत करणला अक्षय आणि ट्विंकलची लव्ह केमिस्ट्री शूट करायची आहे. सुपरस्टार अक्षय आणि लेखिका ट्विंकल खन्ना यांना त्यांच्या ख-या व्यक्तिरेखेतच या जाहिरातीत पाहायला मिळणार आहे.\nमहत्त्वाचं म्हणजे अनेक वर्षांपूर्वी ट्विंकलने करणच्या दिग्दर्शनातील सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. कुछ कुछ होता है सिनेमात करणने ट्विंकलला डोळ्यासमोर ठेऊन कथा लिहली होती. पण ट्विंकलला कथा पसंत न पडल्याने तिने नकार दिला आणि करणने निराश होत राणी मुखर्जीला सिनेमासाठी कास्ट केलं.\n....... पण आता एका हटके अंदाजात\nमराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं\nमेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'स्माईल प्लीज'ची निवड\nलागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर\nशेफ विष्णू मनोहर यांची नवी इनिंग; आता दिसणार या भूमिकेत\nपाहा व्हिडिओ, सुनिधी चौहानचा जादुई आवाज असलेलं 'स्माईल प्लीज' सिनेमातलं नवं गाणं\nअडगुलं मडगुलं’ म्हणत जमलीये बाप-लेकामध्ये गट्टी, पाहा ‘बाबा’ सिनेमातील नवं गाणं\nसई आणि अमेयचा हटके प्रमोशनची चर्चा तर होणारच \n7 वर्षांनी प्रिया उमेश आले एकत्र, 'आणि काय हवं...' ह्या लव्हेबल वेबसिरीजचा ट्रेलर एकदा पाहाच\n‘हिमालयाची सावली' नाट्य रसिकांच्या भेटीला\n'मीडियम स्पाइसी'च्या टीमने सईला दिलं बर्थडे सरप्राईज\nअमृता खानविलकरचा बीचवरील हा अंदाज तुम्हालाही घायाळ करेल\n'सुपर 30' सिनेमाच्या संगीताची धुरा या मराठमोळ्या संगीतकारांच्या हातात\nआता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तु���्ही ओळखलं का याला\nVideo : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर\nExclusive: अक्षयचा लंडन दौरा अर्धवट, ‘मिशन मंगल’ च्या लाँचसाठी भारतात परत\n....... पण आता एका हटके अंदाजात\nमराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं\nमेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'स्माईल प्लीज'ची निवड\nलागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर\nविक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं स्क्रिनिंग झोकात\nनिखळ हास्याचा झरा असलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का\nBirthday Special: 'बिग बॉस मराठी'मुळे या अभिनेत्याच्या करियरला मिळाली नवी सुवर्णझळाळी\nनचिकेतच्या ‘गर्लफ्रेंड’ला नक्की कशाचं कोडं पडलं आहे\n‘जीवलगा’मधील या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्ही म्हणाल वॉव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/48153", "date_download": "2019-07-16T00:32:53Z", "digest": "sha1:ORFKCY4MS6CXSKQTRGBUY6UJ2UYNYMDO", "length": 7064, "nlines": 161, "source_domain": "www.maayboli.com", "title": "क्रॉस स्टीच टेबल रनर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /क्रॉस स्टीच टेबल रनर\nक्रॉस स्टीच टेबल रनर\nहे नुकतंच तयार झालेलं क्रॉस स्टीच टेबल रनर\nगुलमोहर - इतर कला\nखुप सुंदर आहे. कडाही भरलेली\nखुप सुंदर आहे. कडाही भरलेली आहे का \n खूप पेशन्सचे काम आहे.\nखूप पेशन्सचे काम आहे.\n रंगसंगती तर फारच मस्त\nसाधना...... कडा नाही भरल्या त्या आधीपासूनच होत्या.\nखूप खूप छान येथे काही नमुना\nयेथे काही नमुना पोस्टकसा करावा \nखूप खूप आभार विजया केळकर,\nविजया केळकर, अगं इथे नवीन लेखन करा ह्या ऑप्शन मधे जाऊन नवा लेखनाचा धागा काढून त्यात तुझी पोस्ट टाकू शकतेस.\nतहे दिल से शुक्रिया\nतहे दिल से शुक्रिया\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2011/01/blog-post_1021.html", "date_download": "2019-07-16T00:40:47Z", "digest": "sha1:AURX25EYAL73GZA7GZPDUL55AJKRGQUK", "length": 8872, "nlines": 154, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: पहिल बक्षीस..", "raw_content": "\nदोन ऑक्टोबर ...गांधी जयंती....प्रथेप्रमाणे शाळेत सर्वजण जयंती साजरी करण्यासाठी जमले होते.मुख्याध्यापकांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेची पुजा झाली.त्यानंतर शाळेने भाषण स्पर्धा आयोजित केली होती.\nया स्पर्धेमध्ये सर्वात छोटा स्पर्धक मीच होतो.माझ नाव पुकारल्यानंतर मी भाषणासाठी उठलो अन ते पाच ते सात ओळींच भाषण ठोकुन आलो.भाषण पण अगदी टिपीकल होतं...\n\"अध्यक्ष महोदय,गुरुजन वर्ग अन जमलेल्या बंधु भगिनींनो मी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.म.गांधीचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते.त्यांचा जन्म २ ऑक्टोबर रोजी पोरबंदर येथे झाला.प्रेमाने त्यांना सर्वजण बापु म्हणत.एवढे बोलुन मी माझे भाषण संपवतो.जयहिंद.जय महाराष्ट्र.\"\nहे आयुष्यातील माझ पहिलं भाषण.आजही हे भाषण माझ्या कस लक्षात आहे हे मला पण ठावुक नाही.\nयानंतर निकालाच्या वेळी माझ नाव पुकारण्यात आल...माझा नंबर आला होता.... मला बक्षीस मिळाल होत...आयुष्यातील मला मिळालेलं पहिल बक्षीस...किती होत माहित आहे का\nअन हे बक्षीस मला मुख्याध्यापकांच्या हस्ते मिळाल होत त्यामुळे जाम खुष झालो होतो.कारण तेव्हा मुख्याध्यापक म्हणजे एकदम सगळ्यात भारी अन त्यांनी बक्षीस दिल म्हणजे कॉलर टाईट.\nमला अजुनही आठवतय ते २५ पैसे मिळाल्यानंतर मला मी जगातील सर्वात श्रीमंत माणुस वाटत होतो.मी कितीतरी दिवस ते तशेच जपुन ठेवले होते.घरी कोणी आल की मी माझ बक्षीस दाखवायचो.\nत्यानंतर जसा मोठा होत गेलो तसा बर्‍याच वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला बर्‍याच वेळा बक्षीस मिळवली पण २५ पैश्याच्या बक्षीसात जी मजा होती ती कशालाच नाही.\nआजही त्या पहिल्या बक्षीसाच मुल्य होऊच शकत नाही. :)\nपहिले बक्षीस,:):):)सगळे पहिले वहिले खासच असते नाही\nसध्या घरात वक्तृत्व बंद झाल्याने तुला जुनं वक्तृत्व आठवलं ना रे योमुं\nसही मला पण मिळाले होते स्केचपेनचा बॉक्स बक्षिस म्हणून..खरच त्याची सर कशालाच नाही\nयोमू, नाणं जपून ठेवल आहेस की खर्चून टाकलंस रे\nमला भाषण आवडलं. एकदम मोजकं आणि नेमकं... दोन शब्द. :)\nनक्कीच श्रिया ताइ....ते आपण शब्दात नाही सांगु शकत.\nसाबा...आता अभिनंदन का करतो आहेस का रे\nच्यायला....झाली का गोची तुला कस काय समजल रे अनुभवाचे बोल आहेत वाटत.\nसुहास अगदी बरोबर...पहिल्या बक्षीसाची सर कशालाच नाही.\nश्री ताइ...काश ते नाण जपुन ठेवल असत..:)\nसध्या घरात वक्तृत्व बंद झाल्याने तुला जुनं वक्तृत्व आठवलं ना रे योमुं\nमाझा तरी अनुभवच आहे\nपं.भीमसेन जोशी यांना भावपुर्ण श्रध्दांजली....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/12/blog-post_6.html", "date_download": "2019-07-16T01:01:54Z", "digest": "sha1:6MEL7N6O2GEOWRB73C4YTWL27FCQEMVK", "length": 7465, "nlines": 51, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "तर नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा...पालकमंत्री छगन भुजबळ - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » तर नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा...पालकमंत्री छगन भुजबळ\nतर नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा...पालकमंत्री छगन भुजबळ\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ६ डिसेंबर, २०१२ | गुरुवार, डिसेंबर ०६, २०१२\nजनतेने तुम्हाला शहर विकासाची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे. सभागृहात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी यापुढे गैरहजर राहता कामा नये, सर्वांनी संघटित होऊन जनतेची कामे करा, वेळ देता येत नसेल तर नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्या, अशी तंबीच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज नगरसेवकांच्या बैठकीत दिली.\nयेथील संपर्क कार्यालयात राष्ट्रवादीसह कॉंग्रेस व अपक्ष नगरसेवकांची बैठक छगन भुजबळ यांनी बोलावली होती. बैठकीला ज्येष्ठ नगरसेविका उषाताई शिंदे व अपक्ष नगरसेविका अयोध्या शर्मा गैरहजर होत्या. तर राष्ट्रवादीच्या नगरसेविका शिरीन शेख व शबाना बानो शेख यांच्याऐवजी त्यांचे पतीमहाशय बैठकीला हजर होते. हे बघून भुजबळांनी नगरसेवक बैठकांना गैरहजर का राहतात, असा सवाल पालिका गटनेते प्रदीप सोनवणे यांना केला. बैठकीत नगरसेवक पंकज पारख यांनी मागील वेळेस बाजार समितीवर पालिकेचा प्रतिनिधी म्हणून नगरसेवक व विद्यमान नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या ठरावाला विरोध झाला होता याची आठवण भुजबळांना करून देताना त्यावेळी सभागृहात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचीच उपस्थिती कमी होती हे निदर्शनास आणून दिले. यावर बहुमत असतानाही ठरावाला विरोध होतो हे खेदजनक असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले. पालिकेत सर्वसाधारण सभांना सह्या करून राष्ट्रवादीचे नगरसेवक सभांना उपस्थित न राहता निघून जाणे पसंत करत असतील तर तुमचीही हाजी-हाजी करणे मला यापुढे जमणार नाही, यापेक्षा जनतेची हाजी-हाजी करणे मी पसंत करेन, असे संतप्तपणे भुजबळ याव��ळी म्हणाले. बैठकीला नगराध्यक्ष नीलेश पटेल, उपाध्यक्षा भारती जगताप, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, नगरसेवक पंकज पारख, हुसेन शेख, रवी जगताप, पालिका गटनेते प्रदीप सोनवणे, मनोहर जावळे, मुस्ताक शेख, संजय कासार, नगरसेविका राजश्री पहिलवान, जयश्री लोणारी, सरला निकम, पद्मा शिंदे, नीता परदेशी भारती येवले आदी उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2013/03/blog-post_5.html", "date_download": "2019-07-16T01:00:55Z", "digest": "sha1:C6W63TUEDHR6M74ATYLNQTQTAXKEZB6R", "length": 7041, "nlines": 50, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "नगरसूलच्या नारायणगिरी आश्रमशाळेला प्रतीक्षा अनुदानाची - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » नगरसूलच्या नारायणगिरी आश्रमशाळेला प्रतीक्षा अनुदानाची\nनगरसूलच्या नारायणगिरी आश्रमशाळेला प्रतीक्षा अनुदानाची\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ५ मार्च, २०१३ | मंगळवार, मार्च ०५, २०१३\nनगरसूल - आदिवासी आश्रमशाळांचे शासकीय अनुदान बंद असल्याने संस्थाचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील संतश्री नारायणगिरी निवासी आदिवासी शाळेलाही दोन वर्षांपासून अनुदानाची प्रतीक्षा आहे.नाशिक जिल्ह्यातील विविध आश्रमशाळेतील अनेक प्रकार समोर आल्याने सन २0१0-११ मध्ये संबंधित विभागाने एकूण ८२ च्या वर असलेल्या आदिवासी आश्रमशाळांची मान्यता संख्या २९ इतकी केली होती. अनेक आश्रमशाळेतील शाळेमध्ये निवासी आदिवासी मुलामुलींना राहण्यासाठी स्वतंत्र निवासस्थान, अंघोळीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, स्वतंत्र शौचालय, प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्वयंपाक गृह, क्रीडांगण, खेळणीचे साहित्य, सायंकाळचा विद्युतपुरवठा, अन्न-पाणीपुरवठा अशा अनेक प्रमुख गोष्टी उपलब्ध नसल्याने संपूर्ण राज्यात संबंधित विभागाकडून विशेष पथक प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठविण्यात आले. अनेक आश्रमशाळेत वरील गोष्टींचा अभाव असल्याचे उघडकीस आल्याने तडकाफडकी संबंधित आश्रमशाळांच्या मान्यता रद्द केल्या होत्या. त्यामध्ये काही शाळांना पुनर्जीवित करण्यासाठी संस्थाचालकांनी विशेष प्रय▪करुन मोठे भांडवल खर्च करून येथील संत श्री नारायणगिरी निवासी आदिवासी आश्रमशाळेत स्वतंत्र वर्ग खोल्या, स्वतंत्र निवास व्यवस्था (मुलामुलींसाठी विभक्त) यामध्ये मुलीच्या निवासस्थानात गेटच्या आत स्वतंत्र शौचालय, प्रयोगशाळा, ग्रंथालय, शालेय साहित्य, पाण्याची सुविधा, मुलां-मुलींसाठी साबन-तेल, अल्पोपहार, दोन वेळचे जेवण अशा सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या; मात्र महाराष्ट्र शासन व संबंधित आदिवासी विकास मंडळाकडून गेल्या दोन वर्षांपासून शासकीय अनुदान बंद आहे, संबंधित विभागाकडून तत्काळ अनुदान देण्याची मागणी संस्थाचालकांकडून होत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-problems-service-due-vacancies-veterinary-department-maharashtra-7754", "date_download": "2019-07-16T01:07:49Z", "digest": "sha1:L2FVFTYBHNWATTXFN7WR6H5NO6KRAPYX", "length": 17202, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, problems in service due to vacancies in veterinary department , Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरिक्तपदांमुळे पशुवैद्यक सेवा पुरविण्यास अडचणी\nरिक्तपदांमुळे पशुवैद्यक सेवा पुरविण्यास अडचणी\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nपरभणी ः जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध संवर्गातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यामुळे जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांच्या जनावरांवर वेळेवर, योग्य औषधोपचार करणे अशक्य होत आहे. विविध आजारांवरील प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबविता येत नाही.\nपरभणी ः जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध संवर्गातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यामुळे जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांच्या जनावरांवर वेळेवर, योग्य औषधोपचार करणे अशक्य होत आहे. विविध आजारांवरील प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबविता येत नाही.\nपरभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यात राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे ८ आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे ७८ अशी एकूण ८६ पशुवैद्यकीय उपचार केंद्र आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे श्रेणी १ चे ३० आणि श्रेणी २ चे ४८, तर राज्य शासनाच्या श्रेणी २ च्या ८ पशुवैद्यकीय उपचार केंद्रांचा समावेश आहे. साधारणातः पाच हजार पशुधनामागे एक पशुवैद्यक असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पशुधनाची संख्या साडेपाच लाखावर गेली आहे. परंतु अनेक तालुक्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणच्या पशुवैद्यकी उपचार केंद्रातील सह्यायक आयुक्त, पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत.\nशेतकरी, पशुपालंकांना पशुवैद्यकीय सल्ला तसेच आजारी जनावरांवर वेळेवर उपचार करणे अशक्य होत आहे. विविध आजारांवरील प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविता येत नाही. सध्याच्या मनुष्यबळावर कामाचा ताण येत आहे. राज्य शासनाच्या पशुधन विभागांतर्गत जिल्ह्यात २० पदे मंजूर आहेत. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील उपायुक्तांचे पद रिक्त आहे.\nजिंतूर येथील सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, सेलू येथील सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, तसेच तालुक्यातील पशुधन पर्यवेक्षकाची ४ पदे रिक्त आहेत, पूर्णा येथील सहायक आयुक्त आणि पशुधन विकास अधिकारी, पाथरी आणि गंगाखेड येथील सहायक आयुक्तांचे पद रिक्त आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची २२ पैकी ९ पदे रिक्त आहेत, तर पशुधन पर्यवेक्षकांची ५८ पैकी १५ पदे रिक्त आहेत.\nपंचायत समिती स्तरावरील ९ पदे तूर्त भरू नयेत असे शासन आदेश आहेत. पशुसंवर्धन गट ड मधील वृणोपचारकांची २४ पैकी पदे रिक्त आहेत. महत्त्वाच्या रिक्त पदांमुळे जिल्ह्यातील विशेषतः जिंतूर, गंगाखे���, पालम तालुक्यांतील डोंगराळ भागातील अाडवळणाच्या गावांतील तसेच जिल्ह्यातील गावातील पशुपालकांना जनावरांवर खासगी पशुवैद्यकाकडून उपचार करावे लागतात.\nअनेकदा वेळेवर तसेच योग्य औषधोपचार न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना पशुधनास मुकावे लागत आहे. जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांच्या जनावरांवर वेळेवर उपचार करण्यासाठी तसेच पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी पशुसंवर्धन विभातील रिक्त पदे भरणे आवश्यक आहे.\nविभाग परभणी पशुवैद्यकीय पशुधन विकास लसीकरण\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/bjps-campaigning-hazack-to-congress-update-kk-371408.html", "date_download": "2019-07-16T00:06:57Z", "digest": "sha1:2DIBSQZWSUKAFE5EHZLNHIKIEL7TMNEF", "length": 16197, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :भाजपच्या प्रचाराचे मुद्दे काँग्रेसकडून हायजॅक BJPs campaigning hazack to Congress kk", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nVIDEO: भाजपच्या प्रचाराचे मुद्दे काँग्रेसकडून हायजॅक\nVIDEO: भाजपच्या प्रचाराचे मुद्दे काँग्रेसकडून हायजॅक\nभोपाळ, 9 मे: एकीकडे साध्वी प्रज्ञा पूजा, मंदिरात जाऊन प्रचार करत आहेत तर दुसरीकडे दिग्विजय सिंह यांचं प्रचारादरम्यान गाईचं पूजन करून तिला चारा दिल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या प्रचारातील अजेंड्याचे मुद्दे आता काँग्रेस वापरत असल्याचं पाहायला मिळालं. प्रचारादरम्यान गो मातेची पूजा आणि संरक्षण याबाबत शेतकऱ्यांना विचारणा केली. भोपाळमध्ये काँग्रेसचे दिग्विजय सिंह विरुद्ध भाजपच्या साध्वी प्रज्ञा अशी चुरशीची लढत आहे.\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिम���च्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nSPECIAL REPORT : कट्टर विरोधक विमानात एकत्र, काय झाली चर्चा\nSPECIAL REPORT : मराठवाड्यात दुष्काळावर कृत्रिम पावसाचा उपाय\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्रिपद चर्चेत, शिवसेना-भाजपचं नेमकं ठरलंय तरी काय\nVIDEO : राज्यात मुख्यमंत्री कोणाचा भाजपच्या प्रभारींनी केलं स्पष्ट\nVIDEO : 12 तास बिबट्याचा थरार, वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू\nVIDEO : आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा आणि इतर 18 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO: पुढील 5 दिवस कसा पडणार पाऊस, पाहा तुमच्या शहरातले MONSOON अपडेट\nसेल्फी घेण्याच्या नादात मरता-मरता वाचला युवक, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO\nVIDEO: माणूसकी मेली, वृद्धास साखळीने बांधून केली बेदम मारहाण\nSHOCKING: नांदेडमध्ये तरुणाने स्वत:ला घेतलं पेटवून, LIVE VIDEO आला समोर\nVIDEO: औरंगाबादमध्ये खळबळ, पायात साखळी कुलूप बांधून फिरतेय महिला\nVIDEO: फडणवीस सरकारमधल्या मंत्र्यांनंच केलं निवडणुकींच्या तारखांचं भाकीत\nइंग्लंडचा विजय ते चांद्रयान-2चं प्रक्षेपण रद्द, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या\nकोंबड्यांची झुंज कुत्र्याने सोडवली, देशभक्तीपर गाण्यावरील 'हा' VIDEO VIRAL\nVIDEO: मुंबईत 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, नराधमाची काढली नग्न धिंड\nVIDEO: चांद्रयान-2 का झेपावलं नाही, पाहा खरं कारण\nVIRAL FACT: गोणपाटाच्या कपड्यांची ही विचित्र फॅशन देशभरात नंबर वन\nVIDEO: सलमान खानने केलं 'Bottle Cap Challenge'; सगळ्यांची बोलती झाली बंद\nदोन बैलांच्या धडकेच 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, थरकाप उडवणारा CCTV\nSPECIAL REPORT: सत्ता गेली, समृद्धीही गेली; काँग्रेस पक्षाला कडकी लागली\nVIDEO: Chandrayaan-2चं प्रक्षेपण रद्द करण्याच्या कारणांचा ISROनं केला खुलासा\nआत्महत्येचा असा VIDEO पाहिला नसेल, कॅमरे सुरू केला आणि...\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nपावसाळ्यात या 10 ठिकाणी जायलाच हवं; फोटो बघून तुम्हीही म्हणाल हेच\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nखिसा गरम नसला तरीही तुम्ही करू शकता या देशांची सफर\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+2736+gr.php", "date_download": "2019-07-15T23:55:38Z", "digest": "sha1:BLGYG663ALBZQZ4ZWR27YSWUMAZHATF5", "length": 3420, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 2736 / +302736 (ग्रीस)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Kythera\nक्षेत्र कोड 2736 / +302736 (ग्रीस)\nआधी जोडलेला 2736 हा क्रमांक Kythera क्षेत्र कोड आहे व Kythera ग्रीसमध्ये स्थित आहे. जर आपण ग्रीसबाहेर असाल व आपल्याला Kytheraमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ग्रीस देश कोड +30 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kytheraमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +30 2736 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनKytheraमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +30 2736 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0030 2736 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukripoint.co.in/indian-navy", "date_download": "2019-07-15T23:58:58Z", "digest": "sha1:6OGW767R25N2JNBWKQNZPU3BBQYUZ74D", "length": 3034, "nlines": 76, "source_domain": "www.naukripoint.co.in", "title": "Indian Navy", "raw_content": "\nभारतीय नौदलात मेगा भरती\n• सेलर (SSR) ऑगस्ट २०१९ बॅच – २५०० जागा\nशैक्षणिक पात्रता – गणित व भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान यांपैकी एका विषयासह १२वी उत्तीर्ण.\nवयोमर्यादा – जन्म १ ऑगस्ट १९९८ ते ३१ जुलै २००२ दरम्यान\n• सेलर आर्टिफिशर अप्रेन्टिस (AA) ऑगस्ट २०१९ बॅच – ५०० जागा\nशैक्षणिक पात्रता – गणित व भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान यांपैकी एका विषयासह १२ वी उत्तीर्ण.\nवयोमर्यादा – जन्म १ ऑगस्ट १९९९ ते ३१ जुलै २००२ दरम्यान.\n• सेलर (MR) ऑक्टोबर २०१९ बॅच – ४००\nशैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण\nवयोमर्यादा – जन्म १ ऑक्टोबर १९९९ ते ३० सप्टेंबर २००२ दरम्यान\n• ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – १४ डिसेंबर २०१८\n• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० डिसेंबर २०१८\nराष्ट्रीय आरोग्य अभियान २०० जागांची भरती\nमरावीवि कंपनी – ७००० जागांची भरती\nनवोदय विदयालय समिती 2370 पदांची भरती\nमरावी कंपनी लि. 2000 जागांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-07-july-2019/", "date_download": "2019-07-16T00:07:53Z", "digest": "sha1:JFETQZI3AWBWKDJVWHJZRK7OS4VCONWZ", "length": 14978, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 07 July 2019 - Chalu Ghadamodi 07 July 2019", "raw_content": "\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतीय सैन्याच्या दक्षिणी कमांडच्या आधारे जैसलमेर मिलिटरी स्टेशनमध्ये आंतरराष्ट्रीय आर्मी स्काउट मास्टर्स कॉम्पिटीशनची पाचवी आवृत्ती आयोजित केली जात आहे.\nइस्रोने केलेल्या संशोधन व विकासच्या फायद्यांना टॅप करण्यासाठी न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (एमआयएलएल) स्पेस विभागाचे एक नवीन व्यावसायिक आर्म म्हणून समाविष्ट केले गेले आहे.\nसैन्य प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी कारगिल शहीदांचे व युद्धनिष्ठांचे सन्मान, सलाम आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी क��रगिल श्रद्धांजली गाणे जाहीर केले.\n“डिजिटल उडान” नामक डिजिटल साक्षरता उपक्रम सुरू करण्यासाठी भारतीय मोबाइल नेटवर्क ऑपरेटर रिलायन्स जिओने फेसबुकसह भागीदारी केली. डिजिटल साक्षरता आणि इंटरनेटच्या वेळेस इंटरनेटच्या प्रथम वेळेस इंटरनेट वापरकर्त्यांना सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे.\nभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. नलिन शिंघल यांची नियुक्ती झाली आहे.\nब्रिटनच्या राजधानी शहरातील खाजगी भाड्याने वाहने (पीएचव्ही) सुरू करण्यासाठी भारताच्या ओला कॅबला लंडनच्या वाहतूक नियामकांकडून मान्यता मिळाली आहे.\nदुष्काळग्रस्त समस्येचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नद्यांना जोडण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील दमंगंगा-पिंजल नदी जोडणी प्रकल्प 2060 पर्यंत मुंबईची पाण्याची आवश्यकता पूर्ण करेल.\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या (संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे) कायमस्वरुपी सदस्य म्हणून कुवैतने दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. JeMचा प्रमुख मसूद अझहर यांना जागतिक दहशतवादी आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुख भूमिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.\nवाल्ड सिटी शहर, जयपूर त्याच्या प्रतिष्ठित वास्तुशिल्पीय वारसा आणि जीवंत संस्कृतीसाठी प्रसिद्ध असल्यामुळे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत प्रवेश केला आहे.\nभारतीय नेमबाज एल्व्हेनिल वलारिवानने सीझनच्या पहिल्या जूनिअर आयएसएसएफ विश्वचषक 2019 च्या 4 जुलै रोजी 10 मीटर महिला हवाई रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.\nPrevious (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\nNext (CRIS) सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स मध्ये 50 जागांसाठी भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती Phase – II परीक्षा प्रवेशपत्र\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर पदांची भरती परीक्षा निकाल\n» (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2019 निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/arthshasraychya-bandhyavarun/", "date_download": "2019-07-16T00:32:01Z", "digest": "sha1:YCET4SF6L7IKM6JODB6CUIUBWCM6HTJH", "length": 10429, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अर्थशास्त्राच्या बांधावरून | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nमोसमी पावसाच्या सहसा चुकणाऱ्या अंदाजांमुळे पिकांचे नियोजन आणखीच गुंतागुंतीचे झाले आहे.\nमहागाईच्या भीतीपोटी शेतकरी वेठीला\nमान्सूनने मागील वर्षी देशातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांना दगा दिला.\nबहुमताची सुगी शेतीत दिसेल\nदुसऱ्या पर्वात या सरकारला कृषी क्षेत्राकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावेच लागेल.\nजगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या चीनची शेतमालाची आयात प्रचंड मोठी आहे\nअवाच्या सवा व्याज दराने कर्ज देणारे सावकारही या वर्षी हात आखडता घेताना दिसत आहेत.\nजाहीरनाम्यांच्या पिकात शेतकरी भुकेला\n२० टक्के’ कुटुंबांना वर्षांला ७२ हजार रुपये देण्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे.\nकापूसकोंडीची गोष्ट.. पुन्हा आयातीपर्यंत\nकापसाची मागणी स्थानिक बाजारपेठेतून वाढत असताना उत्पादन वाढीला मात्र लगाम लागला आहे.\nअचूक आकडेवारीच्या दुष्काळातली फरफट\nकर्नाटक आणि महाराष्ट्र देशात मका उत्पादनात आघाडीवर आहेत.\nगाई जेव्हा मतेही खातात..\nउत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या गाई काही इतर राज्यांतून आल्या नाहीत.\nअनुदानाच्या खैरातीतून प्रश्नांचेच पीक\nकिरकोळ महागाई निर्देशांकात अन्नधान्यांचा जवळपास निम्मा वाटा आहे.\nकृषी क्षेत्राचे प्रश्न सोडवणार की वाढवणार\nथोडक्यात निवडणुकीच्या पूर्वी आश्वासन देणे, नवीन योजना जाहीर करणे यामध्ये चूक काहीच नाही.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/maharashtra/2thane/page/117/", "date_download": "2019-07-16T00:11:17Z", "digest": "sha1:Q54GLFZOF6T7F7VCJUCOCYWEQGC4LFFL", "length": 16669, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "ठाणे | Saamana (सामना) | पृष्ठ 117", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घ��ऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nआता तस्करांची ‘खैर’ नाही, वनविभागाने लावला 10 कोटींच्या खैर तस्करीचा छडा\n ठाणे पानाचा विडा रंगवण्यासाठी आणि पानमसाल्याची चव वाढवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वापरण्यात येणाऱया काताच्या उत्पादनासाठी बेकादा खैराची तस्करी करणाऱया त्रिपुटाच्या मुसक्या ठाण्यात वनविभागाने...\nशहीद मेजर राणे यांच्या कुटुंबीयांच्या मदतीचा भाजपने मांडला बाजार\n भाईंदर शहीद मेजर राणे यांच्या पुटुंबीयांच्या मदतीचा भाजपने बाजार मांडला असून आर्थिक मदतीचे हार्ंडग्स लावून देखावा सुरू केला आहे. त्यामुळे प्रसिद्धीसाठी हापापलेल्या...\nडॉ. आंबेडकरांच्या पु��ळ्याचा चौथरा ढासळला, दुरुस्तीकडे सरकारचे दुर्लक्ष\n महाड कोटय़वधी रुपये खर्चून महाड येथे उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची अल्पावधीत दुरवस्था झाली आहे. संतापजनक म्हणजे दुरुस्तीसाठी निधी पडून असताना सार्वजनिक...\nमी निर्दोष आहे… सुटणारच, वैभव राऊत याचा विश्वास\n नालासोपारा एटीएसने विविध आरोपांची खैरात करून हिंदुत्ववादी कार्यकर्ता असलेल्या वैभव राऊतच्या घरातून आठ गावठी बॉम्बसह स्पह्टकांचा साठा जप्त केल्याचा दावा करण्यात आला....\nफ्लेमिंगोचे वसईत आगमन, पक्षी प्रेमींना पर्वणी\n वसई वसईच्या समुद्र कनारी परदेशी पाहुणे म्हणजे फ्लेमिंगोचे पक्षांचे आगमन झाले आहे. त्यामुळे या फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी वसईकरांची मोठी गर्दी होताना बघायला मिळत...\nवैभव राऊतला घरी आणून पुन्हा चौकशी\n विरार महाराष्ट्र एटीएसच्या अटकेत असलेला वैभव राऊत याला आज पुन्हा एकदा पोलिसांनी त्याच्या घरी आणले आहे. नालासोपाऱ्यातील भंडारआळीत राहणाऱ्या वैभवच्या घरात आठ...\n ठाणे लाखो ठाणेकरांचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या गडकरी रंगायतनचे लवकरच नूतनीकरण करण्यात येणार आहे. स्टेज, लाईट इफेक्ट्स, खुर्च्या, कारपेट, मेकअप रूमचा कायापालट होणार...\nकल्याण रेल्वे स्थानकातून आठ महिन्यांचे बाळ पळवले\n कल्याण कल्याण रेल्वे स्थानकातून आठ महिन्यांचे बाळ अज्ञात चोरटय़ाने पळवल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस त्याचा...\nबुलेट ट्रेनसाठी ठाण्यातील शेतकऱ्यांवर सरकारची ब्रिटिशशाही\n भिवंडी नागोठणे ते दहेज या 500 किमीच्या गॅस पाइपलाइनसाठी फुटक्या दराने जमिनी लाटणाऱया रिलायन्सविरोधात पालघरातील हजारो शेतकऱयांचे मोहोळ मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडकण्यासाठी...\nपालघरमध्ये 100 एकर जमिनीचा घोटाळा\n वाणगाव ज्या पालघरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘स्वच्छ’ कारभाराची प्रवचने झोडली त्याच जिल्ह्यात 100 एकर जमिनीचा घोटाळा उघडकीस आला...\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरु���ात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/sangeeta-karnik-about-her-career/", "date_download": "2019-07-16T00:11:40Z", "digest": "sha1:5645PVG2BF55FN7ZE3LUWT265BIUBIO5", "length": 15826, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "मी वेगळी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये र���हित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\n>> संगीता कर्णिक, उल्हासनगर\nबर्‍याचदा आपल्याकडे एखादी कला असते, पण त्याची आपल्याला जाणीव नसते. नकळत कुणाच्या तरी बोलण्यातून ती कला अचानक बाहेर पडते आणि त्यातच मग आपलं करीअर घडतं. माझ्या बाबतीत नेमकं तसंच झालं. मी इन्स्टमेंट टेक्निशियनचा आयटीआय कोर्स केला होता. त्यावर मला जॉबही मिळाला, पण लग्नानंतर घरात दोन्ही मुलींना बघायला कुणी नसल्याने 2001 मध्ये नोकरी सोडावी लागली.\nकाही वर्षे मुलींच्या पालनपोषणात निघून गेली, पण काहीतरी करायची इच्छा आहे, ऊर्मी आहे असं वाटत होतं, पण काय करायचं ते कळत नव्हतं. एकदा अचानक मामेभाऊ म्हणाला, ‘‘अगं, तुझ्या हाताला एवढी चव आहे तर एखादं छोटंसं हॉटेल का काढत नाहीस’’ तो ते गमतीने बोलला असला तरी माझ्या मनात ते क्लिक झालं. आपण छान स्वयंपाक करू शकतो, हे आपल्या कधी लक्षातच कसं आलं नाही’’ तो ते गमतीने बोलला असला तरी माझ्या मनात ते क्लिक झालं. आपण छान स्वयंपाक करू शकतो, हे आपल्या कधी लक्षातच कसं आलं नाही मी ठरवलं… आणि कॅटरिंगच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. माझे पती मिलिंद यांचीही पावलोपावली मला साथ आहे.\nघर सांभाळताना, मुलींचं पालनपोषण करताना आता मी वेगळी व्हायचं ठरवलंय. आता पूजा, वाढदिवस, साखरपुडे, जेवणाच्या ऑर्डर्स घेते. माझ्या हाताला चांगली चव असल्याने एकदा मिळालेली ऑर्डर पुनः पुन्हा येतच राहते. अशा ऑर्डर्स आता वाढ���यला लागल्यात. आता ‘पिपासा कॅटरिंग’ नावाचं छोटंसं दुकान उघडायचं मनात आहे. मला भरपूर ऑर्डर्स मिळतात, पण करायला जागा नाही. ती एकदा मिळाली की, त्या ऑर्डर्सही घेता येतील.\nप्रत्येकीचं स्वतःचं वेगळेपण असतं. आपलं करीयर, छंद, घर, संसार, नवरा, मुलंबाळं… या साऱयांच्या पलीकडे… फक्त ते गवसणं आवश्यक असतं. अंतर्मुख होऊन थोडा स्वतःच शोध घेतला की ते वेगळेपण सापडतं. तुमच्यातील हे वेगळेपण शोधायला ‘श्रीमती’ही तुमच्या मदतीला आली आहे. चला तर मग… लेखणी उचला आणि तुमचे वेगळेपण फोटोसहित आम्हालाही कळवा. वेगळेपणास नावासहित प्रसिद्धी मिळेल.\nआमचा पत्ता : श्रीमती, शेवटचे पान, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा backspage18@gmail.com या ईमेलवरही पाठवता येईल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलआत्महत्येपासून परावृत्त करण्यास गेला, दोन्ही सख्ख्या भावांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसमाजकारणातील महिलांची भागिदारी उज्वल हिंदुस्थानची पर्वणी\nमी वेगळी : ज्ञानदानाचा छंद\nमी स्वतःला कवितेत शोधते\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/shujat-bukhari-hatya-vedna-kayam", "date_download": "2019-07-16T00:30:37Z", "digest": "sha1:SLLIT5O4JWIHGP5LI2Q2FANJBXRRAJ7K", "length": 24787, "nlines": 83, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "शुजात बुखारी हत्या : वेदना कायम, प्रश्नही अनुत्तरीत - द वायर मराठी", "raw_content": "\nशुजात बुखारी हत्या : वेदना कायम, प्रश्नही अनुत्तरीत\nजर शुजातसारख्या माणसाला जगण्याचा हक्क नाही तर मग या जगात कोणाला आहे : डॉ. तहमिना बुखारी\nगेल्या वर्षी याच महिन्यात रमजान सुरू होता व केंद्र सरकारने या काळात जम्मू व काश्मीरमध्ये शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय घेतला. सरकारचा हेतू चांगला होता. दहशतवादी व सुरक्षा दलांमधील रोज होणाऱ्या चकमकी, निदर्शकांची आंदोलने व पाकिस्तानकडून सीमापार होणारा गोळीबार याने काश्मीर खोऱ्यातले दैनंदिन जीवन तणावपूर्ण असताना मुस्लिमांना पवित्र वाटणाऱ्या रमजान सणाच्या काळात संपूर्ण खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी, ही केंद्र सरकार व राज्य सरकारची अपेक्षा चुकीची नव्हती. पण १३ जून २०१८रोजी ‘रायझिंग काश्मीर’ या वर्तमानपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची हत्या झाली आणि खळबळ उडाली.\nशुजात बुखारी हे काश्मीर खोऱ्यातले साहसी व निडर पत्रकार म्हणून ओळखले जात होते. पाकिस्तानशी चर्चा करणाऱ्या ‘ट्रॅक टू डिप्लोमसी’चा, काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करणाऱ्या उदारमतवादाचा तो एक आधारस्तंभ होता. बुखारी यांची हत्या होण्याच्या आठवडाअगोदर ६ जून रोजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काही दहशतवादी गट शस्त्रसंधी उधळण्याचा कट करत असल्याचा आरोप केला होता. हा आरोप बुखारी यांच्या हत्येमुळे खरा ठरला. बुखारी यांची हत्या करून दहशतवाद्यांनी शस्त्रसंधीचा मुख्य हेतूच उडवून लावला होता. दहशतवाद्यांना शांततेचे कोणतेच प्रयत्न नको आहेत, हे त्यातून स्पष्ट झाले होते; शिवाय बुखारींसारख्या पत्रकाराची हत्या करून दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये उमटणारा लोकशाहीचा आवाजही बंद करायचा होता, हेही दिसून आले.\nकाल १४ जून रोजी बुखारी यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले. आजही त्यांच्या मारेकऱ्याला अटक करण्यात सुरक्षा यंत्रणांना, जम्मू व काश्मीर पोलिसांना यश आलेले नाही. बुखारी यांची हत्या लष्कर-ए-तयब्बा या दहशतवादी संघटनेने केल्याचे सांगितले जात होते. त्यासाठी विशेष तपास पथकही तयार केले होते पण हा तपास ��जही कोणत्या दिशेला सुरू आहे याबद्दल कोणालाच माहिती नाही.\nबुखारी यांची हत्या झाल्यानंतर पाचच दिवसांत १९ जून रोजी भाजपने मेहबुबा मुफ्ती सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामागे त्यांनी जम्मू व काश्मीरमधील ढासळती राजकीय परिस्थिती व कायदा-सुव्यवस्थेचे वाजलेले तीनतेरा ही कारणे सांगितली होती. भाजप सत्तेतून बाहेर पडल्यानंतर जम्मू व काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट आणण्यात आली व थेट केंद्राच्या अखत्यारित कायदा व सुव्यवस्था विषय आला. या रचनेमुळे बुखारी यांच्या मारेकऱ्यांना पकडले जाईल, अशी आशा होती पण तसे काही झाले नाही. बुखारी यांचे मारेकरी तर सापडले नाहीत पण त्यांच्या हत्येमागचा नेमका हेतू काय हे आजही कोडे आहे\nपोलिसांना बुखारी यांच्या हत्येमागे कोणताही हेतू नव्हता असे वाटते. पण काश्मीर खोऱ्यात बुखारी यांच्याविरोधात प्रचंड प्रमाणात विखारी व विषारयुक्त प्रचार सुरू होता. हा प्रचार करणारे आजही काश्मीरच्या मीडियात, सोशल मीडियात लेखन करताना दिसतात, त्यांच्यापर्यंत पोलिस तपास यंत्रणा का पोहचू शकली नाही हा प्रश्न आहे. बुखारी यांच्या हत्येच्या कटात ही मंडळी सामील असतील असा दावा नाही पण त्यांचे हात बुखारींच्या रक्ताने नक्कीच बरबटलेले आहेत. ही मंडळी कोण आहेत हे इंटरनेटवर जाऊन त्यांनी बुखारीविरोधात केलेले लेखन वाचल्यास लक्षात येते. पोलिसांना या मंडळींचे आयपी अड्रेस मिळू शकतात, इंटरपोल किंवा भारताच्या तपास यंत्रणांशी समन्वय साधून बुखारी यांच्या हत्येमागचा नेमका हेतू काय होता, इथपर्यंत जाणे सहज शक्य आहे.\nदेशाला काश्मीर समजवणारा सच्चा पत्रकार\n९०च्या दशकापासून बुखारी यांची पत्रकारिता काश्मीरच्या खोऱ्यात बहरत गेली होती. खोऱ्यातील प्रत्येक गाव, खेडे, शहरांचे प्रश्न, सामान्य काश्मिरी जनतेच्या जगण्याच्या व्यथा, दहशतवादी गट व लष्कर यांच्या कात्रीत सापडलेला सामान्य काश्मिरी माणूस यांना केंद्रस्थानी धरून त्यांची पत्रकारिता होती. काश्मीर खोऱ्याचा अभ्यास करणारे भारतातले जे काही पत्रकार, अभ्यासक तेथे जात त्यांच्यासाठी बुखारी माहितीचा एक महत्त्वपूर्ण स्रोत होता. ‘द हिंदू’ या चेन्नईमधल्या इंग्रजी वर्तमानपत्रासाठी त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ प्रमुख वार्ताहराचे काम केले होते. त्या वेळी इंटरनेट, मो��ाइलसारखी संपर्काची साधने नव्हती. पण भारतातील माध्यमे ज्या पद्धतीचा काश्मीर रंगवत असत त्याच्यापेक्षा भिन्न काश्मीर, बुखारी आपल्या बातम्या, वृत्तांकनातून वाचकांपर्यंत आणत होते.\nदहशतवादाच्या छायेत पत्रकारिता करणे हे पत्रकारापुढचे खरे आव्हान असते. काश्मीर खोरे हा असा अशांत भाग आहे की जेथे भारत, पाकिस्तानचे लष्कर-राजकीय नेते, काश्मीरची जनता व दहशतवादी गट यांच्या दबावाखाली पत्रकारिता करावी लागते. हे दबाव गट खरी बातमीदारी करणाऱ्या पत्रकाराला दूषणे देत असतात. त्यात आजचा काळ असा आहे की देशातील काही मीडिया हाउसेस काश्मीर खोऱ्यात जिवाची बाजी लावून तटस्थ पत्रकारिता करणाऱ्यांना, काश्मीरच्या हिताची भूमिका निर्भीडपणे मांडणाऱ्यांवर देशद्रोही असा शिक्का मारताना दिसतात. पण बुखारी यांची पत्रकारिता इतकी सच्ची होती की दहशतवादी गट त्यांना ‘गद्दार’, ‘भारताचे एजंट’ म्हणून संबोधत होते. तर काही जण ‘रायझिंग काश्मीर’ हे ‘आयएसआयचे स्क्रीप्ट’ आहे असा आरोप करत. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियात त्यांच्या प्रतिमेचे प्रचंड प्रमाणात हनन करण्यात आले होते. अत्यंत संघटित अशी ही मोहीम होती. तरीही बुखारी काम करत होते. त्यांच्यावर २००६मध्ये दहशतवाद्यांनी हल्लाही केला होता.\nपण अशा हल्ल्याला घाबरून त्यांनी पत्रकारिता करणे सोडून दिले नाही. उलट त्यांनी ‘द हिंदू’चा राजीनामा देऊन स्वत:चे ‘रायझिंग काश्मीर’ हे वर्तमानपत्र सुरू केले. ते पत्रकारिता करत खोऱ्यात शांततावादी, लोकशाहीवादी व उदारमतवादी समूह-गटांना एकत्र आणण्याचा सतत प्रयत्न करत होते. काश्मीर प्रश्न चर्चा-वाटाघाटी व शांततेच्या मार्गातूनच सुटू शकतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्याचबरोबर खोऱ्यातील मुसलमान व हिंदू पंडित यांच्यात सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी ते प्रयत्नशील होते. काश्मिरी तरुणांना पत्रकारितेकडे वळवण्यामागे त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे होते. काश्मीर खोऱ्यातला हिंसाचार हा आजच्या काळात देशातल्या मीडियामधून प्रमुखपणे मांडला जातो.\nपण त्याच्या पलीकडे सामान्य काश्मिरी माणसाचे प्रश्न आहेत. राष्ट्रीय स्तरावरच्या प्रसारमाध्यमांनी ते समजून घ्यायला पाहिजेत, अशी त्यांची भूमिका होती. काश्मिरी पत्रकार फक्त काश्मिरी हिताचेच बोलतात, हा आरोप त्यांना अमान्य होता. दहशतवादाच्या छायेत साहस व बेडरपणा दाखवत आमचे पत्रकार पत्रकारिता करत असतात, ते समजून घ्या, असे ते निक्षून सांगत. काही उजव्या विचारसरणीच्या इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी काश्मीरची जी प्रतिमा निर्माण केली आहे ती विषारी, विखारी आणि सत्याचा अपलाप करणारी आहे, अशी भूमिका ते त्या वृत्तवाहिन्यांवर थेट मांडत. अशी निडर भूमिका मांडणेच अनेकांना खटकले होते.\nकाश्मीरला साहसी पत्रकारांचा इतिहास\n९०च्या दशकात जेव्हा काश्मीर खोऱ्यात दहशतवादी आक्रमक झाले, तेव्हा खोऱ्यातील मोजकेच पत्रकार येणारा काळ किती भयंकर आहे हे समजून घेऊन पत्रकारिता करू लागले. हे पत्रकार दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आले. १९९१ साली ‘अल-सफा’चे संपादक मोहम्मद शबान वकील यांची काही दहशतवाद्यांनी दिवसाढवळ्या हत्या केली. सध्या ‘एनडीटीव्ही’त कार्यरत असलेले झफर इक्बाल यांच्यावर दहा वर्षांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला होता. बंदुकीतून सुटलेली एक गोळी त्यांच्या नाकात घुसली. सुदैवाने ते वाचले. २००३मध्ये परवेज सुल्तान या पत्रकाराची त्याच्या कार्यालयात जाऊन हत्या करण्यात आली. काश्मीरच्या पत्रकारितेचा आधारस्तंभ ओळखले जाणारे युसूफ जमील त्यांच्या कार्यालयात असताना एका बुरखा घातलेल्या महिलेने एक बॉक्स पोहोचवला. युसूफ जमील यांचे सहकारी व छायाचित्रकार मुश्ताक अली यांनी हा बॉक्स उघडतात त्यात ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला आणि मुश्ताक अली जागीच ठार झाले. या सर्व पत्रकारांच्या हत्यांच्या फायली टेबलावर धुळ खात पडल्या आहेत. एकाही हल्लेखोराला पोलिस पकडू शकलेले नाहीत. पोलिसांचे हे अपयश काश्मीरमधल्या पत्रकारितेपुढचे खरे आव्हान आहे.\nबुखारी यांच्या पत्नीची श्रद्धांजली\nकाल आपल्या साहसी पतीच्या हत्येला एक वर्ष झाल्यानंतर अत्यंत धीराने जगणाऱ्या डॉ. तहमिना बुखारी म्हणतात, ‘शुजातच्या जाण्याने जगणं अवघड झालंय. आसपासच जगच बदललय असं वाटतंय. जेव्हा गरज असायची तेव्हा हा माणूस सोबत असायचा आता तो नसल्याने मन सैरभैर होतं. ते असते तर माझ्या मुलांना एक दिशा मिळाली असती ती कमतरता जाणवतेय. लोक मला विचारतात शुजातला का मारलं मी ही हा प्रश्न मला सतत विचारते की शुजातला का मारलं मी ही हा प्रश्न मला सतत विचारते की शुजातला का मारलं मग वाटून जातं की, जर शुजातसारख्या माणसाला जगण्याचा हक्क ना��ी तर मग या जगात कोणाला आहे मग वाटून जातं की, जर शुजातसारख्या माणसाला जगण्याचा हक्क नाही तर मग या जगात कोणाला आहे माझे पती गेलेत, ते परत येणार नाहीत. पण त्यांना न्याय मिळेल असे वाटते. शुजातचे काश्मीरमधील कार्यच इतके मोठे आहे की, ते पुढे नेणे हेच माझ्यापुढचे ध्येय्य आहे. हा माणूस कसा होता हे सांगण्यासाठी मी लवकरच पुस्तक लिहिणार आहे. शुजातची ‘रायझिंग काश्मीर’ प्रकाशन संस्था त्यांच्या जाण्याने कोलमडेल असे अनेकांना वाटत होते. पण तसे झाले नाही. उलट माझ्या सहकाऱ्यांनी निर्धाराने ही संस्था पुन्हा उभी केलेली आहे. शुजात यांचे ‘Kashmir’s Thin Red Lines’ हा लेखांचा संग्रह लवकरच प्रसिद्ध करणार आहोत.\nइंग्रजीतून शिक्षण हा केवळ उच्चभ्रूंचा अधिकार असू नये\nस्वयंचलित यंत्रांच्या ताब्यातले आयुष्य\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/agricultural-forum", "date_download": "2019-07-16T00:27:35Z", "digest": "sha1:RTLGX4ZOWF35RUQJGABSHAX4QQVRV35I", "length": 10690, "nlines": 163, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "शेती विषयक चर्चामंच — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / शेती विषयक चर्चामंच\nशेतीशी संबंधित विषयांवरील चर्चेसाठी हा मंच उपलब्ध आहे\nसध्या चालू असलेल्या चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी किंवा नवीन चर्चा सुरू करण्यासाठी खालील सूचीमधून योग्य तो मंच निवडा.\nशेततळे - जलव्यवस्थापनास फायदा की तोटा शेतकरी शेततळी बांधताना आणि वापर करताना शास्त्रीय आधार घेताना दिसत नाही. जसे कि त्याला 'इनलेट' - औटलेट असते का कि शेततळी विहिरुटून उपसा केलेल्या पाण्याने भारत असतील तर त्यामुळे भूगर्भातील पाण्याला धोका होतो का कि शेततळी विहिरुटून उपसा केलेल्या पाण्याने भारत असतील तर त्यामुळे भूगर्भातील पाण्याला धोका होतो का\nह्याद्वारे पी टी काळे\nआधुनिक शेतीला पूरक व्यवसायांची जोड आधुनिक शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली तर शेती किफायतशीर बनते असे पूरक व्यवसाय कोणते \nदुष्काळ निवारण राज्यात यंदा जून ते सप्टेंबर या काळात सरासरी पावसाच्या 75 टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. राज्यातील 14,708 गावांची पैसेवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. या गावांना दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतला आहे. 2\nहवामान या विभागात शेती विषयक हवामान व त्यासंबंधी प्रश्न विचारले जातील व उत्तरे दिली जातील. 3\nव्यवसाय या विभागात शेती पूरक व्यवसाय व इतर व्यवसाय यांची माहिती मिळेल 10\nमार्केट या विभागात शेती संबंधी खरेदी विक्री व मार्केट संबंधी माहिती मिळेल 5\nकृषीक्षेत्र विकास कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कोणत्या मुद्‌द्‌यांवर सरकारने भर दिला पाहिजे असे आपणास वाटते. 13\nपशुपालन या विभागात पशुपालन या विषयी प्रश्न विचारले जातील व चर्चा केली जाईल. 12\nयोजना हा मंच शेती तसेच संबंधित विभागांबाबतच्या विविध योजनांची चर्चा करण्यासाठी आहे 11\nविपणन हा मंच शेती-विपणनासंबंधीच्या विविध मुद्दयांबाबत चर्चा करण्यासाठी आहे 1\nपीक उत्पादन हा मंच पिके, तंत्रज्ञान तसेच त्यांसंबंधीच्या विविध मुद्दयांबाबत चर्चा करण्यासाठी आहे 13\nपतपुरवठा आणि विमा हा मंच पिके, तंत्रज्ञान तसेच त्यांसंबंधीच्या विविध मुद्दयांबाबत चर्चा करण्यासाठी आहे. 8\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्‍यवस्‍था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Sep 30, 2015\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://vidyarthimitra.org/news/Third-merit-list-will-display-on-31st-July,-2018", "date_download": "2019-07-16T01:14:20Z", "digest": "sha1:ULKUD5BBODRXSR7UHSZ6N5DERWC5WTZJ", "length": 10055, "nlines": 168, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "अकरावीची तिसरी गुणवत्ता यादी ३१ जुलैला", "raw_content": "\nअकरावीची तिसरी गुणवत्ता यादी ३१ जुलैला\nउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार कॉलेजांत उपलब्ध जागांची यादी, शुक्रवारी ११ वाजता जाहीर होणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येणार आहेत. यानंतर प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. या यादीसाठी अल्पसंख्याक कॉलेजात रिक्त असलेल्या इन हाऊस कोट्यातील सुमारे १२ हजार जागा उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे.\nनागपूर खंडपीठाने यापूर्वी दिलेल्या निर्णयानुसार अल्पसंख्याक कॉलेजांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी सुपूर्द केलेल्या कोट्यातील जागा पुन्हा कॉलेजांकडे सोपवण्यात आल्या होत्या. मात्र, याच प्रकरणावर सुनावणी करताना खंडपीठाने बुधवारी दिलेल्या निर्णयानुसार इन हाऊस कोट्यातील जागा पुन्हा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उपसंचालक कार्यालयाने प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार उपलब्ध जागांची यादी २७ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. या यादीतील उपलब्ध जागांनुसार २७ ते २८ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येतील. तिसरी यादी ३१ जुलै रोजी जाहीर झाल्यानंतर या यादीतील विद्यार्थ्यांना ३१ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत कॉलेजांत जाऊन प्रवेश घेता येणार आहे.\n३ ऑगस्ट रोजी तिसऱ्या यादीनंतर रिक्त राहिलेल्या जागांची यादी प्रसिद्ध होईल. यानंतर ७ ऑगस्ट रोजी चौथी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.\nइ. ११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस चालू शैक्षणिक वर्ष 2018 CAP ROUND 1 & 2 चा कट-ऑफ fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर विनामूल्य उपलब्ध आहे.\nजास्तीत विद्यार्थांना व पालकांना हि अमूल्य माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना कॅप राउंड ३ चा फॉर्म भरायला मदत होईल\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, ��ासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nअकरावी प्रवेशाचीपहिली यादी आज\nअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया: भाग २ भरा आजपासून\nकॅप २०१९ राउंड १ चा कट ऑफ विद्यार्थी म�..\nअकरावी प्रवेशाचीपहिली यादी आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%93%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-15T23:58:09Z", "digest": "sha1:GHPPUSRDQWH2X26ER3QSAZUVJ5S3MYXW", "length": 10871, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आयपीओद्वारे निधी उभारणीत 53 टक्क्यांनी घट | Dainik Prabhat", "raw_content": "\nआयपीओद्वारे निधी उभारणीत 53 टक्क्यांनी घट\nचालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत आयपीद्वारे निधी उभारण्यात 53 टक्क्यांनी घट झाली आहे. या सहा महिन्याच्या काऴात 10 कंपन्यांनी आयपीओद्वारे 12,470 कोटी रुपये उभे केले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या काळात आयपीओद्वारे 19 कंपन्यांनी तब्बल 26,720 कोटी रुपये उभे केले होते.\nदुसऱ्या सहामाहीत देखील आयपीओद्वारे निधी उभारणीत घट होईल असा तज्ञांचा अंदाज आहे. शेअर बाजारातील घसरण आणि अस्थिर वातावरण तसेच कच्च्या तेलाच्या किंमती, रुपयाची घसरण आणि अमेरिका-चीन यांच्यातील या सगळ्यांचा परिणाम आयपीओवर झाला आहे. मात्र आयपीओ बाजारातील चिंता वाढवून सांगितल्या जात असून येत्या काळात आयपीओ निधी उभारणीसाठी उत्साही वातावरण असेल असेही सांगितले जाते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nएप्रिल ते सप्टेंबर 2017 या काळातील आयपीओमध्ये आयसीआयसीआय लोम्बार्ड (5,700 कोटी रुपये) आणि एसबीआय लाईफ इन्शुरन्स (8,400 कोटी रुपये) यांनी उभी केलेली एकत्रित रक्कम लक्षात घेतली तर ती 13,700 कोटी रुपये होते. या दोन कंपन्यांचाच आयपीओ मार्केटमधील हिस्सा मोठा होता. त्यांना वगळले तर एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीतील आयपीओ बाजारातील चित्र फार निराशाजनक नाही, असे अभ्यासकांचे मत आहे. दिवाळीनंतर आणि जानेवारीमध्ये आयपीओ मार्केटमध्ये तेजी आली नाही तर मग लोकसभा निवडणुका संपेपर्यंत फारसे आशादायक चित्र असण्याची शक्यता नाही.\nपीपीएफ – माहिती असलीच पाहिजे, अशा गोष्टी\nसंकटांची तमा न बाळगता बाजा��ाची पाऊले चालती… (भाग-२)\nभारतीय गुंतवणूकदारांचा सवयींचा लेखाजोखा\nभारतीयांचे प्राधान्य मुलांच्या शिक्षणासाठीच्या गुंतवणुकीला\nसंकटांची तमा न बाळगता बाजाराची पाऊले चालती… (भाग-१)\nअर्थसंकल्पाने उपेक्षा; तरीही काही कंपन्यांत गुंतवणूकीची संधी (भाग-३)\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nराज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nभोसरी एमआयडीसीत 52 हजार रुपयांच्या केबल अज्ञाताने चोरल्या\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushiking.com/debt-settlement-only-30-percent/", "date_download": "2019-07-16T00:58:05Z", "digest": "sha1:FDK7KAHPJ3WT3TGAUATH7KNVX3HI43AU", "length": 7974, "nlines": 92, "source_domain": "krushiking.com", "title": "यंदा खरीप कर्जवाटप केवळ 30 टक्के - Krushiking", "raw_content": "\nयंदा खरीप कर्जवाटप केवळ 30 टक्के\nकृषिकिंग: खरीप पिककर्ज वाटपाच्या बाबतीत राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकांची उदासीनता यंदाही कायम आहे. यंदा खरीप पिककर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅकांनी उद्दीष्टाच्या केवळ 17 टक्के कर्जवाटप केले आहे. तर व्यापारी बॅंक���ंनी 18 टक्के उद्दीष्ट पूर्ण केले आहे. त्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी कर्जवाटपात आघाडी घेतली असून त्यांनी उद्दीष्टाच्या 58 टक्के कर्जवाटप पूर्ण केले आहे. संपूर्ण राज्याचा विचार करता यंदा आतापर्यंत केवळ 30 टक्के पिककर्ज वाटप झाले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जवाटपात कुचराई करणाऱ्या बॅंकांवर कारवाई करण्याचा इशारा देऊनही कर्जवाटपाची स्थिती वाईट आहे. मराठवाडा, विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये तर अत्यंत तुटपुंजे कर्जवाटप करण्यात आले आहे.\nयंदाच्या वर्षी 59 हजार 766 कोटी रूपये पिककर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यात खरीप हंगामासाठी 43 हजार 844 कोटी रुपये तर रब्बी हंगामासाठी 15 हजार 922 कोटी रुपये अशी विभागणी आहे. बँकांनी शेतकऱ्यांना जलदगतीने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत दिल्या होत्या. तसेच कर्जवाटपात दिरंगाई करणाऱ्या बॅंकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र याचा फारसा उपयोग झाला नाही. आतापर्य़ंत केवळ 12 हजार 972 कोटी रूपयांचे कर्ज वाटप झाले आहे. एकूण उद्दीष्टाच्या केवळ 30 टक्के इतके हे प्रमाण आहे.गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगाम मिळून 58 हजार 331 कोटी रूपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. प्रत्यक्षात केवळ 54 टक्के उद्दीष्ट साध्य झाले. केवळ 31 हजार 282 कोटी रूपयांची कर्जे देण्यात आली.\nदेशात खरीप पेरण्यांना वेग\nमायक्रोफायनान्स कर्जवाटपात 40 टक्के वाढ\nनिविदा प्रक्रिया रखडल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवर\nकर्जमाफी तक्रारनिवारणासाठी समित्या स्थापन\nझिरो बजेट शेतीवर विजय जावंधियांची टीका\nराज्यात पिकविम्याचे प्रमाण घटले\nबिगर बासमती भाताची निर्यात घटणार\nहरियाणात इतर राज्यांतील शेतमालाला चाप लावणार\nएचटीबीटी कापसाचे पीक नष्ट करण्यास शेतकरी संघटनेचा विरोध\nदेशाच्या अन्नधान्य आयातीत मोठी घट\nराज्यात पिकविम्याचे प्रमाण घटले\nबिगर बासमती भाताची निर्यात घटणार\n“शेतकरी…हाच जगाचा पोशिंदा’’ भाग – ८ (१४)\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nपहिला मजला, शिवरत्न कॉम्प्लेक्स, डी.ए.वी. पब्लिक स्कूल समोर, आंबेडकर चौक, औंध, पुणे ४११००७.\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nपहिला मजला, शिवरत्न कॉम्प्लेक्स, डी.ए.वी. पब्लिक स्कूल समोर, आंबेडकर चौक, औंध, पुणे ४११००७", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/sbi-employee-felicitated-by-vishwas-nangre-patil-at-nashik-ss-378916.html", "date_download": "2019-07-16T00:41:12Z", "digest": "sha1:ITC6IHJAPBOHBLYZZ6DLV7EDV64246DB", "length": 15631, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :VIDEO : 'तिच्या अंगात हे बळ कुठून आलं, हा मलाही प्रश्न पडला'", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या सं���ात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nVIDEO : 'तिच्या अंगात हे बळ कुठून आलं, हा मलाही प्रश्न पडला'\nVIDEO : 'तिच्या अंगात हे बळ कुठून आलं, हा मलाही प्रश्न पडला'\nनाशिक, 31 मे : नाशिकमधील अशोकनगर येथील स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात दरोडेखोरांशी दोन हात करणाऱ्या सविता सागर मुर्तडक यांचा नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या या अचाट धाडसाबद्दल नांगरे पाटील यांनी कौतुक केलं.\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nSPECIAL REPORT : कट्टर विरोधक विमानात एकत्र, काय झाली चर्चा\nSPECIAL REPORT : मराठवाड्यात दुष्काळावर कृत्रिम पावसाचा उपाय\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्रिपद चर्चेत, शिवसेना-भाजपचं नेमकं ठरलंय तरी काय\nVIDEO : राज्यात मुख्यमंत्री कोणाचा भाजपच्या प्रभारींनी केलं स्पष्ट\nVIDEO : 12 तास बिबट्याचा थरार, वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू\nVIDEO : आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा आणि इतर 18 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : राज्यात पाडला जाणार कृत्रिम पाऊस\nVIDEO : औरंगाबादच्या सिद्धांत मोरेनं पटकावला 'क्लासिक मिस्टर इंडिया' किताब\nSPECIAL REPORT : NCPचा 6 जागांवर दावा, पुण्यात जागा वाटपावरून आघाडीत बिघाडी\nअ‍ॅडव्हेंचर पार्कमधील राइड अचानक कोसळली, दुर्घटनेचा LIVE VIDEO\nSPECIAL REPORT : लोकसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे 'अशोकपर्व' संपलं\n बॉयफ्रेंडनंच केली 'त्या' मॉडेलची निर्घृण हत्या\nउदयनराजेंचा 'प्यार का तोहफा तेरा' गाण्यावरील टिकटॉक VIDEO VIRAL\nविहिरीत पडलेल्या बिबट्याच्या सुटकेचा थरार, पाहा SPECIAL REPORT\nSPECIAL REPORT : बाळासाहेब थोरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून देणार\nSPECIAL REPORT : पोलिसांपासून वाचण्यासाठी चोर 'धूम 3' स्टाईलनं पळाला, अन्...\nकिती चांद्रमोहिमा झाल्या यशस्वी\nब्रम्हगिरी पर्वतावरील नयनरम्य दृश्य, पाहा हा EXCLUSIVE VIDEO\nSPECIAL REPORT : इस्त्रो पुन्हा चंद्रावर 'चांद्रयान 2'चं काउंटडाऊन सुरू\nVIDEO : छत्तीसगडमध्ये दोन जहाल माओवाद्यांचा खात्मा\nVIDEO : पेट्रोल उधार दिलं नाही म्हणून टवाळखोरांना घातला राडा\nआत्महत्येचा असा VIDEO पाहिला नसेल, कॅमरे सुरू केला आणि...\nकृष्णा नदीपात्रात 12 फूट मगरीचा मृत्यू, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nपावसाळ्यात या 10 ठिकाणी जायलाच हवं; फोटो बघून तुम्हीही म्हणाल हेच\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nखिसा गरम नसला तरीही तुम्ही करू शकता या देशांची सफर\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agrowon-news-marathi-fertilizer-industry-ready-kharip-season-maharashtra-9303", "date_download": "2019-07-16T00:54:26Z", "digest": "sha1:USHPQJJZMAMK5SOF3SWGMVLMPWWECXCE", "length": 33113, "nlines": 189, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, fertilizer industry ready for Kharip season, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखरीप हंगामासाठी खत उद्योग सज्ज\nखरीप हंगामासाठी खत उद्योग सज्ज\nशुक्रवार, 15 जून 2018\nराज्याचे गुणनियंत्रण संचालक विजयकुमार इंगळे यांच्या पुढाकारामुळे यंदा राज्यातील खतपुरवठ्याचे नियोजन कंपन्या व कृषी विभागाने उत्तमरीत्या केले आहे. कोणत्याही भागात खताची मागणी वाढीव आल्या��� ४ ते १० तासांत जादा पुरवठ्याची तयारी आम्ही केली आहे.\n- डीडी खोसे, विभागीय प्रमुख, फर्टिलायझर्स असोसिएशन ऑफ इंडिया (पश्‍चिम क्षेत्र)\nपुणे ः माॅन्सून चांगला राहण्याचे संकेत मिळत असल्यामुळे राज्यात यंदाच्या खरिपात रासायनिक खताचा वापर वाढण्याची शक्यता कृषी विभागाने गृहीत धरली आहे. गेल्या खरिपाच्या तुलनेत साडेतीन लाख टनांनी खतांचा पुरवठा जादा राहील.\nविशेष म्हणजे २४ हजार पॉस यंत्रांच्या माध्यमातून ४० लाख टन खते ‘पक्क्या पावती’वर विकण्याची जय्यत तयारी कंपन्यांनी केली आहे. ‘‘कोणत्याही कंपनीकडून यंदा कोणत्याही ग्रेडची टंचाई भासणार नाही. मात्र रेल्वेने रेक वेळेत उपलब्ध करून द्यायला हवेत. कारण आमची सर्व मदार रेल्वेवर अवलंबून आहे,’’ अशी माहिती खत उद्योगातील सूत्रांनी दिली.\nमाॅन्सून आता राज्यभर पसरण्यासाठी काही अवधी बाकी आहे. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून शेतकऱ्यांकडून खतांच्या खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील बहुतेक खतांची विक्री कच्च्या पावतीने करून त्यानंतर विक्रेते शेतकऱ्यांच्या नावे पक्क्या पावत्या करतात. याच पावत्या गृहीत धरून शेतकऱ्यांच्या नावे खताचे अब्जावधी रुपयांचे अनुदान वाटले जात होते. एकट्या महाराष्ट्रात पाच हजार कोटी रुपयांच्या पुढे शेतकऱ्यांच्या नावे अनुदान काढले जात असून, ते खत उत्पादकाला मिळते. यंदा पॉस मशिनमधून शेतकऱ्याने आधार नंबर सांगितल्यानंतर त्याला खत विकत मिळणार आहे.\n३६ कंपन्यांनी तयार केले ‘पॉस’चे जाळे\nराज्यात २४ हजार ९९१ दुकानांमध्ये शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पॉस (पॉइंट ऑफ सेल) मशिन लावण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यातील २३ हजार ४०० यंत्रे यापूर्वीच कार्यान्वित झालेली आहेत. पॉस मशिनच्या पावतीशिवाय राज्याच्या कोणत्याही भागात खताची विक्री करू नये, असे आदेश देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे या अभियानात कंपन्या सहभागी झाल्या आहेत. ३६ कंपन्यांच्या सहभागातून राज्यभर पॉसचे जाळे तयार करण्यात आले असून, शेतकऱ्याला हव्या त्या ग्रेडचे मागणीप्रमाणे खत मिळण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nपॉस मशिनमुळे काही भागांत शेतकऱ्यांना तत्काळ खत मिळणार नाही. काही मिनिटे थांबावे लागेल. मात्र त्यामुळे पक्की पावती मिळेल, व्यवहार पारदर्शक होईल. शेतकऱ्यांच्या नावाखाली दुसरीकडे जाणाऱ्या खतांचा वापर थांबून ती खते शेतकऱ्यांनाच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आम्ही शेतकरी बांधवांकडून यंदा जास्त सहकार्याची अपेक्षा ठेवतो आहोत, अशी माहिती खत मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.\nफर्टिलायझर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे पश्चिम विभाग प्रमुख डी. डी. खोसे म्हणाले, की पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नगदी पिकांवर बऱ्यापैकी अवलंबून आहे. मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात केवळ खरिपावर शेतकऱ्यांची मदार असते. त्यामुळे खते वेळेत न गेल्यास या दोन्ही भागांमध्ये शेतकरी लवकरच अडचणीत येतो. त्यामुळे या दोन्ही भागांसह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अचूक नियोजन करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.\n‘‘मॉन्सूनची स्थिती, शेतकऱ्यांची मागणी, पिकांचा कल याचा विचार करून बहुतेक कंपन्यांनी राज्याच्या विविध भागांमध्ये पोहोचविण्यासाठी खतांचे नियोजन केलेले आहे. रेल्वेच्या रेकची वेळेत उपलब्धता झाल्यास कोणत्याही भागात त्वरति खते देण्याची आमची तयारी आहे. यंदा कोणत्याही ग्रेडची टंचाई भासणार नाही. शेतकऱ्यांनी देखील घाई न करता खतांची खरेदी टप्प्याटप्प्याने केल्यास ताण पडणार नाही,” असाही सल्ला श्री. खोसे यांनी दिला आहे.\nयुरियाचा राखीव साठादेखील तयार\nखत उद्योगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, राज्यात युरियाची टंचाई भासणार नाही याची पुरेपूर काळजी शासन आणि कंपन्यांना घ्यावी लागेल. कारण गेल्या हंगामाच्या तुलनेत दोन लाख टन जादा युरियाची मागणी करून देखील केंद्राने त्याला प्रतिसाद दिलेला नाही. गेल्या हंगामाइतकाच म्हणजेच केवळ १५ लाख टन युरिया यंदा उपलब्ध राहील. मॉन्सून वेळेत आल्यास विदर्भ, मराठवाड्यातून युरियाची मागणी एकदम उसळण्याची चिन्हे आहेत. त्यात पुन्हा पॉस मशिनमधून यंदा वितरण होणार असल्यामुळे पॉस मशिनचे कारण दाखवून काही भागांत खत वितरणात अडथळे येऊ शकतात.\nकृषी विभागाला मात्र राज्यात यंदा रासायनिक खतांची टंचाई राहणार नाही, असे ठामपणे वाटते आहे. युरियाचा पुरवठा जरी गेल्या हंगामाइतका राहणार असला, तरी ५० हजार टन युरियाचा राखीव साठा केंद्राने मंजूर केलेला आहे. पॉस मशिनदेखील कसे वापरावे याचे चांगले प्रशिक्षण राज्यभर विक्रेत्यांना दिलेले आहे. त्यामुळे शेतकरी व विक्रेत्यांचा योग्य समन्वय राहिल्यास खत व���तरणात अडचणी येणार नाहीत, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.\nखतावरील कर तुलनेने कमी\nमॉन्सून चांगला राहण्याचे संकेत बघता यंदा राज्यातील एकूण खतांची मागणी निश्चितपणे वाढणार आहे. सर्वत्र दमदार पाऊस झाल्यास खतांच्या मागणीत वाढ होऊन ३५ लाख टनांची विक्री होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात ३६.३८ लाख टन खतांची विक्री झाली होती. वाढीव मागणी विचारात घेता केंद्र शासनाने राज्यासाठी खताची उपलब्धता ४० लाख टनांपर्यंत जादा ठेवण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे रासायनिक खते यंदा विक्रीसाठी योग्य प्रमाणात उपलब्ध होतील, असा दावा कृषी विभागाकडून केला जातोय.\nराज्यात गेल्या हंगामात पुरविण्यात आलेल्या खतांमधून देखील विविध भागांमध्ये खते शिल्लक आहेत. गेल्या हंगामात युरियाची बॅग ५० किलोची होती व त्याची विक्री किंमत २९५ रुपये प्रति गोण राहिली. मात्र, यंदा युरियाच्या गोण्या ४५ किलोच्या असून त्याची एमआरपी २६६ रुपये असेल. केंद्र शासनाने खताला जीएसटी लावताना सहानुभूती ठेवली आहे. त्यामुळे आधीचा सहा टक्के व्हॅट रद्द झाल्यानंतर आता नव्या जीएसटीत फक्त पाच टक्के कर राहीला. त्यामुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत एक टक्क्याने खतावरील कर कमी झाल्याचे दिसून येते.\nगेल्या हंगामातील २.३२ लाख टन स्टॉक विविध कंपन्यांकडे आहे. एक जूननंतर अनुदानित खतांच्या विक्रीसाठी पॉस यंत्र वापरण्याची सक्ती विक्रेत्यांना करण्यात आलेली आहे. मात्र अजूनही राज्यातील निम्म्या खत विक्रेत्यांकडे पॉस यंत्र पोहोचलेले नाही. त्यामुळे पॉस यंत्र बसविले नसले, तरी शेतकऱ्यांना खतांची विक्री बंद न करण्याच्या सूचना विक्रेत्यांना देण्यात आलेल्या आहेत, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. यंदा १४० लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा होत असून, त्यात कापूस, सोयबीन, मका, तूर, धान ही मुख्य पिके आहेत. मुख्य पिकांना डोळ्यांसमोर ठेवून विविध कंपन्यांनी खत विक्रीचे नियोजन केले आहे.\n‘स्मार्टकेम’कडून यंदा पुरवठ्यात ४५ टक्के वाढ\nस्मार्टकेम टेक्नॉलॉजिज लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष नरेश देशमुख म्हणाले, की स्मार्टकेमचा कारखाना महाराष्ट्रात असल्यामुळे राज्याच्या सर्व भागांमध्ये वेळेत पुरवठा करण्यासाठी आमचे नियोजन सुरू असून, आयात डीएपीचा देखील पुरवठा चांगला राहील. शेतकऱ्यांनी मात्र यंदा गाफिल न रा���ता खत खरेदी आणि वापराचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.\nयुरियाच्या जादा पुरवठ्यास आरसीएफ तयार\n‘‘गेल्या हंगामाच्या तुलनेत राज्यात युरियाचा वापर जास्त वाढण्याची शक्यता नाही. मात्र माॅन्सून चांगला राहण्याचे संकेत मिळत असल्यामुळे यंदाचा हंगाम खतउद्योगासाठी समाधानकारक राहील. युरियाची जादा मागणी कृषी विभागाकडून आल्यास वाढीव पुरवठ्याची तयारी आरसीएफची राहील. राज्यात यंदा सात लाख टन युरिया आणि दीड लाख टन संयुक्त खतांचा पुरवठा आरसीएफकडून होण्याची चिन्हे आहेत’’, अशी माहिती आरसीएफचे उपमहाव्यस्थापक अतुल पाटील यांनी दिली.\nसंयुक्त खते व ‘एसएसपी’चा जादा पुरवठा होणार\nराज्यात गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी दहा लाख टन संयुक्त खताचा वापर केला होता. यंदा त्यात वाढ होण्याची चिन्हे आहे. कृषी विभागाने त्यामुळे दोन लाख टन जादा संयुक्त खते देण्याची मागणी केंद्राकडे केली होती. मात्र विक्रेत्यांकडे किमान ११ लाख टन संयुक्त खते उपलब्ध करून देण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यात १५:१५:१५, १०:२६:२६, २०:२०:०:१३, १२:३२:१६, १६:१६:१६, १९:१९:१९, २४:२४:० अशा प्रमुख ग्रेडचा समावेश आहे. याशिवाय सहा लाख टन सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) उपलब्ध होणार आहे. गेल्या हंगामात एसएसपीची विक्री पावणेचार लाख टनांची असतानाही ५४ टक्के जादा पुरवठा यंदा होईल.\nयुरियाची गोणी ४५ किलोची राहील\nसर्व खतांची विक्री पॉस मशनिवर होईल\nआधार नंबर नसल्यास खत मिळणार नाही\nगेल्या हंगामापेक्षा साडेतीन लाख टन जादा पुरवठा\nराज्यात खरीप हंगामातील खतांचा वापर घटतोय\nवर्ष खरीप हंगामातील वापर (टनांत)\nअशी राहील यंदा रासायनिक खतांची उपलब्धता (लाख टनांत)\nखताचा प्रकार गेल्या हंगामातील वापर चालू हंगामातील उपलब्धता\nसंयुक्त खत १०.०२ ११\nखत उद्योगाला विविध समस्यांमधून जावे लागत असून, कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. अर्थात, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काहीही झाले तरी स्मार्टकेमकडून यंदा पुरवठ्यात ४५ टक्के वाढ करण्याचे आमचे नियोजन आहे. दोन लाख टनांच्या आसपास पुरवठा करण्याचे स्मार्टकेमचे उद्दिष्ट आहे.\n- नरेश देशमुख, कार्यकारी उपाध्यक्ष, स्मार्टकेम टेक्नॉलॉजिज लिमिटेड\nराज्यातील युरियाच्या एकूण मागणीच्या ४५ टक्क्यांपर्यंत पुरवठा एकट्या आरसीएफकडून होतो. शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठ��� एकदम घाई न करता टप्प्याटप्याने खरेदी केल्यास नियोजन करणे सोपे जाईल. आधार कार्ड आपल्याजवळ बाळगून पॉस मशिनच्या माध्यमातूनच खत खरेदी करावी.\n- अतुल पाटील, उपमहाव्यस्थापक, आरसीएफ\nयंत्र विजयकुमार पुढाकार खत कृषी विभाग माॅन्सून रासायनिक खत खरीप महाराष्ट्र मंत्रालय विदर्भ मॉन्सून युरिया ऊस पाऊस जीएसटी कापूस तूर संयुक्त खते सिंगल सुपर फॉस्फेट आधार कार्ड\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नस���्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A5%81/", "date_download": "2019-07-16T00:24:32Z", "digest": "sha1:AFCWFJQCXTUER4VJO35NYW5HGW7HEBZL", "length": 14974, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भवानीनगरातील ज्वेलर्स दुकानात जबरी दरोड्याचा प्रयत्न | Dainik Prabhat", "raw_content": "\nभवानीनगरातील ज्वेलर्स दुकानात जबरी दरोड्याचा प्रयत्न\nभवानीनगर- येथील श्रीपाद ज्वेलर्स या सराफी दुकानावर जबरी दरोडा टाकण्याचा आठ जणांच्या टोळीचा प्रयत्न फसला. सराफी व्यावसायिक व वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या रात्री गस्तीवर असलेल्या पथकाच्या तत्परतेमुळे तिघांना जेरबंद करण्यात यश आले असून त्यांच्याकडून चोरलेली चांदीचे 7 किलो 656 मिलिग्रॅम वजनाचे दागिने (किंमत 3 लाख 46 हजार) हस्तगत केली. मात्र, 10 ते 15 तोळे सोन्याचे दागिने घेऊन पाच जण फरारी झाले, असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती अशी माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.\nशौकत शेख, शमीम शेख, अजिरूज शेख (मूळ रा. झारखंड) अशी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. आज (गुरुवारी) पहाटे अडीचच्या सुमारास येथील बसस्थानकाच्या पाठीमागील श्रीपाद ज्वेलर्स हे दुकान पाठीमागून फोडण्यासाठी या सर्वांनी पाच किलोची गॅस टाकी, ऑक्‍सिजन सिलिंडरसह गॅस कटर आणला होता. नव्या कटावण्या, पक्कड अशी साधनेही सोबत आणली होती. पाठीमागच्या बाजूला अंधाराचा फायदा घेऊन रजू शेख याने गॅस कटरने भक्कम दरवाजा तोडला. त्या दरवाजातून तिघांनी आत प्रवेश करून पुन्हा आणखी एक दरवाजा गॅस कटरने तोडला. त्यानंतर आत प्रवेश करून अगोदर चांदीचे दागिने एका बॅगमध्ये भरले. त्यानंतर आतमधील तिजोरीचा खालचा भाग गॅस कटरने कापला. या दरम्यान शेजारील द्वारका डेअरीचे मालक रमेश पांढरे यांना काही तरी हालचाल सुरू असल्याचे जाणवल्याने, त्यांनी दुकानाचे मालक पंकज शहाणे यांना फोन करून कल्पना दिली. त्यांनी तातडीने दुकानापुढे येऊन पाहणी केली. तेथे काही हालचाल नव्हती, म्हणून ते पाठीमागे गेले. तर, पाठीमागील दरवाजा तुटल्याचे त्यांना दिसले. त्यांनी लगेच पोलिस चौकी गाठली. तेथे होमगार्डचा स्वयंसेवक भेटला. त्याला माहिती सांगेपर्यंत योगायोगाने गस्त घालत असलेले वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे, पोलीस नाईक भानुदास जगदाळे, चालक रुपेश नावडकर, होमगार्ड अनिल बनसोडे, विठ्ठल चव्हाण तिथे पोहोचले. त्यांना शहाणे यांनी दुकानात चोरी होत असल्याची माहिती देताच क्षणाचाही विलंब न लावता काटे यांनी पोलिस जीप थेट दुकानाच्या मागच्या बाजूस नेऊन दरवाजाला आडवी लावली. तोपर्यंत चोरट्यांनी तिजोरी फोडून आतील सोन्याचे दागिने चोरले होते. मात्र, जीपचा उजेड दिसताच सारे काम अर्धवट टाकून चोरटे पळण्यासाठी बाहेर आले. मात्र, काटे यांनी चपळाई दाखवत दोघांना तेथेच व एकाला नंतर जेरबंद केले.\nया चोरीची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर हे घटनास्थळी हजर झाले. दुकानातील सीसी टीव्हीचे फुटेज पाहिले असता मध्यरात्री 1 वाजता चोरट्यांनी या सोन्याच्या दुकानाचे शटर गॅस कटरने कापून दुकानात प्रवेश केला आहे. साधारण दोन तास हे चोरटे दुकानात होते. दरम्यान, या आठ चोरांपैकी तीन चोर सापडले असता त्यांनी चोरी केलेले चांदीचे दागिने हस्तगत केले मात्र, यातील पळून गेलेल्या चोराने सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.\nश्रीपाद ज्वेलर्सवर दरोडा टाकाण्यासाठी आलेले हे आठ चोरांपैकी काही झारखंड मधील, तर काही बंगाल मधील आहेत. या चोरांच्या टोळीचा लीडर मगनू शेख हा बंगाल मधील आहे तर या चोरीचे नियोजन बिलू शेख याने केले असून यातील गॅस कटर चालवणारा रज्जू शेख हा आहे. व दोन दुकाना बाहेर थांबून सर्व काही बाहेरील अंदाज घेऊन चोरांना माहिती देणारे. हे सर्व चोर पिकअप गाडीतून आले होते. या आठ चोरांपैकी दोन चोर गाडीत होते. एक गाडीच्या बाहेर, चार चोर दुकानात तर एक दुकाना बाहेर असे पूर्वनियोजित कट आखण्यात आला होता. तर या चोरीत वापरण्यात आलेले गॅस कटर, कटावणी, पक्कड अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/e-edit/", "date_download": "2019-07-16T00:39:03Z", "digest": "sha1:WRQKOWN2CZLQRAVO6PYMV6AIVKF6KHJZ", "length": 14232, "nlines": 247, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Online Editors, Read E news online, online Articles | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\n सुपर ओव्हर आणि टायब्रेकर\nसीमारेषेवर ट्रेंट बोल्टचं पाऊल फसलं, न्यूझीलंडने विजेतेपदाची संधी गमावली\nकर्तारपूर मार्गिका करार: मसुद्यावरील ८० टक्के मुद्दय़ांवर सहमती\nनव्या प्रदेशाध्यक्षांपुढे आव्हानांची मालिका\nई-एडिट : दुधात साखर कमी\nउड्डाण घेणार अशी अपेक्षा असलेल्या विमानाने धावपट्टीच सोडली नाही तर...\nई-एडिट : प्रभू तू दयाळू\nठाम प्रयत्नांअभावी सद्हेतू आणि दया हे निष्प्रभ ठरतात हे विसरून चालणार नाही.\nई-एडिट : आगरकरी परंपरेचे आधुनिक पाईक\nग्रंथकार आणि पत्रकार या दोघांपैकी त्यांच्यात पहिल्याच्या प्रेरणांना अधिक स्थान होते.\nपाडगावकरांच्या निधनाने मराठी कवितेच्या क्षेत्रातील आनंदयात्री आज नाहीसा झाला.\nसवलत रद्द करण्याचे स्वागतच\nभारतात कोणतीही गोष्ट स्वेच्छेने करण्याबाबतचा उत्साह अतिशय कमी असतो.\nप्रगत देशात वाहन चालवण्याचा परवाना मिळणे अतिशय कर्मकठीण असते.\nमुद्दा विपर्यासाचा की अस्मितेचाच \nआक्षेप घेण्यासाठी मुद्दे लाग्तात. ते काहींनी मांडले .\nनिकालामुळे भालजी पेंढारकरांचा हा स्टुडिओ ‘वारसा इमारत व प्रांगण’ म्हणून संरक्षितच राहणार.\nपुरस्काराने जसा आनंद मिळतो तसे भविष्यातील कामासाठी प्रोत्साहन सुध्दा मिळते.\nसत्य हा बचाव असू शकत नाही, हे न्यायालयाचे महत्त्वाचे तत्त्व.\nइस्लामविरोध, मुस्लिमद्वेष आणि दहशतवादास विरोध यांत फरक आहे\nकेल्याने होत आहे रे…\nनवी दिल्लीची हवा भलतीच खराब म्हणजे याबाबतीत दिल्लीने चीनची राजधानी बीजिंगलाही मागे सारले आहे.\nलोकप्रतिनिधींना भ्रष्टाचारापासून रेखायचे असेल, तर त्यांच्या वेतनात भरीव वाढ करणे आवश्यक आहे.\nछगन भुजबळ यांच्या अंगी असलेल्या असंख्य कलागुणांची एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला ओळख झालेली आहे.\nभाजपने तुकारामांच्याही पुढे पाऊल टाकून निंदकाला थेट घरातच घेतले आहे.\nस्मरणशक्ती- त्यांची आणि आपली\nजनतेची स्मरणशक्ती अल्पजीवी असते असा राजकारण्यांचा समज असतो.\nस्त्रियांना मासिक पाळी येते आणि त्यामुळे त्या अपवित्र असतात.\nये रे माझ्या मागल्या\nपराभूत हा पराभवाने नकारात्मक बनलेला असतो आणि सत्ता घालवणारा पराभव तर अधिक वर्मी लागणारा असतो.\nजगातील दोन अव्वल दर्जाच्या संघांमधील कसोटी सामना अवघ्या तीन दिवसात संपला.\nजननक्षम वयात अर्थात मासिक पाळी सुरू असणाऱ्या १२ ते ५० या वयोगटातील स्त्रियांना या मंदिरात प्रवेश बंदी.\nप्रवास सुरू होतानाच सोमवारी सात जणांच्या आयुष्याचा प्रवास दुर्दैवी रीतीने संपला.\nअवकाळी पावसाने दरवाढीला मिळणारे निमंत्रण तर हुकमी असते.\nलालूप्रसादांच्या तेजस्वी या चिरंजीवास थेट उपमुख्यमंत्रीपदी बसवताना नीतिशकुमारांची कोण त्रेधा उडाली असेल\nशक्तिपरीक्षा झाली, अग्निपरीक्षा सुरू\nबिहारचा गाडा सुशासनाच्या रुळावर आणल्याच्या पुण्याईचे फळ नितीश कुमारांना मिळाले.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nWorld Cup 2019 Final : सीमारेषेवर ट्रेंट बोल्टचं पाऊल फसलं, न्यूझीलंडने विजेतेपदाची संधी गमावली\nचाहत्यांचा सळसळता उत्साह आणि तिकीटांची मागणी\n सुपर ओव्हर आणि टायब्रेकर\n आयसीसीच्या नियमावर माजी खेळाडू संतापले\nVideo : हाच तो प्रसंग...जिथे न्यूझीलंडने सामना गमावला\nWimbledon 2019 Final : थरारक लढतीमध्ये जोकोविचची फेडररवर मात\n कर्णधार मॉर्गनचा फर्ग्युसनने घेतला भन्नाट झेल\nVideo : डी ग्रँडहोमचा भेदक मारा, पण स्वतःच्याच गोलंदाजीवर गमावली 'सुवर्णसंधी'\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dhaandola.co.in/2017/10/15/first_war_prisoner/", "date_download": "2019-07-16T00:15:40Z", "digest": "sha1:CHMM5RLFUA7GXH7J6SLL7PZBXXJASZIK", "length": 16313, "nlines": 141, "source_domain": "dhaandola.co.in", "title": "युद्धकैदी क्र.१", "raw_content": "\nयुद्धादरम्यान दोन्ही बाजू नेहमीच एकमेकांच्या सैनिकांना अटक करत असतात. शत्रूराष्ट्राने अटक केलेल्या युद्धकैदयांना कशी वागणूक द्यावी याच्यासाठी जिनेव्हा आंतरराष्ट्रीय करारानुसार काही नियम ही घालून देण्यात आलेले आहेत व सर्व युद्धात हे नियम पाळले जातात.\nदुसऱ्या महायुद्धातही अनेक सैनिक युद्धभूमीवर शत्रूकडून पकडले गेले व युद्ध संपेतो त्यांनी कैदेतच दिवस काढले.अशा लाखो युद्धकैद्यांच्या गर्दीत एक कैदी मात्र वेगळा होता शत्रुच्याच काय तर त्याच्याही न कळत त्याने एक वेगळाच विक्रम घ��वलेला होता.\nदुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला अमेरिका अजून युद्धात उतरलेली नव्हती पण इंग्लडला सैनिकी मदत करत होती.पण ७ डिसेंबर १९४१ ला जपानने पर्ल हार्बर या नाविक तळावर हल्ला केला आणि अमेरिकाही युद्धात ओढली गेली.\n१९१७ साली जन्मलेला काझुओ सकामाकी हा त्याच्या आई वडिलांच्या आठ मुलांपैकी एक, जपानच्या शिरस्त्याप्रमाणे त्याने त्याच्या कुटुंबातर्फे सम्राटाची सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि १९४० साली नौदलात अधिकारी म्हणून भरती झाला आणि त्याची नेमणूक एका पाणबुडीवर करण्यात आली. याचवेळेला जपानी सैन्याची अमेरिकेवरच्या हल्ल्यासाठी गुप्तपणे तयारी सुरू होती.\nजपानी सैन्याने हवाई हल्ल्यासोबतच पर्ल हार्बरवर पाणबुड्यातूनही हल्ला करण्याची योजना आखलेली होती. त्यासाठी पाच पाणबुड्या निवडण्यात आल्या होत्या.HA-19 नावाच्या या पाणबुड्या ७८ फूट लांब होत्या,त्यात १००० पौंडांचे 2 टॉर्पेडो (पाणसुरुंग) असत. या पाणबुड्यात दोन नाविक असत. हा हल्ला आत्मघातकीच असणार होता.काझुओच्या आई वडीलांना अनेक अपत्ये असल्याने त्याची निवड पर्ल हार्बरवरच्या हल्ल्यासाठी करण्यात आली.\nयोजनेप्रमाणे या पाणबुड्या आपल्या कामगिरीवर निघाल्या पण आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. काझुओच्या पाणबुडीने सुरुवातीपासूनच असहकार पुकारलेला होता,त्याच्या पाणबुडीतला गायरोकंपास (दिशादर्शक) बिघडला आणि त्याची पाणबुडी भरकटली.ती कशीबशी मार्गावर आली तोवर एका अमेरिकन विनाशिकेने त्यांना हेरून त्यांच्यावर गोळीबार केला. पाणबुडी धूर आणि पाण्याने भरून गेली.काझुओ व त्याचा पेटी ऑफिसर कियोशी इंगाकी दोघेही हवाई मधल्या ओहाऊ या बेटाजवळ पोचले पण तिथल्या खडकांना आपटून पाणबुडी पुरतीच निरुपयोगी झाली. या अपघातात इंगाकी मरण पावला. काझुओला अमेरिकन निमलष्करी दलातील एका सैनिकाने तो किनाऱ्यावर बेशुद्ध पडला असताना कैद केले व त्याची नोंद अमेरिकन दप्तरात युद्धकैदी क्रमांक एक अशी करण्यात आली. काझुओ हा दुसऱ्या महायुद्धातला अमेरिकेने अटक केलेला पहिला युद्धकैदी.\nपुढे जपानने शरणागती पत्करेपर्यंत म्हणजे १९४५ पर्यंत काझुओ अमेरिकेत युद्धकैदी म्हणून राहिला व युद्धानंतर त्याला जपानला परत पाठवण्यात आले. कैदेत असताना त्याने जपानच्या परंपरेला धरून आपल्याला आत्महत्या करण्याची परवानगी मिळावी अशीही विनंती अमेरिकन लष्करी कोर्टाला केली ती अर्थातच अमान्य करण्यात आली.\nयुद्धानंतर काझुओ जपानची सुप्रसिद्ध मोटार कंपनी टोयोटा मोटर्समध्ये रुजू झाला आणि शेवटी टोयोटा कंपनीचा ब्राझीलमधील अध्यक्ष म्हणून निवृत्त झाला.\nत्याने आपल्या लष्करी सेवेतील आणि कैदेत असतानाच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत.\n१९९९ साली तो जपानमध्ये वृद्धापकाळाने मरण पावला.\n6 thoughts on “युद्धकैदी क्र.१”\nऑक्टोबर 15, 2017 येथे 7:56 सकाळी\nऑक्टोबर 15, 2017 येथे 8:42 सकाळी\n दुकानांत डोकवायला नक्की आवडेल\nऑक्टोबर 16, 2017 येथे 3:36 सकाळी\nऑक्टोबर 16, 2017 येथे 3:56 सकाळी\nसुरुवात दमदार. लेख माहितीपूर्ण. यशोधन लेखन छान झाले आहे.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nतुझा गंध येता – भाग २ मार्च 30, 2019\nतुझा गंध येता – भाग १ मार्च 24, 2019\nरंगल्या गोष्टी अशा…… मार्च 2, 2019\nकेल्याने देशाटन फेब्रुवारी 7, 2019\nआधी हाताला चटके…. जानेवारी 27, 2019\nमहाराष्ट्रवृत्तांत – १८४८ ते १८५३ डिसेंबर 15, 2018\nविस्मयनगरीचा राजकुमार नोव्हेंबर 20, 2018\nलखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया नोव्हेंबर 6, 2018\nजाने कहॉं गए वो दिन… ऑक्टोबर 16, 2018\nऐसी अक्षरे – भाग ३ ऑक्टोबर 15, 2018\nऐसी अक्षरे – भाग २ सप्टेंबर 29, 2018\nऐसी अक्षरे – भाग १ सप्टेंबर 11, 2018\nभाव खाऊन गेलेला पाव… जुलै 27, 2018\nएक भाग्यवंत झाड सफरचंदाचे जुलै 18, 2018\nशिकार ते शेती जुलै 1, 2018\nहरवलेल्या आवाजांच्या शोधात जून 27, 2018\nकुत्र्याचा लळा लागला त्याची गोष्ट जून 23, 2018\nदोन घडीचा डाव जून 9, 2018\nहे जिव्हे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये….. मे 1, 2018\nवसुंधरेचे मनोगत एप्रिल 21, 2018\nएका नावाची गोष्ट एप्रिल 14, 2018\nआपला इंपोर्टेड उपास एप्रिल 3, 2018\nसाखरेचे खाणार त्याला…. मार्च 18, 2018\nपुन्हा एकदा अथातो मुद्रणजिज्ञासा… मार्च 9, 2018\nजाणिजे यज्ञकर्म फेब्रुवारी 22, 2018\nमाझे आवडते पुस्तक अर्थात गृहिणी-जीवन-सर्वस्व फेब्रुवारी 1, 2018\nकपड्यांची इस्त्री डिसेंबर 6, 2017\n…अशा रीतीनं आपण वेळ पाळू लागलो नोव्हेंबर 25, 2017\nऑटो स्कॉर्झेनी-जिगरबाज कमांडो ते मारेकरी नोव्हेंबर 7, 2017\nस्टिकर नोव्हेंबर 1, 2017\nअल्काट्राझ ऑक्टोबर 22, 2017\nअथातो मुद्रणजिज्ञासा ऑक्टोबर 18, 2017\nटपाल तिकीटाचे पर्फोरेशन ऑक्टोबर 15, 2017\nयुद्धकैदी क्र.१ ऑक्टोबर 15, 2017\nआपणच आपली ओळख करून देणे हा बहुतेक सगळ्यात कंटाळवाणा प्रकार असावा पण ब्लॉग लिहायचा तर ओळख करून दिलीच पाहिजे.\nआमची मैत्री तशी फार जुनी नाही, ४ वर्षाचीच. कार्यक्षेत्रंही वेगवेगळी. मी आयटी मध्ये तर कौस्तुभचा स्वतःचा छपाईचा व्यवसाय. पण आमच्या अनेक आवडीनिवडी अगदी सारख्या. आवडते लेखक, आवडतं संगीत, आवडते सिनेमे एकसारखे. नॉस्टॅल्जिआ हा आम्हाला जोडणारा अजून एक धागा. त्यामुळं आम्ही गप्पात नेहमीच जुन्या गोष्टी उकरून काढत असतो. या ब्लॉगवरच्या अनेक लेखांचे विषय आम्हाला या गप्पातूनच सुचलेले आहेत. वाचून बघा कदाचित वाचता वाचता तुम्हालाही तुमच्या आवडीच्या विषयावरचा एखादा लेख सापडून जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/pune", "date_download": "2019-07-16T00:31:29Z", "digest": "sha1:TOF2JAJCXBUONU55ASRFPM3QLHV5RBOE", "length": 5212, "nlines": 63, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Pune Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nमोकळे गवताळ प्रदेश की गर्द झाडी – पुण्यातल्या टेकड्यांचे भविष्य काय\nप्रियांका रुणवाल आणि आशिष नेर्लेकर 0 June 12, 2019 2:35 pm\nवेगाने विस्तारणाऱ्या शहराच्या मध्यात असणाऱ्या या जागा नियमितपणे चालायला, पळायला येणाऱ्या लोकांसाठी तसेच निसर्गप्रेमींसाठी महत्त्वाची आणि जिथे सहज जाता ...\nसर्वसामान्यांना निवडणूक निकालांबद्दल काय वाटतं\nनिवडणुकांमध्ये आपल्या रोजच्या जीवनात फारसा काही बदल घडणार नाही असे जवळजवळ सगळेच म्हणाले, पण तरीही देश प्रगती करेल असा भाजप समर्थकांना जितका विश्वास आह ...\nपोलिसांचा कर्णबधिरांवर निष्ठुर लाठीमार\nअनेक वर्षे पडून असलेल्या मागण्या घेऊन कर्णबधीर स्त्री-पुरुष, मुली आणि मुले, पुण्यात समाजकल्याण आयुक्तालयात २५ फेब्रुवारीला गेले होते. तेथे त्यांच्यावर ...\nविद्येचे माहेर घर पुणे, झाले आहे आंदोलनांचे माहेरघर \nगेल्या ४ वर्षात साधारण २.५० लाख विद्यार्थी पुण्यात एम.पी.एस्सी.,यु.पी.एस्सी. परीक्षांसाठी आल्याचे सांगण्यात येते॰ मात्र या वर्षी मोजून १३६ मुले एमपीएस ...\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Muerzzuschlag+at.php", "date_download": "2019-07-16T01:03:06Z", "digest": "sha1:YAPTQPQKYMWQEL7ZNGVIVYLCDVLFQBVS", "length": 3524, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Mürzzuschlag (ऑस्ट्रिया)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Mürzzuschlag\nक्षेत्र कोड Mürzzuschlag (ऑस्ट्रिया)\nआधी जोडलेला 3852 हा क्रमांक Mürzzuschlag क्षेत्र कोड आहे व Mürzzuschlag ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Mürzzuschlagमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Mürzzuschlagमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 3852 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनMürzzuschlagमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 3852 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 3852 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Nea+Zichni+gr.php", "date_download": "2019-07-15T23:56:49Z", "digest": "sha1:3KHKIQGFXEKNWHT2HHU63OE4PZPYVHUI", "length": 3422, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Nea Zichni (ग्रीस)", "raw_content": "क्षेत्र कोड Nea Zichni\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड Nea Zichni\nशहर/नगर वा प्रदेश: Nea Zichni\nक्षेत्र कोड Nea Zichni (ग्रीस)\nआधी जोडलेला 2324 हा क्रमांक Nea Zichni क्षेत्र कोड आहे व Nea Zichni ग्रीसमध्ये स्थित आहे. जर आपण ग्रीसबाहेर असाल व आपल्याला Nea Zichniमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्���ेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ग्रीस देश कोड +30 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Nea Zichniमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +30 2324 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनNea Zichniमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +30 2324 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0030 2324 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/shop-name-plates-in-marathi-shivsena-uddhav-thackeray-1697081/", "date_download": "2019-07-16T00:25:33Z", "digest": "sha1:TTIGZBQA43SKHDDUMNGNJMR222VFHBOM", "length": 12956, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shop Name plates in marathi shivsena uddhav thackeray| मुंबई परिसरातल्या मूळ नावांसाठी शिवसेना आक्रमक, ३० जूनपर्यंत मुदत | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\n सुपर ओव्हर आणि टायब्रेकर\nसीमारेषेवर ट्रेंट बोल्टचं पाऊल फसलं, न्यूझीलंडने विजेतेपदाची संधी गमावली\nकर्तारपूर मार्गिका करार: मसुद्यावरील ८० टक्के मुद्दय़ांवर सहमती\nनव्या प्रदेशाध्यक्षांपुढे आव्हानांची मालिका\nमुंबई परिसरातल्या मूळ नावांसाठी शिवसेना आक्रमक, ३० जूनपर्यंत मुदत\nमुंबई परिसरातल्या मूळ नावांसाठी शिवसेना आक्रमक, ३० जूनपर्यंत मुदत\nमुंबईतल्या अनेक भागांची मूळ नावं बदलून नवीन इंग्रजी नावं देण्याचा प्रघात पडत असून शिवसेनेने यास विरोध दर्शवला आहे.\nमुंबईतल्या अनेक भागांची मूळ नावं बदलून नवीन इंग्रजी नावं देण्याचा प्रघात पडत असून शिवसेनेने यास विरोध दर्शवला आहे. गिरणगावातल्या परळ, लोअर परळ व प्रभादेवी आदी भागाला अप्पर वरळी म्हणण्यासारखे प्रघात पडत असून अशी अमराठी नावं देण्यास शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. मुंबई शहरातली विविध भागांना जी मूळ नावं आहेत, ती ओळख पुसली जाता कामा नये अशी भ��मिका शिवसेनेनं मांडली आहे.\nसंबंधित बदल करण्यासाठी शिवसेनेने ३० जूनपर्यंतची मुदत दिली आहे. जे दिलेल्या मुदतीत सर्व संबंधित पाटयांवर मूळ नावं लिहिणार नाहीत त्या पाटयांना काळे फासा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.\nयाआधी मराठी पाट्या असाव्यात असा आग्रह मनसेनं धरला होता. २००८ च्या दरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उचलला. त्यावेळी रेल्वेभरतीत मराठी तरुणांना प्राधान्य मिळाले पाहिजे यासह मराठी पाटयांचा विषय मनसेने लावून धरला होता. मनसेच्या आक्रमक इशाऱ्यानंतर मुंबईत अनेक दुकानांवर मराठी पाटया दिसू लागल्या होत्या.\nपण पुढे मनसेचे तेरा आमदार निवडून आले परंतु नंतर हा मुद्दाही हळूहळू मागे पडला. आता मात्र शिवसेनेने मुंबईच्या भागांना असलेली जुनी पारंपरिक नावं पुसली जाऊ नयेत असा मुद्दा हाती घेतला आहे. येत्या वर्षभरात असलेल्या निवडणुकांचा विचार करता, शिवसेनेच्या मूळ नावांच्या मुद्यानंतर मनसे मराठी नावांचा मुद्दा पुन्हा घेईल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेषत: मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतदारांनीही भाजपाच्या पारड्यात मतं टाकल्यानंतर त्यांना पुन्हा आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी मराठी नावांचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nUddhav Thackeray Birthday :राहुल गांधींकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n‘गुलछबू’ इम्रान खानला नवा पाकिस्तान घडवता येईल का\nमहाराष्ट्र केसरीच्या मैदानात, खोतकर-दानवेंचा राजकीय आखाडा\nउद्धव ठाकरेंना कोल्हापुरी मिरची झोंबली – अजित पवार\nसेना-मनसेतलं पोस्टरवॉर शिगेला, राम मंदिराच्या मुद्द्यावरुन मनसेची सेनेवर बोचरी टीका\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nWorld Cup 2019 Final : सीमारेषेवर ट्रेंट बोल्टचं पाऊल फसलं, न्यूझीलंडने विजेतेपदाची संधी गमावली\nचाहत्यांचा सळसळता उत्साह आण��� तिकीटांची मागणी\n सुपर ओव्हर आणि टायब्रेकर\n आयसीसीच्या नियमावर माजी खेळाडू संतापले\nVideo : हाच तो प्रसंग...जिथे न्यूझीलंडने सामना गमावला\nWimbledon 2019 Final : थरारक लढतीमध्ये जोकोविचची फेडररवर मात\n कर्णधार मॉर्गनचा फर्ग्युसनने घेतला भन्नाट झेल\nVideo : डी ग्रँडहोमचा भेदक मारा, पण स्वतःच्याच गोलंदाजीवर गमावली 'सुवर्णसंधी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://khodsal.blogspot.com/2006/10/blog-post.html", "date_download": "2019-07-16T00:19:56Z", "digest": "sha1:OIKCF7XOS27J3BYLMX6UMWTVWV422JCK", "length": 8337, "nlines": 137, "source_domain": "khodsal.blogspot.com", "title": "तेंडूची पाने: प्रस्तावना", "raw_content": "\nप्रतिभावंत कवी-शायरांना खोडसाळाचे विडंबनरूपी दंडवत\nमराठी भाषेला वाहिलेल्या संकेतस्थळांवर व आपापल्या जालनिश्यांवर अनेक प्रतिभावान हौशी कवी आपल्या रचना सादर करतात. त्या वाचून आपल्याला असे काही लिहिता येत नाही याचा मला खूप राग यायचा. सांगू नका कोणाला, पण माझी अवस्था ते काय असूयाग्रस्त की मत्सरग्रस्त म्हणतात ना तशी व्हायची. मग ठरवलं - नाही ना आपल्याला असे काही छान छान, नवनवीन कल्पनांनी नटलेले, साहित्यिक मूल्यांनी ओतप्रोत, इ. इ. लिहायला जमत, मग ठीक आहे. जे लिहितात त्यांची विडंबनात्मक टर उडवायची. कोल्ह्याला द्राक्षं आंबट, दुसरं काय. परत विडंबन करणे तुलनेने बरेच सोपे, खासकरून छंदबद्ध कविता वा गज़लांचे. तयार जमीन, तयार यमकें, रेडीमेड कवाफ़ी. आपण फक्त ओळी जराशा उलटसुलट केल्या की झाले विडंबन तयार. वाचणाऱ्यांनाही गंभीर रचनांचे अर्थ लावत बसण्यापेक्षा 'हसा आणि विसरून जा' छाप विडंबने वाचणे सोयीस्कर वाटते. त्यामुळे आमच्यासारख्यांची चलती असते. कोणी नाक मुरडलेच तर कानाच्या पाळ्या धरून आचार्य अत्र्यांच्या ' झेंडूची फुले' चा वारसा सांगावा. वर अत्यंत आदराने (नाटकं करायला आपलं काय जातय) ' क्व सूर्यप्रभवो वंश: क्व चाल्प विषयामति: ' वगैरे वाक्यं टाकावी. एकाच वेळी आपला विनम्रपणा आणि सु'संस्कृत'पणा दाखवण्याची संधी का सोडा (संस्कृतातील ओ की ठो काही येत नसले तरी गाठीशी अशी दोन-चार वाक्य पाठ करून ठेवली आहेत मी. भाव मारण्याच्या कामी येतात.) अशी काही विडंबने इथे देण्याचा मानस आहे. खरे तर 'टाकणार आहे' लिहिणार होतो पण 'देण्याचा मानस आहे' कसे भारदस्त वाटते, नाही (संस्कृतातील ओ की ठो काही येत नसले तरी गाठीशी अशी दोन-चार वाक्य पाठ करून ठेवली आहेत मी. भाव मारण्याच्या क��मी येतात.) अशी काही विडंबने इथे देण्याचा मानस आहे. खरे तर 'टाकणार आहे' लिहिणार होतो पण 'देण्याचा मानस आहे' कसे भारदस्त वाटते, नाही मूळ रचनांचा दुवाही देईन. विडंबन आवडो न आवडो, वाचकहो, त्या मूळ रचना जरूर वाचा ही मात्र खोडसाळाची कळकळीची विनंती आहे. त्या प्रतिभावंतांची थट्टा करण्याच्या माझ्या पापाचे यामुळे थोडे तरी परिमार्जन होईल.\nता.क. ह्या नोंदीची तारीख बघून चक्रावून जाऊ नका. ही प्रस्तावनास्वरूपी नोंद ब्लॉगच्या सुरुवातीसच रहावी म्हणून भविष्यकालीन तारीख घातली आहे.\n(संस्कृतातील ओ की ठो काही येत नसले तरी गाठीशी अशी दोन-चार वाक्य पाठ करून ठेवली आहेत मी. भाव मारण्याच्या कामी येतात.) अशी काही विडंबने इथे देण्याचा मानस आहे. खरे तर 'टाकणार आहे' लिहिणार होतो पण 'देण्याचा मानस आहे' कसे भारदस्त वाटते, नाही\nअगदी:):) तुमचे हे मत आणि Don Quixote वाल्या सरवँटिसचे लॅटिनबद्दल मत वेगळे नाही. तुमच्या ब्लॉगला शुभेच्छा.\nस्वतंत्र कविता करण्याइतकी प्रतिभा नसलेला पण खाज असलेला एक खोडकर कवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-07-16T00:51:46Z", "digest": "sha1:YRWO2Y67UE53MKNQXMBQ4JUP7SEY6OZ7", "length": 10017, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिक्षण समितीच्या दिल्ली दौऱ्यावर सव्वा लाखांचा खर्च | Dainik Prabhat", "raw_content": "\nशिक्षण समितीच्या दिल्ली दौऱ्यावर सव्वा लाखांचा खर्च\nपिंपरी – शिक्षण समितीचे अधिकारी व महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांचा दिल्ली दौरा केला. या दौऱ्यासाठी एकूण सव्वा लाख रुपयांचा खर्च झाला आहे.\nमहापालिका स्थायी समितीसमोर या खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. स्थायी समितीची बैठक येत्या मंगळवारी (दि.30) होणार आहे. दिल्लीतील आदर्श शाळा व तेथील आदर्श रुग्णालय पाहण्यासाठी विरोधी पक्षनेते, शिक्षण समितीच्या सभापती व शिवसेना गटनेते, मनसेचे गटनेते व शिक्षण समितीचे इतर सदस्य व अधिकारी असे 22 सदस्यांचे शिष्टमंडळ 8 व 9 ऑक्‍टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी अभ्यासाचा “दिल्ली पॅटर्न’ शिष्टमंडळाने जाणून घेतला. त्यांच्या या दोन दिवसीय दौऱ्याला तब्बल 1 लाख 18 हजार 114 रुपयांचा खर्च आला असल्याने या खर्चासाठी स्थायी समितीच्या समोर विषय मांडण्यात आला आहे. या खर्चाला थेट पद्धतीने मान्यता देण्यात येणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदिल्ली येथील शाळांमधील सुधारणा आपल्या शाळांमध्येही व्हावी यासाठी शिक्षण मंडळ काही शिक्षक दिल्ली येथे 15 दिवसांसाठी पाठवणार आहे तर दिल्लीचे काही शिक्षक पिंपरी-चिंचवड येथे येणार आहेत, असे या मंडळातर्फे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी व कशी याबाबत मात्र 15 दिवस उलटून गेले तर कोणतीही रुपरेषा किंवा बदल शिक्षण समितीतर्फे अद्याप तरी करण्यात आलेला नाही.\nकर्नाटकमध्ये 4-5 दिवसांत भाजप सरकार स्थापन करणार\nकर्नाटकचे बंडखोर आमदार शक्तिपरीक्षेवेळी राहणार अनुपस्थित\nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.sardesaikavya.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%97/", "date_download": "2019-07-15T23:57:17Z", "digest": "sha1:23EVMJP3GLXLHQKLJL7C6ATJKW423QZ4", "length": 4391, "nlines": 65, "source_domain": "www.sardesaikavya.com", "title": "महाराष्ट्र टाईम्समधील अग्रलेख _ १९८८ | वा. न. सरदेसाई", "raw_content": "\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nअनुक्रमणिका – गझला व वृत्ते\nअनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते\nअनुक्रमणिका – गीत , कविता , रानरंग .\nअनुक्रमणिका – वा.न.सरदेसाई ह्यांना आलेली पत्रे\nअनुक्रमणिका – अन्य कवींच्या रचना\nरुदकीप्रणीत (अ़क्षरगणांत ) ( प्रत्येक ओळ वेगळ्या वृत्तात )\nमहाराष्ट्र टाईम्समधील अग्रलेख _ १९८८\nप्रतिक्रिया टाका Cancel reply\nप्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यासक्रमात श्री.वा.न.सरदेसाईंच्या गझला अंतर्भूत . . .\nश्री. वा. न. सरदेसाईह्यांनी लिहिलेले काही मराठी दोहे ( video )\nश्री. वा. न. सरदेसाईंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाचे फोटो . .\n|| अंगाई ते गझल-रुबाई || – समग्र वा. न. सरदेसाई ,ह्या कवितासंग्रहात – विविध ९० व्रुत्तांतील १४३ गझला , सर्वमान्यताप्राप्त वृतांतील एकूण १२० रुबाया , “रान” विषयावरील सुमारे ३५ कविता , सुमारे ५० बालकविता , दोहे , हायकू , अंगाई, भावगीते , अध्यात्मगीते , कोळीगीते (लोकगीत ) , देशभक्तिपर-गीते , गण-गवळण , लावणी-पोवाडा , ओवी-अभंग , भक्तिगीते , मुक्तछंद.\nपुण्याला तीन गझला सादर करतांना श्री. वा. न. सरदेसाई , व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87/videos/page-2/", "date_download": "2019-07-16T00:13:32Z", "digest": "sha1:U66PEX5PQPI54MRS2BLFZZPOMSDHZPGO", "length": 11855, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंकजा मुंडे- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्ष��च्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nVIDEO: वडिलांचं नाव लावणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क - पंकजा मुंडे\nबीड, 1 एप्रिल : ''वडलांचं नाव लावणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी लावणारच'' असं सडेतोड मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं. ''आम्ही गरीबी पाहिली नसली तरी आमचे पाय नेहमी जमिनीवरच राहिलेत,'' असा टोलासुद्धा त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला. तसंच प्रीतम मुंडेंचं नाव बोगस यादीत लावणाऱ्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचंही पंकजा मुं���ेंनी सांगितलं.\nVIDEO : 'तेव्हा राष्ट्रवादीसाठी मानेवर सुरी घेऊन मी गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात गेलो'\nVIDEO : बीडमधील गुंडगिरीच्या आरोपाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या पंकजा मुंडे\nVIDEO : प्रीतम मुंडेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला म्हणून बेदम मारहाण\nVIDEO : पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्याला मोठी आग\nमहाराष्ट्र Mar 27, 2019\nSPECIAL REPORT: बीडच्या रणांगणात बहिण भावाच्या अस्तित्वाची लढाई\nVIDEO : 'हे स्वत:च्या वडिलांचेही झाले नाहीत', धनंजय मुंडेंवर विखारी टीका\nस्पेशल स्टोरी Mar 20, 2019\nSPECIAL REPORT : बीडची लोकसभा निवडणूक 'फिक्स मॅच'\nमहाराष्ट्र Mar 17, 2019\nVIDEO: खोतकर-दानवे यांच्या दिलजमाईसाठी युतीची मॅरेथॉन बैठक सुरू\nVIDEO : 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर पकंजा मुंडे म्हणाल्या...\nमहाराष्ट्र Mar 16, 2019\nVIDEO: जालन्याचा जागेचा तिढा कायम, पंकजा मुंडेंनी बाळगलं मौन\nसुजय विखे-पाटलांनी पंकजा मुंडेंची भेट घेतली\n'एक बार जो मैने कमिटमेंट कर दी...'पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना सुनावले\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B8-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-07-16T00:18:43Z", "digest": "sha1:64IEDL4MZTB2AZX6UP5IVR6WASOQPGF6", "length": 3640, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तेजस ठाकरे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - तेजस ठाकरे\nआणखी एका ठाकरेंची राजकारणात एन्ट्री \nमुंबई: शिवसेनेत आणखी एक नाव चर्चेत आलं आहे. शिवसेनेत आदित्य ठाकरे नंतर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत नवीन नाव समोर आलं आहे. उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि आणि...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/structural-audit-for-bmc-hospitals/", "date_download": "2019-07-16T00:16:35Z", "digest": "sha1:6DZDNIUQQZRSKEK5FP3OMYIA4AN5J6X7", "length": 15476, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्���िंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट\nकेईएम रुग्णालयातील डायलिसिस विभागातील फॉल्स सिलिंगच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर आता पालिकेच्या सर्वच रुग्णालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. अशा दुर्घटना होऊन रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णांच्या जिवाला धोका होऊ नये म्हणून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. केईएममध्ये १४ मार्चला रात्री डायलिसिस विभागातील फॉल्स सिलिंगवरील स्लॅबचे प्लास्टर कोसळून दोन रुग्ण जखमी झाले होते.\nया दुर्घटनेनंतर केईएमच्या सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा अशी मागणी प्रभाग समिती अध्यक्ष सचिन पडवळ यांनी केली होती. केईएमच्या आवारात रोज रुग्ण आणि नातेवाईकांचा, कर्मचाऱ्यांचा राबता असतो. त्यामुळे आवारातील सगळय़ा इमारतींचेच स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे अशी मागणी पडवळ यांनी अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांना पत्र लिहून केली.\nपालिकेच्या नायर, शीव, केईएम या तिन्ही प्रमुख रुग्णालयांचे २०१४ मध्ये स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे, मात्र आता पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले जाणार आहे. त्याकरिता वरिष्ठ अभियंत्यांची टीम तयार करण्यात आली आहे.\n-डॉ. अविनाश सुपे, संचालक, प्रमुख रुग्णालये\nअभियंत्यांची टीम तयार करा\nशिवसेनेच्या मागणीची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी पालिकेच्या सर्वच प्रमुख रुग्णालयांचे स्ट्र���्चरल ऑडिट करून घेण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला आणि आरोग्य विभागाच्या उपायुक्तांना दिले आहेत. अभियंत्यांची टीम तयार करून रुग्णालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असेही आदेश त्यांनी ‘दले आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘अवघे पाऊणशे वयमान’ डॉ. मनोहर जोशी यांच्या पुस्तकाचे आज प्रकाशन\nपुढीलपुण्यात तीन बांगलादेशी घुसखोर जेरबंद\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/recipes-news/flower-and-broccoli-salad-recipe-1738113/lite/", "date_download": "2019-07-16T00:24:22Z", "digest": "sha1:DPTKISACS4MXGHQ7VWF6DVPBAC3ZOUBJ", "length": 5340, "nlines": 103, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Flower and Broccoli Salad recipe | फ्लॉवर आणि ब्रोकोली सॅलड | Loksatta", "raw_content": "\nफ्लॉवर आणि ब्रोकोली सॅलड\nफ्लॉवर आणि ब्रोकोली सॅलड\nफ्लॉवर आणि ब्रोकोली स्वच्छ धुऊन त्याचे तुकडे करून घ्यावेत. ते उकळत्या पाण्यातून काढून लगेचच थंड पाण्यात टाकावेत.\n१०० ग्रॅम्स फुलकोबी, १०० ग्रॅम्स ब्रोकोली\nचीझ स���ससाठी – १ चमचा प्रोसेस्ड चीझ, २ चमचे क्रीम, १ चमचा मेयोनिज, चवीपुरते मीठ, मिरपूड आणि चिली फ्लेक्स.\nफ्लॉवर आणि ब्रोकोली स्वच्छ धुऊन त्याचे तुकडे करून घ्यावेत. ते उकळत्या पाण्यातून काढून लगेचच थंड पाण्यात टाकावेत. म्हणजे अर्धकच्चे शिजतील. कारण आपल्याला संपूर्ण शिजलेली भाजी करायचीच नाही. एका भांडय़ामध्ये क्रीम घालून ते मायक्रोवेव्हमधून थोडे गरम करून घ्यावे. त्यात चीझ किसून घालावे. मेयोनिज घालावे आणि मीठ, मिरपूड घालून हे नीट मिसळून घ्यावे. आता आपला चीझ सॉस तयार झाला. एका छानशा नक्षीदार खोलगट बशीमध्ये अर्धकच्ची शिजवलेली फ्लॉवर आणि ब्रोकोली काढून घ्यावी. त्यावर हा चीझ सॉस माखावा आणि वर चिली फ्लेक्स भुरभुरून हे थंडगार सॅलड खायला द्यावे.\nफ्लॉवरची भाजी दिलीत तर मुले खात नाहीत. पण हे चविष्ट आणि दिसायला छान असलेली रंगीबेरंगी सॅलड नक्कीच खातील. आवडत असल्यास यात रंगीत सिमला मिरची, टोमॅटो सॉस हे घटक घातलेत तर त्याचा रंग अधिकच खुलेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinovels.net/2009/02/marathi-books-novel-elove-ch-28.html?showComment=1271244520051", "date_download": "2019-07-15T23:58:27Z", "digest": "sha1:IYCJQANJPSTYTXDZKMWOE6MEZMPDWFU2", "length": 15119, "nlines": 126, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Marathi books - Novel - ELove - CH-28 रुम पार्टनर्स", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nएका खोलीत अतूल आणि अलेक्स राहात होते. खोलीच्या स्थितीवरुन त्यांनी ती खोली भाड्याने घेतली असावी असे जाणवत होते. खोलीत एका कोपऱ्यात अतूल त्याच्या कॉम्प्यूटरवर बसून चॅटींग करीत होता आणि खोलीच्या मध्यभागी अलेक्स डीप्स मारीत व्यायाम करीत होता. अतूल त्याच्या कॉम्प्यूटरवर दिसणाऱ्या चॅटींग विंडोत वर वर सरकणारे एक एक मेसेज वाचत होता. तो चाटींग करण्यासाठी योग्य पार्टनर निवडण्याचा प्रयत्न करीत होता. चॅटींग हा प्रकार त्याला जेव्हापासून कळला तेव्हापासूनच आवडत आला होता. फावल्या वेळात गप्पा करुन टाईप पास करण्याचे यापेक्षा तरी दुसरे कोणते साधन नसावे असे त्याचे मत होते. आणि काही अनोळखी, काही ओळखी लोंकाशी अशा गप्पा मारणे त्याला फार मजेचे वाटत होते. अनोळखी लोकांना प्रत्यक्ष भेटल्यावर कसे प्रथम आपल्या कंफर्टेबल झोन मधे आणावे लागते आणि मगच गप्पा सुरु होवू शकतात. आणि त्या गोष्टीला समोरचा माणूस कसा आहे यावरुन कधी तास तर कधी कितीतरी दिवस लागू शकतात. चॅटींगवर तसे नसते. कुणी ओळखी असो की अनोळखी धडाल द्यायचा मेसेज पाठवून. समोरच्याने एंटरटेन केलेच तर ठीक नाही तर दुसऱ्या कुणाला गाठायचे. काही न समजणारे तर काही घाणेरड्यातले घाणेरडे संवाद त्याला चॅटींग विंडोत वर वर सरकतांना दिसत होते.\nतेवढ्यात त्याला त्यातल्या त्यात वेगळा आणि सोज्वळ एक मेसेज दिसला, '' बरं तू काय करतेस... म्हणजे शिक्षण की जॉब... म्हणजे शिक्षण की जॉब'' कुणी विवेकने पाठविलेला मेसेज होता.\nते त्याचं खरंही नाव असू शकतं किंवा धारण केलेलं...\n'' मी बी. ई. कॉम्प्यूटर केले आहे... आणि जी. एच. इन्फॉरमॅटीक्स या स्वत:च्या कंपनीची मी सध्या मॅनेजींग डायरेक्टर आहे'' विवेकच्या मेसेजला पाठवलेली प्रतिक्रिया चॅटींग विंडोत अवतरली.\nपाठविणाऱ्याचे नाव अंजली होते.\nअचानक मेसेज वाचता वाचता अतूलच्या मनात विचार येवुन गेला.\nया मेसेजचा आपण काही उपयोग घेवू शकतो का\nतो मनातल्या मनात पडताळून पाहू लागला. तो विचार करु लागला. विचार करता करता अचानक त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली.\nतो पटकन अलेक्सकडे वळून म्हणाला, '' अलेक्स पटकन इकडे ये''\nत्याच्या चेहऱ्यावर एक उत्साह ओसांडत होता.\nअलेक्स एक्सरसाईज करायचं थांबला आणि काहीही उत्साह न दाखविता जड पावलाने त्याच्या जवळ येत म्हणाला, '' काय आहे... आता मला शांततेने एक्सरसाईजही करु देणार आहेस का नाही\n'' अरे इकडे मॉनिटरवर तर बघ... एक सोन्याचे अंडे देणारी कोंबडी भेटू शकते आपल्याला...'' अतूल पुन्हा त्याचा उत्साह जागृत करण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.\nआता अलेक्स थोडा इंटरेस्ट घेवून मॉनिटरकडे बघू लागला.\nतेवढ्यात चॅटींग विंडोमधे अवतरलेला आणि वर सरकत असलेला विवेकचा अजून एक मेसेज त्यांना दिसला,\n'' अरे .. बापरे.. '' तुला तुझं वय विचारलं तर राग तर येणार नाही ना.. '' तुला तुझं वय विचारलं तर राग तर येणार नाही ना... नाही ... म्हणजे मी कुठेतरी वाचलं आहे की स्त्रियांना त्यांचं वय विचारलेलं आवडत नाही म्हणून ... ''\nआणि त्याच्या पाठोपाठ लागलीच अंजलीने पाठविलेल्या उत्तराचा मेसेज अवतरला,\n'' बघ हा हंस आणि हंसिनी चा जोडा... यातली हंसीने एका सॉफ्टवेअर कंपनीची मालक आहे... म्हणजे मल्टी मिलीयन डॉलर्स...'' अतूल आपल्या चेहऱ्यावर तरळलेले लालचीपणाचे भाव लपविण्याच्या प्रयत्नात म्हणाला.\nतेवढ्यात पुन्हा चॅटींग विंडोत विवेकचा मेसेज अवतरला, '' अगं हे तर मला आधीच माहित होतं... मी तुझ्या मेल आयडी वरुन बघितलं होतं ... खरं सांगू तू जेव्हा सांगितलंस की तू मॅनेजींग डायरेक्टर आहेस ... तर माझ्या समोर 45-50 वयाच्या एका वयस्कर बाईचं चित्र उभं राहालं होतं ...''\nअलेक्सने त्या दोघांचे त्या विंडोतले सगळे मेसेज वाचले आणि म्हणाला, '' पण आपल्याला काय करावे लागेल\n'' काय करायचं ते सगळं तू माझ्यावर सोडून दे ... फक्त मला तूझी साथ पाहिजे'' अतूल आपला हात समोर करीत म्हणाला.\n'' किती पैसे मिळतील'' अलेक्सने मुळ मुद्द्याला हात घालीत प्रश्न विचारला.\n'' अरे लाखो करोडो मधे खेळू शकतो आपण'' अतूल अलेक्सचा लालचीपणा जागृत करण्याच्या प्रयत्नात म्हणाला.\n'' अलेक्स अतूलचा हात आपल्या हातात घेत म्हणाला, '' तर मग मी हा जिव ओवाळण्यासही तयार आहे''\nतेवढ्यात पुन्हा चॅटींग विंडोत अंजलीचा मेसेज अवतरला, '' तू तुझं वय नाही सांगितलंस\nलागलीच विवेकचं उत्तरही चॅटींग विंडोत अवतरलं '' मी माझ्या मेल ऍड्रेसच्या माहितीत ... माझं खरं वय लिहिलं आहे...''\n'' 23 वर्ष म्हणजे फार नाजुक वय असतं... मासा प्रेमाच्या जाळ्यात अडकून काहीही करु शकतो'' अतूल गुढपणे गालातल्या गालात हसत म्हणाला.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/2389", "date_download": "2019-07-16T00:57:48Z", "digest": "sha1:VCNWGYFTPXAWM3373WLBZKNCGH2LRLOW", "length": 7519, "nlines": 88, "source_domain": "dhanlabh.in", "title": "फायदा पहा !! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nगुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद मिळालेल्या देशातील दोनपैकी एक रोखे भांडार (डिपॉझिटरी) सेवा ‘सेन्ट्रल डिपॉझिटरी सव्‍‌र्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड’ अर्थात सीडीएसएलची शुक्रवारी राष्ट्रीय शेअर बाजारात ६८ टक्के अधिमूल्याने नोंदणी झाली. गत आठवडय़ात कंपनीने राबविलेल्या प्रारंभिक विक्रीत, एकूण विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या समभागांपेक्षा १७०.१६ पट अधिक प्रतिसाद गुंतवणूकदारांकडून मिळविला. प्रारंभिक विक्रीसाठी सर्वाधिक प्रतिसाद मिळविण���ऱ्या कंपन्यांच्या पंक्तीतील एक म्हणून सीडीएसएलची इतिहासात नोंद झाली आहे.\nअल्पबचत योजनांच्या व्याजदरात अल्प कपात\n‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंड’\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A8", "date_download": "2019-07-16T00:29:03Z", "digest": "sha1:WZH47ALZSR4XRQQ6ALXL5L4KUZWAPVMP", "length": 4369, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिद्धार्थ महादेवन - विकिपीडिया", "raw_content": "\n१६ एप्रिल, १९९३ (1993-04-16) (वय: २६)\nसिद्धार्थ महादेवन (जन्म: १६ एप्रिल १९९३) हा एक भारतीय पार्श्वगायक आहे. २०१३ सालच्या भाग मिल्खा भाग ह्या बॉलिवुड चित्रपटामधील जिंदा ह्या गाण्यासाठी सिद्धार्थ प्रसिद्धीच्या झोतात आला. ह्या गाण्यासाठी त्याला फिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार मिळाला.\nसिद्धार्थ प्रसिद्ध भारतीय गायक व संगीतकार शंकर महादेवन ह्याचा मुलगा आहे.\nइ.स. १९९३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ फेब्रुवारी २०१५ रोजी १७:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugar-industries-cant-run-without-subsidy-says-rohit-pawar-7792", "date_download": "2019-07-16T00:59:16Z", "digest": "sha1:2LFZXTEAIYTO3QSD7YBD5MMZGWL6G527", "length": 17683, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Sugar industries cant run without subsidy says Rohit Pawar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअनुदानाशिवाय साखर उद्योग चालणे कठीण : रोहित पवार\nअनुदानाशिवाय साखर उद्योग चालणे कठीण : रोहित पवार\nरविवार, 29 एप्रिल 2018\nसोलापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात १९ ते २० रुपयांच्या दरम्यान असलेले साखरेचे दर, आपल्या देशात साखर उत्पादनासाठी प्रतिकिलो येणारा ३४ रुपयांचा खर्च पाहता साखर उद्योगाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कारखानदारांनी साखर निर्यात करावी यासाठी कारखानदारांना प्रतिकिलो किमान दहा रुपये व शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर केंद्र व राज्य सरकारने थेट अनुदान द्यावे. त्याशिवाय येत्या हंगामात साखर उद्योग चालणे कठीण असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहित पवार यांनी दिली.\nसोलापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात १९ ते २० रुपयांच्या दरम्यान असलेले साखरेचे दर, आपल्या देशात साखर उत्पादनासाठी प्रतिकिलो येणारा ३४ रुपयांचा खर्च पाहता साखर उद्योगाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कारखानदारांनी साखर निर्यात करावी यासाठी कारखानदारांना प्रतिकिलो किमान दहा रुपये व शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर केंद्र व राज्य सरकारने थेट अनुदान द्यावे. त्याशिवाय येत्या हंगामात साखर उद्योग चालणे कठीण असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहित पवार यांनी दिली.\nउपाध्यक्ष पवार म्हणाले, की आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर व साखर उत्पादन खर्च यामध्ये १४ ते १५ रुपयांची तफावत आहे. सरकारने जर दहा रुपयांचे अनुदान दिले, तर साखर कारखानदार सध्या किलोला पाच रुपये नुकसान सहन करू शकतील. आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेच्या दरासोबत स्पर्धा करण्याची क्षमता आता देशातील साखर उद्योगाकडे र���हिली नाही. निर्यातीसाठी प्रतिकिलो दहा रुपये अनुदान कारखान्यांना दिल्यास येत्या काळात साखरेचे दरही स्थिर राहतील, असा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला. देशातील साखर उद्योगांकडे शेतकऱ्यांना देय असलेले साधारणतः २१ हजार कोटी रुपये आहेत.\nमहाराष्ट्रातील साखर कारखानदारांकडे साधारणतः अडीच हजार कोटी रुपयांची रक्कम आहे. साखर उद्योगाकडे आणि शेतकऱ्यांकडे पाहण्याची केंद्र व राज्य सरकारची भूमिका उदासीन दिसत आहे. यंदाच्या हंगामात गाळपासाठी मुबलक ऊस असल्याने चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु साखरेचे दर सातत्याने घसरले आहेत. सहवीजनिर्मिती, इथेनॉलच्या दरातही कपात झाली. जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना दर देण्याची कारखानदारांची इच्छा असतानाही केंद्र सरकारच्या या धोरणांमुळे हा दर ते देऊ शकले नाहीत. येत्या हंगामापूर्वी सरकारने साखर उद्योगाबाबत ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षाही उपाध्यक्ष पवार यांनी व्यक्त केली.\nदीड वर्षात करावी लागेल ८० लाख टन साखर निर्यात\nसध्या उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याने येत्या हंगामात प्रचंड साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या साखरेपैकी २० लाख टन व पुढील हंगामातील ६० लाख टन साखर येत्या एक ते दीड वर्षात निर्यात करावी लागणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आतापासून नियोजन करणे आवश्‍यक असल्याचेही उपाध्यक्ष पवार यांनी सांगितले.\nसोलापूर साखर साखर निर्यात रोहित पवार महाराष्ट्र ऊस\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह\nरत��नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nगुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nलाल कांद्याची लागवड वाढण्याची शक्‍यताजळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maha-nmk.co.in/page/53/", "date_download": "2019-07-16T00:27:23Z", "digest": "sha1:OHC6GA434LR2257BW5WOPA7U2YFDS5VK", "length": 6673, "nlines": 47, "source_domain": "maha-nmk.co.in", "title": "Maha NMK- Latest Recruitment, Sarkari Naukri, Govt Jobs in Maharashtra - Part 53", "raw_content": "\nनॅशन��� हेअल्थ मिशन [ NHM ] ऑल इंडिया रेकरूटमेंट | National Health Mission Recruitment 2018- एनएचएमने सोशल वर्कर, मॉनिटरिंग आणि इव्हॅल्यूएशन ऑफिसर, अधिक रिक्त पदांसाठी रिक्षा भरण्यासाठी भरती मोहीम घोषित केली आहे. अधिकृत अधिसूचना वाचा आणि 18-07-2018 रोजी / आधी लागू. संपूर्ण भारतातील सर्व एनएचएम रिक्चिन्स 2018 मिळवा आणि लगेच येथे सर्व नवीनतम एनएचएम 2018 जॉब […]\nइंडियन लॉ सोसायटी पुणे भर्ती 2018 तपशील | 48 Seats available at Indian Law Society इच्छुक अर्जदार पुढील बैठकीत शेड्यूल प्रमाणे सायकल चालविण्यास इच्छुक असतील. अर्जदारांना सर्व मूळ कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह पोस्ट्सच्या गरजेनुसार अर्ज करण्याची आवश्यकता आहे. चाला – मध्ये मुलाखत 9 आणि 10 जुलै रोजी आहे 2018 रिक्त पदे- 48 असिस्टंट प्रोफेसर ( Assistant […]\nसमता नागरी पतसंस्था अहमदनगर १० रिकाम्या जागा | अर्ज भरण्याची अंतिम दिनांक १० जुलै 2018\nआर्मी इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि पुणे येथे १३ जागा | अर्ज भरण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०१८.\nआर्मी इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि पुणे येथे १३ जागा | अर्ज भरण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०१८. आर्मी इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि मध्ये १३ विविध पदांसाठी जागा उपलब्ध झाल्या आहेत. तरी सर्व पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे.अंतिम दिनांक १३ जुलै २०१८ आहे.या १३ जागा प्रोफेसर, सहाय्यक प्रोफेसर, आणि असिस्टंट प्रोफेसर या पदांसाठी आहेत.सविस्तर माहितीसाठी खालील […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-17-june-2019/", "date_download": "2019-07-16T00:12:12Z", "digest": "sha1:S4PCADHUSXUSDP2VAWQKD3UTT76BYGKZ", "length": 13256, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 17 June 2019 - Chalu Ghadamodi 17 June 2019", "raw_content": "\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nत्रिपुरामधील आठ जिल्ह्यातील सात जिल्ह्यांत 1,650 कोटी (235 दशलक्ष डॉलर्स) पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) ने प्रकल्प मंजूर केले आहेत.\nभ्रष्टाचारविरोधी प्रचारक झुझाना कॅपुतोवा यांनी स्लोव्हाकियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.\n17 जून रोजी प्रत्येक वर्षी वाळवंटीकरण आणि दुष्काळ दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो.\nजम्मू-काश्मीर बँक आता माहितीचा अधिकार कायदा आणि केंद्रीय सतर्कता आयोग (सीव्हीसी) मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन आली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या ‘मन की बात’ भारतीय रेडिओ कार्यक्रमात त्यांनी ऑल इंडिया रेडिओ, डीडी नॅशनल आणि डीडी न्यूज वर देशांतील लोकांना संबोधित केले. मन की बात 30 जूनला पुन्हा सुरू होणार आहे.\nभारत व वाणिज्य मंत्रालयाने अभ्यास केला आहे की अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध या देशांना रसायने आणि ग्रॅनाइट सारख्या 350 उत्पादनांची निर्यात वाढविण्यासाठी भारताला संधी प्रदान करते.\nकृषी सुधारणांसाठी केंद्र उच्च-स्तरीय कार्यदल स्थापन करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. नीति आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या पाचव्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nसामाजिक कार्यकता मकरंद टिल्लू ‘सेव्ह वॉटर हीरो अवॉर्ड’ जिंकला आहे.\nराजस्थानच्या सुमन राव यांनी फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 201 9 ब्युटी पेजेंट जिंकली आहे.\nभारतीय कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11000 धावा करणारा प्रथम फलंदाज ठरला आहे.\nNext (SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 432 जागांसाठी भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती Phase – II परीक्षा प्रवेशपत्र\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर पदांची भरती परीक्षा निकाल\n» (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2019 निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-07-16T00:08:04Z", "digest": "sha1:OWDMSLVNJH3WWAZH66JKNHD3TNFM6427", "length": 5239, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:उंच पर्वतशिखरेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:उंच पर्वतशिखरेला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:उंच पर्वतशिखरे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपर्वत (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nएव्हरेस्ट (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nके२ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nल्होत्से (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचो ओयू (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nधवलगिरी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमनास्लु (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nनंगा पर्वत (आं��र्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nअन्नपूर्णा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nगाशेरब्रम १ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nब्रॉड पीक (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nगाशेरब्रम २ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकांचनगंगा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमकालू (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमानसलू (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://indiacars.myautoglobe.com/mr/audi-a5-base-price/model-2761-1", "date_download": "2019-07-16T00:25:32Z", "digest": "sha1:GETXGSXS7JI47QCIQAT7IMZNLMTZ5AET", "length": 5242, "nlines": 181, "source_domain": "indiacars.myautoglobe.com", "title": "ऑडी ए५ बेस किंमत", "raw_content": "\nमारुति इग्निस अल्फा १.२ पेट्रोल\nमारुति एक्सए आल्फा कॉन्सेप्ट\nमहिंद्रा लोगान 2009 DLX 1.5 खेलने\nमहिंद्रा लोगान यात्री 1.5 DLX 2009\nमहिंद्रा लोगान यात्री 1.4 GLX 2009\nहोंडा डब्ल्यूआरवी आइ वीटेक एस\nटोयोटा करॉला अल्टीस फेस्लिफ्ट\nटोयोटा कोरोला एच 1 2008\nटोयोटा कोरोला एच 2 2008\nऑडी ए५ बेस किंमत\nशीर्ष गती आणि कार्यक्षमता\n1 किंमत आणि तपशील\nबजाज क्यूट आरई60 स्माल कार किंमत\nऑडी टी टी क..\n1.6 एकत्रित उत्पादनाचे देश\nमहिंद्रा बोलेरो ईएक्स एसी किंमत\nऍस्टन मार्टीन वाँटेज क्रीडा व्ही 8 स्पोर्ट किंमत\nऑडी क्यू३ ३० टीडीआइ...\nऑडी क्यू ३ ३५ टीडीआ...\nऑडी क्यू ३ ३५ टीडीआ...\nऑडी कार ची तुलना\nऑडी ए५ टिपट्रोनिक वि ऑडी क्यू ३ ३५ टीडीआइ...\nऑडी ए५ टिपट्रोनिक वि ऑडी क्यू 6\nऑडी ए५ टिपट्रोनिक वि ऑडी क्यू ४\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nऑडी कार ची तुलना\nऑडी टी टी वि ऑडी ए५ टिपट्रोनिक\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nऑडी क्यू ३ ३५ टीडीआइ क्वॉट्...\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nऑडी क्यू३ ३० टीडीआइ एस एडिश...\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/jain-munis-a-terrorist-says-sanjay-raut/", "date_download": "2019-07-16T00:19:19Z", "digest": "sha1:FWCT2J5GG66MTWUL4VGH4QELFR4ZBJ2T", "length": 8665, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जैन मुनींना अतिरेकी संबोधणे ही बौध्दिक दिवाळखोरी - खा.दिलीप गांधी", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nजैन मुनींना अतिरेकी संबोधणे ही बौध्दिक दिवाळखोरी – खा.दिलीप गांधी\nअहमदनगर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा झालेला दारूण पराभव जिव्हारी लागल्यानेच शिवसेनेचे खा.संजय राऊत बेताल वक्तव्य करीत आहेत. जैन समाजाचे आदरणीय असणार्या जैन मुनींना अतिरेकी संबोधणे ही कोत्या बुध्दीची दिवाळखोरी आहे, अशी सणसणीत टीका भाजपाचे अहमदनगर येथील खा.दिलीप गांधी यांनी केली असून खा.राऊत यांनी जैन मुनी व संपूर्ण जैन समाजाची माफी मागावी,अशी मागणी देखील खा.गांधी यांनी केली आहे.\nदरम्यान खा.राऊत यांनी जैन मुनींच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सकल जैन समाजाच्या वतीने गुरुवारी दुपारी नगर मध्ये मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले. मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा दारूण पराभव झाल्यानंतर बुधवारी शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत मीरा-भाईंदर मधील भाजपाचा विजय हा मनी-मुनींमुळे झाला असल्याचे सांगून जैन मुनींवर प्रखर टीका केली होती.\nखा.राऊत यांनी जैन मुनींना अतिरेकी असे देखील संबोधले होते. या पाश्र्वभूमीवर प्रसिध्द केलेल्या निवेदनात भाजपा खा.दिलीप गांधी यांनी खा.राऊत यांच्यावर टीका केली आहे. खा.गांधी यांनी म्हटले आहे की,जैन समाजात जैन मुनींसाठी अतिशय कडक अशा स्वरूपाची आचारसंहिता असते.\nभगवान महावीर व २४ तीर्थंकरांनी आचरणात आणलेली जीवनपध्दती व जैन धर्माचा लाखो वर्षांचा इतिहास जैन मुनींनी आपल्या आचरणाने जनतेपर्यंत पोहोचविण्याचे मोलाचे काम केलेले आहे. जैन धर्मात मुंगीची सुध्दा हत्या करणे पातक मानले जाते. अशा स्थितीत जैन मुनींना अतिरेकी म्हणणे म्हणजे बौध्दिक दिवाळखोरी चे लक्षण आहे. राऊत यांनी जैन मुनींच्या बद्दल केलेले आपले वक्तव्य त्वरित मागे घेऊन जैन मुनी व संपूर्ण जैन समाजाची माफी मागावी. तसेच समाजात व्देष निर्माण करण्याचे काम करू नये, अशी मागणी खा.दिलीप गांधी यांनी केली आहे.\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nकर्जमाफी योजनेचा लाभ किती शेतक-यांना मिळाला- डॉ. पतंगराव कदम\nशहराला अखंडीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी स्वयंचलीत यंत्र\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-low-temperature-mahabaleshwar-maharashtra-6806", "date_download": "2019-07-16T00:52:18Z", "digest": "sha1:5EBPHA2SR4PLK6MSBFISUXIZPXTHYZRL", "length": 15936, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, low temperature in Mahabaleshwar, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनिवार, 24 मार्च 2018\nमहाबळेश्‍वर येथील हवामान केंद्रामध्ये १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मार्च महिन्याच्या किमान सरासरी तापमानापेक्षा ते ४ अंशांनी कमी आहे. महाबळेश्‍वर हे दऱ्याखोऱ्यांनी आणि जंगलांनी व्यापलेला प्रदेश आहे. पाणी असलेल्या ठिकाणी तापमान कमी होणे शक्य आहे. मात्र तीन अंशांपर्यंत तापमान कमी झाल्याची नोंद हवामान विभागाकडे नाही.\n- डाॅ. के. एस. होसळीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, विभागीय हवामान केंद्र, मुंबई.\nमहाबळेश्वर, जि. सातारा ः राज्यात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढू लागली असतानाच महाबळेश्वरमध्ये मात्र सध्या अल्हाददायक वातावरण अनुभवावयास येत आहे. येथील वेण्णालेक ते लिंगमाळा परिसरात शुक्रवारी (ता. २३) पहाटे दवबिंदू गोठून हिमकणांची पांढरी शुभ्र चादर शेतशिवारसह स्ट्रॉबेरी मळ्यामध्ये पाहावयास मिळाली. या परिसरात ४ ते ५ अंश डिग्री पारा खाली उतरला होता.\nमहाबळेश्वर येथे गेल्या काही दिवसांपासून सकाळ व रात्रीचे वातावरण अत्यंत अाल्हाददायक होते. शुक्रवारी (ता. २३) सकाळी तर येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरात पहाटे प्रचंड थंडी होती. तेथील तापमान ४-५ अंश डिग्रीपर्यंत खाली उतरले होते. त्यामुळे सर्वत्र या परिसरातील स्ट्रॉबेरीचे मळे तसेच लिंगमाळा भागातील स्मृतिवनाच्या पठारावरील गवत, पाने, फुले, वेली यांच्यावर दवबिंदू गोठून हिमकणांची चादर पांघरल्याचे पहावयास मिळाले.\nहिवाळ्यात अशा प्रकारे हिमकण पहावयास मिळत असतात, मात्र उन्हाळी हंगामाच्या सुरवातीलाच अशा प्रकारे हिमकण दिसले आहेत. या वर्षी थंडीच्या मोसमामध्ये या नंदनवनात अनेक वेळा कडाक्‍याची थंडी पडली होती.\nमात्र त्या वेळेस जोरात वारेही होते, त्यामुळे हिमकण पहावयास मिळाले नाहीत. मात्र आज ऐन उन्हाळ्यात सुरवातीलाच अशा प्रकारे हिमकण दिसल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार महाबळेश्वर शहराचे किमान तापमान सुमारे १०.० डिग्री सेल्सिअस होते, तर वेण्णा तलाव परिसरात ते ४ ते ५ अंश डिग्रीपेक्षा कमी असल्याचे जाणवत होते. दरम्यान ४ मार्च २०१५ रोजी व मागील वर्षी १३ मार्च २०१७ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र होळीचा सण साजरा होत असतानाच अशा प्रकाचे हिमकण महाबळेश्वरमध्ये पहावयास मिळाले होते.\nहवामान महाबळेश्वर स्ट्रॉबेरी सकाळ थंडी किमान तापमान महाराष्ट्र\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/diwali/2008/node/36.html", "date_download": "2019-07-16T01:11:10Z", "digest": "sha1:FPG5LZ3ILTQ2REDKH7EMPOPRWQZMD6O3", "length": 22398, "nlines": 90, "source_domain": "www.manogat.com", "title": "आठवले काका | मनोगत", "raw_content": "मनोगत आस्वाद विवाद संवाद\nदिवाळी अंक २००८. वर्ष दुसरे.\nआठवलेकाकांचा नि माझा संबंध माझ्या लहानपणी आला. उणापुरा तीन-चार वर्षांचा. त्यावेळी मी सातवी-आठवीत असेन. पण तो काळही आयुष्यावर प्रभाव टाकणारा ठरला. एकाच माणसाची रूपंही किती वेगवेगळी असतात हेही त्यांच्या निमित्तानं कळलं. आता ते कुठे असतील माहीत नाही. गाव सोडून गेल्यानंतर त्यांची काहीही खबरबात नाही. कोकणातल्या कुठल्या तरी गावात बदली झाल्याचं शेवटचं कळलं होतं. पण कोणत्या गावात ते काही कळलं नाही.\nआठवले काकांची पहिली भेट अजूनही आठवते. गावात आमचं पेपरचं एकमेव दुकान. साहजिकच नवीन आलेली माणसं आमच्या दुकानात आल्याशिवाय रहायची नाहीत. गाव तालुक्याचं असलं तरी करमणुकीला काहीच साधन नव्हतं. मग वेळ घालवायला पेपर तरी हवाच. म्हणूनही गावातली नवी आलेली मंडळी आमच्या दुकानात यायची. तसेच आठवलेकाकाही एक दिवस आले. 'लोकसत्ता द्या' असा भरदार आवाज ऐकून दुकानात खाली वाकलेला मी वर झालो, तेव्हा उंचापुरा माणूस दिसला. कोकणस्थी गौर वर्ण, सोनेरी रुबाबदार मिशा, स्वच्छ तलम ऑफव्हाईट शर्ट, काळी पँट आणि किंचित हसू. पण या सगळ्यांपेक्षा लक्षात राहिली ती त्यांची दुकानाच्या फळकुटापासून छतापर्यंत पोहोचणारी उंची नि भरदार आवाज. दुकानात बाबाही होते. पेपर दिल्यानंतर सवयीप्रमाणे बाबांनी कुठून आले, कोणत्या खात्यात नोकरी करता अशी चौकशी केली. बोलणं काय झालं ते फारसं आठवत नाही. पण पंचायत समितीत नोकरी करतात हे समजलं. पंचायत समितीतले हे नवे भाऊसाहेब. हा माणूस काही तरी वेगळा आहे, असं उगाचच वाटलं.\nपुढे काका नेहमीच दुकानात यायला लागले. कधी पेपरच्या निमित्तानं तर कधी इतर काही घेण्यासाठी. मग आल्यानंतर बाबांशी त्यांच्या चांगल्या गप्पाही रंगायच्या. त्या गप्पा ऐकायला मला फार आवडायचं. ते अतिशय गोष्टीवेल्हाळ होते. पण भरघोस मिशा आणि तसाच भरदार आवाज असणार्‍या काकांची काहीशी भीतीही वाटायची. काका कोणत्याही गोष्टीवर लीलया बोलायचे. अध्यात्मापासून चित्रपटापर्यंत. त्यांच्या हुशारीची कल्पना एव्हाना बाबांनाही आली आणि त्यातच त्यांनी एक दिवस फतवा काढला. आठवलेकाकांकडे जाऊन परवचा पाठ करून घ्यायचा. झालं. आम्ही दोघंही भावंडं (मी आणि भाऊ अभिजित) थोडे थरकापलोच. कारण पाठांतर वगैरे करण्याचा आम्हा दोघांना भयंकर कंटाळा. पण बाबांचा हुकुम मोडण्याची आमची काय बिशाद. मग आम्ही शेजारच्या तेंडुलकरांचा जितू नि संगीता यांनाही तयार केलं. तेही आमच्याबरोबर यायला तयार झाले.\nआठवलेकाका रहायचे ते तेंडुलकरांच्याच वाड्यात. तेंडुलकरांचा वाडा हे एक मोठं प्रकरणच होतं. वाडा म्हटल्यावर डोळ्यासमोर जी प्रतिमा उभी राहील, त्याच्या विसंगत ही वास्तू. गावात वेगवेगळी सरकारी ऑफिसं आल्यामुळे बाहेरची अनेक मंडळी गावात येऊ लागली. त्यांना रहायला जागा नव्हती. तेंडुलकरांची जागा भरपूर होती. त्या जागेच्या मध्ये त्यांचं जुन्या पद्धतीचं घर होतं. गावातली खोल्यांची टंचाई पाहून तेंडुलकरांच्या म्हातारीनं (तिला आम्ही याच नावाने संबोधत असू) घरासभोवतालच्या जागेत फटाक्याच्या लडीसारखी एकेक-दोन खोल्यांची जमेल तशी घरं बांधली. बांधकामाचा कुठलाही नियम न लावता रामा मिस्तरीनं ही घरं बांधली. त्यामुळे वाकड्या तिकड्या भिंती नि तशाच खिडक्यांच्या खोल्या एकमेकांना चिकटल्या गेल्या. या सगळ्यांना मिळून तेंडुलकरांचा वाडा म्हणण्याची प्रथा पडून गेली.\n... तर अशा या वाड्यातल्या एका खोलीत आठवलेकाका रहायचे. रस्त्याला लागून गटार आणि पलीकडे त्यांची खोली. सुदैवाने त्यांना दोन खोल्या मिळाल्या होत्या. पहिली अगदीच छोटी, तर दुसरी थोडी मोठी. पहिल्या खोलीत आरामखुर्ची असायची. आरामखुर्ची मी पहिल्यांदा त्यांच्याचकडे पाहिली. दुसर्‍या खोलीतला काळाकुट्ट अंधार तेवढा आठवतोय. दिवसाही या खोलीत जायला आम्ही घाबरत असू. त्याच खोलीत गोंदवलेकर महाराजांचा फोटो होता. काका या महाराजांचे अगदी निस्सिम भक्त होते. संध्याकाळी पिवळट दिव्यात या फोटोसमोर आम्ही परवचा म्हणायचो.\nपहिला दिवस अजूनही आठवतो. या दिवशी काकांनी आमच्याकडून फक्त शब्द म्हणवून घेतले. 'पश्चिम'. मी पच्छिम म्हटलं की काका पुन्हा म्हणायचे पश्चिम. जोपर्यंत मी योग्य शब्द म्हणत नव्हतो तोपर्यंत त्यांनी मला ते म्हणायला लावला. माझ्यानंतर बाकीच्यांनाही यातून जावं लागलं. काकांचं हे रूप पहिल्यांदाच पहायला मिळालं. त्यांचे नियम भलतेच कडक होते. बरोबर आठच्या ठोक्याला त्यांच्या घरी हजर व्हायला लागायचं. उशीरा आलं की ते अंगठे धरायला लावत. दहा मिनिटं अंगठे धरल्यानंतर मग आतल्या खोलीत बोलवत. सुरवातीच्या काळात स्तोत्र कशी म्हणायची, कशी पाठ करायची हे समजावून सांगितलं. स्तोत्रही ते नीट कान देऊन ऐकायचे. जोपर्यंत उच्चार नीट होत नाही, तोपर्यंत प्रत्येक श्लोक ते पुन्हा पुन्हा म्हणायला लावायचे. त्यांना सिगारेट ओढायची फार सवय. त्यामुळे घरात माचिस बर्‍याच होत्या. त्यातल्या अर्ध्या जळालेल्या काड्या ते जवळ ठेवायचे. कुणी जांभई देतोय, उच्चार नीट करत नाही, हे लक्षात आलं की ते काडी बरोबर त्याला फेकून मारायचे. आमच्यात जित्या अत्यंत आळशी. शिवाय त्याच्या पाठांतराचीही बोंब. त्यामुळे त्याने अशा अनेक काड्या 'पचवल्या'.\nकाकांकडे जायला लागल्यापासून त्यांचे व्यक्तिमत्त्व हळूहळू उलगडत गेले. काकांना गावात फारसे मित्र नव्हते. पण आमचे बाबा नि पलीकडे राहणार्‍या दळवींशी तेवढं त्यांचं जमायचं. त्यांच्यात हास्यविनोद अनेकदा चालायचे. सुरवातीला संध्याकाळी त्यांच्याकडे जाणारे आम्ही मग इतरही वेळी त्यांच्याकडे जायला लागलो. हळूहळू त्यांच्याविषयीची भीती चेपली. त्यांच्याकडे जायला आणखी एक कारण असायचं. काका गोष्टी फार रंगवून सांगायचे. त्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकणे हा एक अनुभव असायचा. गोष्ट सांगण्याची त्यांची शैली फार निराळी होती. त्यावेळी काका फक्त पांढर्‍या चट्ट्यापट्ट्याच्या चड्डीवर आरामखुर्चीवर बसलेले असायचे. पूर्ण आरामखुर्ची व्यापून. आराम या शब्दातील 'आराम' त्यांच्या त्या कृतीतही दिसायचा. आरामखुर्चीचा थाट त्यांना शोभायचा. मग आमच्यातला कुणीतरी त्यांना सिगारेट आणून द्यायचा. त्यानंतर मग दोन जण दोन्ही हात आणि दोन जण पाय दाबून देत. हात-पाय दाबणं सुरू झालं की मग काका गोष्ट सांगायला सुरवात करायचे.\nआमची 'डिमांड' भुताच्या गोष्टीचीच असायची. भुताच्या गोष्टीची भीती तर वाटायची, पण आकर्षणही असायचं. मग काका \"हे बघा, गोष्ट सांगतो, पण चड्डी ओली होईल बरं का\" असं म्हणत हसायचे. आम्ही 'चालेल' असं एकमेकांकडे बघत सांगायचो. काकांची गोष्ट सांगण्याची पद्धत विलक्षण होती. इतक्या चित्रदर्शी शैलीत ते गोष्ट सांगायचे की सगळी गोष्ट जणू जिवंत व्हायची. गोष्ट इतक्या लवकर आमच्या मनाचा ताबा घ्यायची की मग आम्ही हात-पाय दाबायचेही विसरून जात असू. गोष्ट सांगता सांगता काका मध्येच 'भक' असा आवाज करत आणि आधीच घाबरलेले आम्ही आणखी घाबरत असू. मग काका आम्हाला ��ात-पाय दाबण्याची आठवण करून देत. ड्रॅक्युलाच्या भयप्रद कथा पहिल्यांदा मी त्यांच्या तोंडूनच ऐकल्या. मग ड्रॅक्युला दुसर्‍याच्या गळ्यात आपले दात कसे घुसवतो, याचं चित्रण काका शब्दांत असे काही करायचे की ऐकता ऐकता आमची 'बोबडी' वळायची. 'बोबडी' वळणे हा खास त्यांचा शब्द. गोष्ट सांगून झाल्यानंतर थरकाप उडालेले आम्ही त्यांच्या पायाशी बसायचो. मग काय घाबरलात की नाही\" असं म्हणत हसायचे. आम्ही 'चालेल' असं एकमेकांकडे बघत सांगायचो. काकांची गोष्ट सांगण्याची पद्धत विलक्षण होती. इतक्या चित्रदर्शी शैलीत ते गोष्ट सांगायचे की सगळी गोष्ट जणू जिवंत व्हायची. गोष्ट इतक्या लवकर आमच्या मनाचा ताबा घ्यायची की मग आम्ही हात-पाय दाबायचेही विसरून जात असू. गोष्ट सांगता सांगता काका मध्येच 'भक' असा आवाज करत आणि आधीच घाबरलेले आम्ही आणखी घाबरत असू. मग काका आम्हाला हात-पाय दाबण्याची आठवण करून देत. ड्रॅक्युलाच्या भयप्रद कथा पहिल्यांदा मी त्यांच्या तोंडूनच ऐकल्या. मग ड्रॅक्युला दुसर्‍याच्या गळ्यात आपले दात कसे घुसवतो, याचं चित्रण काका शब्दांत असे काही करायचे की ऐकता ऐकता आमची 'बोबडी' वळायची. 'बोबडी' वळणे हा खास त्यांचा शब्द. गोष्ट सांगून झाल्यानंतर थरकाप उडालेले आम्ही त्यांच्या पायाशी बसायचो. मग काय घाबरलात की नाही असं म्हणत काका गडगडाटी हसायला लागायाचे.\nएकटे राहणारे काका स्वयंपाकही एकट्यानेच करायचे. आम्हालाही काहीवेळा खास काही केलं तर खायला द्यायचे. त्यांचा स्वयंपाक अतिशय चविष्ट असायचा. काकांकडे रोज जायला लागल्यामुळे आम्ही त्यांच्या घरचेच एक झालो होतो. मग एक जण घर झाडून काढेल. दुसरा पाणी भरेल. तिसरा बाजारातून काही आणून देईल. अशी कामच आम्ही वाटून घेतली होती. हळूहळू काका उलगडत चालले होते.\nअसंच एक दिवस दुपारी त्यांच्या घरी गेलो. घर बंद दिसलं. काका कुठे गेले ते कळलं नाही. मग कोणीतरी सांगितलं, \"अरे, खालच्या आळीला शंकराच्या देवळाजवळ पडलेत ते\" काकांना काय झालं असेल या भीतीने आम्ही चौघंही जण धावत धावत गेलो. पाहतो तर काय\" काकांना काय झालं असेल या भीतीने आम्ही चौघंही जण धावत धावत गेलो. पाहतो तर काय काका चक्क दारू पिऊन जमिनीवर लोळत होते. पिऊन तर्रर्र झालेल्या काकांना कपड्यांचीही शुद्ध उरली नव्हती. ते दृश्य पाहून मी तर पार सटपटून गेलो. काकांसारखा माणूस असाही असू शकेल याची क��्पनाही मी करू शकत नव्हतो. पण इथे असलेलं वास्तव त्याहून कठोर होतं. मला प्रतिक्रिया काय व्यक्त करावी तेही कळत नव्हतं. खरं तर दारूडा माणूस मी तेव्हा पहिल्यांदा पाहिला होता, असंही नाही. गावात दारू पिणारे लोक भरपूर होते. अगदी रस्त्यावरून दारू पिऊन शिव्या देत जाणारेही लोक रोजच दिसायचे. काही पांढरपेशे लोकही दारू पितात हेही माहीत होतं. पण आठवलेकाका काका चक्क दारू पिऊन जमिनीवर लोळत होते. पिऊन तर्रर्र झालेल्या काकांना कपड्यांचीही शुद्ध उरली नव्हती. ते दृश्य पाहून मी तर पार सटपटून गेलो. काकांसारखा माणूस असाही असू शकेल याची कल्पनाही मी करू शकत नव्हतो. पण इथे असलेलं वास्तव त्याहून कठोर होतं. मला प्रतिक्रिया काय व्यक्त करावी तेही कळत नव्हतं. खरं तर दारूडा माणूस मी तेव्हा पहिल्यांदा पाहिला होता, असंही नाही. गावात दारू पिणारे लोक भरपूर होते. अगदी रस्त्यावरून दारू पिऊन शिव्या देत जाणारेही लोक रोजच दिसायचे. काही पांढरपेशे लोकही दारू पितात हेही माहीत होतं. पण आठवलेकाका हा धक्का पचवणं खूप अवघड गेलं.\n१ | २ पुढे »\nक्या होती है हमारी ड्यूटी \nपडू आजारी, मौज हीच वाटे भारी...\nआवरताना काल मिळाल्या काही कविता\nथरथरता अधर अजून का\nसोडला मी भरतार (विडंबन)\nहोता वसंत, होता सुमनात वास बाकी\nकोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना\nज्योतिष- भविष्याच्या पाऊलखुणांचा मागोवा\nमहाराष्ट्राचे वैभव: हेमाडपंती मंदिरे\nरुडयार्ड किप्लिंग- जंगलबुकचा जनक\nरूट ३१२ - एक आगळावेगळा चीनप्रवास\nमराठी शुद्धलेखनाचे नियम मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच असावेत\nसपाटीकरणाऐवजी प्रमाणीकरण करू या\nभूपट्ट विवर्तन : माहिती आणि महती\nप्रा. प्र. ना परांजपे : एक संवाद\nप्रा. रोहिणी गोडबोले : एक संवाद\nपुन्हा वर | मनोगत दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/09/blog-post_79.html", "date_download": "2019-07-16T01:03:47Z", "digest": "sha1:RICH65RRXD2YIW3VBZFXXJBTO2SYBO67", "length": 7051, "nlines": 55, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवला लासलगाव विधानसभा मतदार संघाच्या युवक काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षपदी मंगलसिंग परदेशी यांची बिनविरोध निवड - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवला लासलगाव विधानसभा मतदार संघाच्या युवक काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षपदी मंगलसिंग परदेशी यांची बिनविरोध निवड\nयेवला लासलगाव विधानस���ा मतदार संघाच्या युवक काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षपदी मंगलसिंग परदेशी यांची बिनविरोध निवड\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८ | शुक्रवार, सप्टेंबर १४, २०१८\nयेवला लासलगाव विधानसभा मतदार संघाच्या युवक काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षपदी मंगलसिंग परदेशी यांची बिनविरोध निवड\nयेवला लासलगाव विधानसभा मतदार संघाच्या युवक काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षपदी युवा नेते मंगलसिंग परदेशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीने मतदार संघातील युवकामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील युवकांनी मोठा जल्लोष केला.\nकॉग्रेसचे अध्यक्ष खा.राहुल गांधी यांनी युवकांना लोकशाहीत व पक्षसंघटनेत अधिकाधिक सक्रिय होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी युवक काँग्रेसची निवडणूक घेतली. यामध्ये येवला लासलगाव मतदार संघाच्या युवक कॉंग्रेस विधानसभा निवडणुकीत मंगलसिंग परदेशी यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी परदेशी यांचा तालुक्यातील कॉंग्रेस कमिटीच्या वतीने प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड व शहराध्यक्ष राजेश भंडारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अरुण आहेर, शिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कदम, संदीप मोरे, नानासाहेब शिंदे, नवनाथ भोसले, बाबासाहेब मढवई, मुकेश पाटोदकर, रामदास पवार, सोपान खापरे, उस्मान शेख, बापू साताळकर, शिवाजी धनगे, रावसाहेब लासुरे, सोनू सपकाळ, पिंटू परदेशी, सोनू परदेशी, राहुल शिंदे, आदि सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nफोटो कॅप्शन - मंगलसिंग परदेशी यांचा सत्कार करताना एकनाथ गायकवाड, राजेश भंडारी समवेत अरुण आहेर, विजय कदम, संदीप मोरे, नानासाहेब शिंदे, आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/node/2575", "date_download": "2019-07-16T00:59:40Z", "digest": "sha1:G6DJNP3OTG5EWECQV7AWLDRALTMT532W", "length": 17466, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon ,Barseem fodder crop cultivation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबरसीम चारा पिकाची लागवड\nबरसीम चारा पिकाची लागवड\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nबरसीम चारा पिकाची लागवड\nबरसीम चारा पिकाची लागवड\nबायफ, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, जि. पुणे\nगुरुवार, 2 नोव्हेंबर 2017\nबरसीम हे द्विदलवर्गीय चारापीक आहे. पाण्याचा चांगला निचरा असणारी, मध्यम ते भारी तसेच चुना व स्फुरद भरपूर प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या जमिनीत बरसीम चांगल्या प्रकारे वाढते. काहीशा प्रमाणात विम्लयुक्त जमिनीमध्येसुद्धा हे पीक वाढते; परंतु आम्लयुक्त आणि पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत बरसीम वाढत नाही. जमिनीमध्ये सोडियम, पोटॅशियम व मॅग्नेशियम क्षार जास्त असतील तर बरसीमच्या बियाच्या उगवणीवर व वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.\nबरसीम हे द्विदलवर्गीय चारापीक आहे. पाण्याचा चांगला निचरा असणारी, मध्यम ते भारी तसेच चुना व स्फुरद भरपूर प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या जमिनीत बरसीम चांगल्या प्रकारे वाढते. काहीशा प्रमाणात विम्लयुक्त जमिनीमध्येसुद्धा हे पीक वाढते; परंतु आम्लयुक्त आणि पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत बरसीम वाढत नाही. जमिनीमध्ये सोडियम, पोटॅशियम व मॅग्नेशियम क्षार जास्त असतील तर बरसीमच्या बियाच्या उगवणीवर व वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.\nहलक्‍या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात शेणखताचा वापर करावा.लागवडीसाठी एक खोल नांगरट करून एकदा डीस्क हॅरोने ढेकळे फोडून घ्यावीत. शेणखत पसरवून झाल्यानतर काकरपाळी करून पिकासाठी जमीन तयार करावी. जमिनीची मशागत केल्यानंतर २ मीटर रुंद आणि जमिनीच्या उतारानुसार लांबी ठेवून वाफे बनवावेत. दोन मीटर रुंद आणि दहा मीटर लांब आकाराचे वाफे तयार केल्यास पेरणीसाठी सुलभ व पाण्याच्या पाटामध्ये कमी क्षेत्र वाया जाते.हे पीक जमिनीमध्ये ५ ते ६ महिने राहणार असल्याने पुरेसे शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणीपूर्वी मशागत करताना हेक्‍टरी १० ते १५ टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. हेक्‍टरी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश ही खतमात्रा पेरणीच्या वेळेसच द्यावी.\nलागवडीसाठी वरदान, बुंदेल बरसीम - २ या जातींची निवड करावी. हेक्‍टरी २५ किलो बियाणे लागते. लागवड नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी म्हणजे पिकाच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारी थंडी तीन ते चार महिन्यांपर्यंत मिळते. तसेच पिकाच्या चार कापण्या मिळतात. पेरणी करण्यागोदर बियाणे १० टक्के मिठाच्या पाण्यामध्ये बुडवावे. यामुळे चिकोरी गवताचेबी पाण्यात तरंगून येते. हे बियाणे वेगळे करावे.\nखाली राहिलेले बरसीम बियाणे पाण्यातून बाजूला काढून पोत्यावर घ्यावे. दहा किलो बियाणास २५० ग्रॅम रायझोबियम आणि २५० ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. बियाणे पूर्णतः सावलीमध्ये सुकवून घ्यावे.\nप्रक्रिया केलेले बियाणे वाफ्यामध्ये २५ सें.मी. अंतरावर ओळीमध्ये २ ते २.५ सें.मी. खोलीवर पेरावे. त्यापेक्षा जास्त खोलवर पेरणी केल्यास बियाणे उगवणीवर परिणाम होतो. पेरणीनंतर लगेच पाण्याची पहिली पाळी द्यावी. या पाण्याच्या वेळी वाफ्याच्या सुरवातीला पाण्याचा बाऱ्यावर गोणपाट अथवा झाडाचा पाला ठेवावा. त्यामुळे गवताचे बियाणे वाहून जात नाही.\nबायफ, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, जि. पुणे\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जि��्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nगुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nलाल कांद्याची लागवड वाढण्याची शक्‍यताजळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5510995779495760785&title=Diwali%20Pahat%20Programe%20in%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=Press%20Release", "date_download": "2019-07-15T23:54:58Z", "digest": "sha1:GJ6UILG4YWS7QMSN3SYPIT3UAXORRCVB", "length": 10663, "nlines": 125, "source_domain": "bytesofindia.com", "title": "गदिमा, पुलं आणि बाबूजींच्या आठवणींनी रंगली दिवाळी पहाट", "raw_content": "\nगदिमा, पुलं आणि बाबूजींच्या आठवणींनी रंगली दिवाळी पहाट\n‘गदिमा’, ‘बाबूजी’, ‘पुलं’ना सांस्क��तिक गानवंदना\nपुणे : ग. दि. माडगुळकर (गदिमा) यांच्या शब्दांची लय, पु. ल. देशपांडेंचा (पुलं) अजरामर विनोद आणि सुधीर फडके (बाबूजी) यांच्या अवीट चाली यांच्या साथीने पुणेकरांनी सुरेल दिवाळी पहाट अनुभवली. निमित्त होते ते त्रिदल, पुण्यभूषण फाउंडेशन, लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ आणि कोहिनूर ग्रुप यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘तिहाई’ या कार्यक्रमाचे.\nमहाराष्ट्राला मोहवणाऱ्या ‘गदिमा’, ‘बाबूजी’, ‘पुलं’ या त्रयीच्या जन्मशताब्दीनिमित्त येथील बालगंधर्व रंगमंदिरात पुण्यभूषण दिवाळी पहाट कार्यक्रमादरम्यान आशय सांस्कृतिकतर्फे ‘तिहाई’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यात ‘गदिमां’चे सुपुत्र आनंद माडगूळकर, ‘पुलं’चे भाचे दिनेश ठाकूर, ‘बाबूजीं’चे मानसपुत्र मानले जाणारे सूर्यकांत पाठक यांनी आभाळाइतक्या उंचीच्या व्यक्तिमत्त्वांच्या ह्रदयस्पर्शी आठवणी सांगून तो मंतरलेला काळच जणू जागा केला.\nयानिमित्त शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या पाच संस्थांचा ‘पक्के पुणेकर सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात पुणे नगर वाचन मंडळ, डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स, आर्य संगीत प्रसारक मंडळ (श्रीनिवास जोशी), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, अखिल मंडई मंडळ (अण्णा थोरात), डेक्कन कॉलेज या संस्थांचा समावेश होता.\nया कार्यक्रमादरम्यान ‘गदिमा’, ‘पुलं’ आणि ‘बाबूजी’ या त्रयीच्या दुर्मिळ ध्वनीचित्रफिती दाखवण्यात आल्या; तसेच ‘बाबूजीं’च्या आवाजातील ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे गीत ऐकविण्यात आले.\nसंजीव मेहेंदळे, स्वरदा गोखले, मंजिरी जोशी यांनी गीते गायली. या वेळी ‘सांग तू माझा होशील का’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’, ‘त्या तिथे पलिकडे’, ‘विकत घेतला श्याम’, ‘का रे दुरावा’, ‘कौसल्येचा राम’, ‘एका तळ्यात होते’, ‘जाळीमंदी पिकली करवंद’ अशा अनेक सुरेल गीतांची बरसात रसिकांवर झाली. गीतरामायणातील ‘राम जन्मला’, ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ ही गीतेही या वेळी सादर करण्यात आली. रमाकांत परांजपे, राजू जावळकर, काटे, माधवी करंदीकर, मंदार यांनी त्यांना साथसंगत केली. त्यानंतर नेहा मुथीयान यांच्या कथक पाठशालाच्या विद्यार्थिनींनी ‘ज्योती कलश छलके’, ‘इथेच टाकू तंबू’ या गीतावर नृत्य सादर केले.\nडॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले. काका धर्मावत, मधुरा वेलणक��, प्रवीण जोशी यांनी निवेदन केले. या वेळी कृष्णकुमार गोयल, वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, लायन्स क्लबचे रमेश शहा उपस्थित होते.\nTags: पुणेगदिमाबाबूजीदिवाळीपुलंपु. ल. देशपांडेग. दि. माडगुळकरपुण्यभूषणसुधीर फडकेDiwaliGadimaG. D. MadgulkarP. L. DeshpandeSudhir FadkeBabujiPunyabhushanPuneDiwali Pahatप्रेस रिलीज\n‘गदिमा...बाबूजी अन् बेरजेचे राजकारण’ ‘वंद्य वंदे मातरम’मधून उलगडल्या दिग्गजांच्या आठवणी ‘पुलं, गदिमा आणि बाबूजी हे युगनिर्माते’ शिवळे महाविद्यालयात लेखन, काव्य व संगीत कार्यशाळा ‘शास्त्रीय संगीत टिकविण्यासाठी गुरुकुल पद्धती हक्काचे माध्यम’\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nक्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी बाळासाहेब साने\nपुणेकरांसाठी अस्सल जर्मन नाटकाची मेजवानी\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/diwali/2008/node/46.html", "date_download": "2019-07-16T01:00:48Z", "digest": "sha1:EUUZO6OR53EXB76WJYBU23XDBS7JHPOW", "length": 20149, "nlines": 95, "source_domain": "www.manogat.com", "title": "रक्ताची नाती | मनोगत", "raw_content": "मनोगत आस्वाद विवाद संवाद\nदिवाळी अंक २००८. वर्ष दुसरे.\nबीप. बीप... बीप. बीप... बीप. बीप... \"हा पेजर फेकून द्यायला पाहीजे\", असे त्रासिक सूर लावत मी तो आदळत बंद केला. आदल्या दिवशी रात्रीच एक रिलीज संपवून पहाटेच्या साखरझोपेत, नुकत्याच झालेल्या साखरपुड्याच्या आठवणीत पहुडलो होतो. परत डोळा लागतो न लागतो तोच फोनची घंटा खणाणली. आधी पेजर आता फोन. नक्कीच आमचा रिलीज मॅनेजर असणार या खात्रीने वैतागून डोळे चोळत मी फोन उचलला. \"Who is it\n\"अरे सुदू, हं ऐकू येतंय का मी दादा बोलतोय\"... आतापर्यंत माझी झोप उजाडलेल्या सूर्याएवढी उडाली होती. भारतातून फोन येण्याचं प्रमाण स्काईपआधीच्या दिवसांत अगदीच नगण्य होतं. पूर्वी एकदा आईने कोणासोबत तरी बाकरवडी पाठवू का म्हणून फोन केला होता तर मी खरडावून सांगितलं होतं, \"तुझ्या फोनच्या खर्चात बाकरवडीची पाच पाकिटं आली असती. यापुढे मीच फोन करत जाईन. \" भारतातून दादाचा फोन यायचं काहीच कारण नव्हतं. माझ्या हृदयाचा एक ठोका चुकला. सगळं ठीक तर असेल ना मी दादा बो���तोय\"... आतापर्यंत माझी झोप उजाडलेल्या सूर्याएवढी उडाली होती. भारतातून फोन येण्याचं प्रमाण स्काईपआधीच्या दिवसांत अगदीच नगण्य होतं. पूर्वी एकदा आईने कोणासोबत तरी बाकरवडी पाठवू का म्हणून फोन केला होता तर मी खरडावून सांगितलं होतं, \"तुझ्या फोनच्या खर्चात बाकरवडीची पाच पाकिटं आली असती. यापुढे मीच फोन करत जाईन. \" भारतातून दादाचा फोन यायचं काहीच कारण नव्हतं. माझ्या हृदयाचा एक ठोका चुकला. सगळं ठीक तर असेल ना \"बोल दादा\", मी थोड धैर्य गोळा केलं.\n\"आधी खाली बैस आणि नीट ऐक. मी अहमदाबादहून बोलतो आहे. बाबांना एक जबरदस्त ऍक्सिडेंट झालाय. डोक्याला खूप मार बसलाय. ते सध्या कोमात आहेत. आई-मी पुण्याहून आणि वैभवी-दादा (माझी होणारी बायको आणि मेहुणा) मुंबईहून अहमदाबादला पोहोचलो आहोत. पण तू काळजी करू नकोस. आय. सी. यू. मध्ये डॉक्टर नीट काळजी घेत आहेत. पिल्लू (बहीण) परीक्षेच्या तयारीत पुण्यात आहे. तिच्या सोबतीला तनुजा (दादाची होणारी बायको) घरी आहे. \" एका दमात त्याने मन हलकं केलं. तोवर माझं धैर्य पूर्णपणे कोलमडलं होतं. कसाबसा हुंदका आवरत मी विचारलं \"आणि आईऽ कशी आहे \" ती जरा मनाने हळवी आणि तिचा बाबांवर प्रचंड जीव. \"घे तिच्याशीच बोल.\" त्या दिवशी आईला प्रथमच एवढं हिमतीने बोलताना ऐकलं. तिच्या आत्मविश्वासातला फरक लक्षात येण्याजोगा होता.\nवैभवीशी एका गंभीर विषयावर बोलायचा हा माझा पहिलाच प्रसंग. या पूर्वी 'गुजगोष्टी' करणं किंवा नवीन फियान्से या नात्याने इंप्रेशन मारण्याचाच अनुभव होता. तिने तिच्या निपुण डॉक्टरी आवाजात \"बाबा नक्की बरे होतील\" असा दिलासा दिला आणि मी कसाबसा सावरलो.\nआईवडिलांपासून दूर राहणार्‍या प्रत्येकाचं \"Worst Nightmare\" माझ्यासमोर खर्‍या आयुष्यात उभं राहिलं होतं. तो पहाटेचा फोन वाजला आणि सगळं काही बदललं होतं.\nडोळ्यांसमोर सतत हाय-डेफिनिशन मध्ये आठवणींचा सिनेमा चालू झाला होता. मन अचानक वीस वर्षं मागे गेलं. लँब्रेटावर सगळा कुटुंब-कबिला घेऊन निघालेले बाबा माझ्या डोळ्यासमोर आले. समोर हॅंडल धरून दादा, मागे पदर-साडी सावरत, लहान बहिणीला आवरत बसलेली आई, आणि सगळ्यात मागे स्टेपनीवर मागल्या सीटला कवटाळून, कसरती करत मी हे सगळं अवडंबर आणि (स्टेपनीवर मला नको त्या ठिकाणी दणका देणारे) खड्डे सांभाळत, बाबा मिष्किलपणे विचारायचे \"आहेस का रे सुदू... का पडलास मागच्या मागे हे सगळं अ���डंबर आणि (स्टेपनीवर मला नको त्या ठिकाणी दणका देणारे) खड्डे सांभाळत, बाबा मिष्किलपणे विचारायचे \"आहेस का रे सुदू... का पडलास मागच्या मागे \". आज तेच बाबा अहमदाबाद सारख्या अनोळखी गावी, आयसीयूमध्ये आयुष्याशी झगडत पडले होते, आणि मी ५००० मैल दूर राहून काळजीशिवाय दुसरं काहीच करू शकत नव्हतो. स्टेटबॅंकेतल्या नोकरीच्या कामाने अहमदाबादला गेलेले असताना त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या 25असलेल्या ट्रकला धडक दिली होती. डोक्याला बसलेल्या मारामुळे 'स्कल फ्रॅक्चर' होऊन खूप रक्तस्राव झाला होता. मेंदूला सूज येऊन एक बाजू पॅरलाइझ झाली होती तर दुसरी बाजू अनियंत्रितपणे सारखी हलत होती. नशिबाने सारख्या परदेशवार्‍या करणारा दादा तेव्हा मदतीला भारतातच होता.\nविचारांच्या कल्लोळाने आता माझा मेंदू बधिर होऊ लागला होता. Helplessness was killing me. बर्‍या-वाईट विचारांचं डोक्यात थैमान चालू होतं. पिंजर्‍यातल्या वाघासारख्या येरझारा घालण्याशिवाय काहीच करता येत नव्हतं.\nमहिन्यापूर्वीच बॅंकेतल्या कामाकरता बाहेरगावी असलेले बाबा, आमच्या साखरपुड्याकरता मोठ्ठी सुट्टी काढून आले होते. त्यांच्या आनंदाच्या भरात ते पोस्टिंगला असलेल्या कोणत्याशा गावाहून तीन लग्नांना पुरेल एवढं सामान घरी घेऊन आले होते. साखरपुडा उरकल्यावर ते पोस्टिंगच्या ठिकाणी निघाले तेव्हा मी ऐटीत वैभवीला रेल्वेस्टेशनवर त्यांना सी-ऑफ करायला घेऊन गेलो होतो. सामान चढवून माझी वैभवीला सिनेमाला घेऊन जायची घाई चालली होती. माझा उतावीळपणा त्यांनी नेमका हेरला. \"तुम्ही निघा आता. गाडी सुटायला अजून वेळ आहे. मी बसतो काही वाचत. \" वैभवीने मला चिमटा काढत शांत केलं. बहुदा तिला म्हणायचं होतं \"अरे मुला, तू वडिलांना हमाल म्हणून सामान लोड करून द्यायला आलाहेस का सी-ऑफ करायला \" पण शेवटी माझ्या पोरकटपणाला प्रोत्साहन देत त्यांनी आम्हाला बोगी बाहेर काढलं. शेवटी गाडी सुटली... एकदाची... आणि मी उड्या मारत सिनेमाला जायला काढता पाय घेतला.\nआपल्या माणसाचं मोल ते दिसेनासे होईपर्यंत का कळू नये हे मला अजून कळलं नाहीये. मला वाटतं आपला सर्वसामान्य व्यवहारीपणा 'आपल्या' लोकांनाही लावायला हरकत नाही. जसं आपण नाही का, दुकानातल्या सुपर-सेल वर तुटून पडतो... \"एंजॉय व्हाईल सप्लाईज लास्ट\"... तेच लॉजिक. फरक फक्त एवढाच की हे सप्लाईज संपले तर हजारपट जास्त मोल देऊनही परत मिळत नाहीत.\nयू. एस. ए. ते आय. सी. यू.\nमी रोज अपडेट घेत होतो. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस होत होता. मी स्वतःला कामात गुंतवून घेण्याचा विफल प्रयत्न करत होतो. अहमदाबादला आता बाबांच्या मदतीला दोन्ही 'होणार्‍या डॉक्टर सुना' 'लोक काय म्हणतील' ह्याची पर्वा न करता धावून गेल्या होत्या. माझ्या आणि दादाच्या सासुरवाड्यांनी लग्नाअगोदरच सासरेबुवांची काळजी घ्यायला त्यांची 'पाठवण' केली होती... ते पण एका नवीन गावी, केवळ जाणिवेने... विश्वासावर. माणुसकीने पारंपरिकतेवर विजय मिळवला होता.\nमी आतुरतेने वाट पाहत असलेली गुड न्यूज काही येत नव्हती. शेवटी मी मनिषाताईला फोन केला. ती पुण्यातली आमची शेजारीण. एक नामांकित डॉक्टर, नुकतीच बदलून अमेरिकेत आलेली. तिला तपशील देत अखेरीस मी विचारलं... \"ताई... मी जाऊ \". \"किती दिवस झाले म्हणालास तू कोमात जाऊन \". \"किती दिवस झाले म्हणालास तू कोमात जाऊन \".. \"चार\".. \"लग्गेच निघ\". मग माझी चक्रं हलली. दोन दिवसा आधीच घेतलेली कामाची जबाबदारी 'हॅंडोव्हर' करत मी निघालो. It was a leave without pay, but worth every penny lost.\nमाझ्या सासूबाई, मुंबई एअरपोर्टला होणार्‍या जावयाला धीर आणि अहमदाबादचं तिकीट द्यायला स्वतः आवर्जून आल्या होत्या. एका आईच्या मायेने सांत्वन करत त्यांनी मला आधार दिला. अहमदाबाद एअरपोर्टला घ्यायला दादा आला होता. मला सावरून घेताना तो चेहर्‍यावरची काळजी लपवायचा असफल प्रयत्न करत होता. शिक्षणाच्या निमित्ताने आम्ही समजायला लागल्यापासून एकमेकांपासून दूर राहिलेलो असल्याने आम्हां भावांतली भावनिक संभाषणाची ही पहिलीच वेळ, केवळ फॅक्चुअल तपशिलांवरच संपली.\nआय. सी. यू. च्या बाहेरच आमची पलटण भेटली... आई आणि सोबत तिच्या होणार्‍या सुना. माझं बाहेरच इतकं ब्रेन-वॉशिंग झालं की मी आत नेमकं काय पाहणार आहे याचीच मला धडकी भरली. वैभवीच्या पाठोपाठ मी एक-एक बेड आणि पडदा ओलांडून जात होतो आणि अनेक कुटुंबांची अगतिक स्थिती पाहत होतो. कोणी ८० टक्के भाजलेलं, कोणी हार्टअटॅकमधून सावरणारं, कोणी ऍक्सिडंट होऊन लोळागोळा झालेलं, एका पडद्याआड ताटातुटीमुळे एका पत्नीने फोडलेला हंबरडा... मन पिळवटून टाकणारं ते भयाण वातावरण होतं. एव्हाना मला भोवळ आली. कसाबसा तोल सावरत मी बाबांपर्यंत पोहोचलो तर धक्काच बसला... तो औषधांचा उग्र वास, सलाईन, रक्ताच्या पिशव्या, जीव असल्याची ग्वाही देणारं ईसीजीचं ते निर्जीव यंत्र, अनेक ट्युबांचं जाळ, टेबलावर बाटल्यांचा खच, तोंडावर सुतकी भाव ठेवून कामात मग्न नर्स आणि बाबांचा अनियंत्रित हलणारा एकच हात... फोनवर मला धीर देताना हे सगळं बरचं सौम्य करून सांगण्यात आलं होतं. मला सावरायला दोन दिवस लागले.\n१ | २ पुढे »\nक्या होती है हमारी ड्यूटी \nपडू आजारी, मौज हीच वाटे भारी...\nआवरताना काल मिळाल्या काही कविता\nथरथरता अधर अजून का\nसोडला मी भरतार (विडंबन)\nहोता वसंत, होता सुमनात वास बाकी\nकोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना\nज्योतिष- भविष्याच्या पाऊलखुणांचा मागोवा\nमहाराष्ट्राचे वैभव: हेमाडपंती मंदिरे\nरुडयार्ड किप्लिंग- जंगलबुकचा जनक\nरूट ३१२ - एक आगळावेगळा चीनप्रवास\nमराठी शुद्धलेखनाचे नियम मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच असावेत\nसपाटीकरणाऐवजी प्रमाणीकरण करू या\nभूपट्ट विवर्तन : माहिती आणि महती\nप्रा. प्र. ना परांजपे : एक संवाद\nप्रा. रोहिणी गोडबोले : एक संवाद\nपुन्हा वर | मनोगत दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/category/news/interviews/page/2", "date_download": "2019-07-16T00:28:46Z", "digest": "sha1:AVBTQSDNPJEWNWJUNXBZPDMS6JHHL2XJ", "length": 11271, "nlines": 87, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "Bollywood News and Gossip | Television News | Celebrity Gossip – PeepingMoon", "raw_content": "\n‘गॉनकेश’ सौंदर्याच्या पारंपरिक चौकटी मोडणारा सिनेमा: दीपिका देशपांडे अमीन\nमाझा अभिनय उत्स्फुर्त असतो, त्यामुळे एकसुरी वाटत नाही : अक्षय कुमार\nही भूमिका होती रितेश देशमुखसाठी सगळ्यात आव्हानात्मक\nठाकरे सिनेमासाठी कलाकारांची निवड करणं आव्हानात्मक होतं: रोहन मापुस्कर\nExclusive: माझ्या सिनेमातील व्यक्तिरेखा मी २४ तास जगत असतो : रोहीत शेट्टी\nदिग्दर्शक सुजय डहाकेचे दोन सिनेमे पुढच्या वर्षी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\n राकेश बापटला ‘सविता दामोदर परांजपे’च्या सेटवर झाला हा भास\nजॉनने सिनेमात कधीच ढवळाढवळ केली नाही: सुबोध भावे\nटीआरपीची स्पर्धा आम्हाला आमच्या ध्येयापासून कधीच वेगळं करू शकत नाही: अजय भाळवणकर\nप्रसिध्दी एखाद्या नशेप्रमाणे असते, जी चढते आणि उतरतेही: धमेंद्र\nधर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल यांच्या यमला पगला दिवान या सिरीजचा यमला पगला दिवाना फिरसे हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातील धर्मेंद्र यांचा अभिनय आणि अंदाज कुठल्याही तरूण..... Read More\n‘टेक केअर गुड नाईट’ मनोरंजनासोबतच सायब�� सुरक्षेविषयी जनजागृती करेल:पर्ण पेठे\n‘वाय झेड’,‘फास्टर फेणे’,‘फोटोकॉपी’ या सिनेमामुळे पर्ण पेठे हे नाव मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय झाले आहे. आता ‘टेक केअर गुड नाईट’ या सिनेमात पर्ण पेठे ही महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. गिरीश जयंत..... Read More\nआर्चीपेक्षा ‘कागर’मध्ये माझी वेगळी भूमिका: रिंकू राजगुरू\nएका रात्रीत स्टार होणं, काय असतं, ते ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूनं चांगलंच अनुभवलं आहे. तिने साकारलेल्या आर्चीनं फक्त तिला स्टारडमचं नाही तर राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिला. शालेय शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीचं..... Read More\n‘हेलिकॉप्टर ईला’ची सुपरमॉम काजोल काय म्हणतेय, मराठी सिनेमाबद्दल जाणून घ्या\nआपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड गाजवणारी सुपरस्टार काजोल नेहमीच विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच निखळ मनोरंजन करते. अनेक सुपरहिट सिनेमे देणारी काजोल दिलवाले या रोमॅंटिक सिनेमानंतर ब-याच कालावधीने हेलिकॉप्टर ईला या हटके सिनेमाद्वारे..... Read More\n‘सत्यमेव जयते’मध्ये माझी आणि मनोज वाजपेयीची अफलातून केमिस्ट्री: अमृता खानविलकर\nअभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी सिनेसृष्टीसोबतच आता बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमृता नेहमीच स्वत:चं एक स्थान निर्माण करताना पाहायला मिळते. प्रत्येक सिनेमांमधून तिचा सहज सुंदर अभिनय आपल्याला पाहायला मिळतो...... Read More\nInterview: हेल्थ सप्लिमेन्ट्स म्हणजे माझ्यासाठी आईच्या हातचं जेवण: सुनिल शेट्टी\nबॉलिवूड स्टार सुनील शेट्टी आज 11 ऑगस्टला 57 वर्षांचे होत असले तरी आजही त्यांचा रूबाब आणि स्टाईल एखाद्या हिरोसारखीच आहे. फिटनेसला महत्त्व देणा-या नायकांमध्ये सुनील शेट्टी हे नाव आवर्जून घ्यावं..... Read More\n........म्हणूनच भाऊ कदम यांना आवडतात वेबसिरीज;लवकरच येणार नवीन विषय घेऊन\nअवघ्या महाराष्ट्राला खळखळू हसवणारे विनोदाचे भाऊबली म्हणजेच सर्वांचे लाडके भाऊ कदम. सिनेमा, नाटक, मालिका आणि आता मराठी वेबसिरीजमधून आपल्या विनोदांनी धुमाकूळ घालणा-या भाऊंच्या ‘लिफ्टमॅन’ची बरीच चर्चा रंगली आहे. भाऊंनी हे..... Read More\n'मीडियम स्पाइसी'च्या टीमने सईला दिलं बर्थडे सरप्राईज\nअमृता खानविलकरचा बीचवरील हा अंदाज तुम्हालाही घायाळ करेल\n'सुपर 30' सिनेमाच्या संगीताची धुरा या मराठमोळ्या संगीतकारांच्या हातात\nआता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तु���्ही ओळखलं का याला\nVideo : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर\nसुबोध भावे झळकणार सुभाष घईंच्या ‘विजेता’ सिनेमात\nGrazia Millennial Awards 2019 : रंगारंग सोहळ्यात रेड कार्पेटवर अवतरल्या या मराठी तारका\nमराठी सिनेसृष्टीत वाजणार का सनई चौघडे, वाचा सविस्तर\n'लकी' सिनेमातील व्हिलनची अजयच्या सिनेमात वर्णी\nसंजय दत्तच्या मराठी सिनेमाच्या नावाची घोषणा, 'बाबा' येतॊय प्रेक्षकांच्या भेटीला\nExclusive: अक्षयचा लंडन दौरा अर्धवट, ‘मिशन मंगल’ च्या लाँचसाठी भारतात परत\n....... पण आता एका हटके अंदाजात\nमराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं\nमेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'स्माईल प्लीज'ची निवड\nलागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर\nविक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं स्क्रिनिंग झोकात\nनिखळ हास्याचा झरा असलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का\nBirthday Special: 'बिग बॉस मराठी'मुळे या अभिनेत्याच्या करियरला मिळाली नवी सुवर्णझळाळी\nनचिकेतच्या ‘गर्लफ्रेंड’ला नक्की कशाचं कोडं पडलं आहे\n‘जीवलगा’मधील या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्ही म्हणाल वॉव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/ernesto-cardenal-vishvanirmiticha-itihas-mandnara-kavi", "date_download": "2019-07-16T00:24:29Z", "digest": "sha1:YMR24ZOQNTEAZL3HYWQH562X64PXKPHY", "length": 25471, "nlines": 149, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी - द वायर मराठी", "raw_content": "\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nअर्नेस्तो कार्देनाल यांच्या शैलीसाठी ‘exteriorismo’ ही स्पॅनिश भाषेतील संज्ञा वापरण्यात येते. या संज्ञेचा अर्थ; “आपल्या सभोवतालच्या विश्वातील प्रतिमांमधून कवितेची निर्मिती करणं”, असा आहे. ‘exteriorismo’ ही संज्ञा कार्देनाल यांच्या कवितेचं अचूक मर्म उलगडणारी आहे.\nएकविसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट समकालीन कवी कोण या प्रश्नाचं उत्तर अर्थातच निकारागुआचे कवी अर्नेस्तो कार्देनाल असं आहे. जवळपास गेली सात दशकं कार्देनाल यांनी आपल्या कवितेतून जगभरच्या वाचकांना मुग्ध केले आहे; आणि आपल्या कवितेच्या वैविध्यपूर्ण विषयांनी विस्मयचकितही केले आहे.\nसुरवातीच्या काळात निखळ प्रेमकविता लिहिणाऱ्या या कवीचा नंतरचा प्रवास पाहता, त्याला कुठल्याही एकाच मापाने मोजणं कदापि शक्य नाही जे स्पष्ट होतं. त्याला तरल अभिव्यक्तीतून सुंदर प्रेमकविता लिहिणारा कवी म्हणावं की सामाजिक भानातून सामान्यांच्या जीवनातील संघर्ष टिपणारा अवलिया की सामाजिक भानातून सामान्यांच्या जीवनातील संघर्ष टिपणारा अवलिया आपल्या राष्ट्राच्या दमनाचा आणि संघर्षाचा इतिहास दीर्घ कवितेतून मांडणारा राष्ट्रकवी की अत्याधुनिक विज्ञान कवितेतून मांडत जीवनाचा अर्थ उलगडून दाखविणारा तत्वज्ञानी म्हणावं आपल्या राष्ट्राच्या दमनाचा आणि संघर्षाचा इतिहास दीर्घ कवितेतून मांडणारा राष्ट्रकवी की अत्याधुनिक विज्ञान कवितेतून मांडत जीवनाचा अर्थ उलगडून दाखविणारा तत्वज्ञानी म्हणावं या प्रश्नाचं उत्तर देणं फारच कठीण आहे. कारण अर्नेस्तो कार्देनाल एकाचवेळी हे सारं आणि त्याहून खूप काही होते.\nमनुष्याला आपल्या जीवितकार्याची ओळख पटणं हा त्याच्या जीवनातील सर्वात निर्णायक क्षण असतो. मात्र ते समजून येण्यासाठी कुणाला आयुष्यातला बराच काल खर्ची घालावा लागतो; तर कुणाला ते आयुष्यभर समजतही नाही. त्यामुळे सर्वस्वी अज्ञात कारणांनी परिस्थितीवश मनुष्य नाही नाही ते कार्य करत जीवन व्यतीत करतो. कविता म्हणजे काय हे न समजलेले असे किती Walt Whitman आपली सुप्त ताकद न ओळखताच मातीआड गेले असतील, याची गणती नाही.\nअर्नेस्तो कार्देनालच्या बाबतीत सुदैवाने असं झालं नाही. एका मुलाखतीत, “तुम्ही कविता कधीपासून लिहायला लागला” या प्रश्नाचं उत्तर कार्देनाल यांनी “वयाच्या चौथ्या वर्षापासून” असं दिलं, यावरून हे स्पष्ट नाही का\nअर्नेस्तो कार्देनाल यांच्या कवितालेखनाचा काल त्यांच्या पंधराव्या वर्षापासून काढता येतो. सुरवातीच्या काळात त्यांनी लिहिलेल्या कवितांवर पाब्लो नेरुदांच्या कवितांचा मोठा प्रभाव आहे. त्या प्रभावातून त्यांनी अनेक प्रेमकविता लिहिल्या. आजही या कविता वाचकाला विलक्षण सुंदर अशी अनुभूती देतात.\nकोस्टा रिकाच्या या गुलाबांचा\nया कविता तुला आठवण करून देतील;\nकी गुलाबाचे चेहरे तुझ्या चेहऱ्यासारखे आहेत.\nहे गुलाब तुला आठवण करून देतील,\nकी प्रेमाला तुटायलाच हवं,\nआणि तुझ्या चेहऱ्याचं, रोम आणि ग्रीस सारखंच पतन होईल.\nजेव्हा नसेल प्रेम आणि नसतील कोस्टा रिकाचे गुलाब,\nमरिअम, तेव्हा आठवेल तुला हे उदास गीत.\nतरुण कार्देनाल ��ेव्हा नुकताच कविता लिहू लागला होता तेव्हा आणि त्याही आधीपासून निकारागुवावर सोमोझाचं नियंत्रण होतं. सोमोझाच्या जुलमी राजवटीखाली दबून गेलेली जनता तो पाहत होता. त्याच्या संवेदनशील कविमनाला हे सारं अतिशय त्रस्त करणारं असं होतं. विशुद्ध प्रेमकविता लिहिणाऱ्या अर्नेस्तोला आपल्या प्रेमकविता आता अपुऱ्या वाटत होत्या. सभोवतालच्या भयकारी वास्तवाकडे डोळेझाक करून प्रेमकवितांमध्ये गुंतून पडणं म्हणजे कलावंत म्हणून अटळपणे आत्महत्या करण्यासारखं होतं. आणि अस्सल कलावंत असणाऱ्या कार्देनालला ते नामंजूर होतं.\nआपल्या सभोवतालच्या छिन्न-विच्छिन्न जगाची मूळं राजकीय आहेत, सोमोझाच्या राजवटीत आहेत याची पक्की जाण त्याला होती. सोमोझावर त्याने टीकेची झोड उठवली; आणि एप्रिल क्रांती नावाने ओळखल्या जाणाऱ्या सोमोझा विरुद्ध झालेल्या प्रसिद्ध उठावात सशस्त्र भाग घेतला. या बंडात सहभागी झालेल्या अनेकांना सोमोझाने पकडून फासावर लटकावलं. अर्नेस्तो मात्र कसाबसा त्यातून बचावला. पण त्यानंतरची दोन वर्षे त्याने अटकेच्या भीतीत घालवली. या काळात त्याने अनुभवलेला हिंसाचार आणि पाशवी वृत्ती यांनी भयंकर एकटेपणाने त्याला घेरल्यासारखे झाले. अर्नेस्तोच्या भावविश्वात या साऱ्यांमुळे विलक्षण उलथापालथ झाली. आणि त्याची कविताही त्यानंतर बदलून गेली. त्यानंतर लिहिलेल्या कविता अधिकाधिक राजकीय होऊ लागल्या.\nकाल रात्री दफनभूमी बाहेर,\nबंदुकांच्या फैरी ऐकू येत होत्या.\nकुणालाच ठाऊक नाही; कोण मारलं गेलंय,\nकुणालाच काही ठाऊक नाही,\nकेवळ बंदुकांच्या फैरी ऐकू आल्या,\nकार्देनालच्या या राजकीय कविता केवळ त्याच्या विचारांचा शुष्क असा अाविष्कार नाहीत. त्याच्या राजकीय कवितांमध्येही एक प्रकारचं सौदर्य आहे. आपल्या व्यक्तिगत जीवनातील दाखले देत, राजकीय उलथापालथीमुळे सामान्यांचे जीवन कसे दुभंगत गेले हेही त्याने प्रभावीपणे कवितेतून मांडले. या कठीण काळात कवितेनेच त्याला विखरून जाण्यापासून बचावलं. त्याचा आशावाद जागता ठेवला. आणि महत्त्वाचं म्हणजे, त्याची संवेदनशीलता आणि कवितेतील हळूवारपणा यांची जपणूक केली.\nरस्त्याच्या मधोमध उभं राहून\nमी वाटली आहेत भूमिगत पत्रकं\nशस्त्रधारी सैनिकांना बधीर करत\nक्रांती चिरायू होवोचे दिले नारे\nमी सहभागी झालो, एप्रिलच्या बंडातही\nपण फि��ा पडतो आजही तुझ्या घरासमोरून जाताना,\nथरकाप उडवते माझा तुझी एक नजरही.\nमात्र या कविता लिहित असताना त्याला दुसरा एक निराळाच पण गूढ असा आवाज साद घालत होता. हा आवाज दुसरा तिसरा कुठलाही नसून प्रत्यक्ष निर्मात्याचा आहे, देवाचा आहे असं त्याला वाटत होतं. त्याच्यावर भुरळ पाडणाऱ्या शारीरप्रेमाचा प्रभाव एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला त्याच्या आत्म्याला साद घालणारा दैवी आवाज अशा विचित्र कात्रीत अर्नेस्तो सापडला होता. दुहेरी आयुष्य जगणं त्याला नामंजूर होतं. आणि कुणा एकाची निवड करायची तर दुसऱ्याला कायमचा निरोप देण्यासारखं होतं.\nअखेर अर्नेस्तोने निर्मात्याच्या हाकेला प्रतिसाद द्यायचं ठरविलं; आणि त्याचा परिणाम म्हणून पुढच्या आयुष्यातला मोठा कालावधी तो पाद्री बनला होता. पण केवळ बायबल वाचून दाखविणारा आणि यांत्रिकपणे धार्मिक विधी करणारा असा तो पाद्री नव्हता. विश्वनिर्मितीच्या वैज्ञानिक इतिहासातून तो परमेश्वराच्या जवळ जाऊ पाहत होता. आपली श्रद्धा जागृत ठेवण्यासाठी धार्मिक ग्रंथांवर त्याला विसंबून राहावं लागत नव्हतं; पुंजयांत्रिकीसारख्या अत्याधुनिक वैज्ञानिक संकल्पनांतून आपल्या श्रद्धेची मूळं तो तपासून पाहत होता. विशेष म्हणजे या साऱ्या प्रवासात त्याचा मार्क्सवादी दृष्टीकोन अधिकाधिक मानवी रूप घेत होता. एकाच वेळी पाद्री आणि कम्युनिस्ट असं जगावेगळं रूप केवळ अर्नेस्तो कार्देनालच्या रूपात पाहायला मिळतं.\nअर्नेस्तो कार्देनाल यांची काव्यशैली\nअर्नेस्तो कार्देनाल यांच्या शैलीसाठी ‘exteriorismo’ ही स्पॅनिश भाषेतील संज्ञा वापरण्यात येते. या संज्ञेचा अर्थ; “आपल्या सभोवतालच्या विश्वातील प्रतिमांमधून कवितेची निर्मिती करणं”, असा आहे. ‘exteriorismo’ ही संज्ञा कार्देनाल यांच्या कवितेचं अचूक मर्म उलगडणारी आहे. वरील संज्ञेच्या व्याखेप्रमाणे, त्यांनी आपल्या कवितेतून खऱ्याखुऱ्या घटनांचे दाखले दिले, काल्पनिक पात्रांना चेहरे न देता, वास्तवातील व्यक्तींनाच कवितेत स्थान दिले, अनेक व्यक्ति, घटना आणि स्थळांची अचूक आणि तपशीलवार नोंद करून महाकाव्यसदृश्य ऐतिहासिक आणि विज्ञान कवितांची निर्मिती केली.\nउदाहरणार्थ, विश्वाच्या निर्मितीवरील एका कवितेत कार्देनाल ‘black holes’ अर्थात कृष्णविवरांसंबंधी लिहिताना, तिचा केवळ प्रतिमा अथवा मिथकासारखा उल्लेख न करता कृष्णविवरांसंबंधी अचूक तपशिलाची मांडणी करतात.\n……ताऱ्यांचं इंधन संपून गेलंय\nमी पाहतोय एक एक तारा\nन्यूट्रॉन तारे, जे अजूनही\nदिसले नाहीत ताकदवान दुर्बिणींना,\nशास्त्रज्ञांना मात्र कल्पनेतून दिसतायत;\nआणि त्याहून जड तारे\nजिथं गुरुत्वाकर्षण इतकं तीव्र असतं\nआणि वक्रता एवढी प्रचंड; की\nवरील कवितेत आलेले कृष्णविवरांसंबंधी अचूक तपशील विज्ञानविषयक लिहिणाऱ्या लेखकालाही लाजवेल असे आहे. विशेष म्हणजे, अर्नेस्तो कार्देनाल यांनी विज्ञान क्षेत्रातील कसलेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. असे असताना त्यांचे अत्याधुनिक संशोधनाविषयी असलेले अद्ययावत ज्ञान आणि त्याची अचूक आणि तपशिलवार मांडणी करण्याची हातोटी थक्क करणारी अशी आहे.\nजगाच्या कवितेच्या इतिहासात अशा कविता लिहू शकणारे कार्देनाल बहुधा एकमेव कवी असावेत. विज्ञानविषयक लिहिताना त्यांची कविता केवळ अचूक तपशिलापुरती मर्यादित राहणारी नव्हती. तर त्यातून मानवी जीवनाचा अर्थ उलगडून दाखवून देणारी विलक्षण काव्यमय अशी अभिव्यक्ती होती. वानगीदाखल, ताऱ्यांचं जीवन आणि आपलं जीवन यांतील साम्ये शोधत आपणही या विराट सृष्टीचे एक अभिन्न असे अंग आहोत हे विशद करणारी कविता पाहा.\nताऱ्यांच्या आत काय आहे\nआपल्या देहातील सारी मूलतत्वं\nआणि या धरेची मूलतत्वं\nकधी ताऱ्याच्या पोटात होती.\nआपणही ताऱ्यांची धूळच आहोत मुळी.\n१५,०००,०००,००० वर्षांपूर्वी, आपण अवकाशात विहरणाऱ्या\nहायड्रोजन वायूचा एक ढग होतो.\nवायू अधिकाधिक आकुंचन पावत सघन बनत गेला\nआणि तारा बनून प्रकाशू लागला.\nया ताऱ्याला, गुरुत्वकार्षणाने बहाल केली\nम्हणजेच बहाल केलं प्रेम.\nतारे जन्माला आले, विकसित झाले आणि मरून गेले.\nआणि आकाशगंगेला येऊ लागला\nजशी दिसते आकाशगंगा नक्षत्रांकित रात्री.\nआपली हाडे आणि आपलं मांस,\nहेही दुसऱ्याच ताऱ्यांची देणगी आहेत,\nआपल्या मृत्यूनंतरही, आपण बनवू दुसरे तारे,\nआपण ताऱ्यांमधूनच आलो आहोत;\nआणि ताऱ्यांकडेच आपण जाऊ परतूनही.\n(छायाचित्र -सौजन्य पेन इंटरनॅशनल)\nआमार कोलकाता – भाग ३\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4689169975094900161&title=Book%20introduction%20of%20Sukhkarta%20Dukhakarta&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2019-07-15T23:54:36Z", "digest": "sha1:UY5GV3QQG3ZQOZCQJHI6PFK66MQ43YNY", "length": 7583, "nlines": 126, "source_domain": "bytesofindia.com", "title": "सुखकर्ता दुःखहर्ता", "raw_content": "\nलोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया रचला. आता हा उत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या दैवताला जाणून घेण्यासाठी डॉ. सी. ग. देसाई यांनी सुखकर्ता-दुःखहर्तामधून गणेशोपासकांना उपास्य दैवताची सर्व माहिती पुरवली आहे. श्रीगणपती गजाननाचा वेदकाळापासूनचा उगम व विकास, गणपतीची स्तुती व उपासना सांगणारी उपनिषदे, श्री ब्रह्मणपतिसूक्तमची माहिती आणि सुक्त, श्रीगणपती मालामंत्र, त्याचे मराठी स्तोत्र, गणेश उपनिषदे व गणपती यांचा परिचय यातून देण्यात आला आहे.\nगणपती अथर्वशीर्ष, त्यातील विविध पाठभेद, शांतीपाठ, अथर्वशीर्षाचा गेयानुवाद, त्याचे विवेचन, गणेश यंत्रांची माहिती व गजाननाच्या कथाही सांगितल्या आहेत. श्री मुद्गलपुराणाचा परिचय, गणेश मुर्ती व चतुर्थीच्या निर्मितीचे रहस्य, गजमुखासंबंधी विविध उपपत्ती, उपासनेची साधने, कथा व महत्त्व, मराठी संत व कवींची गणेशस्तवनातील काही वेचे देत गणपती व गणेशपूजेविषयी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायक, परदेशातील गणेशस्थाने, गणेशभक्त यावषयीही माहिती दिली आहे.\nपुस्तक : सुखकर्ता दुःखहर्ता\nलेखक : डॉ. सीताराम गणेश देसाई\nप्रकाशन : पंचतत्त्व प्रकाशन\nमूल्य : १६२ रुपये\n(‘सुखकर्ता दुःखहर्ता’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: Book IntroductionSukhkarta DukhakartaSeetaram Desaiपुस्तक परिचयसुखकर्ता दुःखहर्तामराठी पुस्तकसीताराम देसाईBOI\nअमेरिकेतलं बाळंतपण अनोखा ‘अरण्यबंध’ लढवय्या.. कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने समग्र अण्णा भाऊ साठे इस्राएल आणि देवाचे राज्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nक्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्���तिष्ठानच्या अध्यक्षपदी बाळासाहेब साने\nपुणेकरांसाठी अस्सल जर्मन नाटकाची मेजवानी\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/diwali/2008/node/89.html", "date_download": "2019-07-16T01:07:01Z", "digest": "sha1:TFJSRJ3AHX6F2TGBZ3KEXMBTAU4KCDQB", "length": 4801, "nlines": 116, "source_domain": "www.manogat.com", "title": "कविता | मनोगत", "raw_content": "मनोगत आस्वाद विवाद संवाद\nदिवाळी अंक २००८. वर्ष दुसरे.\nआवरताना काल मिळाल्या काही कविता\nथरथरता अधर अजून का\nसोडला मी भरतार (विडंबन)\nहोता वसंत, होता सुमनात वास बाकी\nक्या होती है हमारी ड्यूटी \nपडू आजारी, मौज हीच वाटे भारी...\nआवरताना काल मिळाल्या काही कविता\nथरथरता अधर अजून का\nसोडला मी भरतार (विडंबन)\nहोता वसंत, होता सुमनात वास बाकी\nकोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना\nज्योतिष- भविष्याच्या पाऊलखुणांचा मागोवा\nमहाराष्ट्राचे वैभव: हेमाडपंती मंदिरे\nरुडयार्ड किप्लिंग- जंगलबुकचा जनक\nरूट ३१२ - एक आगळावेगळा चीनप्रवास\nमराठी शुद्धलेखनाचे नियम मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच असावेत\nसपाटीकरणाऐवजी प्रमाणीकरण करू या\nभूपट्ट विवर्तन : माहिती आणि महती\nप्रा. प्र. ना परांजपे : एक संवाद\nप्रा. रोहिणी गोडबोले : एक संवाद\nपुन्हा वर | मनोगत दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Dukha_He_Majhe_Mala", "date_download": "2019-07-16T00:10:49Z", "digest": "sha1:HBO2TVVWL5M6YAO5UWCIHJ52EQM7CMTP", "length": 2346, "nlines": 30, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "दु:ख हे माझे मला | Dukha He Majhe Mala | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nदु:ख हे माझे मला\nआसवे डोळ्यांत माझ्या बोल हे येती मुखी\nदु:ख हे माझे मला, हो सुखी तू हो सुखी\nमी मनाने पाहते तो मंगलाचा सोहळा\nअक्षता त्या मंत्र ते वरमाळ ती पडते गळा\nमी जरीही जाहले भाग्यास ऐशा पारखी\nपावलांची सात तुजला साथ कोणी देतसे\nलाजुनीया हातही हातात कोणी देतसे\nत्या कुणाला यापुढे मी मागते सौभाग्य की\nहोम पेटे, त्यात माझा स्वार्थ सारा जाळिते\nपाच प्राणांची तुला मी आरती ओवाळते\nमी मनाने रंगले त्या मंगलाच्या कौतुकी\nगीत - शान्‍ता शेळके\nसंगीत - सुधीर फडके\nस्वर - आशा भोसले\nचित्रपट - कलंक शोभा\nगीत प्रकार - चित्रगीत\nतुझ्या यशाचा हा पुनवचांद\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/diwali/2008/node/99.html", "date_download": "2019-07-16T00:58:26Z", "digest": "sha1:VIT2BGIFV4J2IN5664TCNBCO3DPL64XP", "length": 3678, "nlines": 82, "source_domain": "www.manogat.com", "title": "संवाद | मनोगत", "raw_content": "मनोगत आस्वाद विवाद संवाद\nदिवाळी अंक २००८. वर्ष दुसरे.\nप्रा. प्र. ना परांजपे : एक संवाद\nप्रा. रोहिणी गोडबोले : एक संवाद\nक्या होती है हमारी ड्यूटी \nपडू आजारी, मौज हीच वाटे भारी...\nआवरताना काल मिळाल्या काही कविता\nथरथरता अधर अजून का\nसोडला मी भरतार (विडंबन)\nहोता वसंत, होता सुमनात वास बाकी\nकोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना\nज्योतिष- भविष्याच्या पाऊलखुणांचा मागोवा\nमहाराष्ट्राचे वैभव: हेमाडपंती मंदिरे\nरुडयार्ड किप्लिंग- जंगलबुकचा जनक\nरूट ३१२ - एक आगळावेगळा चीनप्रवास\nमराठी शुद्धलेखनाचे नियम मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच असावेत\nसपाटीकरणाऐवजी प्रमाणीकरण करू या\nभूपट्ट विवर्तन : माहिती आणि महती\nप्रा. प्र. ना परांजपे : एक संवाद\nप्रा. रोहिणी गोडबोले : एक संवाद\nपुन्हा वर | मनोगत दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-22-june-2019/", "date_download": "2019-07-16T00:01:05Z", "digest": "sha1:FNFITOXQOTJYTPGPPVGCOIUMR5WWT4FH", "length": 13247, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 22 June 2019 - Chalu Ghadamodi 22 June 2019", "raw_content": "\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nफायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ची पूर्ण सदस्यता देण्यात येणारा सौदी अरेबिया हा पहिला अरब देश ठरला आहे.\nबांगलादेशाचा प्रथम आंतरराष्ट्रीय रंगमंच महोत्सव बांगलादेशच्या शिल्प अकादमी, ढाका येथे आयोजित केला जात आहे.\nलोकसभेत तत्काळ तिहेरी प्रथ��� प्रबंधावर बंदी आणण्यासाठी मुस्लिम महिला विधेयक 201 9 (विवाहावरील हक्कांचे संरक्षण) सादर केले गेले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी 28 ते 29 जून या काळात जपानमधील ओसाका येथे होणाऱ्या 14 व्या G-20 शिखर परिषदेत उपस्थित राहतील.\nजीएसटी कौन्सिलने नोंदणीसाठी नियमांचे सरलीकरण केले आहे आणि आता जीएसटी अंतर्गत नोंदणीसाठी व्यवसायाद्वारे आधार वापरले जाईल.\nमाहिती तंत्रज्ञान कंपनी टेक महिंद्रा यांनी केबिन आणि कार्गो डिझाईन अभियांत्रिकीसाठी एअरबससह बहु-वर्षीय करारावर स्वाक्षरी केली आहे.\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 201 9 -20 च्या आगामी बजेटमध्ये पगारदार वर्गासाठी 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नाच्या 3 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक आयकर सवलत मर्यादा वाढवू शकतात.\nखासगी क्षेत्रातील इंडसइंड बँक आणि भरत फायनान्शियल इनक्लुजन लिमिटेड (बीएफआयएल) ने आपले विलीनीकरण जाहीर केले जे 4 जुलैपासून प्रभावी होईल.\nभारतीय प्रतिस्पर्धी आयोगाने (सीसीआय) इंडियनबुल्स हाउसिंग फायनान्स आणि लक्ष्मी विलास बँकेचे विलीनीकरण मंजूर केले.\nइंडिया इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM) (ECI) ने पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला.\nPrevious (AAICLAS) AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये 272 जागांसाठी भरती\nNext (JCMC) जळगाव शहर महानगरपालिकेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 95 जागांसाठी भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती Phase – II परीक्षा प्रवेशपत्र\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर पदांची भरती परीक्षा निकाल\n» (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2019 निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-shetkari-sangatana-declares-agitation-14th-may-7793", "date_download": "2019-07-16T00:59:28Z", "digest": "sha1:FPTNJ75BPRVPMRTC5IUPSDQRGFZF4RZ5", "length": 18408, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Shetkari Sangatana declares agitation on 14th may | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी संघटनेचे १४ मे रोजी जेलभरो आंदोलन : रघुनाथदादा पाटील\nशेतकरी संघटनेचे १४ मे रोजी जेलभरो आंदोलन : रघुनाथदादा पाटील\nरविवार, 29 एप्रिल 2018\nपुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्येचा लागणारा कलंक संपला पाहिजे, यासाठी आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे, ही शोकांतिका आहे. यात शेतकऱ्यांचा काही दोष नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना राज्यकर्ते जबाबदार आहेत. शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त, निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी आणि उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव द्यावा, या मागण्यांसाठी १४ मे राेजी जेलभराे आंदाेलनाची घाेषणा या वेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.\nपुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्येचा लागणारा कलंक संपला पाहिजे, यासाठी आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे, ही शोकांतिका आहे. यात शेतकऱ्यांचा काही दोष नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना राज्यकर्ते जबाबदार आहेत. शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त, निर्यातबंद�� कायमस्वरूपी उठवावी आणि उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव द्यावा, या मागण्यांसाठी १४ मे राेजी जेलभराे आंदाेलनाची घाेषणा या वेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.\nहुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रेचा समाराेप शुक्रवारी (ता.२७) महात्मा फुले वाड्यात झाला. या वेळी रघुनाथदादा पाटील बोलत होते. सुकाणू समितीचे सदस्य व बळिराजा शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष गणेश जगताप, किशोर ढमाले, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष का.िलदास आपटे, क्रां.ितसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदखिले, पांडुरंग रायते, नवनाथ पटारे, माजी खासदार सुधीर सावंत, सुशीलाताई माेराडे यांच्यासह शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.\nपाटील म्हणाले, ‘‘सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे मरण ठरत असताना सरकारला घाम फुटायला पाहिजे. पण, हे सरकार असंवेदनशील असून, सरकारच्या शेतकरीविराेधी धाेरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकारला जाग आणण्यासाठी १४ मे च्या जेल भरो आंदोलनात जातिभेद, पक्षभेद विसरून एक शेतकरी म्हणून सहभागी व्हा. सरकारच्या विरोधात एकत्र येऊन लढा उभारण्यासाठी एकतेची गरज आहे. शेतकरी संघ.िटत झाला, तरच सरकारचे डाेळे उघडणार असून, महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसणार आहे.’’\n‘‘एकीकडे सरकारने कर्जमाफीची घाेषणा केली. मात्र, ही कर्जमाफी अटी व शर्तींमध्ये अडकवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यांना शेतीप्रश्‍नांवर बाेलण्यासाठी वेळ नाही. सरकारला खडबडून जागे करण्यासाठी १४ मे च्या जेल भराे आंदाेलनात ५ लाख शेतकरी स्वतःला अटक करून घेणार आहेत. शेतकऱ्यांनी कुटुंबासह स्वतःला अटक करून घ्यावे,’’ असे आवाहन या वेळी पाटील यांनी केले.\n२३ मार्च या शहीद दिनापासून सांगली येथून निघालेल्या यात्रेने २७ जिल्ह्यांमधून ११ हजार किलाेमीटरचा प्रवास करून समाराेप महात्मा फुले वाड्यात झाला. या वेळी शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष गणेश जगताप, किशोर ढमाले, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपटे, क्रां.ितसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदखिले, पांडुरंग रायते, नवनाथ पटारे, माजी खासदार सुधीर सावंत, सुशीलाताई माेराडे यांच्यासह शेतकऱ्यांनी मनाेगते व्यक्त केली.\nशिवाजी मह���राज shivaji maharaj महाराष्ट्र शेतकरी आंदोलन agitation आत्महत्या हमीभाव minimum support price रघुनाथदादा पाटील महात्मा फुले गणेश जगताप ganesh jagtap खासदार सरकार government शेतकरी आत्महत्या कर्जमाफी शेती सांगली\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nगुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nलाल कांद्याची लागवड वाढण्याची शक्‍यताजळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2019-07-16T00:15:31Z", "digest": "sha1:AOZXBUFLCIKR2HP3URAPBCWDEHUCWONN", "length": 7083, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कुमार स्वामी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - कुमार स्वामी\nकर्नाटकातील कॉंग्रेस – जेडीएस सरकार पाडण्यासाठी भाजप पैशाचा वापर करत आहे : राहुल गांधी\nटीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यांमुळे कॉंग्रेस – जेडीएसचे सरकार धोक्यात आले आहे. त्यामुळे कॉंग्रेस – जेडीएस सरकार ची...\nकुमारस्वामी यांनी काँग्रेसशी युती तोडून भाजपशी युती करावी – रामदास आठवले\nबेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमार स्वामी हे काँग्रेसवर नाराज आहेत. त्यांनी कर्नाटकच्या विकासासाठी केंद्रात जे सत्तेत येऊ शकतात अशा भाजपशी युती करावी...\nमुस्लिमांना विश्वास नाही म्हणून तिकीट पण नाही , भाजप नेता बरळला\nटीम महाराष्ट्र देशा : आता देशभरात लोकसभा निवडणुकीची चांगलीच धामधूम पहिला मिळत आहे.तस��च या धामधुमीत काही वाचाळवीर बॉम्ब फोडताना दिसत आहेत. एका प्रचार रॅली...\nकॉंग्रेसच्या नाराज आमदारांना भाजपमध्ये घेऊन या; येडियुरप्पांचे कार्यकर्त्यांना आदेश\nबंगळुरु : कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेत भाजपला अपयश आलं, मात्र भाजप अजूनही कर्नाटक मध्ये सत्ता स्थापन करण्याच्या सर्व मार्गाची चाचपणी करताना दिसत आहे. याचाच एक...\n२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेची सूत्रे प्रादेशिक पक्षांच्या हाती असतील – चंद्राबाबू नायडू\nहैदराबाद : काही दिवसांपूर्वी भाजपला पाठिंबा देणाऱ्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आता भाजप विरोधी भूमिका घेतली असून, त्यांनी २०१९ साली...\nकुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्रीपदाला हिंदु महासभेचा विरोध\nनवी दिल्ली – कर्नाटकात नाट्यपूर्ण घडामोडीनंतर उद्या जेडीएसचे नेते कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, मात्र कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्री...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/blog/27", "date_download": "2019-07-16T00:33:57Z", "digest": "sha1:QXAFMPFXOLGSCG6A25SZAFBLPZZVG54B", "length": 11382, "nlines": 294, "source_domain": "www.maayboli.com", "title": "असामी यांचे रंगीबेरंगी पान | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी /असामी यांचे रंगीबेरंगी पान\nअसामी यांचे रंगीबेरंगी पान\nमुंबई मध्ये ए पॉजिटिव रक्ताची गरज / An appeal for blood (A+) in Mumbai\nमुंबई मध्ये ए पॉजिटिव रक्ताची गरज.\nयेत्या शनिवारी, मुंबई मध्ये माझ्या मित्राच्या वडिलांवर तातडीच्या कॉरोनरी आर्टरी आणि अ‍ॅओर्टा व्हाल्व रिप्लेसमेंट अश्या गुंतागुंतीच्या ह्र्दय शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. अतिशय अवघड आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असल्या मुळे त्यांना १२ युनिट रक्ताची गरज भासणार आहे. प्रत्येक रक्तदात्याकरवी एक युनिट रक्तदानाची अपेक्षा आहे. या शस्त्रक्रियांचे गंभीर स्वरुप बघता, डॉक्टरांना ताज्या रक्ताची गरज आहे. (ब्लड बँका किंवा इतर हॉस्पिटलमधले रक्त चालणार नाही.). त्यामुळे आपण व आपल्या जवळच्यांकडून रक्तदानासाठी काही मदत होऊ शकेल का ए पॉझिटिव (A+) रक्ताची गरज आहे.\nमी हे आज वाचले.\n\"चाफा बोलेना\" मधील चाफा म्हणजे ज्ञानदेव असा काहिसा निष्कर्श ह्यात आलेला आहे. खरा अर्थ मला माहित नाही किंवा ह्याविषयी मी फारसे वाचलेलेही नाही, पण ज्या ग्रुहितकावर हा निष्कर्श आलेला आहे ते अचूक वाटले नाहि. कोणाला ह्याबद्दल अधिक\nशप्पथ , हि बाई काय भन्नाट लिहिते. At a strech A-Z सगळे post एकापाठोपाठ वाचून काढले.\nRead more about वाचण्याजोगे\nगेले काही दिवस मला Rob Thomas च्या Streetcorner Symphony ने वेडे केलय. ABC वर ads मधे पहिल्यांदा ऐकली त्या क्षनापासून भुरळ पडली आहे. wordings पन अफलातून आहेत. तुम्ही ऐकली आहे का \nलहानपणी आम्हा भावंडांमधे ' आपली ' लोकसत्ता वाचण्यावरून एव्हढी खडाजंगी होत असे कि बाबांनी दोन आव्रुत्त्या घ्यायला सुरू केले होते. अस्मादिक सूर्यवंशी असल्यामूळे आमची पहाट () नव्या पेपरच्या वासाने दरवळलेली असे.\nमहान ह्याशिवाय मलातरी दुसरा अचूक शब्द ह्या चपखल टिप्पणीबद्दल सूचत नाही. लोकसत्तामधे वाचण्याजोग्या ज्या काहि थोड्याफ़ार ( कि फ़ार थोड्या ) गोष्टी उरल्या आहेत त्यातली हि एक.\nआधी अंडं की आधी कोंबडी \nRead more about आधी अंडं की आधी कोंबडी \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/lifestyle/fashion/page/16/", "date_download": "2019-07-16T00:59:40Z", "digest": "sha1:JM57QNGQZXA6KAO3SGRLBUN6R5RKUCTV", "length": 14146, "nlines": 144, "source_domain": "www.saamana.com", "title": "फॅशन | Saamana (सामना) | पृष्ठ 16", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुण���ची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nतलम मुलायम उन्हाळी कपडे\nपूजा पोवार, फॅशन डिझायनर मऊ... तलम कपडे उन्हाळ्यात सगळ्यांनाच हवेहवेसे...मग आपल्या घरातील आजी-आजोबांची तर ती पहिली आवश्यकता. आजीच्या मऊ वायलच्या साडीच्या गोधडीचा स्पर्श आठवतोय का......\nऑफिसला जाताना काय घालायचं... प्रत्येक ऑफिसची स्वतःची अशी संस्कृती असते त्याप्रमाणेच पेहराव करावा लागतो. दररोजच्या धावपळीच्या जीवनात कॉलेज, अभ्यास, घरकाम या सगळ्या जबाबदाऱया सांभाळून महिला...\nपूजा पोवार,(फॅशन डिझायनर) pujapowar@gmail.com हिंदुस्थानी संस्कृती आणि परंपरांचे प्रदर्शन करणाऱ���ा साडीला फॅशन जगतात फार महत्त्वाचे स्थान आहे. लग्न समारंभासह फॅशन शोमध्ये मॉडेल्स विविध प्रकारच्या साडय़ा...\nतिहारमधील कैद्यांचे फॅशनच्या दुनियेत पदार्पण\n नवी दिल्ली नवी दिल्लीतील तिहार कारागृहातील कैदी लवकरच फॅशनच्या दुनियेत पदार्पण करणार आहेत. या कैद्यांचे पुर्नवसन करण्यात येत असून त्यांतर्गत त्यांना तज्ञांकडून फॅशन...\nचेन्नईत लेदर गारमेंट फॅशन शोची धूम \nचेन्नई शहरात बुधवारी रात्री आयोजित केलेल्या टाटा इंटरनॅशनल लेदर गारमेंट फॅशन शो -२०१७ मध्ये स्त्री आणि पुरुष मॉडेलनी अत्याधुनिक पेहराव परिधान करुन रॅम्प वॉक...\nश्रेया मनीष यंदा हिवाळय़ाने जरा उशिराच आपली हजेरी लावली आहे आणि तीही अशी की कडाक्याच्या थंडीने सगळेच गारठून गेलेत... थंडीपासून बचावण्यासाठी कपाटात कुठेतरी एकटे पडलेले स्वेटर,...\nपूजा पोवार फॅशन डिझायनर काळानुसार संक्रांतीनिमित्त काळा रंग आणि हलव्याचे दागिने यांचे कॉम्बिनेशन असलेले विविध डिझाइनमधले ड्रेसेस बाजारात उपलब्ध आहेत. मकर संक्रांत हा पतंगाचा सण आहे....\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/pune-police", "date_download": "2019-07-16T01:11:22Z", "digest": "sha1:567JDYOYLEDFHQ6KLB4OVN3ZCIUWUOPW", "length": 3796, "nlines": 53, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Pune police Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nपोलिसांचा कर्णबधिरांवर निष्ठुर लाठीमार\nअनेक वर्षे पडून असलेल्या मागण्या घेऊन कर्णबधीर स्त्री-पुरुष, मुली आणि मुले, पुण्यात समाजकल्याण आयुक्तालयात २५ फेब्रुवारीला गेले होते. तेथे त्यांच्यावर ...\nविचारवंत आनंद तेलतुंबडे यांची सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश\nनितीन ब्रह्मे आणि सुकन्या शांता 0 February 2, 2019 8:50 pm\nसर्वोच्च न्यायालयाने ११ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले असतानाही, तेलतुंबडे याना पुणे पोलिसांनी शनिवारी पहाटे अटक केली होती. ...\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-tarsali-dist-nashik-agrowon-maharashtra-7299", "date_download": "2019-07-16T00:53:33Z", "digest": "sha1:DTOC34FOHRLAN2HFOZHSWLOLAPMUXFDJ", "length": 22088, "nlines": 184, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, tarsali dist. nashik , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशंभरहून अधिक देशी गायींचे संगोपन\nशंभरहून अधिक देशी गायींचे संगोपन\nशंभरहून अधिक देशी गायींचे संगोपन\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nनाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यापासून सहा किलोमीटरवरील तरसाळी येथील शशिकांत व अनिरुद्ध या पाटील बंधूंनी व्यावसायिक पिकांच्या शेतीला देशी गोसंगोपनाची मोठी जोड दिली आहे. आज शंभरहून अधिक गीर गायींचे संगोपन ते करतात. त्याद्वारे देशी दूध, तूप, व गोमूत्र अर्क यांची निर्मिती करून त्यास बाजारपेठही तयार करण्यात त्यांना यश आले आहे.\nनाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यापासून सहा किलोमीटरवरील तरसाळी येथील शशिकांत व अनिरुद्ध या पाटील बंधूंनी व्यावसायिक पिकांच्या शेतीला देशी गोसंगोपनाची मोठी जोड दिली आहे. आज शंभरहून अधिक गीर गायींचे संगोपन ते करतात. त्याद्वारे देशी दूध, तूप, व गोमूत्र अर्क यांची निर्मिती करून त्यास बाजारपेठही तयार करण्यात त्यांना यश आले आहे.\nनाशिक जिल्ह्यातील सटाणा हा डाळिंब व द्राक्षासाठी प्रसिद्ध तालुका आहे. तालुक्यातील तरसाळी येथील सुधाकर धर्मा पाटील यांची सुमारे सत्तर एकर संयुक्त जमीन आहे. शशिकांत आणि अनिरुद्ध हे पाटील बंधू आज या शेतीची जबाबदारी सांभाळतात. शशिकांत यांचे शिक्षण बीएस्सी अॅग्रीपर्यंत झाले असून, अनिरुद्ध एमई (सिव्हिल) झाले आहेत.\nशशिकांत यांनी शिक्षणानंतर गुजरातमधील साखर कारखान्यात काही वर्षे काम केले. कृषी पदवीधारक असल्याने शेतीत काहीतरी उल्लेखनीय करण्याचा त्यांचा इरादा होता. आपल्या गावानजीकच्या विरगाव येथे दहा वर्षे त्यांनी कृषी सेवा केंद्र चालविले. त्यानंतर २००४ मध्ये चार एकरांत तुती लागवडीचा रेशीम उद्योग सुरू केला. त्या वेळी मोठ्या प्रमाणात असा उद्योग सुरू करणारे ते जिल्ह्यातील पहिलेच रेशीम उत्पादक असावेत. पुढे विक्री व्यवस्था अवघड बनली आणि रेशीम उद्योगाला घरघर लागली. मग तो बंद करावा लागला.\nशेती व दुग्धव्यवसायावर लक्ष\nगेल्या दोन-तीन वर्षांपासून पाटील बंधू सेेंद्रिय पद्धतीने शेती करू लागले आहेत. त्यातून त्यांनी शेतीचा खर्च कमी केला आहे. अनिरुद्ध २००८ मध्ये पुणे येथील कंपनीत नोकरीत होते. सन २०१० मध्ये पुण्यातच बांधकाम व्यवसायात ते उतरले. आता मात्र दोघाही बंधूंनी आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत.\nकाळाची मागणी लक्षात घेऊन देशी गोसंगोपनाला सुरवात केली. सन २०१६ च्या दरम्यान दोन गीर गायी प्रायोगिक तत्त्वावर घेतल्या. मात्र, काही दिवसांत एका गायीचा मृत्यू झाला. खचून न जाता व्यवस्थापनात सुधारणा केली. शेवगा, झिंजवा आदी चारा पिकांची लागवड केली.\nत्याचवर्षी पुन्हा गुजरात, भावनगर, जुनागढ, आदी भागांतून गीर गायी खरेदी करण्यास सुरवात केली. सुरवातीला गायींसाठी मुक्त गोठा बांधला. टप्प्याटप्प्यात गायींची संख्या वाढवली. जानेवारी २०१७ मध्ये १७० बाय ३५ फूट आकाराचा मोठा बांधला. गायींना मोकळे फिरण्यासाठी १३० फुटांची जागा आहे. त्यांच्या देखभालीसाठी सुमारे आठ मजूर तैनात आहेत.\nगायींना दोन वेळा चारा दिला जातो, त्यासाठी स्वतंत्र गव्हाणी बांधल्या आहेत. साधारण���णे प्रतिगायीला हिरवा चारा १६ ते १७ किलो व कोरडा चारा ५ ते ६ किलो दिला जातो.\nसध्या सटाणा येथे देशी दुधाची विक्री ६० रुपये प्रतिलिटर दराने केली जाते.\nसुमारे २५ लिटर दूध नाशिक येथे पाठवले जाते. तेथे फ्रॅंचायसी दिली असून, त्याद्वारे ८२ रुपये प्रतिलिटर दराने ते पुढे विकले जाते.\nपारंपरिक निर्मिती प्रक्रिया पद्धतीचा वापर करून शुद्ध तुपाची निर्मिती केली जाते. त्यास ग्राहकांकडून अधिक मागणी असल्याचे शशिकांत सांगतात. किलोला २२०० ते २५०० रुपये त्याचा दर आहे.\nमहिन्याला सुमारे ३० ते ३५ किलो तुपाची सध्या विक्री होते.\nपुणे भागात त्याच्या मार्केटिंगची व विक्रीची जबाबदारी अनिरुद्ध सांभाळतात.\nविविध प्रकारचे गोमूत्र अर्क तयार केले आहेत.\nयापूर्वी सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरणही करून घेतले होते.\nनाशिक पुणे, मुंबई आदी शहरांतील ग्राहकांवर पूर्ण लक्ष केंद्रित करून बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न आहे.\nसुमारे आठ एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली आहे. यंदा पहिलेच उत्पादन हाती आले आहे.\nचार एकर क्षेत्रात गिनी गवत, तर तीन एकरांत झिंजवा चारा पीक आहे. हे गवत गुजरातकडील असल्याचे शशिकांत सांगतात.\nदहा एकर क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने कांदा उत्पादन घेतले जाऊ लागले आहे, त्याचे एकरी १० टनांच्या पुढे उत्पादन घेतले जात आहे.\nचेन्ना सेलम हळदीची चार एकर क्षेत्रात लागवड आहे.\nपाच एकरांत शेवगाही घेतला होता. मात्र, सध्या दर पडले आहेत. तरीही जनावरांसाठी चारा म्हणून त्याचा पाला उपयोगात येत आहे.\nकाही क्षेत्र अन्य शेतकऱ्यांस कसण्यासाठी दिले आहे.\nम्हशी - मेहसाणा, मुऱ्हा, जाफराबादी, सुरती आदी मिळून सुमारे १३\nकडकनाथ कोंबडी - ५०, एच एफ गायी - २, एक जर्सी गाय\nगीर गायी - मोठ्या - ८०, कालवडी - २५, लहान वासरे - ४० आणि चार बैल\nसंपर्क : शशिकांत पाटील, ९४२२७५५१२८ , अनिरुद्ध पाटील, ९९२१२४२९९५\nतयार केलेला मोठा गोठा\nसेंद्रिय पद्धतीने कांद्याचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे.\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शि���ाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थ��पन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/electronic-toys/impressionzz-sport-armband-for-apple-iphone-4g-4-price-p4K0dG.html", "date_download": "2019-07-16T00:55:15Z", "digest": "sha1:KCSPJ4RXHWVSJAF7A3USR4KEIEYZMWVK", "length": 13413, "nlines": 316, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इम्प्रेससीवझ्झ स्पोर्ट अरबंद फॉर आपापले इफोने ४ग 4 सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nइम्प्रेससीवझ्झ स्पोर्ट अरबंद फॉर आपापले इफोने ४ग 4\nइम्प्रेससीवझ्झ स्पोर्ट अरबंद फॉर आपापले इफोने ४ग 4\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nइम्प्रेससीवझ्झ स्पोर्ट अरबंद फॉर आपापले इफोने ४ग 4\nइम्प्रेससीवझ्झ स्पोर्ट अरबंद फॉर आपापले इफोने ४ग 4 किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये इम्प्रेससीवझ्झ स्पोर्ट अरबंद फॉर आपापले इफोने ४ग 4 किंमत ## आहे.\nइम्प्रेससीवझ्झ स्पोर्ट अरबंद फॉर आपापले इफोने ४ग 4 नवीनतम किंमत Jul 05, 2019वर प्राप्त होते\nइम्प्रेससीवझ्झ स्पोर्ट अरबंद फॉर आपापले इफोने ४ग 4होमेशोप१८ उपलब्ध आहे.\nइम्प्रेससीवझ्झ स्पोर्ट अरबंद फॉर आपापले इफोने ४ग 4 सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 399)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nइम्प्रेससीवझ्झ स्पोर्ट अरबंद फॉर आपापले इफोने ४ग 4 दर नियमितपणे बदलते. ��ृपया इम्प्रेससीवझ्झ स्पोर्ट अरबंद फॉर आपापले इफोने ४ग 4 नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nइम्प्रेससीवझ्झ स्पोर्ट अरबंद फॉर आपापले इफोने ४ग 4 - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nइम्प्रेससीवझ्झ स्पोर्ट अरबंद फॉर आपापले इफोने ४ग 4\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4761104164569474001&title='The%20Stolen%20Princess'%20releases%20on%2024th%20August&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-07-16T00:12:39Z", "digest": "sha1:I2PIZHM76YVUMZBMWL37XKCXE6CKAWOM", "length": 8468, "nlines": 122, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘द स्टोलन प्रिन्सेस’ लवकरच प्रदर्शित होणार", "raw_content": "\n‘द स्टोलन प्रिन्सेस’ लवकरच प्रदर्शित होणार\nमुंबई : खिळवून ठेवणाऱ्या साहसांनी भरलेली एक आकर्षक परीकथा, विस्मयकारक व्यक्तिरेखा आणि रोचक उपकथानकांनी यांनी युक्त असा ‘द स्टोलन प्रिन्सेस’ हा एक कुटुंबप्रधान अॅनिमेशनपट आहे. हा जादूई, साहसी, कुटुंबप्रधान अॅनिमेशनपट २४ ऑगस्ट रोजी भारतभरात इंग्रजी, हिंदी, तमीळ आणि तेलुगू भाषांत प्रदर्शित होणार आहे.\nलहान मुले, टीनएजर्स आणि तरुण या सर्वांना रस वाटेल अशा पद्धतीने फिल्म तयार करण्यात आली आहे. कथेचे बहुअंगी स्वरूप आणि भुरळ घालणारी दृश्ये यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी ही फिल्म रोचक ठरेल. या अॅनिमेशनपटाचे सादरीकरण आणि वितरण अल्ट्रा मीडिया अॅंड एंटरटेन्मेंट समूहाने केले आहे.\nओलेग मालामुझ यांनी दिग्दर्शित केलेल्या या अॅनिमेशनपटाची अप्रतिम कथा घडते ती शूर सैनिक, सुंदर राजकन्या आणि एकमेकांशी संघर्ष करणाऱ्या चेटक्यांच्या युगात. सैनिक होण्याचे स्वप्न बाळगलेला रुसलान नावाचा एक भटक्या कलावंत देखण्या मिलाला भेटतो आणि तिच्या प्रेमात पडतो. ती राजाची कन्या आहे अशी शंकाही त्याच्या मनात येत नाही. अर्थात, या प्रेमिकांचा आनंद फार काळ टिकणार नसतो. चोर्नोमोर नावाचा एक दुष्ट जादूगार एका मायावी वावटळीच्या रूपाने येतो आणि मिलाची प्रेम करण्याची शक्ती आपल्या जादूटोण्याच्या शक्तीमध्ये रूपांतरित करण्यासाठी तिला रुसलानच्या डोळ्यासमोर��न चोरून नेतो. सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि खरे प्रेम हे जादूटोण्याहून बलशाली आहे हे सिद्ध करण्यासाठी रुसलान अजिबात वेळ न घालवता चोरीला गेलेल्या राजकन्येचा शोध घेणे सुरू करतो, अशा प्रकारचे हे कथानक आहे.\nव्यक्तिमत्त्व विकास व नाट्य कार्यशाळा भाजप प्रदेश कार्यालयातर्फे वृक्षारोपण रोपोसो अॅप मराठीत मुंबईत हरिदास संगीत संमेलन स्वप्नील जोशी निर्मितीत\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअभिनेता अद्वैत दादरकर सहा जुलैला देवरुखात\nशिवाजी विद्यापीठामध्ये ‘पीजी डिप्लोमा इन ई-बिझनेस’साठी प्रवेश\nदेशाची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत पाच लाख कोटी डॉलर्सवर नेण्याचे लक्ष्य\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.homey-tec.com/mr/", "date_download": "2019-07-16T00:18:09Z", "digest": "sha1:ILO5NQ5WZWZAVZRU2SHXJTBI6HYGZZ2R", "length": 7362, "nlines": 202, "source_domain": "www.homey-tec.com", "title": "Geosynthetics साहित्य, फायबर ग्लास Geogrids, पाणी उपचार प्रणाली- Homey", "raw_content": "\nदोन पडदा सह एक geotextile\nएक पडदा सह दोन Geotextiles\nलांब फायबर विणलेल्या Geotextile\nलहान फायबर विणलेल्या geotextile\nमऊ ज्यात द्रव झिरपू शकते ट्यूब\nउलट एनर्जी रिकव्हरिंग पाणी उपचार प्रणाली\nखारे RO पाणी उपचार प्रणाली\nक्षमता 250LPH पासून 50TPH आहे\nसमुद्र पाणी उपचार प्रणाली\nक्षमता 250LPH पासून 50TPH आहे\nमानक RO पाणी उपचार प्रणाली\nक्षमता 250LPH पासून 50TPH आहे\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nजास्त 10 वर्षे आर & डी आणि उत्पादन अनुभव\nविशेष आणि वैयक्तिकृत उत्पादने पुरवठादार\nव्यावसायिक पाणी उपचार प्रणाली डिझायनर\ngeosynthetics साहित्य जलद वितरण वेळ\nरो शुद्धीकरण पाणी उपचार उपकरणे\nमानक RO पाणी उपचार प्रणाली (HMJRO-500LPH)\nसमुद्र पाणी उपचार प्रणाली (HMJSWRO-1000LPH)\nमानक RO पाणी उपचार प्रणाली (HMJRO-5000LPH)\nमानक RO पाणी उपचार प्रणाली (HMJRO-2000LPH)\nएक पडदा सह एक geotextile\nXi'an, 13 राजघराणी इतिहास प्रसिद्ध प्राचीन शहरात स्थित. झियान Homey तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड Shaanxi Shicheng बांधकाम अभियांत्रिकी कंपनी, लिमिटेड अंतर्गत आयात आणि निर्यात व्यापार कंपनी आहे आणि संशोधन, विकास, उत्पादन आणि पाणी उपचार साधने विक्री विशे��� आहे की एक उच्च टेक कंपनी आहे , सुटे भाग, आणि पर्यावरणविषयक geosynthetics, लोकाभिमुख ऑपरेशन तत्त्व materials.Adhering व्यवसाय तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण-चेंडू विस्तार विसंबून prospecting, आणि विजय-विजय सहकार्य कंपनी व्यावसायिक व्यवसाय सल्लागार, पर्यावरण संरक्षण मध्ये व्यापक उपाय उपलब्ध, बांधकाम, आणि पाणी नदी, आणि नवीन ऊर्जा बचत साहित्य ब्रँड निर्माता आहे ...\nखारे पाणी उपचार प्रणाली (HMJBKRO मालिका)\nमानक RO पाणी उपचार प्रणाली (HMJRO-6000LPH)\nमानक RO पाणी उपचार प्रणाली (HMJRO-6000LPH)\nसंक्षिप्त इ.स. रो जल शुद्धिकरण संयंत्र certificated\nजल शुद्धिकरण संयंत्र शुद्ध\nशुद्ध पिण्याचे पाणी उपचार प्रणाली\nखारे पाणी उपचार प्रणाली (HMJBKRO मालिका)\nमानक RO पाणी उपचार प्रणाली (HMJRO-1000LPH)\nमानक RO पाणी उपचार प्रणाली (HMJRO-250LPH)\nएक पडदा सह दोन Geotextiles\nमऊ ज्यात द्रव झिरपू शकते ट्यूब\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nमोबाईल आणि काय वाट्टेल ते अनुप्रयोग: + 86-15877553984\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%B2/all/page-2/", "date_download": "2019-07-16T00:51:59Z", "digest": "sha1:YUPXR4CU33UHDZUJFADHKKBODL2U5YNN", "length": 10490, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फुटबाॅल- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजन���\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nसर्व खेळ सारखेच, फुटबाॅल सामनेही पाहा, कोहलीचंही आवाहन\nआयपीएलमुळे मुंबई पोलिसांनी कमावले 31.5 कोटी \nजेव्हा वाघोबा खेळतात फुटबाॅल\nआएसएल फुटबाॅल लीगचा रंगारंग सोहळा\nफुटबाॅल वर्ल्डकपला सचिनच्या शुभेच्छा\nचेंगराचेंगरीच्या रात्री महापौर बंगल्यावर मेजवानी, आशिष शेलार यांचा आरोप,महापौरांनी आरोप फेटाळला\nदसऱ्याआधी पत्ते उघडणार, नारायण राणेंचा अखेरचा डाव अजून बाकी\nमहाराष्ट्र Sep 18, 2017\nएक दिवस किक मारून फुटबाॅल खेळता येईल का- अजित पवारांची तावडेंवर टीका\nमुंबईचे डबेवाले घेतायत फुटबाॅलचा आनंद\nखोडदगावात फुटबाॅलचा फिव्हर, ऊन असो पाऊस मुलींनी लगावले दणादण गोल\n'अवघा महाराष्ट्र फुटबाॅलमय झालाय'\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते फुटबॉल मिशन वन मिलिनीयमचं उद्घाटन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2019-07-16T01:00:19Z", "digest": "sha1:Y66FUPYVIAO3GY424N4KPAK7CZHXHIKP", "length": 3159, "nlines": 48, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "पुणे पोलीस Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nपोलिसांचा कर्णबधिरांवर निष्ठुर लाठीमार\nअनेक वर्षे पडून असलेल्या मागण्या घेऊन कर्णबधीर स्त्री-पुरुष, मुली आणि मुले, पुण्यात समाजकल्याण आयुक्तालयात २५ फेब्रुवारीला गेले होते. तेथे त्यांच्यावर ...\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66300", "date_download": "2019-07-16T00:22:17Z", "digest": "sha1:SZZBBE3ZCOX2RJQIY5CTGGJJAEBITD76", "length": 5562, "nlines": 80, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बाबा नव्हताच तिथे ..... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /बाबा नव्हताच तिथे .....\nबाबा नव्हताच तिथे .....\nस्वप्नातही मला कायकाय सुचत , मी सायंटिस्ट असते तर माझे बहुतेक शोध स्वप्नातून जागी झाल्यावरच लागले असते . आताही किती भारी सुचलंय मला . हे आधी बाबाला सांगते त्याला हे फार आवडेल आणि त्याचही तो काहीतरी सुचवेल . बाबा, अरे बाबा कुठे आहेस घरभर फिरून आले पण बाबा नव्हताच तिथे . अरे मी काय शोधतेय , बाबा तर किती वर्ष झाली सोडून गेलाय आपल्याला .... कायमचा . मला का आठवलं नाही . का बाबा सोडून दुसरं काही आठवल नाही . असच आहे . मला असं काही सुचलं कि फक्त बाबा हवा असतो बाकी काही नाही . पण आता तो नाही . पण असं कस होईल . आजही त्याची आठवण येते आणि तो नाही असं वाटतच नाही कधी .\nबाबाशिवाय कोणताही दिवस गेला नव्हता घडलेली प्रत्येक गोष्ट त्याला सांगितल्याशिवाय ती पूर्णच होत नव्हती . कधीकधी असं व्हायचं त्याची फार आठवण यायची आणि तो हजर व्हायचा तिथे त्याला कस कळायचं माहित नाही पण यायचा तो आताही त्याची फार आठवण येतेय येईल का तो . हे सगळं स्वप्न होऊन भुर्रर्रकन उडून गेलं तर म्हणून मी डोकावून पहाते बाबाच्या नेहमीच्या जागी, मी लहानपणी अशीच लपत छापत जायचे आणि त्याला दचकवायचे . तीच खोली , तीच खुर्ची पण... पण बाबा नव्हताच तिथे .....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2014/10/star-pravah-thane-traffic-police-road.html", "date_download": "2019-07-16T00:42:13Z", "digest": "sha1:73354HJZR7DAJP6FBU6Q2HU7JYMUPSJE", "length": 10016, "nlines": 77, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: Star Pravah & Thane Traffic Police \" Road Safety Campaign \".", "raw_content": "\nमुंबई, २१ ऑक्टोबर २०१४ : दिवाळीचा सण म्हणजे आनंद आणि उत्साह. सणासुदीच्या या\nउत्साहाच्या दिवसात वर्षभरात राहून गेलेल्या आपल्या प्रियजनांच्या भेटीगाठी उरकण्याची\nधावपळ सुरु होते. वाहतुक विभागाच्या अभ्यासानुसार सणासुदीच्या दिवसात अपघाताचे प्रमाण वाढते.\nयाच पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून ठाणे वाहतूक विभागाने लोकजागृतीसाठी स्टार\nप्रवाह वहिनीबरोबर अभिनव पद्धतीने \" वाहतुक सुरक्षा अभियान \" सुरु केले आहे . स्टार प्रवाह\nवाहिनीवरील लक्ष्य या लोकप्रिय मालिकेतील कलाकार या अभियानाचे ब्रान्ड अम्बेसिडर (सदिच्छा\nदुत ) असतील. या अभियाना अंतर्गत लोकजनजागृती व्यतिरिक्त ठाणे प्रादेशिक विभागातील\nवाहतुकीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक हेल्पलाईन तयार करण्यात आली आहे. हे\nकलाकार वाहतुक सुरक्षेचे नियम पाळण्याचे आवाहन करणार आहेत .\nवाहतुक सुरक्षा अभियानाअंतर्गत ठाणे वाहतूक विभागाने ८२८६३००३०० आणि ८२८६४००४०० हे दोन\nहेल्पलाईन क्रमांक वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी उभारले आहेत. रस्त्यावरील अपघात\nकिंवा वाहतुकीची समस्या आल्यास या क्रमांकावर फोन करून ��ाहतूक पोलिसांची मदत त्वरित\nमिळवता येईल. या व्यतिरिक्त स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्य या मालिकेतील युनिट आठ\nचे कलाकार \"मद्यपान करून गाडी चालवू नका \", \"दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करा\" आणि\n\"वेगमर्यादेचे पालन करा \" हे संदेश विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोचविणार आहेत. ठाणे प्रादेशिक\nविभागातील ठाणे, कल्याण डोंबिवली आणि भिवंडीतील मॉल्स आणि मोक्याच्या' ठिकाणी होर्डिंग ,\nफलक, इत्यादी लावले जाणार आहेत आणि पत्रके देखील वाटण्यात येणार आहेत .\nया प्रसंगी बोलताना ठाणे वाहतुक विभागाच्या पोलिस उपायुक्त डॉ रश्मी करंदीकर म्हणाल्या कि, \"\nसामान्यांची वाहतूक सुरक्षा हा आमचा नेहमीच अग्रक्रम राहिला आहे. म्हणूनच ठाणे वाहतूक\nविभाग जन जागृतीसाठी नेहमीच अभिनव योजना आखत असते. पोलिसांच्या कामगिरीचे प्रभावी\nचित्रण दाखवणारी स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्य हि मालिका खूपच लोकप्रिय आहे. त्यामुळे\nब्रान्ड अम्बेसिडर (सदिच्छा दुत ) म्हणून लक्ष्य मालिकेचे कलाकार आमची निर्विवाद निवड\nतसेच स्टार प्रवाह वाहिनीचे . प्रोग्रामिंग हेड जयेश पाटील या प्रसंगी बोलताना म्हणाले की, \"\nआमच्या वाहिनीने लक्ष्य आणि जयोस्तुते सारख्या मालिकांमधून पोलिसांचा आणि कायद्याचा\nसकारात्मक चेहरा प्रेक्षकांसमोर आणला आहे. एक जबाबदार वाहिनी म्हणून रस्ता सुरक्षा\nअभियानाचे महत्वदेखील आम्ही जाणतो. या अभियानातील सहभागामुळे वाहिनीच्या शिरपेचात\nअजून एक मानाचा तुरा खोचला गेला आहे. यापुढेदेखील स्टार प्रवाह वाहिनी अधिकाधिक वाहतुक\nसुरक्षेच्या उपक्रमात सहभागी असेल.\"\nठाणे वाहतूक विभाग आणि स्टार प्रवाह वाहिनी \"मद्यपान करून गाडी चालवू नका \", \"दुचाकी\nचालविताना हेल्मेटचा वापर करा\" आणि \"वेगमर्यादेचे पालन करा \" हे सुरक्षेचे नियम पाळण्याचे\nआणि ठाणे विभागात अपघात किंवा वाहतुकीची समस्या आल्यास ८२८६३००३०० आणि ८२८६४००४००\nया दोन हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करीत आहे.\n‘लाल बत्ती’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित\nपोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अभिनेता मंगेश देसाई यांचे ‘लाल बत्ती’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाविषयी उत्सुकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://dhaandola.co.in/2017/12/06/clothes_iron/", "date_download": "2019-07-16T00:29:59Z", "digest": "sha1:IYXMAYOGFDTJ2XQB4ULF6BHX2VAPBUZV", "length": 19812, "nlines": 122, "source_domain": "dhaandola.co.in", "title": "कपड्यांची इस्त्री", "raw_content": "\nकुठल्याही वस्तूच्या शोधाबद्दल लिहिताना लिहिले जाणारे पहिले वाक्य म्हणजे या वस्तूचा शोध कधी लागला, पण इस्त्रीबद्दल शोधाबद्दल फारशी माहिती मिळत नाही. पण इस्त्रीची सुरवात बघायला गेल्यास तिचे आद्य स्थान सापडते ते चीनमध्ये. तेथील लोक कपड्यांना मुलायम बनवण्यासाठी धातूच्या पसरट भांड्यात पेटते कोळसे ठेवत व कापड पसरून त्यावरुन ते भांडे फिरवत. याच सुमाराला युरोपमधे सुरकुतलेल्या कपड्यांना कडकपणा आणण्यासाठी पसरट व गुळगुळीत दगड, काच किंवा लाकडाचा उपयोग केला जात असे. युरोपमधे झालेल्या उत्खननात असे अनेक हॅण्डल असलेले गुळगुळीत दगड मिळाले आहेत.\nहॅण्डल असलेले गुळगुळीत दगड\n१५ व्या शतकात युरोपमधे कपड्यांना इस्त्री करण्यासाठी मँगल बोर्डचा उपयोग केला जात होता. एका लाकडी दंडगोलाकार तुकड्यावर ओलसर कापड गुंडाळले जात असे. मग या कापडाला इस्त्री करायची असे ते कापड एका मोठ्या टेबलावर अंथरुन हॅण्डल असलेल्या एका चपट्या फळीने त्याला टेबलावरील कापडावर फिरवले जात असे. या चपट्या फळीला मॅंगल असे म्हणले जात असे. हे मॅंगल्स फर वृक्षाच्या तयार लाकडापासून केले जात व त्याचा खालचा भाग हा गुळगुळीत केलेला असे. नॉर्वे या देशात अजूनही त्यांचा उपयोग केला जातो. सुंदर कोरीवकाम केलेले मॅंगल्स नववधूला देण्याची प्रथा होती. ही प्रक्रिया आपण पोळपाटावर पोळी लाटतो तशी होती. १९ व्या शतकात लाटण्याच्या या प्रक्रियेला यांत्रिकी जोड देण्यात आली. वाफेच्या शक्तीवर चालणारे मॅंगल्स बनवण्यात येऊ लागले. ’द स्टिल रोल मॅंगल कं.’ या शिकागो येथील कारखान्यात १९०२ साली घरगुती वापरासाठी मॅंगल तयार केले. यात गॅसने रोलर गरम केले जाऊन ते कपड्यांवर फिरवण्याची रचना असे. १९३० साली विजेवर चालणारे मॅंगल्स वापरात आले.\nसाधारणत: १८ व्या शतकापासून लोखंडापासून इस्त्री बनवण्यात येऊ लागली. लोखंडाप्रमाणे इस्त्री बनवण्यासाठी ईटलीत सोप स्टोन तर फ्रान्समधे टेराकोटा यांचाही वापर केला गेला. ही इस्त्री आगीवर गरम करुन कपड्यांवर फिरवली जाई. लोखंडापासून लोहार गुळगुळीत तळ असलेली इस्त्री याच काळात बनवू लागले होते. या इस्त्रीच्या वरच्या बाजूस लाकडी मुठ असलेले हॅण्डल असे. ही इस्त्री भरीव लोखंडापासून बनवली जात असे त्��ामुळे ती वजनदार असे.यावरूनच ironing हा शब्द तयार झाला असावा. इंग्रजी Solid या शब्दापासून या इस्त्रीला Sadiron असे ही नाव पडले. यांना आधी आगीवर तापवले जात असे पण या लगेच थंडही होत असत. मग अशावेळी दोन इस्त्र्या वापरल्या जात असत. एकीचा वापर चालू असताना दुसरी इस्त्री आगीवर गरम करण्यास ठेवली जात असे. यावर उपाय म्हणून यानंतर आलेल्या इस्त्र्यांमधे वरच्या बाजूस एक कप्पा असे. या कप्प्यात पेटते कोळसे ठेवले जात. यामुळे इस्त्रीचा तळ गरम रहात असे व गरम झालेली इस्त्री कपड्यांवरुन फिरवली जात असे. आजही अनेक इस्त्रीवाले अशा इस्त्र्या वापरतात. केरळमध्ये कोळश्यांऐवजी नारळाच्या शेंड्यांचा वापर केला जातो. पुढे ही इस्त्री तापवण्यासाठी रॉकेल, इथेनॉल, गॅस अशा वेगवेगळ्या इंधनांचा उपयोग केला गेला. या सगळ्या इस्त्र्या घरगुती वापरासाठी कुचकामी होत्या.\n१९ व्या शतकाच्या अखेरीस वीजेवर इस्त्री गरम करण्याचे अनेक प्रयत्न झाले. १८८० साली न्यूयॉर्क येथील हेन्री सिली या संशोधकाने वीजेवर तापवता येणार्‍या इस्त्रीची निर्मिती केली व १८८२ साली त्याला त्याचे पेटंट मिळाले. हेन्रीने १८८३ साली आपला सहकारी डायर याच्या बरोबर आणखी एका वेगळ्या इस्त्रीचे पेटंट मिळवले. विजेवर चालणारी इस्त्री कायम विजेशी जोडलेली असल्याने सतत गरम रहात असे. डायरने वायर न वापरता वीजेवर तापवता येणारी इस्त्री बनवली. स्टॅण्ड वीजेवर तापवून त्या स्टॅण्डवर इस्त्री ठेऊन तापवली जात असे.\n१९०५ साली कॅलिफोर्निया येथील अर्ल रिअर्डसन या संशोधकाने हॉटपॉईंट या नावाने इस्त्री बाजारात आणली व ही इस्त्री बाजारात मोठ्या प्रमाणात विकली गेली. १९१२ साली हॉटपॉईंट इलेक्ट्रिक हिटिंग कंपनी या नावाने सुरु झालेल्या कंपनीने या इस्त्रीची निर्मिती सुरु केली. १९१८ साली ही कंपनी ह्युजेस इलेक्ट्रिक हिटिंग या कंपनीमध्ये विलीन करण्यात आली व जनरल इलेक्ट्रिक व ह्युजेस यांनी मिळून एडिसन इलेक्ट्रिक अप्लायन्सेस या नावाने व्यवसाय सुरु केला.\nयानंतरच्या काळात इस्त्री मधे अनेक बदल होत गेले. जड लोखंडाच्या ऐवजी अ‍ॅल्युमिनियम सारख्या वजनाला हलक्या धातूंपासून सहज हाताळता येतील अशा इस्त्र्या बनवल्या गेल्या. याचबरोबर थर्मोस्टॅटच्या शोधामुळे इस्त्रीच्या तापमानावरही नियंत्रण करता येऊ लागले. इस्त्री करताना कपड्यांवर पाण्या��ा शिडकावा केल्याने इस्त्री चांगली होते. याचाच विचार करुन इस्त्रीमधेच पाणी भरण्यासाठी एक पोकळी तयार करण्यात आली व इस्त्री करताना या पाण्याच्या वाफेचा फवारा कपड्यांवर उडवता येईल अशी रचना असलेल्या इस्त्र्या बनवल्या गेल्या. याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कापडांना इस्त्री करण्यासाठी वेगवेगळे तापमान ठेवण्याचीही सोय करण्यात आली. अशा अनेक वैशिष्ठ्यांच्या समावेशाने आजची आधुनिक इस्त्री बनलेली आहे.\nअशा फुल्ली ऑटोमॅटिक इस्त्र्या घरोघरी विकत घेतल्या जातात तरी ही कोणत्याही कार्यक्रमाला जाताना अगदी शेवटच्या क्षणाला आपले इस्त्रीवाल्या भैय्याच्या डोक्यावर उभं राहून कपडे इस्त्री करून आणणे काही सुटलेले नाही.\n…अशा रीतीनं आपण वेळ पाळू लागलो\nमाझे आवडते पुस्तक अर्थात गृहिणी-जीवन-सर्वस्व\n2 thoughts on “कपड्यांची इस्त्री”\nडिसेंबर 7, 2017 येथे 2:56 सकाळी\nवा. मस्त आहे इस्त्री चा इतिहास.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nतुझा गंध येता – भाग २ मार्च 30, 2019\nतुझा गंध येता – भाग १ मार्च 24, 2019\nरंगल्या गोष्टी अशा…… मार्च 2, 2019\nकेल्याने देशाटन फेब्रुवारी 7, 2019\nआधी हाताला चटके…. जानेवारी 27, 2019\nमहाराष्ट्रवृत्तांत – १८४८ ते १८५३ डिसेंबर 15, 2018\nविस्मयनगरीचा राजकुमार नोव्हेंबर 20, 2018\nलखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया नोव्हेंबर 6, 2018\nजाने कहॉं गए वो दिन… ऑक्टोबर 16, 2018\nऐसी अक्षरे – भाग ३ ऑक्टोबर 15, 2018\nऐसी अक्षरे – भाग २ सप्टेंबर 29, 2018\nऐसी अक्षरे – भाग १ सप्टेंबर 11, 2018\nभाव खाऊन गेलेला पाव… जुलै 27, 2018\nएक भाग्यवंत झाड सफरचंदाचे जुलै 18, 2018\nशिकार ते शेती जुलै 1, 2018\nहरवलेल्या आवाजांच्या शोधात जून 27, 2018\nकुत्र्याचा लळा लागला त्याची गोष्ट जून 23, 2018\nदोन घडीचा डाव जून 9, 2018\nहे जिव्हे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये….. मे 1, 2018\nवसुंधरेचे मनोगत एप्रिल 21, 2018\nएका नावाची गोष्ट एप्रिल 14, 2018\nआपला इंपोर्टेड उपास एप्रिल 3, 2018\nसाखरेचे खाणार त्याला…. मार्च 18, 2018\nपुन्हा एकदा अथातो मुद्रणजिज्ञासा… मार्च 9, 2018\nजाणिजे यज्ञकर्म फेब्रुवारी 22, 2018\nमाझे आवडते पुस्तक अर्थात गृहिणी-जीवन-सर्वस्व फेब्रुवारी 1, 2018\nकपड्यांची इस्त्री डिसेंबर 6, 2017\n…अशा रीतीनं आपण वेळ पाळू लागलो नोव्हेंबर 25, 2017\nऑटो स्कॉर्झेनी-जिगरबाज कमांडो ते मारेकरी नोव्हेंबर 7, 2017\nस्टिकर नोव्हेंबर 1, 2017\nअल्काट्राझ ऑक्टोबर 22, 2017\nअथातो मुद्रणजिज्ञासा ऑक्टोबर 18, 2017\nटपाल तिकीटाचे पर्फोरेशन ऑक्टोबर 15, 2017\nयुद्धकैदी क्र.१ ऑक्टोबर 15, 2017\nआपणच आपली ओळख करून देणे हा बहुतेक सगळ्यात कंटाळवाणा प्रकार असावा पण ब्लॉग लिहायचा तर ओळख करून दिलीच पाहिजे.\nआमची मैत्री तशी फार जुनी नाही, ४ वर्षाचीच. कार्यक्षेत्रंही वेगवेगळी. मी आयटी मध्ये तर कौस्तुभचा स्वतःचा छपाईचा व्यवसाय. पण आमच्या अनेक आवडीनिवडी अगदी सारख्या. आवडते लेखक, आवडतं संगीत, आवडते सिनेमे एकसारखे. नॉस्टॅल्जिआ हा आम्हाला जोडणारा अजून एक धागा. त्यामुळं आम्ही गप्पात नेहमीच जुन्या गोष्टी उकरून काढत असतो. या ब्लॉगवरच्या अनेक लेखांचे विषय आम्हाला या गप्पातूनच सुचलेले आहेत. वाचून बघा कदाचित वाचता वाचता तुम्हालाही तुमच्या आवडीच्या विषयावरचा एखादा लेख सापडून जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/2660", "date_download": "2019-07-15T23:56:21Z", "digest": "sha1:MXJQWXGRG6T2ZHS5Q2VUH67IDQRP572R", "length": 8223, "nlines": 91, "source_domain": "dhanlabh.in", "title": "घ्या ATM मधून कर्ज – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nघ्या ATM मधून कर्ज\nबँकांचे शाखाबाह्य़ केंद्र अर्थात ‘एटीएम’मधून आता १५ लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्याची संकल्पना देशातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँकेने अमलात आणली आहे. बँकेच्या पगारदार खातेदारांना प्रत्यक्ष शाखेत न येताच, या तात्काळ कर्जसुविधेचा लाभ मिळेल, असे बँकेने स्पष्ट केले आहे.\nयासाठी खातेदाराची पतअर्हता बँक तपासणार आहे. त्याकरिता ‘सिबिल’ कडे नोंद पत-गुणांकाचा आधार घेण्यात येणार आहे. इच्छुकांनी एटीएमद्वारे रोकड काढली अथवा खात्यातील जमा रक्कम तपासली की, पात्र कर्जाच्या रकमेचा पर्याय दर्शविला जाणार आहे. खातेदाराला हे कर्ज हवे आहे काय, याची मंजुरी घेतली जाणार आहे. त्यानंतर प्रक्रिया शुल्क आदी एटीएमच्या माध्यमातूनच भरावे लागणार आहे.\nहे कर्ज वार्षिक १०.९९ ते २२ टक्के या दरम्यान व्याज दराने दिले जाणार आहे.\nएसबीआय व्याजदर थेट रेपोदराशी जोडणार\nजागतिक बॅंकेच्या अध्यक्षपदी डेव्हिड मालपास\n‘एलआयसी शॉर्ट टर्म डेट फंड\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87/all/", "date_download": "2019-07-16T00:34:14Z", "digest": "sha1:7NTSGZMGOGZLKVS3GJJJDSUIRYSDWGA2", "length": 11682, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रेल्वे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दं��\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nVIDEO : रेल्वे स्टेशनवर तरुणांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, बेल्टाने बेदम\nगाझियाबाद, 13 जुलै : लोनी रेल्वे स्टेशनमध्ये दोन गटामध्ये तुफान मारामारीची घटना घडली आहे. यामध्ये दोन तरूण हे एका तरुणाला बेल्टने बेदम मारहाण करत आहे. हा व्हिडिओ 12 जुलैचा आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रेल्वेत जागेवरून ही मारहाण झाली आहे.\nभारतीय रेल्वेच्या पहिल्या खासगी ट्रेनमध्ये मिळतील विमानासारख्या 'या' 6 सुविधा\nतुम्ही रद्द केलेल्या तिकिटांमुळे रेल्वेचा भरला खजिना, मिळाले 1,518.62 कोटी\nVIDEO : चालत्या रेल्वेतून पडणारी महिला अशी बचावली \nदौंड रेल्वेला उपनगराचा दर्जा द्या, सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी\nVIDEO : धावत्या रेल्वेत चढू नका, पाहा या महिलेसोबत काय घडलं\nमुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये पूरसदृष्य परिस्थिती तर मुंबई पावसाचा जोर ओसरला\nमहाराष्ट्र वीज वितरण कंपनीत मोठी भरती, 'या' पदांसाठी हवेत उमेदवार\nदिवाळीच्या सुट्टीत ट्रेनचं कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी हे करा\nरेल्वेमध्ये आहेत 500हून जास्त व्हेकन्सी, 'या' पदांसाठी करा अर्ज\nभीषण अपघातात क्रूझरचा चेंदामेंदा, 4 जण जागीच ठार\nVIRAL FACT : रेल्वे स्टेशनवर तोंडाने बंद केले जाते पाण्याची बॉटली\nमुंबईकरांनो सावधान, रस्त्यावर आहे 50पेक्षा अधिक मृत्यूचे सापळे\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/akhilesh-yadav-meets-mayawati/", "date_download": "2019-07-16T00:15:53Z", "digest": "sha1:XD3TOKPNRKRWK7DUPA5XTSM6DXHIMX7Y", "length": 6827, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘अब अगले कदम की तैयारी...’ बुआ आणि बबुआची तब्बल तासभर चर्चा", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \n‘अब अगले कदम की तैयारी…’ बुआ आणि बबुआची तब्बल तासभर चर्चा\nटीम महाराष्ट्र देशा : एक्झिट पोलचा कल एनडीएच्या बाजूने झुकल्याने विरोधकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरणार असे चित्र दिसत आहे. तर सपा-बसपा यांच्या युतीने उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का देत जोरदार मुसंडी मारल्याचे एक्झिट पोलचा कल सांगत असताना समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी बसपा सुप्रिमो मायावती यांची भेट घेतली. अखिलेश यादव यांनी ‘अब अगले क़दम की तैयारी…’ या कॅप्शनसह ट्विटच्या माध्यमातून मायावतींसोबतचा फोटो शेअर केला आहे.\nअखिलेश यादव यांनी दुपारच्या दरम्यान बसपा सुप्रिमो मायावती यांची त्यांच्या घरी जा���न भेट घेतली. आगामी व्यव्हूरचनेसाठी या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीपर्वीच उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल यांनी युती केली होती. यूपीमध्ये या पक्षांनी यंदाच्या निवडणूका एकत्रित लढवल्या होत्या.\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nकर्जतमध्ये रोहित पर्वाला सुरुवात, पहिल्याच लढाईत रोहित पवारांचा राम शिंदेंना दणका\nमाझे अंगरक्षक नाही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच मला ठार मारू शकतात – केजरीवाल\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-16T00:17:12Z", "digest": "sha1:6O3C2TEA4MMXSYWBE5X3GT4GZ6UZEQU7", "length": 5021, "nlines": 62, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुरुषोत्तम भापकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - पुरुषोत्तम भापकर\nदुग्धनगरी कचरा प्रकल्प विरोधातील जनहित याचिका निकाली\nऔरंगाबाद: चिकलठाणा येथे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. या विरोधात चिकलठाणावासीयांनी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या...\nमह��नगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक पार पडली\nऔरंगाबाद: महानगरपालिकेच्या नऊ प्रभाग समिती सभापतीपदासाठी आज निवड झाली. सभापती निवडण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता मतदान घेण्यात आले. पीठासन अधिकारी म्हणून...\nविभागीय आयुक्तपदी डॉ. पुरुषोत्तम भापकर कायम\nऔरंगाबाद : राज्यातील बारा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश शनिवारी सरकारच्या वतीने काढण्यात आले होते. त्यानुसार औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त म्हणून क्रीडा व...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/8219", "date_download": "2019-07-16T00:27:46Z", "digest": "sha1:BOEQPKCGKF3FGVWJLYAGKUICCZURGZIV", "length": 4233, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नंदू माधव : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /नंदू माधव\nजन गण मन चित्रपट: प्रथम प्रदर्शन सोहळा, पुणे\nजन गण मन हा नवीन मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे हे मायबोली.कॉमवर वाचल्यावर माझ्या नेहमीच्या \"टी.व्ही.वर आल्यावर बघू\" ह्या ब्रीदवाक्याचा जप मनात करत पुन्श्च कामात डोकं घालणार इतक्यात अनपेक्षितपणे चिन्मयचा (चिनुक्स) फोन आला की \"जन गण मनच्या प्रिमिअरची मायबोलीला पाच तिकिटं मिळत आहेत, जाणार का\" मागच्या वेळी असाच एक चित्रपट बघण्याची संधी गमावल्याने या वेळी काहीही करुन जमवायचंच असा विचार केला, आणि माणशी एकच तिकीट मिळणार असल्याने गृहमंत्र्यांना भरपूर मस्का लावून चिन्मयला होकार कळवला.\nRead more about जन गण मन चित्रपट: प्रथम प्रदर्शन सोहळा, पुणे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2019-07-15T23:56:53Z", "digest": "sha1:7CU5SMOG7IRSXILYOZXFJG3J543WDJVI", "length": 11853, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राम मंदिर प्रकरणात कोर्ट काहीही करू शकत नाही : शिवसेना | Dainik Prabhat", "raw_content": "\nराम मंदिर प्रकरणात कोर्ट काहीही करू शकत नाही : शिवसेना\nमुंबई: राम मंदिर प्रकरणात कोर्ट काहीही करू शकत नाही अशी प्रतिक्रीया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. सर्वोैच्च न्यायालयाने आज या प्रकरणाची सुनावणी जानेवारी पर्यंत पुढे ढकलण्याचा जो निर्णय दिला आहे त्यावर प्रतिक्रीया देताना त्यांनी हे मत नोंदवले. आज येथे वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले की आम्ही सुप्रिम कोर्टाच्या राम मंदिर प्रकरणाविषयीच्या निवड्याकडे फार लक्ष देत नाही. कारण या विषयात कोर्ट काहीच करू शकत नाही असे ते म्हणाले. 25 वर्षांपुर्वी जेव्हा बाबरी मशिद पाडण्यात आली त्यावेळी कोणी कोर्टाला विचारून ही कृती केली नव्हती कोर्टाला विचारून आमचे शेकडो कारसेवक शहीद झाले नव्हते असेही ते म्हणाले.\nआम्ही कोर्टाची अनुमती घेऊन अयोध्या विषयाचे कोणतेच आंदोलन हाती घेतलेले नाही. अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी आमची प्रबळ इच्छा आहे. आम्ही पाकिस्तानात राम मंदीर उभारणीची मागणी करीत नाही आहोत आम्हाला प्रभु रामचंद्रांच्या अयोध्येत राम मंदिर हवे आहे. शिवसेनेच्यावतीने उद्धव ठाकरे हे तिकडे जाऊन देशवासियांपुढे अयोध्या विषयी आपली भूमिका मांडणार आहेत असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या अयोध्या विषयीच्या कार्यक्रमाविषयी माहिती देताना ते म्हणाले की शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. तेथे ते रामलल्लाचे दर्शन घेतील तसेच त्यांचे अयोध्येत 4-5 महत्वाचे कार्यक्रम आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nव्हिडीओ – जाणून घ्या आजच्या TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nसर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात – संभाजी पाटील-निलंगेकर\n40 टक्के बांधकाम सक्‍तीच्या निर्णयाचा होणार फेरविचार – सुभाष देसाई\nराज्यात साथरोगाची परिस्थिती नियंत्रणात; आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही\nबंजारा तांड्यांना ग्रामपंचायतीमध्ये गटाचा दर्जा देऊन विकास करणार – देवेंद्र फडणवीस\nकुशल कामगारांच्या कामाला पाठबळ मिळणे आवश्यक – राज्यपाल सी. व���द्यासागर राव\nमहिन्याभरात अंदाज घेऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग : चंद्रकांत पाटील\n# व्हिडीओ : शिवसेनेची नाटक संपूर्ण महाराष्ट्राला समजलेली आहे – राजू शेट्टी\nराज्यात येत्या 13 ऑक्‍टोबरपर्यंत विधानसभा निवडणुका होण्याची शक्‍यता -गिरीश महाजन\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nराज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nभोसरी एमआयडीसीत 52 हजार रुपयांच्या केबल अज्ञाताने चोरल्या\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/7512", "date_download": "2019-07-16T00:04:18Z", "digest": "sha1:EZB5TCDFKMDWAT673WOXBDFQAQVR7GK6", "length": 13693, "nlines": 99, "source_domain": "dhanlabh.in", "title": "फंडात ‘रिस्क’ कोणती ? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n‘म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते,’ हा ‘डिस्क्‍लेमर’ वाचला की बहुतेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून चार हात लांब राहणे पसंत करतात. या ‘डिस्क्‍लेमर’चा खरा अर्थ समजावून घेण्याची वेळ आली आहे.\n‘सेबी’च्या कार्यकाळाअगोदर म्युच्युअल फंडांना या ‘डिस्क्‍लेमर’चा उल्लेख करणे अनिवार्य नव्हते. त्यामुळे काही मध्यस्थ चुकीची माहिती देऊन योजनांची विक्री करायचे, ज्याला ‘मिस सेलिंग’ असे म्हणतात. काही म्युच्युअल फंड (मार्केटिंग) मेंबर्ससुद्धा त्यांची टार्गेट्‌स पूर्ण होण्यासाठी चुकीच्या पद्धतीने योजना विकायचे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान व्हायचे. हे लक्षात घेऊन ‘सेबी’ने म्युच्युअल फंडांना त्यांच्या प्रत्येक योजनेमध्ये आणि प्रत्येक माध्यमांमध्ये जोखमीचा ठळकपणे उल्लेख करावा लागेल; त्याचप्रमाणे परतावा आणि मुद्दलाची खात्री देता येणार नाही, असे नमूद करणे बंधनकारक केले. परंतु खेदाची गोष्ट अशी आहे, की म्युच्युअल फंडाव्यतिरिक्त इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये जोखमीचा असा उल्लेख अनिवार्य नाही. बांधकाम व्यावसायिकांना आपल्या जाहिरातींमध्ये, ‘संबंधित प्रकल्प ठराविक वेळेत बांधून पूर्ण होणे हे बाजारातील विविध जोखमींवर अवलंबून आहे. त्यामुळे या प्रकल्पामध्ये घर घेण्यापूर्वी किंवा पैसे गुंतवण्यापूर्वी अशा जोखमीचा अभ्यास करा,’ असा ‘डिस्क्‍लेमर’ देण्याचे बंधन दिसत नाही. सोने-चांदीसाठीदेखील असेच म्हणता येईल. बॅंका, पतसंस्था, चिटफंड, भिशी यांमध्येसुद्धा अशी जोखीम लिहिलेली नसते. असे असूनसुद्धा अनेक जण त्यात गुंतवणूक करतात. काही बॅंका, पतसंस्था, चिटफंड, भिशी, बांधकाम प्रकल्प बंद पडून गुंतवणूकदारांचे नुकसान झालेले आपण पाहिलेले आहे.\nम्युच्युअल फंडांमध्ये जोखीम असते ती बाजाराच्या अस्थिरतेची, अर्थात ‘व्होलाटॅलिटी’ची. समजा तुम्ही शेअर बाजाराशी निगडित असणाऱ्या योजनेमध्ये पैसे गुंतविले आणि शेअर बाजार खाली गेला, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊ शकते. परंतु, हे बऱ्याचदा तात्पुरते असते. कारण नंतर शेअर बाजार वर गेला, की तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. म्युच्युअल फंडाकडून किंवा कंपनीकडून फसविले जाण्याची जोखीम नसते.\nजोखीम कशी कमी करता येते\nम्युच्युअल फंडात कोणती जोखीम ��सते, हे लक्षात आले असेल, तर ती जोखीम कमी करता येऊ शकते का, याचा विचार केला पाहिजे. पुढील काही गोष्टींनी तुमची जोखीम मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.\nएखाद्या विभागाशी (सेक्‍टर) निगडित असणाऱ्या योजनेपेक्षा ‘डायव्हर्सिफाइड’ अर्थात विभागांमध्ये विविधता असणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करावी.\nएकाच वेळी एकरकमी गुंतवणूक करण्यापेक्षा ती टप्प्याटप्प्याने करावी. यासाठी ‘एसआयपी’ आणि ‘एसटीपी’ असे पर्याय उपलब्ध आहेत.\nबॅलन्स्ड फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास थोडी जोखीम कमी होऊ शकते, कारण त्यामध्ये शेअर (इक्विटी) आणि रोखे (डेट) यांचे मिश्रण असते.\nजोखीम नगण्य हवी असेल (किंवा अजिबात नको असेल), तर लिक्विड योजना किंवा आर्बिट्राज योजनांमध्ये गुंतवणूक करता येते.\nरोखे विभागामधील जोखीम कमी करायची असेल, तर निश्‍चित मुदतपूर्ती अर्थात एफएमपी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय असतो. त्यामध्येसुद्धा अशा योजना निवडाव्यात, की ज्यामधील गुंतवणुकीचे सर्व पेपर ‘एएए’ असे सर्वोच्च मानांकनाचे असतील.\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/vmmc-safdarjung-hospital-recruitment/", "date_download": "2019-07-16T00:22:30Z", "digest": "sha1:LNGF7TZPYL74Q75D64PYLJFOGA4WAF3E", "length": 11166, "nlines": 119, "source_domain": "majhinaukri.in", "title": "VMMC Safdarjung Hospital Recruitment 2019 - VMMC Safdarjung Hospital", "raw_content": "\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nVMMC-सफदरजंग हॉस्पिटल मध्ये 432 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: वरिष्ठ निवासी\nशैक्षणिक पात्रता: (i) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा (ii) MBBS/BDS (iii) 02 वर्षे अनुभव\nवयाची अट: 37 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: नवी दिल्ली\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 18 जुलै 2019 (03:00 PM)\nNext (TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत 49 जागांसाठी भरती\n(Eastern Naval) ईस्टर्न नेव्हल कमांड मध्ये 104 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ]\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 125 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 200 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 43 जागांसाठी भरती\n(Prasar Bharati) प्रसार भारती मध्ये 60 जागांसाठी भरती\n(CSL) कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 638 जागांसाठी भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती Phase – II परीक्षा प्रवेशपत्र\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर पदांची भरती परीक्षा निकाल\n» (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2019 निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-sangamner-three-small-kids-drowing-in-river-news-7/", "date_download": "2019-07-16T00:21:30Z", "digest": "sha1:ST3JUQWUIGNS5OOYYD4ENRQRSIITNCOI", "length": 10334, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रवरा नदी पात्रात बुडून तीन बालकांचा मृत्यू | Dainik Prabhat", "raw_content": "\nप्रवरा नदी पात्रात बुडून तीन बालकांचा मृत्यू\nसंगमनेर : प्रवरा नदीपात्रात तीन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील मंगळापूर शिवारात आज सकाळाच्या सुमारास घडली. समर्थ दीपक वाळे (वय 10), रोहित चंद्रकांत वैराळ (वय 11), वेदांत ऊर्फ बाळा विनोद वैराळ (वय 9, तिघेही रा. मंगळापूर, ता. संगमनेर) असे मृत बालकांची नावे आहेत.\nदरम्यान, सकाळच्या वेळी तिघेही बालके अंघोळीसाठी नदीपात्राकडे गेले होते. सध्या प्रवरेला शेतीसाठीचे आवर्तन सुरु आहे. त्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढले आहे. अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असता तिघेही नदीपात्रात बुडाले. नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला. मात्र त्यापूर्वीच तिघेही बुडाले होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआरडाओरड झाल्यानंतर जवळपास असलेल्या युवकांनी नदीपात्राकडे धाव घेत तिघांनाही बाहेर काढले. त्यांना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.\nपर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावावे – प्रा.राम शिंदे\nनगर जिल्ह्यात अवघा 12 टक्के पाणीसाठा\nराजशिष्टाचाराला सुजय विखेंनी फासला हरताळ\nतर टॅंकरचे भाडे होणार कपात\nचारा छावणीत पैशाच्या वादातून हाणामारी; मेहकरी शिवारातील घटना\n‘हे’ आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता\nपालकमंत्री शिंदे यांची प्रदेशाध्यपदी निवड झाल्याची सोशल मीडियात चर्चा\nबालिकाश्रम रोडवर भरदिवसा घरफोडी\nदुष्काळी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू- शरद पवार\nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/entertainment-news/news/907/bhadipa-new-show-vishay-khol-aahe.html", "date_download": "2019-07-16T00:01:28Z", "digest": "sha1:OPTT5A4YWBYPKCQ4ZKWYDTO2JYZG5DPW", "length": 11433, "nlines": 109, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "'भाडिपा’च्या लोकमंचचा ‘विषय खोल’ आहे.", "raw_content": "\n'भाडिपा’च्या लोकमंचचा ‘विषय खोल’ आहे.\nसगळीकडेच सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. कॉलेजच्या कट्ट्यापासून गावातील चावडीपर्यंत आणि युट्यूब चॅनल पासून वृत्तवाहिन्यांच्या पॅनलपर्यंत सध्या निवडणूक, राजकारण, मतदान, विकास आणि सर्वसामान्यांच्या समस्या यावर जोरदार चर्चा होताना दिसते. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोरंजनाचा एक भक्कम डिजिटल मंच निर्माण करून देणारी भाडिपा अर्थात ‘भारतीय डिजिटल पार्टी’ ही संस्था मागे कशी राहील गुगलचा न्यूज इनोवेशन फंड प्राप्त करणारी भाडिपा ही आशिया पॅसिफिक मधील एकमेव मनोरंजन संस्था आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर खुमासदार शैलीत टीका करत निखळ विनोदनिर्मिती करणे हा भाडिपाचा यु.एस.पी. आहे. पण आता केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता ‘लोकमंच’ या कार्क्रमाच्या माध्यमातून या संस्थेने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तरुण मतदार आणि राजकीय नेते यांच्यातील संवादाचा दुवा साधण्यासाठी भाडिपाने ‘विषय खोल’ हे नवीन युट्यूब चॅनल सुरु केले आहे.\n‘आरडा-ओरडा, भांडण, गोंधळ थांबवूया आता एकत्र येऊन चर्चा करूया’ असं म्हणत ‘विषय खोल’ चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना ते तुमच्या शहरात घेऊन येणार आहेत. आमचे प्रश्न, आमच्या समस्या आम्ही कोणासमोर मांडायच्या’ असं म्हणत ‘विषय खोल’ चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना ते तुमच्या शहरात घेऊन येणार आहेत. आमचे प्रश्न, आमच्या समस्या आम्ही कोणासमोर मांडायच्या त्या ऐकणार कोण या सर्वसामान्यांचा प्रश्नाचं उत्तर म्हणजे ‘भाडिपा लोकमंच’चं ‘विषय खोल’ हे युट्युब चॅनल. ‘लोकमंच’ उपक्रमाची सुरुवात नागपूर शहरातून होत असून येत्या २ फेब्रुवारीला नागपूर येथील यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ‘मा.श्री. देवेंद्र फडणवीस’ यांच्याशी ‘विषय खोल’चे ‘निपुण धर्माधिकारी’ संवाद साधणार आहेत.\nरस्ते, दळणवळण, शिक्षण, रोजगार, पाणी, स्वच्छता, अशा विविध मुद्द्यांवर तुमचं म्हणणं तुम्ही थेट ‘विषय खोल’च्या मंचावरून महाराष्ट्रातल्या नामवंत नेत्यांसमोर मांडू शकणार आहात. युट्युब वरून हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार असल्याने तुम्ही त्याद्वारेही तुमचे प्रश्न मांडू शकता. सध्या ‘विषय खोल’ची रिसर्च टीम तुमच्या शहरातल्या तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा शोध घेत आहे. राजकारणापासून सुरुवात करत इतरही अनेक विषयांच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न ‘विषय खोल’ची टीम करणार आहे. ते तयार आहेत, तुम्ही तयार ���हात ना\n....... पण आता एका हटके अंदाजात\nमराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं\nमेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'स्माईल प्लीज'ची निवड\nलागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर\nशेफ विष्णू मनोहर यांची नवी इनिंग; आता दिसणार या भूमिकेत\nपाहा व्हिडिओ, सुनिधी चौहानचा जादुई आवाज असलेलं 'स्माईल प्लीज' सिनेमातलं नवं गाणं\nअडगुलं मडगुलं’ म्हणत जमलीये बाप-लेकामध्ये गट्टी, पाहा ‘बाबा’ सिनेमातील नवं गाणं\nसई आणि अमेयचा हटके प्रमोशनची चर्चा तर होणारच \n7 वर्षांनी प्रिया उमेश आले एकत्र, 'आणि काय हवं...' ह्या लव्हेबल वेबसिरीजचा ट्रेलर एकदा पाहाच\n‘हिमालयाची सावली' नाट्य रसिकांच्या भेटीला\n'मीडियम स्पाइसी'च्या टीमने सईला दिलं बर्थडे सरप्राईज\nअमृता खानविलकरचा बीचवरील हा अंदाज तुम्हालाही घायाळ करेल\n'सुपर 30' सिनेमाच्या संगीताची धुरा या मराठमोळ्या संगीतकारांच्या हातात\nआता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तुम्ही ओळखलं का याला\nVideo : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर\nExclusive: अक्षयचा लंडन दौरा अर्धवट, ‘मिशन मंगल’ च्या लाँचसाठी भारतात परत\n....... पण आता एका हटके अंदाजात\nमराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं\nमेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'स्माईल प्लीज'ची निवड\nलागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर\nविक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं स्क्रिनिंग झोकात\nनिखळ हास्याचा झरा असलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का\nBirthday Special: 'बिग बॉस मराठी'मुळे या अभिनेत्याच्या करियरला मिळाली नवी सुवर्णझळाळी\nनचिकेतच्या ‘गर्लफ्रेंड’ला नक्की कशाचं कोडं पडलं आहे\n‘जीवलगा’मधील या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्ही म्हणाल वॉव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/node/10521", "date_download": "2019-07-16T00:56:00Z", "digest": "sha1:5J2UQB3S6COHEPNDZ6YTAPHYPA2I3IN2", "length": 16029, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, timely plantation is necessory in okra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते ब��ल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभेंडीची वेळेवर लागवड आवश्यक\nभेंडीची वेळेवर लागवड आवश्यक\nडॉ. उषा डोंगरवार, सूचित लाकडे\nगुरुवार, 19 जुलै 2018\nभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे. काही वर्षांत फुलगळ व फळगळ ही समस्या शेतकऱ्यांना जाणवत आहे. ती थांबवण्यासाठी भेंडीची वेळेवर लागवड करणे आवश्यक आहे.\nगत वर्षी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्‍यात उन्हाळी हंगामातील भेंडीमध्ये फुलगळ व फळगळ होऊन उत्पादनामध्ये ७५ टक्‍क्‍यापर्यंत घट आली होती. या बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेमध्ये खालील बाबी लक्षात आल्या.\nभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे. काही वर्षांत फुलगळ व फळगळ ही समस्या शेतकऱ्यांना जाणवत आहे. ती थांबवण्यासाठी भेंडीची वेळेवर लागवड करणे आवश्यक आहे.\nगत वर्षी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्‍यात उन्हाळी हंगामातील भेंडीमध्ये फुलगळ व फळगळ होऊन उत्पादनामध्ये ७५ टक्‍क्‍यापर्यंत घट आली होती. या बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेमध्ये खालील बाबी लक्षात आल्या.\nबऱ्याच शेतकऱ्यांनी भेंडीची लागवड ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यांत केली होती.\nलागवड योग्य पद्धतीने म्हणजे रुंद वरंबा सरी पद्धतीने केली होती. लागवडीचे अंतरही योग्य होते.\nखत, पाणी व्यवस्थापनासोबतच किडी व रोगांच्या नियंत्रणाकडे लक्ष दिलेले होते.\nझाडांची वाढ योग्य असूनही फुलांची गळ झाल्याचे सांगण्यात आले.\nशास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट दिली असता भेंडीला अधिक दर मिळण्याच्या आशेने भेंडीची पेरणी रब्बी हंगामात (म्हणजे ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यांत केली होती. या महिन्यामध्ये थंडीची तीव्रता जास्त आणि अधिक काळ टिकून राहिल्यामुळे झाडांची अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता मंदावली. परिणामी मोठ्या प्रमाणावर फुलगळ झाली. हे लक्षात घेता भेंडीची लागवड करताना योग्य वेळी करणे आवश्यक आहे.\nखरीप हंगामात भेंडीची लागवड जून-जुलै महिन्यात, तर उन्हाळी हंगामात १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीतच करावी.\nलागवडीसाठी पीडीकेव्ही प्रगती, अर्का अनामिका, पुसा मखमली, परभणी क्रांती, फुले उत्कर्षा, फुले किर्ती, पुसा सवानी अशा संशोधित व शिफारशीत वाणांचाच वापर करावा\nझाडांची अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता वाढविण्यासाठी व्हॅम (Vascicular Arbiscular Mycorrhiza) या जैविक खतांचा वापर जमिनीच्या मशागतीनंतर किंवा पेरणीपूर्वी १० किलो प्रतिहेक्‍टर या प्रमाणात सेंद्रिय खतात किंवा मातीत मिसळून करावा.\n(कृषि विज्ञान केंद्र, साकोली, जि. भंडारा.)\nभेंडी okra खत fertiliser रब्बी हंगाम मात mate थंडी खरीप परभणी parbhabi\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागा���ून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nगुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nलाल कांद्याची लागवड वाढण्याची शक्‍यताजळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/mumbai-marnachya-darat-ubhe-aslele-shahar", "date_download": "2019-07-16T00:25:25Z", "digest": "sha1:AIADEKC4YS47VM334CAZP3LNZ4C7USFV", "length": 23496, "nlines": 84, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मुंबई : मरणाच्या दारात उभे असलेले शहर - द वायर मराठी", "raw_content": "\nमुंबई : मरणाच्या दारात उभे असलेले शहर\nमुंबईच्या हवेत पैसा असल्याने श्रीमंतापासून गरीबांपर्यंत भिकारीही मुंबईत जगण्यासाठी येत. आता कोणत्याही आर्थिक थरातल्या माणसासाठी हे शहर अपुरे आहे. हे शहर दोन हातांना रोजगार देईल, दोन वेळचे जेवण देईल पण जगण्याची हमी कोणालाही देऊ शकत नाही.\nमुसळधार पावसाने गेल्या आठवड्यात पुण्यात कोंढवा भागात एका इमारतीची भिंत कोसळून १५ मजूर ठार झाले. तर गेले दोन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाने मुंबईचे जनजीवन ठप्प झाले. मालाडमध्ये एक इमारत कोसळून १८ जण ठार झाले. महाराष्ट्रातील दोन शहरांचे हे आजचे वास्तव. एक शहर स्मार्ट सिटी होण्याच्या प्रतिक्षेत आहे तर दुसरे शहर देशाच्या अपेक्षांचे ओझे घेऊन आता मरणाच्या दारात उभे आहे.\nप्रचंड लोकसंख्या आणि त्याने शहरांवर पडणारा वाढता ताण याने आपली शहर असहाय्य झाली आहेत. कितीपर्यंत ताणायचं आणि स्वत:ची जागा सुरक्षित करून घ्यायची याला मर्यादा असते. मुंबईच्या तुलनेत पुणे अजून तरुण आहे. हे शहर अजून काही दिशांनी वाढेल व ते हळूहळू मुंबईसारखं होत जाईल. पण मुंबईची क्षमता केव्हाच संपलीय. ती आता ताणल्���ास तुटेल व लाखो लोक त्यात बळी जातील. या शहराला आता संवेदना राहिलेली नाही. त्याचबरोबर या शहराबाहेर राहणाऱ्यांकडे या शहराविषयी संवेदना दाखवण्याव्यतिरिक्त काही उरलेले नाही.\nएकेकाळी मुंबई ही सर्वांना आपलेसे करणारी होती. देशाची आर्थिक राजधानी असल्याने, बॉलीवूड असल्याने आणि मुंबईच्या हवेत पैसा असल्याकारणाने श्रीमंतापासून गरीबांपर्यंत भिकारीही मुंबईत जगण्यासाठी येत. आता कोणत्याही आर्थिक थरातल्या माणसासाठी हे शहर अपुरे आहे. हे शहर दोन हातांना रोजगार देईल, दोन वेळचे जेवण देईल पण जगण्याची हमी कोणालाही देऊ शकत नाही.\nमुंबईची झालेली ही अवस्था आपणच करून घेतलेली आहे. वर बसलेले राजकीय नेते आपणच निवडून दिलेले आहेत. प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांवर कोणाचाच अंकुश नाही. त्यांच्यावर कोणताही लोकदबाव टाकता येत नाही.\nया शहरात काय नाही. सर्व शक्तिमान मंत्रालय आहे. या मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे कॅबिनेट बसते. उच्च न्यायालयाची मुख्य कचेरी आहे. अनेक छोट्या राज्यांचा जेवढा अर्थसंकल्प नसतो त्याच्या काही पट अधिक उलाढाल असलेला अर्थसंकल्प आहे. देशाची बँक रिझर्व्ह बँक आहे. मध्य व पश्चिम रेल्वेची मुख्यालेय आहेत. कोणा एका राज्यात नव्हे एवढा देशातला एक मोठा बुद्धिजीवी वर्ग इथे राहतो. एकसे एक विद्वान अर्थतज्ज्ञ, इंजिनिअर, सिटी प्लॅनर येथे राहतात. शेकडो एनजीओ आहेत. जगाने कौतुक केलेली लोकल सेवा आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मेट्रो आहे, भविष्यात हायपरलूपही येईल. श्रीमंत उद्योजकाची गणती करता येणार नाही इतके गर्भश्रीमंत लोक इथे राहतात. एवढेच काय भूमीपुत्रांचे एक प्रदीर्घ काळ चाललेले राज्य आहे. तरीही हे शहर आता साध्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊ शकत नाही.\nमुंबई निसर्गापेक्षा माणसाने केलेल्या आक्रमणापुढे हतबल आहे. राजकीय नेत्यांच्या ढोंगबाजीपुढे, त्यांच्या अनास्थेपुढे, बेजबाबदारपणापुढे, त्यांच्या आश्वासनाच्या घोषणांपुढे, ‘करून दाखवलं’ अशा मर्दुमकीपुढे असहाय्य आहे. मुंबईवर याच लोकांनी चोहोबाजूनी हिंस्त्र हल्ले केले आहेत. कधी खाड्या बुजवून, कधी अवैध बांधकाम नियमित करून, कधी डीसी रुल बदलून तर कधी झोपडपट्‌ट्या उध्वस्त करून तेथे गगनचुंबी इमारती बांधून. प्रत्येक जण संधी मिळताच दुसऱ्याचे लचके तोडतोय. व्यवस्था नामक जी अदृश्य शक्ती आहे ती कोणत्याच पक्षाला धार्जिणी नाही. नव्हे तर विविध विचारधारेचे पक्ष या भ्रष्ट व्यवस्थेत स्वत:ची जागा करून मलई खातात. मलई मिळते यासाठी मुंबई हवी असा हा सारा खेळ आहे.\nमुंबईच्या नागरिकांचे दुर्दैव पाहा. गेल्या वर्षी जून महिन्यात मुंबईत असाच तुफान पाऊस पडून हे शहर चोहोबाजूने तुंबले होते. शहरात आत शिरायला व बाहेर जायला संधी नव्हती. शहरातल्या दोन्ही लोकल सेवा पूर्णपणे बंद पडल्या होत्या. रस्ते पाण्याखाली गेले होते. त्याच शहराचे शिवसेनेचे महापौर शहरात पाणी तुंबलंच नाही असा दावा करत होते. ‘पहाटेपासून धुवांधार पाऊस पडतोय. मी सकाळपासून मुंबईत फिरतोय पण मला कुठेही पाणी तुंबलेले दिसले नाही. काही ठिकाणी पाणी साचलेले होते. काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे सुदैव’, असे हे महाशय बोलून गेले. त्यांचा दावा होतोनहोतो तर ज्या पक्षाची या शहरावर अनिर्बंध सत्ता आहे, राज्यात सत्तेत व केंद्रात भाजपसोबत मांडीला मांडी लावून बसलेले आहेत त्या पक्षाचे प्रमुख गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी पाणी कमी तुंबलं असा निर्लज्ज दावा करताना दिसले. मुंबईचा भूभाग समुद्रसपाटीपासून खाली असल्याने काही वेळ पाणी साचतं असे स्पष्टीकरण यांचे होते. त्यांनी महापालिकेच्या मुख्यालयात जाऊन आपत्कालिन विभागासोबत चर्चाही केली होती. आताही एक वर्षाने वेगळं काही घडले नाही.\nमुंबईची नियती म्हणा किंवा योगायोग म्हणा यंदाही असाच मुसळधार पाऊस कोसळला आणि या शहराच्या त्याच महापौरांनी गेल्या वर्षी प्रसारमाध्यमांसमोर जी वाक्ये सांगितली होती तीच वाक्ये जशीच्या तशी सांगितली. मुंबईत पाणी तुंबलेच नसल्याचा दावा या महाशयांनी यावेळीही केला. वरून आपण शिक्षक असल्याने खोटे बोलत नसल्याचे सांगून बाकी सर्वजण खोटे आहेत असाच अप्रत्यक्ष पवित्रा घेतला. शहराचा पहिला नागरिक जर खरे बोलत असेल तर अन्य जणांचे काय हा एक गहन प्रश्न या निमित्ताने उभा राहिला. या महापौरांनी त्यांच्याच पक्षाच्या अध्यक्षांची वांद्र्यातील निवासस्थानी भेट घेतली असती तर त्यांना गुडघाभर पाण्यातून जावे लागले असते किंवा नौदलाच्या बोटीतून जावे लागले असते. पण तसे काही घडले नाही.\nमुद्दा स्पष्ट आहे की, आपले राजकारण लोकहिताच्या पलिकडे गेले आहे. ते बेजबाबदार नव्हे तर निर्ढावले गेले आहे. सत्तेची मस्ती, मग्रुरी अशी विशेषणे लावून पूर्वी संताप व्यक्त केला असे. आता तसे राहिलेले नाही. सर्वसामान्य माणूस आपल्याच नेत्याच्या अशा निर्ढावलेपणाची (काही काळ स्वत:च्या करुण जगण्याकडे दुर्लक्ष करून) सोशल मीडियावर खिल्ली उडवतो. विनोदांची बरसात करतो व स्वत:चेच काही काळ मनोरंजन करून घेतो. त्याच्यापुढे आता विनोद करण्यापलिकडे, एकमेकांना व्हॉट्सअप मेसेज फॉरवर्ड करण्याशिवाय कोणताच पर्याय नाही.\nहे निर्ढावलेपण दिसत असताना दुसरीकडे कोटींची लोकसंख्या राहणाऱ्या या शहरात प्रत्येकाच्या प्रश्नाकडे कसे लक्ष देणार असा स्वत:शीच सवाल करून जबाबदारी टाळणारी आपली प्रशासकीय व्यवस्था आहे. म्हणून येथे पूल सहजपणे लोकांच्या डोक्यावर कोसळतात, माणसं चालता चालता मॅनहोलमध्ये पडतात, गटारांमधून वाहून जातात. रेल्वेरुळावर रोज होणारे मृत्यू आता खुद्ध रेल्वेही मोजत नाही. इमारतींच्या बांधकामादरम्यान अनेक निष्पाप मजूरांचे बळी जातात त्या दुर्घटनांकडे वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्यात संख्येच्या नजरेतून पाहतात. बळींची संख्या खूप असेल तर टीव्ही कॅमेरे घटनास्थळी जातात. रिपोर्टर चार नेत्यांशी, अधिकाऱ्यांशी, नगरसेवकांशी बोलून बातमी देतो. अन्यथा ती केवळ नोंद होते.\nसगळेच राजकीय पक्ष मुर्दाड, असंवेदनशील झालेले आहेत. मुंबईवर काही कोसळलं की विरोधीपक्ष जागे होतात, मीडियापुढे आकांडतांडव करतात. पुन्हा परिस्थिती निवळली ही मंडळी बिळात जातात.\nमुंबईतल्या पावसावरून विधानसभेत विरोधकांनी मुंबई महापालिकेला जाब विचारा, असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना केला व चर्चा करावी अशी मागणी केली. काल विधानसभा अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने ही चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांची होती पण संकट घडल्यानंतर चर्चा कोणत्या मुद्द्यांवर करावी आणि सरकार तशी चर्चा करेल असे वाटण्याइतपत राजकीय सौहार्द, लोकशाहीची कळकळ कुणाकडे आहे का\nविरोधकांनी अधिवेशन सुरू होतानाच मुंबईत आपत्कालिन परिस्थितीविषयी सरकारची काय तयारी आहे याची चर्चा केली असती तर सरकार उघडे पडले असते. पण हे शहाणपण त्यांना नाही असेही म्हणता येत नाही. कारण आताच्या पापात पूर्वी तेही सामील होतेच. त्यांचाही कारभार असा बेताल, बेजबाबदार होता. कोणी कुणाकडे बोट दाखवावं हा नैतिक प्रश्न आहे.\nसगळी परिस्थिती गळ्याशी येताच मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या तुंबण्याला अवैध झोपडपट्‌ट्यांना जबाबदार धरणे हे हास्यास्पद आहे. वर्षभर अशा किती झोपडपट्‌ट्यांवर सरकारने कारवाया केल्या शहरावरच्या सत्तेत हे नावापुरते विरोधकही नाहीत. मग यांची जबाबदारी काय शहरावरच्या सत्तेत हे नावापुरते विरोधकही नाहीत. मग यांची जबाबदारी काय शहर-उपनगरात पसरलेल्या शेकडो अवैध इमारतींचे काय करायचे याचे उत्तर कोणाकडे आहे\nमुंबईत आता अवैध असो व रितसर परवानगी घेतलेल्या इमारती व झोपडपट्‌ट्या असो, हे शहर कोणत्याही छोट्या नैसर्गिक आपत्तीपुढे शरण जाते, हे आता समजून घेण्याची गरज आहे. पूर्वी गरीब, रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना नैसर्गिक आपत्तीची झळ बसत असे. तो मरत असे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. गगनचुंबी इमारतीत राहणारेही सहजपणे या आपत्तींचे बळी पडतात.\nया शहराने जगण्यासाठी जात-धर्म-वंश-संस्कृती-भाषा असा दुजाभाव केला नाही. तसा तो मरतानाही करत नाही.\nमराठा आरक्षण : उच्च न्यायालयाचा निर्णय मूलत: दोषपूर्ण\n२०१९ अर्थसंकल्प : एक बाण, लक्ष्य अनेक\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+02734+de.php", "date_download": "2019-07-16T01:06:11Z", "digest": "sha1:NMW7KEPGE72U42OUAKN2RUEXPVZ4QOCN", "length": 3500, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 02734 / +492734 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 02734 / +492734 (जर्मनी)\nआधी जोडलेला 02734 हा क्रमांक Freudenberg Westf क्षेत्र कोड आहे व Freudenberg Westf जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Freudenberg Westfमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्��क आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Freudenberg Westfमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +492734 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनFreudenberg Westfमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +492734 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00492734 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/union-budget-2019-key-points-explained-by-loksatta-economics-expert-part-25-1834007/", "date_download": "2019-07-16T00:24:13Z", "digest": "sha1:XC3ZJPY7NEFK5J2WYJHVQUGVDGEBRV75", "length": 12886, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Union Budget 2019 key points explained by Loksatta Economics Expert Part 25 | Budget 2019 : दहा क्षेत्रांवर सरकारचा भर | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nBudget 2019 : दहा क्षेत्रांवर सरकारचा भर\nBudget 2019 : दहा क्षेत्रांवर सरकारचा भर\nपुढील दशकभराचा विचार करून धोरण ठरवण्यात आले आहे.\nयंदाचा अर्थसंकल्प मांडताना रोजगारनिर्मिती, भौतिक व सामाजिक पायाभूत सुविधा, प्रदूषणमुक्त देश व स्वच्छ नद्या यासह १० प्रमुख क्षेत्रांवर भर दिला आहे. त्यात पुढील दशकभराचा विचार करून धोरण ठरवण्यात आले आहे.\n२०३० पर्यंत दहा क्षेत्रांवर भर देण्याचे सरकारने ठरवले असून त्यात दहा लाख कोटींची अर्थव्यवस्था उभारण्यासाठी सामाजिक व भौतिक पायाभूत सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. रस्ते, रेल्वे, सागरी बंदरे, विमानतळे, शहरी वाहतूक, वायू व विद्युतवहन, आंतरराज्य जलमार्ग यांचा त्यात समावेश असेल.\nसामाजिक पायाभूत सुविधांत प्रत्येक कुटुंबाला घर, आरोग्य, स्वच्छता व चांगले पर्यावरण मिळेल, याची काळजी घेण्यात येईल, शिक्षण क्षेत्रात दर्जेदार विज्ञा��ाधिष्ठित शिक्षणपद्धती असलेली उत्कृष्टता केंद्रे सुरू केली जातील. डिजिटल इंडिया, प्रदूषणमुक्त देश, ग्रामीण औद्योगिकीकरणाचा विस्तार, रोजगारवृद्धी, स्वच्छ नद्या यांवर भर दिला जाणार आहे.\nलघु व मध्यम उद्योगांचा व स्टार्ट अप उद्योगांचा वापर करून हे उद्दिष्ट साध्य केले जाईल. नद्या व स्वच्छ पाणी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पाटबंधाऱ्यांच्या पाण्याचा काळजीपूर्वक वापर केला जाणार असून त्यासाठी सूक्ष्म सिंचनावर भर दिला जाणार आहे.\nभारताला मोठा सागरी किनारा लाभला असून बंदरांचा विकास केला जाईल. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करून निर्यात करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सेंद्रिय पद्धतीने अन्न उत्पादनावरही भर दिला जाईल, अन्न प्रक्रिया, साठवण व निगा यासाठी शीतपेटय़ांची व्यवस्था केली जाणार असून आरोग्यातही र्सवकष योजना लागू केल्या जातील. नोकरशाही ही फार महत्त्वाची असल्याने ती जनस्नेही करण्याचाही सरकारचा प्रयत्न राहील. या दहा कलमी कार्यक्रमामुळे भारतातील दारिद्रय़, कुपोषण, निरक्षरता हे प्रश्न राहणार नाहीत. देश आधुनिक, तंत्रकुशल बनेल, शिवाय यात समान व पारदर्शक समाजाची निर्मिती करताना उच्च आर्थिक दर साध्य केला जाईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nBudget 2019: अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार अर्थसंकल्प, शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा\n आम्ही ते म्हणणार नाही-सपा खासदार\nBudget 2019: काँग्रेसचं सरकार आल्यावर आयपॅडमधून बजेट आणू – पी. चिदंबरम\n‘नारी तू नारायणी’ हे जर देशाने लक्षात घेतलं तर महिलांविरोधातली हिंसा थांबेल\nदेशाला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारा अर्थसंकल्प-मोदी\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीया���ना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://khodsal.blogspot.com/2008/12/", "date_download": "2019-07-16T00:13:21Z", "digest": "sha1:46RV7VXAV5FPBUKGPDRDFNH4N6TQK4TF", "length": 7056, "nlines": 179, "source_domain": "khodsal.blogspot.com", "title": "तेंडूची पाने: December 2008", "raw_content": "\nप्रतिभावंत कवी-शायरांना खोडसाळाचे विडंबनरूपी दंडवत\nअंदाज तारखांचा चुकला जरा असावा\nआमचे प्रेरणास्थान : श्री. इलाही जमादार यांची अप्रतिम गझल अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. भीमराव पांचाळेंच्या आवाजात ती गझल इथे ऐका.\nअंदाज तारखांचा चुकला जरा असावा\nमधुचंद्र फार केला मी साजरा असावा\nअंदाज बापसाचा वाटे खरा असावा\nशेजारचाच चालू तो छोकरा असावा\nजखमा कधी सुगंधी असतात का कुणाच्या\nकविराज काव्य रचता टल्ली जरा असावा\nनाही अखेर कळले बोका कुठे पळाला\nघेऊन मात्र गेला तो म्हावरा असावा\nका आळ खंजिरावर घेता उगाच माझ्या\nतुमच्याच एअरगनचा घुसला छरा असावा\nकाठावरी उतरली वसने खुशाल त्यांनी\nचोरून पाहणारा का लाजरा असावा\nखेटून बायकोला बसुया, विचार केला\nदारात दत्त म्हणुनी का सासरा असावा\nदारात ती उभी अन अधरा करून चंबू\nतेव्हाच, हाय, भरला मी तोबरा असावा\nमाझ्यावरी असावे ओझे विडंबनाचे\nआडात काव्य तुमचे, मी पोहरा असावा\nहा 'खोडसाळ' चेंडू घेई विकेट कवींची\nहा ऑफब्रेक नाही, हा 'दूसरा' असावा\nप्रेरणा : प्रदीप कुलकर्णी यांची सुंदर कविता संभ्रमा\nचंद्रमुखी होशील कसी तू...\nतुझा चेहरा किती जाडसर\nम्हणावेत हे कसे गुलाबी\nफुकून झाले ओठ काळसर\nनव्हेसही तू तशी बावळी...\nमवाळ किंवा मुळी लाजरी\nखमकी बाई अशी कशी तू\nजीभ तुझी ती असे कातरी\nलालबुंद तव या डोळ्यांना\nप्रसन्नता तुज ठाऊक नाही\nस्वभाव आहे जरा मिजासी\nकशी तुला मी धनीण केली...\nघरी आणली विकत उदासी\nकाय हवे ते, लग्नाआधी\nकळले होते तुला नेमके\nशोधत आहे तुझे अता मी\nवर्णन करण्या शब्द शेलके\nटुकार कोणी; भिकार कोणी\nतुझी पसंती ना कळणारी\nसदैव तू तर घुटमळणारी\nकधी इकडची, कधी तिकडची...\nकधी अशी तू... कधी 'तशी' तू...\nमला पाडले पुरा फशी तू\nअशी चंचला नको प्रियतमा\nकुठून, वाटे, तुला पाहिली...\nनिघून तू गेलीस न्‌ सुटल���...\nकरेन पत्नी अता वायली\nरचनाकाल ः २३ डिसेंबर २००८\nस्वतंत्र कविता करण्याइतकी प्रतिभा नसलेला पण खाज असलेला एक खोडकर कवडा\nअंदाज तारखांचा चुकला जरा असावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/7669", "date_download": "2019-07-15T23:57:21Z", "digest": "sha1:24GVAIUCVMHNNLLR7TW4O24YYXJHA7JB", "length": 14605, "nlines": 98, "source_domain": "dhanlabh.in", "title": "एफएमपी म्हणजे काय? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंडांच्या संदर्भात निश्‍चित मुदतपूर्ती योजना (फिक्‍स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स- एफएमपी) नक्की असतात काय हे आपल्याला माहीत नसतं. अल्पबचत योजनांचे घटते व्याजदर, शेअर बाजारामधली अनिश्‍चितता, चलनवाढ या सर्वांमुळं आज बॅंकेपेक्षा जास्त व्याजदर आणि मुद्दलाची तुलनात्मक सुरक्षितता यासाठी नक्कीच आकर्षक ठरणाऱ्या या एफएमपी आहेत. या योजना नक्की काय असतात, हे आपण थोडक्‍यात पाहू या.\nम्युच्युअल फंडांच्या रोखे म्हणजे डेट विभागामध्ये येणाऱ्या या योजना. या योजनांची मुदत तीस, साठ, नव्वद, एकशे वीस दिवसांपासून ते पाच वर्षांपर्यंत असते. या योजनांमध्ये प्रवेशभार आणि बहिर्गमनभार नसतो. या योजनांमधला एकही पैसा शेअर बाजारामध्ये गुंतवला जात नाही. योजनांमधल्या पैशांची गुंतवणूक ही बॅंका आणि कंपन्यांचे विविध पेपर्स- उदाहरणार्थ, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्‌स, कमर्शिअल पेपर्स इत्यादींमध्ये केली जाते.\nएफएमपीचेचे फायदे काय आहेत\nया योजनांमध्ये बॅंकांच्या ठेवींपेक्षा जास्त परतावा मिळतो. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक शून्य असल्यामुळं मोठी जोखीम नसते. कमीत कमी गुंतवणूक फक्त पाच हजार रुपये इतकी करता येते. या योजनांच्या मुदती एक महिना ते पाच वर्षं अशा असल्यामुळं ती निवड करण्याची संधी गुंतवणूकदाराला मिळते. बॅंकेच्या कर्जासाठी तारण म्हणूनही एफएमपीचा वापर करता येतो. योजनेची मुदत संपल्यानंतर कोणताही अर्ज न करता, पैसे गुंतवणूकदारांच्या बॅंक खात्यात आपोआप जमा होतात.\nअर्थात एवढे फायदे असूनसुद्धा या योजना सर्वसामान्य गुंतवणूकदारापर्यंत पोचलेल्या ��िसत नाहीत आणि या योजनांचा लाभ फक्त मोठे गुंतवणूकदार घेताना दिसतात. याची विविध कारणं आहेत.\nसेबीनं 9 जानेवारी 2009 रोजी लागू केलेल्या नियमांनुसार, निश्‍चित मुदतपूर्ती योजनांमध्ये, अपेक्षित परतावा (इंडिक्‍टिव्ह रिटर्न्स) आधीच सांगता येत नाही. त्यामुळं लहान गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास नाखूष असतात. या उलट जे मोठे गुंतवणूकदार आहेत, त्यांना सध्या चालू असलेल्या सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्‌स, कमर्शिअल पेपर्स इत्यादी पेपर्सवरचा परतावा माहीत असतो आणि त्यानुसार ते योजनेच्या परताव्याचा अंदाज बांधू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड्‌स कंपन्या या योजनांच्या प्रसारासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यांचा भर फक्त मोठ्या गुंतवणूकदारांकडं असतो. थोड्या मोठ्या (संस्थात्मक) गुंतवणूकदारांकडून भरपूर पैसे मिळाले, तर त्यांचे खर्चसुद्धा आटोक्‍यात राहतात. अडीच हजार गुंतवणूकदारांकडून सरासरी चाळीस हजार रुपये घेऊन दहा कोटी रुपये गोळा करण्यापेक्षा एका मोठ्या गुंतवणूकदाराकडून/ कंपनीकडून दहा कोटी रुपयांचा एक अर्ज घेणं म्युच्युअल फंडांना जास्त आवडतं. या योजनांमध्ये कमिशन कमी असतं. या योजना काही कारणांमुळं अल्प काळासाठी खुल्या असतात. मुदतपूर्व पैसे काढता येत नाहीत. योजनांचं “लिस्टिंग’ राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये केलं, तरी त्यामधले व्यवहार शून्य असतात, हाही एक भाग असतो.\nज्या बॅंकेचे किंवा कंपनीचे पेपर्स योजनेमध्ये आहेत, त्या बॅंकेनं किंवा कंपनीनं जर परतफेड केली नाही तर गुंतवणूकदारांचा तोटा (डिफॉल्ट रिस्क) होऊ शकतो. मात्र, ज्या योजनेमध्ये फक्त “ए ए ए” असे सर्वोच्च मानांकीत पेपर्स आहेत, अशा योजनेमध्ये ही जोखीम नगण्य असते.\nतात्पर्य : ज्यांना शेअर बाजाराची जोखीम नको आहे आणि ठराविक मुदतीमध्ये पैसे लागणार नाहीत अशा गुंतवणूकदारांनी एफएमपीमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही.\nसध्या आयसीआयसीआय प्रू फिक्‍स्ड मॅच्युरिटी प्लॅन सिरीज 83 प्लॅन एम आणि प्लॅन पी, रिलायन्स फिक्‍स्ड होरायझन फंड-XXXVIII- सिरीज 2, यूटीआय फिक्‍स्ड टर्म इन्कम फंड सिरीज XXIX-XIII अशा काही योजना सुरू आहेत.\nयासंबंधात अधिक माहितीसाठी आपण शेअरखान कार्यालात ९ ते ६ या वेळेत भेट देवून माहिती घेऊ शकता \nपेसेन्स द्वारे सोपी कर्जे \nईएलएसएसमधील गुंतवणूक काढू का\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी म��णसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-133669.html", "date_download": "2019-07-16T00:33:09Z", "digest": "sha1:PFFZ34XTQVRZBBRQOJKR7QG56YYSHLII", "length": 14908, "nlines": 163, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता बाप्पांची करा ऑनलाईन बुकिंग", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nआता बाप्पांची करा ऑनलाईन बुकिंग\nआता बाप्पांची करा ऑनलाईन बुकिंग\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nSPECIAL REPORT : कट्टर विरोधक विमानात एकत्र, काय झाली चर्चा\nSPECIAL REPORT : मराठवाड्यात दुष्काळावर कृत्रिम पावसाचा उपाय\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्रिपद चर्चेत, शिवसेना-भाजपचं नेमकं ठरलंय तरी काय\nVIDEO : राज्यात मुख्यमंत्री कोणाचा भाजपच्या प्रभारींनी केलं स्पष्ट\nVIDEO : 12 तास बिबट्याचा थरार, वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू\nVIDEO : आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा आणि इतर 18 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO: पुढील 5 दिवस कसा पडणार पाऊस, पाहा तुमच्या शहरातले MONSOON अपडेट\nसेल्फी घेण्याच्या नादात मर��ा-मरता वाचला युवक, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO\nVIDEO: माणूसकी मेली, वृद्धास साखळीने बांधून केली बेदम मारहाण\nSHOCKING: नांदेडमध्ये तरुणाने स्वत:ला घेतलं पेटवून, LIVE VIDEO आला समोर\nVIDEO: औरंगाबादमध्ये खळबळ, पायात साखळी कुलूप बांधून फिरतेय महिला\nVIDEO: फडणवीस सरकारमधल्या मंत्र्यांनंच केलं निवडणुकींच्या तारखांचं भाकीत\nइंग्लंडचा विजय ते चांद्रयान-2चं प्रक्षेपण रद्द, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या\nकोंबड्यांची झुंज कुत्र्याने सोडवली, देशभक्तीपर गाण्यावरील 'हा' VIDEO VIRAL\nVIDEO: मुंबईत 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, नराधमाची काढली नग्न धिंड\nVIDEO: चांद्रयान-2 का झेपावलं नाही, पाहा खरं कारण\nVIRAL FACT: गोणपाटाच्या कपड्यांची ही विचित्र फॅशन देशभरात नंबर वन\nVIDEO: सलमान खानने केलं 'Bottle Cap Challenge'; सगळ्यांची बोलती झाली बंद\nदोन बैलांच्या धडकेच 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, थरकाप उडवणारा CCTV\nSPECIAL REPORT: सत्ता गेली, समृद्धीही गेली; काँग्रेस पक्षाला कडकी लागली\nVIDEO: Chandrayaan-2चं प्रक्षेपण रद्द करण्याच्या कारणांचा ISROनं केला खुलासा\nआत्महत्येचा असा VIDEO पाहिला नसेल, कॅमरे सुरू केला आणि...\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nपावसाळ्यात या 10 ठिकाणी जायलाच हवं; फोटो बघून तुम्हीही म्हणाल हेच\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nखिसा गरम नसला तरीही तुम्ही करू शकता या देशांची सफर\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-16T00:17:26Z", "digest": "sha1:ST255XCRYGKL3XJNXHBJYHWQVILN6LV2", "length": 3640, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कामगारांचे पगार Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n���औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - कामगारांचे पगार\nयंदाच्या गणेशमूर्तींवर दिसणार महागाईचे सावट\nटीम महाराष्ट्र देशा : गणेश उत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. गणेशमूर्ती घडविण्यासाठी तीन ते चार महिने अगोदर सुरुवात करावी लागते. मुंबई शहरातील...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-07-16T00:48:24Z", "digest": "sha1:R26QR4OUNE7HN7UAVXZZGNT3KXYUKCU5", "length": 3756, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नेदरलॅंड्स Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nकठुआ बलात्कार प्रकरण : जगभरातील ६०० पेक्षा अधिक शिक्षणतज्ज्ञांचे मोदींना खुले पत्र\nटीम महाराष्ट्र देशा : भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, लंडन, जर्मनी, नेदरलॅंड्स, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिरात, आयर्लंड, कॅनडा आणि इतर काही देशांतील जवळपास ६३७...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद ���खिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/iit-dream-cha-punarvichar-karnyachi-garaj", "date_download": "2019-07-16T00:28:02Z", "digest": "sha1:EECQN3CF2SGVZAE4FOR7YLGAIXTR53B3", "length": 20510, "nlines": 104, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘आयआयटी ड्रीम’चा पुनर्विचार करण्याची गरज - द वायर मराठी", "raw_content": "\n‘आयआयटी ड्रीम’चा पुनर्विचार करण्याची गरज\nआपण प्रेमळपणा आणि सहानुभूती यासारख्या गुणांना किंमत देत नाही तोपर्यंत पुढच्या पिढ्या अहंकारीच घडतील.\n“मन एखाद्या अस्वस्थ पक्ष्यासारखे असते; त्याला जितके मिळेल त्यापेक्षा अधिक हवे असते, आणि तरीही ते असमाधानीच राहते.”\n“सॉरी, मी अगदीच टाकाऊ निपजलो,” मार्क अँड्र्यू चार्ल्सने लिहिले.\nआयआयटी हैद्राबादमध्ये डिझाइनिंग विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या या मुलाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राने मला बेचैन केले आहे. मध्यम वर्गाच्या चिंतातुर महत्त्वाकांक्षांसाठी आयआयटीचा काय अर्थ होतो या गोष्टीवरच हल्ला करण्याची मला इच्छा होते. लोकांच्या दृष्टीने हा अर्थ आहे गुणवत्ता, यश, प्रगती आणि कर्तृत्व\nपण या आयआयटी ड्रीमकरिता आपण जी मानसिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक किंमत चुकवत आहोत त्याचा विचार करण्याची प्रगल्भता आपल्यामध्ये केव्हा येणार\nबेभान वेग, अती-स्पर्धात्मकता आणि स्वतःच्या कामगिरीबद्दलची प्रचंड चिंता यांच्या या जगात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेदना, दुःख आणि एकटेपणा ऐकून घेण्याइतके पुरेसे संवेदनशील आपण केव्हा होणार\nआपण मार्कची आत्महत्या लवकरच विसरू. आणि शर्यत चालूच राहील. आणि मग आणखी एखादी आत्महत्या, मानसिक विफलता, आणखी हानी. दरम्यान कोचिंग केंद्रे आपला व्यवसाय करत राहतील. व्यापारी, बँकर, विभागीय अधिकारी त्यांच्या मुलांना कोटाला, राजस्थानमधल्या त्या कुप्रसिद्ध शहरात पाठवत राहतील, जे भारतीय शिक्षणक्षेत्रातील सर्वात काळ्या गोष्टींचे प्रतीक आहे.\nलहान शहरांमधल्या जाहिरातींवर आयआयटी टॉपर्सचे चेहरे झळकतील. ‘नशीबवान’ मुलांचे पालक त्यांच्या मुलांच्या ‘प्लेसमें�� आणि पॅकेज’बद्दल छाती फुगवून सांगतील. आणि आपल्या कुटुंबांमध्ये मुलांची त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवरून तुलना, स्तुती, निंदा, प्रेम, तिरस्कार करणे चालू राहील.\nआयुष्यातल्या ध्येयांचे असे एकसाचीकरण झाल्यामुळे, ज्यांना आयुष्यात काही वेगळे करायचे होते, किंवा निरेंद्रनाथ चक्रवर्ती यांचे काव्यात्मक रूपक वापरायचे तर ज्यांना जीवन एखाद्या ‘प्रकाशकिरणा’सारखे असेल असे वाटत होते, अशांचे मृत्युलेख लिहिण्याची आपल्यावर वेळ येईल.\nहे शिक्षणाच्या नावाखाली आजारपण आहे. या आजारात शिकणारी व्यक्ती अमानवी आणि एकमितीय होते. एक शिक्षक म्हणून मला याची प्राथमिक दोन कारणे दिसतात.\nसुरुवातीला, आयआयटी प्रवेश परीक्षेच्या तयारीची जी पद्धत आहे ती बारकाईने तपासली पाहिजे. एखादा सर्वसाधारण विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंतच थकून जातो. या थकवणाऱ्या प्रवासाचा अविभाज्य भाग असलेले कोचिंग क्लास मुलांना शिकवण्यासाठी ज्या पद्धतींचा उपयोग करतात त्या पाहिल्या तर लक्षात येते की ते मुलांना निष्ठुरपणे शिस्त लावलेल्या यंत्रांमध्ये रुपांतरित करत असतात.\nपुन्हा पुन्हा अविरतपणे मॉक टेस्ट सोडवत राहण्याने विचार आणि कुतूहल संपून जाते. त्याऐवजी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित म्हणजे संख्यात्मक प्रश्न बनतात, जे शक्य तितक्या झटपट सोडवायचे असतात.\nपरीक्षाच सर्वात महत्त्वाच्या बनल्यामुळे ही मुले आयुष्यातल्या ‘हळुवार’ गोष्टींपासून स्वतःला दूर करतात. त्यांना आता सूर्यास्त, झाडावरून हलकेच खाली येणारे पान, रस्त्यावरून आपल्या नातवाचा हात धरून सावकाश चालणारी आजी अशा गोष्टींमधले सौंदर्य लक्षात येईनासे होते.\nकोचिंग क्लासमध्ये मुलांवर ज्या प्रकारचे वेळापत्रक लादले जाते त्यामुळे सामाजिकीकरणाचा एक संवादात्मक मार्ग असलेल्या शाळाही निरर्थक बनतात. विशेषतः वरच्या वर्गांमध्ये.\nही व्यवस्था तुमच्या बुद्धिमत्तेचे रुपांतर एका हिंसक अशा कुठल्याशा गोष्टीत करते. त्यामध्ये आश्चर्याला, कवितेला, संगीताला स्थान नसते. ते युद्ध असते. विल्यम वर्ड्सवर्थच्या भावना त्याला कळत नाहीत:\nदुसरे कारण हे या संपूर्ण प्रक्रियेत तुमचे जे मानसिक रुपांतरण होते त्याच्याशी संबंधित आहे. तुम्ही शेवटी आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला तर ते एक मोठे ओझे होऊन बसते.\nतुमच्या ‘यशा’ची व्य��ख्या पुन्हा पुन्हा बदलत राहते. समाज तुम्हाला अधिक किंमत देतो, पण त्याबरोबर दबावही टाकतो. तुम्हाला आणखी वेगाने पळावे लागते. आणि मग तुम्हाला समजते, ‘यशा’कडे जाण्याच्या मार्गाला अंत नसतो.\n८ वी ते १२ वी अशी चार-पाच वर्षे विद्यार्थ्यांना संघर्षासाठी तयार केले जाते. या प्रक्रियेमध्ये ते चांगला सिनेमा, चांगले संगीत गमावतात. त्यांचे पालक, त्यांचे कोचिंग क्लासमधले गुरू त्यांना सांगतात, एकदा का तुम्ही आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला की मग सारे काही ठीक होईल. पण तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात येते, शर्यत आणखी आक्रमक झाली आहे.\nवर्गातले तास, ट्यूटोरियल्स, प्रयोगशाळा, परीक्षा, प्लेसमेंटची चिंता … आयुष्य संपवणारे हे वेळापत्रक प्रत्येकाचे रुपांतर स्पर्धकामध्ये करते आणि त्याचे परिणाम अत्यंत घातक असतात. त्यात विश्रांती नसते, बर्ट्रांड रसेल ज्या ‘काहीही न करता घालवलेल्या क्षणांची’ प्रशंसा करतो असे क्षण तिथे साजरे करता येत नाहीत.\nइतरांचे ऐकायला तिथे वेळ नसतो, मैत्री नसते. प्रत्येक गोष्ट उपयुक्त आणि धोरणात्मक असते. अपयश कुरूप असते. मार्कचे पत्र तेच सांगते.\nआपण शिक्षण आणि महत्त्वाकांक्षांबद्दल पुनर्विचार करायला हवाय का\nमार्कने स्वतःचे जीवन संपवले. पण जे टिकून राहिले आहेत त्यांनाही त्यांचा आत्मा मारून टाकावा लागत आहे. या खेळात कोणीही विजेता नाही.\nआपल्या देशासारख्या अती लोकसंख्या असलेल्या देशात राहण्यामुळे आपल्यावर काही कठोर बंधने येतात याची मला जाणीव आहे. एखाद्या मध्यमवर्गीय व्यक्तीकरिता सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे हेही मला माहीत आहे.\nअनेकांसाठी ‘नोकरीची चिंता’ या गोष्टीपासून सुटका नसते. त्यामुळे नोकरी मिळवून देणाऱ्या आणि तांत्रिक शिक्षणाचे आकर्षणही जास्त असते यात आश्चर्य नाही. तरीही, या टप्प्यावर, आपण शिक्षणाचा अर्थ काय याचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे.\nपहिली गोष्ट ही की आपल्याला थोडे हळू पळायला शिकले पाहिजे. नवउदारतावादी, तंत्रज्ञांचे वर्चस्व असलेल्या या युगाचा अंगभूत गुण असलेल्या बेभान वेगामुळे आपल्याला आपले आयुष्य आपल्या स्वतःच्या लयीत शांतपणे जगणे अशक्य झाले आहे.\nभयानकता लक्षात घ्या. प्ले स्कूलमध्ये, तीन वर्षांच्या चिमुकलीवरही होमवर्कचे ओझे असते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या निरर्थक प्रोजेक्��मध्ये जातात आणि शनिवार-रविवारची सुट्टी पियानो क्लासेससाठी ‘उपयोगात आणली’ जाते.\nदुसरे असे, की आपल्याला ‘गुणवत्ता’ आणि ‘बुद्धिमत्ता’ यांचीही पुन्हा व्याख्या करावी लागेल. आपल्याला सहानुभूती, स्वतःच्या भावनांचे मूल्यमापन करण्याची क्षमता, ग्रहणशीलता आणि इतरांशी जोडून घेण्याची क्षमता यासारख्या गुणांची किंमत ओळखता येत नाही तोपर्यंत ‘गुणवत्ताशाही’ संप्रदाय समाजात हिंसेला उत्तेजन देतच राहील.\nही हिंसा अहंकारी व्यक्तिवाद, चंगळवाद आणि निष्ठुर बेपर्वाई यांच्यामधून अभिव्यक्त होते. अगदी शैक्षणिक संस्थांमधले ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ही अशा वेळी विद्यार्थ्यांना अधिकाधिक एकटे वाटण्यापासून वाचवू शकत नाहीत.\nआपण जागे व्हायला नको का की आपली प्रिय मुले त्या झगमगीत ट्युटोरियल्समधून बाहेर पडून अगदी आयआयटीच्या कमानीखालून जाऊनही नंतर त्यांच्या होस्टेलमधल्या खोल्यांमध्ये पत्र लिहून आत्महत्या करेपर्यंत वाट पाहणार आहोत की आपली प्रिय मुले त्या झगमगीत ट्युटोरियल्समधून बाहेर पडून अगदी आयआयटीच्या कमानीखालून जाऊनही नंतर त्यांच्या होस्टेलमधल्या खोल्यांमध्ये पत्र लिहून आत्महत्या करेपर्यंत वाट पाहणार आहोत आणि ज्याला एरिक फ्रॉम ‘pathology of normalcy’ – इतर सर्वांसारखे बनण्याचे वेड – म्हणतो, तेच साजरे करत राहणार आहोत\nअविजित पाठक, हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात समाजशास्त्राचे प्राध्यापक आहेत.\nमूळ लेख येथे वाचावा.\nलिंचिंगसाठी जन्मठेप, उ. प्रदेश कायदा आयोगाची सूचना\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0.html", "date_download": "2019-07-16T00:49:27Z", "digest": "sha1:5IEPJAOLKMPP4MY7MDWIHZC3AWJCPKIW", "length": 11162, "nlines": 116, "source_domain": "zeenews.india.com", "title": "अधिकार News in Marathi, Latest अधिकार news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\n'निवडणूक आयोगाला अधिकार परत मिळालेला दिसतोय', SC चा खोचक शेरा\nजाती आणि धर्माच्या आधारावर राजकीय नेते आणि पक्ष प्रवक्त्यांच्या आक्षेपार्ह विधानांवर अशा पक्षांविरोधात कठोर कारवाई\nप्रवास रद्द झाल्यास तुम्हाला रेल्वे तिकीट रद्द करायची गरज नाही कारण...\nही सुविधा एका तिकीटासाठी तुम्ही एकदाच वापरू शकता\nखाजगी कंपन्यांना आधार मागण्याचा हक्क नाही - सर्वोच्च न्यायालय\nआधार कार्ड हल्ला करणं म्हणजे लोकांच्या अधिकारावर आणि संविधानावर हल्ला करण्यासारखं\nशनीशिंगणापूरचा कारभारही आता विश्वस्त मंडळाकडे\nशनीशिंगणापूरचा कारभार विश्वस्त मंडळावर सोपवला जाणार आहे.\nशनीशिंगणापूर | मंदिराचा कारभार आता विश्वस्त मंडळाकडे\n'ट्रिपल तलाकविरोधी विधेयकामुळे महिलांच्या शोषणात वाढ होईल'\nट्रिपल तलाकविरोधी विधेयक म्हणजे मुस्लीम महिलांच्या अधिकारांचं उल्लंघन असल्याची टीका एआयएमएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी संसदेत केलीय.\n'गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना सुरक्षिततेचा अधिकार नाही\nपोलिसांवरून खाजगी सुरक्षेचा ताण कमी करण्यासाठी यापुढे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पोलीस सुरक्षा मिळणार नाही...\nशिक्षकांच्या बदलीचे अधिकार राज्य सरकारलाच - सुप्रीम कोर्ट\nशिक्षकांच्या बदलीचे अधिकार राज्य सरकारलाच - सुप्रीम कोर्ट\nआता आयपीएल दिसणार 'स्टार'वर\nआयपीएलचा अकरावा सिझन आता सोनीवर नाही तर स्टारवर दिसणार आहे.\n'झी २४ तास' स्टिंग ऑपरेशन : आरटीओ अधिकारी - दलालांचा भांडाफोड\nआरटीओ अधिकारी - दलालांचा भांडाफोड\n'झी २४ तास' स्टिंग ऑपरेशन : आरटीओ अधिकारी - दलालांचा भांडाफोड\nमुंबईतल्या ताडदेव आरटीओमधले अधिकारी आणि दलाल यांच्या संगनमतानं कसा भ्रष्टाचार सुरूय, याची पोलखोल 'झी २४ तास'नं केलीय. दलालांना हाताशी धरून आरटीओ अधिकारीच कसे मालामाल होतायत, हे यातून स्पष्ट झालंय.\nनगराध्यक्षांचे अधिकार सरकारने वाढविले - रणजीत पाटील\nथेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा बोलविण्याचा, नामनिर्देशित सदस्य नियुक्त करण्याचा आणि उपनगराध्यक्षाच्या निवडणूकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहण्याचा अधिकार प्रदान करण्यात आले असून त्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आण�� औद्योगिक नगरी अधिनियम, 1965मध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज निवेदनाद्वारे विधानसभेत दिली.\nआई-वडिलांच्या घरावर मुलाचा कायदेशीर अधिकार नाही - कोर्ट\nआई - वडील राहत असलेल्या घरावर मुलाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही... मग त्याचं लग्न झालेलं असो वा नसो... केवळ आई-वडिलांनी 'दया' दाखवली तरच तो त्यांच्या घरात राहू शकतो... असा निर्वाळा दिल्ली हायकोर्टानं दिलाय.\nलिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेला गर्भपाताचा अधिकार-कोर्ट\nगर्भपात करायचा की नाही, हा निर्णय सर्वस्वी महिलेचाच आहे, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलंय. सध्याच्या नियमानुसार, भारतात वीस आठवड्यांपर्यंत महिलेला गर्भपात करता येतो. पण त्यासाठी दोन डॉक्टर्सची परवानगी आणि महिलेच्या पतीच्या परवानगीचीही गरज असते.\nमराठा समाजाला मोर्चा काढण्याचा अधिकार-प्रकाश आंबेडकर\nWorld Cup 2019 : 'फायनलमध्ये अंपायरची मोठी चूक'; सायमन टॉफेलच्या वक्तव्यामुळे नवा वाद\nमैदानात स्वत:चे कपडे उतरवण्याचा महिलेचा प्रयत्न\nरोहित शर्माला कर्णधार करण्याबाबत बीसीसीआयचा विचार सुरु\nबीसीसीआयचा धोनीला इशारा, विराटवरही टांगती तलवार\n'तू मुस्लिमच आहेस ना', नेटकऱ्याचा सलमानला सवाल\nWorld Cup 2019 : आयसीसीकडून 'टीम ऑफ द टुर्नामेंट' जाहीर\nअजित पवारांचा भरसभेत आमदार भरणेंना टोमणा\nWorld Cup 2019 : 'त्यासाठी आयुष्यभर विलियमसनची माफी मागीन'; स्टोक्स भावूक\n'मला भीती वाटतेय' ओवेसींच्या या वक्तव्यावर अमित शाहंचे उत्तर\nWorld Cup 2019 : इंग्लंडच्या त्या दोन खेळाडूंनी अर्ध्यातच सेलिब्रेशन सोडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/55700", "date_download": "2019-07-15T23:55:55Z", "digest": "sha1:NYJUMH7YBQKBE7IKQ4G7SVDNXCT34THZ", "length": 3829, "nlines": 41, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "टाईम ट्रॅव्हल - द बिगिनिंग | प्रकरण ३| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n....तस तर ते केवळ ६० सेकंद होते. मात्र एक एक सेकंद त्यांना एक युगासारखा भासत होता. टाईम मशीन सुखरूप परत येईल का तिच्यात काही बिघाड तर होणार नाही तिच्यात काही बिघाड तर होणार नाही असे एक ना अनेक प्रश्न त्या दोघांच्याही मनात काहुर माजवत होते. १० सेकंद राहीले होते, ९... ८... ७... ६... ५... ४... ३... २... १... ० अचानक निळा प्रकाश पसरला आणि आवाज करत टाईम मशीन त्यांच्या दृष्टीस पडली. ते घड्याळ जसच्या ���स त्या खुर्चीवर होत. प्रोफेसर आणि अभिजीत दोघांनीही जल्लोष केला. त्यांची टेस्टींग यशस्वी झाली होती.\n\"सर, मला वाटत आता टाईम मशीन पूर्णपणे तयार आहे.\" अभिजीत आनंदाने उड्या मारत म्हणाला.\nप्रोफेसरः ह्म. वाटत तर असच आहे. पण तरीही अजुन माझा पूर्णपणे विश्वास बसलेला नाही. एक काम करतो. आता मी स्वतः याची टेस्टींग करतो. जर यावेळेस तिने व्यवस्थित काम केल तर याचा अर्थ आपला प्रयोग यशस्वी झाला. ठिक आहे\nअस म्हणून प्रोफेसर टाईम मशीनमध्ये बसले. मशीनची सगळी सेटींग त्यांनी तशीच ठेवली होती जशी त्या घड्याळाच्या वेळेस होती म्हणजे वेळ - सकाळी ६:३०, ठिकाण तेच जंगल आणी १ मिनिटाचा रीटर्नींग टाईम. प्रोफेसरांनी गो च बटण दाबल. पहिल्यासारखाच आवाज करत आणि निळा प्रकाश पसरवत टाईम मशीन गायब झाली...\nटाईम ट्रॅव्हल - द बिगिनिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/3358", "date_download": "2019-07-15T23:56:51Z", "digest": "sha1:XVXVNJEJ4ATIWXTBRSSVS5EU5ABRDBXA", "length": 14708, "nlines": 113, "source_domain": "dhanlabh.in", "title": "sharemarket – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nफक्त ३% भारतीय हे शेअरबाजारात सरळ किंवा म्युचल फंङच्या माध्यमातुन गुंतवणुक करतात. याचा अर्थ ९७ % भारतीय म्हणजे तब्बल १२१ कोटी जनता अजुनही शेअरबाजारापासुन कोसो दुर आहे.\nकाही जण त्याला सट्टा म्हणतात, तर काही जण त्याला जूगार म्हणुन हिणवतात. काही जणाकङे तर नाकारण्यासाठी विशेष अस कारण पण नसत.\nआता हेच बघा ना ,अामच्या एका ओळखीच्या गृहस्थाने स्वत:चा साॅफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मुलाला इन्फोसिंस कंपनीत चांगल्या पगारावर नौकरी लागल्यावर गावभर पेढे वाटले कारण तो लहान असल्यापासुन त्याला तिथ नौकरी लागावी अस स्वप्न म्हणे त्यांनी बघितल होत ..\nतुमच्याकङे इन्फोसिंस कंपनीचे काही शेअर्स आहेत का अस विचारल्यावर,\n” मी असा सट्टा लावत नाही”\nअस त्यांच उत्तर होत याला काय\nम्हणजे कंपनी चांगली आहे म्हणुन त्यांना त्यांचा मुलगा तिथे नौकरीला लागायला हवा होता पण त्याच कंपनीच्या कामगिरीचा आरसा असलेल्या कंपनीचे शेअर्स घेण म्हणजे जुगा��� लावण अस त्यांना वाटत होत.. एवढा हा विरोधाभास होता.\nतीच गोष्ट एक बॅंकर असलेल्या व्यक्तीची..\nSBI बॅकेत गेल्या २० वर्षापासून नौकरी करत असलेल्या व आमच्या शेजारी रहात असलेल्या या गृहस्थाचा किस्सा तर खुपच मजेशीर आहे.\nत्यांनी १ जूलै २००० साली त्यांच्याच SBI बॅकेत ५ लाख रु. FD केली होती. त्यावेळी २ वर्षाच्या असलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी म्हणून त्यांनी ही FD केली होती. आज तिचे मुल्य २६ लाख रु. झाल्याच ते मला अभिमानाने सांगत होते पण माझ्या चेहर्‍यावर आनंदाची छटा न दिसल्यावर त्यांनी काय झाल अस विचारल..\nमी म्हणालो, “साहेब.. तुम्हाला दिर्घ कालावधी साठी गुंतवणुक करायची होती तर, तुम्ही FD न करता त्यावेळी शेअर्स किंवा इक्विटी फंङात गुंतवणुक का नाही केली\nते म्हणाले, “अहो , त्या शेअरबाजाराच काय खरय.. उद्या कंपनी बुङाली तर मुलाच शिक्षण कस करणार उद्या कंपनी बुङाली तर मुलाच शिक्षण कस करणार\nमी म्हणालो, “मग तुमच्याच बॅकेचे शेअर्स का नाही घेतले. ती तर सरकारीच आहे ना मग बुङायची तर भीतीच नव्हती.”\nम्हणाले, ” अहो त्यातला परतावा खाञीचा नसतो ना ..\nआता माञ मला रहावेना , आता मी त्यांना जे काही दाखवणार होतो त्यामुळे ते नक्कीच पश्चाताप करणार होते. पण निदान हा वारसा पुढे जावु नये व त्यांच्या पुढील पिढीने तरी तीच चुक परत करु नये यासाठी मला हे पाऊल ऊचलण भागच होत.\nमी त्यांना एक वही व पेन घेवुन माझ्या आॅफीसमध्ये बसवले.\nत्यांनी ज्या दिवशी बॅंकेत FD केली त्या १ जुलै २००० रोजीचा SBI च्या एका शेअरचा भाव होता २२ रु. म्हणजे ५ लाख रु मध्ये तब्बल २२७२७ शेअर्स आले असते हे मी त्यांना इंटरनेटवर दाखवल.\nमधल्या काळात १ शेअरचे १० शेअर्समध्ये विघटन झाल म्हणजे आज त्या शेअर्सची एकुण संख्या २२७२७० आणि आता एक शेअरचा भाव आहे २२० रु.\nआता त्यांना म्हटलं हिशोब करा कि, या सर्व शेअर्सच आताच एकुण मुल्य किती असेल..\nम्हणजे तब्बल ५ करोङ रु. शिवाय शेअर्समधून दरवर्षी मिळालेल्या करमुक्त ङिविङंङची एकूण रक्कम होती ७९ लाख रु.\nनफा + ङिवीङंङ अशा एकुण *५.८० करोङ रु एवढ्या करमुक्त रकमेवर फक्त एका शुल्लक व पुर्वग्रहदुषित असलेल्या गृहीतकापायी त्यांनी अक्षरश: पाणी सोङल होत. अगदी अॅसेट अलोकेशन करत अर्धी रक्कम जरी त्यांनी शेअर्स किंवा इक्विटी फंङात गुंतवली असती तरी परतावा या २६ लाखापेक्षा निश्चीतच कितीतरी जास्त आला असता.\nआता माञ ते पस्तावल्यासारखे दिसत होेते कारण संपुर्ण २० वर्षाच्या नौकरीत पण त्यांनी एवढे पैसे मिळवले नव्हते.\nअर्थात त्यांच्या भावना दुखाव्यात असा माझा मुळीच हेतु नव्हता. तर दिर्घकालीन गुंतवणुक ही केवळ इक्विटी फंङ किंवा शेअर्स आणि रियल इस्टेट इ. मध्ये विभागुन करावी एवढच मला त्यांना सांगायच होत.\n*_” शहाणा माणूस हा नेहमी दुसर्‍याच्या अनूभवातुन शिकत असतो अस म्हणतात. जुन्या व बुरसटलेल्या विचारसरणीवर विसबुंन न राहता आपल्या गूंतवणुकीची नव्याने मांङणी करने हा एक संदेशच या उदा. तुन आपल्याला मिळतो ..नाही का.\n“इमर्जन्सी फंड’ किती असावा\n“टीसीएस बायबॅक’ एक फायदेशीर सौदा\nonline विमा खरेदीचे फायदे\n‘मसाला बॉण्ड’ म्हणजे काय\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC/", "date_download": "2019-07-16T00:26:37Z", "digest": "sha1:VTNP7EGTLC6ELZAV6MJUN5M5LOVLFJ2N", "length": 3719, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लेटर बॉम्ब Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्र��ाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - लेटर बॉम्ब\n‘मूळ भाजपचे म्हणून किती कुरवाळायचे’; पुणे भाजपमध्ये पुन्हा एकदा लेटर बॉम्ब\nपुणे: पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. पालिकेत 162 पैकी तब्बल 98 नगरसेवक हे भाजपचे आहेत. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/bjp-on-sabarimala", "date_download": "2019-07-16T00:37:14Z", "digest": "sha1:YZBNBXITRA6CJIGUQEHWLRYLB4PH5C3R", "length": 3081, "nlines": 48, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "bjp on sabarimala Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nस्वामी अग्निवेश यांचे केरळमधील महिलांना जाहीर पत्र\nकेरळ हा पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखाली महिलांची लोकशाहीवादी आत्मविश्वास जागवणारी प्रयोगशाळा म्हणून उदयास येत आहे. ...\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-emaar-company-invest-maharashtra-food-processing-7907", "date_download": "2019-07-16T00:54:08Z", "digest": "sha1:VXS2C5PIODDUD5ZBV4TP7XYQ3VD7224H", "length": 18821, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, EMAAR company to invest in maharashtra for food processing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएमा��� कंपनी महाराष्ट्रात अन्न प्रक्रियेसाठी गुंतवणूक करणार\nएमार कंपनी महाराष्ट्रात अन्न प्रक्रियेसाठी गुंतवणूक करणार\nशुक्रवार, 4 मे 2018\nमुंबई : अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सौदी अरेबियाची सरकारी कंपनी एमार (EMAAR) ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असून यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. कंपनीसोबत करार करण्याची प्रक्रियादेखील लवकरच होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे दिली.\nमुंबई : अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सौदी अरेबियाची सरकारी कंपनी एमार (EMAAR) ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असून यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. कंपनीसोबत करार करण्याची प्रक्रियादेखील लवकरच होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे दिली.\nपंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे बुधवारी (ता.२) यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवासन, दिल्लीतील महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला, केंद्रीय दूरसंचार विभागाचे विशेष सचिव शिवा सेलम आणि एमआर उद्योग समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nमध्य-पूर्वेतील देशांमधील अन्न प्रक्रिया क्षेत्रात काम करणारी एमार ही सौदी अरेबिया सरकारची एक आघाडीची कंपनी आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मध्य-पूर्वेच्या दौऱ्यादरम्यान तेल सुरक्षेच्या बदल्यात अन्न सुरक्षा या सूत्रावर या कंपनीचे सहकार्य घेण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली होती. पंतप्रधानांच्या निमंत्रणानुसार ही बैठक पार पडली. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत गुंतवणूक करण्यास कंपनीने रुची दाखविली असून या तिन्ही राज्यांत आवश्यक असणारी गुंतवणूक करण्याची कंपनीची क्षमता असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.\nफळे, भाज्या, अन्नधान्य आदींवर प्रक्रिया करून तयार केलेली उत्पादने मध्य-पूर्वेत पाठविण्याबाबत या वेळी सकारात्मक च���्चा झाली. या कंपनीचे पथक मुंबईत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाचे वरिष्ठ अधिकारी इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुंतवणुकीच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत सादरीकरण केले जाणार आहे. प्रकल्पाच्या गुंतवणुकीसंदर्भातील सर्व प्रक्रिया ३० दिवसांत पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर करार करण्यात येईल.\nनाशिकसारख्या जिल्ह्यांना या प्रकल्पाचा प्रामुख्याने फायदा होऊ शकणार असून आंबा, द्राक्षे, कांदा, डाळिंब, भाज्या आदी उत्पादनांवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या भागात फूड पार्क उभारल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनांना शाश्वत भाव मिळण्यास त्याचा निश्चित फायदा होईल. तसेच अन्न धान्याच्या नासाडीचे प्रमाणही अत्यंत कमी होईल.\nकेंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनोज सिन्हा यांच्याशीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केली. केंद्र सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या भारतनेट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात महानेट प्रकल्प उभारण्यात येत असून त्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाच्या गतिमान कार्यवाहीसाठी खासगी कंपन्यांचे फायबर नेटवर्क आणि बँडविड्थ वापरण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना केली.\nसरकार government महाराष्ट्र गुंतवणूक नरेंद्र मोदी narendra modi मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis दिल्ली मध्य प्रदेश गुजरात विजय victory माहिती तंत्रज्ञान सौदी अरेबिया विकास डाळ डाळिंब नासा नेटवर्क\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nगुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nलाल कांद्याची लागवड वाढण्याची शक्‍यताजळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-kharip-planning-yavatmal-maharashtra-9038", "date_download": "2019-07-16T01:14:42Z", "digest": "sha1:RJKKZVN3PHBW7XMLEQMHUPQFGALPIY46", "length": 15246, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, kharip planning, yavatmal, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयवतमाळमध्ये खरिपात तुरीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज\nयवतमाळमध्ये खरिपात तुरीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज\nगुरुवार, 7 जून 2018\nयवतमाळ : खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पेरणीपूर्वी मशागतीच्या कामांची लगबग सुरू झालेली पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील यंदा नऊ लाख ११ हजार हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे. मात्र या खरिपात कापसाच्या क्षेत्रात मोठी घट दाखविण्यात आलेली आहे, तर तूर पिकांचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाजही कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.\nयवतमाळ : खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पेरणीपूर्वी मशागतीच्या कामांची लगबग सुरू झालेली पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील यंदा नऊ लाख ११ हजार हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे. मात्र या खरिपात कापसाच्या क्षेत्रात मोठी घट दाखविण्यात आलेली आहे, तर तूर पिकांचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाजही कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.\nजिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र १३ लाख ५१ हजार ९६६ हेक्‍टर आहे. त्यातील नऊ लाख ६० हजार ५०० हेक्‍टर जमीन लागवड योग्य आहे. त्यामधील साधारणत: नऊ लाख हेक्‍टरवर दरवर्षी खरीप हंगामाची पेरणी केली जाते. यंदा ही मागील वर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात फार बदल झालेला दिसत नाही. कृषी विभागाने नऊ लाख ११ हजार हेक्‍टरवर खरीप पेरणीचे नियोजन केलेले आहे.\nमागील वर्षी कापसावर झालेला बोंड अळीचा प्रादुर्भाव व फवारणीमुळे झालेला शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू अशा अनेक बाबींमुळे यंदा कापसाचे लागवड क्षेत्र तब्बल ५० हजार हेक्‍टरने घटले आहे. कापसावर येणारी कीड -रोग व खर्च त्यातुलनेत मिळणारा हमीभाव यामुळे पेरणी क्षेत्रात बराच फरक पडेल, अशी शक्‍यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. कापूस जिल्ह्यातील प्रमुख व नगदी पीक असले, तरी सातत्याने आलेल्या संकटामुळे यंदा कपाशीच्या पेरणी क्षेत्रात ५० हजार हेक्‍टरने घट झालेली आहे. त्यातुलनेत तुरीच्या पेरणी क्षेत्रात ३५ हजा�� तर सोयाबीनच्या पेरणीक्षेत्रात १५ हजार हेक्‍टरने वाढ आहे.\nखरीप हंगामातील पेरणीचे नियोजन (आकडे हेक्‍टरमध्ये) ः कापूस ः ४,२७,१५०, सोयाबीन ः २,६९,१९८, तूर ः १, ५४, ५२०, ज्वारी ः २५,३४०, उडीद ः ९,१९८, मूग ः ९,३५४.\nयवतमाळ खरीप तूर कृषी विभाग बोंड अळी कापूस सोयाबीन उडीद मूग\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर ठिय्या...\nनाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती जगावी; मात्र आम्हालाही जगू द्यावे.\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सर��ारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+09529+de.php", "date_download": "2019-07-16T00:06:34Z", "digest": "sha1:IIPZMKKIGCGGCXEMRKVZYJGAEPRR266B", "length": 3458, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 09529 / +499529 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Oberaurach\nक्षेत्र कोड 09529 / +499529 (जर्मनी)\nआधी जोडलेला 09529 हा क्रमांक Oberaurach क्षेत्र कोड आहे व Oberaurach जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Oberaurachमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Oberaurachमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +499529 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनOberaurachमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +499529 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00499529 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/devils-adventure-the-untold-story-1721169/lite/", "date_download": "2019-07-16T00:33:09Z", "digest": "sha1:YDBNEQ5HPX6CPV37TUIWESGBV34NLVNN", "length": 7703, "nlines": 101, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Devils Adventure The Untold Story | करण थापरांचं ‘रडगाणं’ | Loksatta", "raw_content": "\nकरण थापर हे निव्वळ दरबारी पत्रकार आहेत, त्यांना पाचपोच नाही\nकरण थापर हे निव्वळ दरबारी पत्रकार आहेत, त्यांना पाचपोच नाही, त्यांनी पत्रकारितेची साधीसुधी मूल्यंसुद्धा मातीला मिळवलेली आहेत.. अशी टीका आत्ताच होण्याचं कारण म्हणजे, या थापर यांचं पुस्तक २५ जुलै रोजी समारंभपूर्वक प्रकाशित झालं. ‘डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट: द अनटोल्ड स्टोरी’ हे या पुस्तकाचं नाव\nथापर यांनी अनेक मान्यवरांच्या मुलाखती ‘डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट’ नावाच्या चित्रवाणी कार्यक्रमात घेतल्या होत्या. त्यापैकी काही मुलाखतींच्या मागच्या आणि पुढल्याही सत्यकथा या पुस्तकात आहेत. ‘भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांना मी, त्यांचं नाव कधीच उघड करणार नाही असं आश्वासन दिलं’ असं एक वाक्य या टीकेच्या केंद्रस्थानी आहे ज्याला गोपनीयतेचं- नाव उघड न करण्याचं- आश्वासन दिलं त्याचंच नाव थापर सांगताहेत. याला काय म्हणावं\nज्याचं त्यानं ठरवावं हे; पण ठरवण्याच्या आधी, त्या संबित पात्रांचं नाव जिथं छापलंय ते अख्खं प्रकरण वाचावं. हे प्रकरण मोदींबद्दल आहे. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरातचे माजी मुख्यमंत्री. २००७ मध्ये थापर यांच्या ‘डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट’मधली मुलाखत अध्र्यावर टाकून उठून गेलेले एकमेव राजकीय नेते आणि पहिलेच भारतीय. यानंतर दहा वर्षांनी, ‘मोदींनीच माझी गळचेपी चालवली आहे आणि म्हणूनच माझ्या चर्चा-कार्यक्रमांना भाजपचे मंत्री वा प्रवक्ते उपस्थित राहात नाहीत,’ असा आरोप थापर यांनी या पुस्तकाच्या अखेरच्या प्रकरणात केलेला आहे. त्या आरोपांचा आधार म्हणजे थापर यांनी सांगितलेली हकिगत आणि त्या हकिगतीचा भाग म्हणजे संबित पात्रा हे भाजप प्रवक्ते आणि लेखक पवन वर्मा यांनी दिलेली माहिती.\nयाच प्रकारे, अमिताभ बच्चनच्या मुलाखतीतला काही भाग (परवीन बाबी आणि रेखा यांच्याशी प्रेमसंबंध होते का, हा प्रश्न आणि त्यावर ‘नाही’ हे उत्तर) शोभना भारतीय आणि अमरसिंह यांच्य�� इच्छेखातर वगळावा लागला, हेही थापर यांनी लिहिलं आहे.\n‘हे रडगाणं आहे’ म्हणून पुस्तक बाद करता येईल.. पण एक प्रकारे, भारतीय पत्रकार कसे बांधलेले आहेत, याचा लेखाजोखा मांडणारं आत्मकथन नाही का हे – यावर मतांतरं असू शकतात. कदाचित, या पुस्तकाचं पुढेमागे याच पानावर परीक्षण आलं, तर तेही वादग्रस्त ठरू शकतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/deshkal-news/pm-kisan-samman-nidhi-scheme-1837447/", "date_download": "2019-07-16T00:43:20Z", "digest": "sha1:EODNYGKQJE5Y5422RKNAE3MRDHFR4LSX", "length": 23282, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PM Kisan Samman Nidhi Scheme | हा ‘सन्मान’ की अपमान? | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nहा ‘सन्मान’ की अपमान\nहा ‘सन्मान’ की अपमान\n‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने’विषयी सकारात्मक असण्याचे कारणच काय\n‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने’विषयी सकारात्मक असण्याचे कारणच काय हा थेट सौदाच आहे आणि त्यामागे आहे एक अहंकारी समजूत – ‘शेतकऱ्यांची मते आपण विकत घेऊ शकतो.. तीही सस्त्यात हा थेट सौदाच आहे आणि त्यामागे आहे एक अहंकारी समजूत – ‘शेतकऱ्यांची मते आपण विकत घेऊ शकतो.. तीही सस्त्यात’ अशी. मोदी सरकारला शेतकऱ्यांची एरवी जर कदर असती, तरीसुद्धा हा सौदा शेतकऱ्यांनी एक वेळ मान्य केला असता; पण हे सरकार गेल्या साडेचार वर्षांत काय करते आहे\n‘‘दादा, ५०० रुपयांची प्येनाल्टी लावावी की सरकारनं आमास्नी.. भरू की आमी..’’ – मोदी सरकारच्या सर्वात नव्या आणि अन्य योजनांप्रमाणेच ‘ऐतिहासिक पाऊल’ वगैरे असणाऱ्या ‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने’विषयी ही एका महिलेची प्रतिक्रिया आहे.\nशेतकरी आणि शेतकरी- कार्यकर्त्यांसह केंद्रीय अर्थसंकल्प पाहून-ऐकून मग त्यावरील मतप्रदर्शन करावे, यासाठी दर वर्षीप्रमाणे यंदाही मी एका गावात होतो. सरकारच्या कोणत्या घोषणेवर टीव्हीच्या वृत्तवाहिन्यांनी माझ्याशी बातचीत केली, मी काय उत्तर दिले, हे या गावातील महिलांना जाणून घ्यायचे होते. मी म्हणालो, सरकार तुम्हां शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा ‘सन्मान’ करण्यासाठी दर वर्षी ६००० रुपये- म्हणजे महिन्याला ५०० रुपये- देणार आहे. हे ऐकताच त्यापैकी ��क महिला, शालीचे टोक तोंडावर ठेवून हसली आणि हसता-हसता तिने दिलेल्या प्रतिक्रियेतून, सरकारच्या या ‘किसान सम्मान निधी’ योजनेचे परखड विश्लेषणच झाले या कुटुंबाकडे सुमारे पाच एकर जमीन आहे (अर्थसंकल्पातील घोषणा ‘दोन हेक्टर’ अशी आहे. दोन हेक्टर = ४.९४ एकर) आणि हे कुटुंब खरीप-रब्बी अशा दोन्ही हंगामांत पिके घेते आहे, तर दर एकरामागे दर वर्षी सहाशे रुपयांचे अनुदान.. तेही प्रत्यक्षात प्रत्येक पिकासाठी शेतकऱ्याला येणारा खर्च (म्हणजे ‘निविष्ठाखर्च’) १५,००० ते २०,००० रुपयांपेक्षा कमी नसताना. पाच जणांचे कुटुंब असेल तर अशा कुटुंबातील प्रत्येकाला तीन रुपये ३० पैसे. आजकाल एवढय़ा कमी रकमेत कोणत्याही गावात चहासुद्धा मिळत नाही.\nतर याच योजनेसंदर्भात वृत्तवाहिन्यांतील ‘अँकर’ म्हणत होते, ‘‘अगदीच काही नसण्यापेक्षा एक दिलासा तरी नक्कीच मिळाला. पहिले पाऊल तरी नक्कीच पडले की नाही बुडत्याला काडीचा आधार..’’ – त्यांच्याशी मी सहमत होऊ शकेन का बुडत्याला काडीचा आधार..’’ – त्यांच्याशी मी सहमत होऊ शकेन का जर सरकारने आपणहून पहिल्या एक-दोन वर्षांत हेच पाऊल उचलून अनुदानाची रक्कम हळूहळू वाढवण्याचे वचन दिले असते, तर त्या वेळी मीही सहमत झालो असतो; पण पाच वर्षांतील सहाव्या अर्थसंकल्पात, तेही निवडणुकीतील यशाची अजिबात खात्री उरलेली नसताना शेतकऱ्यांसाठी असे डावपेच टाकल्यानंतर मी नाही सहमत होऊ शकत. मी नाही याला ‘पहिले पाऊल’ म्हणू शकत. अखेर, सज्जनाकडचे उपरणे आणि चोराची लंगोटी यांत काही फरक असतो की नाही जर सरकारने आपणहून पहिल्या एक-दोन वर्षांत हेच पाऊल उचलून अनुदानाची रक्कम हळूहळू वाढवण्याचे वचन दिले असते, तर त्या वेळी मीही सहमत झालो असतो; पण पाच वर्षांतील सहाव्या अर्थसंकल्पात, तेही निवडणुकीतील यशाची अजिबात खात्री उरलेली नसताना शेतकऱ्यांसाठी असे डावपेच टाकल्यानंतर मी नाही सहमत होऊ शकत. मी नाही याला ‘पहिले पाऊल’ म्हणू शकत. अखेर, सज्जनाकडचे उपरणे आणि चोराची लंगोटी यांत काही फरक असतो की नाही ‘बुडत्याला काडीचा आधार’ असे म्हणणे खरेच आहे.. पण इथे ‘बुडते’ आहे ते मोदी सरकार\nही ‘सम्मान’ योजना प्रत्यक्षात अपमान करणारीच आहे, ती केवळ पैसे कमी दिले म्हणून नव्हे. आवळा देऊन कोहळा काढण्याचा खेळ आपण सहज खेळू शकतो, अशी राजकारणी नियत यामागे आहे. जणू मोदीजींना वाटते आहे की, जाता ���ाता किसानांच्या हातावर काही पैसे टेकवले की मिळणार आपल्यालाच दुसरी संधी. म्हणूनच तर, अर्थसंकल्पातील योजना नेहमीच पुढील आर्थिक वर्षांमध्ये राबवण्यासाठी असतात, ही पद्धत पायदळी तुडवून, गेल्या डिसेंबरापासून ‘किसान सम्मान’ची अंमलबजावणी केली जाणार आहे. एप्रिल-मेमध्ये लोकसभा निवडणूक होणे अपेक्षित असताना, काहीही करून त्याआधी देशातील काही कोटी शेतकऱ्यांच्या बँक-खात्यांमध्ये दोन-दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता भरून टाकावा, हा डावपेच त्यामागे आहे. डावपेच म्हणून त्याची स्तुती वगैरे करण्यात अर्थ नाही, कारण या डावपेचामागे आहे एक अहंकारी समजूत – ‘शेतकऱ्यांची मते आपण विकत घेऊ शकतो.. तीही सस्त्यात\n‘‘बरं क्षणभर मान्य करू की, हा नक्कीच सौदाच आहे.. पण शेतकऱ्यांना तो पसंत असेल की नाही तेलंगणा सरकारनेसुद्धा शेतकऱ्यांशी असाच्या असा सौदाच करून निवडणूक नक्कीच जिंकली होती की नाही तेलंगणा सरकारनेसुद्धा शेतकऱ्यांशी असाच्या असा सौदाच करून निवडणूक नक्कीच जिंकली होती की नाही’’ – स्टुडिओतून आलेले हे प्रश्न वरवर पाहता बिनतोड वाटतील, पण मुळात तेलंगणाची ‘रयतु बंधू’ योजना काय होती याची चिंता स्टुडिओतल्यांना नसली तरी शेतात असणाऱ्यांना ती असायला हवी. तेलंगणाच्या योजनेत प्रत्येक एकरासाठी प्रत्येक हंगामात चार हजार, म्हणजे दोन हंगामांसाठी प्रत्येक एकरामागे आठ हजार रुपये तेथील जमीनधारक शेतकऱ्यांना दिले जातात. या योजनेत आणखी सुधारणा झाल्यानंतर आता हीच रक्कम आठऐवजी दहा हजार रुपये झाली आहे. दुसरे असे की, तेलंगणामधील विधानसभा निवडणूक पुकारली जाण्याच्या दीड वर्षे अगोदरपासून तेथे ‘रयतु बंधू’ योजना सुरू आहे. याउलट मोदी सरकारला शेतकऱ्यांची एरवी जर कदर असती, तरीसुद्धा हा सौदा शेतकऱ्यांनी एक वेळ मान्य केला असता; पण हे सरकार गेल्या साडेचार वर्षांत काय करते आहे’’ – स्टुडिओतून आलेले हे प्रश्न वरवर पाहता बिनतोड वाटतील, पण मुळात तेलंगणाची ‘रयतु बंधू’ योजना काय होती याची चिंता स्टुडिओतल्यांना नसली तरी शेतात असणाऱ्यांना ती असायला हवी. तेलंगणाच्या योजनेत प्रत्येक एकरासाठी प्रत्येक हंगामात चार हजार, म्हणजे दोन हंगामांसाठी प्रत्येक एकरामागे आठ हजार रुपये तेथील जमीनधारक शेतकऱ्यांना दिले जातात. या योजनेत आणखी सुधारणा झाल्यानंतर आता हीच रक्कम आठऐवजी ���हा हजार रुपये झाली आहे. दुसरे असे की, तेलंगणामधील विधानसभा निवडणूक पुकारली जाण्याच्या दीड वर्षे अगोदरपासून तेथे ‘रयतु बंधू’ योजना सुरू आहे. याउलट मोदी सरकारला शेतकऱ्यांची एरवी जर कदर असती, तरीसुद्धा हा सौदा शेतकऱ्यांनी एक वेळ मान्य केला असता; पण हे सरकार गेल्या साडेचार वर्षांत काय करते आहे अवकाळी पाऊस अथवा अन्य नैसर्गिक आपत्ती आली की राज्य सरकारांवर जबाबदारी ढकलून तोंड फिरवते. ‘खुला बाजार’ या नावाखाली दलालांवर कारवाई करण्याऐवजी शेतकऱ्यांची लूटच वाढवते आणि हे कमी म्हणून, मध्येच नोटाबंदीचा मारही देते. या सरकारकडून होणाऱ्या स्वस्तातल्या सौद्यात कसा मानायचा ‘सन्मान’\n‘‘मग या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकी कोणती घोषणा असायला हवी होती तुमच्या मते’’ – या अखेरच्या प्रश्नाची जणू मी वाटच पाहात होतो. कारण माझे उत्तर होते- या अखेरच्या अर्थसंकल्पात कोणतीही नवी घोषणा नसणेच अपेक्षित होते. आपल्या लोकशाहीचा रिवाज असा आहे की, सरकारला राज्य करण्यासाठी पाच वर्षे मिळतात. या सरकारनेही पाच अर्थसंकल्प मांडलेले आहेतच. शेवटचा- सहावा अर्थसंकल्प हा केवळ ‘लेखानुदान’ असणेच अपेक्षित होते. शिवाय, गेल्या काही वर्षांत ‘निष्पत्ती अर्थसंकल्प’ किंवा ‘आऊटकम बजेट’ सादर करण्याची प्रथा सुरू झालेली आहे. कोणतीही नवी घोषणा करणे टाळून, आपण गेल्या पाच वर्षांत काय काय केले आणि त्याचा कसकसा परिणाम झाला, याचा प्रामाणिक तपशीलवार अहवाल सरकारला लेखानुदानाच्या वेळी मांडता आला असता.\nसरकार प्रामाणिक असते, तर त्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असती जे शेतकऱ्यांनी गेल्या साडेचार वर्षांत वेळोवेळी विचारलेले आहेत:\n(१) शेतकऱ्यांचे उत्पन्न सहा वर्षांत दुप्पट करू, अशी घोषणा सरकारने केली होती, तिचे काय झाले\n(२) धान्याच्या प्रत्येक दाण्याची खरेदी ‘किमान आधारभूत किमती’पेक्षा कमी रकमेने होणार नाही, असे मोठा गाजावाजा करून सांगणारी ‘प्रधानमंत्री आशा योजना’ घोषित झाली होती; तिचे काय झाले\n(३) ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’देखील सरकारची प्रिय योजना; पण तिचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढण्याऐवजी कमी-कमीच का होते आहे या योजनेचा फायदा खरोखरच शेतकऱ्यांना मिळतो की खासगी विमा कंपन्यांनाच मिळतो\n(४) सरकारला केवळ गोवंशरक्षणाचीच चिंता आहे की गाईगुरे पाळण���ऱ्या शेतकऱ्यांचीदेखील दुसरीकडे, पिकांत जनावरे घुसल्यामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी कोणतीही योजना कशी काय नाही\n(५) गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी सरकार दडपते आहे, यामागचे कारण काय\nयापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर अर्थमंत्र्यांनी दिलेले नाही.\nशेतकऱ्यांचे हे प्रश्न मी शेतकऱ्यांसमोरच बोलून दाखवीत होतो, तेव्हा मागून घोषणांचे आवाज येत होते- ‘जुमले नहीं जवाब दो पांच साल का हिसाब दो पांच साल का हिसाब दो\nलेखक स्वराज अभियानाचे प्रमुख आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-boy-dies-due-swine-flue-2884", "date_download": "2019-07-16T00:20:59Z", "digest": "sha1:LLQCCXDZYYAAFB6BZUNQWKNUMQS5DAW3", "length": 5102, "nlines": 94, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news: a boy dies due to swine flue | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखामखेडमध्ये स्वाईन फ्लूचा बळी\nखामखेडमध्ये स्वाईन फ्लूचा बळी\nखामखेडमध्ये स्वाईन फ्लूचा बळी\nशनिवार, 1 सप्टेंबर 2018\nखामखेडा (नाशिक) : खामखेडा (ता. देवळा) येथील प्रशांत साहेबराव बोरसे (वय 26) या तरुणाचे नाशिक येथे उपचारादरम्यान स्वाईन फ्लूने निधन झाले.\nप्रशांत खामखेडा येथ��ल प्रगतिशील शेतकरी साहेबराव रामा बोरसे यांचा एकुलता मुलगा होता. नाशिक येथील शताब्दी हॉस्पिटल येथे त्याच्यावर उपचार सुरू होते.\nखामखेडा (नाशिक) : खामखेडा (ता. देवळा) येथील प्रशांत साहेबराव बोरसे (वय 26) या तरुणाचे नाशिक येथे उपचारादरम्यान स्वाईन फ्लूने निधन झाले.\nप्रशांत खामखेडा येथील प्रगतिशील शेतकरी साहेबराव रामा बोरसे यांचा एकुलता मुलगा होता. नाशिक येथील शताब्दी हॉस्पिटल येथे त्याच्यावर उपचार सुरू होते.\nउपचारादरम्यान शनिवारी पहाटे त्यांचे निधन झाले .सकाळी खामखेडा येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापाठी मागे आई, वडील, पत्नी व तीन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. तीन दिवसांपूर्वी तब्येत बरी नसल्याने सटाणा येथील खाजगी रुग्णालयात यांच्यावर उपचार सुरू होते. काल सायंकाळी अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-eid-celebration-india-1980", "date_download": "2019-07-16T00:02:44Z", "digest": "sha1:VBUW2PDECU3ZRLOQZG7IEZNHMPRI335H", "length": 5665, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news eid celebration in india | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनिवार, 16 जून 2018\nजामा मशिदीमध्येही रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळतोय. मजानचा महिनाभराचा उपवास केल्यानंतर अखेरीस आज ईद साजरी केली जातेय. दिल्लीतील जामा मशिदीच्या शाही इमामांनी शुक्रवारी रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर ईदची घोषणा केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही 'ईद-उल-फितर'च्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत देशातील बंधुभाव आणि प्रेम वाढण्यासाठी प्रार्थना केली. ​\nजामा मशिदीमध्येही रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळतोय. मजानचा महिनाभराचा उपवास केल्यानंतर अखेरीस आज ईद साजरी केली जातेय. दिल्लीतील जामा मशिदीच्या शाही इमामांनी शुक्रवारी रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर ईदची घोषणा केली. रा���्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही 'ईद-उल-फितर'च्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत देशातील बंधुभाव आणि प्रेम वाढण्यासाठी प्रार्थना केली. ​\nरमजान ईदनिमित्त मुंबईतही मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. इस्लाम धर्मात रमज़ान महिना अतिशय पवित्र समजला जातो. या काळात संपूर्ण महिनाभर रोजे करून आत्मशुद्धी केली जाते आणि परमेश्वराची उपासना केली जाते. मुस्लिमांबरोबरच हिंदू भाविकही महिनाभर तेवढय़ाच सश्रद्ध भावनेतून रोजे करतात.\nदिल्ली राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुस्लिम citizens india इस्लाम eid\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-kalava-mumbra-fataka-gang-2850", "date_download": "2019-07-16T00:29:37Z", "digest": "sha1:WMJGNUDXWL7MS5R2UZRJQNCYAHWEOVNP", "length": 6359, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news kalava-mumbra fataka gang | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंब्रा-कळवा रेल्वे स्थानकात फटका गँगचा हैदोस; प्रवाशाचा हातावर चापटी मारुन मोबाईल चोरीचा प्रयत्न\nमुंब्रा-कळवा रेल्वे स्थानकात फटका गँगचा हैदोस; प्रवाशाचा हातावर चापटी मारुन मोबाईल चोरीचा प्रयत्न\nमुंब्रा-कळवा रेल्वे स्थानकात फटका गँगचा हैदोस; प्रवाशाचा हातावर चापटी मारुन मोबाईल चोरीचा प्रयत्न\nगुरुवार, 30 ऑगस्ट 2018\nहे CCTV फुटेज पाहिल्यानंतर तुम्ही लोकलच्या दरवाजात उभ राहण्याआधी दहा वेळा विचार कराल\nVideo of हे CCTV फुटेज पाहिल्यानंतर तुम्ही लोकलच्या दरवाजात उभ राहण्याआधी दहा वेळा विचार कराल\nमुंब्रा स्थानकातील मोबाईल चोरीची घटना, सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 19 ऑगस्ट रोजी मध्यरात्री दिवा स्थानकाच्या दिशेने निघालेल्या ट्रेनच्या दरवाजावर उभ्या असलेल्या, प्रवाशाचा हातावर फटका गँगच्या एका सदस्याने चापटी मारली अन् त्याचा मोबाईल प्लॅटफॉर्मवर पडला.\nमात्र, प्रवाशाने आपला जीव धोक्यात घालून, चालत्या ट्रेनमधून उडी घेत आपला जीव धोक्यात घातला.\nमोबाईलसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या त्या प्रवाशाचं काय झालं याबाबत सखोल माहित��� उपलब्ध नसली. तरी काही हजारांच्या मोबाईलसाठी असं जीवघेणं धाडस न करण्याचं आवाहन वारंवार केलं जातंय.\nमुंब्रा स्थानकातील मोबाईल चोरीची घटना, सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 19 ऑगस्ट रोजी मध्यरात्री दिवा स्थानकाच्या दिशेने निघालेल्या ट्रेनच्या दरवाजावर उभ्या असलेल्या, प्रवाशाचा हातावर फटका गँगच्या एका सदस्याने चापटी मारली अन् त्याचा मोबाईल प्लॅटफॉर्मवर पडला.\nमात्र, प्रवाशाने आपला जीव धोक्यात घालून, चालत्या ट्रेनमधून उडी घेत आपला जीव धोक्यात घातला.\nमोबाईलसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या त्या प्रवाशाचं काय झालं याबाबत सखोल माहिती उपलब्ध नसली. तरी काही हजारांच्या मोबाईलसाठी असं जीवघेणं धाडस न करण्याचं आवाहन वारंवार केलं जातंय.\nमोबाईल चोरी सीसीटीव्ही टीव्ही\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/first-use-of-artificial-rain-in-aurangabad/", "date_download": "2019-07-16T00:54:22Z", "digest": "sha1:RUQFNY7ZY3GT34G3RCUL57IET4BBAJPJ", "length": 7081, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "first-use-of-artificial-rain-in-aurangabad", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nकृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग औरंगाबादमध्ये, राज्य शासनाकडून ३० कोटींची तरतूद\nटीम महाराष्ट्र देशा : राज्याला यंदा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षी पावसाचे प्रमाण देखील कमी अधिक असणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचं ठरवले आहे. कृत्रिम पाऊसासाठी राज्य शासनाकडून ३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत या प्रयोगासाठी विमानाचे उड्डाण औरंगाबाद येथून करणयाचे निश्चित झाले आहे. त्यामुळे पहिला कृत्रिम पाऊस हा औरंगाबादमध्ये पडणार आहे.\nकृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदावर १३ जून रोजी निर्णय घेण्यात आला. १ जुलैपर्यंत औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात सी-बॅण्ड डॉपलर व रडार दाखल होणे शक्य आहे. येथील विमानतळावरून प्रयोगासाठी विमान उडेल. राज्याच्या सर्व ठिकाणांवरून ४५० कि़ मी. च्या अंतरात औरंगाबाद मध्यवर्ती केंद्र आहे. त्यामुळे येथूनच प्रयोग होण्याची शक्यता आहे.\nदरम्यान २०१५ रोजी औरंगाबाद आणि २०१७ मध्ये सोलापूर येथून कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला होता. मात्र दोन्ही वेळेस हा प्रयोग फसला होता. त्यामुळे कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे काम हे बेभरवशाचे असल्याच दिसत आहे.\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nसिंधुदुर्ग : पुढचा आमदार आमचाचं – दत्ता सामंत\nओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाचं त्रिभाजन होणार\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/health/sophisticated-treatment/articleshow/65585563.cms", "date_download": "2019-07-16T01:24:32Z", "digest": "sha1:FAZOHII3RL54SWMLRN5L753TT6POSMSN", "length": 17155, "nlines": 207, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Health News: अत्याधुनिक उपचारांची जोड - sophisticated treatment | Maharashtra Times", "raw_content": "\nकतरीना कैफ : बॉलिवूडची 'चिकनी चमेली'\nकतरीना कैफ : बॉलिवूडची 'चिकनी चमेली'WATCH LIVE TV\nनियमित उपचारांनी सिकलसेलवर नियंत्रण मिळवता येते, हे आपण यापूर्वी पाहिले. पारंपरिक पद्धतीसोबतच आता सिकलसेल नियंत्रणाला आधुनिक उपचारांचीही जोड मिळू लागली आहे. सिकलसेलवरील प्रभावी उपचारासाठी औषधनिर्मितीचे अनेक प्रयोग जगभरात सुरू आहेत. आगामी काळात यातील काही औषधे गुणकारी सिद्ध होतील. सध्या बोन मॅरो ट्रान्सप्लाण्ट, शस्त्रक्रिया आणि जनुकीय प्रतिबंध अशा तीन पकारे सिकलसेलवर नियंत्रण मिळवले जाते.\nडॉ. अनिरुद्ध गुर्जलवार, बालरोगतज्ज्ञ (नागपूर)\nनियमित उपचारांनी सिकलसेलवर नियंत्रण मिळवता येते, हे आपण यापूर्वी पाहिले. पारंपरिक पद्धतीसोबतच आता सिकलसेल नियंत्रणाला आधुनिक उपचारांचीही जोड मिळू लागली आहे. सिकलसेलवरील प्रभावी उपचारासाठी औषधनिर्मितीचे अनेक प्रयोग जगभरात सुरू आहेत. आगामी काळात यातील काही औषधे गुणकारी सिद्ध होतील. सध्या बोन मॅरो ट्रान्सप्लाण्ट, शस्त्रक्रिया आणि जनुकीय प्रतिबंध अशा तीन पकारे सिकलसेलवर नियंत्रण मिळवले जाते.\nबोनमॅरो ट्रान्सप्लाण्ट हा धाडसी व खर्चिक उपचार आहे. मात्र तो प्रत्येक वेळी यशस्वी होईलच याची खात्री देता येत नाही.\nजीन थेरपी अथवा स्टेमसेल थेरपीचे यश अजूनपर्यंत निर्विवादपणे सिद्ध झालेले नाही. मात्र, बोनमॅरो ट्रान्सप्लाण्टप्रमाणेच जीन थेरपीमध्येसुद्धा सिकलसेल हा आजार समूळ नष्ट करण्याची क्षमता आहे, हे निश्चित.\n- कधीकधी पानथली खूप जास्त वाढल्यास शस्त्रक्रियेद्वारे तो अवयव काढावा लागतो.\n- पित्ताशयाचे खडे शस्त्रक्रियेद्वारे काढावे लागतात.\n- मांडीच्या अस्थिचे शीर (मस्तक) खराब झाल्यास दीप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.\n- लिंगाचा वेदनादायक, दीर्घकाळासाठी निर्माण होणारा ताठरपणादेखील शस्त्रक्रियेद्वारा ठीक होऊ शकतो.\nसिकलसेल ट्रेट असणाऱ्या दाम्पत्याच्या अपत्यांना हा आजार होण्याची शक्यता २५ टक्के असते. गर्भजलपरीक्षा किंवा गर्भातील विशिष्ट ऊतींचा अभ्यास (कोरियॉनिक व्हीलाय बायोप्सी) या दोन चाचण्यांद्वारे होणाऱ्या बाळाला सिकलसेल आहे किंवा नाही, हे निश्चित केले जाऊ शकते. बाळाला सिकलसेल असेल तर गर्भपात करून पुन्हा सामान्य बाळाला जन्म देणे शक्य आहे. यासाठी २० ते २५ हजार रुपये खर्च येऊ शकतो.\nसिकलसेल व सामाजिक समस्या\nसिकलसेल हा आजार प्रामुख्याने निम्न उत्पन्न अथवा मागास गटातील समाजात अधिक आढळतो. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे या समाजातील सिकलसेलच्या रुग्णांना आयुर्मानही कमी असते. विशिष्ट समाजगटातील नागरिकांसाठी चिंतेचे कारण ठरलेल्या या आजाराची केंद्र सरकारनेही गांभीर्याने दखल घेतली आहे. सिकलसेलच्या समूळ उच्चाटनासाठी सरकारी आरोग्य यंत्रणेला खासगी डॉक्टर्स आणि संस्थांची साथ मिळणेही आवश्यक आहे.\nसिकलसेल निय���त्रणसाठी काही उपाय\n१. विवाहाआधी वधू-वरांनी ‘हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस’ची तपासणी करून घ्यावी.\n२. सिकल रुग्णांसाठी खासगी आणि सरकारी रक्तपेढ्यांमध्ये कमी किमतीत रक्त उपलब्ध असावे.\n३. सिकल रुग्णांसाठी ‘महाग अँटिबायोटिक’ कमी दरात उपलब्ध व्हावे.\n४. या रुग्णांसाठी मॉफिन व तत्सम औषधे सहजपणे उपलब्ध व्हावीत.\n५. खासगी डॉक्टरांनी सामाजिक जबाबदारी ओळखून वारंवार येणाऱ्या सिकल रुग्णांना अल्पदरात तपासणी व उपचार द्यावा.\n६. मंदिरे, बुद्धविहार, गुरद्वारा इत्यादी धार्मिक संस्था व इतर सामाजिक संस्थानी सिकलसेल रुग्णांसाठी निधी राखून ठेवावा.\n८. अल्पदराने व्याज आकारून अशा रुग्णासाठी कर्जाची व्यवस्था व्हावी.\n९. विमा कंपन्या सिकलरोगाचे इन्शुरन्स करीत नाहीत. सिकल रुग्णांना विमा द्यावा, यासाठी सरकारने विमा कंपन्यांना बाध्य करावे.\n१०. या आजारावरील उपचाराच्या संशोधनासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. एम्स, आयसर, आयसीएमआर इत्यादी सरकारी संस्थांमध्ये सिकलसेलवरील संशोधनासाठी विशेष विभाग निर्माण करावे.\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीला दगडानं...\nमुंबईः मुसळधार पावसानंतर विमानतळाच्या धावपट्ट...\nदुसरी वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच\nराजधानीतील प्रदुषण कमी करण्यासाठी सरकारचं पाऊल\nहाफिज सईदला जामीन मंजूर\nस्थावर मालमत्तेच्या कागपत्रांसोबत 'आधार' लिंक करा, कोर्टात य...\nकर्नाटकातील राजकीय नाट्यामध्ये टेलिव्हिजन कलाकार\nबालकांच्या आरोग्यासाठी एसी किती सुरक्षित\nबालकांच्या आरोग्यासाठी एसी किती सुरक्षित\nआरोग्यमंत्र - खेळताना होणाऱ्या जखमा आणि उपचार\nटाइप टू मधुमेह लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या\nबालकांच्या आरोग्यासाठी एसी किती सुरक्षित\nबालकांच्या आरोग्यासाठी एसी किती सुरक्षित\nआरोग्यमंत्र - खेळताना होणाऱ्या जखमा आणि उपचार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nवेदनांवर नियमित औषधांचा उपाय...\nसिकलसेल : तपासण्या आणि उपचार...\nसिलकसेल : लक्षणे समजून घ्यावी...\nसिकलसेल : आजार समजून घ्यावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/woman.html?page=6", "date_download": "2019-07-16T00:04:01Z", "digest": "sha1:NNS3ILLI5RRSSZXGUZZJ42MSNP2AW6HP", "length": 10264, "nlines": 126, "source_domain": "zeenews.india.com", "title": "woman News in Marathi, Latest woman news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nनवव्या मजल्यावरून पडलेली 'ही' महिला दोनदा बचावली\nदेव तारी त्याला कोण मारी, असं म्हणतात ना..\n शौचालय बंधण्यासाठी नगरपालिका अभियंत्याने केली शारीरिक संबंधाची मागणी\nशौचालय बांधण्याच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी एका अभियंत्याने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\n'या' बाबतीत महिला पुरूषांपेक्षा अधिक सक्षम\nसर्व प्रकारचे व्यायाम करण्यास पुरूष हे महिलांपेक्षा अधिक फिट असतात.\nकार चालवताना महिलेने असं काही पाहिलं की...\nबियांका मेर्रिक या तरुणीसोबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे.\n१५ वर्षापर्यंत ही महिला गर्भवती, दिला 'स्टोन बेबी'ला जन्म\nमहाराष्ट्रातील नागपूरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यात प्राणघातक हल्ला आणि गोळीबार\nया हल्ल्यात माणिकदौंडीगावचे माजी सरपंच संपत गायकवाड हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.\nजनावरांना आईप्रमाणे दूध पाजणारी महिला, Photo Viral\nमिशलिन स्टार अवॉर्ड विजेता शेफ विकास खन्नाचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत.\nडार्क सर्कल्स लपवण्यासाठी खास '५' टिप्स\nसौंदर्याच्या बाबतीत आजकाल मुली बऱ्याच जागरूक झाल्या आहेत.\nसोशल मीडियावर महिलेवर व्यंगात्मक शेरेबाजी, गुन्हा दाखल\nकोणत्याही महिलेवर एखादी व्यंगात्मक शेरेबाजी करणं तेदेखील सोशल मीडियावर तुम्हाला महागात पडू शकतं.\nबिबट्याच्या हल्ल्यात महिला जागीच ठार\nजळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला जागीच ठार झाली आहे.\nकल्याणमध्ये गाऊन घालून मंदिरात गेलेल्या महिलेला मारहाण\nगाऊन घालून मंदिरात गेल्याचा जाब विचारल्यानं दोन महिलांमध्ये वाद झाला आणि त्याचं पर्यवसान हाणामारीत झालं.\nमंत्री गिरीश महाजन यांची वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगिरी\nदारू खपवण्यासाठी दारूला महिलांची नावे द्या, अशा वादग्रस्त वक्तव्यावर गिरीश महाजन यांनी भलं मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.\nमेट्रो स्टेशनवर तिने वर केला स्कर्ट, कारण...\nमहिला आणि मुलींच्या स्कर्टकडे नजर रोखून पाहणाऱ्या आणि भलत्यासलत्या कमेंट करणाऱ्या अनेकांना एका मुलीने जोरदा��� प्रत्युत्तर दिले आहे. या मुलीने प्रत्युत्तर दिले खरे. पण, त्यासाठी तिने जो मार्ग निवडला तो अनेकांच्या भूवया उंचावणारा ठरला. तिच्या या कृतीचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nमुंबई : कुर्ला-नेहरूनगर पोलीस ठाणे परिसरात महिलेवर खुनी हल्ला\nमुंबईतल्या कुर्ला नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वत्सला ताई नाईक नगरातील एका महिलेवर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले. त्यामुळे परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झालं होतं. ही महिला भाजी आणायला गेली असताना शिवाजी कांबळे या इसमानं त्या महिलेच्या मानेवर आणि पोटात वार केले.\nमहिलेच्या पित्ताशयात तब्बल २८४ खडे\nबोरीवलीच्या फिनिक्स रुग्णालयात या महिलेवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून हे पित्ताशयातील खडे काढण्यात आले\nWorld Cup 2019 : 'फायनलमध्ये अंपायरची मोठी चूक'; सायमन टॉफेलच्या वक्तव्यामुळे नवा वाद\nमैदानात स्वत:चे कपडे उतरवण्याचा महिलेचा प्रयत्न\nरोहित शर्माला कर्णधार करण्याबाबत बीसीसीआयचा विचार सुरु\n'तू मुस्लिमच आहेस ना', नेटकऱ्याचा सलमानला सवाल\nबीसीसीआयचा धोनीला इशारा, विराटवरही टांगती तलवार\nWorld Cup 2019 : आयसीसीकडून 'टीम ऑफ द टुर्नामेंट' जाहीर\nअजित पवारांचा भरसभेत आमदार भरणेंना टोमणा\nWorld Cup 2019 : 'त्यासाठी आयुष्यभर विलियमसनची माफी मागीन'; स्टोक्स भावूक\n'मला भीती वाटतेय' ओवेसींच्या या वक्तव्यावर अमित शाहंचे उत्तर\nWorld Cup 2019 : इंग्लंडच्या त्या दोन खेळाडूंनी अर्ध्यातच सेलिब्रेशन सोडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AC/", "date_download": "2019-07-16T00:40:07Z", "digest": "sha1:R6GHPM5SIFJRJ2EXSGU653BRHDHBKU6H", "length": 15001, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्नाटकने जिंकले एमटीबी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे अजिंक्यपद | Dainik Prabhat", "raw_content": "\nकर्नाटकने जिंकले एमटीबी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे अजिंक्यपद\nकर्नाटक संघाला मिळाली एकूण २० पदके (७ सुर्वण, 9 रौप्य आणि ४ कास्य पदके)\nमहाराष्ट्राचा संघ ठरला उपविजेता एकूण १२ पदके (४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ४ कास्य पदके)\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपुणे २९ ऑक्टोबर २०१८: १५ व्या जायंट स्टारकेन एमटीबी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे अजिंक्यपद कर्नाटक संघाने मिळवले. कर्नाटक संघाने यंद���च्या हंगामात एकूण २० पदके मिळवली.(७ सुर्वण,9 रौप्य आणि ४ कास्य पदके). महाराष्ट्राचा संघ उपविजेता ठरला असून महाराष्ट्राच्या संघाने एकूण १२ पदके मिळवली. (४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ४ कास्य पदके).\nपुण्यातील सनीस वर्ल्ड येथे २६ ते २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत १५ व्या जायंट स्टारकेन एमटीबी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पारितोषिक वितरणाच्याकार्यक्रमास सायकलिंग फेडरेशनचे सेक्रेटरी जनरल ओंकार सिंग, जायंट स्टारकेनचे एमडी आणि सीईओ श्री प्रवीण पाटील, सायकलिंग फेडरेशनचे खजिनदार आणि स्पर्धेचे संयोजक श्रीप्रताप जाधव सनीज वर्ल्डचे प्रमुख श्री विनायक निम्हण आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड उपस्थित होते.\nपारितोषिक वितरणप्रसंगी बोलताना श्री ओंकार सिंग, सेक्रेटरी जनरल, सायकलिंग फेडरेशन म्हणाले, ” या वर्षीची एमटीबी सायकलिंग स्पर्धा गेल्या काही वर्षीच्या स्पर्धेच्या तुलनेतजास्ती उत्साहात झाली यचे प्रमुख कारण या वर्षी या स्पर्धेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद. या वर्षी आम्ही आणि जायंटस्टारकेन ने मिळून यंदाचा स्पर्धेचा ट्रॅक हा अधिक आव्हानात्मक केलाहोता. यावर्षी सनीज वर्ल्डच्या रूपात आम्हाला उत्तम असा परिसर ट्रॅक तयार करण्यासाठी मिळाला. मी श्री प्रवीण पाटील यांचा अत्यन्त आभारी आहे जे आमच्यासोबत गेली अनेक वर्षेकाम करत आहेत आणि या स्पर्धेचे आयोजन पुण्यात करत आहेत. त्यांच्या सारख्या लोकांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला सायकलिंगचा प्रसार संपूर्ण भारतभर करण्यास मदत होते. पुढील वर्षीहि स्पर्धा अजून एका मोठ्या उंचीवर जाऊन पोचेल असा मला ठाम विश्वास आहे आणि आपल्या देशाचे सायकलिंग मधील भविष्य उज्वल आहे.”\nया प्रसंगी बोलताना श्री प्रवीण पाटील एमडी आणि सीईओ स्टारकेन स्पोर्ट्स म्हणाले, ” यावर्षीच्या प्रतिसादाबद्दल आम्ही अतिशय आनंदी आहोत. आजपर्यंतच्या या स्पर्धेच्याइतिहासात यंदा सगळ्यात जास्ती स्पर्धकांचा प्रतिसाद या स्पर्धेस लाभला. साधारण ६०० हुन अधिक स्पर्धक आणि २३ हुन अधिक संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. यावर्षी आम्ही स्पर्धेचाट्रक अधिक खडतर केला होता जेणेकरून त्याचा फायदा आमच्या स्पर्धकांना भविष्यातील राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्पर्धांसाठी होईल.\nसनीज वर्ल्ड सारखे उत्तम ठिकाण आम्हाला यास्पर्धेसाठी दिल्याबद्दल मी श्री विनायक निम्हण आणि सनी निम्हण यांचा मनापासून आभारी आहे. लवकरच एशियन चॅम्पियनशिप स्पर्धा पुण्यात घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असूनदरवर्षी वाढणारा प्रतिसाद आमचे सर्वांचेच मनोबल उचांवणारे आहे. आम्ही भविष्यात देखील एमटीबी चे आयोजन करत राहू आणि सायकलिंग या खेळाचा देशभरात प्रसार करण्यासलागेल ती मदत करण्यास कटिबद्ध आहोत.”\n#CWC2019 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम अबाधितच\n#CWC2019 : फायनलनंतर आयसीसीच्या नियमावर मोहम्मद कैफची प्रतिक्रिया\n#Wimbledon2019 : नोवाक जोकोविचने पटकावलं जेतेपद, रॉजर फेडररवर मात\n#CWC19 : थरारक लढतीत इंग्लंड विश्वविजेता\n#CWC2019 : विल्यम्सनने टाकले जयवर्धनेला मागे\n#CWC2019 : ‘तो’ संघाचा निर्णय – रवी शास्त्री\n#CWC2019 : बीसीसीआयकडून शास्त्री आणि विराटची चौकशी होणार\nभारताची सुवर्णकण्या हिमा दासने पटकावले तिसरे सुवर्ण\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nकर्नाटकचे बंडखोर आमदार शक्तिपरीक्षेवेळी राहणार अनुपस्थित\nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 ल��खाची लाच\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2019-07-16T00:05:14Z", "digest": "sha1:VIITIDQ2J5VL22DYEVYEN7PWMLNFIVWI", "length": 10710, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "परराष्ट्र धोरण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nमोदींच्या जेम्स बॉण्डची ताकद आणखी वाढली; दिला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा\nAjit Doval : अजित डोवल यांची ताकद ही पहिल्यापेक्षा देखील वाढली आहे.\nपरराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा मुलगा म्हणतो, 'पासपोर्ट बनवण्यासाठी माझ्याकडे येऊ नका\nअमेरिका, चीन या महासत्तांशी आखले डावपेच, या वरिष्ठ अधिकाऱ्याचा मंत्रिमंडळात समावेश\nवंचित बहुजन आघाडीच्या सुजात आंबेडकरांची मोदींवर चौफेर टीका\nब्लॉग स्पेस Feb 19, 2019\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nब्लॉग स्पेस Aug 11, 2017\nब्लॉग स्पेस Jul 8, 2017\nपरराष्ट्र धोरण की चराऊ कुरण\n'मोदींचं परराष्ट्र धोरण फसलंय'\nब्लॉग स्पेस Aug 16, 2016\nब्लॉग स्पेस Dec 30, 2015\nजागतिक स्तरावर छाप उमटवणारे वर्ष\nब्लॉग स्पेस Sep 17, 2015\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-entertainment-film-31-days/", "date_download": "2019-07-16T00:19:40Z", "digest": "sha1:CSCIYOXSW7SJ4M4LJ6KI5TMUSCSH7SUK", "length": 12924, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मनोरंजनची उत्तम मेजवानी असलेला सिनेमा '३१ दिवस'", "raw_content": "\nविरोधकांना संपविण्याचे षडयंत्र आम्ही खपवून घेणार नाही – अजित पवार\nनवनित राणांना मदत करणाऱ्या गद्दार गुढ���ंना मातोश्रीवर थारा देवू नका,अडसूळांंची मागणी\nपंजाब कॉंग्रेसमध्ये भूकंप; नवज्योतसिंह सिंद्धूंचा तडकाफडकी राजीनामा\nबॉक्सर विजेंदरचा धडाका, अमेरिकेच्या माइक स्नायडरचा केला पराभव\nभारताची नवी सुवर्णकन्या : हिमा दासनं पटकावलं ११ दिवसांत तिसरं सुवर्ण\nपक्षात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी भाजपची दारे उघडीच : जावडेकर\nमनोरंजनची उत्तम मेजवानी असलेला सिनेमा ‘३१ दिवस’\nटीम महाराष्ट्र देशा : ‘३१ दिवस’… का, कशासाठी, अशा अनेक गोष्टी सिनेमाचं शीर्षक ऐकताच क्षणी मनात येतात. फिल्मफिनिटी प्रॉडक्शनचे बी एस बाबू निर्मित, उमेश जंगम लिखित आणि आशिष भेलकर दिग्दर्शित ‘३१ दिवस’ सिनेमा येत्या २० जुलै २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. मोठ्या पडद्यावर कधीही न पाहिलेली भव्यता पाहणं प्रेक्षक नेहमीच पसंत करतात. तोच ग्रँजर आणि बॉलिवूड टच प्रेक्षकांना मनापासून आवडेल असा ‘३१ दिवस’ हा सिनेमा चित्रपटगृहात दाखल होत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला. सिनेमाची उत्कंठा वाढवणाऱ्या या ट्रेलरमध्ये अभिनेता शशांक केतकर, मयुरी देशमुख आणि रीना अगरवाल हे अनोखं त्रिकुट प्रेक्षकांना पाहायला मिळणार. अचानक आलेल्या अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देणारा हा सिनेमा येत्या २० जुलै २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nकारकीर्द सुरु करून आता मराठीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. प्रेक्षकांना कुठेही गृहीत न धरता अप्रतिम निर्मिती मूल्य असलेल्या सिनेमाची निर्मिती बी.एस. बाबू यांनी केली आहे. ‘३१ दिवस’ सिनेमात अभिनेता शशांक केतकर, मयुरी देशमुख, रीना अगरवाल प्रमुख भूमिकेत असून राजू खेर, विवेक लागू, सुहिता थत्ते, आशा शेलार, अरुण भडसावळे आणि नितीन जाधव यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.\nया सिनेमाची कथा मकरंद आणि त्याच्या कला क्षेत्राशी निगडित असलेल्या स्वप्नाविषयी आहे. जिद्दीने आपल्या इच्छांचा स्वप्नांचा पाठलाग करताना कितीही मोठ्या अडचणी आल्या तरीही न कोलमडता निर्धाराने पुढे जाणारा हा तरुण आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करतोय असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. त्याचबरोबर पदार्पणात पहिला सिनेमा करताना तो एंटरटेनिंग असण्यासोबत मोटिव्हेशनल देखील असावा अशी धारणा दिग्दर्शक आशिष भेलकर यांची आहे. बॉलिवूडमधील प्��ख्यात दिग्दर्शक मधुर भंडारकर, प्रभुदेवा आणि रेमो डिसुझा यांच्या सिनेमांचे सहदिग्दर्शक म्हणून सिनेमाची कथा उमेश जंगम, छायांकन अनिकेत खंडागळे, संकलन देवेंद्र मुरुडेश्वर, नृत्य दिग्दर्शक वृषाली चव्हाण, स्टंट डिरेक्शन रोहित शेट्टी फेम सुनील रॉड्रिक्स यांनी केलं आहे. सिनेमातील १२ मिनिटांचा स्टंट क्लायमॅक्स त्यांनी दिग्दर्शित केला आहे.\nया सिनेमाचा नायक मकरंद हा कलाक्षेत्रात नाव कमवू पाहणारा होतकरू आणि उमदा तरुण आहे. लहान मुलांना नाटक शिकवण्याच्या संधी पासून ते थेट एका मोठ्या बॅनरचा सिनेमा दिग्दर्शित करण्यापर्यंतचा प्रवास करत असताना मकरंदच्या स्वप्नांचा डोलारा असा काही कोसळतो की नव्याने काही सुरुवात होईल ही शक्यताच दाट काळोखात विरून जाते. मात्र त्याच्या आयुष्यातील मुग्धा (मयुरी देशमुख) आणि मीरा (रीना अग्रवाल) त्याच्या आधार बनतात. मनाने तरुण असलेल्या प्रत्येक प्रेक्षकासाठी हा सिनेमा आणि त्याची गाणी उत्तम पर्वणी ठरणार आहे. या सिनेमाचं संगीत चिनार-महेश या प्रसिद्ध जोडीने दिलं आहे. गायक हर्षवर्धन वावरे, हृषिकेश रानडे, कीर्ती किल्लेदार आणि वैशाली माडे यांनी सिनेमातील गाणी गायली असून गीतकार मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केली आहेत.\nसिनेमातील कथा गाण्यासोबत नयनरम्य आणि मनाला स्पर्शून जाणारे लोकेशन्स चित्रपटातील मुख्य आकर्षण आहेत. बाहुबली सिनेमात दाखवलेल्या केरळातील अथिरापल्ली धबधब्यावर पहिल्यांदाच या सिनेमातील ‘मनं का असे’… हे गाणं चित्रित झालं आहे. येत्या २० जुलै २०१८ रोजी हा सिनेमा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. यापूर्वी मराठीत कधीही न पाहिलेले लोकेशन्स आणि सेट मनोरंजनची उत्तम मेजवानी असलेल्या ‘३१ दिवस’ या सिनेमात असल्याने तो पाहण्यासाठी एक दिवस काढावा अशी प्रेक्षकांची नक्कीच इच्छा होईल.\nमैत्रीचा हँँगओव्हर चढवणा-या ‘पार्टी’चा पोस्टर लाँँच\n‘अ बॉटल फूल ऑफ होप’ ठरतोय ‘पिप्सी’ सिनेमाचा ट्रेलर\nविरोधकांना संपविण्याचे षडयंत्र आम्ही खपवून घेणार नाही – अजित पवार\nनवनित राणांना मदत करणाऱ्या गद्दार गुढेंना मातोश्रीवर थारा देवू नका,अडसूळांंची मागणी\nपंजाब कॉंग्रेसमध्ये भूकंप; नवज्योतसिंह सिंद्धूंचा तडकाफडकी राजीनामा\nपाचवीच्या पुस्तकात छ. शिवाजी महाराजांचा अवमान, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट\n… तर आज विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असता \nविरोधकांना संपविण्याचे षडयंत्र आम्ही खपवून घेणार नाही – अजित पवार\nनवनित राणांना मदत करणाऱ्या गद्दार गुढेंना मातोश्रीवर थारा देवू नका,अडसूळांंची मागणी\nपंजाब कॉंग्रेसमध्ये भूकंप; नवज्योतसिंह सिंद्धूंचा तडकाफडकी राजीनामा\nबॉक्सर विजेंदरचा धडाका, अमेरिकेच्या माइक स्नायडरचा केला पराभव\nभारताची नवी सुवर्णकन्या : हिमा दासनं पटकावलं ११ दिवसांत तिसरं सुवर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/lok-sabha-elections-railway-suspends-4-officers-on-narendra-modi-ticket-photo/", "date_download": "2019-07-16T00:08:59Z", "digest": "sha1:4JL5L35QKITOSTTN6ROARBCS4Y5APNDU", "length": 15726, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "Lok Sabha 2019 तिकिटावर मोदींचा फोटो, 4 रेल्वे अधिकारी निलंबित | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी ���ोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nLok Sabha 2019 तिकिटावर मोदींचा फोटो, 4 रेल्वे अधिकारी निलंबित\nlok sabha election 2019 प्रचारादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाची करडी नजर आहे. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सोमवारी अनेक राजकीय नेतेमंडळींच्या प्रचारावर बंदी घातली आहे. तर रेल्वे तिकिटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो प्रसिद्ध केल्याप्रकरणी रेल्वेने 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तिकिटावर मोदी यांचा फोटो प्रसिद्ध केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने रेल्वे प्रशासनाला नोटीस पाठवली होती. त्यानंतर या चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.\nसोमवारी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त करत फटकारले होते. यामुळे खडबडून जागे झालेल्या आयोगाने नेतेमंडळीच्या प्रचारावर बंदी घातली. त्याआधी गंगा सतलज एक्सप्रेसच्या (13308) थर्ड एसी तिकिटांवर मोदींचा फोटो छापल्याप्रकरणी आयोगाने रेल्वेला नोटीस बजावली होती. या नोटीशीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने 4 अधिकाऱ्यांना कामावरून निलंबित केले आहे. बाराबांकी येथून वाराणसी येथे जाणाऱ्या सतलज एक्सप्रेसच्या थर्ड एसी तिकिटांवर पंतप्रधान आवास योजनेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात मोदींचा फोटोही होता. त्यावरून खळबळ उडाली होती. त्यानंतर या याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली होती. त्याची दखल घेत रेल्वेने ही कारवाई केली आहे. तसेच जुने तिकीट रोल वापरण्यासही रेल्वेने मनाई केली आहे.\nदरम्यान, याआधीही रेल्वेत निवडणूक प्रचार केल्याप्रकरणी वाद झाला होता. रेल्वेच्���ा तिकिटांवर मोदींचा फोटो प्रसिद्ध करण्याबरोबरच ‘मैं भी चौकीदार’ असे छापलेल्या कपात प्रवाशांना चहा दिला जात होता. त्याचीही निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वेने हे कप वापरणे बंद केले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसुजय विखेंविरुद्धच्या सोशल अपप्रचाराविरोधात तक्रार, कारवाईची मागणी\nपुढीलबाजारात येणार आता नॅनोपेक्षाही ‘क्यूट’ गाडी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2009/02/blog-post.html", "date_download": "2019-07-16T00:02:55Z", "digest": "sha1:ILVRRKQ3U5PBAUPE6BDJXMN2G34PFNYG", "length": 4500, "nlines": 102, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: लिटिल चैम्प आणि मी", "raw_content": "\nलिटिल चैम्प आणि मी\nआज लोकप्रभामधे लिटिल चैम्प वर आलेला लेख वाचनात आला.खुप सुंदर लेख आहे अन वाचताना नकळत माझ्या मनात विचार आल,या पाच छोट्या मित्रानी आपल आयुष्य अगदी सुंदर करून टाकले आहे.खुप लोकाना त्यांची दुःख विसरायला लाव���ी तर काहिना जगण्याची नवी उमेद दिली.हा कार्यक्रम पाहताना कुठे ही कृत्रिमता जाणवली नाही.झी च्या पूर्ण टीमने त्यांच बालपन कुठेही हरवून दिल नाही त्यामुलेच हा कार्यक्रम नितांत सुंदर झाला.माझा सोमवार आणि मंगलवार खुप छान जायचा.ऑफिसच टेंशन मनातील विचार सार काही विसरून अगदी तल्लीन होउन त्यांच्या गाण्याचा आनंद घ्यायचो.या मुलानी खुप अविस्मरनीय अशे क्षण दिलेत त्याबरोबरच त्यानी मोठ्यना खुप काही शिकवल.या सर्व छोट्या चैम्पना अगदी मनापासून सलाम.\nकोणत्याही ब्लॉगच्या पहिल्या लेखावर प्रतिक्रिया द्यायची ही आपली स्टाईल. आता वाचतो बाकीचे सगळे लेख जमतील तसे. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. :-)\nलिटिल चैम्प आणि मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/author/mahtab", "date_download": "2019-07-16T00:30:28Z", "digest": "sha1:EXWNHWPPQO2PHONRNSUCB7Z4MI33EGXL", "length": 3113, "nlines": 48, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "माहताब आलम, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nनऊ वर्षे उलटूनही शाहीद आझमी खून खटल्याचा निकाल नाहीच\nसरकारी वकील वैभव बगडे यांच्या मते फिर्यादी पक्षाकडे ठोस पुरावे आहेत व निकाल त्यांच्या बाजूने लागेल असा आत्मविश्वास त्यांना वाटतो. ...\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvikasacheudyog-news/article-on-information-1169202/", "date_download": "2019-07-16T00:28:03Z", "digest": "sha1:X3GDB6U6KTZZ6J4JK7FCPFXKYLW62EJY", "length": 29971, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "महामाहितीचे मोल | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nअर्थ विकासाचे उद्योग »\nजगभरातील राज्यकर्तेही आता महामाहितीचा आधार घेताना दिसत आहेत.\nजगभरातील राज्यकर्तेही आता महामाहितीचा आधार घेताना दिसत आहेत. निवडणुकीतील धोरणात्मक डावपेचांची आखणीही प्रक्रिया केलेल्या महामाहितीच्या आधारे केली जात आहे. सरकारी कल्याणकारी योजना परिणामकारकरीत्या राबवावयाच्या असतील तर या महामाहितीचे मोल फार मोठे आहे..\nचांगल्या अर्थाने चौकस बुद्धीचे आपण कौतुक करतो, पण वाईट अर्थाने जिथे-तिथे नाक खुपसणारा असे दूषणपण देतो. पण या सर्वच चौकस वृत्तीच्या माणसांनी जमवलेल्या माहितीचा उपयोग ते कसा करतात यावरून ते कौतुकास पात्र आहेत की दूषणाला पात्र आहेत हे आपण ठरवतो. जगातील एका महान तत्त्ववेत्त्याने म्हटले होते की, ज्या माहितीचा माझ्याशी संबंध नाही किंवा ज्या माहितीमुळे मला कोणतेही नुकसान-नफा नाही ती माहिती मला देऊच नका अशी माहिती देण्या-घेण्याच्या प्रक्रियेला आपण गावगप्पा किंवा कुटाळक्या अशी संबोधने वापरतो. पण या बदलत्या युगात माहिती ही एक अतिशय मौल्यवान संपत्ती बनू पाहत आहे. तंत्रज्ञानक्रांती व संगणकीय महाजालाबरोबर या माहितीचे अर्निबध स्रोत निर्माण झाले आहेत. आता केवळ माहितीच नाही तर महामाहितीचे युग अवतरते आहे. कोणत्याही उद्योगाला या महामाहितीचा उपयोग आपली उत्पादकता आणि नफा वाढवण्यासाठी कसा करून घेता येईल यावर नवनवीन आराखडे बांधले जात आहेत. जीवघेणी स्पर्धा आणि मान मोडणारी गती या अडकित्त्यात सापडलेले आजचे उद्योग हे उद्योगवाढीचे नवनवीन मार्ग शोधत आहेत आणि याच प्रक्रियेत महामाहितीचे मोल दिवसागणिक वाढत चालले आहे. आज बाजारपेठेचा भूगोल इतिहासजमा होत असताना मला काय माहिती आहे हे जेवढे महत्त्वाचे आहे त्यापेक्षाही मला ते कधी माहीत झाले हेही तितकेच महत्त्वाचे आहे. बाजारात जेव्हा एखाद्या गोष्टीचे मोल वाढत जाते तेव्हा त्याची उपयुक्तता व मागणीही वाढत जाते. मागणी वाढत गेली की त्या मालाची किंमत वाढत जाते. ज्यांच्याकडे या माहितीच्या मालाचा साठा असतो त्यांना अधिक नफा होतो. या अधिक नफ्याच्या आकर्षणाने नवीन उद्योग प्रमेये बाजारात येतात व पुरवठा वाढत जातो व किमती व मोल यांच्यातील समतोल राखला जातो. या गणितातील महत्त्वाचे पाऊल म्हणजे या मौल्यवान माहितीचा पुरवठा वाढवणे आणि म्हणूनच या महा माहितीच्या आधारावर आता नवीन उद्योग प्रमेयांची उभारणी होताना दिसते आहे. संगणकीय तंत्रज्ञान, दूरसंचारातील क्रांती, बाजारपेठांची गरज, ग्राहकांची सोय अशा अनेक बाबींना एकत्र करून या महामाहितीचा नवीन उद्योग आता फोफावत चालला आहे. या उद्योगांचा फायदा जसा मोठय़ा प्रस्थापित उद्योगांना आपली उत्पादकता व नफा वाढवण्यासाठी होतो तसाच तो ग्राहकांनाही होतो. आज मोठमोठय़ा बाजारपेठेत पुरवठादारांच्या मांदियाळीत माझी गरज काय हेच ग्राहक विसरू लागला आहे व बऱ्याचदा गोंधळू लागला आहे. महामाहितीच्या उद्योगांनी तयार केलेल्या ‘माला’चा उपयोग या ग्राहकांनाही वरदान ठरत आहे. उदाहरणार्थ, मी एखादे पार्सल परगावात पाठवले तर ते तेथे पोचेपर्यंत मला पत्ताही नसायचा की ते कोठे आहे. पण आज माहितीच्या आधारे त्या पार्सलची संपूर्ण हालचाल मला माझ्या चलत दूरध्वनीवरही मिळू शकते. मला मिळणारी ही माहिती मला अत्यंत सोईची वाटते. ही माहिती मला आपोआप मिळत नाही तर कोणी तरी ही माहिती सतत जमा करत असतो, कोणी तरी त्यावर प्रक्रिया करत असतो आणि कोणी तरी ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचवत असतो. महामाहितीच्या उद्योगाची ही तीन नवीन प्रमेये आहेत. स्वत:करिता माहिती मिळवून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेतच, पण आता या माहितीची दलाली करणारेही बाजारातील या नवीन उद्योगाचे भागीदार झाले आहेत.\nकोणत्याही माणसाला मिळणारी माहिती कधीच नकोशी वाटत नाही. पण त्या माहितीवर तो पुढे काय प्रक्रिया करतो व निर्णय घेताना त्या प्रक्रिया केलेल्या माहितीचा कसा उपयोग करून घेतो यावर त्या माहितीचे मोल अवलंबून असते. फार पूर्वीपासून प्रत्येक राजाचे हेरखाते किती सक्षम आहे त्यावर त्याचे यश अवलंबून असायचे. औद्योगिक क्रांतीनंतर औद्योगिक हेरगिरीलाही महत्त्व आले. प्रतिस्पर्धी उद्योगाची पुढची चाल काय असेल हे मला आधी समजले तर बाजारपेठेत मला त्याचा खूप फायदा होतो. भांडवली बाजारपेठेत तर वायद्याचे भाव, समभागाचे भाव हे पूर्णपणे मिळणाऱ्या माहितीच्या आधारावरच आराखडे बांधत ठरत असतात. प्रत्येक दलाल हा आपआपल्या ग्राहकाला ही माहिती देऊन त्याचा व आपला फायदा कसा होईल इकडे बघत असतात. याच माहितीच्या आधारावर ब्लूमबर्ग, थॉमसन रॉयटर्स असे दलाली उद्योग सुरू झाले व त्यांचे उद्योग आज या केवळ महामाहितीच्या आधारावर हजारो कोटी रुपयांची उलाढाल करत आहेत. मायकेल ब्लूमबर्गने १९८१ साली सुरू केलेल्या कंपनीमुळे त्याची स्वत:ची मालमत्ता आज ३०,००० कोटी रुपयांहून अधिक आहे आज भारतात काही पत्रकारांनी एकत्र येऊन कोजन्सीस नावाची अशीच माहितीची दलाली करणारी कंपनी सुरू केली. माहिती मिळवून ती एकत्रित करणे, त्याची योग्य मांडणी करणे हेही उद्योग प्रमेय होऊ शकते. अमेरिकेतील एका किरकोळ साखळी दुकानांच्या उद्योगात, एका प्रभागामध्ये संगणकीय प्रणालीतून जेव्हा त्यांच्या विक्रीच्या माहितीवर प्रक्रिया करण्यात आली तेव्हा असे लक्षात आले की, लहान मुलांचे लंगोट, वेष्टनातील खाद्यपदार्थ व बीअर या तीन असंबंधित वस्तूंचा संबंध आहे असा भास होत होता. अधिक खोलात शिरल्यावर त्यांच्या लक्षात आले की, त्या प्रभागात तरुण जोडप्यांचे प्रमाण जास्त होते. बायकोने नवऱ्याला कार्यालयातून येताना मुलांसाठी लंगोट व रात्रीच्या जेवणाचे पदार्थ आणायला सांगितले. तो तरुण त्या दोन गोष्टींबरोबर बीअरच्या २-३ बाटल्याही खरेदी करत होता. या तिन्ही गोष्टी दुकानात लांब लांब ठेवलेल्या होत्या. त्यामुळे गाडी लांबवर पार्क करून तिन्ही गोष्टी खरेदी करून पैसे देऊन जायला त्याला वेळ लागायचा. त्या दुकानात जेव्हा तिन्ही गोष्टी जवळजवळ मांडण्यात आल्या तेव्हा दुकानाचा खप ३० टक्क्यांनी वाढला. आज उद्योगधंद्यांमध्ये अशी अनेक उदाहरणे दिसत आहेत. आता मोटारगाडय़ांचे उदाहरण घ्या. माझ्या गाडीत मी चाक कसे पकडतो आहे, गाडी किती वेळ किती वेगाने पळत आहे, पायांचा दाब कसा पडतो आहे असे कित्येक माहितीबिंदू गाडीतील संगणक जमा करतो आणि एका विशिष्ट वेळी मला घंटानाद करून सांगतो की, मालक, तुम्ही आता चहापानासाठी थोडे थांबावे व मग परत प्रवास सुरू करावा आज भारतात काही पत्रकारांनी एकत्र येऊन कोजन्सीस नावाची अशीच माहितीची दलाली करणारी कंपनी सुरू केली. माहिती मिळवून ती एकत्रित करणे, त्याची योग्य मांडणी करणे हेही उद्योग प्रमेय होऊ शकते. अमेरिकेतील एका किरकोळ साखळी दुकानांच्या उद्योगात, एका प्रभागामध्ये संगणकीय प्रणालीतून जेव्हा त्यांच्या विक्रीच्या माहितीवर प्रक्रिया करण्यात आली तेव्हा असे लक्षात आले की, लहान मुलांचे लंगोट, वेष्टनातील खाद्यपदार्थ व बीअर या तीन असंबंधित वस्तूंचा संबंध आहे असा भास होत होता. अधिक खोलात शिरल्यावर त्यांच्या लक्षात आले की, त्या प्रभागात तरुण जोडप्यांचे प्रमाण जास्त होते. बायकोने नवऱ्याला कार्यालयातून येताना मुलांसाठी लंगोट व रात्रीच्या जेवणाचे पदा���्थ आणायला सांगितले. तो तरुण त्या दोन गोष्टींबरोबर बीअरच्या २-३ बाटल्याही खरेदी करत होता. या तिन्ही गोष्टी दुकानात लांब लांब ठेवलेल्या होत्या. त्यामुळे गाडी लांबवर पार्क करून तिन्ही गोष्टी खरेदी करून पैसे देऊन जायला त्याला वेळ लागायचा. त्या दुकानात जेव्हा तिन्ही गोष्टी जवळजवळ मांडण्यात आल्या तेव्हा दुकानाचा खप ३० टक्क्यांनी वाढला. आज उद्योगधंद्यांमध्ये अशी अनेक उदाहरणे दिसत आहेत. आता मोटारगाडय़ांचे उदाहरण घ्या. माझ्या गाडीत मी चाक कसे पकडतो आहे, गाडी किती वेळ किती वेगाने पळत आहे, पायांचा दाब कसा पडतो आहे असे कित्येक माहितीबिंदू गाडीतील संगणक जमा करतो आणि एका विशिष्ट वेळी मला घंटानाद करून सांगतो की, मालक, तुम्ही आता चहापानासाठी थोडे थांबावे व मग परत प्रवास सुरू करावा सुरक्षिततेच्या दृष्टीने गाडीचा हा गुण मला खूप आकर्षक वाटतो. इंग्लंडमधील ‘टेस्को’ नावाचा किरकोळ बाजारातील उद्योग दर महिन्याला १५० कोटी माहितीबिंदू जमा करतो. याचा उपयोग कोणत्या ग्राहकांना काय गरज आहे, दररोजच्या वस्तूंच्या दरांचे बदल कसे करावेत, कोणत्या मालाला जास्त सवलतीचे आकर्षण द्यावे असे अनेक निर्णय या महामाहितीच्या प्रक्रियेतून आलेल्या निकालांच्या आधारे घेतले जातात. अ‍ॅमेझॉन या कंपनीने तर असा दावा केला आहे की, या जमवलेल्या माहितीच्या आधारे ते ग्राहकांना बऱ्याच शिफारशी करतात. त्यांच्या एकंदर विक्रीच्या ३०% हिस्सा हा अशा शिफारशींवर आधारित विक्रीचा असतो. आज महाजालावर मी एखादे पुस्तक विकत घेतले किंवा एखादे गाणे विकत घेतले तर लगेच हे पुस्तक विकत घेणाऱ्यांनी ही-ही पुस्तकेपण विकत घेतली आहेत किंवा कोणती इतर गाणी तुमच्या आवडीची असतील वगैरे शिफारशी टपकन पडद्यावर येतात. जेणेकरून मी ती पुस्तके किंवा गाणी खरेदी करावीत. विक्रीच्या वाढीबरोबर ग्राहक म्हणून मलाही या माहितीचा मोठा उपयोग होतो.\nजगभरातील राज्यकर्तेही आता या महामाहितीचा आधार घेताना दिसत आहेत. निवडणुकांची संपूर्ण धोरणात्मक डावपेचांची आखणी ही या प्रक्रिया केलेल्या महामाहितीच्या आधारेच तर केली जाते. या माहितीचे एकत्रीकरण करून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योजक आज जगभरात सर्वच राजकीय पक्षांना आपला ‘माल’ विकून श्रीमंत होताना दिसत आहेत. पण याचबरोबर सरकारी कल्याणकारी योजना परिणामकारकरीत्य��� राबवयाच्या असतील तर या महामाहितीचे मोल फार मोठे आहेत. अशा योजनांच्या यशस्वी सक्षमीकरणामुळे जर राजकीय पक्ष निवडून येऊ लागले तर निवडणुकीतील इतर वाम मार्गानाही आळा बसेल. महामाहितीचे मोल असे सामाजिक व राजकीय फायद्याचेही आहे. एका जागतिक सल्लागार कंपनीच्या अहवालानुसार जर अमेरिकन सरकारने या महामाहितीचा योग्य उपयोग केला तर वर्षांकाठी त्यांची १८ लाख कोटी रुपयांची बचत होऊ शकेल.\nअर्थात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे महामाहितीच्या या उद्योगालाही दुसरी बाजू आहे. ही माहिती जमा करताना तुम्ही कोणाच्या खासगी आयुष्यात किंवा गोपनीय गोष्टीत लुडबुड करीत नाही ना, हे बघणे महत्त्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीचे कोणते माहितीबिंदू हे गोपनीय आहेत व कोणते माहितीबिंदू हे महामाहितीचा भाग म्हणून वापरताना विकता येतील याचे भान या उद्योगाने ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. भारतात आधार कार्डाच्या संदर्भात जमा केलेले भारतीय नागरिकांचे माहितीबिंदू कसे व कोठे वापरता येतील किंवा येणार नाहीत या बाबतीचे निर्णय आता न्यायालयीन वादात अडकले आहेत. आताच्या नवीन चुणचुणीत चलत दूरध्वनींची ध्वनिसंवर्धक यंत्रणा ही २४ तास सुरू राहू शकते व या आधारे बाजूला दूरध्वनी ठेवून तुमचे संपूर्ण संभाषण त्यावर कोणी बोलत नसतानाही मला ऐकता येते. हे वैयक्तिक गोपनीयतेचे सरळ सरळ उल्लंघन आहे. पण आज मी माहिती उद्योगात अशा संगणकीय प्रणाली पाहिल्या आहेत की, ते हे काम करतात. आज त्याचा उपयोग तुम्ही दूरदर्शनवर कोणत्या जाहिराती- कार्यक्रम बघता वगैरे माहितीबिंदू जमा करण्यासाठी होतो. पण या सर्वाचा दुरुपयोगही होऊ शकतो. यामुळे उद्योगाने व समाजाने दक्ष राहणे गरजेचे आहे. माहितीचे हे पर्वत उभे राहत असताना व त्यातून नवोद्योग तयार होत असताना त्याच्यामागचा हेतूही महत्त्वाचा आहे. अग्नीचा उपयोग अन्न शिजवण्यासाठीही होतो व सारे भस्मसात करण्यासही होतो. आपण या महामाहितीचा कसा उपयोग करणार, हे त्या त्या समाजाने, बाजारपेठेने, उद्योगांनी व राज्यकर्त्यांनी ठरवायचे आहे. महामाहितीचे मोल त्यावरच ठरणार आहे.\nलेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा ई-मेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊ���लोड करा.\nविषय समजून घेण्यासाठी किंवा संदर्भासाठी आली ह्युमन लायब्ररी\n‘मोठय़ा शहरांसाठी अतिरिक्त तहसील कार्यालय करणार’\nआपल्या भाषेत व्यक्त व्हा\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/devotee-damages-ornamental-works-during-chintamani-ganesh-idol-procession-1747998/lite/", "date_download": "2019-07-16T00:42:09Z", "digest": "sha1:GQRXS4SVDCG5XQ7IIXCGHUU7BTFYKIAW", "length": 10809, "nlines": 97, "source_domain": "www.loksatta.com", "title": "devotee damages Ornamental works during chintamani ganesh idol procession | भक्तांनो, हे करून पाहा.. | Loksatta", "raw_content": "\nभक्तांनो, हे करून पाहा..\nभक्तांनो, हे करून पाहा..\nकाही सार्वजनिक उत्सवमंडपांत या वर्षांपासून जुगार खेळण्यास पोलिसांनी मनाई केल्याचे वृत्त आहे.\nभक्तगणहो, (ही गणेशभक्तांना उद्देशून घातलेली साद आहे..) येत्या संपूर्ण उत्सवकाळाकरिता तुम्हास अगोदरच शुभेच्छा खरे म्हणजे, केवळ शुभेच्छांच्या जोरावर सणासुदीचा आनंद द्विगुणित व्हावा असे दिवस आजकाल राहिलेले नाहीत. तुम्ही कोणत्या शहरात राहता, त्यावरही या दिवसांच्या ‘आनंदाची घनता’ अवलंबून असते. जर तुम्ही मुंबईसारख्या महानगरात राहत असाल, तर सणांच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक धांगडिधग्यापासून स्वत:चा बचाव करण्याची सावधगिरी तुम्ही बाळगली नाहीत, तर तुमचा सण आनंदात कसा जातो हे पाहणेच औत्सुक्याचे ठरेल. त्यामुळे, पुढील काही दिवस संकटाचे आहेत असे समजून वागलात, तर सणासुदीचा आनंद उपभोगता येईल, अशी सावधगिरीची सूचना भक्तांना (पक्षी- गण���शभक्तांना) अगोदरच देऊन ठेवण्याचे धाडस नाइलाजाने करावे लागत आहे. ही सूचना तीन दिवस अगोदरच का दिली अशी शंकादेखील भक्तांना येऊ नये यासाठीची रंगीत तालीम रविवारीच मुंबईत लालबाग-परळसारख्या गजबजलेल्या बाजारपेठांच्या ठिकाणी पार पडली आहे, हे एव्हाना भक्तांना (पक्षी- गणेशभक्तांना) समजलेच असेल. या परिसरातील एका सार्वजनिक गणेशोत्सवातील विघ्नहर्त्यांच्या आगमनप्रसंगी भक्तिमय वातावरणाने एवढी परिसीमा गाठली, की त्या उन्मादात न्हाऊन निघणाऱ्या भक्तांना परिसरातील सुशोभीकरणाच्या भौतिक अस्तित्वाचे जरादेखील भान राहिलेच नाही. त्यामुळे परिसरातील शोभिवंत झाडांची नासधूस झाली, काही भक्तांनी बसगाडय़ांवर चढून उंचावरून आपल्या भक्तिभावनेला वाट करून दिली, तर काही भक्तांकडून परिसरातील शिल्पांची नासधूस घडली.. गेल्या वर्षीदेखील असेच घडल्याने, या परिसरात सुरक्षा जाळ्या बसविल्या होत्या, पण भक्तीचा महापूरच एवढा अनावर होता, की त्या जाळ्यांनी अखेर त्यापुढे मान टाकली.. तर भक्तहो, ही तर आपल्या सार्वजनिक उत्सवप्रियतेची केवळ सुरुवातीची चुणूक होती. खरा सार्वजनिक सोहळा तर आता तोंडावर येऊन ठेपला आहे. या काळात आपापल्या घराची खिडक्या-दारे मजबूत आहेत ना, भक्तिभाराने जडावलेल्या ध्वनिलहरींचे धडाडते डेसिबल आपल्या घरात घुसू पाहत असतील, तर त्याची तीव्रता रोखण्याची क्षमता दरवाजांमध्ये आहे ना, याची अगोदरच खात्री करून घ्या. ध्वनिसंकटापासून स्वत:चा बचाव करायचा तर अगदीच महत्त्वाचे काम नसल्यास शक्यतो घराबाहेरच पडू नका, आणि घराबाहेर पडणे अपरिहार्यच असेल, तर कर्णसंपुटे शाबूत राहतील अशा आवरणाखाली त्यांना झाकून ठेवण्याची खबरदारी घ्या. येत्या काही दिवसांत भक्तीचा व पर्यायाने भक्तगणांच्या गर्दीचा महापूर सार्वजनिक उत्सवमंडपांच्या दिशेने लोटण्याची चिन्हे असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असेही सुचवावेसे वाटते. पुण्यामुंबईतील नागरिकांना चारचाकी वाहनांतून प्रवास करण्याची कितीही हौस असली, तरी आपली वाहने वाटेतच कुठे तरी सोडून पायपीट करावी लागेल याची जाणीव ठेवून शक्यतो वाहने रस्त्यावर आणणेच टाळावे. याचा दुसरा फायदा म्हणजे, चालण्याचा व्यायामदेखील होऊ शकेल. अशी आणखीही काही पथ्ये आहेत, पण ती आपापल्या कुवतीनुसार आचरणात आणावी लागतील. काही सार्वजनिक ���त्सवमंडपांत या वर्षांपासून जुगार खेळण्यास पोलिसांनी मनाई केल्याचे वृत्त आहे. त्याऐवजी, मूर्तीच्या मंचाखालील तळघरात कॅरम आणि बुद्धिबळाचे डाव मांडावेत असे पोलिसांनी सुचविले आहे. आपली मुलेबाळे मंडपात फार वेळ रमत असतील, तर ते बुद्धिबळ खेळत बसले असतील, असे समजून त्यांना होणाऱ्या उशिराकडे दुर्लक्ष करा.. एवढी काही पथ्ये पाळलीत, तर सणासुदीच्या दिवसांतील शुभेच्छा सार्थकी लागतील, याची खात्री बाळगा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/09/blog-post_44.html", "date_download": "2019-07-16T01:02:03Z", "digest": "sha1:OGAC6OZPLUTU2V7GRVEKXVYMEKKC2IQW", "length": 6383, "nlines": 52, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "कै. धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या प्रथम मानाचा गणेशाची स्थापना - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » कै. धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या प्रथम मानाचा गणेशाची स्थापना\nकै. धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या प्रथम मानाचा गणेशाची स्थापना\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१८ | गुरुवार, सप्टेंबर १३, २०१८\nकै. धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या प्रथम मानाचा गणेशाची स्थापना\nतब्बल १३१ वर्षांची महान परंपरा असलेला येवला शहरातील कै. धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या प्रथम मानाचा गणेशाची स्थापना मिरवणूक, अडीच तास चाललेल्या या मिरवणुकीत तालमीच्या युवक कार्यकर्त्यांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांनीच मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी दाखविलेले पारंपारिक लाठी-बनाटी फिरविण्याचे मैदानी प्रदर्शन सर्वांचेच लक्ष वेधून गेले.प्रथम मानाच्या या तालीम संघाच्या मिरवणुकीत नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर,माजी नगराध्यक्ष रामदास दराडे,भोलानाथ लोणारी,श्रीमती सुंदराबाई लोणारी,तालीम संघाचे अध्यक्ष राजेंद्र लोणारी,भीमराज नागपुरे,राजकुमार कासार,प्रभाकर ठाकूर,खलील शेख,मुकुंद पोफळे,कृष्णाआप्पा कंदलकर,चंद्रकांत कासार,हिरामण पराते,योगेश देशमुख,लक्ष्मण गवळी,सुभाष शेटे,सुभाष निकम,नितीन आहेर,दीपक लोणारी,नगसेवक सचिन मोरे,माजी नगरसेवक सागर लोणारी,शंकरराव क्षीरसागर,प्रकाश लोणारी,रवी हाबडे,रामेश्वर भांबारे,रामेश्वर हाबडे,बाळू पैलवान नागपुरे,राहुल लोणारी,प्रभाकांत पटेल,श्रीपाद जोशी,किरण पटेल यांच्यासह मोठया संख्येने मान्यवर सहभागी झाले होते. प्रथम मानाच��या गणेशाची सायंकाळी सहाच्या दरम्यान लोणार गल्लीतील तालीमसमोर प्रतिष्ठापना होताना, आमदार किशोर दराडे व इतर मान्यवरांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66185", "date_download": "2019-07-16T01:43:30Z", "digest": "sha1:32VFS43B3SPWF4YZGORDAKBMJEDPROUA", "length": 19726, "nlines": 181, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लता स्वरपुष्प १: सुनियो जी अरज म्हारी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /लता स्वरपुष्प १: सुनियो जी अरज म्हारी\nलता स्वरपुष्प १: सुनियो जी अरज म्हारी\nलता मंगेशकरांनी गायलेल्या व मला आवडलेल्या गाण्यांचे रसग्रहण करायचा हा आनंददायक उपक्रम पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू केला आहे. ह्या गाण्यांचे आपले असे एक मिथिकल युनिवर्स आहे. मानवी भावनांच्या अनेक नाजूक, हळव्या पदरांना लतेची गाणी तिच्या सुमधुर अप्रतिम आवाजात स्पर्श करतात. गाणे ऐकल्यावर आपल्याला उमगते की खरेच की, मला असंच तर वाटतंय. ही गटणे छाप एक्सेल शीट मधली जंत्री नव्हे किंवा लताचे टॅलेंट कसे वर्ल्ड्क्लास आहे ते ठासून सांगायचा प्लॅट्फॉर्म ही फक्त एक सुरांची आनंदयात्रा आहे.\nलतेबरोबर कल्पनेची भरारी घेताना आपण प्रथम जाणार आहोत राजस्थानच्या वाळवंटात. जीवनाच्या वाटेवर पुढे पुढे जाताना आपण आपला मायदेश, गाव, गल्ली सोडून जगाच्या पाठीवर कुठेतरी रुजायचा प्रयत्न करत असतो. पाय थोडे स्थिर होतातही आणि आपला आसरा उभा राहतो. दिवसरात्रीचे वेगवान चक्र फिरत राहते. पण कधीतरी रात्री दोन-अडीच-तीनला झोप येत नाही. परगावी, परदेशी किर्र अंधारात मन शोध घेते माहेराचा. तिथल्या सुखी क्षणांचा आठव येउन पापण्या कधी झरायला लागतात ते कळतही नाही आणि अश्या अवस्थेत लताची तान येते सोबत एक भावुक तक्रार घेउन. आणि मग सासूर वाशीण वडिलांकडे मागणी करते..... सुनिओ जी अरज म्हारी, बाबुला हमार.\nसुरांच्या स्केल वर ही ओपनिंग तान म्हणजे विराटने येताच पहिल्या बॉलला मारलेली सिक्सर आहे.\nबरोबर कोणतेही वाद्य नसताना ही फिरकीची तान गायिकेचे निर्विवाद कौशल्य व सुरांवरची कमांड च\nएका फटक्यात समोर आणते. मग पखवाज आहे व गाणे तबल्यावर सुरू होते. संगीतकार बंधूंनी आपल्या बहिणीसाठी मुद्दाम अवघड चाल रचली आहे व लतेने त्याचे झळाळते सोने केले आहे.\nमग माहेरवाशीण; जी सासरच्या भावनीक वाळवंटात एक एक दिवस कामाच्या असह्य ओझ्याखाली दबून, सासूच्या निर्दय कड्क नजरे खाली एक एक दिवस घालवते आहे तिला माहेरच्या आईच्या मायेने भिजलेल्या अंगणाची सय येते. भावाबरोबर केले ल्या खोड्या सुखवून जातात.\nह्या कडव्यातली आवाजाची फिरत ऐका.\nभिजे भिजे अंगना की\nरुखी रुखी आंखियों में रेती उडाये.\nसूनी सूनी कोरी अंखिया भेजिओ फुहार\nसारेग ग ध ध पग सां सां नी ध. गपसनी ध गनी धप गध पग सारे धसा.\nअगदी कलदार चांदीच्या भांड्यावर आघात केल्यासारखे स्पष्ट आहेत.\nरुक्ष जीवन जगताना डोळ्यातले अश्रू आणि मनातल्या भावना सर्वच सुकून गेले आहे. मायेचा थोडा ओलावा पाठवा बाबा नाहीतर तुमची लाडली बेटी कशी तग धरेल... असा विलाप सासरी दूर दिलेली कन्या करते.\nपण तुम्ही सर्व मला विसरला तर नाहीत. एकदा सासरी देउन टाकली ती तिकडचीच झाली. पण माझे मन तुमच्यात अडकले आहे ना. ते काही नाही. डोली घेउन चार कहार पाठवून द्या कसे कितीही मनात आले तरी रीतसर बोलावणे आल्याशिवाय सासू जाउ द्यायची नाही व अहोंना पण आव्डायचे नाही मी माहेरी आलेले . आता श्रावणात तिथे धूम चालू असेल पाणवठ्यावर मैत्रीणी एक मेकींची थट्टा करत साडी धूत असतील, मेळ्यातून काय रंगाच्या बांगड्या घ्यायच्या , नवे बोरले\nघ्यायचे त्याचे बेत रचत असतील आणि मी इथे एकटी चुलीसमोर भाकर्‍या शेकवत बसलेय.\nबिसरा दिये हो बाबुल बिदेस भिजायके\nहमका बुलाय रे बाबुल डोलिया लिवायके\nभेजो जी डोली उठाये. भेजो जी चारो कहार.\nह्या वाक्याला मला कायम भरून येतो. माहेर अंगावर घेउन अनेक भौतिक जबाबदार्‍या पेलत मोठी झालेली ही स्त्री. सासर पाहिले नाही आणि सासुर वाशिणीचे सोपस्कार झाले नाहीत. पण ही वाक्ये इतक्या प्रांजल स्री सुलभ पणे म्हणते की अंगावर काटा येतो. तिचे माहेर सप्तकातच लपले आहे.वडील कधीच वारले लहान पणी. पण त्यांना हे गाताना वडिलांची आठवण येत असेल का असे वाटून मी त्यांच्या वाट् चे गहिवरून घेते. कारण गाण्यात हे वैयक्तिक दु:ख कधी ही कुठेही दिसत नाही तिथे फक्त एक चोख, परफेक्ट कलात्मक आविष्कार दिसतो. हे एका कसलेल्या अनुभवी गायिकेचे गोळीबंद आउट पुट आहे. काहीही त्रास का असेना आपल्या कामात फक्त परफेक्षन दिसले पाहिजे हे मला लताबाईंच्या ह्या गाण्यातून शिकायला मिळते. माणूस म्हणून इतके मोठे व्हायला किती सोसावे लागले असेल ह्याचा विचार करून मी येणार्‍या दिवसाच्या कामाचा विचार करू लागते. आपले माहेर आपल्या मनातच घेउन.\nगाणे सावन वर किवा युट्यूब वर उपलब्ध आहे.\nअमा अशक्य भारी लिहिलेयस गं\nअमा अशक्य भारी लिहिलेयस गं, विशेषतः शेवटचे कडवे.\nसुंदर रसग्रहण. यातलच 'झुठे\nसुंदर रसग्रहण. यातलच 'झुठे नैन बोले साची बतिया' सुध्या खुप सुरेख आहे.\n) ला शाम बेनेगल यांचा 'सरदारी बेगम' आला होता. त्यातली गाणी सुध्दा खुपच सुंदर आहेत.\nशाली अहो माझा तो फेवरिट\nशाली अहो माझा तो फेवरिट पिक्चर आहे सरदारी बेगम गाण्यांसाठी व तिच्या जीवन कथे साठी. स्वतंत्र लिहिण्यासारखा मटेरिअल आहे त्यात.\nआठवत नव्हते ईतक्यावेळ. 'आई\nआठवत नव्हते ईतक्यावेळ. 'आई शप्पथ' मधली चार मिनिटांची तोडी आहे. \"जगत तोरे कारण\". फारच सुंदर आहे. गायक लक्षात नाही पण पत्कींचे संगीत आहे. तुमच्या या लेखामुळे आता बरीच गाणी दिवसभर मनात रेंगाळत रहाणार. त्यासाठी धन्यवाद\nअमा, हो नक्कीच. तुम्ही\nअमा, हो नक्कीच. तुम्ही 'सरदारी बेगम’वर लिहाच. खुप आवडेल वाचायला.\nअमा, अतिशय सुरेख रसग्रहण\nअमा, अतिशय सुरेख रसग्रहण\nमाहेर अंगावर घेउन अनेक भौतिक जबाबदार्‍या पेलत मोठी झालेली ही स्त्री. सासर पाहिले नाही आणि सासुर वाशिणीचे सोपस्कार झाले नाहीत.>>>>>> हे वैयक्तिक जरा खटकलं.कलावंताची कलाकृती हा परकाया प्रवेश असतो.\nशाली, सरदारी बेगमबद्दल धन्यवाद\nसुनिधी चव्हाण ने हे गाणे\nसुनिधी चव्हाण ने हे गाणे फिनले ला गायलं होत.\nलेकिनची सगळी गाणी अतिशय सुंदर\nलेकिनची सगळी गाणी अतिशय सुंदर आहेत; प्रत्येक कानसेनाच्या संग्रहि ठेवण्याजोगी. आशा भोसलेंचं सत्यशील देश्पाड्यांसोबतचं \"झुटे नैना\" अप्रतिम...\nमी या गाण्याच्या शब्दांकडे कधी लक्षच दिलं नाही, हे आज लक्षात आलं. सासुरवाशीण म्हणतेय हे ...\nअमा, तुमचे प्रत्येक रसग्रहण\nअमा, तुमचे प्रत्येक रस��्रहण अतिशय सुरेख आहे जिओ असेच लिहित रहा यापेक्षा जास्त शब्द नाहीत माझ्याकडे\nलता सापडते, जाणवते, भावते ती अश्या गाण्यांमधून. लेकिन पहिल्यांदा पहिल्यावर सुमारे दिवसभर मी एका वेगळ्याच ट्रांन्समध्ये होतो. त्यात त्यातील शब्द व सुरांची पिसे हळुवार स्पर्शून जातात\nविशेषतः शेवट्च्या ओळी ह्या 'शब्देवीण संवादू' अशा अनेक भावभावनांचे कल्लोळ उठ्वून जातात. त्या कॅलिडोस्कोप प्रमाणे प्रत्येकाची एकेक वेगवेगळी अनुभूती असेल...\nअमा, फार सुरेख लिहिलंय\nअमा, फार सुरेख लिहिलंय हेसुद्धा. शेवटचा परिच्छेद आणि लताबद्दलचा हरेक शब्द पटला.\nउपक्रम सुरेखच योजलाय. आगामी\nउपक्रम सुरेखच योजलाय. आगामी स्वरपुष्पांबद्दल जाम उत्सुकता लागली.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2009/02/", "date_download": "2019-07-16T00:59:33Z", "digest": "sha1:QYBNWWDHL2LVSRJH65WYXNVLAKN2TJHT", "length": 4666, "nlines": 123, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: February 2009", "raw_content": "\nलोकप्रभावरिल एक अप्रतिम लेख :\nलिटिल चैम्प आणि मी\nआज लोकप्रभामधे लिटिल चैम्प वर आलेला लेख वाचनात आला.खुप सुंदर लेख आहे अन वाचताना नकळत माझ्या मनात विचार आल,या पाच छोट्या मित्रानी आपल आयुष्य अगदी सुंदर करून टाकले आहे.खुप लोकाना त्यांची दुःख विसरायला लावली तर काहिना जगण्याची नवी उमेद दिली.हा कार्यक्रम पाहताना कुठे ही कृत्रिमता जाणवली नाही.झी च्या पूर्ण टीमने त्यांच बालपन कुठेही हरवून दिल नाही त्यामुलेच हा कार्यक्रम नितांत सुंदर झाला.माझा सोमवार आणि मंगलवार खुप छान जायचा.ऑफिसच टेंशन मनातील विचार सार काही विसरून अगदी तल्लीन होउन त्यांच्या गाण्याचा आनंद घ्यायचो.या मुलानी खुप अविस्मरनीय अशे क्षण दिलेत त्याबरोबरच त्यानी मोठ्यना खुप काही शिकवल.या सर्व छोट्या चैम्पना अगदी मनापासून सलाम.\nलिटिल चैम्प आणि मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/04/blog-post_1980.html", "date_download": "2019-07-16T01:00:48Z", "digest": "sha1:5NLUEV37AJUOAP2UELRU5NGHNMLXUUQG", "length": 3750, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "पिण्याचे पाण्याचे आरक्षन न दिल्याने भुजबळ संपर्क कार्यालयासमोर दशक्रिया व मुंडण आंदोलनाच्या आधीच छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » पिण्याचे पाण्याचे आरक्षन न दिल्याने भुजबळ संपर्क कार्यालयासमोर दशक्रिया व मुंडण आंदोलनाच्या आधीच छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक\nपिण्याचे पाण्याचे आरक्षन न दिल्याने भुजबळ संपर्क कार्यालयासमोर दशक्रिया व मुंडण आंदोलनाच्या आधीच छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, २१ एप्रिल, २०१२ | शनिवार, एप्रिल २१, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/05/blog-post.html", "date_download": "2019-07-16T01:00:39Z", "digest": "sha1:GJXCUN732VR6SX4PM5OODBUQX6KD3AQV", "length": 3222, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "अंगुलगाव येथे वनविभागाच्या क्षेत्रात हरणांसाठी पाण्याचे तळे कोरडे............ - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » अंगुलगाव येथे वनविभागाच्या क्षेत्रात हरणांसाठी पाण्याचे तळे कोरडे............\nअंगुलगाव येथे वनविभागाच्या क्षेत्रात हरणांसाठी पाण्याचे तळे कोरडे............\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, १२ मे, २०१२ | शनिवार, मे १२, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/3084", "date_download": "2019-07-16T00:17:30Z", "digest": "sha1:H3AIFUZQ3MNUZ2S3XGBGWCQKIMP6RSZB", "length": 11317, "nlines": 103, "source_domain": "dhanlabh.in", "title": "स्टार एम एफ पहा !! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nस्टार एम एफ पहा \nBSE या सर्वात जुन्या exchange ने म्युच्युअल फंड खरेदीसाठी STAR MF ही सुविधा सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सुरु केली असून त्याद्वारे म्युच्युअल फंडाची युनिट्स डिमॅट स्वरूपातठेवता येऊ शकतात \n१. एकाच डिमॅट खात्यात शेअर्स व म्युच्युअल फंड युनिट्सचे विवरण बघण्याची सोय.\n२. आपले नामनिर्देशन, बँक खात्यातील बदल, पत्ता/जागा बदलण्याचा दाखला आपण फक्त एका ठिकाणी म्हणजे डिपीला पत्र देऊन बदलू शकतो. सध्या असे करायचे तर आपणास जेवढय़ा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक आहे, त्या सर्व फंड घराणे/ एएमसींना वेगवेगळे पत्र द्यावे लागते.\n३. नवीन युनिट्स घेण्यासाठी आपण आपल्या ब्रोकरला फोन करून ती खरेदी करू शकता आणि जसे शेअर्स जमा होतात, त्याचप्रमाणे ही युनिट्स तुमच्या डिमॅट खात्यात जमा होतील.\n४. सिस्टीमेटिक इन्वेस्टमेंट प्लान (एसआयपी ) डिमॅट स्वरूपात चालू करू शकता.\n५. म्युच्युअल फंडाच्या नवीन योजनेमध्ये आपले डिमॅट खाते क्रमांक घालून सहभागी होऊ शकता.\n६. आपल्या खात्यातील डिमॅट स्वरूपातील सर्व युनिट्स विकण्याची किंवा थोडी युनिट्स विकण्याची सोय.\n७. आपल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा लाभांश इच्छित बँक खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने थेट मिळण्याची सोय.\n८. डिमॅट स्वरूपातील एकत्रित युनिट्सवर कर्ज घेण्याची सुविधा\n९. डिपॉझिटरीकडून म्युच्युअल फंड युनिट्स घेतले किंवा विकले यासंबंधी पावती मिळण्याची सुविधा.\nम्युच्युअल फंडाची युनिट्स डिमॅट स्वरूपात ठेवण्यासंबंधी असलेले गैरसमज\n१. डिमॅट खात्याचे चार्जेस (वार्षिक खाते शुल्क) भरावे लागतील.\n२. युनिट्स विकताना गुंतवणूकदारांना ब्रोकरेज द्यावे लागेल. परंतु बरेचसे डिपी अशा प्रकारचे शुल्क आकारत नसून गुंतवणूकदारांनी या प्रक्रियेचा फायदा घ्यायला हवा.\nहल्लीच म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने २० लाख कोटींचा टप्पा पार केल्याची माहिती आपण वाचली असेलच. या गुंतवणुक��मधील किरकोळ गुंतवणूकदारांचे प्रमाण हे मोठय़ा वेगाने वाढत आहे. आणि ही गुंतवणूक जर डिमॅट स्वरूपात झाल्यास गुंतवणूकदारांना उपरोक्त फायदे घेता येतील तसेच आगामी काळात बरेचसे ब्रोकर्स /डिपी या सुविधा डिमॅट स्वरूपातच द्यायची योजना आखत आहेत तेव्हा काळाप्रमाणे बदल करणे सर्वानाच सोयीस्कर होणार आहे.\nयादृष्टीने BSE STAR MF हा platform अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे \nसातत्य राखणारे काही निवडक फंड \n बॅंक एफडी घ्यावी की एनसीडी \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8/", "date_download": "2019-07-16T00:18:37Z", "digest": "sha1:A7II4S2RKUF6447N2UL3FYZLK43YGX34", "length": 3531, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "स्टायलस पेन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - स्टायलस पेन\nएचपीचा ‘एक्स ३६०’ लॅपटॉप भारतात दाखल\nटीम महाराष्ट्र देशा : तंत्रज्ञानाच्या युगात रोज काहीतरी नवीन ग्राहकांसाठी बाजारपेठेत येतं असतं. एचपी कंपनीने आपल्या ‘पॅव्हिलॉन’ या मालिकेतील...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+039992+de.php", "date_download": "2019-07-16T00:22:27Z", "digest": "sha1:67CX62CHQRSIGG4IBMSYUMSJHK4PM3TC", "length": 3454, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 039992 / +4939992 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Görmin\nक्षेत्र कोड 039992 / +4939992 (जर्मनी)\nआधी जोडलेला 039992 हा क्रमांक Görmin क्षेत्र कोड आहे व Görmin जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Görminमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Görminमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4939992 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनGörminमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4939992 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004939992 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2007?page=32", "date_download": "2019-07-16T00:27:04Z", "digest": "sha1:C463PELDGQIGPU2VZ2RJI6VJ2VNHDGGA", "length": 6287, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चालू घडामोडी | Page 33 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /चालू घडामोडी\nचालू घडामोडींवरचं मायबोलीकरांचं हितगुज\nमहालेखापरीक्षण कितपत संवेदनाशील आहे\nधुंधुरमास म्हंजे कुठला महिना लेखनाचा धागा\nजनरल व्ही के सींग यांचे सरकार बरोबर दोन हात लेखनाचा धागा\nरिटेल मध्ये १००% थेट परकीय गुंतवणूक..... फायदे आणि परिणाम..\nकिंगफिशर देशोधडीस. सरकारी खजिना कोणासाठी\nक्रिकेट- एक गंभीर व्यसन लेखनाचा धागा\nखळ्ळं खट्याक .. एक तरी रिक्षा पेटवायची आहे. लेखनाचा धागा\n३१ डिसेंबर कसा साजरा करणार आहात \nभारत सरकारचा न्याय लेखनाचा धागा\nराहुल गांधी- एक औत्सुक्याचा () विषय.... लेखनाचा धागा\nSep 16 2011 - 8:39am जागोमोहनप्यारे\nशनिवारी केस का कापत नाहित लेखनाचा धागा\nयुवराज राहुल गांधी यांची मुफ्ताफळे लेखनाचा धागा\nपुण्यातील फटाके (कल-माडी) लेखनाचा धागा\nटगे (गीरीचा) पराभव लेखनाचा धागा\nमोदींचे उपोषण - डॉ. विनायक सेन आणि पेड न्युज लेखनाचा धागा\nनवीन पुरस्कारांची घोषणा ... लेखनाचा धागा\nहिंदि सिनेमाचे नाव इतर भाषात का नसते लेखनाचा धागा\nमाकडाहाती कॉम्प्युटर... लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/rural-energy/rural-energy-forum", "date_download": "2019-07-16T01:04:13Z", "digest": "sha1:PQLC5P26V45F42C6H62QEED6AYO2UOQX", "length": 6383, "nlines": 135, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "चर्चा मंच — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / ऊर्जा / चर्चा मंच\nहा मंच ग्रामीण ऊर्जा संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी उपलब्ध आहे.\nसध्या चालू असलेल्या चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी किंवा नवीन चर्चा सुरू करण्यासाठी खालील सूचीमधून योग्य तो मंच निवडा.\nपर्यावरण पर्यावरण संवर्धन घटकांची चर्चा करण्यासाठी हा चर्चा मंच 2\nपारंपारिक ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा 2\nऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर 1\nऊर्जेचे प्रकार व तंत्रज्ञान\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nयोजना व धोरणात्मक पाठिंबा\nऊर्जेवरील काही माहितीपट (फिल्म्स)\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्���वसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Sep 30, 2015\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/06/blog-post_01.html", "date_download": "2019-07-16T00:57:41Z", "digest": "sha1:BZHXPHTSR7U5JI4B7S5OR4VGKDCCOMFA", "length": 2964, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "महागाई चा निषेध साठी अंदरसूल येथील बंद - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » महागाई चा निषेध साठी अंदरसूल येथील बंद\nमहागाई चा निषेध साठी अंदरसूल येथील बंद\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, १ जून, २०१२ | शुक्रवार, जून ०१, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prestigious-second-ganapati-tambadi-jogeshwari/", "date_download": "2019-07-16T00:19:48Z", "digest": "sha1:UE3KDX2EGNDPBMEJYOCEECPH26MCWVFZ", "length": 9258, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुण्यातील मानाचा दुसरा गणपती : तांबडी जोगेश्वरी", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आं��ेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nपुण्यातील मानाचा दुसरा गणपती : तांबडी जोगेश्वरी\nपुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे आपले वेग-वेगळे महत्व आणि त्यामागचा इतिहास देखील तेवढाच रंजक आहे. याच पाच मानाच्या गणपतींचा इतिहास आणि त्यांचे महत्व आपण ‘महाराष्ट्र देशाच्या’ माध्यमातून जाणून घेणार आहोत.\nमानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी\nतांबडी जोगेश्वरी ही शहराची ग्रामदेवता आहे. हे मंदिर पुण्यातील पुरातन मंदिर असून या मंदिरातील देवीची मुर्ती स्वयंभू असल्याचे मानले जाते. तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा शंभर वर्षांहून अधिक जुनी आहे. तांबडी जोगेश्वरी गणपती हा मानाचा दुसरा गणपती. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे श्रींच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन करण्यात येते आणि दरवर्षी पुन्हा नव्या मूर्तीची स्थापना करण्यात येते. सुरवातीच्या काळात तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या आवारातच गणेशमुर्तीची स्थापना केली जात होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून मंदिराच्या बाहेर भव्य मंडपात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येते.\nया बाप्पाची मूर्ती पाहिली तर आफ्रिकन हत्तीचा चेहरा असणारी हि एकमेव मूर्ती आहे. ३३ इंच उंच आणि २६ इंच रुंद अशी हि मूर्ती आहे. या मूर्तीची आगमनाची मिरवणूक रथातून तर विसर्जनाची मिरवणूक पालखीतून काढण्यात येते, गेल्या चार पिढ्यांपासून दत्तात्रय कुलुंजकर यांचे कुटुंब गणेशाची मूर्ती साकारत होते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हि मूर्ती गिरे कुटुंब बनवत आहे.\nतांबडी जोगेश्वरी मंदिराची स्थापना १५४५ रोजी त्रिंबक बेंद्रे यांच्या हस्ते करण्यात आली आणि त्यानंतर तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्राम देवता म्हणून ओळखली जाऊ लागली, लोकमान्य टिळकांनी सर्व समाज एकत्र यावा या उद्देशाने गणेश उत्सवाची सुरुवात केली आणि या उत्सवात तांबडी जोगेश्वरीला मनाचे दुसरे स्थान मिळाले,\nतांबडी जोगेश्वरी बाप्पांचा देव्हारा आधी पितळेचा होता आणि काही काळानंतर मंडळाच्या सभासदांनी दिलेल्या देणगीतून चांदीचा देव्हारा बनवला आहे, सामाजिक उपक्रमात या मंडळाचा सहभाग अग्रगण्य राहिला आहे. १९९३ मध्ये जेव्हा लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात भूकंप झाला होता, तेव्हा तेथील लोकांना जी��नावश्यक वस्तू मंडळातर्फे दिल्या गेल्या होत्या,\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ‘दगडूशेठ’ चरणी\nगणेश मंडळात दिसणारा सच्चा मुस्लीम कार्यकर्ता\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4878616655115272189&title=Inauguration%20of%20Dhol-Tasha%20Mahakarandak&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-07-15T23:54:24Z", "digest": "sha1:FYFYCRCNGE2FPFLUSPP6FPVLMPSRUFC5", "length": 12058, "nlines": 126, "source_domain": "bytesofindia.com", "title": "राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेचे उद्घाटन", "raw_content": "\nराज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेचे उद्घाटन\nपुणे : ‘ढोल-ताशा वादन हे केवळ मोठया आवाजापुरते मर्यादित नाही, तर ती एक कला आहे. त्यातील ताल, मात्रा यांनाही नियम आहेत. सध्या चित्रपटातील गाण्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये ढोल-ताशांचा मोठया प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे ढोल-ताशा वादन आणि वादकांना उज्ज्वल भविष्य असून, ही कला अशीच जोपासावी,’ असे प्रतिपादन संगीतकार नरेंद्र भिडे यांनी केले.\nशुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवांतर्गत वेंकीज उद्योग समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव व उत्तरादेवी राव यांच्या स्मरणार्थ नातूबाग पटांगण येथे राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.\nया प्रसंगी वेंकीज उद्योग समूहाचे जगदीश बालाजी राव, भोला वांजळे, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, सुनील गोडबोले, अशोक गावडे, मोहन ढमढेरे, बालकलाकार गौरी गाडगीळ, अपूर्वा देशपांडे, अनिल दिवाणजी, राजाभाऊ चव्हाण, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व कलाकार उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते वाद्यपूजन करण्यात आले. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव यांनी उत्सवाला विशेष सहकार्य केले आहे.\nस्पर्धेची माहिती देताना निवृत्ती जाधव म्हणाले, ‘राज्यभरातून स्पर्धेसाठी ३७ संघाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातील १३, तर मुंबईतील ११ संघ आहेत. याशिवाय पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आदी भागांतील १३ पथकेही सहभागी होत आहेत. ११ ऑगस्टला दुपारी १२ ते रात्री नऊ या वेळेत प्राथमिक फेरी व अंतिम फेरी होणार असून रात्री ९.३० वाजता ‘वेंकीज’चे संचालक बालाजी राव यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण होणार आहे.’\nसुर्यवंशी म्हणाले, ‘स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांक विजेत्यांस अनुक्रमे पाच लाख, तीन लाख आणि दोन लाख रुपये, चतुर्थ क्रमांकास एक लाख आणि पाचव्या क्रमांकास ५१ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. पुण्यातील सहभागी पथकांना १० हजार, मुंबईतील पथकांना १५ हजार, तर इतर शहरातील सहभागी पथकांना २५ हजार रुपये दिले जातील. उत्कृष्ट ढोल वादक, उत्कृष्ट ताशा वादक, तसेच उत्कृष्ट ताल वादकास प्रत्येकी १५ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेचे परीक्षण गुलाब कांबळे, राजन घाणेकर, गिरीश सरदेशपांडे, राजहंस मेहेंदळे करतील.’\nउद्घाटनप्रसंगी स्वाती दातार यांच्या स्वरदा नृत्यसंस्थेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले. तत्पूर्वी सकाळी मंडईतील म्हसोबा मंदिरात श्रीं ची पूजा, होमहवन व धार्मिक विधी कलाकार वैष्णवी पाटील हिचे वडिल विजय पाटील आणि आई ज्योती पाटील यांच्या हस्ते पार पडले. अभिनेत्री अश्विनी जोग आणि योगेश सुपेकर यांनी उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.\nढोल-ताशा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० ऑगस्ट रोजी जगप्रसिद्ध तालवादक तालयोगी शिवमणी उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील ढोल-ताशा वादकांना त्यांच्या वादनाची अनुभूती घेण्याची संधी मिळणार असून, सायंकाळी ५.३० वाजता नातूबाग पटांगणात त्यांच्या वादनाला सुरुवात होणार आहे.\n( कार्यक्रमाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nपुणेकरांनी अनुभवला शिवमणींचा अद्भुत तालाविष्कार ‘सूर्यदत्ता’करणार व्यसनमुक्ती, नीतिमूल्यांची रुजवण ‘माझ्यासाठी देश महत्त्वाचा’ मसाल्यांच्या पदार्थांपासून साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन ‘सवाई गंधर्व : एक अनुभूती’\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nक्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी बाळासाहेब साने\nपुणेकरांसाठी अस्सल जर्मन नाटकाची मेजवानी\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/diwali/2008/node/97.html", "date_download": "2019-07-16T00:57:24Z", "digest": "sha1:LV3NS5YFYVVQI6NVUYU4F4AAD6DVXTKK", "length": 4156, "nlines": 96, "source_domain": "www.manogat.com", "title": "ललित | मनोगत", "raw_content": "मनोगत आस्वाद विवाद संवाद\nदिवाळी अंक २००८. वर्ष दुसरे.\nक्या होती है हमारी ड्यूटी \nपडू आजारी, मौज हीच वाटे भारी...\nक्या होती है हमारी ड्यूटी \nपडू आजारी, मौज हीच वाटे भारी...\nआवरताना काल मिळाल्या काही कविता\nथरथरता अधर अजून का\nसोडला मी भरतार (विडंबन)\nहोता वसंत, होता सुमनात वास बाकी\nकोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना\nज्योतिष- भविष्याच्या पाऊलखुणांचा मागोवा\nमहाराष्ट्राचे वैभव: हेमाडपंती मंदिरे\nरुडयार्ड किप्लिंग- जंगलबुकचा जनक\nरूट ३१२ - एक आगळावेगळा चीनप्रवास\nमराठी शुद्धलेखनाचे नियम मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच असावेत\nसपाटीकरणाऐवजी प्रमाणीकरण करू या\nभूपट्ट विवर्तन : माहिती आणि महती\nप्रा. प्र. ना परांजपे : एक संवाद\nप्रा. रोहिणी गोडबोले : एक संवाद\nपुन्हा वर | मनोगत दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/brahmastra/", "date_download": "2019-07-16T00:05:01Z", "digest": "sha1:5JTJHZWPSB76NSGQ2EWEQFH56IGTG222", "length": 9887, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Brahmastra- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्म���ाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\n…म्हणून शूटिंग अर्धवट सोडून Alia Bhatt मुंबईत परतली\nसिनेमाचं काही चित्रीकरण दुसऱ्यांदा शूट करावं लागत असल्यामुळे संपूर्ण टीम दुसऱ्यांदा वाराणसीत शूट करत आहे. पण आता तेही सोडून आलिया मुंबईत परतली.\nआता सलमान खानशी भिडण��र आलिया आणि रणबीर कपूर\nVIDEO- रणबीर कपूरनं फोटोग्राफरला विचारलं, चप्पल कुठून घेतली \nकुठे निघाली रणबीर-आलियाची सवारी, सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल\n...अन् रणबीरसोबत आलियाचा तोल गेला\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nअसा रंगला बाॅलिवूडचा रक्षाबंधन सोहळा\nबिग बींनी बल्गेरियात रणबीर-आलियाला काय दिलं सरप्राईझ\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/49269/by-subject", "date_download": "2019-07-16T00:25:17Z", "digest": "sha1:TOYZT7JD7QEJEKKPGOTC2SGSLBPIU7X7", "length": 2889, "nlines": 68, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेखनस्पर्धा - २०१४ विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /लेखनस्पर्धा - २०१४ /लेखनस्पर्धा - २०१४ विषयवार यादी\nलेखनस्पर्धा - २०१४ विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukripoint.co.in/zp", "date_download": "2019-07-16T00:50:39Z", "digest": "sha1:L5XDSGCNPWIINK76FE2YMAOVFCNQF3PQ", "length": 12714, "nlines": 136, "source_domain": "www.naukripoint.co.in", "title": "ZP", "raw_content": "\nज़ि. प. भरती – अर्ज करण्याचे २ दिवस शिल्लक\nवयाची अट : १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय : ५ वर्षे सूट). याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे. फी खुला प्रवर्ग रुपये ५००/- . मागासवर्गीय : रुपये २५०/-, माजी सैनिक : फी नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०१९\nएकूण जागा : १३५३५\nपदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :\n१. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (ii) MS-CIT/CCC\n२. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – (i) यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (ii) MS-CIT/CCC\n३. कंत्राटी ग्रामसेवक – (i) ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा (ii) MS-CIT/CCC\n६. आरोग्य सेवक – (i) १० वी उत्तीर्ण (ii) MS-CIT/CCC\n७. आरोग्य सेविका – (i) सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद (ii) MS-CIT/CCC\n८. विस्तार अधिकारी (कृषी) – (i) कृषी पदवी किंवा समतुल्य (ii) MS-CIT/CCC\n९. विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – (i) विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी (ii) MS-CIT/CCC\n१०. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – (i) १० वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य (iii) MS-CIT/CCC\n११. पशुधन पर्यवेक्षक – (i) पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य (ii) MS-CIT/CCC\n१२. आरोग्य पर्यवेक्षक – (i) B.Sc (ii) आरोग्य कर्मचारी कोर्स (iii) MS-CIT/CCC\n१३. वरिष्ठ सहाय्यक (लेखा) – (i) लेखा शास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव (iii) MS-CIT/CCC\n१४. वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) – (i) पदवीधर (ii) MS-CIT/CCC\n१५. पर्यवेक्षिका (अंगणवाडी) – (i) समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी (ii) MS-CIT/CCC\n१६. कनिष्ठ लेखाधिकारी – (i) पदवीधर (ii) ३ वर्षे अनुभव (iii) MS-CIT/CCC\n१७. कनिष्ठ यांत्रिकी – तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स (ii) ५ वर्षे अनुभव (iii) MS-CIT/CCC\n१. अहमदनगर – ७२९, २. अकोला – २४२, ३. अमरावती – ४६३ ,\n४. औरंगाबाद – ३६२, ५. बीड – ४५६, ६. भंडारा – १४३,\n७. बुलढाणा – ३२, ८. चंद्रपूर – ३२३, ९. धुळे – २१९,\n१०. गडचिरोली – ३३५, ११. गोंदिया – २५७, १२. हिंगोली – १५०,\n१३. जालना – ३२८, १४. जळगाव – ६०७, १५. कोल्हापूर – ५५२,\n१६. लातूर – २८६, १७. नागपूर – ४०५, १८. नांदेड – ५५७,\n१९. नंदुरबार – ३३२, २०. नाशिक – ६८७, २१. उस्मानाबाद – ३२०,\n२२. पालघर – ७०८, २३. परभणी – २५९, २४. पुणे – ५९५,\n२५. रायगड – ५१०, २६. रत्नागिरी – ४६६, २७. सांगली – ४७१,\n२८. सातारा – ७०८, ३९. सिंधुदुर्ग – १७१, ३०. सोलापूर – ४१५,\n३१. ठाणे – १९६, ३२. वर्धा – २६४, ३३. वाशिम – १८२,\n३४. यवतमाळ – ५०५.\nजिल्हा परिषद मेगा भरती\nवयाची अट : १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय : ५ वर्षे सूट). याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे. फी खुला प्रवर्ग रुपये ५००/- . मागासवर्गीय : रुपये २५०/-, माजी सैनिक : फी नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०१९\nएकूण जागा : १३५३५\nपदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :\n१. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (ii) MS-CIT/CCC\n२. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – (i) यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (ii) MS-CIT/CCC\n३. कंत्राटी ग्रामसेवक – (i) ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा (ii) MS-CIT/CCC\n६. आरोग्य सेवक – (i) १० वी उत्तीर्ण (ii) MS-CIT/CCC\n७. आरोग्य सेविका – (i) सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद (ii) MS-CIT/CCC\n८. विस्तार अधिकारी (कृषी) – (i) कृषी पदवी किंवा समतुल्य (ii) MS-CIT/CCC\n९. विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – (i) विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी (ii) MS-CIT/CCC\n१०. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – (i) १० वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य (iii) MS-CIT/CCC\n११. पशुधन पर्यवेक्षक – (i) पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य (ii) MS-CIT/CCC\n१२. आरोग्य पर्यवेक्षक – (i) B.Sc (ii) आरोग्य कर्मचारी कोर्स (iii) MS-CIT/CCC\n१३. वरिष्ठ सहाय्यक (लेखा) – (i) लेखा शास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव (iii) MS-CIT/CCC\n१४. वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) – (i) पदवीधर (ii) MS-CIT/CCC\n१५. पर्यवेक्षिका (अंगणवाडी) – (i) समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी (ii) MS-CIT/CCC\n१६. कनिष्ठ लेखाधिकारी – (i) पदवीधर (ii) ३ वर्षे अनुभव (iii) MS-CIT/CCC\n१७. कनिष्ठ यांत्रिकी – तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स (ii) ५ वर्षे अनुभव (iii) MS-CIT/CCC\n१. अहमदनगर – ७२९, २. अकोला – २४२, ३. अमरावती – ४६३ ,\n४. औरंगाबाद – ३६२, ५. बीड – ४५६, ६. भंडारा – १४३,\n७. बुलढाणा – ३२, ८. चंद्रपूर – ३२३, ९. धुळे – २१९,\n१०. गडचिरोली – ३३५, ११. गोंदिया – २५७, १२. हिंगोली – १५०,\n१३. जालना – ३२८, १४. जळगाव – ६०७, १५. कोल्हापूर – ५५२,\n१६. लातूर – २८६, १७. नागपूर – ४०५, १८. नांदेड – ५५७,\n१९. नंदुरबार – ३३२, २०. नाशिक – ६८७, २१. उस्मानाबाद – ३२०,\n२२. पालघर – ७०८, २३. परभणी – २५९, २४. पुणे – ५९५,\n२५. रायगड – ५१०, २६. रत्नागिरी – ४६६, २७. सांगली – ४७१,\n२८. सातारा – ७०८, ३९. सिंधुदुर्ग – १७१, ३०. सोलापूर – ४१५,\n३१. ठाणे – १९६, ३२. वर्धा – २६४, ३३. वाशिम – १८२,\n३४. यवतमाळ – ५०५.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान २०० जागांची भरती\nमरावीवि कंपनी – ७००० जागांची भरती\nनवोदय विदयालय समिती 2370 पदांची भरती\nमरावी कंपनी लि. 2000 जागांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://shridharsahitya.com/4060-2/", "date_download": "2019-07-16T00:38:47Z", "digest": "sha1:SM4I4QX44JHG4W5B6XBZWRAES4S5H3QP", "length": 15795, "nlines": 75, "source_domain": "shridharsahitya.com", "title": "Shridhar Sahitya", "raw_content": "\nश्री स्वामी सहजानंद अवधूत\nश्री स्वामी सहजानंद अवधूत यांचे पूर्वाश्रमीचे नाव श्री नारायण हेगडे होते. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील उत्तर कनडा या जिल्ह्यातील सिरसी तालुक्यातील जागणहळ्ळी येथे झाला. श्रीमत् प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांच्या संन्यासी शिष्यांपैकी हे एक प्रमुख शिष्य होते. त्यांच्या आईचे नाव सौ. भागीरथी व वडिलांचे नाव श्री केशव हेगडे असे होते. ते आठ भावंडापैकी दुसरे होते. त्यांचे आई वडील अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते व ते नित्य पुजा-अर्चा, पोथी-पुराण श्रवण व यक्षगान यात रस घेत असत. त्यामुळे सर्व भावंडे ही सुसंस्कारीत होती. ती सर्व मिळून त्यांच्या वडिलांसोबत शेतात काम करीत असे. त्यांचे कुटुंब संपूर्ण गावात एक आदर्श असे कुटुंब होते. ते जरी वडील व भावांसोबत शेतात राबत तरी त्यांचे मन सदैव अध्यात्म विचारात रमत असे. त्यांच्या वडिलांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी त्यांचे लग्न आल्माणे या गावातील ‘लक्ष्मी’ नावाच्या मुलीशी लावून दिले. त्यांच्या सासूबाईंचे नाव ‘सरस्वती’ असे असून त्यांनी नव विवाहित जोडप्यासाठी तट्टीकाय या गावात शेती करण्यास जमीन खरेदी करून दिली व पुढे श्री नारायण हेगडे तेथे कुटुंबासोबत राहू लागले. त्यांनी त्यांच्या वडिलांकडून सर्व धार्मिक व अध्यात्मिक संस्कार ग्रहण केले होते. त्यानुसार त्यांनी त्यांच्या नवीन घरात पूजाअर्चा, पोथीपुराण श्रवण, अतिथी सत्कार आदी सुरु केले. पुढे त्यांनी अध्यात्मिक व भौतिक जीवनात प्रगती सुरु झाली. १९३० साली त्यांना पहिले अपत्य झाले. त्याचे नाव त्यांनी ‘रामचंद्र’ असे ठेवले. बालपणात हि रामचंद्र त्याच्या वडिलांचे पुराण श्रवण करीत असे. पुढे त्यांना द्वितीय अपत्य झाले. त्याचे नाव ‘कमलाकर’ असे ठेवले. पुढे १९३५ साली कांजिण्या रोगाच्या साथीने त्यांचे वडील श्री केशव हेगडे यांचे निधन झाले. वडिलांची सेवा करतांना त्यांना हि या रोगाची लागण झाली. पुढे ते घरी परतल्यावर त्यांचा रोग त्यांची दोन मुले व पत्नी यांना हि झाला व त्यात धाकट्या मुलाचे व पत्नी चे निधन झाले. दोन दिवस त्यांच्या पत्नी चे शव तसेच पडून होते. रोग लागण होण्याच्या भीतीने कोणीहि अंतिम संस्का��� करण्यास जवळ येत नव्हते. पुढे त्यांच्या आई सौ. भागीरथी आल्या व त्यांनी त्यांच्या पत्नीचे अंतिम संस्कार करण्यास मदत केली. त्यांची व त्यांच्या थोरल्या मुलाची काळजी घेतली. कांजिण्या रोगातून जरी श्री नारायण हेगडे पूर्णपणे बरे झाले तरी त्यांचा उजवा डोळा मात्र कायमचा निकामी झाला.\\n\\nपुढे श्री नारायण हेगडे यांनी पुनः पुराण वाचनादी सत्संग सुरु केला. लोक दूरदुरून पुराण श्रवण करण्यास येत असत व त्यांना ‘गुरुनाथ’ या नावाने ओळखु लागले. त्यांचा पुत्र रामचंद्र हा हि अध्यात्मात खूप रस घेत असे. लोक त्याला ‘रामनाथ’ म्हणून ओळखीत असत. पुढे ते १९४४ साली शिगेहळ्ळी ला गेले तेव्हा त्यांना श्रीमत प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांचे दर्शन झाले. कांही दिवस श्री स्वामीजींची सेवा केल्यावर त्यांना तीव्र वैराग्य प्राप्त झाले. हे पाहून श्री स्वामीजींनी त्यांना मंत्रानुग्रह देऊन महावाक्याचा उपदेश केला व त्यांना नेलेमावू येथील देवीमणी मंदिरात तप करण्यास पाठविले. या मठाचे प्रमुख श्री पुरुषोत्तम नरसिंह भारती स्वामीजी हे देखील श्री स्वामीजींचेच शिष्य होते. श्री नारायण हेगडे यांनी अल्पावधीतच वेदांत अभ्यास व आत्मानुसंधान साधनेत खूप प्रगती केली. एके दिवशी त्यांनी त्यांचे यज्ञोपवीत तोडले व नदीत एक डूपकी मारून दिगंबर अवस्थेतच ते श्री क्षेत्र गोकर्णला गेले. तेथे काही वर्षे राहून परत येऊन श्री स्वामीजींचे दर्शन घेतले. त्यांची अध्यात्मातील अतिउच्च अवस्था पाहून श्री स्वामीजींनी स्वतः ची छाटी काढून त्यांच्यावर पांघरली व त्यांचे नामकरण ‘श्री स्वामी सहजानंद अवधूत’ असे केले. हि एका प्रकारे अनौपचारिक सन्यास दीक्षाच होती. पुढे त्यांनी नेलेमावू मठाचे श्री पुरुषोत्तम नरसिंह भारती स्वामीजींच्या कडून औपचारिक संन्यास दीक्षा घेतली. पुढे ते तीर्थयात्रे ला रवाना झाले व रामतीर्थ – होन्नावर, मंगळूर व काशी आदी ठिकाणी तप केले. काशी क्षेत्री ते स्मशानभूमीत राहून तप करीत. गोकर्णा प्रमाणे काशीतही त्यांना लोक ‘मौनी बाबा’ या नावाने ओळखीत. पुढे ते नेपाळ ला पायी गेले. हा प्रवास अत्यंत खडतर होता, डोंगर दऱ्यातून व घनदाट जंगलातून असा हा रस्ता होता. नेपाळ ला त्यांनी श्री पशुपतीनाथाचे दर्शन घेतले व तेथे अनेक संतांचा सत्संग झाला. नंतर ते तेथून हृषीकेश व अयोध्���ेला गेले व शेवटी सिरसी ला परत आले व तटगुणी नावाच्या ग्रामात ते श्री स्वामीजींचे पुनः दर्शन झाले. त्यांचे क्षीण झालेले शरीर पाहून श्री स्वामीजींनी त्यांना पुनः थोडे दिवस तीर्थयात्रा न करण्याची आज्ञा दिली. दोन महिने पूर्ण विश्रांती घेतल्यावर पुढे त्यांनी श्री स्वामीजींनबरोबर कन्याकुमारी ते काश्मीर अशी तीर्थयात्रा केली. जवळ जवळ सलग ५ वर्षे त्यांना श्री स्वामीजींचा सहवास लाभला. पुढे श्री स्वामीजींच्या आज्ञेने ते सिरसी तालुक्यातील कोळगेबीस ला आले व तेथे त्यांच्या भक्तांनी ८ महिन्याच्या आत एक आश्रम व मंदिर बांधून उभे केले व तेथेच ते पुढील अनेक वर्षे त्या भागातील गुरुभक्तांचे मार्गदर्शन करीत राहिले. लोक त्यांना ‘कोळगेबीस चा अवधूत’ म्हणून ओळखित. त्यांनी श्रीमत प प सदगुरू भगवान श्रीधर स्वामी महाराजांसाठी “शेष सिव्हासन” नावाचे एक भव्य सिव्हासन तयार केले. या सिव्हासनवर मागे तीन मुखे शेष कोरलेला असून सिव्हासनाच्या दोन्ही बाजूला सिंह मुख कोरलेले आहे. श्री सहजानंद अवधूत स्वामींनी या सिव्हासनवर त्यांचे गुरु श्रीमत प प सदगुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज यांना बसवून त्यांची पूजा केली होती. हा सिव्हासन अजूनही कोळगेबीस आश्रमात आहे. त्यांचा जेष्ठ पुत्र रामचंद्र यांनी हि पुढे त्यांच्याकडून संन्यास दीक्षा ग्रहण केली व ते ‘श्रीमत् प.प श्री स्वामी रामानंद अवधूत ‘ म्हणून प्रसिद्ध झाले. अशा प्रकारे सर्व बंध मुक्त असलेले श्री. सहजानंद स्वामी अवधूत त्यांच्या अद्वितीय तपस्येने, त्यांच्या शिष्यांन प्रती असलेली उदारता व करूणा, त्यांची कठीण परिस्थितीशी सामना करण्याची पद्धती, त्यांची झटपट देशभ्रमण करण्याची पद्धती, त्यांचे आगळे दैदीप्यमान व्यक्तीमत्व, साधेपणा, व अखेर कोळगेबीस येथील आश्रमातील मोक्षप्राप्ती.. या गुणांनी त्यांच्या सर्व भक्तांना मोहीत केले होते.\nजय जय रघुवीर समर्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Ueruemqi+cn.php", "date_download": "2019-07-16T00:09:21Z", "digest": "sha1:RJ4J542XSYGAEX4VLE6OVNN3P6DYO3UR", "length": 3360, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Ürümqi (चीन)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नग��� वा प्रदेश: Ürümqi\nक्षेत्र कोड Ürümqi (चीन)\nआधी जोडलेला 991 हा क्रमांक Ürümqi क्षेत्र कोड आहे व Ürümqi चीनमध्ये स्थित आहे. जर आपण चीनबाहेर असाल व आपल्याला Ürümqiमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. चीन देश कोड +86 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Ürümqiमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +86 991 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनÜrümqiमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +86 991 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0086 991 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/tobacco-board-recruitment/", "date_download": "2019-07-16T00:37:23Z", "digest": "sha1:CEW6HCGBTIPYM66HXTZPRF7IDHV6WHFE", "length": 10901, "nlines": 129, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Tobacco Board India. Tobacco Board Recruitment 2019", "raw_content": "\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(Tobacco Board) भारतीय तंबाखू मंडळात विविध पदांची भरती\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 फिल्ड ऑफिसर/टेक्निकल ऑफिसर 25\n2 अकाउंटंट / सुपरिटेंडेंट 16\nपद क्र.1: B.Sc (कृषी)\nपद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) Tally\nवयाची अट: 15 जुलै 2019 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2019\nPrevious (Mumbai University) मुंबई विद्यापीठात 67 जागांसाठी भरती\n(Eastern Naval) ईस्टर्न नेव्हल कमांड मध्ये 104 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ]\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 125 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 43 जागांसाठी भरती\n(Prasar Bharati) प्रसार भारती मध्ये 60 जागांसाठी भरती\n(CSL) कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 638 जागांसाठी भरती\n(BHC) मुंबई उच्च न्यायालयात 71 जागांसाठी भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती Phase – II परीक्षा प्रवेशपत्र\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर पदांची भरती परीक्षा निकाल\n» (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2019 निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/category/celeb-crime?filter_by=random_posts", "date_download": "2019-07-16T01:05:08Z", "digest": "sha1:FFYFAZXDIIR66572D7CUP4ZAQA5SVPFJ", "length": 13439, "nlines": 101, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "Bollywood News and Gossip | Television News | Celebrity Gossip – PeepingMoon", "raw_content": "\nविक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं स्क्रिनिंग झोकात\nनिखळ हास्याचा झरा असलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का\nBirthday Special: 'बिग बॉस मराठी'मुळे या अभिनेत्याच्या करियरला मिळाली नवी सुवर्णझळाळी\nनचिकेतच्या ‘गर्लफ्रेंड’ला नक्की कशाचं कोडं पडलं आहे\n‘जीवलगा’मधील या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्ही म्हणाल वॉव \nसिनेमा न आवडल्याने रितेशने या हटके अंदाजात चाहत्याला परत केले पैसे\nआषाढी एकादशीनिमित्त जितेंद्र जोशीने शेअर केलेली पोस्ट वाचून तुम्हीही विचारात पडाल\nसुबोध म्हणतो,'गुगलने शोधलं असतं तरी सापडली नसती मंजिरी'\nसायली संजीव आणि ओमप्रकाश दिसणार वेबसिरीजमध्ये, मोशन पोस्टर रिलीज\n पती अभिषेक करणार निर्मिती\nलोभस चेह-याच्या अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहरेचं नाव आवर्जुन घ्यावं लागेल. अनेक उत्तम सिनेमांमधून तिने अभिनयाची छाप सोडली आहे. तिच्या आगामी सिनेमाविषयी चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. पण यावेळी प्रार्थना सिनेमातून नाही तर..... Read More\nश्रेयस तळपदेच्या पत्नीसोबत घडला हा प्रकार, ट्वीट करून केलं शेअर\nश्रेयस तळपदेने अलीकडेच ट्वीट करून चाहत्यांना एक विनंती केली आहे. त्याची पत्नी दीप्ती तळपदेच्या नावे फेक अकाउंट चालवलं जात आहे. विशेष म्हणजे हे फेक अकाउंट दीप्तीच्या नावाने आहेच. पण या..... Read More\nपाहा Photos, अभिनयासोबत फोटोग्राफीत सुद्धा हा अभिनेता आहे माहीर\nमराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार अभिनयासोबत इतर अनेक बाबतीत सुद्धा सरस आहेत. कोणाला अभिनयासोबत व्यायामाची आवड आहे, कोणाला चित्रकलेची तर कोणाला आणखी कशाची.\nअशाच हरहुन्नरी कलाकारांमध्ये सुयश टिळकचं सुद्धा नाव घेतलं जातं...... Read More\nअभिनेत्री पल्लवी जोशीला पडला १२ हजारांचा गंडा, जाणून घ्या प्रकरण\nआजवर मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. नुकतंच मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत असणारी अभिनेत्री आणि लोकप्रिय सूत्रसंचालिका पल्लवी जोशीला अशाच फसवणुकीला सामोरे जावे लागले.\nअरेच्या हे काय झालं दोन्ही शनाया आल्या एकमेकांसमोर\n'माझ्या नवऱ्याची बायको' ह��� मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील गॅरी आणि राधिका सुभेदार ही दोन पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. गॅरी आणि राधिकाशिवाय या मालिकेतील आणखी एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात..... Read More\nस्वप्नील जोशी करतोय परदेशात ‘चिलॅक्स’ पाहा त्याचे हे 'Photos'\nमराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हटलं की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते स्वप्नील जोशीचं. रोमान्सचा बेताज बादशहा असलेला स्वप्नील आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिकेतून समोर आला आहे. त्याच्यासोबत काम करण्याची अनेक अभिनेत्रींची..... Read More\nस्पृहा जोशी झळकणार ‘द ऑफिस’ या वेबसिरीजमध्ये\nस्पृहा जोशी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच याशिवाय ती कविताही उत्तम करते. नाटक, सिनेमा, मालिका, सुत्रसंचालन अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्यानंतर स्पृहा आता वेबप्लॅटफॉर्मसाठी सज्ज झाली आहे. स्पृहा हिंदीमधील ‘द..... Read More\nअभिनेत्री सायली संजीव घेतेय 'यू टर्न' जाणुन घ्या काय आहे प्रकरण\n'काहे दिया परदेस' मालिकेतून सायली संजीव हे नाव घराघरात पोहोचलं. लवकरच सायली संजीव आगामी मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n'यू टर्न' असं तिच्या आगामी सिनेमाचं नाव असून या सिनेमाचं हटके..... Read More\nमुक्ता बर्वे म्हणतेय, 'स्माईल प्लीज'\nमराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून दिसणारी मुक्ता पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. मुक्ता तिच्या आगामी 'स्माईल प्लीज' या चित्रपटात..... Read More\nदिग्गज गायिका आशा भोसले यांचा स्वरसाज असलेलं हे नवं गाणं तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकाल\nसंगीत आणि गायन क्षेत्रात आशा भोसले यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं. आशा भोसले यांनी गायलेली गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. वयाच्या ८६व्या वर्षीही आशाताईंचा उत्साह आणि काम करण्याची एनर्जी..... Read More\n'मीडियम स्पाइसी'च्या टीमने सईला दिलं बर्थडे सरप्राईज\nअमृता खानविलकरचा बीचवरील हा अंदाज तुम्हालाही घायाळ करेल\n'सुपर 30' सिनेमाच्या संगीताची धुरा या मराठमोळ्या संगीतकारांच्या हातात\nआता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तुम्ही ओळखलं का याला\nVideo : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर\nसुबोध भावे झळकणार सुभाष घईंच्या ‘विजेता’ सिनेमात\nGrazia Millennial Awards 2019 : रंगारंग ���ोहळ्यात रेड कार्पेटवर अवतरल्या या मराठी तारका\nमराठी सिनेसृष्टीत वाजणार का सनई चौघडे, वाचा सविस्तर\n'लकी' सिनेमातील व्हिलनची अजयच्या सिनेमात वर्णी\nसंजय दत्तच्या मराठी सिनेमाच्या नावाची घोषणा, 'बाबा' येतॊय प्रेक्षकांच्या भेटीला\nExclusive: अक्षयचा लंडन दौरा अर्धवट, ‘मिशन मंगल’ च्या लाँचसाठी भारतात परत\n....... पण आता एका हटके अंदाजात\nमराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं\nमेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'स्माईल प्लीज'ची निवड\nलागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर\nविक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं स्क्रिनिंग झोकात\nनिखळ हास्याचा झरा असलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का\nBirthday Special: 'बिग बॉस मराठी'मुळे या अभिनेत्याच्या करियरला मिळाली नवी सुवर्णझळाळी\nनचिकेतच्या ‘गर्लफ्रेंड’ला नक्की कशाचं कोडं पडलं आहे\n‘जीवलगा’मधील या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्ही म्हणाल वॉव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61185", "date_download": "2019-07-16T00:30:56Z", "digest": "sha1:LZHD2D6KHEMBP3EWRS7QBERZ2M5OFL66", "length": 87561, "nlines": 370, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - ९ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - ९\nसुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - ९\nचॅप्टर चौथा \" नवे मित्र \"\nपहाटेचे 4 वाजत होते. सुयुध्द तयार होऊन चैतंन्यची वाट पाहत बसला होता. त्याला अस्वस्थ वाटत होतं कारण आजपासुन त्याची रवानगी वसतिगृहात होणार होती. घरातुन असं अचानक आल्यामुळे त्याचे दोन चार कपडे आज्जीने एका गाठोड्यात बांधुन आणले होते. कायाने पहाटेच त्याला उठवायच्या आधी तो डोळे मिचकत जागा झालेला. कालचा दिवस त्याने आपल्या घरच्यां सोबत घालवला होता. त्यांच्यासोबत त्याने खुप गप्पा मारल्या होत्या. त्यांच्या बरोबर शेवटचा दिवस म्हणुन त्याने आई आणि आज्जी कडुन खुप लाडही करुन घेतले होते. पण आता त्याला त्यांच्या पासुन वेगळं राहायला जाव लागणार होते. याच गोष्टींचा विचार तो खाटेवर बसुन करत होता की तेवढ्यात दारावर थाप ऐकु आली. सगळे उठुन तयारी करुनच बसले होते. सुयुध्दच्या आईने दरवाजा उघडला बाहेर अगदी मिट्ट काळोख होता. चैतंन्य दाराशी कंदिल घेऊन उभा होता. त्याला पाहताच सुयुध्दला कससंच झालं. आता तो त्याच्या परिवारापासुन वेगळा राहणार हा विचारच त्याला काही सहन होईना. जड मनाने कपड्याचे गाठोडे हातात घेऊन तो आपल्या आईला पाहु लागला. तिला भलतंच आठवणार होता तो वसतिगृहात. जाता जाता त्याला राहवेना म्हणुन कायाला तो घट्ट मिठी मारत बिलगला आणि मगच घराबाहेर पडला.\nमागे वळुन वळुन त्याने आईला पाहिलं होतं. दाराशी उभी असलेली ती अंधुकशीच दिसली होती. बाहेरच्या काळोखात त्या कंदिलाच्या प्रकाशाशिवाय बाकी सर्वत्र अंधारच होता. एखादा अश्रु पुसत तो अंधारात चैतन्य सोबत वसतिगृहाकडे निघाला.\n\" ब्रह्ममुहुर्ता वर उठने तुझा रोजचा दिनक्रम व्हायला हवा.\"\nचैतंन्य त्याच्याकडे पाहत म्हणाला.\nसुयुध्दने मान डोलावुन होकार दिला. पहाटेची बोचरी थंड हवा त्याला स्पर्श करत होती. अजुन कसलीच हालचाल त्याला आश्रमात दिसत नव्हती. अचानक टेकडीवरच्या मंदिरातली घंटा त्याला ऐकु आली. एव्हाना ते चालत चालत अर्ध अंतर कापुन प्रशिक्षणकेंद्रा पर्यन्त पोहचले होते. बाजुलाच वसतिगृहाच्या घरांच्या रांगा होत्या. पहाटेच्या काळोखात घरामधल्या दिव्यांचा प्रकाश हे दर्शवत होता कि शिष्य तयारीला लागले असावेत. चैतंन्य वसतिगृहाकडे बोट करत त्याला म्हणाला.\n\" सुयुध्द हे आहे शिष्यांचं वसतिगृह. आज पासुन तुला इथेच रहायचे आहे. काल सांगितलेले नियम लक्षात आहेत ना तुझ्या..\"\n\" हो लक्षात आहेत. पण ह्या पैकी कोणत्या खोलीत मी राहणार..\"\nउत्सुकतेने त्याने चैतंन्यकडे बघत विचारले.\nचैतंन्य जागिच थांबला अन कंदिल सुयुध्दच्या चेहऱ्या जवळ नेत म्हणाला.\n\" हे बघ सुयुध्द तु आश्रमात नविन आहेस तसेच आणखिन काही नविन शिष्य सुध्दा आहेत आश्रमात. तु त्यांच्या सोबत त्या खोलीत राहशील..\"\nत्याने लांब एका दगडी घराकडे बोट करत दाखवले. तिथे एकाच रांगेत पाच घरं होती. त्यातल्या शेवटच्या टोकावर असलेल्या घराकडे त्याने इशारा केला होता. सुयुध्दला अजुनही काही विचारायच होतं. पण चैतंन्यने तो काही बोलायच्या आत त्याच्या हातात एक जुनाट जाडसर कागद सोपवला होता. सुयुध्दने कागदाच्या त्या पुरचुंडी कडे बघत पटकन चैतंन्यला विचारले.\n\" हे काय आहे\n\" हे तुझे वेळापत्रक आहे. आपल्या आश्रमात ह्याच नुसार सगळे शिक्षण दिले जाते आणि हो…हे जपुन ठेव.\" चैतंन्य त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.\nसुयुध्दने उत्सुकतेने ती कागदाची परचुंडी उलघडली आणि आत काय लिहिलंय ते पाहीलं.\nवेळ : 5 ते 6\nशिक्षक : वेदांत कुलकर्णी.\nविषय : योगसाधना, आंतरिक शक्तीचा विकास.\n6 ते 7 न्याहरी\nवेळ : 7 ते 8\nशिक्षक : नारायण शास्त्री.\nविषय : शास्त्र, वेद, संस्कृत पठन.\nस्थान : प्रशिक्षणकेंद्र, कक्ष क्रमांक 1.\nशिक्षक : मल्हारी सुर्यवंशी.\nविषय : युध्दकला, शस्त्र प्रशिक्षण.\nस्थान : आश्रमाचे मैदान.\nशिक्षक : अजिंक्य गरुड.\nविषय : मायवी शक्तीचा विकास\nस्थान : प्रशिक्षण केंद्र, कक्ष क्रमांक 3.\n12 ते 1 भोजन.\nवेळ : 1 ते 2\nशिक्षक : चैतंन्य गरुड.\nविषय : रुपांतर कला, पंचतत्वविद्या.\nस्थान : प्रशिक्षण केंद्र, कक्ष क्रमांक 2.\nवेळ : 2 ते 3\nशिक्षक : समिधा वैद्य.\nविषय : वनस्पती शास्त्र, आयुर्वेद.\nस्थान : प्रशिक्षणकेंद्र, कक्ष क्रमांक 4.\nवेळ : 3 ते 4\nशिक्षक : शालिनी अग्निहोत्री.\nविषय : उपचारक शक्ती.\nस्थान : प्रशिक्षणकेंद्र, कक्ष क्रमांक 5.\nवेळ : 4 ते 5\nशिक्षक : जगदिश अडसुळे.\nविषय : पशु शास्त्र, भुमिज्ञान.\nस्थान : प्रशिक्षणकेंद्र, कक्ष क्रमांक 6.\nअसं स्पष्ट अक्षरात आणि योग्य पद्धतीत लिहुन त्याला दिलं होतं. हे सर्व वाचल्यावर त्याने चैतंन्यकडे आश्चर्याने पाहिलं अन म्हणाला.\n\" तुम्ही पण शिक्षक आहात\n\" होय. काय झालं मी शिक्षक वाटत नाही का मी शिक्षक वाटत नाही का\" कपाळाला आठ्या पाडत त्याने विचारले.\nसुयुध्दला जरा नवलच वाटलं. कारण चैतंन्यचा वेष एखाद्या साधू सारखा होता. त्याला हे वाचेपर्यंत कळलंच नाही कि हा सुध्दा एक शिक्षक असु शकतो. मान हलवत तो उत्तरला.\n\" नाही मला असं नव्हतं म्हणायचं..मला माहित नव्हतं ना. म्हणुन विचारलं. \"\n\"बरं..तुला आणखिन काही विचारायचं आहे का \" चैतंन्य शंका विचारत म्हणाला.\n\"नाही\" सुयुध्द पटकन बोलला.\n\" बरं ठिक आहे.. चल मी तुला खोलीपर्यंत सोडतो.\"\nसुयुध्दने तो कागद सांभाळुन आपल्या खिशात ठेवला आणि चैतंन्याच्या मागेमागे चालु लागला. खोलीजवळ पोहचल्यावर त्याला आतुन हालचालींचे आणि बोलण्याचे आवाज येऊ लागले होते. चैतंन्यने खोलीच्या दारावर थाप मारली. एक दोन क्षणांनी ते दार एका मुलाने उघडलं. दार उघडताच ते दोघे आत शिरले. दार उघडणारा मुलगा त्या दोघांकडे बघत उभा होता. आत पाच सहा मुलं सकाळची तयारी करण्यात व्यस्त होती. खोलीच्या आत असलेल्या दोन खांबा���वर कंदिल लटकत होते. मुलं चैतंन्यला आणि सुयुध्दला आत येताना पाहताच थांबली. आपल्या हातातली कामं सोडुन ती खोलीच्या मध्यभागी येऊन उभी राहिली. काहींचे गणवेश घालुन झाले होते तर काहींचे घालायचे होते. सुयुध्दने सर्वांकडे एक कटाक्ष टाकला. त्याच्या वयाचे एक दोन शिष्य त्या गलक्यात दिसत होते. चैतंन्यने सुयुध्दकडे पाहिले आणि म्हणाला.\n\" आजपासुन हिच तुझी खोली. हे जे शिष्य आहेत ते तुझे सोबती आहेत. ह्यांच्याशी ओळख करुन घे.\"\nसुयुध्दने त्या सर्व मुलांकडे पाहिलं. कंदिलाच्या प्रकाशात त्यांचे चेहरे अगदी स्पष्ट दिसत होते. एका कुतुहलाने ती सर्व मुलं त्याला पाहत होती. आपली ओळख कशी करुन द्यावी किंवा काय बोलावे हे सुयुध्दला सुचत नव्हते. चैतंन्यला ते जाणवले असावे तसा त्याने सुयुध्दच्या खांद्यावर हात ठेवला अन शिष्यांकडे बघत म्हणाला.\n\" हा सुयुध्द चिरंतर त्रिनेत्री. आज पासुन हा तुमच्या सोबत राहणार आहे. तेव्हा तुम्ही सर्व त्याला आपल्या आश्रमात केल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात मदत करा.\"\n\" होय. गुरुजी. \" सर्व मुलं एका सुरात म्हणाली.\n\" सुयुध्द थोड्या वेळात तुला ह्या सर्वांसोबत मैदानात यायचे आहे. ठिक आहे. मी आता निघतो. तुला जर काही शंका असेल तर तुझ्या ह्या नव्या सवंगड्यांना विचार.\" असं म्हणत तो खोलीतुन निघुन गेला.\nसगळी मुलं सुयुध्दला एकटक पाहत होती. तसा त्यातला एक मुलगा पुढे येत त्याला म्हणाला.\n\" सुयुध्द त्रिनेत्री म्हणजे तु महाशुर सुमन्यु त्रिनेत्रींचा खापर पंतु आहेस का \n\" हो.\" आश्चर्यित होत सुयुध्द म्हणाला.\nसर्व मुलांनी अचंबित होत एक मोठा श्वास घेतला. त्याला विचारणारा मुलगा पटकन त्याच्या जवळ आला आणि त्याला हात जोडत म्हणाला.\n\" नमस्कार. माझ नाव समीर चंद्रकांत राजगुरु. माझे आजोबा आणि तुझे आजोबा या आश्रमात एकत्रच शिकले होते. माझ्या आजोबांनी मला तुझ्या खापर पंजोबांच्या बाबतीत खुप काही सांगितलं होतं. ते खुप महान होते. त्यांच्या सारख्या योध्दयाच्या घराण्याशी आज माझा संबंध आला. हे माझं भाग्यच.\"\nसुयुध्दने त्याला हात जोडत नमस्कार केला. समीर एक करड्या डोळ्यांचा साधारण अंगकाठीचा गोरा मुलगा होता. त्याच्या बोलण्यातुन सुयुध्दला अस वाटत होतं कि तो मनमोकळा असावा. कारण पहिल्याच भेटीत तो अगदी सहजपणे त्याच्याशी बोलत होता. जिथे इतर मुलं अजुन त्याला टक लावुन पाहत होती. तसा समीर त्या मुलांना बोलला.\n\" अरे बंधुन्नो बघताय काय आपआपली ओळख करुन द्या.\"\nनिलेश नाईक, विनित नांगरे, महेश वाघ, संदिप लिमेकर अशी त्या चौघांनी आपली ओळख दिली. महेश वाघ तो जाडा मुलगा होता ज्याने दार उघडले होते. अचानक सुयुध्दची नजर एका कोपऱ्यातल्या खाटेकडे गेली. एक लुकडासा मुलगा साधारण सुयुध्दच्या वयाचा असावा त्या सर्वांकडे पाहत गप्प उभा होता. सुयुध्दने त्याच्याकडे बोट करत समीरला विचारलं.\nबाकिची मुलं निघुन गेली व परत आपल्या तयारीत व्यस्त झाली. समीरने वळुन कोपऱ्यात उभ्या त्या मुलाला पाहिले आणि म्हणाला.\n\" तो हर्षद आहे. \"\nहाक मारत त्याने हर्षदला जवळ बोलावले.\nसुयुध्दला जरा वेगळंच वाटलं. सगळी जणं येऊन आपली ओळख देत होती मग हा का नाही आला.\n\" अरे त्याला आपली ओळख करुन दे. \" समीर हर्षदला बघत म्हणाला.\n\" नननमस्कार…मी…..माझं नाव…हर्षद नननामदेव पाठारे…\"\nअडखळत अडखळत तो म्हणाला.\nसुयुध्दने त्याला नमस्कार केला. त्याला कळालं कि सगळे बोलत असताना हा एकटाच कोपऱ्यात का उभा होता. त्याला वाईट वाटलं. त्याने हर्षदला वरपासुन खाल पर्यंत पाहिलं. त्याचाही गणवेष सुयुध्द सारखाच नविन होता. सुयुध्द त्याला म्हणाला.\n\" तु सुध्दा आश्रमात नविन आहेस\nहर्षदने मान डोलावली. सुयुध्दने पुन्हा समीरकडे बघत विचारलं.\n\" समीर तु कधी पासुन आहेस आश्रमात\nसमीर त्याच्या खाटेवर जाऊन बसला आणि समोरच्या खाटेकडे हात करत म्हणाला.\n\" ये ना. बस इथे सांगतो.\"\nसुयुध्दने हातातलं गाठोडं खाटेवर टाकलं आणि बसुन घेतलं. हर्षद त्याच्या बाजुला जाऊन उभा राहीला.\n\" मला एक वर्ष झालं. मी इथे आहे. सुरुवातीला मला आई बाबांची आठवण यायची पण नंतर सवय झाली. गेल्या महिन्यात माझे आई बाबा आले होते मला भेटायला. तुझे आजोबा इथे आल्यात हे जर माझ्या आजोबांना कळालं तर माझे आजोबा लगेच येतील त्यांना भेटायला. तेवढिच माझी आजोबांशी भेट होईल.\" समीर हसतच बोलला.\nसमीरचं बोलन ऐकुन पटकन सुयुध्दला त्याच्या घरच्यांची आठवण आली. आत्ताच थोड्यावेळा पुर्वी तो त्यांच्या सोबत होता. त्याला आता नेहमी सारखं त्यांना भेटता येणार नव्हतं पण दररोज त्यांना लांबुन पाहु शकणार होता. यातच काय तो आनंद त्याला वाटला. सगळ्यांशी ओळख होता मग त्याने स्वतःसाठी समीरच्या बाजुचीच खाट निवडली होती. समीर खुपच बोलका होता. त्यालाही अशाच कोणाची तरी गरज होती. कारण एकच होतं ह्या ��विन मित्रांमुळे त्याला आपल्या घरच्यांपासुन वेगळ असल्या सारखं तरी वाटणार नव्हतं.\nबराच वेळ समीर आणि हर्षदशी गप्पा मारुन झाल्यानंतर त्याला आश्रमातल्या सगळया गोष्टींबद्दल थोडीफार माहिती मिळाली होती. आश्रमाचे नियम अगदी तसेच होते जसे चैतंन्यने त्याला सांगितले होते. त्याचे सोबती एक एक करुन तयार होऊन बसले होते. सुयुध्दला काही खास अशी तयारी करायची नव्हती कारण जे काही त्याचं होतं तो आपल्या सोबत घेऊन आला होता. त्याला उत्सुकता होती कि आज तो काय काय शिकणार आहे. खासकरुन काल त्याने पाहिलेल्या युध्दकलेच्या प्रशिक्षणाची तो आतुरतेने वाट बघत होता. विचार करत तो समीरच्या बाजुच्या खाटेवर बसला होता की काहीसा विचार करुन झाल्यावर त्याने आजुबाजुला पाहिले आणि समीरला विचारले.\n\" अरे समीर. किती वाजल्यात\nसमीर जो बसुन एक वहीवर हाताने चाळे करत बसला होता. मान वर न करता त्याला म्हणाला.\n\" तुला बाहेर जायची घाई आहे मला माहित आहे. पण अजुन आश्रमाची घंटा वाजली नाही.\"\nमगाशीच समीरने त्याला आश्रमाच्या घंटे बद्दल सांगितल होतं. आश्रमात पहिली घंटा चार वाजता होत असे. सुयुध्दला आठवतं कि तो जेव्हा विश्रामगृहातुन बाहेर पडला होता त्याने टेकडी वरच्या मंदिरातुन एका घंटेचा आवाज ऐकला होता. अजुन कशी घंटा वाजत नाही म्हणून त्याची बेचैनी वाढत होती पण जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी सुयुध्दला अजुनच अस्वस्थता वाटु लागली.\n\" चल वेळ झाली आहे. आपण बाहेर जाऊयात.\" अचानक समीर त्याला म्हणाला.\nसुयुध्दने पाहिलं कि बाकिचे सर्व ही उठुन दाराजवळ जाऊ लागले होते. तो पटकन उठला आणि समीर सोबत जाऊन उभा राहिला.\n\" हं….चल…\" उत्सुकतेने भरलेल्या चेहऱ्याने तो समीरला म्हणाला.\nसमीरने त्याच्याकडे पाहिलं अन हसला.\n\"काय झालं. हसतोयस का\n\" अरे…काय ही उत्सुकता..तुला बघुन ना मला. मी जेव्हा पहिल्यांदा आश्रमात आलो होतो. त्याची आठवण झाली. बरं असु दे चल आता. बाकीचे बाहेर गेले सुध्दा.\"\nसुयुध्द त्याच्या सोबत धावतच बाहेर आला आणि बाकीच्या सोबत्यां बरोबर चालू लागला. आजुबाजुच्या खोल्यांमधुन सुध्दा शिष्यांचे घोळके बाहेर येत होते. मगाशी असलेली आश्रमाची शांतता आता मुलांच्या आवाजाने भंग झाली होती. सर्वजण येऊन मैदानात थांबले. एक एक करुन सगळ्या शिष्यांनी रांगेत एकामागोमाग एक ऊभे रहायला सुरुवात केली. सुयुध्द ही समीरच्या मागे ऊभा राहिला. एवढ्यात टेकडीवरच्या मंदिरातुन दोन घंटा नाद ऐकु आले. सगळी मुलं शांतपणे सावधान स्थितित ऊभी झाली होती. समोरुन एक भटासारखा दिसणारा माणुस एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात काठी घेऊन आला ज्याला घुंगरु बांधले होते. सुयुध्दने त्यांना पाहुन समीरला विचारले.\n\" हे कोण आहेत\n\" हे वेदांत कुलकर्णी आहेत आपले गुरुजी ..\" बारीक आवाजात तो तोंडाच्या कडेला हात ठेवत म्हणाला.\nसुयुध्दने त्यांना आधी ही पाहीले होते. काल जेव्हा तो आश्रमात दाखल झाला होता. मुलांना योगसाधना शिकवत असताना त्याने त्याच्या ह्या नविन गुरुजींना पाहिले होते. अचानक गुरुजींनी काठी जमिनीवर आपटली. सगळी मुलं हात वर करुन कवायत करु लागली. जसे जसे गुरुजी काठी आपटत मुलं आपले प्रकार बदलत. सुयुध्दला दुसऱ्यांकडे बघुन बघुन आपली कवायत करावी लागली. त्याला हे सर्व नविनच होते. बराच वेळ कवायत करुन झाल्यावर समोर ऊभ्या गुरुजींनी काठी आपटने थांबवले. मोठी मुलं एका बाजुला झाली जी एकाच वयाची होती. असे करता करता मुलांचे विभाजन खुप गटांमधे झाले. सुयुध्द आणि त्याचे सोबती एकत्र ऊभे असताना सुयुध्दची नजर अचानक एका बाजुला गेली. तिथे मुली ही होत्या. त्यातल्या एका मुलींचा गट सुयुध्दच्या जवळ येऊन ऊभा राहीला. सुयुध्दला आश्चर्य वाटले कारण काल त्याने कोणत्याही मुलींना आश्रमात पाहिले नव्हते. त्याला असे वाटले होते कि आश्रमात फक्त मुलंच आहेत. पण सर्वात मोठ्या मुलांच्या दोन गटांना सोडलं तर बाकी सर्वीकडे मुली प्रत्येक गटात दिसत होत्या. त्याने बाजुला उभ्या समीरला जवळ खेचले आणि म्हणाला.\n\" समीर…इथे मुली ही शिकतात\n\" समीर डोळे मोठे करत म्हणाला.\n\" काल मी जेव्हा आलो तेव्हा एकही मुलगी मला इथे दिसली नव्हती म्हणुन विचारलं.\"\n\"आजपासुन त्यांच वेळापत्रक बदललं आहे. पहिले त्यांना शिकवण्याची वेळ मुलांपासुन वेगळी होती. काल जेव्हा तु आलास तेव्हा आम्ही बाहेर मैदानात होतो आणि मुली प्रशिक्षणकेंद्रात होत्या.\" समीर त्याला समजावत म्हणाला.\n\"अच्छा. असं आहे का \" सुयुध्दने बाजुला ऊभ्या मुलींकडे पाहिले.\nत्यांचे गणवेश वेगळे नव्हते. मुलांनी घातलेले तसेच सारख्या रंगाचे कपडे त्यांनीही घातले होते. फरक एवढाच की मुलांनी वेगवेगळ्या रंगाचे टि शर्ट घातले होते आणि मुलींनी गुडघ्या पर्यंत येणारे झालरदार शिर्ष आणि पायजमे घातले होते. गुरुजींनी काही सांगण्या आधीच सगळे शिष्य वेगवेगळया गटात मुलं-मुली असे एकत्र उभे होते. वेदांत गुरुजी सुयुध्दच्या गटा जवळ आले आणि त्यांना म्हणाले.\n\" माझ्या मागे या.\"\nसुयुध्द सोबतचे सगळे शिष्य एकत्र त्यांच्या मागे निघाले. गुरुजींनी त्यांना एका गोल दालनात नेऊन बसवले जे एक योगकेंद्र होते. सर्व शिष्यांना रांगेत बसवुन झाल्यावर ते म्हणाले.\n\" आपला पहिला अभ्यास तुम्हा सर्वांना माहित आहे. जे नविन आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो. डोळे मिटुन आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. हा अभ्यास केवळ पंधरा मिनिटे केला जाईल. तोवर मी बाकिच्या शिष्यांना पुढचे योगाभ्यास सांगुन येतो. चला सुरुवात करा.\"\nएवढं बोलुन वेदांत कुलकर्णी इतर शिष्यांकडे निघुन गेले होते. सुयुध्दने पाहिले कि त्याच्यासोबतचे बाकिचे शिष्य गुरुजींच्या आज्ञेनुसार आपापले डोळे मिटुन ध्यानस्थ झाले आहेत. तसे त्याने ही आपले डोळे मिटले.\nयोग अभ्यासाच्या ह्या तासात त्याला नविन असं काही अनुभवायला मिळाल होतं तर ते म्हणजे शांत एका ठिकाणी बसुन चिंतन करणे. त्याला काल घडलेल्या सगळ्या घटना दिसु लागल्या होत्या. जस जसं त्याने आपल्या श्वासांवर लक्ष एकवटले त्याचे मन घडलेल्या गोष्टींपासुन हटु लागले. तो चांगलाच ध्यान मुद्रेत मग्न झाला होता. समीरने त्याला बराच वेळ हलवुन सुध्दा तो काही ध्यानातुन बाहेर येत नव्हता. ज्या क्षणी त्याचे ध्यान भंग झाले सगळी मुलं त्याच्या आसपास जमा झाली होती. गुरुजी त्याच्या समोर बसुन त्याला ध्यानपुर्वक न्याहाळत होते. त्याने डोळे उघडताच गुरुजींना आपल्याकडे पाहत असलेले पहिले. समीरने त्याला चिंताग्रस्त होत विचारले.\n\" सुयुध्द तु ठिक आहेस ना.\"\n\" हो. का रे…काय झालं \" सुयुध्दने आश्चर्यीत होत त्याला विचारले.\nसमीर काही बोलायच्या आत वेदांत गुरुजी म्हणाले.\n\" अतिशय उत्कृष्ठ… आजपर्यंत अशी एकाग्रता मी कोणत्याही शिष्यामधे पाहिली नव्हती. बरं…आता उठ. आपला वर्ग सन्पला आहे. गेल्या 30 मिनिटांपासुन तुझा हा मित्र तुला ध्यानातुन बाहेर आणण्याचा प्रयत्न करत होता. जा न्याहरीची वेळ झाली आहे.\"\nसुयुध्दने आजुबाजुला पाहिले सर्व शिष्य त्याला एका अजब नजरेने पाहत होती. कदाचित त्यांना जे जमले नव्हते ते त्याला पहिल्याच वेळी सहज जमले असावे म्हणून. तो जागेवरुन उठला आणि गुरुजींना नमस्कार करुन समीर ��रोबर चालता झाला. इतर मुले त्याला अजुनही एकटक पाहत होती. समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला अन म्हणाला.\n\" तुला कसं काय जमलं\n\" सुयुध्दने आश्चर्याने विचारले.\n\" अरे बाबा...तु कसला चमकत होतास. एक सोनेरी तेज तुझ्यातुन येत होता. तुला काहिच जाणवलं नाही का\nसमीर उत्साहित होत त्याला म्हणाला.\nसुयुध्दला कळले तो काय म्हणत आहे पण असं काही झालंय याची त्याला कल्पना सुध्दा नव्हती. त्याला खरंच काही माहीत नव्हतं कि तो हे कसं करु शकतो. त्याने समीरला पाहिले समीर त्याच्याकडे अचंबित होऊन पाहत होता.\n\" मला नाही माहित रे. \" सुयुध्द म्हणाला.\n\"खरंच नाही माहित की तुला सांगायचे नाही.\" समीर भुवयी वर करत म्हणाला.\nसुयुध्दला स्वतःलाच माहित नव्हत काय आणि कसं झालं तर तो त्याला काय उत्तर देणार होता.\n\" अरे खरंच नाही माहित मला आणि असं ध्यानाला मी कधीच बसलो नाही. \" सुयुध्द त्याला समजावत म्हंटला.\n\" बरं बरं ठिक आहे. चल.. आपल्याला भोजनालयात जायला हवं आता न्याहरीची वेळ आहे.\" असं म्हणत समीर त्याला भोजनालयाकडे खेचत घेऊन गेला.\nसुयुध्द समीर सोबत धावत प्रशिक्षणकेंद्रात गेला. बाहेर सकाळच्या उगवत्या सुर्याची किरणे पडली होती. सुयुध्दच्या प्रशिक्षणाचा पहिला तास अदभुत ठरला होता. कारण भोजनालयात पंगत घालुन बसलेले सर्व शिष्य सुयुध्दला पाहुन काही तरी कुजबुजत होते. बरीच मुलं त्याला आश्चर्यजनक नजरेने न्याहाळत होती. काही जण त्याच्याकडे बोट करुन आपल्या बाजुच्या सवंगड्याला काही सांगताना हसत होते. मुली तर त्याला आरपार नजरेने पाहत होत्या. न्याहरी करताना सुयुध्दला जरा अस्वस्थ वाटत होतं. कारण सगळ्यांच्या चर्चेचा विषय एकच होता \" तो \". न्याहरी कशीबशी संपवुन त्याने बाजुला बसलेल्या समीर आणि हर्षदला खुणावले कि तो बाहेर जात आहे. पुढ्यात असलेली पत्रावळी तो उचलणार एवढ्यात एक मुलगा त्याच्या समोर येऊन ऊभा राहिला. तो मुलगा त्याच्यापेक्षा थोडा उंच होताव वयाने ही सुयुध्दपेक्षा चार एक वर्ष मोठाच असावा. मजबुत अंगकाठी असल्याने तो रुबाबदार होता. गव्हाळ वर्णिय, काळ्या डोळ्यांचा तो मुलगा सुयुध्द समोर ऊभा राहुन त्याला एकटक पाहत होता. जणु तो सुयुध्दबदल काही कयास बांधत असावा.\n\" नमस्कार…मी कपिल यशवंत सुर्यवंशी…मी गरुडध्वज गटात आहे. माझे काका त्या गटाचे प्रमुख आहेत. तु जर माझ्या गटात आलास तर मला फार आनंद होई���.\" गांभिर्याने तो सुयुध्दला बोलला.\nसुयुध्दला सुरुवातीला काही कळले नाही. गरुडध्वज गट म्हणजे काय असा त्याला विचार आला. त्याने समीरकडे पाहिले. समीरला त्याच्या डोळ्यातला प्रश्न कळाला होता तसा तो चटकन बोलला.\n\" युध्दकलेच्या प्रशिक्षण वर्गात युध्द गट आहेत. त्यात गरुडध्वज हा गट सर्वश्रेष्ट मुलांसाठी आहे. कपिल त्या गटाचा गटनायक आहे व सर्वात चांगला योध्दा आहे. तुला तो त्या गटात सामील होण्याचे आमंत्रण देत आहे.\"\n\" होय. हा जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे. तुझ्या बद्दल गुरुजींनी मला सांगितले आहे कि इथे येताना तु मोठ्या दानवाला एका झटक्यात मारले होतेस. त्याचमुळे मी तुला आमंत्रण द्यायला आलो आहे. आमच्या गटात येऊन तुला सर्वोत्तम प्रशिक्षण दिले जाईल. हा माझा शब्द आहे.\" गंभिरपणे कपिल सुयुध्दला बघत म्हणाला.\nसुयुध्दला कळत नव्हते काय करावे म्हणुन तो शांतपणे विचार करुन म्हणाला.\n\" मला विचार करावा लागेल कारण माझा हा पहिलाच दिवस आहे. \"\n\" ठिक आहे. तुला पाहिजे तेवढा वेळ घे. मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन.\" असं म्हणत कपिल त्याच्या समोरुन निघुन गेला.\nसुयुध्दने आपली पत्रवली उचलली. समीर आणि हर्षदचे सुध्दा आटोपले होते ते सगळे एकत्रच उठले. आपापल्या पत्रावळ्या भोजनालयातल्या एका कोपऱ्यात असलेल्या टोपलीत टाकुन तिघेही बाहेर आले. सुयुध्दच्या मागे त्याच्या ह्या नविन मित्रांसोबत आणखिन काही मुलं मैदानात जमा झाली होती.\nनिलेश नाईक, विनित नांगरे, महेश वाघ, संदिप लिमेकर आणि तशीच सम वयाची आणखिन काही मुलं सुयुध्दच्या आसपास उभी होती. न्याहरी केल्यावर वेद शास्त्राचा तास होता. त्यानंतर युध्दकलेचा अभ्यास सुरु होण्यास अजुन बराच अवकाश होता. गटाचे काय रहस्य आहे हा विचार सुयुध्दला शांत बसु देत नव्हता. ते जाणण्यासाठी सुयुध्दने समीरला विचारले.\n\" समीर हे गटाचे काय रहस्य आहे\n\" रहस्य कसले काय थांब मी सांगतो. युध्दकलेच्या गुरुजींनी शिष्यांचे पाच गट केले आहेत. गरुडध्वज, शंखध्वज, निलमध्वज, अश्वध्वज आणि मिथुनध्वज. सर्व गटांना एकसारखेच प्रशिक्षण दिले जाते. फक्त युध्दकलेत ह्या गटांचा एकमेकांशी सामना होतो. दर आठवड्यात एकदा असे सामने घेतले जातात. आता पर्यंतच्या प्रत्येक सामन्यांमधे गरुडध्वज सर्वोत्तम गट ठरला आहे. त्यांना आता पर्यंत कुठलाही दुसरा गट हरवु शकला नाही. तो जो मुलगा तुला भोजना��यात भेटला होता तो गरुडध्वज गटाचा सर्वोत्तम योध्दा आहे. \"\nसुयुध्दला हे सर्व ऐकुन अजुनच उत्सुकता वाटली. त्याला ह्या सामन्यांबद्दल अजुन जाणुन घ्यायचे होते. म्हणुन त्याने पुन्हा समीरला विचारले.\n\" ह्या सामन्यांमधे असे काय विशेष केले जाते\n\" हे बघ..ह्या पाच गटांना एक विशेष कसोटीला समोरे जावे लागते. प्रत्येकाला आपल्या गटाचा ध्वज दिला जातो. तो घेऊन प्रत्येकाने कसोटीमध्ये असलेल्या बाधांना पार करत आपला ध्वज जंगलाच्या आत असलेल्या एका खांबावर लावुन फडकवायचा असतो. जो गट सर्व बाधा पार करुन आपला ध्वज सर्वात पहिले फडकवेल तो विजेता.\"\nत्याच बोलणं मधेच थांबवत सुयुध्द बोलला.\n\" बस इतकच ना…\"\n\" हे काय सोप नाही. प्रत्येक गटाचा योध्दा दुसऱ्याला अडवत असतो. ह्याला एक युध्दच समझ. कारण हे दिसतय तितकं सोप नाही मित्रा. तुला कळेलच एकदा पाहिल्यावर.\" हसता हसता समीर त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटला.\nसुयुध्दला उत्सुकता वाटली. त्याने पुन्हा समीरला विचारले.\n\" अरे पण एवढं काय त्यात म्हणजे गरुडध्वज प्रत्येक वेळी जिंकतात आणि बाकिचे नाही असं का\n\" कारण गरुडध्वज गटात सर्व योध्दा उत्कृष्ट आहेत. त्याच्या गटातल्या प्रत्येकाला सर्व विद्या अगदी चांगल्या जमतात.\"\n\" अच्छा…बरं ते सगळं असु दे. तुम्ही कोणत्या गटात आहात\nसुयुध्दने आजुबाजुला पाहिले आणि आसपास जमलेल्या बाकिच्यांना विचारले.\nसमीर त्याच्या टि शर्ट वरचे चिन्ह दाखवत म्हणाला.\n\" हे बघ ना. मी निलमध्वज गटात आहे.\"\nत्याचा टि शर्ट निळ्या रंगाचा होता त्यावर ब्रम्हचक्रा सारखे चिन्ह होते. ते पाहुन सुयुध्दने इतरांच्या टि शर्ट वर सुध्दा नजर फिरवली. प्रत्येकाच्या टि शर्ट वर कसले ना कसले चिन्ह होते आणि चिन्हा सोबत त्यांच्या टि शर्टचे रंग ही वेगवेगळे होते. लाल टि शर्टवर गरुडाचे चिन्ह, पिवळ्या टि शर्टवर सफेद शंखाचे चिन्ह, निळ्या टि शर्टवर ब्रम्हचक्राचे चिन्ह, मातकट रंगाच्या टि शर्टवर सफेद अश्वाचे चिन्ह, हिरव्या टि शर्टवर उगवत्या रोपाचे चिन्ह. मुलींच्या गणवेषातही तसंच होतं. त्याचा आणि हर्षदचा टि शर्ट मात्र सफेद रंगाचा होता. इतर काही शिष्यही होते ज्यांचा गणवेश सफेद रंगाचा होता. पण अगदी मोजकिच जणं होती त्या वेषात. त्याने आपल्या टि शर्ट कडे पाहत समीरला विचारले.\n\" समीर माझा टि शर्ट ह्या रंगाचा का आहे\n\" कारण तुला अजुन कोणत्याही गटात निवडले गेले नाहीये.\" समीर त्याला बघुन बोलला.\nहर्षद मधेच समीरला अडवत बोलला.\n\" ते बघ…ग…ग…ग…गुरुजी आले.\"\nसुयुध्दने पटकन वळुन पाहिले आणि समीरला विचारले.\n\" ते कोण आहेत\n\" मल्हारी सुर्यवंशी. आपले युध्दकलेचे गुरुजी…\" आवाज जाड करत समीर म्हणाला.\nकाल दिसलेला उंच धिप्पाड माणुस मैदानात हातात काही शस्त्र घेऊन येत होता. त्याच्या मागे काही मोठी मुलं ही त्यांच्या हातात शस्त्राचे सामन घेऊन येत होती. मैदानात एका ठिकाणी त्यांनी आपली सर्व शस्त्रे ठेवली. अचानक टेकडीवरच्या मंदिरातुन तीन घंटा नाद ऐकु आले. ह्याचा अर्थ असा होता कि त्यांचा दुसरा प्रशिक्षणाचा तास सुरु झाला होता आणि न्याहरी करुन झाल्यावर आरामाची वेळ आता संपली होती. समीर पटकन सुयुध्दला बोलला.\n\" अरे चल..आपल्याला प्रशिक्षण केद्रात जायला हवं. दुसरा तास नारायण गुरुजींचा आहे.\"\nसुयुध्द समीर आणि बाकीचे उरलेले शिष्य पटापट प्रशिक्षण केंद्राकडे पळत सुटले. सुयुध्दची ही पहिलीच वेळ होती आत जायची. आत घुसताच समीरने त्याला एका कक्षा समोर थांबवले. आत काही मुलं मुली खाली जमिनीवर मांडी घालुन बसले होते. गुरुजी समोर उभे राहुन उरलेल्या शिष्यांची वाट बघत होते. डोक्यावर शेंडी शिवाय बाकी काही नव्हते. पांढरा शुभ्र सदरा आणि खाली धोतर असा त्यांचा पेहराव होता. चेहऱ्यावर जाडसर सफेद मिशी, टोकदार लांब नाक, कपाळावर आडवा चंदनाचा टिळा ज्यावर लाल नाम ओढला होता. नारायण शास्त्री साधारण साठ वर्षाचे होते. हाताची घडी घालुन ते दाराकडे बघत उभे होते. सुयुध्द आणि समीर त्यांना बघुन पटकन आत शिरले आणि आपली जागा धरुन खाली बसले. काही उरली सुरली मुलंही येऊन एव्हाना बसली होती ज्यात हर्षदही होता. सगळे जण येऊन बसल्याची खात्री झाल्यानंतर गुरुजींनी बोलायला सुरुवात केली.\n\" आज मी तुम्हाला क्षत्रिय धर्म काय शिकवतो हे सांगणार आहे. त्या आधी आपल्या सोबत आज एक नविन शिष्य आला आहे त्याचं आपण स्वागत करुयात. \" एवढ बोलुन त्यांनी सुयुध्दकडे पाहिलं आणि म्हणाले.\n\" ये बाळ इकडे ये.\"\nसुयुध्दने बाजुला बसलेल्या समीर कडे पाहीले. समीरने हसुनच त्याला उठुन पुढे जायचा इशारा केला. तसा सुयुध्द पटकन उठुन समोर गेला. गुरुजींनी त्याला एका ठिकाणी उभे रहायला सांगुन आपली ओळख देण्यास सांगितले. पण आता पर्यन्त त्याची ओळख जवळपास सगळ्याच शिष्यांना झाली होती. योगसाधनेच्या प्रशिक्षणा दरम्यान त्याच्या कडुन झालेल्या प्रकारामुळे सगळे शिष्य त्याला बऱ्यापैकी ओळखु लागले होते. सुयुध्दने एक नजर सर्वांकडे बघत बोलायचे ठरवले.\n\" नमस्कार मी सुयुध्द चिरंतर त्रिनेत्री.\"\nहात जोडत तो म्हणाला. बाकी शिष्यांनी नमस्कार करत प्रतिसाद दिला. नारायण गुरुजींनी त्याला नविन असल्यामुळे काही उपदेश केले.\n\" हे बघ बाळ. तु नविन आहेस आज तुझा गुरुकुलात पहिला दिवस आहे. तर तुला काही नियम मी सांगतो ते निट ऐक आणि त्यांचे पालन कर. तर पहिला नियम आहे. माझा वर्ग सुरु असताना गप्पा मारणे चालणार नाही. दुसरा नियम शिकवताना तुला जर काही समजले नसेल तर ते लगेच विचारायचे नंतर मी समजवणार नाही. तिसरा नियम वर्गात उशिराने येणाऱ्यास मी शिक्षा करतो. तर हे तिन महत्वाचे नियम आहेत हे लक्षात ठेव आणि त्यांचे पालन कर.\"\nअसे चटकन तो म्हणाला.\n\" ठिक आहे चला विद्यार्थ्यांनो आता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अध्यायाची सुरुवात करुयात. जा बाळ आपल्या जागी जाऊन बस.\"\nहे ऐकताच सुयुध्द आपल्या जागी जाऊन बसला. त्या कक्षामध्ये समोर भिंतीवरच्या फळ्या व्यतिरिक्त बाकी काही नव्हते. गुरुजी शिष्यांकडे पाठ फिरवुन फळ्यावर काही लिहु लागले. सुयुध्दची नजर समोर फळ्यावर लिहल्या जाणाऱ्या अक्षरांकडे वळली. गुरुजींनी लिहुन झाल्यावर शिष्यांकडे वळुन बोलण्यास सुरुवात केली.\n\"तर मुलांनो क्षत्रिय धर्म म्हणजे काय\nभगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश देताना गीतेच्या तेराव्या अध्यायात सांगितले आहे.\nशौर्यतेजा धृतिर्दाक्ष्यं युध्दे चाप्यपलायनम् |\nदानमीश्वरभाववश्रच् क्षात्रं कर्म स्वभावजम ||\nअर्थात - शूरवीरता, तेज, धैर्य, चतुरता आणि युध्दातुन पलायन न करणारा, दानधर्म करणारा व स्वाभिमान जपणारा खरा क्षत्रिय आहे. हेच त्याचे कर्म आहेत.\nत्यांची उत्पत्ती कशी झाली \nब्रम्हदेवाच्या शरिरातून मानवाची उत्पत्ती झाली आहे. ज्याचे चार वर्ण पडले. ब्राम्हण जे ब्रम्ह देवाच्या मस्तका पासुन तयार झाले. क्षत्रिय जे ब्रम्हदेवाच्या बाहुं पासुन तयार झाले. वैश्य जे ब्रम्हदेवाच्या जाघांपासुन तयार झाले व अखेरीस शूद्र जे ब्रह्मदेवाच्या पायांपासुन तयार झाले. चारीही वर्ण त्यांच्या कर्मांना धरुन योजिले होते. वर्ण तयार केल्यानंतर सामाजिक व धार्मिक रक्षणाचे कार्य हे क्षत्रिय वर्णावर सोपविण्यात आले.\nसुर्यदेव आणि त्यांची पत्नी सरण्यु देवी यांचा पहिला पुत्र मनु पहिला क्षत्रिय राजा झाला. त्याच मनु राजाचे वंशज रघुकुलात जन्मलेले सुर्यवंशी पुरुषोत्तम भगवान रामचंद्र होते. पुढे त्याच कुलाचे वंशज महाभारतातले पांडव व कौरव देखिल होते. अगदी पुरातन काळापासुन क्षत्रिय वंशाचा ऱ्हास व उदय ही झाला. तिन्ही वर्णांचे व ह्या जगताच्या रक्षणाचे, पालनाचे कार्य ते युगोनयुगे करत आलेले आहेत. कालांतराने हि प्रथा लोप पावली पण काही क्षत्रिय वंशांनी एकनिष्ठ व कर्तृत्ववान पणे कर्तव्यपूर्ण राहुन हे कार्य आजतागायत केले.\nजर क्षत्रियांनी धर्माचे व जगाचे रक्षण केले नसते तर आज मी आणि तुम्ही इथे नसता. युगोनयुगे क्षत्रियांनी आपल्या जिवाची पर्वा न करता वारंवार ह्या जगाचे अनेक दैत्य, दानव आणि राक्षस अशा दुष्ट शक्त्यांपासुन संरक्षण केले आहे. \"\nहे बोलुन झाल्यावर नारायण गुरुजी थांबले आणि त्यांनी सुयुध्दकडे पाहिले. सुयुध्द त्यांची सांगितलेली एकुनएक गोष्ट अगदी मन लावुन ऐकत होता. त्याच्याही मनात गुरुजींच्या उपदेशाने काहुर माजले होते. नारायण गुरुजी सुयुध्दला पाहुन खुश दिसत होते. काही मनाशी ठरवत गुरुजी पुन्हा बोलु लागले.\n\" अगदी जवळपासचे उदाहरण द्यायचे झाले तर सुमन्यु त्रिनेत्री ह्यांचे उदाहरण देता येईल. तिन शतकांपुर्वी त्यांनी कालाशिष्ट या राक्षसाशी युध्द करुन त्याला पराजित करत नर्कात धाडले होते. आपले भाग्य थोर की आज त्यांच्याच खापर पंतु आपल्या सोबत आहे. ज्याने काही दिवसांपुर्वी एका महाकाय दानवास झुंज देऊन पुन्हा एकदा त्याच्या कुळाचे व परिवाराचे नाव गौरविले आहे.\"\nगुरुजी इतकं बोलताच सर्व शिष्य सुयुध्दला पाहु लागले.\nसुयुध्दला अशा रोखत पाहणाऱ्या नजरांची सवय नव्हती. पण एक गोष्ट त्याला नक्की कळली होती कि अशा नजरांचा सामना त्याला पुढे अजुन काही दिवस करावा लागणार आहे. गुरुजींनी पुढे सरकता त्यांना बऱ्याच श्लोक व पुराणांचे हवाले दिले. ज्यात वेळोवेळी क्षत्रियांनी धर्माचे, समाजाचे व जगाचे रक्षण कसे केले हे सांगितले. ज्यावेळी टेकडी वरच्या मंदिरातुन चार घंटानाद ऐकु आले तेव्हा नारायण गुरुजींचा तास संपवुन सुयुध्द पुन्हा मैदानात समीर व हर्षद बरोबर बाहेर आला. तेव्हा सुर्यनारायण बऱ्यापैकी वर आला होता. आठ वाजले होते.\nउंच धिप्पाड माणुस मैदानाच्या मध्य भागी आला आणि म्हणाला.\n\" नविन शिष्यांनी पटापट पुढे या.\"\nत्याचा आवाज अगदी भारदस्त आणि जाड होता. दिसायला तर तो अगदी एखाद्या पैलवाना प्रमाणेच होता. बाह्या नसलेल्या कफनीतुन त्याचे हात अगदी पिळदार दिसत होते. त्याच्या दंडावर बऱ्याच ठिकाणी जखमेचे निशाण होते. या आधी युध्दात त्याला ते मिळाले असावेत असं सुयुध्दला वाटले. शिष्यांच्या घोळक्यातुन नऊ दहा शिष्य पुढे आले ज्यात सुयुध्द आणि हर्षदही होते. दोन मुलींना सोडुन बाकी कोणीही नविन शिष्या मुलींमधे नव्हत्या. सगळे त्या उंच माणसा समोर जाऊन ऊभे राहीले. त्या माणसाने एक नजर सर्वांकडे पाहिले आणि शस्त्र ठेवलेल्या ठिकाणी वळला. त्या शस्त्रांच्या ढिगाऱ्यातुन त्याने काही काठ्या काढल्या आणि परत येऊन नविन शिष्यांकडे पाहिले व म्हणाला.\n\" हे घ्या. प्रत्येकाने आपला एक जोडीदार निवडा आणि जोडीने ऊभे रहा.\"\nसुयुध्दने आजुबाजुला पाहिले. नविन शिष्यांनी पटकन एकएक करुन आपापल्या काठ्या गुरुजींच्या हातुन घेतल्या होत्या. सुयुध्द एकटाच शेवटी जाऊन त्याची काठी घेऊन आला. त्याला कळतच नव्हते कोणा बरोबर जाऊन ऊभे राहावे म्हणुन तो आहे त्याच ठिकाणी इतरांना पाहत ऊभा राहीला. नविन शिष्यां व्यतिरिक्त बाकीचे शिष्य आपापले गट करुन गुरुजींच्या आज्ञेची वाट बघत उभे होते. त्याच्या नव्या गुरुजींनी सुयुध्दला एकटं बघुन जवळ ऊभ्या नव्या शिष्यापैकी एकाला खुणावून जवळ बोलावले व म्हणाले.\n\" अभिषेक इकडे ये. तु आज पासुन सुयुध्दचा युध्द सोबती आहेस. ठिक आहे. \"\n\" हो. गुरुजी. \" अभिषेक पटकन बोलला.\nअभिषेक साधारण अंगकाठीचा होता. सुयुध्द अन त्याची उंची सारखीच होती. त्याने सुयुध्दला पाहिले आणि म्हणाला.\n\" तुझं नाव सुयुध्द आहे ना\n\"हो...पण तुला कस माहीत\"आश्चर्यजनक पने सुयुध्दने विचारले.\n\" अरे आज सकाळ पासुन सगळीकडे फक्त तुझीच चर्चा आहे..\" स्मित हास्य करत अभिषेक म्हणाला.\nसुयुध्दने लक्ष न देता गुरुजींकडे पाहिले.\nमल्हारी गुरुजी प्रत्येकाच्या जोडीला पाहत आपल्या हातात एक काठी घेऊन म्हणाले.\n\" तुमच्या हातात असलेली काठी हे एक शस्त्र आहे. त्याचा वापर जर योग्य रितीने केलात तर समोरच्या शत्रुच्या हातात कोणतेही शस्त्र असले तरीही तुम्ही त्याला हरवू शकता. तुम्हाला ह्या काठीचा शस्त्र म्हणुन कसा उपयोग करायचा हे मी आज दाखवणार आहे. तर… मी जसे करतो ते बघा आणि तसंच तुम्ही अदली बदली ने ��पल्या जोडीदारा सोबत सराव करा. \"\nएवढ बोलुन त्यांनी मोठ्या शिष्यांपैकी एकाला त्यांच्या जवळ बोलावले. तो शिष्य आज्ञेचं पालन करत समोर ऊभा राहीला. मल्हारी गुरुजींनी नविन शिष्यांना काठीने तीन वार करणे आणि नंतर समोरच्याचे तीन वार रोखणे दाखवले. शिष्यांकडून त्यांनी एक एक करुन सराव करुन घेतला. सर्वजन बरोबर करत आहे हे पाहुन त्यांनी बोलावलेल्या शिष्याला त्यांच्या वर देखरेख करण्यास सांगितले आणि इतर शिष्यांना त्यांचे प्रशिक्षण देण्यास निघुन गेले.\nअभिषेक बरोबर सराव करुन सुयुध्दला मजा येत होती. बऱ्यापैकी त्याला हे जमलं सुध्दा होते. हर्षद मात्र चुकत चुकत आपला सराव त्याच्या जोडीदारा बरोबर करत होता. त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी असलेला तो मोठा शिष्य आपले काम अगदी चोख करत होता. सुयुध्द आजुबाजुला बघत आपला सराव अगदी सहज करत होता. जसं काय त्याच्या अंगवळणीच ते पडलं असावं. अचानक अभिषेकने त्याच्या काठीच्या माऱ्याचा वेग वाढवला. पण सुयुध्दला त्याचा काही फरक पडत नव्हता. काय जाणे कुठुन एक काठी उडुन अभिषेक च्या दिशेने भिरकावली गेली. सुयुध्दने क्षणाचाही विलंब न करता आपल्या काठीने ती बाजुला सारून खाली पाडली. अभिषेक दचकुन थांबला. सुयुध्दने काठी येण्याऱ्या दिशेने पाहिले. बाजुला सराव करत असलेल्या हर्षदची काठी उडुन तिकडे आली होती.\n तुला एक महिना झाला आता. अजुन तुला काठी पकडणं जमलं नाही.\" अभिषेक खेकसतच म्हणाला.\n\" माफ कर. काठी हातातुन सटकली.\" हर्षद न अडखळता सलग बोलुन गेला.\nसुयुध्दने आश्चर्याने डोळे विस्फारत त्याच्या कडे पाहीले.\n\" असं हो…हो….हो…..होतं कधीकधी...\" म्हणत हर्षदने सुयुध्दला पाहिले.\n\" ठिक आहे. तु आपल्या सरावावर ध्यान दे. \" सुयुध्द त्याला हात करत म्हंटला आणि हसुन आपल्या सरावात पुन्हा व्यस्त झाला.\nथोडा वेळ सराव केल्या नंतर मल्हारी गुरुजींनी सगळ्यांना थांबण्यास सांगितले होते. त्यांनी नविन शिष्यांना इतर मोठ्या शिष्यांचं युध्द प्रात्यक्षिक पाहुन निरिक्षण करण्यास सांगितले होते. सगळी मुलं-मुली मैदानाला गोल वेढा घालुन बसली होती. काही जुने शिष्य गटानुसार एक दुसऱ्याशी सराव म्हणुन लढणार होते. गरुडध्वज आणि निलमध्वजच्या गटांना एकमेकांशी लढुन आता पर्यंतच्या सरावात जे काही शिकले ते दाखावायचे होते.\nसुयुध्दला हे बघण्याची फारच उत्सुकता होती. मल्हारी स���र्यवंशी मैदानात मधोमध ऊभे होते. त्यांनी तीन-तीन मुलांचे गट करत गरुडध्वज आणि निलमध्वजच्या मुलांना मैदानात बोलावले आणि एकेकाला आपापला प्रतिस्पर्धी निवडुन त्याच्याशी लढायला सांगितले.\nहा भाग तुम्हाला कसा वाट्ला\nहा भाग तुम्हाला कसा वाट्ला जरुर कळवा .\nमागिल भागाचे लिंक देत आहे.\nवाचतेय. ते वेळापत्रक वाचून\nते वेळापत्रक वाचून सनातनचा आश्रम डोळ्यासमोर आला.\nतुम्ही भाग टाकायला खुपच उशीर\nतुम्ही भाग टाकायला खुपच उशीर करता.... त्यामुळे कथेची लीन्क लवकर लागत नाही... त्यामुळे कथेची लीन्क लवकर लागत नाही... यामुळे कथेतील इन्टरेस्ट आणि उत्सुक्ता टिकुन राहत नाही... यामुळे कथेतील इन्टरेस्ट आणि उत्सुक्ता टिकुन राहत नाही... प्लीज...., पुढचे भाग टाकायला जास्त वेळ लावु नका..\nउशीर केल्याबद्द्ल क्ष्मस्व...ह्यापुढचे भाग लवकर सादर करेन..\nखूप मस्त वाटला भाग\nखूप मस्त वाटला भाग\nधन्यवाद....पुढचा भाग उद्या दुपार नंतर सादर करेन.\nधन्यवाद सुर्यकांत भाग १०\nधन्यवाद सुर्यकांत भाग १० टाकला आहे. वाचत रहा. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. या पुढचे भाग अजुन लवकर सादर करण्याचा प्रयत्न करेन.\nखुप मस्त लिहलाय हा भाग...मला\nखुप मस्त लिहलाय हा भाग...मला आवडला...अशा कथा फार कमी आहेत माबो वर...\nअसेच लिहत रहा सुयोग सर...\nआपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद संदिप...वाचत रहा. लिखाण सुरु आहे. अपेक्षेप्रमाणे लवकरच नविन भाग सादर करेन.\nछान लिहीला आहे हा सुद्धा भाग.\nछान लिहीला आहे हा सुद्धा भाग........आवडला......पण वाचताना HARRY POTTER ची आठवण झाली......बाकी मजा आली वाचायला.......\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65343", "date_download": "2019-07-16T01:00:17Z", "digest": "sha1:PY7D54CD2MMIVN4L6N2DDXU3667QELYS", "length": 19217, "nlines": 107, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पॅन्टवाली मुलगी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /पॅन्टवाली मुलगी\nरसुलवाडी डोंगर कपारीतले एक गाव. 500 घराचा उंबरा. वाडी असली तरी शहरीकरणाच्या छायेतले गाव. मातीच्या सारवाव्या लागणाऱ्या भिंती जाऊन सिमेंट काँक्रीटचे बंगले उ��े राहिलेले. गावानं गावपण मात्र जपलेले. आठरा पगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. बारा बलुतेदारानी आपली बलुतेदारी कायम ठेवलेली. लोहार, चांभार, शिंपी, बामण, वाणी, न्हावी समदी मंडळी एकोप्याने रहात होती. गावाला पण निसर्गाने आगळे वेगळे लेणे बहाल केले होते. गावाच्या एका टोकाला नदी होती. ती बारमाही दुथडी भरून वाहत होती. नदीकाठावर चार पाच पुरातन मंदिरे होती. वर्षातून एकदा गावजत्रा भरत होती. जत्रेला हौशे, नवशे, गवशे समदे येत होते. नदीकाठाला गावस्वरूपी एकच स्मशानभूमी होती. गावातले कधी कोण गचकले तर येथे गर्दी होत असे नाहीतर चिटपाखरूही तिकडे फिरकत नसे. गावात छोटी ग्रामपंचायत होती. लहान मोठी दुकान, हॉटेल, टपऱ्या, होत्या.\nगाव तस चांगलं होत. लिहण्या वाचण्या इतपत पोर बाळ, म्हातारी कोतारी शिकलेली होती. बारावी पर्यंत शाळा होती. कॉलेजला मातूर तालुक्याच्या गावाला जावं लागायचं. मास्तर मंडळी गावतलीच होती. शाळा सुटली की ते पोटासाठी शिकवण्या करायचे. पाटील, सुतार, कुलकर्णी, इनामदार यांची चारपाच घर जरा पुढारलेली होती. गावात एकोपा असल्याने एकच पाणवठा होता.\nगाव छोटं असल्यानं गावात जरा जरी कोठे खुट्ट झाला तरी लागोलाग ते समद्या गावाला समजायचं. म्हातारी माणसं दिवसभर पारावर पडून असायची. नजरा कमी झाल्या असल्या तरी नवखा कोणी गावात आला की यांच्या भुवया उंचावल्या जायच्या. गावात आधुनिकतेचे वारे अजून तरी आले न्हवत. बायां लुगडं, साडी, चोळी, यातच होत्या. गाऊन, मिडी मॅक्सी, स्लीव्हलेस नायटी असले प्रकार गावात आले न्हवते.\nम्हाताऱ्या बायका नऊवारी नेसायच्या. तरण्या बाया सहावारी घालायच्या. बायांनी अंग उघड ठेऊन फिरणे दुरचीच गोष्ट. बायांची अंग पूर्ण वस्त्रांनी झाकलेली असल्यानं गड्यांच्या नजरा भिरभिरत न्हवत्या. शाळेतल्या पोरींना पण अंगभर ड्रेस होता. त्यामुळे गावात टीव्ही आलं, मोबाईल आलं, तरी त्यांच्यात मात्र काहीही फरक पडला नाही.\nएक दिवस मात्र इपरितच घडलं. सकाळची दहा वाजण्याची येळ. गावात येणाऱ्या पहिल्या एस.टी च आगमन झाल. गाडी थांबली. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिण्यासाठी टपरीवर गेलं. गाडीतन प्रवाशी खाली उतरू लागलं. त्यातच एक पॅन्टवाली पोरगी उतरली अन समध गाव खडबडून जाग झालं. पॅन्ट टी शर्ट डोळ्याला गॉगल लावलेली पोरगी पहिली अन जो तो गाडीच्या दिशेने धावू लागला.\nभुवया ���ोरलेल्या, बसक्या नाकाची, नाकात बारीकशी चमकी, गोरीपानं, गुबगुबीत गाल, केसाचा बॉंबकट, भरगच्च छाती, पांढरेशुभ्र दात, चालताना पुढं माग लयबध्द हालचाल करत एक पाखरू गाडीतन उतरलं. अवघे गाव तिच्याकडे पहातच बसलं. एक इरसाल म्हातार पुढं आलं अन म्हणाले, “ काय ग पोरी. कुठंन आली. नाव काय तुझं\nपोरगी मोठी बनेल होती. म्हाताऱ्याच्या नजरेतला भाव तीन ओळखला. ती म्हणाली,” आबा मी इगतपुरीची. नाव हाय संगिता. मला संगी नावानचं समदी ओळखत्यात. “\nतिन एक पत्ता इचारला अन त्या दिशेने जायला निघाली. जो तो तर्क करू लागला आयला कुणाच्यात आलय हे मॉडेल. अखेर चंदू न्हाव्यान अर्ध्या तासातच बातमी आणली की ती पोरगी तालुक्याच्या गावाला कॉलेज शिकण्यासाठी आलीय. तिथं खोली मिळाली नाय म्हणून आपल्या गावात खोली घेऊन राहणार हाय. आता रोज तीच दर्शन होणार म्हटल्यावर गावातल्या तरुण मंडळीनी नव्हे तर म्हाताऱ्यांनी सुद्धा बाळसे धरले.\nपँटवाल्या पोरीची अर्थात संगीची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली. गावातल्या शाळा मास्तरन तिची भेट घेऊन कमी फीत प्रायव्हेट शिकवणी घेण्याचं सांगून टाकल. पोरगी देखील महाबीलंदर तिने तात्काळ होकार दिला.\nतिला काय पाहिजे काय नको हे पाहण्यासाठी आख्ख्या गावात चढाओढ लागली. आलेल्या दिवशीच दहा बारा जण आपलीच पोरगी समजून तिला जेवणाचं आवातन द्यायला आले. संगीन घरीच स्वतः जेवण बनवणार असल्याचं सांगितलं.\nदुसरा दिवस उजाडला. सकाळी पॅन्ट शर्ट वाली संगी तालुक्याच्या गावाला कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडली. ओठाला लाल रंगाची लिपस्टिक लावली होती. घट्ट टी शर्ट मुळे छाती भारदस्त सेक्सी दिसत होती. पायात पैंजण होते. त्याचा आवाज करत ती निघाली. जाता जाता मास्तर ना भेटली. संध्याकाळी शिकवणीला येते असा निरोप दिला. मास्तरच दिवसभर शाळेत लक्ष लागत न्हवते. कधी एकदा संध्याकाळ होते असे त्यांला झाले.\nअखेर सहा वाजता पॅन्टवाली मास्तरांच्या घरी शिकवणीला आली. मास्तर एकटेच होते. त्यांनी तिला आपल्या जवळ बसवून घेतलं. दहा पंधरा मिनिटं नुसतच तिचा चेहरा बघत बसलं. मास्तर इंग्रजी शिकवीत होते. त्यांनी तिला काही वाक्ये लिहायला सांगितली.\nतिची स्पेलिंग लिहताना चूक झाली हीच संधी साधून मास्तरांनी तिचा गाल ओढला. ती म्हणाली, मास्तर परत गाल ओढायचा नाही सांगून ठेवते. आधीच माझे गाल फुगलेले आहेत. मला ते आणखी फुगवायचे नाहीत. मला फुगलेले गाल आवडत नाहीत.\nमास्तरांनी तिला फुगलेल गाल का आवडत नाहीत असे विचारले. ती म्हणाली आव मुलांना आता फुगलेल्या गालापेक्षा गालावरची खळी आवडते. गाल फुगलेलं असलं की लव्ह करताना व्हठाचं किस नीट घेता येत नाय.\nतीच उत्तर ऐकून मास्तर उडालच. त्याच्या दिवास्वप्नात गावातील बायांच गालच दिसू लागलं. त्यान त्या दिवसाची प्रायव्हेट ट्युशन थांबवली. संगीला उद्या ये म्हणून सांगितलं. मास्तर खूप वेळ तिच्या बोलण्याचा विचार करीत बसलं.\nहळूहळू पँटवाल्या पोरीचे मास्तराकडे येणे जाणे वाढू लागले. लोकांच्या नजरेत ही बाब आली. त्यांनी मास्तरीन बाईंच्या कानावर ही बाब घातली. पतीच्या संसाराला हातभार लागावा म्हणून त्याबी नोकरी करत होत्या. थोड्या दूर अंतरावर नोकरीस होत्या. मास्तर असे काय बी करणार नाय याची त्यांना खात्री होती. मात्र गावकडन निरोप आला अन त्यांनी समधी काम सोडून गावाकडं धाव घेतली.\nमास्तरिण बाई घरी आली पहाते तर काय मास्तर संगीच्या खांद्यावर हात टाकून तिला परदेशी भाषेचे प्राथमिक धडे देत होता. आपला नवरा पॅन्टवाली पटवल या भीतीने त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व त्या मास्तर समवेतच राहू लागल्या. त्यांनी खाजगी शिकवणी घेण्यास मास्तरांना प्रतिबंध केला. मास्तर बिचारे बेचैन झाले.\nमास्तरच काय गावातल्या समध्यांची अशीच आवस्था पॅन्टवालीन केली होती. रात्री झोपतच तरणी, म्हातारी माणस उगाचच हसत होती. स्वतःचाच गाल ओढत होती. पॅन्टवाली समजून बायकोचाच किस घेत होती. बापय गडयाना काय झालंय हेच बायस्नी कळना. धुणं धुण्यासाठी पाणी भरण्यासाठी आलेल्या बाया याचीच दबकत दबकत चर्चा करीत होत्या.\nशेवटी गावातल्या बायांनी पुढाकार घेतला. सायंकाळच्या येळी संगी घराकडे आली. त्यांनी तिला बोलावलं अन ठासून सांगितलं की तुला जर या गावात रहायचं असलं तर साडीच नेसावी लागलं. पॅन्ट शर्ट वर नाही फिरता येणार.\nसंगीला त्यांनी रोज साडी नेसायची. गावात प्रायव्हेट ट्युशन लावायची नाही. तरण्या व बापय गड्याशी बोलायचं नाही. आशा अटी घातल्या. संगीने त्या मान्य केल्या. फार काळ तिला या अटी पाळता आल्या नाहीत. दोन महिन्यातच तिने दुसऱ्या गावात पलायन केले. गावातल्या बायांनी सुटकेचा निश्वास सोडला. पॅन्टवाली संगी दुसऱ्या गावी गेली अन गाव पुन्हा मुळपदावर आलं.\nगुलमोहर - विनोदी लेखन\nपॅन���टवालीचा चेहराही दिस्ला असता तर छान झालं असतं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://indiacars.myautoglobe.com/mr/aston-martin-one-77/model-2832-0", "date_download": "2019-07-16T00:16:09Z", "digest": "sha1:AO5LKWLAFHCIW5EFLZ5GW22RDJN6N236", "length": 32684, "nlines": 1191, "source_domain": "indiacars.myautoglobe.com", "title": "एस्टन मार्टिन वन 77", "raw_content": "\nमारुति इग्निस अल्फा १.२ पेट्रोल\nमारुति एक्सए आल्फा कॉन्सेप्ट\nमहिंद्रा लोगान 2009 DLX 1.5 खेलने\nमहिंद्रा लोगान यात्री 1.5 DLX 2009\nमहिंद्रा लोगान यात्री 1.4 GLX 2009\nहोंडा डब्ल्यूआरवी आइ वीटेक एस\nटोयोटा करॉला अल्टीस फेस्लिफ्ट\nटोयोटा कोरोला एच 1 2008\nटोयोटा कोरोला एच 2 2008\nएस्टन मार्टिन वन 77\nएस्टन मार्टिन वन 77\nएस्टन मार्टिन वन 77\nशीर्ष गती आणि कार्यक्षमता\n1 किंमत आणि तपशील\nबजाज क्यूट आरई60 स्माल कार\n1.6 एकत्रित उत्पादनाचे देश\nमहिंद्रा बोलेरो ईएक्स एसी\nऍस्टन मार्टीन वाँटेज क्रीडा व्ही 8 स्पोर्ट\n2.2.2 फ्रंट हीटेड सीट्स\n2.2.3 रिअर हीटेड सीट्स\n2.2.8 ड्राइव्हर आसन समायोजन\n2.2.10 अडजस्टेबल कमरेला आधार\n2.2.11 3 पंक्ती आसने\n2.2.12 3 पंक्ती आसने विभाजन\n2.2.13 विभाजित मागील आसन\n2.2.14 फोल्डिंग रिअर सीट्स\n2.3.6 बाहेर तापमान प्रदर्शन\n2.3.10 सरासरी इंधन वापर\n2.3.11 डिस्टन्स टू एम्पटी\n2.3.12 एच यू डी\n2.3.13 अडजस्टेबल क्लस्टर ब्राइटनेस\n2.5 व्हेंटिलेटेड सीट टाईप\n2.6 लेदरचे गियर नॉब\n2.7 लेदरचे स्टिअरिंग चाक\n2.8 इलेकट्रीकली अडजस्टेबल हेडरेस्ट्स\n2.11 ग्लोव्ह बॉक्स दिवा\n2.14 मागील विंडो पट्ट्या\n2.16 रिअर पॅसेंजर सीट\n2.17 थर्ड रोव सीट्स अडजस्टेबल\n2.18 इंटिरियर डोर हॅन्डल्स\n3.1 मायलेज - शहर\n3.2 मायलेज - महामार्ग\n3.3.2 इंधन पुरवठा प्रणाली\n3.4 इंधन टाकी क्षमता\nमारुति आल्टो ८०० सी एन जी एल एक्स आइ\n54 (पोरशे 718 बोक..)\n3.5 उत्सर्जन नियंत्रण प्रणाली\n3.6 उत्सर्जन सर्वसामान्य प्रमाण पालन\nएस्टन मार्टिन वी12 वेंक्विश\nबजाज क्यूट आरई60 स्माल कार\n1780 (फोर्स वन एसयू..)\n4.4 जमिनी पासूनचे अंतर\nबुगाटी वेरॉन 16.4 ग्रँड स्पोर्ट\n174 (शेवरलेट सेल ह..)\nबजाज क्यूट आरई60 स्माल कार\nमारुति आल्टो ८०० एस टी डी\n4.6 मोटारगाडीच्या पुढील व मागील चाकांच्या आसांमधील अंतर\n2603 (फियाट लिनिया ..)\n4.7 मोटारगाडीच्या पुढील दोन चाकांच्या आसांमधील अंतर\nलम���बोर्घिनी हुराकान एलपी एलपी 580 2\n4.8 मोटारगाडीच्या मागील दोन चाकांच्या आसांमधील अंतर\nमारुति ऑम्नी एमपीआइ कार्गो\n4.9 सामान ठेवण्याची जागा\nबुगाटी वेरॉन 16.4 ग्रँड स्पोर्ट\nबेंटली कॉन्टिनेन्टल जीटी स्पीड\nबीएमडब्ल्यू झेड ४ ३५आय\n6 (फोर्स गुरखा स..)\n4.12 आसन पंक्तींची संख्या\nऍस्टन मार्टीन डीबी९ ६ एल व्ही१२\nमर्सिडिज-बेंझ एसएलके क्लास एसएलके 350\nमारुति बैलेनो वीएक्सआइ 2007\n660 (लॉरिन्सर सी क..)\n4.13.5 फ्रंट शोल्डर रूम\n1460.5 (व्हॉल्वो एस ९..)\n4.13.6 रिअर शोल्डर रूम\n1419.86 (व्हॉल्वो एस ९..)\n4.13.7 फ्रंट हिप रूम\n4.13.8 रिअर हिप रूम\n1374.4 (जीप रॅंग्लर अ..)\n5 शीर्ष गती आणि कार्यक्षमता\n185 (होंडा ब्रिओ व..)\n5.2.1 प्रवेग (0-100 किलोमीटर प्रतितास)\nबुगाटी वेरॉन 16.4 ग्रँड स्पोर्ट\n5.2.2 प्रवेग (0-200 किलोमीटर प्रतितास)\n5.4 पॉवर टू वेट रेशिओ\nबेंटली कॉन्टिनेन्टल जीटी स्पीड\n6.2.2 शक्ती आर पी एम\nमिनी 5 डोर कूपर..\nबजाज क्यूट आरई60 स्माल कार\n270 (मिनी ३ डोर कू..)\n6.3.2 टॉर्क आर पी एम\nबजाज क्यूट आरई60 स्माल कार\n1948 (वोल्वो एक्स स..)\nआयशर पोलेरिस मल्टिमिक्स एमएक्स\n6.5.3 वॅलव प्रति सिलिंडर\n4 (ऑडी टी टी)\n6.9.1 गियर बॉक्स प्रकार\nह्युंदाई एक्ससेन्ट 1.2 कप्पा एटी एसएक्स ऑपशन\n6 (ऑडी टी टी)\n6.10.1 फोर व्हील ड्राईव्ह\n6.12 एल एस डी\n6.15 बोर x स्ट्रोक\n6.15.3 बोर x स्ट्रोक\n13.5 (फेरारी एफ 12ब..)\n7 टायर आणि चाके\n7.1.1 फ्रंट टायर साईझ\n7.1.2 रिअर टायर साईझ\n7.3.2 फ्रंट व्हील साईझ\n7.3.3 रिअर व्हील साईझ\n7.4.3 स्टिअरिंग गियर प्रकार\n5.5 (ऑडी टी टी)\n8 सस्पेंशन आणि ब्रेक्स\n8.2.1 फ्रंट ब्रेक टाईप\n8.2.2 फ्रंट ब्रेक डायमिटर\nटाटा नैनो ट्विस्ट एक्सटी\n8.2.3 रिअर ब्रेक टाईप\n8.2.4 रिअर ब्रेक डायमिटर\nटाटा नैनो ट्विस्ट एक्सटी\n9.1.1 ड्युअल स्टेज ऐरबॅग\n3 (टोयोटा इनोवा ..)\n9.3 ए बी एस\n9.4 इ एस पी\n9.5 इ बी डी\n9.7 टी सी एस\n9.8 हील होल्ड कंट्रोल\n9.9 हील डिसेंट कंट्रोल\n9.10 टी पी एम एस\n9.12.1 ट्रंक अजर वॉर्निंग\n9.12.4 डोर अजर वॉर्निंग\n9.12.5 इंजिन चेक चेतावणी\n9.12.6 लो फ्युएल लेवल वॉर्निंग\n9.13.2 स्पीड सेन्सिंग डोर लॉक\n9.13.3 बाल सुरक्षा लॉक\n9.13.5 पॉवर डोर लॉक\n9.16 फ्रंट इम्पॅक्ट बेअम्स\n9.17 साईड इम्पॅक्ट बेअम्स\n9.18 रात्री मागील दृश्य मिरर\n9.19 बाल आसन अँकर पॉईंट्स\n9.20 अँटी थेफ्ट अलार्म\n9.21 अँटी थेफ्ट डिव्हाइस\n9.22 मिडल रिअर थ्री -पॉईंट सीट बेल्ट\n10.1 एकात्मिक संगीत प्रणाली\n10.5 एमपी 3 प्लेबॅक\n10.6 डी व्ही डी प्लेबॅक\nऍस्टन मार्टीन डीबी९ ६ एल व्ही१२\n6 (ऑडी टी टी)\n10.9.3 ए यू एक्स\n10.10.2 मागील प्रवाशांसाठी प्रदर्शन\n11.2.1 डी आर एल\n11.2.4 फॉलोव मी होम हेडलॅम्प्स\n11.4 बॉडी कलर्ड बम्पर\n11.8 रेन सेन्सिंग वाईपेर्स\n11.10.3 टर्न इंडिकेटर्स ऑन मिरर\n11.15 रिअर विंडो वॉशर\n11.17 एक्सटेरिअर डोर हॅन्डल्स\n11.19 रूफ मोउंटेड अँटेना\n12.2 स्वयंचलित हवामान नियंत्रण\n12.3 हवा गुणवत्ता नियंत्रण\n12.4 मागील एसी व्हेंट्स\n12.5 सनरूफ / मूनरूफ\n12.9 वन टच अप\n12.10 वन टच डाउन\n12.14 मल्टी फंकशन स्टिअरिंग\n12.17 इग्निशन की ऑफ रिमाइंडर\n12.19 अँटी ग्लेयेर मिरर\n12.21 रिमोट फ्युएल लीड ओपनर\n12.22 बूट लीड ओपनर\n12.23 थंड ग्लोव्ह बॉक्स\n12.25 केबिन बूट ऍक्सेस\n12.26 फ्रंट सीट पॉकेट्स\n12.29.2 ड्राइव्हर आर्मरेस्ट स्टोरेज\n12.29.4 थर्ड रोव कप धारक\n12.30 स्मार्ट प्रवेश कार्ड नोंद\n12.31 चालन अनुभव नियंत्रण\n12.32 कीलेस स्टार्ट/स्टॉप बटन\n12.33 लाइट्स ऑन व्हॅनिटी मिरर\n12.34 रिअर पॅसेंजर अडजस्टेबल सीट्स\nऍस्टन मार्टीन कार ची तुलना\nबेंटली कॉन्टिनेन्टल जीटी स्पीड वि ऍस्टन म...\nबेंटली कॉन्टिनेन्टल जीटी स्पीड वि ऍस्टन म...\nबेंटली कॉन्टिनेन्टल जीटी स्पीड वि ऍस्टन म...\nऍस्टन मार्टीन डीबी९ ६ एल व्ही१२\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nऍस्टन मार्टीन डी बी ९ व्ही १२ व्हॉलंट\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nऍस्टन मार्टीन व्हेनक़ुइश व्ही १२\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nऍस्टन मार्टीन कार ची तुलना\nऍस्टन मार्टीन वाँटेज व्ही ८...\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nऍस्टन मार्टीन वाँटेज क्रीडा...\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nऑडी टी टी वि बेंटली कॉन्टिन...\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-farmer-aggressive-crop-insurance-7285", "date_download": "2019-07-16T01:08:57Z", "digest": "sha1:EW6ODN3VO3OUQS4EM6POC5LNLQVBXW4S", "length": 16323, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, farmer aggressive for crop insurance | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखरीप पीकविमाप्रश्नी शेतकरी आक्रमक\nखरीप पीकविमाप्रश्नी शेतकरी आक्रमक\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nपरभणी ः अत्यंत तुटपुंजा खरीप विमा परतावा मंजूर करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. सोयाबीनचा विमा हप्ता भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण जोखमीसह प्रतिहेक्टरी ४० हजार रुपये विमा परतावा देण्यात यावी. बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान देण्यात यावे, या मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीतर्फे सोमवारी (ता. ९) शनिवार बाजार मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.\nपरभणी ः अत्यंत तुटपुंजा खरीप विमा परतावा मंजूर करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. सोयाबीनचा विमा हप्ता भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण जोखमीसह प्रतिहेक्टरी ४० हजार रुपये विमा परतावा देण्यात यावी. बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान देण्यात यावे, या मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीतर्फे सोमवारी (ता. ९) शनिवार बाजार मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.\nअल्प आणि अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील खरिपातील सर्वच पिकांच्या उत्पादनात घट आल्यामुळे जिल्ह्याची खरिपाची अंतिम पैसेवारी ५० पैसे पेक्षा कमी आली आहे. खरीप पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सर्व पिकांसाठी संपूर्ण जोखमीसह विमा परतावा मंजूर करणे अपेक्षित असताना रिलायन्स कंपनीने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा हप्त्याएवढीही रक्कम जमा केलेली नाही. पीकविमा संरक्षण घेऊनही अल्प विमापरतावा मिळाल्यामुळे शेतकरी अडचणी सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.\nजायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर धरणाचे संरक्षण करण्यात यावे, डिग्रस बंधाऱ्यामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध करून द्यावा, सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, नवीन कर्जवाटप सुरू करण्यात यावे, शेतीपंपांना मोफत वीज देण्यात यावी, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य राजन क्षीरसागर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम, नामदेव गावडे, अॅड. लक्ष्मण काळे, अॅड. माधुरी क्षीरसागर, शिवाजी कदम, केशव आरमळ, नवनाथ कोल्हे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.\nखरीप विमा कंपनी बोंड अळी bollworm भारत जिल्हा���िकारी कार्यालय रिलायन्स धरण पाणी शेती वीज\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nबुलडाणा जिल्ह्यात केवळ ९ टक्के पीक...बुलडाणा ः वऱ्हाडात आजवरची स्थिती पाहली तर...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिर�� : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nनांदेड जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी डॉ....नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2011/01/blog-post_16.html", "date_download": "2019-07-15T23:55:20Z", "digest": "sha1:D6P7UPXWR5562FOOZVKAYURUWNWJT7SW", "length": 17730, "nlines": 168, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: मोदींचा गुजरात...", "raw_content": "\nLabels: गुजरात, नरेंद्र मोदी, राजकीय\nसाधारण एक तीन वर्षापुर्वी कंपनीच्या कामानिमित्त अहमदाबादला राहण्याचा योग आला होता.तेव्हा नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रसारमाध्यमातुन दोन प्रकारच्या प्रतिमा रंगवल्या जात होत्या काहींना ते \"मसीहा\" वाटत होते तर काहींना ते \"खलनायक\" वाटत होते.त्यामुळे नरेंद्र मोदी ह्या रसायनाविषयी मनात कमालीची उत्सुकता होती.अहमदाबादला विमानतळावर उतरलो तेव्हा हॉटेलवर घेउन जाणार्‍या चालकाला सहज मोदींविषयी विचारलं....\n\"अरे भैय्या, आपके ए नरेंद्र मोदीजी कैसे इन्सान है आपको क्या लगता है आपको क्या लगता है\nयावर त्याच उत्तर होत..\n\"साब, थोडे दिन में गुजरात के घर घर में मोदीजी तस्बीर होगी.बडा सच्चा इन्सान है\nएका सामान्य माणसाच्या नजरेतुन ही मोदींची प्रतिमा होती. नुकतच \"वायब्रंट गुजरात\" झाल त्यातुन गुजरात मध्ये येणारे उद्योजक सर्व उद्योजकांनी मोदींबद्दल काढ्लेले गौरवोद्गार....हे सगळ पाहिल्यावर मला त्या चालकाची आठवण आली त्यावेळी त्याने काढलेले उद्गार नक्कीच खरे झाले आहेत.अभिमान वाटावा अशीच कामिगिरी नरेंद्र मोदींनी करुन दाखवली आहे.तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काय करु शकता हेच मोदींनी दाखवुन दिल आहे.\nविरोधक आज मोदींच्या नावाने कितीही कंठशोष करीत असले तरी सत्य परिस्थिती लपुन राहत नाही.आज मोदींवर सामान्य नागरिकापासुन ते मोठ्यातल्या मोठ्या उद्य��गपती पर्यंत प्रत्येकाचाच मोदींवर विश्वास आहे.याच सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे मोदींच्या फ़क्त एका एस.एम.एस.वर नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये आला.\nहा विश्वास एका रात्रीतुन आलेला नाही त्यामागे मोदींची विकासाची दुरदृष्टी, त्यांनी घेतलेले कष्ट. त्यांचे विकासासाठी केलेले नियोजन,कुशल नेतृत्व हे सार काही आहे.राज्यामधील मुलभुत गरजांवर केलेला विकास.\nमोदी सत्तेवर आल्यानंतर प्रथम त्यांनी \"ज्योतीग्राम\" योजनेच्या माध्यमातुन संपुर्ण राज्य भारनियमन मुक्त केल.गुजरातमधील वीजचोरी रोखली.सामान्य शेतकर्‍यापर्यंत पोहचले त्यांचे मुद्दे पटवुन दिले अन महत्वाच म्हणजे सर्वांना ते पटल त्याचचं फ़ळ त्यांना मतपेटीतुन मिळाल.\nत्यानंतर सरदार सरोवराच्या माध्यमातुन पाण्याचा प्रश्न सोडवला. सरदार सरोवराच्या विरोधात असणार्‍या पर्यावरणवाद्यांना ते पुरुन उरले.नर्मदेच्या पाण्याचा अगदी योग्य पद्धतीने नियोजन अन उपयोग करुन पाण्याचा प्रश्न सोडवला.\nदळणवळणाचा प्रश्न हाती घेतला.गुजरात मधील रस्ते जर पाहिले तर एकदम चकाचक.अगदी खेड्यातील रस्ते सुद्धा व्यवस्थित आहेत.थोडक्यात काय तर मोदींनी ज्या मुलभुत गरजा आहेत म्हणजे रस्ते,वीज अन पाणी यावर अगदी नियोजनबध्द काम केल. पण हे सार करताना सर्व कामगार अगदी पारदर्शक कुठे सुद्धा भ्रष्टाचाराचा लवलेश नाही.\nउद्योजकांना फ़क्त सुविधाच नाही तर पारदर्शक कारभाराचा विश्वास पण दिला त्यामुळेच कोणतही काम किंवा योजना लालफ़ितीच्या कारभारात अडकत नाही.संपुर्ण शासकीय यंत्रणेवर मोदींचा वचक आहे.त्यामुळे सर्व काम कशी फ़टाफ़ट होतात.\nआजमितीला नरेंद्र मोदी खरोखर \"विकासपुरुष\" झाले आहेत.\nहे सगळ पाहताना माझ मन नकळत महाराष्ट्रात काय चालु आहे याचाच विचार करत होत.गुजरात ज्या वेगाने पुढे जात आहे त्याच वेगाने आपली अधोगती चालु आहे.भ्रष्टाचार,जाती-पातीच राजकराण,भाषावाद,बाबुगिरी यासगळ्यात महाराष्ट्र भरडला जात आहे.जे मोदींना गुजरात मध्ये शक्य आहे ते महाराष्ट्र मध्ये एकाही नेत्याला किंवा पक्षाला शक्य नाही.स्वतःच्या तिजोर्‍या भरण्यात मश्गुल असणारे नेते ह्या स्वराज्यात निपजले आहेत हेच महाराष्ट्राच दुर्दैव आहे.\nकाही दिवसांपुर्वीचा एक घटना आठवते आहे....जेव्हा आदर्श अन इतर गोष्टींवरुन महाराष्ट्रातल्या राजकारण्यांमध्ये कलगीतुरा चालु होता तेव्हा मोदी मुंबई मध्ये गुजरातसाठी एक रोड शो करुन गेले होते.त्याची साधी दखल सुद्धा आपल्या नेत्यांनी घेतली नव्हती.तेव्हा महाराष्ट्रात चालु असणार्‍या घडामोडींबद्दल एकही टिप्पण्णी केली नाही...ते आले...त्यांनी पाहिल...अन ते जिंकले.यातुनच ते किती धुरधंर राजकारणी आहेत हे दिसुन येत.\nमहाराष्ट्रालाही असाच एक नरेंद्र मोदी लाभो हीच सदिच्छा.\nजाता..जाता...खाली दोन दुवे देत आहे ते जरुर पाहा...पहिला आहे गुजरात राज्य सरकारचा अन दुसरी महाराष्ट्र सरकारचा...मग मी जे वर म्हणलोय ते नक्की पटेल.\nगुजरात राज्य सरकार :\nखरं आहे...मी एका शुटसाठी महाराष्ट्र, गुजरात आणि आंध्र प्रदेश आत आत गावांमध्ये फिरले. त्यावेळी सगळीकडे गुजरात अतिशय स्वच्छ आणि प्रगती ढळढळीत दिसत होती...त्या तुलनेत महाराष्ट्र बराच खाली आणि आंध्र तर गचाळच वाटला होता.\nआणखी एक म्हणजे त्यांचा नोकरशाहीवर असलेला वचक आणि ते धर्माची भाषा करत नाहीत .. वीज, शिक्षण, पाणी अशा मूलभूत गोष्टींवर त्यांनी भर दिला.\nखरंय.. कॉंग्रेस त्यांना कितीही 'मौत का सौदागर' म्हणून दूषणं देऊदेत त्याने काहीही फरक पडत नाही.. एक दिवस ते गुजरातला एवढ्या उच्च पातळीला नेऊन ठेवतील की ते नक्की कॉंग्रेसच्या मौतचा सौदागर बनतील \n अगदी याउलट ... अतिवेगाने रसातळाला जाणारं एक महान राज्य.. खरंच असा एखादा मोदी आपल्या महाराष्ट्राला तातडीने हवाय \nअसा एखादा मोदी आपल्या महाराष्ट्राला तातडीने हवाय \nअनघा ताइ...सध्याचा महाराष्ट्र पाहुन तो लवकरच आंध्रच्याही खाली जाइल अस वाटतय.\nसविता ताइ अगदी बरोबर आहे...मोदी म्हणजे वन मॅन आर्मी आहेत.\nहेरंब...कॉंग्रेसने संपुर्ण देशाच वाटोळ केल आहे...सगळीकडे भ्रष्टाचार अन महागाई बस्स एवढच आहे.\nराज...महाराष्ट्रालाच नव्हे तर संपुर्ण देशाला मोदींची गरज आहे.\nअगदी गेल्या महिन्यापर्यंत माझं देखील मोदींबद्दल मत मिडियाच्या देखाव्यावर आधारित होत पण गेल्या काही दिवसात जे काही वाचलं आहे त्यावरून भारतात देखील असा नेता आणि असा चोख कारभार घडू शकतो ह्यावर विश्वास बसायला वेळ लागला. दुर्दैवाने असा नेता फक्त एका राज्यातच घडला. जे मोदींना १० वर्षात जमले ते केन्द्र सरकारला सहा दशके जमू नये ही शोकांतिका.\nअनघा आणि योगेश, तुम्ही आंध्राचा कुठला भाग पाहीला ते माहित नाही, पण आंध्रा सुद्धा बर्‍यापैकी प्रगत आहे, गेल्या वर्षी सर्व बाब���ीत नं. ३ वर होतं.\nअसो बाकी गुजरात आणि मोदी बाबत सर्व मते पटली आणि महाराष्ट्राची अधोगती वेगाने होत आहे, एव्हडंच काय तर बिहारही सुधारतो आहे.. कॉन्ग्रेस पुर्ण जिम्मेदार आहे :(\nसिद्ध...माझ पण आता पुर्ण मतपरीवर्तन झाल आहे.\n@आप...बरोबर म्हणतो आहेस...कॉंग्रेस पुर्ण वाटोळ केल आहे.\nमिळेल मिळेल.. .एक दिवस महाराष्ट्रालाही मोदी मिळेल\nविभि...सध्या तरी तोच आशावाद आहे.\nपं.भीमसेन जोशी यांना भावपुर्ण श्रध्दांजली....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-15T23:53:09Z", "digest": "sha1:7Y6XP3ACNAFMSLS75UO5IMQQHAV77LGR", "length": 11901, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाहतूक नियंत्रण कक्षाला अखेर मुहूर्त | Dainik Prabhat", "raw_content": "\nवाहतूक नियंत्रण कक्षाला अखेर मुहूर्त\nपिंपरी – वाकड येथे उभारण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या वाहतूक नियंत्रण कक्ष व अंमलबजावणी पथकाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते बुधवारी (दि. 24) उद्‌घाटन झाले. कक्षाच्या माध्यमातून शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे सुतोवाच पद्मनाभन यांनी केले.\nयावेळी पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, नम्रता पाटील, स्मार्थना पाटील, पोलीस सहायक आयुक्त श्रीधर जाधव व इतर पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया नियंत्रण कक्षाच्या येथून पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीचे व्यवस्थापन केले जाणार असून हिंजवडी, भोसरी, निगडी, पिंपरी, चिंचवड, सांगवी, आळंदी, दिघी, तळेगाव, चाकण या नऊ विभागाचे नियंत्रण येथून केले जाणार आहे. वाहतूक विभागासाठी सध्या 10 वरीष्ठ पोलीस निरीक्षक, 9 पोलीस उनिरीक्षक, 9 सहायक पोलीस निरीक्षक, 210 पोलीस कर्मचारी तसेच 130 महापालिकेचे तर 15 एमआयडीसीचे असे एकूण 145 पोलीस वॉर्डन त्यासाठी नेमण्यात येणार आहे. खास नियंत्रण कक्षासाठी 1 वरीष्ठ पोलीस निरीक्षक, 12 पोलीस कर्मचारी यांच्यामार्फत काम पाहिले जाणार आहे.\nया नियंत्रण कक्षाच्या येथून “इन्फोर्समेन्ट सेल’ व नियंत्रण असे दोन मुख्य विभाग चालणार आहेत. यातील “इन्फोर्समेंट सेल’च्या मदतीने ज्या काही वाहतूक नियमाविषयीची गुन्हे आहेत. त्या गुन्ह्यासंदर्भात दंडाची पावती वाहन चालक किंवा वाहन मालकाला एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. त्याच बरोबर ��ीच पावती संबंधिताच्या घरी देखील दिली जाणार आहे. या सेलकडून दंडाची रक्कमेची पावती देणे व ती वसूल करण्याचे काम केले जाणार आहे. तर वाहतूक नियंत्रण कक्ष हा शहरातील वाहतूक नियंत्रण करणार आहे.\nयावेळी बोलताना पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी सूचना केल्या. ते म्हणाले की, मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे कामाचे नियोजन गरजेचे आहे. गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी कडक कारवाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर वचक बसेल. यासाठी सर्व गृहप्रकल्पांना शनिवारी व रविवारी भेट देवून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी ऐकून घ्या. तसेच गृहप्रकल्पांच्या येथे तक्रार पेटी द्या. त्या तक्रारींची खातरजमा करा व कारवाई करा. जुनी गाडी खरेदी करताना त्याचे पोलीस व्हेरीफिकेशन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करा, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या.\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nराज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nभोसरी एमआयडीसीत 52 हजार रुपयांच्या केबल अज्ञाताने चोरल्या\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसीमावासियांचा आवा��� शिवसेना लोकसभेत उठवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/2243", "date_download": "2019-07-16T00:06:42Z", "digest": "sha1:C5FRT7TVCKCH4ABDSZ6LAKIELR3UJW75", "length": 11161, "nlines": 90, "source_domain": "dhanlabh.in", "title": "फार्मा सेक्टर फंड !! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nकाल सम्पादकीयामधून सेक्टोरिअल फंड कशा स्थितीत फायदेशीर ठरतात हे सविस्तर लिहिले आहे. आज अश्याच एका सेक्टरची माहिती देत आहे की ज्यामधील गुंतवणूक निश्चितच भरघोस उत्पन्न देऊ शकते; पण त्यासाठी थोडा धीर धरावा लागणार आहे .\nअमेरिकेच्या प्रगत भांडवली बाजारात अनेक सिद्धांतनी असे सिद्ध केले आहे की गुंतवणुकीत ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट’ रणनीतीचा अवलंब केल्यास निर्देशांकाहून अधिक परतावा मिळविता येतो. एखाद्या समभागाच्या बाजारात उपलब्ध असलेल्या किंमतींपेक्षा त्या समभागाचे मोल अधिक असते त्यावेळी गुंतवणूक केल्यास अधिक फायदा होतो. थोडक्यात गुंतवणुकदारांची तत्कालीन पसंती गमावलेल्या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास नफा होण्याची संधी अधिक असते. म्युच्युअल फंडातील बिझनेस सायकल फंड हे भविष्यात अव्वल कामगिरी करणाऱ्या उद्योगात गुंतवणूक करतात. सध्या आरोग्य निगा व औषध निर्माण क्षेत्र नियंत्रक व सरकारी विपरीत धोरणांचा सामना करीत आहे. या उद्योग क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे समभाग २—३ वर्षांंच्या तळाला आहे आहेत. म्हणूनच या उद्योग क्षेत्रात नवीन गुंतवणुकीची संधी उपलब्ध आहे. विविध कारणांनी औषध निर्माण व आरोग्य निगा क्षेत्राकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरविण्यास सुरुवात केली आणि त्याला आता दोन अडीच वर्षे होत आहेत. अनेक कारणांनी हे क्षेत्र व्हॅल्यू इन्व्हेस्टरनां खुणावू लागले आहे. अनेक व्हॅल्यू फंडात दोन अडीच वर्षांंनी भांडवली वृद्धीची संधी असल्याने या उद्योग क्षेत्रातील समभागांचा समावेश होऊ लागला आहे. सेन्सेक्सने ३१ हजाराचा टप्पा पार केला असताना आणि नव्याने गुंतवणूक करण्यात धोका वाढत असतांना कमी जोखीम पत्करून चार—पाच वर्षे थांबण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर १५ ते २० टक्के भांडवली वृद्धी मिळण्याची क्षमता असलेले हे क्षेत्र आहे. या क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या चार उपलब्ध पर्यायांपैकी रिलायन्स फार्मा फंडाचा म्युच्युअल फंड गुंतवणूकदार विचार करू शकतात.आरोग्यनिगा क्षेत्रातील कंपन्यांच्या आजचा बाजारभाव गुंतवणुकीसाठी रास्तचआहे.\nभाव सध्या जरी न्यूनतम पातळीवर असला तरी गुंतावणूकदारानी SIP हाच पर्याय स्वीकारावा हि सुद्धा महत्वाची सूचना धनलाभ तर्फे आहे \nम्युच्युअल फंडांपासूनचे उत्पन्न मोजणे\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/businesses/videos/", "date_download": "2019-07-16T00:52:57Z", "digest": "sha1:W4VDSS7VHMDEL7ALNFH6QNKAN5T7NGOQ", "length": 9841, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Businesses- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षा���्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nVIDEO : पन्नाशीतला पापड; 'या' पापडामुळे शेकडो महिला बनल्या उद्योजिका\nअक्षरशः हजारो बायकांना रोजगार आणि अनेकींना उद्योजिका बनवलं तो लिज्जत पापड आता पन्नाशीला आलाय. लिज्जत पापडाची चव आता जगभर पोहोचली आहे. कसं चालतं या महाकाय पापड उद्योगाचं काम लिज्जत पापडची नॉनस्टॉप पन्नाशीबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट.\nVideo : सध्या अमेरिकेत गाजतंय ���क्ष्मी बिराजदार यांचं नाव\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nमुंबईतल्या उंच इमारतींना सुरक्षा पुरवण्यात पालिका प्रशासन आणि फायर ब्रिगेड अपुरे पडत आहेत का \nकाय आहेत लोकांच्या अपेक्षा\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/about-us/", "date_download": "2019-07-16T00:21:30Z", "digest": "sha1:QZNHRX7WNZP5ZA25CLDFTCASEVNIXYP5", "length": 10268, "nlines": 177, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आमच्या विषयी | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nद इंडियन एक्सप्रेस समूहाच्या लोकसत्ता डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nजर तुम्ही आमच्या संकेतस्थळाला भेट दिलीत, पाने वाचलीत आणि काही माहिती डाऊनलोड केलीत पण आमच्या कोणत्याही सेवेसाठी नोंदणी केली नाहीत, तर आम्ही तुमच्या भेटीबाबत काही विशिष्ट माहिती स्वयंचलित पद्धतीने साठवून ठेवतो. या माहितीवरून तुमची नेमकी ओळख पटू शकत नाही. जी माहिती स्वयंचलित पद्धतीने जमा होते त्यामध्ये तुम्ही कोणते ब्राऊजर वापरता (उदा. नेटस्केप, इंटरनेट एक्सप्लोरर इ.), कोणती ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही वापरता (उदा. विंडोज ९८ किंवा मॅक ओएस इ.) आणि तुम्हाला इंटरनेट सेवा पुरवणा-या कंपनीचे नाव (उदा. अमेरिका ऑनलाईन, सत्यम ऑनलाईन, मंत्रा ऑनलाईन, वीएसएनएल इ.), तारीख आणि तुम्ही भेट दिलेली वेळ आणि संकेतस्थळांवरील कोणकोणत्या पानांना तुम्ही भेट दिलीत याबाबत माहिती जमा करण्यात येते. काहीवेळेस आम्ही ही व्यक्तिगत नसलेली माहिती आमच्या संकेतस्थळाच्या डिझाईनमध्ये, मजकुरात सुधारणा करण्यासाठी आणि मुख्यत: वाचकांना उच्च प्रतीचा ब्राऊजिंग अनुभव देण्यासाठी वापरतो.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8%20%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%87", "date_download": "2019-07-16T00:23:25Z", "digest": "sha1:XVDSBB27QJK4VCUJIMTNDTUQWPTE47NA", "length": 3830, "nlines": 105, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\nनाट्यसंस्कार रुजविण्यासाठी रत्नागिरीत बालनाट्य परीक्षांचे आयोजन\nभाजपच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अॅड. दीपक पटवर्धन यांची निवड\nरोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2009/09/blog-post.html", "date_download": "2019-07-16T00:52:20Z", "digest": "sha1:BTTBOBVOEDALYHJBCVHB6DN2BH6DSK53", "length": 10664, "nlines": 116, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: शिक्षक दिनाच्या निमित्ताने!!!!!", "raw_content": "\nउद्या शिक्षक दिन. . .मी शाळेत असताना मला हा दिवस खूप आवडायचा. कारण आमच्या शाळेत शिक्षक दिनी सर्व जबाबदारी 8 ते 10 च्या विद्यार्थंवर असायची .ह्या दिवशी शाळा चालवण्याची जबाबदारी ही त्यांची असायची. त्यामुळे महिनाभर अगोधर् सर्वांना वेध लागायचे, मग प्रत्येकजण आपली कामे ठरवून घ्यायचे. आप आपले विषय अन् त्या दिवसाचे टॉपिक याची तयारी चालू व्हायची. या दिवशी शाळेत जी मजा यायची ती काही औरच असायची. लहानपणीच खूप मोठे झाल्या चा तो अनुभव फार छान अन् खूप काही शिकवणारा असायचा.\nआजची पोस्ट ही मी माझ्या शिक्षका साठी लिहीत आहे. त्यांच्या प्रती व्यक्त क्रुतज्ञता करण्याचा एक छोटा प्रयत्‍न.\nबालवाडी ते 4थी पर्यंत आम्हाला यांच मार्गदर्शन मिळाल. अतिशय कडक अन् त्याहून किती तरी प्रेमळ आहेत. त्यांआ प्रत्येक गोष्ट ही अतिशय काटेकोर लागायची थोडीसुद्धा चुक माफ नसायची. माझ गणित केवळ यांच्यामुलेच पक्क झाल. शुद्धलेखन हे फकत टाक वापरुन लिहायच असा त्यांचा नियम होता. शाई पेन अन् बॉल पेन याला अगदी बंदी होती. लहानपनात त्यांनी जे काही संस्कार केले त्यामुळेच मी घडलो.\nमी त्यांचा फक्त एकदाच मार खाल्ला होता , तो ही गणित शिकताना (मला आठवणीत राहिलेला तसा भरपूर वेळा आम्हाला प्रसाद मिळाला असेल पण आठवत नाही). गणितात ते आम्हाला हिशोब सांगायचे, आम्हाला त्याच उत्तर हे तोंडी द्याव लागायच म्हणजे वहीवर किंवा पाटीवर कोणतीही आकडेमोड करायची नाही. ते हिशोब सांगताना आमचा कधी लक्ष नसायच त्यामुळे हमखास उत्तर चुकाय्च. अस 2-3 वेळा झाल असेल त्यानंतर त्यानी काणाखाली जो आवाज काढला तो अजूनही विसरलो अन् हिशोब पण कधी चुकला नाही.\nपाचवी ते सातवी या आमच्या वर्ग शिक्षक होत्या. त्यांचा मराठी हा विषय. त्यांच शिकवण इतक सहज सुंदर होत की अवघड असणारे भावार्थ अगदी साध्या सोप्या भाषेत त्या शिकवायच्या. त्यांच मराठी वर प्रभुत्व तर होतच त्या सोबत त्यांना आमच मन पण अगदी अचूक समजायच. आमच्या आनंदात, यशात ,अपयाशात पत्येक क्षणात त्यांचा सहभाग असायचा.\nसातवीला स्कॉलरशिपला 2 गुण कमी मिळाल्यामुळे माझा मेरीठ लिस्ट चा नंबर गेला होता. त्यावेळी केवळ त्यांच्यामुलेच मी त्या अपयश स्वीकारू शकलो. त्यांनी त्यावेळी केलेला उपदेश आ��� ही मला उपयोगी पडतोय.\nत्यांनी आम्हाला केवळ एक आदर्श विद्यार्थी नाही तर एक आदर्श माणूस म्हणून कस जगाव हे शिकवल.\n3. डॉ. बी.एम. करमरकर\nकरमरकर सर मला थर्ड इयरला सेकंड सेमला जीओलॉजी या सबजेक्टला गेस्ट लेक्चरर होते. खूप कमी दिवस त्यांचा सहवास मला मिळाला पण त्यात त्यांच्या मार्गदर्शनाने मला अगदी बदलून टाकल . मी आजतागायत एवढा डेडीकेट्ड माणूस पहिला नाही. सर म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर आहेत. इतक्या ज्ञानी व्यक्तीमत्वाचा मला सहवास मिळाला याचाच मी भाग्य मानतो.\nअहो ह्या माणसाने पूर्ण महाराष्ट्र पालथा घातला आहे. सगळे घाट, पठार ह्यानी पायी फिरले आहेत. सगळे खड्कांचे प्रकार त्यांचे गुणधर्म आजही ह्या वयात त्यांच अगदी तोंड्पाठ आहे. कधी ही काहीही विचारा प्रत्येक प्रश्नाला अगदी अचूक उत्तर मिळणार. जीओलॉजीचा विकीपेडीयाचा म्हणा की\nएवढा ज्ञानी माणूस पण राहणीमान बोलन अगदी साध. . विशेष म्हणजे एकाही विद्यार्थ्याला त्यांनी कधीही एकेरी हाक मारली नाही. प्रत्येकाला ते नेहमी आदरातीच बोलवायचे. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस शोधून ही सापडणार नाही.\nह्या वयात ही त्यांचा नवतारूणाला लाज्वेल असा उत्साह आहे ,आज ही ज्ञान लालसा तेवढीच आहे.\nया सर्वां विषयी लिहील तेवढ कमीच आहे. काही भावना अश्या असततात की त्या आपण कधीही शब्दात व्यक्त करू शकत नाही.\nमी आज जो काही आहे तो केवळ या सर्वांचे आशीर्वाद अन् संस्कार यामुळेच\nचप्पलवटा - गोष्ट एका वाल्याची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-imphal-rain-tripura-rain-1987", "date_download": "2019-07-16T00:05:37Z", "digest": "sha1:C6LTA3X6UNVC7WDNC2GXLODDX5V57DTT", "length": 5703, "nlines": 95, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news Imphal Rain Tripura rain | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nइम्फाळमध्ये मुसळधार; त्रिपुरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत\nइम्फाळमध्ये मुसळधार; त्रिपुरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत\nइम्फाळमध्ये मुसळधार; त्रिपुरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत\nशनिवार, 16 जून 2018\nमणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आलाय. इथल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून इथलं जनजीवन विस्��ळीत झालंय. दरम्यान जवानांकडून पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येतंय..आतापर्यंत जवळपास हजार लोकांना रेस्क्यू करण्यात आलंय.\nमणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आलाय. इथल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. दरम्यान जवानांकडून पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येतंय..आतापर्यंत जवळपास हजार लोकांना रेस्क्यू करण्यात आलंय.\nगेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्रिपुरामध्ये जनजीवन विस्कळीत झालंय..इथल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून नागरिकांच्या घरातही पाणी शिरलंय..रस्ते तसंच रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झालाय..तर काही ट्रेन्सही रद्द करण्यात आल्यात.\nभूस्खलनामुळे 9 जण मृत\nमुसळधार पावसामुळे केरळमधल्या कोझीकोडेमध्ये भूस्खलन झालंय. कोझिकोडेमधल्या कट्टीप्पारामध्ये झालेल्या भूस्खलनामुळे मृत पावलेल्यांची संख्या 9 वर गेलीये अद्यापही याठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-16T00:17:38Z", "digest": "sha1:D6ISG6GBBLGOBGEPWOQIDSBHRMGDG7VN", "length": 3670, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उत्तमराव जाणकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - उत्तमराव जाणकर\nब्रेकिंग : २४ तारखेचा धनगर आरक्षण अंमलबजावणी महामेळावा लांबला\nमुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा पशुसंवर्धन, दुग्���विकास आणि...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/doctor/", "date_download": "2019-07-16T00:17:43Z", "digest": "sha1:SEJW2UKR2P7EZHZRMFKUZSSN5XWV4S5D", "length": 9360, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "doctor Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nकंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात १५ हजार रुपयांची वाढ\nमुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत...\nउठा मर्दांनो घ्या भरारी, करा MPSC ची तयारी अन वाढावा बेकारी \nउठा मर्दांनो घ्या भरारी, करा MPSC ची तयारी अन वाढावा बेकारी ( कृपया अधिकारी असे वाचावे ) – हो अगदी असंच म्हणनायची वेळ आलीय अन त्याची कारणं ही तशीच...\nवैद्यकीय व्यवसायाचा कॉर्पोरेट धंदा\nटीम महाराष्ट्र देशा : सध्याच्या युगात देशाची सुरक्षा जवान करतात, तसेच आपल्या आरोग्याची सुरक्षा फक्त डॉक्टरांच्या हातात असून, डॉक्टरांना समाजात विशेष महत्त्व...\nत्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालून ठार मारु-हंसराज अहिर\nटीम महाराष्ट्र देशा: मी रुग्णालयात येणार हे माहित असून देखील डॉक्टर रजेवर जातात. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे...\n‘एक दिवस आमचे आयुष्य जगून बघा’, डॉक्टरांचं पंतप्रधानांना पत्र\nटीम महाराष्ट्र देशा: ‘आम्हाला आपल्यासारखे सक्रिय पंतप्रधान मिळाले आहेत, हे आमचे भाग्य आहे. आता आम्ही आपल्याला विनंती करतो की, आपण आमचा पांढरा कोट अंगावर चढवावा...\nऔरंगाबादेत गॅस्ट्रोमुळे भीतीचे वातावरण\nटीम महाराष्ट्र देशा – औरंगाबाद शहरातील छावणी भागात अचानक नागरिकांना उलट्या आणि पोटाचा त्रास सुरू झाल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काल...\nधारूर तालुक्यातील कासारीमध्ये डेंग्यू, मलेरियाची साथ\nटीम महाराष्ट्र देशा –किल्ले धारूर तालुक्यातील कासारी बोडखा या गावामध्ये गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यू, मलेरियामुळे तापेने गाव फणफणले आहे. गावातील...\nपत्नीला गर्भपाती करायचा असेल तर पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही-सुप्रीम कोर्ट\nटीम महाराष्ट्र देशा -गर्भपात करण्यासाठी पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही, असा महत्त्वाचा निर्णय काल सुप्रीम कोर्टानं दिला आहे.गर्भपात करायचा की नाही हा अधिकार...\n‘बाहुबली ब्रेन सर्जरी’- ब्रेन सर्जरी दरम्यान चक्क पेशंट पाहत होता चित्रपट\nबाहुबली चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. प्रेक्षकांनी देखील चित्रपटाला भरभरू प्रतिसाद दिला. बाहुबली चित्रपटाने एका पेशंटचे प्राण देखील वाचविले आहेत...\nVideo : बिल वाढवल्याचा संशयातून रुग्णाचा डॉक्टरवर चाकूने हल्ला\nपुणे: हॉस्पिटलचे बिल वाढवून दिल्याचा संशय आल्याने 75 वर्षीय रुग्णाने डॉक्टवरवरच चाकूने हल्ला केल्याची घटना पुण्यात घडली आहे. सिंहगड रोडवरील नांदेड फाटा येथे...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-10-july-2019/", "date_download": "2019-07-16T00:49:09Z", "digest": "sha1:L5DFD4ULUX6ZP7CIAB5ZU2SAHSCCFT3R", "length": 13940, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 10 July 2019 - Chalu Ghadamodi 10 July 2019", "raw_content": "\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nगोवा राज्य सरकार विवाह नोंदणी करण्यापूर्वी एचआयव्ही चाचणी अनिवार्य करण्यासाठी योजना आखत आहे. गोवा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ही घोषणा केली आहे.\nकेंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी नवी दिल्लीत इंडोनेशियातील उद्योग मंत्री इंगर्तियास्तो लूकिता यांच्याशी द्विपक्षीय बैठक आयोजित केली आणि टिकाऊ व्यवसायासाठी काम करण्याचे मान्य केले.\nआशियातील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी कॅपिटालँड लिमिटेड (सिंगापूर) ने 8 अब्ज अमेरिकी डॉलर्स (सिंगापूर 11 अब्ज डॉलर्स)ला एस्केंडास-सिंगब्रिज पीटीए लिमिटेड विकत घेतले आहे.\n2 सप्टेंबर 2019 पासून भारतातील नवीन देश व्यवस्थापक म्हणून लिंक्डइन ने आशुतोष गुप्ता यांना नियुक्त केले आहे.\nभारत-रशियामधील दुसरे सामरिक आर्थिक संवाद नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आला आहे. या बैठकीस नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार आणि रशियाच्या आर्थिक विकासाचे उपमुख्यमंत्री, टिमूर मक्सिमोव्ह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.\nमालमत्ता सल्लागार CBREच्या नुसार नवी दिल्लीचे कनॉट प्लेस (सीपी) हे जगातील नववे सर्वात महाग कार्यालय आहे.\nपर्यावरण, वन आणि हवामान बदला मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या पुष्टीनुसार भारत 2 ते 13 सप्टेंबर दरम्यान 14 व्या परिषदेच्या पक्षांचे (सीओपी) मेजवानी आयोजित करण्यास तयार आहे.\nएक दिवसीय आंतरराष्ट्रीय (एकदिवसीय) सामन्यात 350-गेममध्ये पोहोचणारा एमएस धोनी हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. रेकॉर्ड बनविणारा पहिला भारतीय सचिन तेंडुलकर आहे.\nकॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपच्या पहिल्या दिवशी भारताने 13 पदक जिंकले. हा कार्यक्रम अपिया, सामोआ येथे आयोजित केला आहे. पदकांमध्ये 8 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य आहेत.\nभारताच्या माजी गोलकिपर ए.यू. सेलेस्टीनचा आजारपण झाल्यानंतर चेन्नईमध्ये निधन झाले. ते 73 वर्षांचे होते.\nNext (Karnataka Bank) कर्नाटक बँकेत ‘लिपिक’ पदांची भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती Phase – II परीक्षा प्रवेशपत्र\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर पदांची भरती परीक्षा निकाल\n» (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2019 निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-kadaknath-8653", "date_download": "2019-07-16T01:13:42Z", "digest": "sha1:6U52ODY5FGFKXXGNWX765532DZB6ZAED", "length": 25949, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon special article on kadaknath | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nझाबुआ ते झारवड कडकनाथची कमाल\nझाबुआ ते झारवड कडकनाथची कमाल\nसोमवार, 28 मे 2018\nएक आठवड्यापूर्वी माझा सोनचाफ्यावरील ले�� वाचून मला उदय साळवी यांचा फोन आला. ‘‘सर, कडकनाथ संगोपन पाहण्यासाठी याल का ‘झारवड’ हे अदिवासी गाव आहे तेथे जायचे आहे.’’ आणि माझ्या डोळ्यांसमोर झाबुआमधील घरोघरी कडकनाथ असलेले शेकडो पाडे दिसू लागले.\n‘झाबुआ’ हा मध्य प्रदेशमधील एक अदिवासी जिल्हा आहे. ‘भिल’ आणि ‘भिलय्या’ या दोन अदिवासी जमातीच्या अभ्यासानिमित्त मी माझ्या विद्यार्थ्यासह या जिल्ह्यामधील अनेक दुर्गम पाड्यांना भेट दिली आहे. डोंगराळ दऱ्याखोऱ्यांचा भाग, घनदाट जंगल आणि त्यामध्येच हजारो अदिवासी पाडे विखुरलेले असे हे चित्र होते. एका पाड्यावरून दुसऱ्या पाड्यावर चालतच जावे लागत होते. भिल, भिलय्या अदिवासींची शेती फक्त पावसाळ्यातच होते. उरलेले सहा महिने सभोवतीच्या जंगलावर अवलंबून राहावे लागते. बालकांचे कुपोषण आणि स्त्रियांच्या आजारांचे प्रमाण आपल्या तुलनेत कमीच आढळले. अशाच एका भेटीत मी तेथील पाड्यावरच्या वृद्ध स्त्रीला विचारले, ‘‘तुमच्याकडे शहरामधून डॅाक्टर येतो का’’ उत्तर तसे नकारार्थीच होते. अतिशय दुर्गम भाग, वाहनांची, रस्त्यांची व्यवस्था नाही मग वैद्यकीय सेवा कशी मिळणार’’ उत्तर तसे नकारार्थीच होते. अतिशय दुर्गम भाग, वाहनांची, रस्त्यांची व्यवस्था नाही मग वैद्यकीय सेवा कशी मिळणार ‘‘तुम्हाला आमचे डॅाक्टर साहेब पहावयाचे आहेत का ‘‘तुम्हाला आमचे डॅाक्टर साहेब पहावयाचे आहेत का’’ या त्या स्त्रिच्या प्रश्नास मी पटकन हो म्हटले आणि तिने माझ्या समोर एका हातामध्ये धरलेला काळ्या रंगाचा कोंबडा दाखविला. आश्चर्यचकित होण्याची वेळ आता माझ्यावर आली होती. ‘संशोधन ही शंकाकुशंकाची जननी आहे’ यानुसार माझा शोध प्रवास सुरू झाला.\nत्या काळ्या रंगाच्या कोंबडीचे नाव ‘कडकनाथ’ होते. ‘झाबुआ’ जिल्ह्यामधील प्रत्येक अदिवासी घरात आपणास कडकनाथाचे पालन आढळते. हा पक्षी त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक आहे. कडकनाथ हा खरे तर त्या गरीब कुटुंबांचा डॅाक्टरच आहे. याचे चिकन काळसर रंगाचे असून आपल्या गावठी कोंबडीपेक्षा काकनभर सरसच आहे. यामधील प्रथिनांचे प्रमाण इतर कोंबड्यापेक्षा जास्त आणि उत्कृष्ट दर्जाचे आहे. महत्त्वाचे म्हणजे शरिरास हानिकारक असलेल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण एक टक्कासुद्धा नाही. सर्व प्रकारची जीवनसत्वे, अॅमिनो आम्ल आणि रक्तवर्धीसाठी आवश्यक असलेला लोह धातू या पक्षामध्ये भरपूर आहे. आपला आहार नियमित आणि संतुलित असेल तर आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. येथील अदिवासींच्या आहारात या पक्षाचा नियमित समावेश असतो, सोबत या दोन जमाती कष्ट करणाऱ्यासुद्धा आहेत. कुणी आजारी पडले, अशक्त झाले तर त्यास कडकनाथचा खाद्य पदार्थ दिला जातो. म्हणूनच येथील अदिवासी यास डॅाक्टर म्हणतात. या पक्षाचे अंडे पाौष्टिक आणि कुपोषण दूर करणारे आहे. कडकनाथचे चिकन ‘अॅनेमिया’ सारखे दुर्धर आजार दूर करते म्हणून या भागामधील अदिवासी स्त्रिया मला जास्त निरोगी वाटल्या.\nठाणे, पालघर जिल्ह्यांमधील अदिवासी मुलांचे कुपोषण दूर करण्यासाठी आम्ही जव्हार तालुक्यामधील एका दुर्गम पाड्यात चाळीस अदिवासी जोडप्यांना ‘आर आर’ वाणांच्या कोंबड्या दिल्या जेणेकरून त्यांच्या मुलांच्या आहारात नियमित स्वरूपात अंडीही आली आणि या घरगुती कुक्कटपालनामधून आणि त्यांच्या विक्रीमधून कुटुंबास आर्थिक उत्पन्नही मिळू लागले. आजही हा प्रयोग तेथे यशस्वीपणे चालू आहे. मात्र, या प्रयोगाचे प्रेरणास्थान होते ते झाबुआमधील अदिवासी, त्यांच्या कडकनाथ कोंबड्या आणि अंडी. पण, येथे मी कडकनाथ देऊ शकत नव्हतो कारण होते त्यांची मोठी किंमत आणि उपलब्धता. झाबुआला परत माझे जाणे झाले नाही त्यामुळे कडकनाथ पक्षी माझ्या विस्मरणात गेला आणि अचानक एक आठवड्यापूर्वी माझा सोनचाफ्यावरील लेख वाचून मला उदय साळवी यांचा फोन आला. ‘‘सर, कडकनाथ संगोपन पाहण्यासाठी याल का नाशिकमधील त्रिंबकेश्वर तालुक्यात ‘झारवड’ हे अदिवासी गाव आहे तेथे जायचे आहे.’’ आणि माझ्या डोळ्यासमोर झाबुआमधील घरोघरी कडकनाथ असलेले शेकडो पाडे दिसू लागले आणि पडत्या फळाची आज्ञा घेऊन सकाळीच आम्ही निघालो.\nनाशिक महामार्गावर घोटीच्या विरुद्ध दिशेला त्रिंबकेश्वरकडे रस्ता जातो. या रस्त्यावर ३७ कि.मी अंतरावर ‘झारवड’ हे महादेव कोळी अदिवासींचे गाव आहे. लोकसंख्या जेमतेम ९५० मात्र कडकनाथची संख्या तब्बल १२ हजार. गावामधील ८० अदिवासी कुटुंबे आज त्यांच्या घरात तयार केलेल्या खुराड्यामध्ये १५० ते ३०० कडकनाथचे पालन करत आहेत. डॉ. संतोष शिंदे या त्रिंबकेश्वरमधील शासकीय पशुधन विकास अधिकाऱ्याने या गरिब अदिवासी शेतकऱ्यांना शासनाची ही नवीन्यपूर्ण योजना ५० टक्के अनुदान देऊन यशस्वी केली आहे. सुरवातीस प्रत्येक योजना लाभार्थीस कडकना���च्या आहाराची मदत डॅाक्टरांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने करून दिली. आता तेथील अदिवासी त्यांच्या घासामधील घास बाजूला करून या पक्षांचे संगोपन करत आहेत. कडकनाथ पालनामुळे या गावामधील अदिवासींचे नशिक, त्रिंबकेश्वरला होणारे उन्हाळ्यामधील स्थलांतर पूर्णपणे थांबले आहे. डॉ. संतोष शिंदे यांनी प्रत्येक लाभार्थीचे बँकेत खाते उघडले असून विक्रीमधील उत्पन्न त्यांच्या खात्यावर त्वरित जमा करण्याची व्यवस्था केली आहे. या पक्षाची अंडी अतिशय पाौष्टिक असली तरी सध्या अदिवासी या पक्षाच्या विक्रीवरच भर देत आहेत. मात्र, डॉ. संतोष शिंदे यांनी प्रत्येक कुटुंबास दोन ते चार पक्षी पाळून त्यांची अंडी मुलांना देऊन अदिवासी कुपोषण निर्मूलनावर भविष्यामध्ये भर दिला आहे. डॅाक्टरांचे तीन विद्यार्थी प्रमोद, मयुर आणि रिटा हे उच्चशिक्षित असून आज या पाड्यावर तेथील ८० घरांमधील कडकनाथ पालनावर वैयक्तिक लक्ष ठेवून अदिवासींचा आत्मविश्वास वाढवत आहेत. आज या पक्षाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. फ्युचर ग्रुप, वॉलमार्ट सारख्या कंपन्या आज या गावाच्या वेशीवर आल्या आहेत.\nमध्य प्रदेश शासनाने भिल आणि भिलय्या या अदिवासींच्या विकासासाठी त्यांना कडकनाथ पालनास प्रोत्साहन दिले. खास त्यांच्यासाठी ‘अॅप’ विकसित करुन त्यांना उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत निर्माण करुन दिला आहे. गरीब कोरडवाहू शेतकऱ्यासाठी शासनाच्या कितीतरी चांगल्या योजना आहेत मात्र, तळागाळापर्यंत त्या पोचतच नाहीत. कडकनाथ हे पक्षीपालन कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच आहे. डॉ. संतोष शिंदे सारख्या अदिवासींबद्दल जिव्हाळा असलेल्या शासकीय अधिकाऱ्यामुळे ते आज या अदिवासी पाड्यात पोचले. त्यामुळे अदिवासी शेतकरी आनंदी तर झालाच, त्याचे स्थलांतर थांबले आणि आता भविष्यात त्यांचा अर्थिकस्तर उंचावेल. गावांची ओळख परिसरात असलेल्या विविध भौगोलिक, धार्मिक अथवा प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने होते पण जोडधंदा असलेल्या शाश्वत शेतीवरुन गावाचे नाव पडणे हे आतापर्यंत कधीही घडले नाही म्हणूनच कडकनाथचे गाव ‘झारवड’ अशी या गावाची ओळख महाराष्ट्रातच काय पण भारतात एकवेळ ठरावी, असे मला वाटले तर ते नवल ठरू नये.\n(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)\nमध्य प्रदेश शेती कुपोषण चिकन पालघर सकाळ नाशि�� nashik महामार्ग पशुधन विकास स्थलांतर उत्पन्न वॉलमार्ट कोरडवाहू धार्मिक महाराष्ट्र भारत लेखक\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर ठिय्या...\nनाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती जगावी; मात्र आम्हालाही जगू द्यावे.\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग का��मऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Oberwoelbling+at.php", "date_download": "2019-07-16T00:51:13Z", "digest": "sha1:J4VQLY3AO72GMR6BLTDVH4VNUKLNK3QJ", "length": 3524, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Oberwölbling (ऑस्ट्रिया)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Oberwölbling\nक्षेत्र कोड Oberwölbling (ऑस्ट्रिया)\nआधी जोडलेला 2786 हा क्रमांक Oberwölbling क्षेत्र कोड आहे व Oberwölbling ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Oberwölblingमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Oberwölblingमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 2786 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनOberwölblingमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूर��्वनी क्रमांकाआधी +43 2786 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 2786 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/10583", "date_download": "2019-07-16T00:01:52Z", "digest": "sha1:QLKGPGMRQ7VMMHHT3QRQLZ2424VLQHRB", "length": 7531, "nlines": 89, "source_domain": "dhanlabh.in", "title": "बजाज फायनान्सची 1,114 कोटींच्या नफ्यासह उत्तम कामगिरी ! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nबजाज फायनान्सची 1,114 कोटींच्या नफ्यासह उत्तम कामगिरी \nबजाज फायनान्सने तडाखेबंद कामगिरी करत 1,114 कोटी रुपयांचा भरघोस नफा कमावला आहे. मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत बजाज फायनान्सच्या नफ्यात 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 743 कोटी रुपयांचा नफा झाला होता. जानेवारी ते मार्च 2019 या कालावधीत कंपनीला 4,887.76 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी कंपनीने 3,424.99 कोटी रुपयांच्या महसूलाची नोंद केली होती.\nमार्च 2019 अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात बजाज फायनान्सने एकूण 3,890 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे\nम्युच्युअल फंडांकडे पैशांचा विक्रमी ओघ\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://indiacars.myautoglobe.com/mr/ariel-atom-3/model-2189-0", "date_download": "2019-07-16T01:06:00Z", "digest": "sha1:4TZMCXOUG3GSSYCJN2KZNDHOGMHW6QH2", "length": 34408, "nlines": 1189, "source_domain": "indiacars.myautoglobe.com", "title": "एरियल एटम 3", "raw_content": "\nमारुति इग्निस अल्फा १.२ पेट्रोल\nमारुति एक्सए आल्फा कॉन्सेप्ट\nमहिंद्रा लोगान 2009 DLX 1.5 खेलने\nमहिंद्रा लोगान यात्री 1.5 DLX 2009\nमहिंद्रा लोगान यात्री 1.4 GLX 2009\nहोंडा डब्ल्यूआरवी आइ वीटेक एस\nटोयोटा करॉला अल्टीस फेस्लिफ्ट\nटोयोटा कोरोला एच 1 2008\nटोयोटा कोरोला एच 2 2008\nशीर्ष गती आणि कार्यक्षमता\n1 किंमत आणि तपशील\nबजाज क्यूट आरई60 स्माल कार\n1.6 एकत्रित उत्पादनाचे देश\nमहिंद्रा बोलेरो ईएक्स एसी\nऍस्टन मार्टीन वाँटेज क्रीडा व्ही 8 स्पोर्ट\n2.2.2 फ्रंट हीटेड सीट्स\n2.2.3 रिअर हीटेड सीट्स\n2.2.8 ड्राइव्हर आसन समायोजन\n2.2.10 अडजस्टेबल कमरेला आधार\n2.2.11 3 पंक्ती आसने\n2.2.12 3 पंक्ती आसने विभाजन\n2.2.13 विभाजित मागील आसन\n2.2.14 फोल्डिंग रिअर सीट्स\n2.3.6 बाहेर तापमान प्रदर्शन\n2.3.10 सरासरी इंधन वापर\n2.3.11 डिस्टन्स टू एम्पटी\n2.3.12 एच यू डी\n2.3.13 अडजस्टेबल क्लस्टर ब्राइटनेस\n2.5 व्हेंटिलेटेड सीट टाईप\n2.6 लेदरचे गियर नॉब\n2.7 लेदरचे स्टिअरिंग चाक\n2.8 इलेकट्रीकली अडजस्टेबल हेडरेस्ट्स\n2.11 ग्लोव्ह बॉक्स दिवा\n2.14 मागील विंडो पट्ट्या\n2.16 रिअर पॅसेंजर सीट\n2.17 थर्ड रोव सीट्स अडजस्टेबल\n2.18 इंटिरियर डोर हॅन्डल्स\n3.1 मायलेज - शहर\n3.2 मायलेज - महामार्ग\n3.3.2 इंधन पुरवठा प्रणाली\n3.4 इंधन टाकी क्षमता\nमारुति आल्टो ८०० सी एन जी एल एक्स आइ\n54 (पोरशे 718 बोक..)\n3.5 उत्सर्जन नियंत्रण प्रणाली\n3.6 उत्सर्जन सर्वसामान्य प्रमाण पालन\nएस्टन मार्टिन वी12 वेंक्विश\nबजाज क्यूट आरई60 स्माल कार\n1780 (फोर्स वन एसयू..)\n4.4 जमिनी पासूनचे अंतर\nबुगाटी वेरॉन 16.4 ग्रँड स्पोर्ट\n174 (शेवरलेट सेल ह..)\nबजाज क्यूट आरई60 स्माल कार\nमारुति आल्टो ८०० एस टी डी\n4.6 मोटारगाडीच्या पुढील व मागील चाकांच्या आसांमधील अंतर\n2603 (फियाट लिनिया ..)\n4.7 मोटारगाडीच्या पुढील दोन चाकांच्या आसांमधील अंतर\nलम्बोर्घिनी हुराकान एलपी एलपी 580 2\n4.8 मोटारगाडीच्या मागील दोन चाकांच्या आसांमधील अंतर\nमारुति ऑम्नी एमपीआइ कार्गो\n4.9 सामान ठेवण्याची जागा\nबुगाटी वेरॉन 16.4 ग्रँड स्पोर्ट\nबेंटली कॉन्टिनेन्टल जीटी स्पीड\nबीएमडब्ल्यू झेड ४ ३५आय\n6 (फोर्स गुरखा स..)\n4.12 आसन पंक्तींची संख्या\nऍस्टन मार्टीन डीबी९ ६ एल व्ही१२\nमर्सिडिज-बेंझ एसएलके क्लास एसएलके 350\nमारुति बैलेनो वीएक्सआइ 2007\n660 (लॉरिन्सर सी क..)\n4.13.5 फ्रंट शोल्डर रूम\n1460.5 (व्हॉल्वो एस ९..)\n4.13.6 रिअर शोल्डर रूम\n1419.86 (व्हॉल्वो एस ९..)\n4.13.7 फ्रंट हिप रूम\n4.13.8 रिअर हिप रूम\n1374.4 (जीप रॅंग्लर अ..)\n5 शीर्ष गती आणि कार्यक्षमता\n185 (होंडा ब्रिओ व..)\n5.2.1 प्रवेग (0-100 किलोमीटर प्रतितास)\nबुगाटी वेरॉन 16.4 ग्रँड स्पोर्ट\n5.2.2 प्रवेग (0-200 किलोमीटर प्रतितास)\n5.4 पॉवर टू वेट रेशिओ\nबेंटली कॉन्टिनेन्टल जीटी स्पीड\n6.2.2 शक्ती आर पी एम\nमिनी 5 डोर कूपर..\nबजाज क्यूट आरई60 स्माल कार\n270 (मिनी ३ डोर कू..)\n6.3.2 टॉर्क आर पी एम\nबजाज क्यूट आरई60 स्माल कार\n1948 (वोल्वो एक्स स..)\nआयशर पोलेरिस मल्टिमिक्स एमएक्स\n6.5.3 वॅलव प्रति सिलिंडर\n4 (ऑडी टी टी)\n6.9.1 गियर बॉक्स प्रकार\nह्युंदाई एक्ससेन्ट 1.2 कप्पा एटी एसएक्स ऑपशन\n6 (ऑडी टी टी)\n6.10.1 फोर व्हील ड्राईव्ह\n6.12 एल एस डी\n6.15 बोर x स्ट्रोक\n6.15.3 बोर x स्ट्रोक\n13.5 (फेरारी एफ 12ब..)\n7 टायर आणि चाके\n7.1.1 फ्रंट टायर साईझ\n7.1.2 रिअर टायर साईझ\n7.3.2 फ्रंट व्हील साईझ\n7.3.3 रिअर व्हील साईझ\n7.4.3 स्टिअरिंग गियर प्रकार\n5.5 (ऑडी टी टी)\n8 सस्पेंशन आणि ब्रेक्स\n8.2.1 फ्रंट ब्रेक टाईप\n8.2.2 फ्रंट ब्रेक डायमिटर\nटाटा नैनो ट्विस्ट एक्सटी\n8.2.3 रिअर ब्रेक टाईप\n8.2.4 रिअर ब्रेक डायमिटर\nटाटा नैनो ट्विस्ट एक्सटी\n9.1.1 ड्युअल स्टेज ऐरबॅग\n3 (टोयोटा इनोवा ..)\n9.3 ए बी एस\n9.4 इ एस पी\n9.5 इ बी डी\n9.7 टी सी एस\n9.8 हील होल्ड कंट्रोल\n9.9 हील डिसेंट कंट्रोल\n9.10 टी पी एम एस\n9.12.1 ट्रंक अजर वॉर्निंग\n9.12.4 डोर अजर वॉर्निंग\n9.12.5 इंजिन चेक चेतावणी\n9.12.6 लो फ्युएल लेवल वॉर्निंग\n9.13.2 स्पीड सेन्सिंग डोर लॉक\n9.13.3 बाल सुरक्षा लॉक\n9.13.5 पॉवर डोर लॉक\n9.16 फ्रंट इम्पॅक्ट बेअम्स\n9.17 साईड इम्पॅक्ट बेअम्स\n9.18 रात्री मागील दृश्य मिरर\n9.19 बाल आसन अँकर पॉईंट्स\n9.20 अँटी थेफ्ट अलार्म\n9.21 अँटी थेफ्ट डिव्हाइस\n9.22 मिडल रिअर थ्री -पॉईंट सीट बेल्ट\n10.1 एकात्मिक संगीत प्रणाली\n10.5 एमपी 3 प्लेबॅक\n10.6 डी व्ही डी प्लेबॅक\nऍस्टन मार्टीन डीबी९ ६ एल व्ही१२\n6 (ऑडी टी टी)\n10.9.3 ए यू एक्स\n10.10.2 मागील प्रवाशांसाठी प्रदर्शन\n11.2.1 डी आर एल\n11.2.4 फॉलोव मी होम हेडलॅम्प्स\n11.4 बॉडी कलर्ड बम्पर\n11.8 रेन सेन्सिंग वाईपेर्स\n11.10.3 टर्न इंडिकेटर्स ऑन मिरर\n11.15 रिअर विंडो वॉशर\n11.17 एक्सटेरिअर डोर हॅन्डल्स\n11.19 रूफ मोउंटेड अँटेना\n12.2 स्वयंचलित हवामान नियंत्रण\n12.3 हवा गुणवत्ता नियंत्रण\n12.4 मागील एसी व्हेंट्स\n12.5 सनरूफ / मूनरूफ\n12.9 वन टच अप\n12.10 वन टच डाउन\n12.14 मल्टी फंकशन स्टिअरिंग\n12.17 इग्निशन की ऑफ रिमाइंडर\n12.19 अँटी ग्लेयेर मिरर\n12.21 रिम���ट फ्युएल लीड ओपनर\n12.22 बूट लीड ओपनर\n12.23 थंड ग्लोव्ह बॉक्स\n12.25 केबिन बूट ऍक्सेस\n12.26 फ्रंट सीट पॉकेट्स\n12.29.2 ड्राइव्हर आर्मरेस्ट स्टोरेज\n12.29.4 थर्ड रोव कप धारक\n12.30 स्मार्ट प्रवेश कार्ड नोंद\n12.31 चालन अनुभव नियंत्रण\n12.32 कीलेस स्टार्ट/स्टॉप बटन\n12.33 लाइट्स ऑन व्हॅनिटी मिरर\n12.34 रिअर पॅसेंजर अडजस्टेबल सीट्स\nएरियल एटम वी 8 Supe...\nब्राबस एसवी 12 आर\nबफौरी ल जोय 2.7\nवि बफौरी ल जोय 2.7\nवि कॅडिलाक सीटीएस सेडॅन\nवि कॅडिलाक एक्सएलआर कन्वर्टिबल\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\nब्राबस एसवी 12 आर वि\nकिंमत आ... | मायलेज | परिमाण | इंजिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%93%E0%A4%88%E0%A4%AA%E0%A5%80/", "date_download": "2019-07-16T00:48:05Z", "digest": "sha1:GBJEBAY2NTUYJLDBY3WTRKYYKIY5ABF2", "length": 3713, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'सीओईपी' Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \n‘सीओईपी’च्या शैक्षणिक विस्ताराचा मार्ग मोकळा; चिखली येथील 27 एकर जागेचे हस्तांतरण\nपिंपरी : कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे या संस्थेच्या शैक्षणिक विस्तारासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील तब्बल 27 एकर जागा उच्च व तंत्रशिक्षण...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-market-committee-election-campaign-spreads-8591", "date_download": "2019-07-16T01:06:38Z", "digest": "sha1:AFNDVVKIBACUPEZTGUBPTXU6KNZIC5YD", "length": 22107, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Market committee election campaign spreads | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनामपूर बाजार समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला\nनामपूर बाजार समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला\nशुक्रवार, 25 मे 2018\nनामपूर, जि. नाशिक : येथील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्यात पहिल्यांदाच बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार समितीत संचालक मंडळ निवडून देण्याचा अधिकार मिळाल्याने नव्या राजकीय समिकरणाला प्रारंभ झाला आहे. या संपूर्ण मोसम खोऱ्यात, शेतशिवारात राजकीय धुळवड अनुभवायला मिळत आहे.\nनामपूर, जि. नाशिक : येथील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्यात पहिल्यांदाच बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार समितीत संचालक मंडळ निवडून देण्याचा अधिकार मिळाल्याने नव्या राजकीय समिकरणाला प्रारंभ झाला आहे. या संपूर्ण मोसम खोऱ्यात, शेतशिवारात राजकीय धुळवड अनुभवायला मिळत आहे.\nमोसम खोऱ्यातील सर्वच उमेदवारांनी पत्रके, डिजिटल बॅनर्स, ऑडियो, विडियो यांचा खुबीने वापर करून सोशल मीडियाच्या हायटेक प्रचाराला प्रथम पसंती दिली आहे. बाजार समितीच्या १३ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी नामपूर, ब्राम्हणपाडे, बिजोटे या तीन गणांतील उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना बिनाशर्त जाहीर पाठिंबा दिल्यामुळे सदर उमेदवारांच्या विजयाची केवळ औपचारिकताच बाकी आहे. उर्वरित १० जागांसाठी सर्वच गणांमध्ये चुरशीच्या लढती होत आहे. \"तरुण तुर्क म्हातारे अर्क\"या उक्तीनुसार साठीच्या आसपास असणाऱ्या ज्येष्ठ उमेदवारांनी निवडणुकीची रंगत वाढविली आहे.\nमोसम खोऱ्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक फंडे वापरले जात आहेत. माघारीनंतर व्यापारी गटाच्या दोन, सोमपूर, अलियाबाद व साल्हेर अशा पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. नामपूर बाजार समितीच्���ा पंचवार्षिक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोसम खोऱ्यातील राजकीय रणसंग्राम सुरू झाला आहे. बाजार समितीच्या अठरा जागांसाठी १०४ जणांनी नामांकन दाखल केले होते. त्यानंतर छाननीत ११ अर्ज बाद झाले. माघारीच्या अंतिम दिनापर्यंत एकूण ५४ जणांनी माघारी घेतल्या. विद्यमान संचालक मंडळातील ९ संचालकांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यात पाच संचालकांनी माघारी घेतल्या. सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या निकषानुसार होणारी राज्यातील पहिली निवडणूक म्हणून नामपूर बाजार समितीच्या निडणुकीकडे पाहिले जात आहे.\nनामपूर गणात सामाजिक एकोपा टिकून राहावा, यासाठी माजी सरपंच प्रमोद सावंत यांनी मुख्य प्रशासक अविनाश सावंत यांना बिनाशर्त पाठिंबा दिला आहे. ब्राम्हणपाडे गणात शिक्षण व आरोग्य सभापती यतिंद्र पाटील यांच्या पुढाकाराने युवानेते अनिल बोरसे यांच्या पत्नी चारुशिला बोरसे यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले. तसेच बिजोटे गणातील भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या जागेसाठी जनार्दन वाघ यांना प्रतिस्पर्धी उमेदवार कांदळकर यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने तिन्ही गणांमध्ये निवडणूक निकालाची औपचारिकता शिल्लक आहे.\nरणरणत्या उन्हात इच्छुकांना शेतकऱ्यांकडे मतांचा जोगवा मागावा लागत आहे. बाजार समितीच्या निवडणुकीमुळे गांवपातळीवरचे राजकारण ढवळून निघाले आहे. यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय राजकीय पक्षांचा प्रभाव नसला तरी नात्यागोत्याचा फॅक्टर मात्र प्रभावी ठरणार आहे. यंदा प्रथमच सहकार विभागांच्या नवीन नियमावलीनुसार ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार मिळणार असल्याने या निवडणुकीत खऱ्या अर्थाने आता उमेदवारांचा कस लागणार आहे.\nआगामी विधानसभा निवडणुकींची रंगीत तालीम म्हणून नामपूर बाजार\nसमितीच्या निवडणुकीकडे पाहिले जात असून पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या गांवपुढाऱ्यांमध्ये दुरंगी व तिरंगी व चौरंगी सामना रंगला आहे.\nनामपूर बाजार समितीच्या निवाडणुकीत द्याने येथील शेतकरी गणातील उत्राने ( ता. बागलाण ) येथील ज्येष्ठ उमेदवार कारभारी पगार- पाटील यांच्या उमेदवारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. उत्राने गावातीलच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यमान संचालक दीपक पगार, द्याने येथील माजी सरपंच रावसाहेव कापडनी��� यांच्याशी त्यांची लढत होत आहे.\nयामुळे वाढली निवडणुकीतील चुरस\nराज्यात पहिल्यांदाच होणाऱ्या नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीत तरुण उमेदवारांची संख्या जास्त असली तरी ज्येष्ठ नागरिक, साठीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीची चुरस वाढविली आहे. त्यात उत्राने येथील माजी सरपंच कारभारी पगार (द्याने), पंडीत खैरनार (जायखेडा), गमनराव देवरे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे निवृत्त सेवक संचालक नंदू कोर (अंबासन), पिंगळवाडे येथील प्रगतशील द्राक्ष बगायतदार कृष्णा भामरे, अंतापूर येथील प्रगतशील शेतकरी नानाजी जाधव (करंजाड), महड येथील निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी सीताराम सोनवणे (बिजोरसे), नामपूर सहकारी सोसायटीचे उपसभापती तथा माजी सरपंच जीभाऊ मोरे, निवृत्त केंद्रप्रमुख दत्तात्रेय कासारे, आनंदा मोरे (तळवाडे भामेर) मुरलीधर भदाणे (कोटबेल), दत्तू बोरसे (हमाल मापारी गण) यांसारख्या ज्येष्ठ मातब्बर मंडळीमुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे.\nउत्पन्न बाजार समिती agriculture market committee सोशल मीडिया निवडणूक व्यापार सरपंच शिक्षण education आरोग्य health पुढाकार initiatives राजकारण politics राजकीय पक्ष political parties बागलाण लढत fight अंबासन द्राक्ष पशुवैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिव��जी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+086+ng.php", "date_download": "2019-07-16T00:58:33Z", "digest": "sha1:SDYFU2OKUSFXRXCTWBJSM4LDMNL3SOZ5", "length": 3469, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 086 / +23486 (नायजेरिया)", "raw_content": "क्षेत्र कोड 086 / +23486\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 086 / +23486\nक्षेत्र कोड: 086 (+23486)\nशहर/नगर वा प्रदेश: Ahoada\nक्षेत्र कोड 086 / +23486 (नायजेरिया)\nआधी जोडलेला 086 हा क्रमांक Ahoada क्षेत्र कोड आहे व Ahoada नायजेरियामध्ये स्थित आहे. जर आपण नायजेरियाबाहेर असाल व आपल्याला Ahoadaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. नायजेरिया देश कोड +234 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Ahoadaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +23486 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनAhoadaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +23486 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0023486 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sanchitache-kawadse-news/anandwan-baba-amte-leprosy-issue-1495069/", "date_download": "2019-07-16T00:26:42Z", "digest": "sha1:S2ILCU2VRJD7IFL5MI4WJE4DHCUQQZLZ", "length": 29653, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Anandwan baba amte Leprosy issue | अशोकवनाची स्थापना | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nअशोकवनात शेतीयोग्य जमीन तयार केल्यानंतर कोरडवाहू पिकं घेण्यास सुरुवात झाली.\nकुष्ठरोगाचा प्रादुर्भाव देशातल्या ग्रामीण भागापुरताच मर्यादित होता असं नाही. शहरी भागांत आणि शहरांच्या आसपासही कुष्ठरुग्णांचं प्रमाण बरंच होतं. तसंही नागपूर परिसरात कुष्ठरुग्णांच्या उपचारासाठी एखादा प्रकल्प सुरू करण्याचं बाबा आमटेंच्या डोक्यात सुरुवातीपासूनच घाटत होतं. कारण नागपूर शहरापासून ३० मैलांच्या परिघात कुष्ठबाधितांवर उपचारासाठी एकही केंद्र नव्हतं. नागपूर रबर इंडस्ट्रीजचे मालक शंकरराव जोग यांनी १९५२ साली महारोगी सेवा समितीस दहा हजार रुपयांची उदार देणगी देऊन आनंदवनाच्या धर्तीवर नागपूरजवळ एखादं उपचार केंद्र महारोगी सेवा समितीतर्फे सुरू करण्यात यावं अशी इच्छा बाबांकडे व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने नागपूर शहरानजीक जमीन मिळवण्यासाठी बाबांचे सरकारदरबारी प्रयत्न सुरू होते. आनंदवनाचे विश्वस्त आणि मध्य प्रदेश शासनात योजना व विकास मंत्री असलेले रा. कृ. पाटील, बाबांचे मित्र तात्याजी वझलवार, ज्येष्ठ गांधीवादी नेते दादासाहेब बारलिंगे यांनीही आपलं वजन खर्ची घातलं. सर्वाच्या प्रयत्नांना यश आलं आणि महारोगी सेवा समितीला नागपूरजवळ ५० एकर जमीन दिली जात आहे, असं मध्य प्रदेश राज्य शासनाचं ८ फेब्रुवारी १९५५ चं पत्र बाबांना प्राप्त झालं. नागपूर शहरापासून दहा मैल अंतरावर, नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर स्थित गवसी मानापूर गावानजीक एका आडजागी काटेरी आणि दाट झुडुपी जंगल असलेली ही बरड, मुरमाड जमीन. Land allotment चं पत्र मिळालं तरी जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मिळायला मात्र वर्ष लागलं. जमीन मिळाल्यापासून दोन वर्षांच्या आत उपचार केंद्र उभारलं जावं अशी शासनाची अट होती. त्यामुळे काम त्वरित सुरू होणं गरजेचं होतं. मिळालेली जमीन ओसाड तर होतीच, पण त्या जमिनीवर नागपुरातून पोलिसांनी तडीपार केलेले गुंड, नागपूर मध्यवर्ती कारागृहातले पूर्वकैदी यांचे दारू गाळणे, जुगार वगैरे अवैध धंदेही चालत असत. प्रसंगी खूनही पडत असत. आणि खून एखाद् दुसरा होत नसे, तर ‘लॉट’मध्ये- म्हणजे पाच-दहाच्या संख्येत होत. झाडांच्या ढोलीत मृतदेहांची विल्हेवाट लावली जाई. अशी ही जागा ‘लाल बरड’ किंवा ‘लाल माती’ म्हणून कुप्रसिद्ध होती. त्यामुळे पहिला संघर्ष या स्वघोषित जमीनमालकांशी होता. काहींनी बाबांना मारून टाकण्याची धमकीही दिली. पण बाबांनी या धमक्यांना भीक घातली नाही. जोगांच्या माणसांच्या मदतीने हळूहळू या गुंडांना त्या जागेवरून हटवण्यात बाबांना यश आलं आणि मग प्रत्यक्ष काम सुरू झालं.\nबाबांचे आणि शंकररावांचे आधीपासूनचे घनिष्ठ संबंध होते. या प्रकल्पास शंकरराव जोगांचं अमूल्य सहकार्य अगदी पहिल्या दिवसापासून लाभलं. जोगांच्या कनिष्ठ चिरंजीवांचं नाव.. अशोक. त्यावरून बाबांनी या प्रकल्पाचं नामाभिधान ‘अशोकवन’ असं केलं. जागा मिळाल्यावर शंकररावांनी लगेच तिथे एक टीनाचं शेड बांधून दिलं; ज्यात महिला आणि पुरुषांसाठी निवासाची वेगवेगळी व्यवस्था होती. अ��ोकवनाचे प्रथम नागरिक म्हणजे १९५३ साली आनंदवनात कुष्ठरोगाच्या उपचारासाठी दाखल झालेले गवसी मानापूर गावचेच गोविंदा फुलझेले. त्यावेळी गोविंदा फुलझेलेंचं वय असेल जेमतेम अठरा. पण ते गवसी मानापूरचेच असल्याने बाबांनी अशोकवनाची धुरा त्यांच्या हाती सोपवली. त्यांच्या सोबतीला अजून दोन कुष्ठमुक्त माणसं आणि पाच महिला अशी टीम होती. गोविंदराव आणि सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत करून आधी झुडुपी जंगल साफ केलं आणि काही जागा शेतीयोग्य केली. पुढे संभाजी वर्भे, मारुती देवगडे, जनार्दन ठाकरे ही मंडळी अशोकवनात दवाखान्याच्या, शेतीच्या कामासाठी दाखल होत गेली. दोन वर्षांनंतर नागपूर जिल्हा प्रशासनाकडून अशोकवनात दवाखान्यासाठी पक्की इमारत, अशोकवन ते वर्धा-नागपूर मुख्य रस्ता अशी सडक, एक विहीर आणि कुक्कुटपालन केंद्र यासाठी अनुदान मिळालं आणि अशोकवनाच्या विकासपर्वाची सुरुवात झाली. अशोकवनात शेतीयोग्य जमीन तयार केल्यानंतर कोरडवाहू पिकं घेण्यास सुरुवात झाली. त्यावेळी मुद्दाम ज्वारीचं पीक घेतलं जायचं. ज्वारी लोकांच्या खाण्यासाठी आणि त्याचा कडबा जनावरांसाठी कामी येई. पुढे हळूहळू कापूससुद्धा पिकू लागला. जमीन मुरमाड असली तरी ती Virgin soil…म्हणजेच प्रथमत:च लागवडीखाली आलेली असल्याने शेतमालाचं उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होऊ लागलं. नागपूरच्या जवळ असूनही अशोकवनात विजेची सोय झाली नव्हती. कारण ही जमीन मुख्य रस्त्यापासून तशी बरीच आत होती. त्यामुळे विजेचं कनेक्शन आणण्यासाठी खूप मोठा खर्च येणार होता. तो करणं महारोगी सेवा समितीच्या आवाक्याबाहेरचं होतं. त्यामुळे सुरुवातीला बैलाची मोट आणि नंतर डिझेल इंजिन वापरून शेतीसंबंधित कामं पार पाडली जात. हाताला झालेल्या जखमांमुळे कुष्ठरुग्णांना विहिरीतून पाणी शेंदणं अवघड जायचं. म्हणून जवळच बाबांनी एक हँडपंप बसवून घेतला होता. तर अशी मजल-दरमजल करत पुढच्या चार-पाच वर्षांच्या काळात अशोकवनाची बरड जमीन आकार घेऊ लागली.\nअशोकवनाच्या सुरुवातीच्या काळात- म्हणजे किमान पहिली दोन र्वष दर शुक्रवारी बाबा जेवणाचा डबा, पिण्याच्या पाण्याची बरणी, औषधांची पिशवी, चादर, कांबळं घेऊन आनंदवनातून बैलगाडीने निघत आणि पहाटे चार वाजता वरोरा स्टेशनवरून काझीपेठ-नागपूर पॅसेंजर पकडत. जेवणाचा डबा इंदू पहाटे साडेतीनलाच तयार ठेवत असे. नागपूरच्या अलीकडील गुमगाव या स्टेशनवर बाबा उतरत. अशोकवन गुमगाव स्टेशनपासून तीन मैलांवर आहे. बाबा पायीच अशोकवनात जात. अशोकवनाला लागून जोगांचीही वाहितीखालची शेतजमीन होती. तिथल्या एका मोठय़ा चिंचेखाली बाबा बस्तान ठोकत. तोच त्यांचा दवाखाना. दिवसभर रुग्णांवर उपचार करून बाबा चालत गुमगाव स्टेशनला जात आणि संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान तिथनं नागपूर-काझीपेठ पॅसेंजर पकडून रात्री उशिरा वरोऱ्याला परतत. जसजशी अशोकवनाची माहिती रुग्णांना होऊ लागली तसतशी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली. अशोकवनाच्या परिसरात कुष्ठरोगाचा प्रादुर्भाव एवढा जास्त होता, की बाबांना रुग्णांच्या तपासणी आणि उपचारांदरम्यान कधी कधी जेवायलाही वेळ होत नसे. बाबा तसेच जेवणाचा सकाळी भरलेला डबा घेऊन परतत. असं झालं की इंदूही जेवत नसे. ती सांगे, ‘‘असे हक्काचे, बिनहक्काचे,चोरटे अनेक उपवास मी केलेत.’’\nअशोकवनात बाबांच्या मुक्कामाची सोय व्हावी यासाठी शंकररावांनी निवासी रुग्णांच्या मदतीने एक झोपडी उभी केली. बाबा अशोकवनात येण्याआधी ती झोपडी दरवेळी शेणाने सारवून ठेवलेली दिसे. बाबांना नंतर समजलं, की झोपडी शंकरराव स्वत:च्या हाताने सारवत असत. बाबांसाठी पिण्याचं पाणीही ते स्वत: आणून भरत असत. जोग कुटुंबाचा स्नेह इथेच संपत नाही. अशोकवनाला लागून जोगांची जी शेतजमीन होती, त्यातली २७ एकर जमीन शंकररावांनी स्वत:च्या हयातीत १९६३ साली विक्रीपत्राद्वारे रु. २४०/- प्रती एकर एवढय़ा नाममात्र दराने महारोगी सेवा समितीला सुपूर्द केली. आणि मृत्युपश्चातही त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या वाटय़ाची २० एकर जमीन, सोबत एक ट्रॅक्टर व ट्रॉली, शेतीची अवजारं, किर्लोस्कर ऑइल इंजिन, चारा कापणी यंत्र, बैलजोडी आणि बैलगाडी, पाइप्स, गुरांचं शेड असं सगळं साहित्य १९७४ साली जोग परिवाराने विक्रीपत्राद्वारे महारोगी सेवा समितीच्या हवाली केलं. अशा प्रकारे निधनानंतरही शंकररावांचं योगदान सुरूच राहिलं. महत्त्वाचं म्हणजे विक्रीची संपूर्ण रक्कम- एवढंच नव्हे तर या व्यवहारादरम्यान झालेल्या सर्व खर्चाचा भारही जोग परिवाराने महारोगी सेवा समितीवर पडू दिला नाही. यातला एकूण एक पैसा त्यांनी आर्थिक मदतीच्या रूपाने महारोगी सेवा समितीला दान दिला.\nआजूबाजूच्या परिसरातून औषधोपचार घेण्यासाठी खूप मोठय़ा प्रमाणाव�� कुष्ठरुग्ण अशोकवनात येऊ लागले तसं बाबांना पूर्वानुभवावरून लक्षात आलं, की रुग्णांचं बेघर होण्याचं प्रमाण या भागातही अधिक आहे. म्हणून बाबांनी आनंदवनासोबतच अशोकवनातही रुग्णांना पुनर्वसित करण्याच्या दृष्टीने घरबांधणी करण्याचं ठरवलं. त्यासाठी बाबांच्या हाताशी हक्काचं माणूस होतं; ते म्हणजे भाऊ नागेलवार. ‘भाऊ मिस्त्री’ अशी त्यांची ओळख. भाऊ कुष्ठरुग्ण नव्हते. बांधकामासाठी पन्नाशीच्या दशकात ते आनंदवनात आले आणि आनंदवनाचेच झाले. भाऊ अशिक्षित होते. पण त्यांचं बांधकाम कौशल्य वाखाणण्याजोगं होतं. आनंदवनातलं सुरुवातीचं सगळंच बांधकाम भाऊंच्या देखरेखीखाली झालं. kCarpentry-cum-Masonry Instructorl अशी दुहेरी भूमिका ते पार पाडत होते. त्यांच्या हाताखाली कितीतरी कुष्ठमुक्त बांधवांनीही बांधकामातलं कौशल्य प्राप्त केलं. बाबा भाऊंना आनंदवनाचा ‘स्थापत्य अभियंता’ म्हणायचे तर असे आमचे भाऊ मिस्त्री आणि त्यांच्या टीमने अशोकवनात जसा पैसा उभा राहील तसतशी घरं बांधायला सुरुवात केली. अशोकवनात निवासी कुष्ठरुग्णांची संख्या १९६० सालापर्यंत ४० च्या घरात जाऊन पोहोचली.\nअशोकवनात घडलेला एक मजेदार किस्सा बाबा सांगत.. ‘‘एका रात्री अशोकवनात चोरी झाली. चोरटय़ांनी साखर, तांदूळ, अन्नधान्य, भांडीकुंडी चोरली. पहाट होण्यापूर्वी ते पसार झाले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं, की आपण कुष्ठरुग्णांच्या केंद्रावर दरोडा टाकला आहे. झालं कुष्ठरोगाची लागण आपल्यालाही होणार.. या नुसत्या कल्पनेनेच त्यांची घाबरगुंडी उडाली. ते लगबगीने अशोकवनात परत आले आणि चोरलेला सगळाच्या सगळा माल परत केला. अगदी ताटल्या, वाटय़ा, भांडीसुद्धा कुष्ठरोगाची लागण आपल्यालाही होणार.. या नुसत्या कल्पनेनेच त्यांची घाबरगुंडी उडाली. ते लगबगीने अशोकवनात परत आले आणि चोरलेला सगळाच्या सगळा माल परत केला. अगदी ताटल्या, वाटय़ा, भांडीसुद्धा\nपुढे साठीच्या दशकात ‘स्विस एड अ‍ॅब्रॉड’ने मोठय़ा प्रमाणावर मदतीचा हात देऊ केला आणि अशोकवनाचं रूप पालटू लागलं. दवाखान्याचे वॉर्डस्, सामायिक स्वयंपाकगृह, भोजनगृह, कुष्ठमुक्तांसाठी निवासस्थानं, गोडाऊन्स, डेअरी, कुक्कुटपालन यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची निर्मिती अशोकवनात झाली. अशा प्रकारे ‘अशोकवन’ हा एक स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण प्रकल्प म्हणून उभा राहिला. शिवाय नागपूर���वळ असल्याने आनंदवनातील शेती, शेतीपूरक उद्योग व इतर प्रवृत्तींसाठी खरेदी केलेल्या मालाची तात्पुरती साठवणूक, आनंदवनात येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था इत्यादी बाबींसाठी अशोकवन प्रकल्पाचा खूपच उपयोग झाला. सर्वात महत्त्वाचं- आनंदवनापाठोपाठ आजवर कुष्ठरुग्णांचं रोगनिदान, उपचार आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून सर्वात जास्त कुष्ठरुग्ण mobilize करणारा महारोगी सेवा समितीचा प्रकल्प म्हणजे अशोकवन\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/news-glance/", "date_download": "2019-07-16T01:08:22Z", "digest": "sha1:MCAY3AOGUS6P4NABU6BKIQREQKIJ3XVK", "length": 16702, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "झटपट बातम्या | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\n>> दिलीप जोशी (khagoldilip@gmail.com) सहस्रचंद्रदर्शन ही आपल्या संस्कृतीमध्ये एक छान संकल्पना आहे. वयाची 81 वर्षे पूर्ण होत असताना त्या व्यक्तीने 1000 पौर्णिमा पाहिलेल्या असतात. म्हणजे आयुष्यात...\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\n मुंबई महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी माणसांचा गेली अनेक वर्षांपासून जो लढा सुरु असून हा लढा संपत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शासन 100 टक्के...\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\n पणजी दाबोळी विमानतळावरून 180 प्रवाशांना अहमदाबादला घेऊन जाण्यासाठी उड्डाण केलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाच्या इंजिनात ��ांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान पुन्हा दाबोळी विमानतळावर...\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\n पूर्णा पाच महिन्यांपूर्वी पूर्णा येथून अपहरण करण्यात आलेला परळी येथील अजय भोसले खूनप्रकरणातील फरार असलेल्या एका मुख्य आरोपीला पुर्णा पोलिसांनी अटक केली...\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\n मुंबई जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे मूल गृहपाठ करण्यास उत्सुक नाही आणि ते दर वेळी वेगवेगळी कारणे देते, तर असे वाटणारे...\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\n चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेने नगर परिषदेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला...\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\n अलिबाग अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर व किहीम येथील बंगल्यामधून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट व कोकेन बाळगल्याप्रकरणी 16 आरोपींना अटक केली होती. यामध्ये अजून चार...\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\n हिंगोली हिंगोली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी अर्ज केलेल्या एक लाख नऊ हजार 385 शेतकऱ्यांपैकी 47 हजार 730 शेतकरी...\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n कळमनुरी अमेरिका स्थित जगप्रसिध्द ’नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीने मंगळ गृहावर जुलै महिन्यामध्ये सोडण्यात येणाऱ्या यानावर कळमनुरी तालुक्यातील कोंढुर येथील सात...\nचंद्रपूरमध्ये ट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\n चंद्रपूर चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातल्या माजरी येथे ट्रकने दिलेल्या धडकेत पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. सूनील खरोले (26) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव...\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्य�� विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/torch-man-sandip-salve-became-actor/", "date_download": "2019-07-16T00:17:24Z", "digest": "sha1:TP2DG6E3D3OIZMYSS2L7USF7RQMCW43W", "length": 19711, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "टॉर्चमनची प्रकाशवाट! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 ��ोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nसिनेमागृहातल्या टॉर्चमनचा त्याच थिएटरमध्ये नायक म्हणून सिनेमा लागणं ही मोठीच गोष्ट. प्रचंड मेहनतीच्या बळावर संदीप साळवे याने ते शक्य करून दाखवले. 2003 साली चेंबूरच्या अमर चित्रपटगृहात टॉर्चमन असलेल्या संदीपचा ‘रॉकी’ हा सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय.\nसिनेमागृहात टॉर्चमन असलेल्या तरुणाच्या मनात मोठ्ठा अभिनेता व्हायचं स्वप्न असणं स्वाभाविक आहे. पण प्रचंड जिद्द आणि मेहनतीच्या बळावर ते शक्य करून दाखवणारे फारच थोडे असतात. अभिनेता संदीप साळवे हा त्यातलाच एक. त्याने अभिनय क्षेत्रात यायचं ठरवलं होतं. अदनान शेख हा संदीपचा मित्र. त्याने आपली कल्पना अदनानला सांगितल्यावर अदनानलाही ती आवडली. मग अदनानने पूर्ण पटकथा लिहूनच संदीपसमोर ठेवली. त्यालाच नजरेसमोर ठेवूनच अदनानने ती पटकथा लिहिली होती. अशा प्रकारे ‘रॉकी’ हा सिनेमा आकाराला आला. 2017मध्ये शूटिंग सुरू होऊन 2018मध्ये तो पूर्ण झाला. आता या शुक्रवारी 8 मार्चला तो प्रदर्शितही होतोय.\nएका सिनेमागृहातल्या टॉर्चमनचा त्याच थिएटरमध्ये नायक म्हणून सिनेमा लागणं ही मोठीच गोष्ट आहे. याबाबत बोलताना संदीप म्हणतो, हो. तो एक इतिहासच झाला. 2003 साली मी जेव्हा मुंबईत आलो, तेव्हा कॉलेजला असताना वेगवेगळ्या ठिकाणी जॉब केले. पार्ट टाइम. त्यातच एक चेंबूरच्या अमर सिनेमागृहात टॉर्चमन म्हणूनही वर्षभर काम केलं. पुढे हाऊसकिपींग, कम्पाऊंडर अशी छोटी ���ोटी कामंही त्याच दरम्यान केली. नंतर बॉडीबिल्डिंग क्षेत्रात आलो. त्यात ट्रेनर म्हणूनही काम केलं. एका जीममध्ये मॅनेजर म्हणून काम केलं. आता माझी स्वतःची जीम सुरू केली आहे. हा प्रवास टॉर्चमनपासूनच सुरू झाला आणि त्याच अमर चित्रपटगृहात मी नायक असलेला सिनेमा प्रदर्शित होतोय. खूप भावनात्मक गोष्ट आहे ही माझ्यासाठी.\nसंदीपची प्रमुख भूमिका असलेला ‘रॉकी’ हा एक रिव्हेंज ड्रामा आहे. ‘गझनी’, ‘अग्निपथ’ अशा हिंदी सिनेमांमध्ये हा रिव्हेंज ड्रामा आपण पाहिला आहेच, पण हिंदीतील तुफान हाणामारी ‘लय भारी’ किंवा ‘माऊली’ वगळता मराठी सिनेमात आजवर दिसलेली नाही. हिंदीतील हार्डकोर ऍक्शन्स दाखवण्याचाच आपला प्रयत्न असल्याचं संदीप सांगतो. तो पुढे स्पष्ट करताना म्हणतो की, ‘रॉकी’चा दिग्दर्शक अदनान शेख हा ‘बागी-2’ सिनेमाचा सहायक दिग्दर्शक होता. त्यामुळे त्याला अशा प्रकारच्या सिनेमाचा अनुभव होता. म्हणून ‘बागी-2’च्या लेव्हलची ऍक्शन्स आम्ही केली आहेत. दुसरं म्हणजे या सिनेमात कुठेही माझा डमी वापरण्यात आलेला नाहीय. सगळी ऍक्शन दृष्ये मी स्वतःच केली आहेत. त्यासाठी आम्ही 6 महिने आधीपासून रिहर्सल करत होतो. म्हणजे गाण्याच्या स्टेप्ससाठी जशा रिहर्सल केल्या जातात, तशाच ऍक्शनदृष्यांसाठीही ‘बागी-2’मध्ये रिहर्सल केल्या गेल्या. तशाच रिहर्सल मी केल्या आहेत. त्यामुळे हाणामारीची ही दृष्ये परफेक्ट झाली आहेत.\nआता मराठी चित्रपटांमध्ये ऍक्शन जॉनर वाढवण्याची आपली महत्त्वाकांक्षा असल्याचं संदीप सांगतो. मराठी सिनेमातील ऍक्शन जॉनरमध्ये माझं नाव झालं पाहिजे अशी इच्छा आहे. ‘रॉकी’ सिनेमानंतर सध्या मी दोन चित्रपटांवर काम करतोय. हे दोन्ही चित्रपट मोठय़ा बजेटचे आहेत आणि ते पूर्णपणे ऍक्शनपॅक्ड आहेत. यातला एक सिनेमा मेमध्ये सुरू होईल, तर दुसरा सप्टेंबरमध्ये सुरू होतोय, असंही तो पुढे स्पष्ट करतो.\n‘रॉकी’ साकारणं कठीण झालं नाही, कारण दिग्दर्शक अदनान याने मला तो साकारण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. तरीही हा माझा पहिलाच सिनेमा असल्याने मला जास्त अनुभव नव्हता. त्यात ‘बागी-2’सारख्या ऍक्शनपॅक्ड हिंदी सिनेमाला सहाय्यक दिग्दर्शन केल्यामुळे अदनान खूप अनुभवी होता. त्यामुळे तो काय सांगतोय ते ऐकून मी माझी भूमिका करत होतो. इतर सहकलाकारांचीही याबाबत खूप मदत झाली, असेही संदीप प��ढे सांगतो.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआजचा अग्रलेख : जय जवान; हरलेला किसान\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-five-district-approved-crop-insurance-9172", "date_download": "2019-07-16T01:12:42Z", "digest": "sha1:QJKCQXYYALSUYUEZVP4JZNGHK3IH4R2Q", "length": 16327, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, five district in approved crop insurance | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्यात १२१४ कोटी ५७ लाखांचा पीकविमा मंजूर\nमराठवाड्यात १२१४ कोटी ५७ लाखांचा पीकविमा मंजूर\nसोमवार, 11 जून 2018\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड व परभणी या पाच जिल्ह्यांतील २५ लाख १४ हजार शेतकऱ्यांना १२१४ कोटी ५७ लाख रुपयांचा पीकविमा परतावा मंजूर झाला आहे. २०१७-१८ च्या खरीप हंगामासाठी मंजूर असलेल्या या प्रधानमंत्री पीक योजना योजनेत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ६३ लाख ९९ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड व परभणी या पाच जिल्ह्यांतील २५ लाख १४ हजार शेतकऱ्यांना १२१४ कोटी ५७ लाख रुपयांचा पीकविमा परतावा मंजूर झाला आहे. २०१७-१८ च्या खरीप हंगामासाठी मंजूर असलेल्या या प्रधानमंत्री पीक योजना योजनेत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ६३ लाख ९९ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.\nमराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत खातेदार शेतकऱ्यांची संख्या ३४ लाख ८२ हजार एवढी आहे. २०१७-१८ च्या खरीप हंगामात मराठवाड्यातील ६३ लाख ९९ हजार शेतकरी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी झाले होते. या शेतकऱ्यांनी आठही जिल्ह्यांतील एकूण खरीप क्षेत्रापैकी ३० लाख ४६ हजार हेक्‍टर क्षेत्र विमा उतरवून संरक्षित केले होते.\nविमा उतरविलेल्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा हप्त्याचा निकषाअंती परतावा म्हणून पाच जिल्ह्यांतील २५ लाख १४ हजार शेतकऱ्यांना भरलेल्या पीकविम्याचा परतावा मंजूर झाला आहे. यामध्ये औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड व परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा परताव्यापोटी १२१४ कोटी ५७ लाख रुपये मंजूर झाले आहेत. विमा परतावा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांमध्ये औरंगाबादमधील २ लाख ६७ हजार, बीडमधील ७ लाख ४ हजार, उस्मानाबादमधील ६ लाख ८ हजार, नांदेडमधील ६ लाख ३ हजार, तर परभणी जिल्ह्यातील ३ लाख ३२ शेतकऱ्यांना पीकविम्याचा परतावा मिळणार आहे. जालना व हिंगोली जिल्ह्यातील आपल्या पिकाचा विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांना परताव्याविषयी मात्र तूर्त माहिती उपलब्ध नाही.\nलातूर जिल्ह्यातील ८ लाख ३३ हजार शेतकऱ्यांनी २०१७-१८ मध्ये खरीप हंगामातील ४ लाख ५२ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील खरिपाची पीकविमा संरक्षित केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यामधील कृषी विमा पोर्टलवर ७ लाख ७७ हजार शेतकऱ्यांचा तपशील अपलोड करण्यात आला होता. पोर्टलमधील त्रुटीमुळे जवळपास २ लाख १० हजार शेतकऱ्यांचा तपशील अपलोड झाला नव्हता. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचा तपशील बॅंकांनी विमा कंपन्यांना उपलब्ध करून देण��यात आला असून, जो विमा कंपन्यांनी त्यांचे स्तरावरून पोर्टलवर अपलोड करणे अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nबीड beed उस्मानाबाद नांदेड परभणी खरीप विषय लातूर latur\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर ठिय्या...\nनाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती जगावी; मात्र आम्हालाही जगू द्यावे.\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जल���ुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Chandane_Tipur_Halato_Vara", "date_download": "2019-07-16T00:09:52Z", "digest": "sha1:4Y5LY6G2RBACAES6TKNR7BGX7XM3X6VG", "length": 6687, "nlines": 55, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "चांदणं टिपूर हलतो वारा | Chandane Tipur Halato Vara | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nचांदणं टिपूर हलतो वारा\nचांदणं टिपूर, हलतो वारा कि डुलतो वारा\nटाकते पलंग पुढल्या दारा कि मागल्या दारा\nत्यावर बसा कि हवालदारा कि शिलेदारा\nडावी पापणी फुरफुर करी\nनवसाला अंबाबाई पावली खरी\nअवचित सजणा आला घरी\nमनच्या खुशीत की मजला कुशीत घ्या दिलदारा\nदौडत आलो सये दुरुन\nरूप घेऊ दे डोळा भरून\nतुजला बघून ग जाइल निघून हा थकवा सारा\nचांदणं टिपूर, हलतो वारा की डुलतो वारा\nशालूच्या पदरानं पुसते हो पाय\nखायाला देते मी साखरसाय\nआणखीन सेवा करू मी काय\nपडते गळा की लावते लळा की द्या आधारा\nचांदणं टिपूर, हलतो वारा की डुलतो वारा\nनेसुन चांदणं आलीस अशी\nपुनव देखणी झुकलिस जशी\nडाव्या हाताची घे ग उशी\nचांदणं मिठित कि चांदणं दिठित झिमझिम धारा\nचांदणं टिपूर, हलतो वारा की डुलतो वारा\nगीत - शान्‍ता शेळके\nसंगीत - भास्कर चंदावरकर\nस्वर - उषा मंगेशकर , जयवंत कुलकर्णी\nचित्रपट - गारंबीचा बापू\nगीत प्रकार - चित्रगीत , युगुलगीत , शब्दशारदेचे चांदणे\nमी ज्यांच्याबरोबर काम केले त्यांतला एक प्रयोगशील संगीत दिग्‍दर्शक म्हणजे भास्कर चंदावरकर. 'गारंबीचा बापू' या चित्रपटातील गीते मी लिहिली होती. त्यांतले एक गीत चंदावरकरांनी माझ्या दोन कवितांचे एकत्रीकरण करून सिद्ध केले होते. आणखी त्यांना मजकडून लावणी ढंगाचे द्वंद्वगीत हवे होते. लावणी लिहिणे मला कधीच फारसे जमले नाही. ती लिहायची, म्हणजे फार अवघड वाटते. चंदावरकरांना हवे होते तसे गाणे मला काही केल्या जमेना. मी चांगलीच पेचात पडले.\nशेवटी त्यांनी मला विचारले, \"तुम्ही लहानपणापासून खेड्यापाड्यांतली गाणी सतत ऐकत आला आहात. त्यांतले एखादे लोकगीत, निदान त्याचे तोंड तुम्हाला आठवते का\nमी जरासा विचार करून म्हटले, \"एका जुन्या लोकगीताच्या प्रारंभीच्या दोन-तीन ओळी जेमतेम स्मरणात आहेत. सांगू का\nचंदावरकर म्हणाले, \"सांगा ना. त्यांचा उपयोग करता आल्यास बघू.\"\nमी ओळी सांगितल्या, \"चांदणं टिपूर, हलतो वारा कि डुलतो वारा टाकते पलंग पुढल्या दारा कि मागल्या दारा टाकते पलंग पुढल्या दारा कि मागल्या दारा त्यावर बसा कि हवालदारा कि शिलेदारा त्यावर बसा कि हवालदारा कि शिलेदारा\nचंदावरकरांना त्या ओळी आवडल्या. ते म्हणाले, \"गाण्याचा हाच मुखडा आपण कायम करू. तुम्ही पुढची कडवी त्याला जोडायची.\"\nते काम सोपे वाटले. मी दोन स्‍त्रीची व दोन पुरुषाची अशी कडवी लिहिली. गाणे तयार झाले व नंतर उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी ते सुरेख गायिले.\nमला माझी जी गाणी फार आवडतात, त्यांपैकी ते एक आहे.\n'चित्रगीते' या गीतसंग्रहाच्या प्रस्तावनेतून.\nसौजन्य- उत्‍कर्ष प्रकाशन, पुणे\nचांद मोहरे चांदणे झरे\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nउषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/employee-agitation-near-latur-district-office/", "date_download": "2019-07-16T01:04:06Z", "digest": "sha1:YCEJNPPZHDGJSLNP4VZZX7BZ2V5WGWZA", "length": 15467, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांचे लातूर जिल्हा कार्यालयासमोर बेमुदत धरणे | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nपदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांचे लातूर जिल्हा कार्यालयासमोर बेमुदत धरणे\n11 डिसेंबर 18 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांना विशेष बाब म्हणून कंत्राटी पद्धतीने शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भात झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने तत्काळ परिपत्रक शासनाने काढावे या मागणीसाठी मंगळवारपासून लातूरच्या पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना जिल्हा शाखातर्फे लातूर जिल्हा कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.\nराज्यातील असंख्य पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांना विनाअट शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत दोन दशकांपासून आंदेालने सुरु आहेत. 11 डिसेंबर 2018 रेाजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ���ंशकालीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर शासन सेवेत सामावून घेण्याबाबतचा धोरणात्म निर्णय शासनाने घेतला आहे. पण त्याबाबतचा जीआर अथवा परिपत्रक अद्याप शासनाने काढलेले नाही.त्यामुळे पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांत प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे लातूर जिल्हा पदवीधरी अंशकालीन कर्मचार्‍यांनी लातूर जिल्हा कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनकांनी बुधवारी अर्धनग्न होवून आपला रोष व्यक्त केला. या बेमुदत आंदोलनात आणखी अंशकालीन कर्मचारी सहभागी होणार आहेत. या अर्धनग्न आंदेालनाच्यावेळी जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी,जिल्हा उपाध्यक्ष डी.एन.शिंदे, सचिव संपत गंगथडे, सहसचिव दत्ता वायाळ, मुख्य संघटक विष्णु डोंजे, संघटक लहु शिंदे, सहसंघटक हनुमंत क्षीरसागर,कोषाध्यक्ष माबुद पठाण, सह कोषाध्यक्ष अनंत कुलकर्णी आदींचा समावेश होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकोपरगावात डिजिटल इंडियाच्या घर पोहच सिलेंडरचा काळा बाजार\nपुढीलपॉलीहाऊस व शेडनेट धारक शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा- शेतकरी समन्वय समितीची मागणी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडच�� नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/lokmanya-tilak/news/", "date_download": "2019-07-16T00:04:00Z", "digest": "sha1:3VETYVTDDJWIDYAKOFRANSSDLQ7NTOUF", "length": 9241, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmanya Tilak- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nलोकमान्य टिळक टर्मिनर्सवरून महागड्या सामानाची चोरी करणाऱ्या टोळीला अटक\nया टोळीला पकडल्यामुळे अजून काही गुन्ह्यांची उकल होणार आहे\nगणेशोत्सवाचं मॅनेजमेंट : प्रबोधनाचा संपन्न वारसा जपणारा ‘केसरीवाड्याचा गणपती’\nटिळकांच्या अखेरच्या आठवणी नामशेष होण्याच्या मार्गावर \nमहाराष्ट्र Jul 12, 2017\nगणेशोत्सवाचे जनक टिळक नसून भाऊ रंगारी ; कोर्टात याचिका करणार दाखल\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugarcane-crushing-season-statussatara-maharashtra-6676", "date_download": "2019-07-16T00:57:35Z", "digest": "sha1:HRHQKZYDDAQUSAH653Y4BIQLQIR5NCTX", "length": 15562, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, sugarcane crushing season status,satara, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसातारा जिल्ह्यात ७५ लाख टन उसाचे गाळप\nसातारा जिल्ह्यात ७५ लाख टन उसाचे गाळप\nमंगळवार, 20 मार्च 2018\nसातारा : जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरळीत सुरू आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत ७५ लाख ५७ हजार २५४ मेट्रिक टन उसाचे गा���प केले असून, त्याद्वारे ८९ लाख सात हजार ८३५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी उताऱ्यात वाढ झाली असून सध्या सरासरी ११.७९ टक्के साखर उतारा मिळत आहे. गाळपात ‘सह्याद्री’ तर साखर उताऱ्यात जयवंत शुगरची आघाडी कायम आहे.\nसातारा : जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरळीत सुरू आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत ७५ लाख ५७ हजार २५४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ८९ लाख सात हजार ८३५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी उताऱ्यात वाढ झाली असून सध्या सरासरी ११.७९ टक्के साखर उतारा मिळत आहे. गाळपात ‘सह्याद्री’ तर साखर उताऱ्यात जयवंत शुगरची आघाडी कायम आहे.\nजिल्ह्यातील ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आला असून अजूनही ऊस शिल्लक असल्याने किमान २० ते ३० दिवस हंगाम सुरू राहील असा अंदाज आहे. जिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखान्यांचे गाळप सुरू आहे. या कारखान्यांनी ७५ लाख ५७ हजार २५४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ८९ लाख सात हजार ८३५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.\nसह्याद्री कारखान्याने सर्वाधिक दहा लाख ३१ हजार २०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, १२ लाख ६७ हजार १७० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. ‘सह्याद्री’ नंतर कृष्णा कारखान्याने नऊ लाख ३७ हजार २२० टन उसाचे गाळप केले असून त्याद्वारे ११ लाख ७८ हजार ९३० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा ‘जयवंत शुगर’चा १२.८० तर सर्वात कमी साखर उतारा ‘स्वराज’चा १०.१२ टक्के आहे.\nपहिला हप्ता जाहीर करताना साखरेचे दर चांगले असल्याने साखर कारखान्यांनी २७०० ते तीन हजार रुपये दरम्यान दर दिला होता. मध्यंतरीच्या काळात साखरेच्या दरात घसरण झाल्यामुळे साखर कारखान्यांनी पहिल्या हप्प्यात घट केली होती. फेब्रुवारीच्या अखेरीपासून साखरेच्या दरात सुधारणा झाली आहे.\nमात्र साखर कारखान्यांनी पहिल्या हप्त्यात केलेल्या कपातीत वाढ केलेली नाही. अजून शेतकऱ्यांच्या खात्यात कपातीचे बिल जमा केले जात असल्याने साखरेच्या वाढीव दराचा लाभ शेतकऱ्यांना कधी मिळणार असा प्रश्न केला जात आहे.\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुण�� ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nगुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटे��डी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nलाल कांद्याची लागवड वाढण्याची शक्‍यताजळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/node/5356", "date_download": "2019-07-16T00:54:53Z", "digest": "sha1:K3TTD5ZN5LW62PAXNXW6DESWVG7PA5IS", "length": 17052, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, more than two thousand flower varieties will be researched in Pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यात दोन हजार फूल वाणांवर होणार संशोधन\nपुण्यात दोन हजार फूल वाणांवर होणार संशोधन\nपुण्यात दोन हजार फूल वाणांवर होणार संशोधन\nपुण्यात दोन हजार फूल वाणांवर होणार संशोधन\nबुधवार, 31 जानेवारी 2018\nपुणे : शेतकऱ्यांना फुलांचे नवनवीन वाण उपलब्ध हाेण्यासाठी पुष्प संशाेधन संचालनालयाचे संशाेधन आणि प्रयत्न सुरू आहेत. याकरिता देशभरातील गुलाबांचे तब्बल २ हजारांपेक्षा जास्त वाणांचे संवर्धन आणि प्रसार पुणे येथून हाेणार आहे. या वाणांच्या संवर्धन प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, ५० वाणांची लागवड मांजरी येथील प्रक्षेत्रावर करण्यात आली आहे.\nपुणे : शेतकऱ्यांना फुलांचे नवनवीन वाण उपलब्ध हाेण्यासाठी पुष्प संशाेधन संचालनालयाचे संशाेधन आणि प्रयत्न सुरू आहेत. याकरिता देशभरातील गुलाबांचे तब्बल २ हजारांपेक्षा जास्त वाणांचे संवर्धन आणि प्रसार पुणे येथून हाेणार आहे. या वाणांच्या संवर्धन प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, ५० वाणांची लागवड मांजरी येथील प्रक्षेत्रावर करण्यात आली आहे.\nयाबाबतची माहिती देताना पुष्पसंशाेधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद म्हणाले, ‘‘पुष्पसंशाेधन संचालनालयाच्या वतीने शेतकऱ्यांना बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध फुलांचे वाण उपलब्ध हाेऊन पीक पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी येथे संशाेधन सुरू आहे. विशेषत: गुलाब फुलावर अधिक लक्ष केंद्रित केले असून, देशात गुलाबांचे सुमारे २ हजारपेक्षा जास्त वाण उपलब्ध आहेत. यामध्ये काही वाणांना जाती आहेत, तर काही केवळ रंगानुसार आेळखले जातात. मात्र या सर्व विविध वाणांचे नामकरण, नाेंदणी करणे आवश्‍यक आहे. यासाठी पुष्पसंशाेधन संचालनालयाच्या वतीने संशाेधन आणि प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक पातळीवर सध्या ५० वाणांची लागवड करण्यात आली आहे.’’\nभारतीय कृषी संशाेधन परिषदेचे पहिले माजी महासंचालक डॉ. बी. पी. पॉल यांनी १०४ गुलाब पुष्पांचे वाण विकसित केले आहेत, तर परिषदेने सुमारे १ हजार वाण विकसित केलेले आहेत. या वाणांबराेबरच शेतकऱ्यांनी स्वतःचे वाणदेखील विकसित केलेले आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी विकसित केलेले वाण हे केवळ रंगानुसार आेळखले जातात अाणि त्यांची संख्यादेखील माेठी आहे. हे सर्व वाण एकाच ठिकाणी लागवड करून त्यावर संशाेधन आणि विकास करण्यात येणार आहे, असेही डॉ. प्रसाद यांनी सांगितले.\nवाणांना नाव देणे माेठे आव्हान\nदेशभरात उपलब्ध असलेले अनेक वाण केवळ रंगानुसार आेळखले जातात. या सर्व वाणांना शास्त्रीय नावे देऊन त्यांचा प्रसार करण्याचे प्रयत्न असून, शेतकऱ्यांना नवीन वाणांच्या उपलब्धतेतून नवीन पीक पर्यायदेखील उपलब्ध हाेणार आहे. पुष्प संशाेधन संचालनालयाकडे सध्या गुलछडीचे २२, शेवंतीचे १४० आणि ग्लॅडिआेलसचे १०० वाण उपलब्ध असून, त्यावर संशाेधन सुरू आहे, अशी माहिती पुष्प संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी दिली.\nपुणे गुलाब rose भारत विकास\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य द���नाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/diwali-greetings/", "date_download": "2019-07-16T00:26:54Z", "digest": "sha1:VOM5CTIBITSIPUP7HIZEM5INJFWU6DFR", "length": 5841, "nlines": 166, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Diwali, Dipawali Greetings, Animated Deepavali Cards, With Pictures and Marathi Quotes | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://khodsal.blogspot.com/2009/10/", "date_download": "2019-07-16T00:10:19Z", "digest": "sha1:TPHJBPLTK6HUD6UAEN2EAHX533AIJ4AY", "length": 11153, "nlines": 216, "source_domain": "khodsal.blogspot.com", "title": "तेंडूची पाने: October 2009", "raw_content": "\nप्रतिभावंत कवी-शायरांना खोडसाळाचे विडंबनरूपी दंडवत\nप्रेरणा : पुलस्ति यांची गझल मदार\n\"काय, गेली तक्रार वाड्यावर \n\"छेड काढा अजून आडावर...\"\nभरड साडी, तरी खुलून दिसे\nपाखरांचा बघा रुबाब जरा\nभाव त्या मारतात कट्ट्यावर \nटाळतो कालिजात जाणे मी...\n(ताण येतो उगाच डोस्क्यावर)\nहात स्मश्रूत गुंतलेले जे\nया मिशीची मदार त्यंच्यावर\nजयन्ता५२ यांची सुंदर गझल \"ना चांदण्यास जमले\" वाचून म्हटलं बघू या आपल्यालाही काही 'जमतंय' का ते. पण कसलं काय तेथे \"पाहिजे जातीचे\" कुठे जयन्तरावांसारखे जातिवंत कवी आणि कुठे खोड्या. आम्ही अजूनही 'खोड्या, शीक रे अ, आ, इ... ' च्या पातळीवर. 'जमले जसे जयन्ता, खोड्या, तुला न जमणे'\nपण जित्याची खोड काही मेल्याशिवाय जाणार नसल्याने औद्धत्य करीत आहे. (जयन्तराव, तुम्ही आमची 'मजबूरी' समजून घ्याल अशी आशा करतो.)\nना गोवरास जमले ना कांजण्यास जमले\nती कंड शायरीची ना शमविण्यास जमले\n'पिच' शोधला तुझा तो नवखा कुणी खिलाडी\nशेजारच्या ’विकेट’वर ना खेळण्यास जमले\nडिवचत अनेक होत्या माशा मला, परंतु\nनादात प्रीतिच्या त्या ना वारण्यास जमले\nबस, पाहिले तुला अन् बेशुद्ध जाहला तो\nपरतून मम वसंता ना बहरण्यास जमले\nदिन रात शहरभर मी फिरतो तुझ्याच मागे\nकोणी हमाल दुसरा ना ठरवण्यास जमले\nमी पाहिले तुला ती नक्कीच सर्वपित्री\nहोऊन भूतबाधा ना झोपण्यास जमले\n'सुहास' त्याला दिले नाव आहे\nआमचे प्रेरणास्थान : जयन्ता५२ यांची गझल सुखास आता तुझे नाव आहे\nघरात आला नवा भाव आहे\n'सुहास' त्याला दिले नाव आहे\n'दिला'स तू जर न चोरून नेले\nउगाच पत्ते पिसू मी कशाला\nतुझा रडीचाच जर डाव आहे \n'लिना' घरी हाय नवरा 'रिना'चा\nतिच्या पतीला कुठे ठाव आहे \nकट्यार कसली तुझी बोडक्याची\nकशीबशी कापते पाव आहे\n'दिला'त क्लृप्त्या किती खोडसाळा\nमुखी परी बावळा आव आहे \nआमची प्रेरणा : बघत राहु दे तुझ्याकडे\nफुकट राहु दे तुझ्याकडे\nभाव घरांचे फार चढे ||धृ||\nलाख न उरले, बनले कोटी\nकिमती पाहुन भरली भीती\nकर्ज मिळे बँकांतुन सत्वर\nफेडत बसता लागे घरघर\nचक्रव्याजाचे उंच कडे ||२||\nखोडसाळ अनिकेत रडे ||३||\nतुकोबांची व ज्ञानेश्वर माउलींची मन:पूर्वक क्षमा मागून ...\nआपुल्या माहेरा | जाऊ मी कशाला | खेचीन तुम्हाला | कोडतात ||\nसुखदु:ख माझें | ऐकियलें नाहीं | कळवळा नाहीं | नवर्‍याला ||\nसासुला यें शूळ | सुनेला पाहोनी | खुलें ती देखोनी | जावयासी ||\nयांचें सवतीसि | लागलेसें चित्त | धाडी मज नित्य | माहेराला ||\nफुक्या म्हणे त्यांना | येतील न्यावया | संगें आपुलिया | फौजदार ||\nमूळ अभंग : तुकारामांची गाथा अभंग क्रमांक १५८७ इथे वाचा.\nदेवींचिये द्वारी उभा जन्मभरी | तेणें युक्ति नारी साधियेल्या ||\nचंद्रमुखी म्हणा सूर्यमुखी म्हणा | स्तुतीची गणना तोषकरी ||\nअसोनि संसारीं नेत्रे वेगु करी | देखतो उभारी बाह्या सदां ||\nफुक्यादेव म्हणे गेलेत पाहुणे | शेजारचे राणे माडीवरीं ||\nमूळ अभंग : श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ अभंग क्रमांक १ इथे वाचा.\nगोड चुंबनें तें बळें | घेंऊनी नामानिराळें ||\nतैसा तूंहि आम्हाठायीं | खेळतोसी अंतर्बाहीं ||\nभक्ष समजुनी चोरा | इथे वळवी मोहरा ||\nफुक्या म्हणे अधीलपणे | अंग चर्चिलें चंदनें ||\nमूळ अभंग : तुकारामांची गाथा अभंग क्रमांक ७६९ इथे वाचा.\nवाईटांचें भलें | दीन जाहलें चांगलें\nआर्या, दिंडी, केका | त्यांचें मोल नाहीं, लेका\nजळ्ळी सत्यज्योति | देतें करवंटी हाती\nउंच निंच गोरा | परी गरीब नवरा\nफुक्या म्हणे भले | ऐशा पत्नीने छळले\nमूळ अभंग : तुकारामांची गाथा अभंग क्रमांक १७१६ इथे वाचा.\nLabels: अभंग, कविता, विडंबन\nस्वतंत्र कविता करण्याइतकी प्रतिभा नसलेला पण खाज असलेला एक खोडकर कवडा\n'सुहास' त्याला दिले नाव आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/node/7436", "date_download": "2019-07-16T01:00:28Z", "digest": "sha1:DVR67GIGJKFFKA5ATAKRJQWMCXOUOCGB", "length": 25900, "nlines": 192, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, bamboo plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउत्तम व्यवस्थापनातून बांबूपासून मिळते दीर्घकाळ उत्पन्न\nउत्तम व्यवस्थापनातून बांबूपासून मिळते दीर्घकाळ उत्पन्न\nउत्तम व्यवस्थापनातून बांबूपासून मिळते दीर्घकाळ उत्पन्न\nउत्तम व्यवस्थापनातून बांबूपासून मिळते दीर्घकाळ उत्पन्न\nडॉ. विनायक शिंदे पाटील, संदीप डमाळ\nरविवार, 15 एप्रिल 2018\nगेल्या भागामध्ये आपण व्यावसायिक बांबू लागवड, अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापनापर्यंतची माहिती घेतली. सिंचनाची सुविधा असलेल्या भागामध्ये बांबू लागवडीची योग्य निगा घेतल्यास चाळीस वर्षांपर्यंत उत्पन्न देण्याची या पिकाची क्षमता आहे. त्यातच स्वमालकीच्या लागवडीतून कापणी, वाहतुकीसाठीच्या जाचक अटी कमी झाल्या आहेत.\nगेल्या भागामध्ये आपण व्यावसायिक बांबू लागवड, अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापनापर्यंतची माहिती घेतली. सिंचनाची सुविधा असलेल्या भागामध्ये बांबू लागवडीची योग्य निगा घेतल्यास चाळीस वर्षांपर्यंत उत्पन्न देण्याची या पिकाची क्षमता आहे. त्यातच स्वमालकीच्या लागवडीतून कापणी, वाहतुकीसाठीच्या जाचक अटी कमी झाल्या आहेत.\nबांबू लागवडीनंतर झाल्यावर प्रथम वर्षी रोपांना महिन्यातून एकदा नियमितपणे मातीची भर द्यावी. यामुळे कंद जोमाने वाढतात. मातीची भर देण्याचे काम लागवडीपासून तीन वर्षांपर्यंत करावे. बांबू जमिनीतल्या मूळ खोडापासून वाढतात. मूळ खोडापासून प्रत्येक वर्षी पावसाळ्यात नवीन कोंब फुटतात. बांबू या वृक्षाची वर्षभर सर्व काळात वाढ होते, त्यामुळे जमिनीत योग्य ओलावा राहील यासाठी काळजी घ्यावी. ओलावा टिकून राहण्यासाठी रोपांच्या जवळ गवताचा, धसकटाचे आच्छादन करावे. हे सेंद्रिय पदार्थ कालांतराने कुजून त्यापासून अन्नद्रव्ये बांबूला मिळतात. मोकाट जनावरे, वन्यप्राणी आणि आगीपासून बांबूचे संरक्षण करावे.\nबांबू ही गवत प्रकारातील वनस्पती असून, त्याची मुळे साधारणतः जमिनीच्या वरील थरात असतात. मातीच्या वरील थरातील अन्नद्रव्यांसाठी तणाशी स्पर्धा होते. हे टाळण्यासाठी वेळोवेळी रोपांभोवतीचे तण काढावे. रोपांच्या सभोवतालची माती भुसभुशीत राहिल्यास खोडमुळाची वाढ जोमदार होते.\nप्रत्येक कळकाच्या पेऱ्यामध्ये फांद्या फुटत असतात. अशा फांद्यांचा नवीन येणाऱ्या कळकाच्या सरळ वाढीला अडथळा होऊन कळक वेडावाकडा वाढतो. हे टाळण्यासाठी अशा फांद्याची कळकाच्या अंगालगत जितक्या खालीपासून करता येईल, तितक्या खालपासून छाटणी करावी.\nलागवडीनंतर बांबू तीन ते चार वर्षांनी पक्व होण्यास सुरवात होते. सुरवातीच्या दोन ते तीन वर्षांत दोन ओळींतील पट्ट्यात मूग, उडीद, कुळीथ व सोयाबीनसारखी आंतरपिके घेणे शक्य आहे. आंतरपिकातून अतिरिक्त उत्पन्नासोबतच जमीन तणविरहित राहण्यास मदत होते.\nमूळ खोड उघडे पडू नये किंवा त्यास कुठलीही इजा पोचू नये यासाठी, रांजीत राखून ठेवलेले कळक हे रांजीतसारख्या अंतरावर राहतील, या दृष्टीने तोड करावी.\nकळकांच्या जमिनीलगतच्या पहिल्या कांड्यावर व जमिनीपासून १५ सें.मी. उंचीवर आणि जास्तीतजास्त ४५ सें.मी. उंचीपर्यंत कळक तोडला पाहिजे.\nतोडीसाठी अत्यंत तीक्ष्ण धारेचे पाते असावे. खास बांबू कापणीसाठीचे विळे उपलब्ध आहेत.\nतोडीनंतर सर्व काडीकचरा रांजीपासून दूर करावा. त्यामुळे किडी व वणव्यापासून बांबूवनास धोका राहणार नाही.\n५ बाय ५ मीटर अंतरावर लागवड केल्यास प्रति हेक्‍टरी ४०० रोपे बसतात. त्यामधून पाचव्या वर्षी २००० बांबू मिळतात. किरकोळ बाजारात प्रति नग १५ रुपये दराप्रमाणे हेक्टरी ३० हजार रुपये उत्पन्न मिळते. एकदा केलेल्या लागवडीपासून पुढे सलग ४० वर्षांपर्यंत उत्पन्न मिळते. शिवाय दरवर्षी बांबूचे उत्पन्न १० ते १५ टक्‍क्‍यांनी वाढत जाते. हलक्‍या जमिनीत तसेच प्रतिकूल वातावरणातदेखील सहाव्या वर्षांपासून २ इंच व्यासाचे व १८ फूट लांबीचे बांबू मिळू शकतात.\nपारंपरिक : सुपे, टोपली, जात्यासाठी खुंटा, शिडी इत्यादी.\nशेतीसाठी : शेतीची अवजारे, टिकाव, फावड्याचे दांडे बनवण्यासाठी, धान्य साठवण्यासाठी, मुसके, पेरणी, द्राक्ष, टोमॅटोसाठी आधार इ.\nघरगुती वापर : टोपल्या, सुपण्या, चाळणी, तट्टे, कणग्या इ. बनविण्यासाठी.\nप्रवासाचे साधन : बैलगाडी, होडी, तराफा, नावा इ.\nघरबांधणी : झोपडीसाठी, पार्टीशनसाठी, दरवाजे, छत इ.\nफर्निचर : टेबल, खुर्च्या, टिपॉय, आराम खुर्च्या बनविण्यासाठी.\nहस्तकला व कलाकुसर : विणलेल्या शोभेच्या वस्तू, विविध आभुषणे, फ्रेम्स इ.\nव्यापार : पॅकेजिंग साधनांसाठी (उदा. चहाची खोकी, आंबा पॅकींगसाठी पेट्या, टोपल्या इ.) , पॉलिहाऊस उभारणी, कागद निर्मिती, उदबत्ती इ.\nपारंपरिक आयुधे : भाला, धनुष्य बाण, लाठी इ.\nऔषधे : वंशलोशन, नारू रोगाच्या उपचारासाठी उपयुक्त. तसेच बांबूची मुळे, रस खोडावर आढळणारी पांढरी भुकटी औषधी मानली जाते.\nमृदा संधारण : जमिनीची धूप थांबविण्यासाठी, जमिनीचा कस वाढविण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरते.\nखाद्य पदार्थ : बांबूच्या कोवळ्या कोंबांपासून चांगली भाजी तसेच लोणचेही तयार करतात.\nसध्या बांबूचा जागतिक व्यापार जवळपास ६०, हजार कोटी रुपयांचा असून, त्यात चीनचा वाटा ५०% आहे. सिंचनाची सोय असल्यास दीर्घकाळ (४० वर्षापर्यंत) उत्पादन देत राहण्याची बांबू लागवडीमध्ये क्षमता आहे. यासाठी मजुरांची गरजही कमी आहे.\nराष्ट्रीय बांबू मिशन योजना २००७ ः जागतिक तापमानवाढीच्या काळामध्ये पर्यावरण संवर्धन, डोंगर उतारावरील मातीची धूप रोखणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ही योजना हाती घेण्यात आली. पूर्वी बांबू वाहतूक व तोडणीसाठी लागणाऱ्या वनखात्याच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. मात्र, बांबू वाहतुकीसाठी स्थानिकपातळीवरील गावकामगार पोलिस पाटील किंवा तलाठी दाखल्याची आवश्यकता असते. जून २०१५ च्या अध्यादेशानुसार स्वमालकीच्या जागेत लागवड केलेल्या बांबूची तोडणी करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.\nकंदांपासून लागवड केल्यास चार ते पाच वर्षांपासून उत्पादनास सुरवात होते. बांबूची लागवड जर रोपांपासून केली, तर सहा ते आठ वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरवात होते. कोंबातून बाहेर पडणारा बांबू पूर्णपणे वाढून बेटातील अगोदरच्या बांबूच्या आकाराएवढा झाला असेल, तर जुना बांबू तोडावा. बांबू कापताना तो जमिनीलगत न तोडावा, दुसऱ्या व तिसऱ्या पेऱ्याच्या मध्यभागी (३० सें.मी. अंतरावर) धारदार कुऱ्हाडीने घाव घालून तोडावा. असे न केल्यास खोडमुळाच्या आतील पेशींना बाहेरचे पाणी लागून ते सडते व बांबूचे खोडमूळच मरते.\nअविकसित रांजीतून बांबू तोडू नये. ज्या रांजीत दहापेक्षा कमी कळक असतात, त्यांस अविकसित रांजी समजतात.\nवाढीच्या काळात १५ जून ते १५ सप्टेंबरपर्यंत बांबूची कापणी करू नये.\nदोन वर्षांपेक्षा कमी वयाचे बांबू तोडू नयेत.\nअर्धवट तुटलेले, वेडेवाक���े, मेलेले कळक प्रथम तोडावेत.\nप्रत्येक नवीन कळक आणि कोवळ्या कळकांना आधार म्हणून किमान आठ प्रौढ कळक प्रत्येक रांजीत सोडावेत.\nसंपर्क : डॉ. विनायक शिंदे-पाटील, ९४२२२२११२०,\n(कृषी महाविद्यालय, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन,\nविळद घाट, जि. नगर)\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nगुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/kiran-mane-like-spicy-food/", "date_download": "2019-07-15T23:56:36Z", "digest": "sha1:OXTEKQWEE34V243463JK2J6U2XHRRFKH", "length": 18318, "nlines": 160, "source_domain": "www.saamana.com", "title": "अस्सल सातारकर | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयस��सीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nअभिनेते किरण माने. आपल्या सातारकडच्या झणझणीत चवीशी इमान राखून आहेत.\n‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय – खाणं म्हणजे सुख, आनंद.\n – मला कोल्हापुरी मटण, तांबडा पांढरा रस्सा प्रचंड आवडतं. शाकारात गोड पदार्थ यामध्ये पुरणपोळी, गुलाबजाम, श्रीखंड, आम्रखंड असे पदार्थ आवडतात. तिखट पदार्थ मांसाहार प्रिय आहे. इराणी हॉटेलमधील ‘अफलातून’ हा पदार्थ खूप आवडतो.\nखाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता – खाण्यापिण्यावर बंधनं नसतात, पण वेळच्यावेळी जेवण, नाश्ता करण्यावर भर असतो. खाण्यात हे नको ते नको असं फार पाळत नाही. चौरस आहार घेणं महत्त्वाचं आहे. या जोडीला व्यायाम करणं आवश्यक आहे, असं मला वाटतं.\n – करत नाही, कारण मी खवय्या आहे त्यामुळे खाण्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. तरीही नियमित व्यायाम करत असल्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. फक्त खातोय आणि बसलोय असं नाही करत.\nआठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता – दौऱ्यावर असलो किंवा प्रयोग संपायला उशीर झाली की बाहेरच खावं लागतं. माझं घर सातऱ्यात आहे आणि नाटक, चित्रीकरणासाठी मुंबईला येतो. त्यामुळे बऱ्याचदा बाहेर खावं लागतं.\n – ज्यावेळी जसा मूड असेल त्याप्रमाणे जातो. मला सात्त्विक आहार घ्यायचा असेल तर दादरमधील तृप्ती, आस्वादमध्ये जातो. मांसाहारात अस्सल कोल्हापुरी खायचं असेल तेव्हा पुरेपूर कोल्हापूरमध्ये जातो. मालवणी पद्धतीचं खायचं असेल तर गोमंतकमध्ये जातो.\n – सगळे ज्यूस, सरबतं, मिल्कशेक आवडतं. त्यातही लस्सी खूपच आवडते. खूपदा जेवणानंतर गोड लस्सी मी घेतो.\nप्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता – प्रयोगाआधी थोडं कमी म्हणजे भूक राखून खातो. डोसा उत्तप्पा असे पदार्थ खातो. कारण प्रयोग सुरू होण्याआधी भरपूर जेवण केलं तर त्रास होतं. रात्री कितीही वाजता प्रयोग संपला तरी प्रयोगानंतर व्यवस्थित जेवतो.\nदौऱ्यानिमित्त आवडलेला खास पदार्थ – खाण्यातली स्पेशालिटी प्रत्येकवेळी शोधत असतोच. बऱ्याच ठिकाणी मला वेगवेगळे पदार्थ खायला मिळालेले आहेत. उस्मानाबादचे गुलाबजाम प्रसिद्ध आहेत. तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे गुलाबजाम मिळतात. हे माहीत नव्हतं ते तिथे गेल्यावर कळलं. मी घाटावरचा असल्यामुळे मासे कमी खातो, पण नाटकाच्या दौऱयांमुळे मला माशांची गोडी लागली. माशांचे विविध प्रकार खायला मिळाले. त्याची मजा वेगळी आहे. गाव, हॉटेल सगळीकडचीच खासीयत शोधून काढतो.\nस्ट्रिट फूड आवडतं का – हो. पाणीपुरी, शेवपुरी आवडते.\nघरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं – घरचे सगळेच पदार्थ आवडतात. साताऱ्यात शाकाहारात ‘चकुल्या’ शेंगदाण्याच्या कुटाचा ‘महाद्या’ पदार्थ चवीला खूपच छान असतो.\nजेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता – घरगुती पद्धतीचं मटण, शेंगदाण्याच्या कुटाचा महाद्या, चकुल्या असेच पदार्थ बनवले जातात. कारण पाहुण्यांना वेगळ्या पदार्थांची चव घ्यायला मिळते.\n – उपवासाचे सगळेच पदार्थ खायला आवडतात. वर्षातून एकदा आषाढी एकादशीचा उपवास करतो.\nस्वतः बनवू शकता अशी डिश आणि त्याची रेसिपी – कोणताही पदार्थ बनवता येत नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलवैदर्भीय लोककला : झाडीपट्टी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vidyarthimitra.org/news/Zilha-Parishad-Recruitment-2019", "date_download": "2019-07-16T01:17:25Z", "digest": "sha1:4XBR6H4J2ZN7DP7GJVU3T5JBWVASCU2M", "length": 17236, "nlines": 215, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३५७० जागा (मुदतवाढ)", "raw_content": "\nजिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३५७० जागा (मुदतवाढ)\nराज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nजिल्हा परिषदांतील विविध पदांच्या १३५७० जागा\nअहमदनगर ७२९ जागा, अकोला २४२ जागा, अमरावती ४६३ जागा, औरंगाबाद ३६२ जागा, बीड ४५६ जागा, भंडारा १४३ जागा, बुलढाणा ३३२ जागा, चंद्रपूर ३२३ जागा, धुळे २१९ जागा, गडचिरोली ३३५ जागा, गोंदिया २५७ जागा, हिंगोली १५० जागा, जालना ३२८ जागा, जळगाव ६०७ जागा, कोल्हापूर ५५२ जागा, लातूर २८६ जागा, उस्मानाबाद ३२० जागा, मुंबई (उपनगर) ३५ जागा, नागपूर ४०५ जागा, नांदेड ५५७ जागा, नंदुरबार ३३२ जागा, नाशिक ६८७ जागा, पालघर ७०८ जागा, परभणी २५९ जागा, पुणे ५९५ जागा, रायगड ५१० जागा, रत्नागिरी ४६६ जागा, सातारा ७०८ जागा, सांगली ४७१ जागा, सिंधुदुर्ग १७१ जागा, सोलापूर ४१५ जागा, ठाणे १९६ जागा, वर्धा २६४ जागा, वाशिम १८२ जागा आणि यवतमाळ ५०५ जागा\nकनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभिय���ंत्रिकी पदवी/ पदविका आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nकनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/ पदविका आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nकंत्राटी ग्रामसेवक पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बारावी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका किंवा बीएसडब्ल्यू किंवा कृषी पदविका आणि आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nऔषध निर्माता पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.फार्मसी किंवा डी.फार्मसीआणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nप्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान शाखेतून (बी.एस्सी.) आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता व धारक असावा.\nआरोग्य सेवक पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान विषय घेऊन दहावी उत्तीर्ण झालेला असावा. (आरक्षित जागांच्या भरतीसाठी राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसाचा फवारणी कामाचा अनुभव असावा.)\nआरोग्य सेविका पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद किंवा नोंदणीसाठी पात्रताधारक असावी.\nविस्तार अधिकारी (कृषी) पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nविस्तार अधिकारी (सांख्यिकी) पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान, कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/ सांख्यिकी विषयासह पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nस्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nपशुधन पर्यवेक्षक पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nआरोग्य पर्यवेक्षक पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी. पदवी किंवा आरोग्य कर्मचारी कोर्स आ���ि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nवरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार लेखाशास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्णसह ३ वर्ष अनुभव आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nवरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून\nपदवीसह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक ३ वर्ष अनुभव धारक असावा.\nपर्यवेक्षिका (अंगणवाडी) पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण विषय घेऊन पदवी उत्तीर्ण आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nकनिष्ठ लेखाधिकारी पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून\nपदवीसह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nकनिष्ठ यांत्रिकी पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्ससह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक आणि ५ वर्ष अनुभव धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)\nपरीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.\nअर्ज सुरु होण्याची तारीख – २६ मार्च २०१९ (रात्री १० वाजेपासून) आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ एप्रिल २०१९ आहे.\nअधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.\nकॅप २०१९ राउंड १ चा कट ऑफ विद्यार्थी म�..\nअकरावी प्रवेशाचीपहिली यादी आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%88", "date_download": "2019-07-16T00:21:21Z", "digest": "sha1:YUM3VVB5YYZM6QBIDKICH2Z5HZKKS7OJ", "length": 5204, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०५:५१, १६ जुलै २०१९ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nमहाराष्ट्रातील किल्ले‎; १४:५५ +६२‎ ‎203.199.104.194 चर्चा‎ →‎नाशिक जिल्हा (३६) खूणपताका: दृश्य संपादन\nछो माहुलीगड‎; १४:५४ +२४,२८५‎ ‎Kailas sutar mandur चर्चा योगदान‎ पर्यटन खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन, दृश्य संपादन, अविश्वकोशीय वर्णनात्मकता , संदर्भा विना, भला मोठा मजकुर , संदर्भा विना, भला मोठा मजकुर , कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा., अनावश्यक nowiki टॅग, PHP7\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Traismauer+at.php", "date_download": "2019-07-16T00:57:38Z", "digest": "sha1:UAQNIQIQZFZ4BL77VYZJAYLQPBZSBX2K", "length": 3494, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Traismauer (ऑस्ट्रिया)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Traismauer\nक्षेत्र कोड Traismauer (ऑस्ट्रिया)\nआधी जोडलेला 2783 हा क्रमांक Traismauer क्षेत्र कोड आहे व Traismauer ऑस्ट्रियामध्ये स���थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Traismauerमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Traismauerमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 2783 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनTraismauerमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 2783 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 2783 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F/all/", "date_download": "2019-07-16T00:02:53Z", "digest": "sha1:DCOCDEP6LL3X7IMSPS3KLQWK3NV4SYK4", "length": 11575, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "घटस्फोट- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nVIDEO: मलायका अरोराच्या फिटनेसचं रहस्य काय\nमुंबई, 14 जुलै: अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोराचं अर्जुन कपूरशी अफेअर चर्चेत आहे. रोमॅंटिक मलायका ओळखली जाते आपल्या फिटनेसमुळे. मलायका अरोरा ही तिच्या हॉट लूकसाठी प्रसिद्ध आहे. पण मलायका ही फिटनेस आयकॉनही आहे. फिट आणि स्लिम राहण्यासाठी मलायका तितकी मेहनतही घेते. वयाच्या 45 व्या वर्षीही मलायकाच्या फिटनेसं रहस्य काय\nवयाच्या 42 वर्षी या अभिनेत्रीनं गुपचुप उरकलं लग्न सोशल मीडियावर फोटो व्हायरल\n'या' गंभीर आजाराशी लढतेय ही अभिनेत्री, लाइमलाइटपासून राहायला लागली दूर\nआमच्या कौटुंबिक वादावर कुणी बोललं तर कापून टाकू - तेजप्रताप\nआमच्या कौटुंबिक वादावर कुणी बोललं तर कापून टाकू - ते���प्रताप\nSPECIAL REPORT : घटस्फोटाचं कारण ठरतोय मोबाईल; नागपूर पोलिसांनी उलगडलं वास्तव\nSPECIAL REPORT : घटस्फोटाचं कारण ठरतोय मोबाईल\nलग्नानंतर तीनच महिन्यात 'तलाक' आणि नंतर केला सामूहिक बलात्कार\nलग्नानंतर तीनच महिन्यात 'तलाक' आणि नंतर केला सामूहिक बलात्कार\n'मॅच मेकिंग' लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून प्राध्यापिकेने सहा जणांना गंडवले\n'मॅच मेकिंग' लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून प्राध्यापिकेने सहा जणांना गंडवले\nभाजी आणण्यासाठी 30 रूपये मागितले म्हणून ‘तलाक’\nभाजी आणण्यासाठी 30 रूपये मागितले म्हणून ‘तलाक’\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-16T00:07:42Z", "digest": "sha1:UFDEX6VZGBML3RALZJ6IAGL3XGHDRGB5", "length": 11084, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "निळा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nरोहितनं पुन्हा घेतला ICCशी पंगा, वर्ल्ड कप फायनलबाबत म्हणाला...\nसामन्यानंतर दिग्गजांनी आणि चाहत्यांनी आयसीसीच्या नियमांवर नाराजी व्यक्त केली. रोहितनेही आता ICCला फैलावर घेतले आहे.\nइंटरव्ह्यूसाठी जाताना 'हा' ड्रेस कोड वापरावा, बॉसवर पडेल चांगलं इंप्रेशन\nVIDEO : भारतीय संघ इंग्लंडमध्ये तर रोहित शर्मा मुंबईत दाखल\nपुन्हा एकदा भंगलं रोहित शर्माचं स्वप्न, सोशल मीडियावर व्यक्त केलं दु:ख\nभारताने पाकिस्तानला हरवलं, खूश होतं सलमान खानने केलं हे ट्वीट\nभारताने पाकिस्तानला हरवलं, खूश होतं सलमान खानने केलं हे ट्वीट\nLatest Fashion : इन्फॉर्मल सॉक्स घालण्याची क्रेझ वाढली; ठरतेय 'स्टाईल स्टेटमेंट'\nइन्फॉर्मल सॉक्स घालण्याची क्रेझ वाढली; ठरतेय 'स्टाईल स्टेटमेंट'\nतुम्ही भेसळयुक्त दूध तर पीत नाही ना अशी करा घरबस��्या तपासणी\nतुम्ही भेसळयुक्त दूध तर पीत नाही ना अशी करा घरबसल्या तपासणी\n8 कारणांमुळे नवीन Oppo Reno 10 X हा हवाहवासा\nरॉबर्ट वाड्रांनी ट्विट करताना केली ही मोठी चूक, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\nमायावतींचा हा सुटाबुटातला भाचा बनला स्टार प्रचारक\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/shubh-lagn-savdhan/", "date_download": "2019-07-16T00:47:47Z", "digest": "sha1:O6QSKNECJDWGZFKB2UMUHSNLEH65TAIF", "length": 9046, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shubh Lagn Savdhan- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nअभिनेता सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांचा 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. प्रेम की लग्न या संभ्रमात नायक अडकलाय. नायकाला प्रेम हवं तर नायिकेला प्रेमाबरोबर लग्न. या सिनेमाबद्दल दोघांशी केलेली ही बातचीत\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=Sumitra%20Bhave", "date_download": "2019-07-16T00:59:17Z", "digest": "sha1:62HR77ZZS6HLV5H3PYQMYRVTMILXBUTL", "length": 3859, "nlines": 105, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nराधाकृष्ण नार्वेकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर\nअभिनेता अद्वैत दादरकर सहा जुलैला देवरुखात\n‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन\nशिवाजी विद्यापीठामध्ये ‘पीजी डिप्लोमा इन ई-बिझनेस’साठी प्रवेश\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://majhyalekhnetun.blogspot.com/2015/12/", "date_download": "2019-07-16T01:13:35Z", "digest": "sha1:76NFYPLWEDMSXIEKKBZ2Z5PNMBZLCCKP", "length": 23887, "nlines": 575, "source_domain": "majhyalekhnetun.blogspot.com", "title": "Majhya Lekhnetun: December 2015", "raw_content": "\n\" सरणारे वर्ष मी \"\n\" सरणारे वर्ष मी \"\nमी उद्या असणार नाही\nमी माझे काम केले\nनेहमीच असतो राईट मी\nमाना अथवा नका मानु\nतुमची माझी नाळ आहे\nभले होओ , बुरे होओ\nमी फक्त \" काळ \" आहे\nआणि दोषही नका देऊ\nगेट पर्यन्त ही नका येऊ\nउगवत्याला \" नमस्कार \"\nविसरु नका ' एक वर्ष '\nधुंद असेल जग उद्या\nतुम्ही मला खुशाल विसरा\nमी माझे काम केले\nबाकी दूसरे काही नाही\nनिघताना \" पुन्हा भेटु \"\nअसे मी म्हणणार नाही\n\" वचन \" हे कसे देऊ\nजे मी पाळणार नाही\n\" शुभ आशीष \" देऊ द्या\n\" सरणारे वर्ष \" मी\nआता मला जाउ द्या\nकवी मंगेश पाडगावकर यांना विनम्र श्रद्धांजली....\nप्रेंम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं\nतुमच आणि आमचं अगदी सेम असतं\nया ओळी चिल्लर वाटतात \nकाव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात \nअसल्या तर असू दे ,\nफसल्या तर फसू दे .\nप्रेंम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं\nतूमच आणि आमचं अगदी सेम असतं .\nप्रेम करता येत ,\nउर्दूमध्ये \"इश्क़ \" म्हणून\nप्रेम करता येत .\nप्रेम करता येत .\nConvent मध्ये शिकलात तरी\nसोळा वर्ष सरली कि अंगात फुल फुलू लागतात .\nजागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलु लागतात .\nतू मची माझी सोळा जेव्हा\nहोडी सकट बुडता बुडता\nबुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं ,\nप्रेमानेच अलगद वर काढलं असतं .\nतूम्हाला ते कळल होतं .\nमला सुद्धा कळलं होतं \nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ,\nतूमच आणि आमचं अगदी सेम असतं .\n\"प्रेमबीम झूठ असतं \",\nम्हणणारी माणसं भेटतात .\nप्रेम म्हणजे स्तोम नुसतं,\nचक्क मला म्हणाला ,\nपाच मुलं झाली तरी\nप्रेमबीम कधी सुद्धा केलं नाही \nआमचं काही नडला का \nत्याला वाटलं मला पटल \nतेव्हा मी इतकाच म्हटलं :\nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्��ेम असतं ,\nतूमच आणि आमचं मात्र सेम नसतं.\nएक chocolate अर्ध अर्ध\nभर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत\nतीच्या कुशीत शिरला असाल \nप्रेम कधी रुसणं असतं\nडोळ्यानीच हसणं असतं ,\nप्रेम कधी भांडतं सुद्धा \nदोन ओळींची चिठी सुद्धा प्रेम असतं ,\nघट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं ,\nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं \n-कविवर्य मंगेश पाडगावकर .\n साहित्य जगतामधला महान तारा निखळला.....\nबाकीचे सगळे भास असतात,\nआपलेच फक्त श्वास असतात...\nकवी मंगेश पाडगावकर यांना विनम्र श्रद्धांजली....\nकधी खट्याळ हसताना तु,\nअन् पडलेल्या त्या खळीमुळे,\nतु अजून सुंदर दिसायची…\nसाताऱ्यापासून हाकेच्या अंतरावरम्हणजे सातारा ते भुईंज रस्त्यावर उजवीकडे\"शेरी लिंब\"नावाचे गाव आहे,\nया गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी बारा मोटेची विहीरआहे.\nशिवकालीन स्थापत्यशास्त्राचं एक अद्भुत उदाहरण म्हणजे ही बारा मोटेची विहीर.\nही विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे हि विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.\nम्हणजे बघा विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि कमान असलेला भरभक्कम दरवाजा, मध्यभागी दोन मजली महाल आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी.\nसाधारण शिवलिंगाचा आकाराची ही विहीर आहे.\nअष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत.\nविहिरीस आलिशान जिना आणि आतउतरण्यास चोरवाटा आहेत.\nया विहिरीवर बारा मोटा चालत असत असे म्हणतात, नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात.\nया विहिरीचे बांधकाम इ.स. १६४१ ते १६४६ या दरम्यान श्रीमंत सौ. विरुबाई भोसले यांनी केले.\nया विहिरीची खोली ११० फूट असून व्यास साधारण ५० एक फूट आहे.\nविहीर दोन टप्प्यात विभागली आहे.\nअष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर.\nया दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे.\nआलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जावून पोहोचतो.\nइथून महालाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत.\nइंग्रजी एल आकाराच्या जिन्याने वर जाताच आपण छोटेखानी महालात येवून पोहोचतो.\nया महालाला मध्यभागी चार खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळीशिल्पे कोरलेली आहेत.\nगणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र.\nखांबाच्या दुसऱ्या बाजूस अशावारूढ महाराजांचे शिल्प कोरलेले आहे, त्यावरील बाजूस नक्षीदार फुले.\nया महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानिशेजारी दोन शरभ शिल्पे कोरलेली दिसतात.\nएवढे सगळे अवशेष पाहून महालाच्याछतावर चढून आलो आणि पाहिला तर इथेसिंहासन आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे.\nसातारचे राजे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांची विहिरीतील गुप्त महालात खलबते चालत असत तसेच वरील बाजूस असलेल्या सिंहासनावर बसून सहकार्यांशी संवाद साधत असत.\nइतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली ही विहीर पाहण्याचे भाग्य लाभणे म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजाची कृपा आणखी दुसरं काय...\nभक्त भक्ती भावे करी\nतिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी\nतिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी\nएका अबोल सांजवेळेत रमणारी\nआयुष्यातले रंग मुक्त उधळीत\nमनाच्या क्षितिजावर मालवत जाणारी......तिची एक आठवण\nतिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी\nअवचित मला एकाकी गाठणारी\nआवेगाच्या धुक्यात मला लपेटून\nभुतकाळाच्या दरीत खोल उतरणारी.........तिची एक आठवण\nतिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी\nअवखळ अल्लड सरींनी सजणारी\nसारा आसमंत भिजवून जाताना\nपाऊलखुणा नजरेत साठवून जाणारी........तिची एक आठवण\nतिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी\nबंद मुठीतल्या चंचल वाळुपरी\nलाख अडवून धरले तरी\nनिर्विकारपणे अलगद निसटत जाणारी........तिची एक आठवण\nतू असतीस तर झाले असते\nगडे उन्हाचे गोड चांदणे\nएक दिवाणे नवथर गाणे\nफुलले असते गंधाने क्षण\nअन्‌ रंगांनी भरले असते\nअन्‌ शुक्रांनी केले असते\nस्वागत अपुले हसून मिष्किल\nतू असतीस तर झाले असते\nआहे त्याहुनी जग हे सुंदर\nगगन धरेतील धूसर अंतर\n\" सरणारे वर्ष मी \"\nकवी मंगेश पाडगावकर यांना विनम्र श्रद्धांजली....\nतिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी\nपु ल देशपांडे (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-47918071", "date_download": "2019-07-16T01:37:22Z", "digest": "sha1:RCAAW7D6JGFMTJVH2HOC4UEPJNHLQOAL", "length": 27519, "nlines": 158, "source_domain": "www.bbc.com", "title": "लोकसभा 2019: श्याम सरण नेगी - 1951 ते 2019 अशा सर्व निवडणुकीत मत देणारे पहिले मतदार - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nलोकसभा 2019: श्याम सरण नेगी - 1951 ते 2019 अशा सर्व निवडणुकीत मत देणारे पहिले मतदार\nअश्विनी शर्मा कल्पा, हिमाचल प्रदेश, बीबीसी हिंदीसाठी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा श्याम सरण नेगी\nसुरकुतलेला चेहरा आणि जर्जर झालेलं शरीर. हातात काठी नसेल तर दोन पावलंही टाकता येत नाहीत. काही पावलं चाललं की लगेच धाप लागते. हे आहेत 102 वर्षांचे श्याम शरण नेगी.\n'स्वतंत्र भारताचे पहिले मतदार' ही नेगी यांची ओळख. त्यांना भारतीय लोकशाहीचे 'लिव्हिंग लेजंड' असंही म्हणतात.\nशिमल्यापासून जवळपास 280 किमी दूर किन्नोर जिल्ह्यातील अतिशय देखण्या अशा कल्पा गावात ते राहतात. बर्फाच्छादित पर्वतांच्या कुशीत असलेल्या एका टुमदार लाकडी घरात आमच्या त्यांच्याशी गप्पा रंगल्या. तेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या सर्व गोष्टींचा उल्लेख केला.\n19 मे रोजी किन्नोरसह संपूर्ण हिमाचल प्रदेशात मतदान होत आहे. आणि त्यातच त्यांनी कल्पा, किन्नोरमध्ये जाऊन मतदान केलं.\nप्रतिमा मथळा श्याम सरण नेगी यांनी मतदान केलं\nकिन्नोर हे मंडी लोकसभा मतदारसंघात येतं. वय आणि वाढत्या वयाने दिलेल्या सर्व वेदना विसरून पुन्हा एकदा लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यास उत्सुक आहेत.\nआम्ही नेगी यांना भेटायला पोहोचलो त्यावेळी निवडणूक आयोगाने पाठवलेले बूथ लेव्हल अधिकारी (BLO) आणि स्थानिक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना गराडा घातला होता आणि लेमन टीचे घोट घेत ते स्वतंत्र भारताच्या पहिल्या मतदानाच्या दिवसाच्या आठवणींना उजाळा देत होते.\nशरद पवार म्हणतात, 'मोदींची माझ्यावरील टीका म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीचं बरं चाललंय'\nराधाकृष्ण विखे-पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत कारण...\nनरेंद्र मोदींचा नगरमध्ये सवाल : 'शरदराव काश्मीरच्या मुद्द्यावर तुम्हाला झोप तरी कशी लागते\nआपल्या क्षीण आवाजात नेगी सांगतात, \"ऑक्टोबर 1951मध्ये मी पहिल्यांदा लोकसभेसाठी मतदान केलं. त्यानंतर मी एकही निवडणूक चुकवली नाही. मला माझ्या मताचं महत्त्व कळतं. आता तर माझं शरीरही माझी साथ देत ना��ी. मात्र आत्मशक्तीच्या बळावर मी मतदान करत आलो आहे. यावेळीसुद्धा मताधिकार वापरायचा आहे. हे माझं शेवटचं मतदानही असू शकतं. ही आशा मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सोडू इच्छित नाही.\"\nनेगी म्हणतात, \"तो दिवस मला चांगला आठवतो. तो माझ्या आयुष्यातला मोठा दिवस होता\", सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्याची रेष तरळून जाते.\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ - स्वतंत्र भारताचे पहिले मतदार\nस्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत किन्नोरमध्ये 25 ऑक्टोबर 1951 रोजी मतदान झालं होतं.\nखरंतर फेब्रुवारी-मार्च 1951 ला मतदान होणार होतं. मात्र किन्नोरमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे तिथे तब्बल पाच महिने आधीच मतदान घेण्यात आलं.\nत्यावेळी नेगी शेजारच्या मुरांग गावात शिक्षक होते. मात्र त्यांचं नाव कल्पाच्या (त्याकाळी चिन्नी म्हणून ओळखलं जायचं) मतदार यादीत होते.\nनेगी सांगतात, \"मला माझ्या शाळेत मतदान घ्यायचं होतं. मात्र माझं नाव माझ्या कल्पा गावच्या मतदारयादीत होतं. मी आदल्या रात्री आपल्या घरी आलो. सकाळी लवकर उठून तयार झालो. सकाळी सहा वाजता माझ्या मतदान केंद्रावर गेलो.\"\n\"मतदान घेणाऱ्या पथकाची मी वाट बघत बसलो. त्यानंतर मला आठ-दहा किलोमीटर लांब असलेल्या मुरांगमध्ये जाऊन मतदान घ्यायचं आहे. त्यामुळे मला इथे लगेच मत टाकू द्या, अशी विनंती मी त्यांना केली. त्यानंतर त्यांनी निर्धारित वेळेच्या अर्धा तास आधी साडेसहा वाजता मला मत टाकू दिलं.\"\nत्यानंतर नेगी यांनी एकही निवडणूक चुकवलेली नाही ,मग ती ग्रामपंचायतीची निवडणूक असो, विधानसभेची किंवा मग लोकसभेची. त्यांचं मतदान केंद्र कल्पा 51 आहे. तिथे एकूण 928 मतदार आहेत. यात 467 महिला आहेत. हे मतदान केंद्र नेगी यांच्या घरापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे. यापूर्वी ते केवळ 50 मीटर अंतरावर होतं. मात्र नेगी आता आपल्या मुलासोबत नवीन घरात राहतात. त्यामुळे मतदान केंद्र आता थोडं दूर पडतं.\nनेगी आत्मविश्वासाने सांगतात, \"मी माझं मत कधीही वाया जाऊ दिलं नाही. मात्र यावेळी मी 102 वर्षांचा आहे. माझी तब्येतही बरी नसते. वाढत्या वयामुळे मी आता माझ्या पायांवर उभंही राहू शकत नाही. माझे पाय थरथरायला लागतात. मी थकतो आणि मग चालता येत नाही. दृष्टीही कमी झाली आहे. असं असलं तरीसुद्धा तब्येत याहून जास्त खराब झाली नाही तर मी नक्की मतदान करेन.\"\n1 जुलै 1917 रोजी नेगी यांचा जन्म झाला. ते भारताचे सर्वांत वयोवृद्ध मतदार आहेत. तरुण मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचं उदाहरण दिलं जाईल, याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती.\nनेगी सांगतात, \"माझ्यासारखा जख्ख म्हातारा मतदानासाठी जाऊ शकतो तर दुसरं कुणी का नाही जाऊ शकत. तरुण वर्ग माझ्याकडून हे तर नक्कीच शिकू शकतात.\"\n2007 सालापर्यंत नेगी सर्वसामान्य मतदारांप्रमाणेच कल्पातील सरकारी प्राथमिक शाळेत मतदानासाठी जायचे. मात्र 2007 साली निवडणूक आयोगाने आयकॉन बनलेले मतदार विशेषतः पहिल्या निवडणुकीत मत देणाऱ्या मतदारांची यादी बनवण्याचे काम हाती घेतले.\nनेगी पहिल्या निवडणुकीत मत टाकणारे मतदार होते आणि त्यानंतर त्यांनी एकही निवडणूक चुकवलेली नव्हती. निवडणूक आयोगाने आपल्या आर्काईव्ह्जमधून हा डेटा तपासून पाहिला. त्यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी असलेल्या राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा नंदा यांनीदेखील हे मान्य केले आहे.\nमुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी नेगी यांचा सत्कारही केला होता. त्यांचा सत्कार करण्यासाठी चावला खास किन्नोरला गेले होते.\n'लिजेंड वोटर' म्हणून मान्यता मिळल्याबद्दल नेगी सांगतात, \"मला खूप आनंद झाला. माझं या स्टेटसवर प्रेम आहे. यामुळे माझा उत्साह अधिक वाढला. माझा अनेकदा सन्मान करण्यात आला. याशिवाय प्रत्येक मतदानावेळी निवडणूक आयोग माझं स्वागतही करतो. मी शाळेत जातो आणि मुलांना मतदानाविषयी जागरुक करतो. मला आवडतं.\"\n2014च्या निवडणुकीआधी गुगलने नेगींवर एक फिल्म तयार केली होती - Pledge To Vote. ही फिल्म इंटरनेटवर व्हायरल झाली होती. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक ब्रॅन्ड अम्बसेडर्सने ती पाहिली होती.\nनेगी सांगतात त्यांची स्मरणशक्ती क्षीण होत चाललीय. मात्र स्वातंत्र्य चळवळीच्या काही आठवणी आहेत. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहर लाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री आणि सुभाषचंद्र बोस यासारख्या नेत्यांविषयी ते बोलतात.\nनेगी सांगतात, \"त्याकाळी आम्ही काँग्रेसला मत द्यायचो. स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचं मोठं योगदान होतं. मात्र नंतर जेव्हा काँग्रेस भ्रष्टाचारात अडकली आणि गरिबी दूर करण्यात अपयशी ठरली तेव्हा जनता पक्ष लोकप्रिय झाला.\"\nप्रतिमा मथळा कल्पा, हिमाचल प्रदेश\nभारताची सर्वांत मोठी समस्या कोणती आहे नेगी यांच्या मते गरिबी आणि भूक भारत सरकार आणि विशेषतः काँग्रेससाठी मोठा कलंक आहे. याशिवाय नेगी यांना रोजगाराचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो.\n1975 साली नेगी निवृत्त झाले. ते बराच वेळ आपल्या खोलीत रेडिओ ऐकण्यात घालवतात. ते म्हणतात, \"आयुष्य खूप एकाकी झालं आहे. कुठवर साथ देईल माहीत नाही. मात्र एवढं काही केलंय की आता सन्मानाने निरोप घेईल.\"\nइतकंच नव्हे, नेगी जुन्या बॅलेट पेपरपेक्षा EVM मशीनची अधिक स्तुती करतात. ते म्हणतात, \"ही जास्त चांगली यंत्रणा आहे. ईव्हीएममध्ये उमेदवाराचा फोटो असतो. बटन दाबल्यावर बीप वाजते. यामुळे मतदान झाल्याचं कळतं.\"\nनेगींचा मुलगा सीपी नेगी फुलांचा व्यवसाय करतात. ते सांगतात 2014 साली त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांचे वडील सामाजिकरीत्या फार सक्रीय राहिले नाहीत.\nते सांगतात, वडील सकाळी आठ वाजता उठतात आणि बऱ्यापैकी शिस्तबद्ध जीवन जगतात. सकाळी योगासनं करतात आणि नाश्ता करण्याआधीसुद्धा थोडा व्यायाम करतात.\nनिवडणूक आयोगाने नेगींचा शोध कसा घेतला\nसीपी नेगी सांगतात, \"ते स्वतःचं काम स्वतः करतात. ते आजारी असतील तेव्हाच कुणाची मदत घेतात. माझ्या वडिलांची इच्छाशक्ती प्रबळ आहे. ते लहान मुलांशी बोलतात. त्यांना आपल्या आयुष्याबद्दल सांगतात. निवडणुकीआधी परदेशी टीव्ही चॅनलसह अनेक जण भेटायला येतात.\"\nनेगी यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांचं गाव कल्पा हेदेखील पर्यटनस्थळ बनलंय. राज्य सरकारने या गावासाठी बऱ्याच योजना राबवल्या आहेत. या गावाला ऐतिहासिक वारशाचा दर्जा देण्यात आला आहे.\nनेगी यांना 15 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते. त्यांचं शेवटचा पगार 700 रुपये महिना होता.\nनिवडणूक आयोगाने नेगी यांचा शोध कसा लावला, याविषयी 2007 साली मुख्य निवडणूक अधिकारी असलेल्या मनिषा नंदा एक रंजक गोष्ट सांगतात.\nत्या सांगतात, \"मी 2007 साली पायलट प्रोजेक्ट म्हणून किन्नोर गावात फोटो मतदारयादीचं काम हाती घेतलं. त्यावेळी श्याम सरन नेगी यांच्या एका छोट्या फोटोवर माझी नजर खिळली. त्यांचं वय 90-91 वर्षं लिहिलं होतं. मी फोन उचलला आणि त्यावेळी किन्नोरच्या डीसी असलेल्या सुधा देवी यांना नेगी यांची मुलाखत घ्यायला सांगितलं.\"\nसुधा देवी त्यांच्या गावी गेल्या आणि त्यांची भेट घेतली. तेव्हा कळलं की नेगी यांनी 25 ऑक्टोबर 1951 रोजी झालेल्या पहिल्या निवडणु��ीत मतदान केलं होतं आणि त्यानंतर एकही निवडणूक त्यांनी चुकवली नाही.\nमनिषा नंदा सांगतात, \"आमच्याकडे जेवढा डेटा होता सगळा तपासला. हे माझ्यासाठी पीएचडीचा प्रबंध लिहिण्यासारखं होतं. मात्र शेवटी हे कळलं की त्यांनी प्रत्येक निवडणुकीत मतदान केलं आहे. सुधा देवी यांना पुन्हा एकदा त्यांची भेट घ्यायला सांगण्यात आलं आणि त्यांची ऑडियो मुलाखत रेकॉर्ड करण्यात आली.\"\nया ऑडियो रेकॉर्डिंगची पडताळणी करण्यासाठी ती टेप निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली. निवडणूक आयोगाच्या पडताळणीतही नेगी खरं बोलत असल्याचं आढळलं. शिवाय हिमाचल प्रदेशच्या CEOच्या रिकॉर्डशी मेळ बसत होता.\nमनिषा नंदा सांगतात, \"निवडणूक आयोगाने नेगींना ब्रँड अम्बॅसेडर बनवलं आणि तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी स्वतः कल्पाला जाऊन नेगी यांचा सन्मान केला.\"\nशरद पवार लोकसभा निवडणूक 2019मध्ये काय भूमिका बजावतील\n'शरद पवारांना पंतप्रधान होण्याचं स्वप्न अजून पडतं का\nविकिपीडियावर पवार सगळ्यात भ्रष्ट राजकारणी असं का दिसतं\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\n‘ऐकून तर घ्यावं लागेल’: लोकसभेत अमित शहांनी ओवेसींना सुनावलं\nटीम इंडिया हरली, पण बेटिंगच्या धंद्यातले असे झाले मालामाल\nइराकमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची अधिक लैंगिक छळवणूक होतेय\n‘जय श्री रामची घोषणा द्यायला नकार दिल्यावर त्यांनी मला मारहाण केली’\n'एकेकाळी 12 एकर जमीन होती, आता आम्ही रस्त्यावर आलोय'\n'बाहेरचे खेळाडू' असलेली इंग्लंड टीम अशी बनली जगज्जेता\nचांद्रयान-2 मोहीम भारतासाठी इतकी महत्त्वाची का आहे\nविंबल्डन फायनलमध्ये जोकोविच फेडररपेक्षा सरस का ठरला\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+035241+de.php", "date_download": "2019-07-16T00:01:45Z", "digest": "sha1:5LT2HW44UZWN6DK6W7LBNK7RZ7YAOZAC", "length": 3472, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 035241 / +4935241 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Lommatzsch\nक्षेत्र कोड 035241 / +4935241 (जर्मनी)\nआधी जोडलेला 035241 हा क्रमांक Lommatzsch क्षेत्र कोड आहे व Lommatzsch जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Lommatzschमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Lommatzschमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4935241 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनLommatzschमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4935241 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004935241 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sanskrutsanwad-news/religion-in-indian-constitution-1335337/", "date_download": "2019-07-16T00:28:53Z", "digest": "sha1:SPJCZXDKZGQHBTNTQFCQMON4YAGH7STE", "length": 29209, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "religion in indian Constitution | ‘धर्मा’चा राज्यघटनेतील अर्थ काय? | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\n‘धर्मा’चा राज्यघटनेतील अर्थ काय\n‘धर्मा’चा राज्यघटनेतील अर्थ काय\nभारतात धर्म ही संकल्पना मानवी जीवनाइतकी व्यापक मानली जाते.\nधर्मग्रंथांनी, ऋषिमुनींनी वा धर्मप्रणेत्यांनी सांगितलेल्या ‘धर्मा’वर राज्यघटनेने कायदा-सुव्यवस्था, नीतिमूल्ये आणि आरोग्य अशी बंधनेच केवळ घातली नाहीत; समाजाला नव्या, आधुनिक व मानवी नीतितत्त्वांचे, मूल्यांचे अधिष्ठानही आपल्या राज्यघटनेने देऊ केले.. ही नीतिमूल्ये राज्यघटनेत अनेक ठिकाणी आढळतील..\nआजकाल भारतात सर्वाधिक चर्चा व विवाद होणारा विषय म्हणजे ‘सेक्युलॅरिझम’ होय. निवडणुकीत मते मागण्याची बाब असो, पक्षांची आघाडी करण्याची गोष्ट असो किंवा एखाद्याला पुरोगामी वा प्रतिगामी ठरविण्याचा प्रश्न असो- यासाठी कोण ‘सेक्युलर’ आहे नि कोण नाही ही कसोटी लावली जाते. १९७३ ला ‘केशवानंद भारती’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ‘सेक्युलॅरिझम’ हा भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अभिरचनेचा भाग होय, असा निकाल दिल्यानंतर व १९७६ ला घटनेच्या उद्देशपत्रिकेत दुरुस्ती करून त्यात ‘सेक्युलर’ शब्दाचा अंतर्भाव केल्यानंतर या संज्ञेची देशभर जोरदार चर्चा सुरू झाली. जणू काय तोपर्यंत भारत हे सेक्युलर राज्यच नव्हते व या दुरुस्तीमुळे आता ते तसे झाले आहे असा प्रचार सुरू झाला. हिंदुवाद्यांनी आक्षेप घेतला, की ‘भारताला सेक्युलर घोषित करून या देशाच्या आत्म्यावरच घाव घालण्यात आला आहे.. राज्य हे केवळ धर्मराज्यच असू शकते.’ मुस्लीमवाद्यांनी सेक्युलॅरिझम ही इस्लामविरोधी संकल्पना ठरवून तीवर कठोर प्रहार केले. परंतु जेव्हा न्यायालयाचे निर्णय व शासनाच्या भूमिकेमुळे सेक्युलॅरिझम मानणे अपरिहार्य असल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांनी त्याचा, पण स्वत:चा अर्थ लावून, स्वीकार केला. भारत प्राचीन काळापासून सेक्युलरच आहे; हिंदुराज्य सेक्युलरच असते; आम्हीच खरे सेक्युलर आहोत, अशी हिंदुवाद्यांनी भूमिका घेतली. मुस्लीमवाद्यांनी ‘सेक्युलॅरिझम म्हणजे इस्लाम धर्म पाळण्याचे व प्रचार करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य’, असा अर्थ घेऊन त्याचा स्वीकार केला. तेव्हा आता भारतात सर्वच जण सेक्युलर झाले आहेत, सेक्युलॅरिझमला विरोध संपलेला आहे. फक्त वाद एवढाच राहिला आहे, की सेक्युलॅरिझम म्हणजे काय\n‘घटनेत १९७६ पूर्वी ‘सेक्युलर’ शब्दच नव्हता’ हा गाढ गैरसमज भारतातील अनेक विद्वानांत व विचारवंतांत प्रचलित आहे. वस्तुत: तो घटनेच्या पहिल्या दिवसापासून कलम २५ मध्ये समाविष्ट आहे व त्यात त्याचा स्पष्ट अर्थही आलेला आहे. नंतर घटनादुरुस्ती करून उद्देशपत्रिकेत तो आणला गेला, पण त्यात त्याचा अर्थ आलेला नाही. या दुरुस्तीमुळे घटनेच्या मूळ सेक्युलरत्वात काहीही वाढ झालेली नाही. हा शब्द घटनेत मुळापासूनच आहे हे लक्षात घेऊन त्याचा अन्वयार्थ न लावता प्रत्येक जण स्वत:च्या विचारानुसार व मनाने त्याचा अर्थ काढू लागला. त्यातून मग सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता, धर्मातीतता, धर्मसहिष्णुता, संप्रदायनिरपेक्षता, निधर्मिता, राज्य-धर्म फारकत, इहवाद असे विविध अर्थ काढले गेले. तो काढताना कलम २५ मधील ‘सेक्युलर’ व ‘धर्म’ या संज्ञांची दखल घेऊन त्यांचा कायदेशीर अन्वयार्थ लावला गेला नाही.\nराज्य व धर्म यांचे परस्परसंबंध कसे असावेत यातून सेक्युलॅरिझमची संकल्पना उदयास आली आहे. राज्याचे धर्माविषयी धोरण कोणते असावे नागरिकांना धर्मस्वातंत्र्य किती असावे नागरिकांना धर्मस्वातंत्र्य किती असावे राज्याने धर्मात हस्तक्षेप करावा काय व किती करावा राज्याने धर्मात हस्तक्षेप करावा काय व किती करावा अशा स्वरूपाचे प्रश्न या धोरणात येतात.\nयात वादाच्या गाभ्याचा मुद्दा ‘धर्म’ याचा अर्थ काय हा आहे. भारतात धर्म ही संकल्पना मानवी जीवनाइतकी व्यापक मानली जाते. धर्म म्हणजे सत्य, सदाचार, प्रेम, कर्तव्य, परोपकार, न्याय, मानवता; त्याचप्रमाणे अस्पृश्यता, जातिभेद, गोपूजा, जिहाद हेही धर्मच. ‘समाजाची धारणा करतो तो धर्म’ अशी महाभारतात व्याख्या आहे. धारणा म्हणजे ऐक्य, कल्याण, संगोपन, संवर्धन. पण धारणा कशाने होते ते ठरवणार कोण होत नसेल तर तो धर्म बदलणार कोण हे या व्याख्येत आलेले नाही. महाभारताला अभिप्रेत असणारा याचा अर्थ त्यात (व वेदादी धर्मग्रंथांत) जो धर्म सांगितला आहे तो पाळा म्हणजे धारणा होऊन जाईल इतकाच आहे. धर्म आधीच ऋषिमुनींनी वा प्रेषितांनी सांगून ठेवलेला आहे. ‘दीन’प्रमाणे वागा, तुमचे कल्याण होईल असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा त्याचा अर्थ कुराण-हदीसमध्ये सांगितलेला इस्लाम असा असतो. तेव्हा धर्माचा प्रचलित अर्थ धर्मग्रंथात सांगितलेला धर्म असा आहे. अशा अर्थाच्या धर्माचे स्वातंत्र्य घटनेने दिलेले आहे, असे समजायचे काय हे या व्याख्येत आलेले नाही. महाभारताला अभिप्रेत असणारा याचा अर्थ त्यात (व वेदादी धर्मग्रंथांत) जो धर्म सांगितला आहे तो पाळा म्हणजे धारणा होऊन जाईल इतकाच आहे. धर्म आधीच ऋषिमुनींनी वा प्रेषितांनी सांगून ठेवलेला आहे. ‘दीन’प्रमाणे वागा, तुमचे कल्याण होईल असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा त्याचा अर्थ कुराण-हदीसमध्ये सांगितलेला इस्लाम असा असतो. तेव्हा धर्माचा प्रचलित अर्थ धर्मग्रंथात सांगितलेला धर्��� असा आहे. अशा अर्थाच्या धर्माचे स्वातंत्र्य घटनेने दिलेले आहे, असे समजायचे काय असे झाल्यास राज्यघटनेच्या जागी धर्मग्रंथांची प्रतिष्ठापना करावी लागेल.\nतेव्हा ‘धर्मा’चा अर्थ कोणता धर्मग्रंथ, धर्मगुरू, राजकीय नेता वा विचारवंत सांगू शकणार नाही, तर ते स्वातंत्र्य प्रदान करणारी व सर्वाना समानतेने लागू व मान्य असणारी राज्यघटनाच सांगू शकते. तो घटनेतच पाहावा लागेल आणि तो तीत स्पष्टपणे अभिव्यक्त झाला आहे. घटनेत मूलभूत हक्कांच्या विभागात धर्मस्वातंत्र्यासंबंधात २५ ते ३० ही सहा कलमे आली आहेत. त्यातील पहिल्या कलमात तो व्यक्त झाला आहे. त्यात दोन उपकलमे असून, २५ (१) मध्ये म्हटले आहे; ‘कायदा-सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य व घटनेतील (इतरांचे) मूलभूत हक्क यांच्या अधीन राहून सदसद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्म मुक्तपणे पाळण्याचा, आचरण्याचा व त्याचा प्रचार करण्याचा सर्वाना समान हक्क राहील.’ घटना इंग्रजीत असून, त्यात ‘धर्मा’साठी ‘रिलीजन’ असा शब्द आला आहे. या ‘रिलीजन’चा अर्थ नंतर पाहू. तूर्त त्याचा अर्थ प्रचलित असणारा धर्म (म्हणजे धर्मग्रंथीय धर्म) असा मानू. धर्म पाळण्यासाठी वरील उपकलमात ज्या चार अटी घालण्यात आल्या आहेत, त्या नीट समजून घेऊ.\nपहिल्या अटीनुसार कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर धर्म पाळता येणार नाही. अर्थात, हे ठरविण्याचे अधिकार राज्याला (पोलिसांना) आहेत. या कारणावरून राज्य धार्मिक मिरवणुकीस प्रतिबंध करू शकते. दुसरी अट नीतिमत्तेच्या वा नीतिमूल्यांच्या अधीन राहून धर्म पाळण्याची. नीतिमूल्ये म्हणजे एका माणसाने दुसऱ्याशी कसे वागावे याविषयीची तत्त्वे, नियम वा शिष्टाचार. ती कोणी ठरवायची आतापर्यंत ती धर्म ठरवीत होता. स्त्री-पुरुषसंबंध, सामाजिक नीतिनियम, चांगले काय- वाईट काय, नैतिक व अनैतिक कशास म्हणावे- हे सारे धर्माच्या अधिकारात होते. कलम २५ (१) अनुसार घटनेने हा नीतिमूल्ये ठरविण्याचा धर्माचा अधिकार काढून घेतलेला आहे. आता आपल्याला पाळायची नीतिमूल्ये घटनेला मान्य व अभिप्रेत असणारी होत, धर्मातली नव्हेत. अर्थात धर्मातील चांगली नीतिमूल्ये घटनेने स्वीकारलेलीच आहेत. ती आता धर्माची राहिली नाहीत. ‘नीतिमूल्यांच्या अधीन राहून धर्म पाळा’, याचा अर्थ ‘धर्मात सांगितलेल्या नीतिमूल्यांच्या अधीन राहून धर्म पाळा’ असा घेता येणार नाही. तसे बोलणे परस्परविरोधी व निर्थक ठरेल. राज्यघटनेची उद्देशपत्रिका (सरनामा) म्हणजे नव्या नीतिमूल्यांची उद्घोषणाच होय. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक- आर्थिक- राजकीय- न्याय, लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता, सार्वभौमत्व – ही घटनेने उद्घोषित केलेली काही पायाभूत नीतिमूल्ये होत. तसेच मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये विभागात आणखी किती तरी मूल्यांचा उल्लेख आहे. सर्व राज्यघटनाच मूल्यांचा खजिना आहे. जुन्या धर्माधारित नीतिमूल्यांच्या ऐवजी ही नवी आधुनिक, मानवी मूल्ये आणण्यासाठीच तर राज्यघटनेची निर्मिती झाली आहे.\nकर्नाटकात एका मंदिराभोवती स्त्री-पुरुषांनी नग्न अवस्थेत प्रदक्षिणा घालण्याची धर्मप्रथा होती. त्यामुळे देव नवसास पावतो अशी श्रद्धा होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने याच कलमाखाली त्यावर बंदी घातली. काही धर्मानुसार नग्न (दिगंबर) राहणे धम्र्य आहे. घटना तो हक्क मान्य करणार नाही. वि. का. राजवाडे यांनी लिहिलेला ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ स्त्री-पुरुष संबंधांतील तत्कालीन अनेक धर्ममान्य प्रथा नोंदवितो. त्या आज पाळण्याचे स्वातंत्र्य राज्यघटना देणार नाही. तेव्हा माझ्या धर्मात नीतिमूल्ये सांगितली आहेत व ती पाळण्याचा मला हक्क आहे व ती मी पाळणार आहे, असे म्हणणे घटना मान्य करीत नाही. ‘अधीन राहून पाळण्याचा’ अर्थ हाच आहे.\nतिसरी अट आरोग्याच्या अधीन राहून धर्म पाळण्याची आहे. हे आरोग्य केवळ सार्वजनिक नसून वैयक्तिकही होय. मोठय़ा यात्रेच्या ठिकाणी किंवा हज यात्रेला जाताना रोगप्रतिबंधक लस टोचून घेणे सक्तीचे केले जाऊ शकते. ते धर्मानुसार नाही हे कारण चालणार नाही. शिरस्राण घालणे सक्तीचे केले जाऊ शकते. डेंग्यूचा वा हिवतापाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात पाणी साचू देऊ नये व स्वच्छता ठेवावी असा फौजदारी स्वरूपाचा नियम करण्याचा व तो न पाळल्यास फौजदारी खटले भरण्याचा महापालिकांना अधिकार आहे. आम्ही आजारी पडलो तर तुम्हाला काय करायचे आहे- असे म्हणता येणार नाही. नागरिकाला निरोगी राहण्याचा, रोगमुक्त होण्याचा हक्क आहे, रोगी पडण्याचा हक्क नाही. त्याला जिवंत राहण्याचा हक्क आहे, मरण्याचा हक्क नाही. जैनमुनींनी उपोषण करून आत्मार्पण म्हणजे संथारा करणे श्रेष्ठतम धर्मकृत्य मानले जाते. र���जस्थान उच्च न्यायालयाने त्यास आत्महत्या ठरवून बंदी घातली आहे. दहीहंडीसाठी चारपेक्षा अधिक थर लावण्यास प्रतिबंध करणारा न्यायालयाचा आदेश याच कलमानुसार आहे. योग-प्राणायाम आरोग्याकरिता योग्य आहे असे वाटले, तर राज्य तो विषय शाळा-कॉलेजांतून शिकविण्याची व्यवस्था करील; पण अयोग्य आहे वाटले, तर त्यावर बंदी घालू शकेल. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासंबंधात जो कायदा झाला आहे त्यातील बहुतांशी तरतुदी धर्मश्रद्धा व आरोग्य यासंबंधातील आहेत. ‘ॐ नम: शिवाय’ या मंत्राच्या पठणाने सर्व रोग बरे करण्यासाठी एक योगीबाबा घेत असलेल्या शिबिरांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. निकालात म्हटले आहे : ‘धर्मस्वातंत्र्याचा आधार घेऊन कोणालाही असे सांगण्याचा अधिकार नाही की, तो एखाद्याचा आजार बरा करणार आहे.. आजार बरा करण्याचा विषय आरोग्याच्या (म्हणजे राज्याच्या) क्षेत्रात येतो, धर्माच्या नव्हे\nलेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/04/blog-post_2036.html", "date_download": "2019-07-16T01:02:36Z", "digest": "sha1:SMKINIX4TKOPWC5MCM4Q2MWWLIAJTUOG", "length": 2856, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "बोकटे येथील यात्रा सुरु - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » बोकटे येथील यात्रा सुरु\nबोकटे येथील यात्रा सुरु\nWritten By अविनाश पुंडल��कराव पाटील शिंदे on बुधवार, २७ एप्रिल, २०११ | बुधवार, एप्रिल २७, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/exclusive-television-news-2/news/1443/aamir-khan-home-gardan-deadbody-uttar-pradesh.html", "date_download": "2019-07-16T00:10:13Z", "digest": "sha1:W52OU6NHPPG5BDAD5BZYMMWJIGGJPDNH", "length": 6987, "nlines": 92, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "आमीर खानच्या बागेत सापडलं असं काही की पोलिसही झाले हैराण", "raw_content": "\nHomeMarathi TV NewsExclusiveआमीर खानच्या बागेत सापडलं असं काही की पोलिसही झाले हैराण\nआमीर खानच्या बागेत सापडलं असं काही की पोलिसही झाले हैराण\nबॉलिवूडमध्ये कधी काय घडेल हे सांगता येत नाही. आता हेच पहा ना, आमिरच्या घरातील बागेत गँगस्टरचं शव सापडल्याच्या बातमीने सगळीकडे खळबळ उडाली.\nआमीरच्या वाडवडिलांचं उत्तर प्रदेशात भलं मोठं घर आहे. अख्तियारपूर नावाच्या गावात हे घर आहे. त्या घराच्या जागेतच आंबा आणि पेरुची बाग आहे. या बागेत सलीम उर्फ चच्चू याचं शव सापडलं. हे शव खुप दिवसांपूर्वीचं होतं. त्यामुळे त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती.\nपोलिस रेकॉर्ड्नुसार तीन आठवड्यांपूर्वी संबंधित व्यक्ती गायब झाल्याची नोंद आहे. याविषयी सर्वप्रथम आमीरच्या मुंबईमधील घरी एक फोन आला होता. आमीरच्या कुटुंबियांनी या फोनची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी मुंबई पोलिसांशी संपर्क केला असता ही घटना सत्य असल्या\nचं समोर आलं. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या फोनमुळे हा घटनाक्रम समोर आला.\nआमीरच्या या वडिलोपार्जित घराची देखभाल सध्या नोकर चाकरांकडूनच केली जाते. या घराशी संबंधित असलेलं सगळं उत्पन्न आमीरकडे जातं. पण रविवारी तेथील लोकांना हे शव दिसल्यानंतर मात्र खळबळ उडाली.\nचीनी पडले अक्षय कुमार आणि सोनम कपूर स्टारर ‘पॅड्मॅन’च्या प्रेमात\n'मीडियम स्पाइसी'च्या टीमने सईला दिलं बर्थडे सरप्राईज\nअमृता खानविलकरचा बीचवरील हा अंदाज तुम्हा��ाही घायाळ करेल\n'सुपर 30' सिनेमाच्या संगीताची धुरा या मराठमोळ्या संगीतकारांच्या हातात\nआता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तुम्ही ओळखलं का याला\nVideo : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर\nExclusive: अक्षयचा लंडन दौरा अर्धवट, ‘मिशन मंगल’ च्या लाँचसाठी भारतात परत\n....... पण आता एका हटके अंदाजात\nमराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं\nमेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'स्माईल प्लीज'ची निवड\nलागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर\nविक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं स्क्रिनिंग झोकात\nनिखळ हास्याचा झरा असलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का\nBirthday Special: 'बिग बॉस मराठी'मुळे या अभिनेत्याच्या करियरला मिळाली नवी सुवर्णझळाळी\nनचिकेतच्या ‘गर्लफ्रेंड’ला नक्की कशाचं कोडं पडलं आहे\n‘जीवलगा’मधील या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्ही म्हणाल वॉव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/1559?page=6", "date_download": "2019-07-16T01:49:25Z", "digest": "sha1:WXZAJWSLRB5X2U3CJZOKQWEBAVVAWKG7", "length": 5853, "nlines": 143, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विरंगुळा | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /विरंगुळा\nअंताक्षरी, गजाली, विनोद इ. साठी\nसासर - माहेर प्रश्न\nएस्सेल वल्ड की अ‍ॅडलॅब्स इमॅजिका की अजुन काही पर्याय \nमानवाची सर्वात आदिम जाणीव कोणती असावी \nघरातील डास मारण्यासाठी/हुसकण्यासाठी सगळ्यात चांगला, सोपा व प्रभावी उपाय काय\nहे प्रकाशचित्र बनावट आहे का\nपाउस पाडण्यासाठी काही उपाय :) प्रश्न\nकविता करणे म्हणजे नेमके काय करणे \nमदत हवी आहे... प्रश्न\nतुम्हाला वाटणार्‍या 'नॉर्मल' आणि 'स्पेशल' गोष्टी\nमराठी माणूस नेहमीच २ शब्द बोलतो .का \nपाउस ऐकताना लेखनाचा धागा\nआद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -१ लेखनाचा धागा\nपद्मा आजींच्या गोष्टी १० : झाडाखालचे देऊळ लेखनाचा धागा\nमाझा ‘मॉर्निंग वॉक’ लेखनाचा धागा\nशब्दपुष्पांजली : माचीवरला पहिलट्कर लेखनाचा धागा\nगप्पागोष्टी शबरी गटग लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ ��ायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/21994", "date_download": "2019-07-16T00:29:32Z", "digest": "sha1:WTYQ5ZBGQ4VNF2XBCM2MYUE6W2F5FWJ6", "length": 2827, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गल्ली : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गल्ली\nनिवडणूक आणि Xयघाली गल्ली (विनोदी कथा)\nRead more about निवडणूक आणि Xयघाली गल्ली (विनोदी कथा)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5079638286816574389&title=marathi%20BhaSha%20sanvardhan&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-07-16T00:33:28Z", "digest": "sha1:MC2EFROFSN3KP5QZPVBJA3JB5T5BYM6Z", "length": 19785, "nlines": 139, "source_domain": "bytesofindia.com", "title": "सरकारच्या करंगळीवर भाषेचा गोवर्धन!", "raw_content": "\nसरकारच्या करंगळीवर भाषेचा गोवर्धन\nमराठी भाषेच्या संवर्धनामागे नुसत्या सरकारी योजनांचे पाठबळ उभारून काही उपयोग नाही. हा भाषेचा गोवर्धन आहे. सरकार कितीही सर्वशक्तिमान असले, तरी केवळ सरकारच्या करंगळीवर हा गोवर्धन उचलला जाणारा नाही. तो उचलण्यासाठी सर्वांनी आपापल्या काठ्या गोवर्धनाला जोडायला हव्यात.\nमहाराष्ट्र सरकारच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा गेल्या महिन्यात पार पडला. ‘परकीय भाषांच्या, विशेषतः इंग्रजी भाषेच्या लाटेत मागे पडत चाललेल्या मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन व्हावे,’ असा या उपक्रमाचा उद्देश आहे. मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व संवर्धनासाठी, तसेच अमराठी भाषकांना मराठी भाषेचा परिचय व्हावा, हा त्याचा आणखी एक उद्देश. हा पंधरवडा २०१३पासून साजरा होत आहे. पूर्वी हा पंधरवडा एक ते १५ मेदरम्यान साजरा होत होता; मात्र जानेवारी २०१५पासून तो नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे एक ते १५ जानेवारी असा साजरा केला जातो. गेल्या वर्षी त्याची पाच वर्षे पूर्ण झाली आणि यंदाचे सहावे वर्ष होते.\nया पंधरवड्याच्या निमित्ताने शासकीय, प्रशासकीय, तसेच शाळा-महाविद्यालयांच्या पातळीवर व्याख्याने, परिसंवाद, स्पर्धा, कार्यशाळा, कथाकथन, काव्यवाचन असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. नेहमीच्या पद्धतीनुसार हे कार्यक्रम औपचारिकपणे आयोजित झाले. अशा औपचारिक कार्यक्रमांमध्ये कितीही भव्यता आणली, तरी तो अखेर सोपस्कारच ठरणार. मायेचा ओलावा येत नाही, तोपर्यंत त्यातील कृत्रिमता कधीही जाणार नाही. तशी ती यंदाही गेली नाही. अन् म्हणूनच एवढा मोठा पंधरवडा साजरा केला तरी ‘सारे कसे शांत...शांत’ अशी त्याची अवस्था झाली.\n‘मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे’ ही मराठी माणसांची दशकानुदशके तक्रार होती. ही तक्रार एक मे १९६४ रोजी दूर झाली आणि तिला राजभाषेचा दर्जा मिळाला. (होय, महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतरही मराठीला हा दर्जा मिळण्यासाठी चार वर्षे वाट पाहावी लागली.) तेव्हापासून मराठीचा प्रशासकीय कामात वापर वाढावा, ती जास्तीत जास्त व्यवहारात यावी यासाठी सरकारी पातळीवर व्हायचे ते प्रयत्न होत आहेत. त्यासाठी पदनाम कोश, पत्रव्यवहार, परिभाषा कोश, विश्वकोश असे उपक्रमही राबविले गेले, जात आहेत; मात्र सरकारच्या या प्रयत्नांना मायेचा उमाळा कमी आणि कायद्याचे कर्मकांड जास्त असतो. प्रश्न हा आहे, की मराठीच्या या उपक्रमांची ऊर्मी मराठी जनांमध्ये किती उतरली आहे\nखरे सांगायचे, तर सरकारी पातळीवर मराठी भाषेची उपेक्षा तशी कमीच म्हणायला पाहिजे. खरी उपेक्षा तर समाजातच होते. ही उपेक्षा होते म्हणून असे औपचारिक कार्यक्रम घेऊन आपली भाषा जपा, वाढवा असे सांगावे लागते. खरे तर १० कोटी नागरिकांच्या महाराष्ट्राची जी राज्यभाषा आहे, जिच्यात ज्ञानेश्वर आणि तुकारामांसारख्या संतांचे चरित्र आहे, पु. ल. देशपांडे आणि रा. ग. गडकरींसारख्या शब्दप्रभूंचे साहित्य आहे अशा भाषेच्या संवर्धनासाठी पंधरवडा जाऊ द्या, अगदी दिवस साजरा करणे हीसुद्धा नामुश्की आहे.\nभारताच्या काही भागांवर (संपूर्ण भारतावर नाही) राज्य करून इंग्रज १९४७मध्ये निघून गेले. त्यांची प्रत्यक्ष गुलामी गेली, तरी मानसिक गुलामगिरी काही गेली नाही. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर तर इंग्रजीचा बोलबाला अधिकच वाढला. ज्याला इंग्रजी येते तो प्रगत आणि मराठी किंवा स्थानिक भाषा बोलणारी व्यक्ती मागास असे समीकरण रूढ झाले. ‘सर्वे गुणा: काञ्चनमाश्रयन्ति’ असे भर्तृहरीने म्हटले आहे. त्याच्या जोडीला आता ‘सर्वे गुणा: इंग्रजीम् आश्रयन्ति’ असे म्हणायची वेळ आली. त्यामुळे मराठीवर एखाद्याचे कितीही प्रभुत्व असले, तरी इंग्रजी ��ेत नाही तोपर्यंत त्याची किंमत शून्यच, अशी अवस्था आपण करून ठेवली. मराठी भाषेच्या संदर्भात मराठी लोकांमध्ये न्यूनगंड निर्माण झाला.\nमराठीतून शिक्षण घेतले, तर जगाच्या बाजारात टिकणार का नाही, हा संशयच मुळात मराठी भाषकांच्या मनातून जायला तयार नाही. एका वेगळ्याच न्यूनगंडात आज मराठी भाषक जगत आहेत. त्यांच्या विचारप्रक्रियेवरच इंग्रजीचे आक्रमण झाले आहे. यासाठी जाणीवपूर्वक आपल्या बोलण्यात मराठीचा वापर व्हायला हवा, ही भावनाच नाहीशी झाली आहे. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये मराठीचा वापर वाढला तरच मराठी भाषा टिकून राहील. त्यासाठी आणखी कार्यक्रम-उपक्रम करण्याची गरज नसते, हेही कोणी समजून घेत नाही.\nकमी-अधिक फरकाने भारतातील जवळपास सर्व समाजांत हीच परिस्थिती आहे; मात्र स्वभाषेच्या या अवनतीमुळे अस्वस्थ झालेले लोक इंग्रजीऐवजी हिंदीकडे आपला रोष वळवतात. हिंदी आमच्यावर लादण्यात येत आहे, अशी गाऱ्हाणी मांडतात. इंग्रजी आली, की सिंदबादप्रमाणे जगाची सैर करण्याचा परवाना आपल्याला मिळेल आणि अलेक्झांडरप्रमाणे आपण विश्वविजेते होऊ, हा समज त्यांच्यात निर्माण झाला आहे.\nसमस्या ही आहे, की मराठीच्या किल्ल्या हातात असलेल्यांना (म्हणजे निर्णय घेणाऱ्या पदांवर असलेल्यांना) वस्तुस्थितीची जाणीव नाही. शेअरचॅट हे सोशल मीडिया अॅप फेसबुकचे स्पर्धक मानण्यात येते. अलीकडे तरुण मंडळी फेसबुकऐवजी शेअरचॅटला पसंती देतात. या कंपनीने २०१८मध्ये स्थानिक भाषांचे अहवाल प्रकाशित केले. त्यात खास मराठीचाही अहवाल आहे. शेअरचॅटवर २० लाखांपेक्षा जास्त मराठी वापरकर्ते असून, त्यांच्या संवादाचे विश्लेषण या अहवालात केले आहे. प्रादेशिक (म्हणजे स्थानिक) भाषांतील इंटरनेट वापरकर्त्यांनी स्थानिक कार्यक्रम आणि उत्सवांच्या आधारे प्रचंड प्रमाणात साहित्य तयार केले आणि ते पाहिलेही गेले. यातील अनेक वापरकर्ते पहिल्यांदाच इंटरनेट वापरत होते, असे या अहवालात म्हटले आहे. आजकाल व्हिडिओ सामग्री सर्वांत जास्त वापरली जाते, हाही समज शेअरचॅटने मोडीत काढला आहे. वापरकर्त्यांनी मजकूर आणि छायाचित्रे असलेली सामग्री अधिक तयार केली, असे हा अहवाल सांगतो.\nया वर्धिष्णू तरुण मराठीची दखल कोण घेणार तरुण पिढी मराठीपासून पूर्णपणे दुरावलेली नाही. फक्त त्यांच्या वापराचे प्रतिबिंब सार्वजनिक चर्चेत प���त नाही. तेव्हा कुंडीतील रोपट्याला पाणी घालावे, तशी मराठीची जोपासना करण्याची गरज नाही. मातीतून तरारून उठणाऱ्या अंकुराप्रमाणे मोठे होण्याचा वाव तिला द्यायला हवा.\nमराठी भाषेच्या संवर्धनामागे नुसत्या सरकारी योजनांचे पाठबळ उभारून काही उपयोग नाही. हा भाषेचा गोवर्धन आहे. सरकार कितीही सर्वशक्तिमान असले, तरी ते काही श्रीकृष्ण नाही. त्यामुळे सरकारच्या करंगळीवर हा गोवर्धन उचलला जाणारा नाही. तो उचलण्यासाठी सर्वांनी आपापल्या काठ्या गोवर्धनाला जोडायला हव्यात.\n(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\nTags: Devidas DeshpandeBOIColumnMarathiमराठीमराठी भाषा संवर्धनमराठी भाषा संवर्धन पंधरवडामराठी भाषा\nमुलुखगिरीच्या प्रतीक्षेतील एक भाषा सक्तीने नव्हे, आसक्तीने वाढते भाषा भाषांच्या जंजाळात अडकलेला फेसबुकचा ‘स्वच्छाग्रह’ पहिले पाढे पंचावन्न बाजारपतित न झालेल्यांनी करावयाची पर्वा\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअन्नदान करणारे ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ\nअरुअप्पा जोशी अकादमीत बँकिंग विषयावर कार्यशाळा; विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद\nभाजपच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अॅड. दीपक पटवर्धन यांची निवड\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2009/08/blog-post_19.html", "date_download": "2019-07-16T00:57:03Z", "digest": "sha1:OHUKSMU2L2MVODJSHMM2WRCOUNEUYA3Y", "length": 4020, "nlines": 117, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: उपक्रम : मला आवडलेली मराठी वेब साईट", "raw_content": "\nउपक्रम : मला आवडलेली मराठी वेब साईट\nखाली दिलेल्या लिंकवर क्‍लिक करा.\nही साईट खूप छान आहे. या वर तर्क क्रीडा म्हणून एक पेज आहे. त्यावर धमाल कोडी आहेत. इतर माहिती पण खूप मस्त आहे. एकंदरीत काय तर जे वाचन कीडे आहेत त्यांना नक्की आवडेल.\nतुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा.\nउपक्रम ह्या शब्दावर क्‍लिक करा. .. लिंक ओपन होईल.\nखरंच छान साईट आहे. काही चर्चा मात्र कळल्या नाहीत. कठीण भाषा होती.\nउपक्रम : मला आवडलेली मर���ठी वेब साईट\nस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्वातंत्र्यदिनच्या पूर्व संध्येला. . . .\nस्वाइन फ़्लु : आता तरी जागे व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/air-travel-increased-but-revenue-decreases/", "date_download": "2019-07-16T00:09:17Z", "digest": "sha1:SWBKS75F6TLIGPJASSLBWV2GEK7B2GPY", "length": 12167, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विमान प्रवासी वाढले; मात्र महसुलात घट | Dainik Prabhat", "raw_content": "\nविमान प्रवासी वाढले; मात्र महसुलात घट\nनागरी हवाई मंत्रालयाची आकडेवारी प्रसिद्ध\nमुंबई – देशांतर्गत विमानप्रवाशांची संख्या सप्टेंबरअखेरीस एक कोटी 13 लाखांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील प्रवाशांच्या तुलनेत यंदा 19 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. सप्टेंबर 2017 मध्ये हवाई प्रवाशांची संख्या 95.83 लाख होती. सर्वच विमान कंपन्यांनी प्रवासदरात मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्याने प्रवाशांच्या संख्येने कोटीची उड्डाणे केली आहेत. म्हणजे प्रवासी वाढले मात्र महसूल कमी झाल्याची परिस्थिती आहे.\nनागरी हवाई संचलनालयाने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात उड्डाणांच्या संख्येत इंडिगो पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहे. इंडिगोला मागे टाकून गो एअरने अव्वल स्थान मिळवले आहे. देशातील चार प्रमुख विमानतळांवरून वेळेवर उड्डाण करण्याचे प्रमाण सरासरी 90.4 टक्के असल्याचे दिसून आले आहे. इंडिगोने सर्वाधिक 49.20 लाख प्रवाशांसह 43.20 टक्के बाजारहिस्सा मिळवून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. त्या पाठोपाठ जेट एअरवेजने 16.13 लाख प्रवाशांसह 14.2 टक्के हिस्सा मिळवला आहे. त्यानंतर सर्वाधिक प्रवासीसंख्येत स्पाइसजेट (13.63 लाख), एअर इंडिया (13.45 लाख) यांचा क्रमांक लागतो.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nइंडिगोचे व्यवस्थापन करणारी इंटरग्लोब एव्हिएशन या कंपनीला जुलै ते सप्टेंबर या कालावधीत 652 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. ही कंपनी सप्टेंबर 2015मध्ये शेअरबाजारात सूचिबद्ध झाली होती. यानंतर या कंपनीला प्रथमच तोटा झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये इंडिगोला 551 कोटी रुपयांचा नफा झाला होता. खासगी विमान कंपन्यांमध्ये इंडिगोचा साधारण 40 टक्के हिस्सा आहे. या तिमाहीत इंडिगोच्या उत्पन्नात मात्र 18 टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत इंडिगोला 6,514 कोटी रुपयांचे उत्पन्न झाले. इंधनावरील वाढता खर्च, रु���याची घसरण तसेच स्पर्धेमुळे तोटा झाल्याचे इंडिगोने म्हटले आहे.\nराज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n‘…तर आज भारतावर मराठ्यांचं राज्य असतं’\nबेळगाव सीमाप्रश्नावर शिवसेना आक्रमक होणार\nकर्नाटकातील आणखी एक बंडखोर आमदार मुंबईमध्ये दाखल\nमुंबईकरांना कचऱ्यासाठी मोजावे लागणार अतिरीक्‍त पैसे \nविमा कंपन्यांच्या विरोधात शिवसेनेचा मोर्चा म्हणजे नौटंकी – वडवेट्टीवार\nकोस्टल रोडच्या खड्ड्यात पडून मुलाचा दुर्दैवी मृत्यू\nवडाळा : विठ्ठल रखुमाईची तावडे यांच्या हस्ते पूजा\nवैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nराज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dhaandola.co.in/2018/12/29/hold-the-corridor/", "date_download": "2019-07-16T00:14:24Z", "digest": "sha1:E7O6A4OMOCQWBZQ6DUSGU5ZFKTRR3M2G", "length": 43590, "nlines": 169, "source_domain": "dhaandola.co.in", "title": "“Hold the corridor”", "raw_content": "\nजर्मनी १९४५ – १९३९ साली सुरु झालेल्या ��हायुद्धात सुरुवातीला जर्मनीची सर्वत्र सरशी होत होती.ऑस्ट्रिया, पोलंड, फ्रान्स सारखे देश जिंकून हिटलरच्या स्वप्नातले ३ रे राईश (3rd Reich) जवळपास पूर्ण युरोपभर पसरले होते.इटली,जपान हे देशही या युद्धात भाग घेऊन जर्मनीला साथ देत होते.युरोपबरोबरच आफ्रिका आणि आशियाही युद्धाच्या खाईत लोटला गेला होता.जर्मनीचे हवाईदल (luftwaffe) आता थेट लंडनवर बॉम्ब्सचा वर्षाव करत होते.एका मागून एक विजय मिळवत जर्मन सैन्याची आगेकूच सुरु होती आणि २२ जून १९४१ ला हिटलरने रशियाशी केलेला अनाक्रमणाचा करार मोडून त्यांच्यावर आक्रमण केले.युद्धाच्या तयारीत नसणाऱ्या रशियाची प्रचंड वाताहत झाली, जर्मन सैन्याने रशियाचा बराचसा भूभाग जिंकला पण तेवढ्यात कुप्रसिद्ध असा रशियन हिवाळा सुरु झाला आणि जर्मन सैन्याला त्याचा प्रचंड तडाखा बसला. स्टालिनला आपल्या या ‘जनरल विंटर’वरती अतिशय भरोसा होता. रशियात खोलवर घुसलेल्या जर्मन सैन्याला पुरवठा करणे हे काम अतिशय दुरापास्त होऊन गेले आणि रशियन लालसेना (Red army) आणि नागरी संरक्षणदलांनी जर्मन सैन्याला घेरले.रशियन आघाडीवर लढणाऱ्या जर्मन सेनेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्पुरती माघार घेण्याची परवानगी हिटलरकडे मागितली पण हिटलरने त्यांना ‘विजय किंवा मरण’ अशा स्वरुपाची आज्ञा दिली. जर्मन सैन्याने लढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण अन्नधान्य आणि इतर युद्धसाहित्याच्या टंचाईने शेवटी त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. लाखो जर्मन सैनिक मृत्युमुखी पडले, हजारो कैद झाले आणि शेवटी हिटलरला रशियन आघाडी गुंडाळावी लागली. Operation Barbarossa सपशेल फसले. आता जर्मनीची पूर्व आघाडी (Eastern Front) हळूहळू माघार घेत होती आणि रशियाने आगेकूच सुरु केलेली होती आता रशियन सैन्याने जर्मनीला ठेचून बर्लिनवर रशियाचा लाल झेंडा फडकवण्याचा निर्धार केलेला होता.\nदुसऱ्या बाजूला पश्चिम आघाडीवर ब्रिटीश, अमेरिकन आणि फ्रेंच फौजांनी नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर प्रचंड मोठी जोखीम पत्करून लाखो सैनिक उतरवले आणि त्या आघाडीवरही जर्मन सैन्याची पिछेहाट सुरु झाली.१९४४ संपता संपता जर्मनीच्या दोन्ही बाजूनी दोस्त राष्ट्रांच्या फौजांचा विळखा पडला आणि दुसरे महायुध्द शेवटच्या टप्प्यात पोचले. जर्मनीच्या भूमीवर झालेल्या या लढाईच्या शेवटच्या चरणातील काही महत्वाचे प्रसंग या लेखातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.\nमार्च १९४५ Oderberg शहर – जर्मन सैन्याचा Eastern Front (एकेकाळचा रशियन फ्रंट) आता जर्मनीच्या मधोमध पोचला होता, पूर्वेच्या दिशेने रशियन लाल सेना आणि पोलिश सैन्य आगेकूच करत होते. जर्मन रेडीओवरून अजूनही नाझींच्या सरशीच्या बातम्या सांगितल्या जात होत्या, १९४५ च्या जानेवारी पासूनच Oder नदी पार करण्याचा प्रयत्न रशियन लाल सेना करत असून जर्मन सैन्य त्यांचा यशस्वी प्रतिकार करत आहे अशा बातम्या प्रसारित केल्या जात होत्या. प्रत्यक्षात Oderberg पाशी युद्धाची भयंकर धुमश्चक्री सुरु होती, जर्मनीची 9th Army येथे तैनात होती आणि या लढाईत ३५००० हून अधिक जर्मन सैन्य कमी आलेले होते. जर्मन सैन्याची शक्ती आता घटत चाललेली होती, पाच वर्षाहून अधिक काळ सुरु असलेल्या युद्धानंतर आता जर्मनीला आता मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत होता, या युद्ध आघाडीवर लढणारे बरेचसे सैनिक हे १६-१७ वर्षांचे कोवळे युवक होते आणि आता या अननुभवी सैन्याला आता रशियाच्या राक्षसी सैन्यबळाला तोंड द्यायचे होते.\nOder नदी ओलांडणे रशियन सैन्याला फारसे अवघड नव्हते, त्यांनी नदी ओलांडण्यासाठी तात्पुरते पण मजबूत पूल उभारले होते आणि नदी ओलांडून जर्मनीच्या पश्चिम भागावर हल्ला करण्याची त्यांची तयारी सुरु होती, इथून राजधानी बर्लिन फक्त ६० किमी लांब होते. सुमारे २५ लाख रशियन सैन्य या मोहिमेत सहभागी झालेले होते. या सैन्याची ३ भागात विभागणी केलेली होती आणि यातल्या एका दलाचे नेतृत्व प्रसिद्ध रशियन जनरल झुकॉव्हकडे होते. झुकॉव्हच्या नेतृत्वाखाली ९ लाख रशियन सैन्य होते आणि त्यांच्यासमोर १,३०,००० सैन्यबळ असणारी जर्मनीची 9th Army होती. जर्मन सैन्याचे नेतृत्व करत होता जनरल थिओडोर बुसा (Theodor Busse). कोणत्याही परिस्थितीत बर्लिनचे रक्षण करण्याचे आदेश हिटलरने बुसाला दिलेले होते. Oder नदीवर आणि Frankfurt ला संरक्षणाची अभेद्य भिंत उभारून बर्लिनचे रक्षण करण्याची बुसाने तयारी केली.\nयाप्रसंगी जर्मनसैन्याच्या मनोधैर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच, समोर रशियन सैन्याचा सागर दिसत असूनही ते योग्य संधीची शांतपणे वाट बघत होते. तर पलीकडच्या बाजूला झुकॉव्ह आपल्या सैन्य आणि सामुग्रीची जुळवाजुळव करण्यात मग्न होता. सिलो हाईट्स (Seelow Heights) हि एक उंचावर असणारी अत्यंत मोक्याची जागा हेरून तिथे झुकॉव्हने आपले Headquarter बनवले होते येथून बर्लिन फक��त ९० किमी होते आणि त्याचे पुढचे लक्ष होते बर्लिन. रशियन सैन्याच्या उच्च अधिकाऱ्यांच्यात जास्तीत जास्त प्रदेश जिंकण्याची स्पर्धा सुरु होती, आपण जास्त प्रदेश जिंकून स्टालिनच्याकडून होणाऱ्या सन्मानास पात्र व्हावे यासाठी त्यांची धडपड सुरु होती. स्टालिनची योजना एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बर्लिनच्या दिशेने आघाडी उघडून २ आठवड्यात बर्लिन हस्तगत करावे आणि १ मे बर्लिनमध्ये साजरा करावा अशी होती.\nआता झुकॉव्हचे सैन्य सज्ज झालेले होते, त्याच्याकडे उत्तम प्रकारचा तोफखाना आणि ३००० रणगाडे होते ( आणि जर्मन सैन्याकडे फक्त ५०० रणगाडे होते). युद्धतयारी बरोबरच जर्मन सैन्याला मनोधैर्य खच्ची करून माघार घ्यायला लावण्यासाठीही झुकॉव्हने प्रयत्न सुरु केले. जर्मनीतून पळून जाऊन रशियात आश्रय घेणारे काही कम्युनिस्टही रशियन सैन्याबरोबर होते, त्यांच्याकडून लाऊडस्पीकरवरून जर्मन भाषेत संदेश पसरवले जात होते. या संदेशांचा आशय माघार घेऊन तुमचा जीव वाचवा असा होता पण याला जर्मन सैन्याने मुळीच दाद दिली नाही. याचबरोबर जर्मन सैन्यात अशीही एक अफवा पसरली होती कि रशियन आघाडीवर लढताना कैद झालेला जनरल झायलीच (Seydlitz) हा आपल्या जर्मन सैन्यासह रशियाकडून लढत आहे, पण रशियन सैन्याने झायलीचचा वापर जर्मन सैन्याला माघार घेण्याचे आवाहन करण्यासाठी केलेलाच होता.\n१६ एप्रिल १९४५ च्या मध्यरात्री रशियन सैन्याने प्रचंड बळ एकवटून हल्ला सुरु केला, ओडर नदीवरच्या जर्मन आघाडी पथकांच्या दिशेने तोफगोळे आणि अग्निबाणांचा पाऊस पडू लागला, धुळीचे लोळ उठले आणि समोरचे काही दिसेनासे झाले. जर्मन फौजांच्या आघाडीची ताकत या माऱ्यापुढे चालेनाशी झाली. बराच काळ चाललेल्या या सरबत्तीनंतर रशियन रणगाडे आणि चिलखती वाहने पुढे पुढे सरकू लागली आणि त्यांच्या पाठोपाठ रशियन पायदळाने कूच केले. जर्मन सैन्याला या प्रचंड रशियन सैन्याला थांबवणे शक्य होईना, जर्मन सैन्याचा मोठ्या प्रमाणात नाश होऊ लागला. आघाडीवरच्या तुकड्यांनी माघार घेऊन काही चौक्या रिकाम्या केल्या.माघार घेऊन मुख्य सैन्याबरोबर एकत्रितपणे या हल्ल्याचा मुकाबला करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु झाला. जर्मन सैन्याने सिलो हाईटसच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खंदक उभारले होते,अडथळे उभारून ठेवलेले होते. त्यांच्या आडोशाने त्यांनी अटीतट���ची झुंज द्यायला सुरुवात केली. जर्मनांचा प्रतिकार इतका कडवा होता कि रशियाच्या चढाईचा वेग अतिशय मंदावला.\nतीन दिवसांच्या अथक लढाईनंतर आणि ३०,००० सैनिकांचा बळी दिल्यावर रशियाला जर्मन आघाडीला खिंडार पडणे शक्य झाले. युद्धभूमीवर जर्मन आणि रशियन सैनिकांच्या प्रेतांचा खच पडलेला होता. निकामी झालेले रणगाडे धूर ओकत होते, चिलखती गाड्या धूर ओकत होत्या. जर्मनीचेही १२,००० सैनिक मृत्युमुखी पडले. जर्मनीच्या बाजूने मनुष्य आणि साहित्याची हानी कमी झालेली असली तरी झालेली ही हानी भरून काढण्याची त्यांची क्षमता संपून गेलेली होती. २० एप्रिलला रशियन सैन्याने जर्मनीच्या सैन्याला सर्व बाजूनी वेढले आणि कोंडीत पकडले. कोंडीत सापडलेल्या या सैन्यावर रशियन तोफखाना आग ओकू लागला, डोक्यावरून भिरभिरत विमाने बॉम्बहल्ला करू लागली. तिथे असणाऱ्या हाल्बे जंगलातील दाट झाडीत लपून जर्मन सैन्यही तिखट प्रतिकार करू लागले. (या भागाला Halbe pocket असे नाव देण्यात आलेले होते) पण हा प्रतिकार नियोजनबद्ध नव्हता, रशियन सैन्याच्या विळख्यातून सुटून पश्चिमेकडे म्हणजे बर्लिनकडे जात जात प्रतिकार करण्याचा प्रयत्न सुरु झाला. तोफांच्या आणि बॉम्बच्या धुरामुळे वातावरण कुंद झालेले होते, प्रेतांचा खच पडलेला होता त्यावरून रशियन रणगाडे पुढे सरकत होते, जर्मन सैन्य मिळेल त्या वाहनाने रशियन सैन्याचा वेढा फोडून निसटायचा प्रयत्न करत होते आणि या वाहनांना रशियन विमाने आणि तोफखाना अचूक टिपत होता. जनरल बुसा जरी या सैन्याचे अजूनही नेतृत्व करत असला तरी त्याचे या सैन्याच्या हालचालीवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नव्हते, शेवटी त्यानेही बर्लिनच्या दिशेने माघार घेण्याचा आदेश दिला पण त्याआधीच जर्मन सैन्याने ते प्रयत्न सुरु केलेले होते.\nअग्निबाण आणि तोफांच्या माऱ्यातून वाट काढत जर्मन सैन्य रशियन सैन्याचा वेढा फोडायचा प्रयत्न करत होते, रशियन सैन्याकडून युद्धबंदी बनवले जाण्याची भीती या हालचालीला बळ देत होती. उरलेसुरले रणगाडे गोळा करून त्यांच्या आडोशाने जर्मन सैन्य पुढे सरकत सरकत शेवटी हाल्बे नावाच्या गावाजवळ जाऊन पोचले, पण यांची संख्या फक्त काही हजार होती, बाकीचे सैन्य त्यामानाने बरेच कमनशिबी होते जे अजून हाल्बेच्या जंगलातच अडकून पडले होते आणि तो त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरला. द��सऱ्या बाजूला आता रशियन सैन्याच्या तुकड्या आता बर्लिनच्या उपनगरापर्यंत जाऊन पोचल्या होत्या.\n“परिस्थिती अजूनही सुधारेल” अशी वल्गना हिटलरने २५ एप्रिलला केली, 9th Army (जी हाल्बेच्या जंगलात अडकून पडलेली होती) येऊन बर्लिनचे संरक्षण करेल अशी आशा त्याने जर्मन नागरिकांना दाखवली. इकडे हजारो जर्मन सैनिकांना रशियन सैन्याने युद्धबंदी बनवले होते आणि सैबेरियाला रवाना केले होते. त्यांचे पुढे काय झाले याचा कोणताही मागमूस उरला नाही. त्यातील काहींना १९५५-६०च्या दरम्यान रशियाने मुक्त केले. अनेक युद्धकैदी रशियाने सुडापोटी ठार केले.\nरशियन फौजांचा वेढा आता बर्लीनभोवती पडला, हाल्बेच्या जंगलातून निसटलेले सैन्य जनरल विंकच्या (Walther Wenck) पश्चिम आघाडीवर ब्रिटीश आणि अमेरिकन सैन्याशी लढणाऱ्या 12th Army ला जाऊन मिळाले आणि आता 12th Army एकाचवेळी अमेरिकन आणि रशियन सैन्याशी लढू लागली. एल्ब (Elbe) नदीच्या आसपासच्या ही लढाई सुरु होती, जर्मन फ़िल्डमार्शल कायटेलने (Keitel) विंकला आज्ञा केली कि त्याने आता 12th Army सह बर्लिनचे रक्षण करावे आणि फ्युररला मुक्त करावे. सुरुवातीला विंकने ही आज्ञा पाळली पण रशियाने वेढलेले बर्लिन पुन्हा हस्तगत करणे हे अशक्यप्राय आहे हे लक्षात येऊन ते साहस करण्याचा विचार सोडून दिला. हिटलरने पुन्हा वल्गना केली कि “जनरल विंकची 12th Army येत आहे,ते आले कि परिस्थिती पालटेल.”\nहिटलर आता कोणत्या जगात वावरत होता तेच समजत नव्हते. बर्लीनवर अक्षरश: आगीचा वर्षाव होत होता, सर्व इमारती ढासळलेल्या होत्या, हिटलर अजूनही नवनवीन लष्करी आदेश काढत होता, ज्या सैन्याच्या नावे हे आदेश निघत होते ती सैन्यदले आता अस्तित्वातच नव्हती. हिटलर आणि कायटेलच्या आदेशांना झुगारून विंकने आपल्या सैन्याला अडकून पडलेल्या 9th Army ची सुटका करण्याचे आदेश दिले आणि २६ एप्रिल १९४५ ला जर्मन सैन्याने शेवटची चढाई सुरु केली, या हल्ल्याचा जोर इतका जबरदस्त होता कि रशियन सैन्याची बरीच पीछेहाट झाली. जर्मन सैन्याने अनेक गावे आणि शहरे पुन्हा हस्तगत केली. विंक आपल्या सैन्याला पुन्हा पुन्हा संदेश पाठवत होता “Hold the corridor”, 9th Army ला माघार घेण्यासाठी जिंकलेला हा टापू काही काळापुरता का होईना राखून ठेवणे अत्यंत महत्वाचे होते आणि विंकची 12th Army प्राणपणाने आपल्या जनरलच्या “Hold the corridor” या आज्ञेचे पालन करत होती.\n२७ एप्रिल १९४५ ला कायट��लने पुन्हा एकदा विंकला आदेश दिला कि, बर्लिनची लढाई आता शेवटच्या टप्प्यात आहे, बर्लिनचे संरक्षण कर. बर्लिनची आशा आता फक्त तुझ्यावर आहे. पण विंकने आता रशियाच्या कचाट्यात सापडलेल्या जर्मन सैन्याची मुक्तता करून अमेरिकन आणि ब्रिटीश सैन्यापुढे शरणागती पत्करण्याचे ठरवले होते. विंकने वेळोवेळी आपल्या सैन्याशी बातचीत करून त्यांचे धैर्य उंचावले, त्याने त्याच्या सैनिकांना आश्वासन दिले कि लौकरच अडकून पडलेल्या 9th Army तील उरलेले सैनिक आणि अडकून 12th Army यांसह तो अमेरिकन आणि ब्रिटीश सैन्यापुढे शरणागती पत्करेल. २९ एप्रिलच्या रात्री हिटलरने जोड्लमार्फत (Jodl) कायटेलला एक संदेश पाठवला आणि त्यात ५ प्रश्न विचारलेले होते,\nहिटलरला अजूनही चमत्काराची अपेक्षा होती, पण कायटेलने यावेळी खरे उत्तर देण्याचे धाडस दाखवून हिटलरला प्रत्यक्ष परिस्थितीची कल्पना दिली. कायटेलने हिटलरला खालील उत्तर पाठवून दिले.\n9th Army तील सैनिक आता रात्रंदिवस धावत होते, जागोजागी रशियन फौजेशी त्यांचा सामना होत होता, रशियन सैनिक त्यांचा पाठलाग करत होते, त्यांची लांडगेतोड करत होते. 12th Army चिवटपणे झुंजत, रशियन माऱ्याला तोंड देत त्यांच्यासाठी रस्ता मोकळा करत होती. १ मे १९४५ ला हे हजारो सैनिक विंकच्या सैन्याला येऊन मिळाले. हे सैनिक थकलेले होते, अनेकजण जखमी होते त्यांना त्यांच्या साथीदारांनी पाठीवरून आणलेले होते. काहीजण कुबड्या काठ्या घेऊन चालत होते. सैनिकांबरोबरच यात अनेक परिचारिका आणि रशियन सैन्याच्या भीतीने पळालेले नागरिकही होते.\nरशियन सैन्याला पाडलेल्या खिंडारातून 9 आणि 12th Army तल्या सैनिकांनी पश्चिमेकडे सरकत पुन्हा एल्ब नदीचा किनारा गाठला. पाठीमागून रशियन सैन्य अजूनही हल्ला करत होते, उखळी तोफांनी गोळे डागले जात होते आणि एल्ब नदीच्या तुटलेल्या पुलावरून आणि नदीच्या प्रवाहात उभ्या केलेल्या नौकातून जीवावर उदार होऊन नदी पार करून लाखो जर्मन सैनिकांनी आणि नागरिकांनी अमेरिकन सैन्यापुढे शरणागती पत्करली. या दिवशी तारीख होती ६ मे १९४५.\n9th Army चा प्रमुख जनरल बुसी १९४५ ते ४८ युद्धकैदी होता. इतर जर्मन जनरल्स बरोबर त्याच्यावर देखील न्युरेम्बर्ग येथे खटला चालवण्यात आला (Nuremberg trials) पण त्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली. पुढे बुसी पश्चिम जर्मनीचा नागरीसुरक्षा समितीचा अध्यक्ष झाला, दुसऱ्या ��हायुद्धावर त्याने लिखाणही केले जे बरेच प्रसिध्द झाले. बुसी १९८६ साली मरण पावला.\n12th Army चा प्रमुख जनरल विंक १९४७ पर्यंत युद्धकैदी होता, सुटकेनंतर तो औद्योगिक क्षेत्रात कार्यरत राहिला आणि १ मे १९८२ साली एका मोटार अपघातात तो मरण पावला.\nदुसरे महायुद्ध संपून ७० वर्षे होऊन गेली, जनरल विंकच्या मृत्यूलाही आता ३५ वर्षे होऊन गेली. हे युद्ध लढलेलेही आता काळापल्याड जाऊन पोचले पण अजूनही दरवर्षी डिसेंबर आला की मला रशियातल्या भयावह हिवाळ्यात लढणारे जर्मन्स आठवल्याशिवाय रहात नाहीत.\nमहाराष्ट्रवृत्तांत – १८४८ ते १८५३\nडिसेंबर 29, 2018 येथे 11:55 सकाळी\nआमचे मित्र सुनील गोखले यांच्याकडून आणखी माहिती\nदुसऱ्या महायुद्धावरचा लेख आवडला. बराच अभ्यास करुन लिहिलाय\n1) हिटलरने 30 एप्रिललाच आत्महत्या केली होती आणि 9th/10th Army शरणागती आधी युद्ध संपल्यातच जमा होते. (With official surrender date…)\n2) जर्मन सेना रशियापेक्षा अमेरिकेन सेनेला शरण जाण्याचा एवढा आटापिटा का करत होती (कारण कोटीच्या कोटी प्राणहानी सोसणारी रशिया त्यांना जिवंत ठेवणार नव्हती).\nमांडे कौस्तुभ म्हणतो आहे:\nलेख छान आहे, वाचताना अंगावर काटा उभा राहतो आहे. अभ्यासपूर्वक लेखाबद्दल धन्यवाद.\nडिसेंबर 30, 2018 येथे 9:51 सकाळी\nकौस्तुभ, यशोधन, तुमचा धांडोळा गेले वर्षभर वाचतोय. एकत्रित प्रतिक्रिया म्हणाल तर *उत्कृष्ट*👌 You guys have been able to explore, experiment, explain different topics in a very analytical & systematic manner…making them look simpler…पुढचे वर्षही असेच माहितीपूर्ण धांडोळ्याचे जावो, यासाठी शुभेच्छा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nतुझा गंध येता – भाग २ मार्च 30, 2019\nतुझा गंध येता – भाग १ मार्च 24, 2019\nरंगल्या गोष्टी अशा…… मार्च 2, 2019\nकेल्याने देशाटन फेब्रुवारी 7, 2019\nआधी हाताला चटके…. जानेवारी 27, 2019\nमहाराष्ट्रवृत्तांत – १८४८ ते १८५३ डिसेंबर 15, 2018\nविस्मयनगरीचा राजकुमार नोव्हेंबर 20, 2018\nलखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया नोव्हेंबर 6, 2018\nजाने कहॉं गए वो दिन… ऑक्टोबर 16, 2018\nऐसी अक्षरे – भाग ३ ऑक्टोबर 15, 2018\nऐसी अक्षरे – भाग २ सप्टेंबर 29, 2018\nऐसी अक्षरे – भाग १ सप्टेंबर 11, 2018\nभाव खाऊन गेलेला पाव… जुलै 27, 2018\nएक भाग्यवंत झाड सफरचंदाचे जुलै 18, 2018\nशिकार ते शेती जुलै 1, 2018\nहरवलेल्या आवाजांच्या शोधात जून 27, 2018\nकुत्र्याचा लळा लागला त्याची गोष्ट जून 23, 2018\nदोन घडीचा डाव जून 9, 2018\nहे जिव्हे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये….. मे 1, 2018\nवसुंधरेचे मनोगत ���प्रिल 21, 2018\nएका नावाची गोष्ट एप्रिल 14, 2018\nआपला इंपोर्टेड उपास एप्रिल 3, 2018\nसाखरेचे खाणार त्याला…. मार्च 18, 2018\nपुन्हा एकदा अथातो मुद्रणजिज्ञासा… मार्च 9, 2018\nजाणिजे यज्ञकर्म फेब्रुवारी 22, 2018\nमाझे आवडते पुस्तक अर्थात गृहिणी-जीवन-सर्वस्व फेब्रुवारी 1, 2018\nकपड्यांची इस्त्री डिसेंबर 6, 2017\n…अशा रीतीनं आपण वेळ पाळू लागलो नोव्हेंबर 25, 2017\nऑटो स्कॉर्झेनी-जिगरबाज कमांडो ते मारेकरी नोव्हेंबर 7, 2017\nस्टिकर नोव्हेंबर 1, 2017\nअल्काट्राझ ऑक्टोबर 22, 2017\nअथातो मुद्रणजिज्ञासा ऑक्टोबर 18, 2017\nटपाल तिकीटाचे पर्फोरेशन ऑक्टोबर 15, 2017\nयुद्धकैदी क्र.१ ऑक्टोबर 15, 2017\nआपणच आपली ओळख करून देणे हा बहुतेक सगळ्यात कंटाळवाणा प्रकार असावा पण ब्लॉग लिहायचा तर ओळख करून दिलीच पाहिजे.\nआमची मैत्री तशी फार जुनी नाही, ४ वर्षाचीच. कार्यक्षेत्रंही वेगवेगळी. मी आयटी मध्ये तर कौस्तुभचा स्वतःचा छपाईचा व्यवसाय. पण आमच्या अनेक आवडीनिवडी अगदी सारख्या. आवडते लेखक, आवडतं संगीत, आवडते सिनेमे एकसारखे. नॉस्टॅल्जिआ हा आम्हाला जोडणारा अजून एक धागा. त्यामुळं आम्ही गप्पात नेहमीच जुन्या गोष्टी उकरून काढत असतो. या ब्लॉगवरच्या अनेक लेखांचे विषय आम्हाला या गप्पातूनच सुचलेले आहेत. वाचून बघा कदाचित वाचता वाचता तुम्हालाही तुमच्या आवडीच्या विषयावरचा एखादा लेख सापडून जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/navya-sarkar-samoril-samrik-aavhane", "date_download": "2019-07-16T00:23:01Z", "digest": "sha1:L4GZVY5ZSDJIXCKZMKSOEGVQJULABRVH", "length": 28981, "nlines": 87, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "नव्या सरकारपुढील सामरिक आव्हाने व संरक्षण अजेंडा - द वायर मराठी", "raw_content": "\nनव्या सरकारपुढील सामरिक आव्हाने व संरक्षण अजेंडा\nलोकशाहीत संरक्षण सर्वोतोपरी नसून राजकारण सर्वोतोपरी असते. संरक्षण धोरण लोकांप्रती उत्तरदायी असणं हे सदृढ आणि निकोप लोकशाहीचं लक्षण आहे.\nनुकत्याच पार पडलेल्या १७व्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड बहुमताने सत्तेवर पुन्हा एकदा विराजमान होणारे रालोआ सरकार आणि त्यातही विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावर भाजपला मिळालेलं बहुमत ही भारतीय राजकारणात जनतेने दिलेली एक अमूल्य संधी आहे.\nया निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांमध्ये विकासाच्या ऐवजी संरक्षण व्यवस्थेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला होता. बालाकोट हवाई हल्ल���, शहिद जवान आणि सर्जिकल स्ट्राईकच्या नावाने मतं मागितली. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी केवळ आम्हीच पेलू शकतो असं सांगत राष्ट्रवाद चेतवला गेला. तर दुसरीकडे विरोधकांनी राफेल करारातील संशयास्पद बाबींवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं नव्या सरकारनं येत्या काळातली सामरिक आव्हाने ओळखून त्यानुसार संरक्षण अजेंडा ठरवणं अपेक्षित आहे. म्हणूनच सामरिक क्षेत्रातील विविध तज्ज्ञ-अभ्यासक आणि विविध देशांच्या सरकारांनी जाहीर केलेली माहिती यांच्या आधारे घेतलेला हा तथ्यपूर्ण आढावा.\nसध्या नौदलासाठी ६ नव्या पाणबुड्या, ५०हून अधिक लढाऊ विमाने, हवाई दलासाठी ४०० लढाऊ विमाने, भूदल-नौदल-हवाई दल मिळून ८००हून अधिक हेलिकॉप्टर, आधुनिक तोफखाना इत्यादी अनेक शस्त्रास्त्रांची तातडीने गरज आहे. सैन्याच्या संख्येमध्ये कपात करून आधुनिकीकरण करण्याचं धोरण आखलं जात आहे. तिन्ही दलांच्या सामायिक नेतृत्व आणि शीघ्र कृतिदलांची आखणी होत आहे. संरक्षण उत्पादन आणि खरेदीसाठीच्या धोरणांत आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. बदलत्या काळानुसार नवीन आव्हाने समोर येऊ घातली आहेत. या पार्श्वभूमीवर उपलब्ध क्षमतांची बलस्थाने आणि मर्यादा यांवर चर्चा व्हायला हवी.\nचीनच्या पाठोपाठ संख्येनं जगातील दुसऱ्या क्रमांकाचं भूदल भारताकडे आहे. ‘ग्लोबल फायर पॉवर इन्डेक्स २०१९’चा विचार करता भारत चौथ्या स्थानावर आहे. या मूल्यांकनामध्ये एकूण सैनिक, शस्त्रास्त्रे, त्यांची क्षमता व वैविध्य, देशाच्या अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती, भौगोलिक परिस्थिती वगैरे एकूण ५५ घटकांचा समग्र विचार केला जातो. ( संदर्भ: १ ) मात्र उपलब्ध उपकरणांचा विचार केला तर २५व्या स्थानावर भारतीय भूदल ढकलले जाते. विविध घटकांचा तुलनात्मक गुणानुक्रम पुढील प्रमाणे लढाऊ रणगाडे ६वे स्थान, चिलखती लढाऊ वाहने २५वे स्थान, स्वयं-वाहक तोफखाना २७वे स्थान, वाहून न्याव्या लागणाऱ्या तोफा ४थे स्थान, रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रे १४वे स्थान. (संदर्भ २, ३, ४, ५, ६)\nशस्त्रास्त्रांच्या आयातीत दुसऱ्या स्थानावर (काही घटकांचा विचार करता चौथ्या स्थानावर) असणारा भारत तुलनेनं निर्यातीत मात्र कुठेच नाही. अर्जुन वगळता इतर रणगाडे (टी -९० आणि टी -७२) रशियाकडून आयात केलेले आहेत. त्यातले टी-७२ कालबाह्य झाले आहेत, त्यांच्या आधुनिकीकरणाची प्���क्रिया सुरु आहे. तरीही येत्या पाच ते दहा वर्षांत त्यांच्याजागी नव्या रणगाड्यांचा समावेश होणे आवश्यक आहे. बोफोर्सला सोबत करायला एम-७७७ या हलक्या तोफा येऊ घातल्या आहेत आणि ४६४ टी-९० रणगाड्यांच्या सुधारित आवृत्तीची खरेदी प्रक्रिया सुरू आहे. एके-२०३ या अत्याधुनिक असॉल्ट रायफलींची निर्मिती भारतात होणार आहे. रसद आणि वाहतुकीसाठी वापरला जाणारा टाट्रा ट्रक हा परदेशी बनावटीचा असला तरीही भारतात उत्पादित केला जातो. ‘मल्टी बॅरेल रॉकेट लॉन्चर्स’ रशियन बनावटीचे आहेत. इत्यादी गोष्टी पाहता संरक्षण क्षेत्राच्या ७०% स्वदेशीकरणाचे ध्येय अजून दृष्टीक्षेपात येताना दिसत नाही. आज फारफार तर ५०%च्या आसपास स्वदेशीकरण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तंत्रज्ञान हस्तांतर न झाल्याने भूदलाच्या आधुनिकरणाला खीळ बसली आहे. भविष्यवेधी लढाऊ वाहनांच्या खरेदीची प्रक्रिया गेल्या दहा वर्षांपासून सुरू असली तरी त्याबाबत प्रगती होताना दिसत नाही. सध्या कार्यरत असलेल्या सर्वच्या सर्व २६०० बीएमपी-२ या लढाऊ वाहनांना सेवानिवृत्त करून पर्यायी वाहनांच्या खरेदीची तातडीची गरज आहे.\nहवाई हल्ल्यापासून संरक्षण देणाऱ्या उपकरणांची स्थितीही चिंताजनक आहे. रशियन ‘इग्ला-एस’ची निवड झाली असली तरी ती दाखल व्हायला अजून वेळ आहे. ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ आणि ‘डिआरडीओ’ यांनी विकसित केलेल्या त्वरित प्रतिउत्तर देऊ शकणाऱ्या उपकरणांच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. मात्र उपलब्ध एल-७०, झेडयु-२३/२३-४, २के१२ केयुबी, ९के३३ ओएसए सारख्या प्रणाली कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळं नव्या यंत्रणा दाखल होण्यासाठी लागणारा वेळ काळजी वाढविणारा आहे.\nचीनने कोसोव्हो आणि गल्फ युद्धांचा अभ्यास करून सैन्य कपात केली आणि त्याचबरोबरीने सैन्याचं आधुनिकीकरण केलं. चीनमधल्या एकाधिकारशाहीमुळे हे शक्य झालं असलं तरीही लोकानुनयापोटी मोदी सरकारने पहिल्या कार्यकाळात जाहीर केलेलं सैन्यकपात धोरण रद्द केलं हे दुर्लक्षून चालणार नाही. याबाबत गेल्या ३० वर्षांपासून अभ्यासातून १३ अहवाल सादर झाले आहेत, त्यांची अंमलबजावणी मात्र होऊ शकलेली नाही. १९८१ ते २००४ दरम्यान भारतीय लष्कराने ‘सुंदरजी’ रणनीती स्वीकारली होती. कारगिल युद्धापाठोपाठ २००१ साली संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर या रणनीतीमधील त्रुटी प्रकर्षाने जाणवू लागल्या. ‘ऑपरेशन पराक्रम’मधून घेतलेल्या धड्यांनंतर २००४साली ‘कोल्ड स्टार्ट’ या नावाने नवी रणनीती सुचवली गेली. त्याअंतर्गत लहान आकाराच्या वेगवान हल्ला करू शकणाऱ्या तुकड्या उभारायचे काम सुरू आहे. ‘संपुआ’ सरकारच्या काळात विविध युद्धसरावांमधून यातील बराचशा कामाचा निपटारा झाला असतानाही हे काम गेल्या पाच वर्षात पूर्णत्वास जाऊ शकलेलं नाही.\nएकूण संरक्षण अर्थसंकल्पातील तरतुदींपैकी केवळ १८% इतका कमी वाटा नौदलासाठी मिळतो. अलीकडे तो घसरून १६%वर आला आहे, तो किमान २०% असणे अपेक्षित आहे. असे असतानाही नौदल भूदलाच्या तुलनेत स्वदेशीकरणात आणि ‘मेक इन इंडिया’मध्ये आघाडीवर आहे. लढाऊ नौकांच्या निर्मितीमध्ये झालेलं स्वदेशीकरण तीन घटकांमध्ये विभागता येईल. नौकेच्या तरंगणाऱ्या सांगाड्याच्या निर्मितीमध्ये ९०% स्वदेशीकरण झाले आहे, कारण त्यासाठी लागणाऱ्या स्टीलची निर्मिती भारतात होऊ शकते. मात्र नौका चालविणाऱ्या प्रणाली आणि लढाऊ यंत्रणांच्या निर्मितीत अनुक्रमे ६०% आणि ३० ते ३५% इतकंच स्वदेशीकरण होऊ शकले आहे. आपण नौकांमधील पंप्स, पाईप्स वगैरे लहानसहान गोष्टी बनवू शकतो मात्र गॅस टर्बाईन, डिझेल इंजिन वगैरे आयात करावे लागतात. गेली २० वर्षे पाणसुरूंग शोधू शकणाऱ्या जहाजांच्या खरेदीबाबत निर्णय होऊ शकलेला नाही. २०००सालानंतर तब्बल १९वर्षांनी नवीन ‘स्कॉर्पियन’ पाणबुडी नौदलात दाखल झाली आहे. उपलब्ध १३-१४ पाणबुड्यांपैकी १२ पाणबुड्या २५ वर्षे जुन्या आहेत. नव्या उपकरणांच्या गरजेला स्वीकारलं आहे मात्र त्याचं रूपांतर प्रत्यक्ष कंत्राटात होताना दिसत नाही. एकूण जीडीपीच्या अवघ्या १.४५% रक्कम संरक्षण क्षेत्रावर खर्च करणाऱ्या आपल्या देशात यावर उपाय शोधणे आव्हानात्मक आहे.\nतटरक्षक दल, मरीन पोलीस आणि नौदल यांच्यातील परस्पर सहकार्य आणि संबंध सुधारून त्यांच्या कामाला अधिक सूत्रबद्ध करण्याची गरज आहे\nलढाऊ विमानांच्या ‘स्क्वाड्रन’ची घसरती संख्या हा चिंतेचा विषय असला तरीही ते काळजीचं एकमेव कारण नाही. २०२५साली नियोजित ‘अॅडव्हान्स्ड मल्टीरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ आणि नुकत्याच सुरू केलेल्या ११० लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेबाबत समाधानकारक प्रगती होताना दिसत नाही. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर अधिकच्या टेहळणी विमान���ंची (AEW&C) गरज असल्याचे समोर आले आहे. किमान एक तरी टेहळणी विमान सर्वकाळ हवेत असणे आवश्यक आहे. हवेतच इंधन भरण्यासाठी अधिकच्या ‘रिफ्युएलर टँकर’ विमाने, वाहतुकीसाठीची विमाने इत्यादींच्या खरेदीचीसुद्धा आवश्यकता आहे. एकाचवेळी दोन आघाड्यांवर युद्धासाठी पुरेशा संख्येने लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या नादात याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे गांभीर्याने पाहून प्राथमिकता ठरवण्याची गरज आहे.\nआधुनिक काळातील बदलत्या युद्धनीतीमुळे सायबर, स्पेस आणि स्पेशल ऑपरेशन या तिन्ही प्रकारच्या युद्धांत प्राविण्य मिळवणे आवश्यक बनले आहे. याबाबत आपल्याकडे विशेष प्रयत्न केले जात असले तरीही बदलत्या तंत्रज्ञानाच्या वेगासमोर ते तोडके पडताना दिसत आहेत. ८ कार्टोसॅट, २ रिमोटसेन्सिंग इत्यादी लष्करी वापरा योग्य उपग्रह असतानाही त्यांच्या क्षमतांचा पूर्णपणे वापर होत नाही. या उपग्रहांद्वारे गोळा केल्या जाणाऱ्या माहितीवर प्रक्रिया, विश्लेषण आणि त्या अनुषंगाने कृती धोरण ठरवणे यामध्ये सुसूत्रता येणे आवश्यक आहे. प्रत्येक दलाला त्यांच्या स्वंतत्र मानवविरहित विमानांची (UAVs) गरज आहे, त्याकडे लक्ष द्यायला हवे. दहशतवाद आणि नक्षलवादाशी मुकाबला करण्यासाठी ही दोन महत्त्वाची पावलं आहेत. या सारखी असंख्य सामरिक आव्हाने नव्या सरकारसमोर आहेत.\nनवा संरक्षण अजेंडा ठरवताना अनेक धोरणात्मक बदल अपेक्षित आहेत. बदलांना संस्थात्मक स्वरूप दिल्याखेरीज होणाऱ्या सुधारणा प्रभावी असणार नाहीत. संरक्षण उत्पादनांच्या गरजेपैकी सुमारे ४०% गरज एकूण ९ सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उद्योगांकडून पूर्ण केली जाते, मात्र भारतात तयार होणारी ९०% उत्पादने या कंपन्या बनवतात. खाजगी उद्योजकांना स्तर-१ ते ३मध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे. यासाठी काहीशे-काही हजार कोटींची गुंतवणूक करताना खरेदीची हमी मिळत नसल्याने खाजगी उद्योजक आणि त्यांचे विदेशी भागीदार गुंतवणूक करायला धजत नाहीत. यात बदल व्हायला हवा. राजकीय हेतूंना बाजूला ठेवून संरक्षण खरेदीची प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक करायला हवी. निर्णय प्रक्रियेत संरक्षण अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त सामील करून घ्यायला हवे. तसेच बऱ्याचदा नव्या तंत्रज्ञानाची समज आणि माहिती नसल्याने खरेदीचे धोरण आखताना अवास्तव निकष आखले जातात, परत ���्यात वास्तवाच्या जवळपास जाण्यासाठी अनेकदा सुधारणा केल्या जातात. याचमुळे कंत्राटाची आधारभूत किंमत आणि निविदा यांच्यातील तफावतसुद्धा प्रचंड असते. अशी माहिती नुकत्याच प्रकाशितझालेल्या आणि राफेल प्रकरणी चर्चेत आलेल्या महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालात समोर आली आहे. (संदर्भ: ७)\nभारतीय लोकशाहीचे सार्वभौमत्व लष्करी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जाहीरपणे अधोरेखित केलेलं आहे. त्यामुळं विरोधी पक्ष आणि माध्यमांनी लष्करी कृती-धोरणांवर प्रश्न विचारल्यावर देशाच्या संरक्षणाचे राजकारण होऊ नये असं म्हणणं चुकीचं आहे, कारण संरक्षण हा देशाच्या राजकारणाचा अविभाज्य भाग असतो. म्हणूनच लोकशाहीत संरक्षण सर्वोतोपरी नसून राजकारण सर्वोतोपरी असते. संरक्षण धोरण लोकांप्रती उत्तरदायी असणं हे सदृढ आणि निकोप लोकशाहीचं लक्षण आहे.\nअगदी चीनसारख्या एकाधिकारशाही देशातही दर पाच वर्षांनी संरक्षण धोरणावर श्वेतपत्रिका काढली जाते मात्र जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणविणाऱ्या भारतात गेल्या ७२ वर्षांत संरक्षण धोरणावर एकही श्वेतपत्रिका का निघू नये हे अनाकलनीय आहे. येत्या काळात या मुद्द्यांचा विचार संरक्षण अजेंडा ठरविताना नवं सरकार करेल अशी अपेक्षा व्यक्त करूयात.\nअभिषेक शरद माळी, ‘उन्नत प्रौद्योगिक रक्षा संस्थान, पुणे’ येथील पदव्युत्तर पदवीधर आणि राजकीय-सामाजिक-आर्थिक व सामरिक विषयांचे अभ्यासक आहेत.\n‘एक देश, एक निवडणूक’ – भाजपची खेळी\nखशोगी हत्या : ‘सौदीच्या युवराजांची चौकशी करा’\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/@@register", "date_download": "2019-07-16T00:27:44Z", "digest": "sha1:ZL243X4S2B2CGWUEADQ6WYQ77OHK366P", "length": 18602, "nlines": 167, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "विकासपीडिया", "raw_content": "\nwww.vikaspedia.in ह्या बहुभाषिक पोर्टलद्वारे खुल्या स्रोतांकडून मिळवलेली शक्य तितकी खात्री���ीर माहिती आणि डेटा पुरवण्याचा हेतू आहे. तरीही विविध स्रोतांकडून (उदा. इतर वेबसाइटस तसेच आशय पुरवणार्‍या संस्था इ.) एकत्रित केलेल्या सदर डेटाच्या लेखनासंबंधीची कोणतीही जबाबदारी C-DAC घेत नाही. आशय माहितीवर आधारित असल्यास त्याच्या अचूकतेची शक्यतितकी खात्री केली जाते. लेख, वेबसाइट्सवरून उद्धृत केलेले स्फुट लेखन ह्यांमध्ये व्यक्त झालेली तसेच आशयाचे अंशदान करणार्‍यांनी योजना व धोरणांबाबत मांडलेली मते म्हणजे C-DAC चे अधिकृत मत किंवा विचार नव्हे.\nपोर्टलशी संबंधित किंवा पोर्टलवर संदर्भ दिलेल्या कोणत्याही आशयाबाबत C-DAC कोणतीही हमी आणि /अथवा अट, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, स्वीकारत नाही. ह्यामध्ये व्यापारयोग्यता, एखाद्या विशिष्ट कामासंदर्भातील समाधानकारक दर्जा व योग्यता इ. चा समावेश आहे परंतु हे विधान ह्या समावेशापुरते मर्यादित नाही.\nपोर्टलवरील बाबींच्या वापरामुळे किंवा त्यांचा वापर न करता आल्यामुळे होणारे संभाव्य व्यावसायिक नुकसान, अडथळा, माहिती नष्ट होणे इ. बाबत C-DAC ला असे नुकसान होण्याची शक्यता असल्याची सूचना मिळाली असली तरीदेखील, C-DAC कोणत्याही प्रकारे जबाबदार व उत्तरदायी राहणार नाही.\nसदर पोर्टल तसेच हे पोर्टल उपलब्ध करवून देणारा सर्व्हर व्हायरस किंवा अन्य धोकादायक बाबींपासून मुक्त असल्याची किंवा पोर्टलवरील बाबींमध्ये समाविष्ट कार्यप्रणाली अखंडित अथवा दोषमुक्त असल्याची किंवा त्यांमधील दोष दुरुस्त करण्याची कोणतीही हमी C-DAC देत नाही.\nवापरकर्त्यास ही जाणीव दिली जात आहे की कोणतीही बाब पोर्टलवरून उतरवून घेण्याचा (डाउनलोड) किंवा ह्या पोर्टलचा वापर करून मिळवण्याच निर्णय त्याचा स्वतःचा आहे आणि ह्या कृतीमधून त्याच्या संगणकास होऊ शकणार्‍या संभाव्य नुकसानीची किंवा माहिती नष्ट होण्याची जबाबदारी संपूर्णपणे त्याची आहे.\nसदर पोर्टलचा वापर करून खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तू तसेच सेवेबाबत आणि पोर्टलचा वापर करून केलेल्या व्यावसायिक वा अन्य व्यवहारांबाबत C-DAC कोणतीही हमी देत नाही.\nपोर्टलचा वापर करणे किंवा करता न येणे.\nपोर्टलचा वापर करून खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तू तसेच सेवेच्या बदली वस्तू तसेच सेवा मिळवण्यासाठी आणि पोर्टलचा वापर करून केलेल्या व्यावसायिक वा अन्य व्यवहारांसाठी येणारा खर्च\nपोर्टलशी संबंधित इतर बाबी (C-DAC ला असे नुकसान होण्याची शक्यता असल्याची सूचना मिळाली असली तरीदेखील)\nपरिणामस्वरूपी किंवा प्रासंगिक नुकसानीबाबतच्या जबाबदारी वगळण्यास किंवा मर्यादेत ठेवण्यास काही अधिकारक्षेत्रांद्वारे प्रतिबंध केला जात असल्यामुळे वरील मर्यादा आपणांस कदाचित लागू होणार नाही\nC-DAC द्वारे C-DAC च्या आंतरराष्ट्रीय माहितीपर्यंत पोचण्याचा मार्ग कदाचित पुरवला जाऊ शकतो. परिणामी आपल्या देशात उपलब्ध नसलेल्या सेवा, वस्तू अथवा कार्यक्रमांची माहिती अथवा संदर्भ आपणांस कदाचित दिसू शकतो. परंतु C-DAC आपल्या देशात सदर सेवा, वस्तू अथवा कार्यक्रम पुरवीत आहे असा त्याचा अर्थ नव्हे.\nविकासपीडियामध्ये रुची दाखविल्याबद्दल धन्यवाद\nफक्त पृष्ठे संपादित करू शकता\nनवीन पृष्ठ सामील करू शकता\nचर्चेचे विषय निर्माण करू शकता\nचर्चेचे विषय पाहू शकता/ चर्चा करू शकता\nअलीकडील आयटम पाहण्यासाठी प्राधान्ये सेट करू शकता\nऑनलाइन बातमीपत्राचे वर्गणीदार होऊ शकता\nमजकूर लेखक म्हणून नोंदणी करा\nसदस्य म्हणून नोंदणी करा\nपूर्ण नाव आपल्या संपूर्ण नावाची नोंद करा, उदा. अनिल कुमार\nई-मेल ई-मेल पत्ता एंटर करा. हे आपले लॉगइन नाव असेल. आम्हांस आपल्या गुप्ततेची काळजी आहे आणि आम्ही आपला पत्ता कोठेही प्रसिद्ध करणार नाही किंवा तृतीय पक्षास देणार नाही.\nपासवर्ड तुमच्या सांकेतिक शब्द (पासवर्ड) कमीत कमी ८ अक्षरी असावा. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असावा. अक्षरचिन्हमालेतील अक्षर (a-z), अंक (0-9) आणि विशेष अक्षर ( \nपासवर्डचे पुष्टीकरण करा पासवर्ड पुनः एंटर करा. पासवर्ड एकसमान असल्याची खात्री करा.\n(nothing selected) पुरूष स्त्री तृतीयपंथी\n(nothing selected) प्राथमिकपेक्षा कमी प्राथमिक माध्यमिक शालांत / उच्च माध्यमिक उच्च माध्यमिक मध्यस्तर / विद्यापीठपूर्व वरिष्ठ उच्च माध्यमिक पदवीला समकक्ष नसलेली गैर-तांत्रिक पदविका किंवा प्रमाणपत् पदवीला समकक्ष नसलेली अ-तांत्रिक पदविका किंवा प्रमाणपत्र पदवी पदव्युत्तर सीए / सीएस बी एड् एम एड् एमबीए एमबीबीएस पीएच डी इतर\nइतर आपण इतर हा पर्याय स्वीकारला असल्यास कृपया येथेही माहिती भरा\n(nothing selected) राज्य निवडा आंध्र प्रदेश अंदमान आणि निकोबार अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंडीगड छत्तिसगढ दादरा नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर झारखंड कर्��ाटक केरळ लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड ओरिसा पुडुच्चेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडु तेलंगाना त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल\n(nothing selected) अभ्यासक संशोधक स्वयंसेवी संस्था व्यावसायिक विद्यार्थी शेतकरी आरोग्य व्यावसायिक उपवैद्यकीय व्यावसायिक तंत्रकेंद्र चालक (उदा. सामाईक सेवा केंद्र इ.) गृहिणी / गृहस्थ इतर\nइतर आपण इतर हा पर्याय स्वीकारला असल्यास कृपया येथेही माहिती भरा\nविभाग ज्याच्यात तुम्ही विकासपीडिया वर माहिती देऊ इच्छिता येथे आपण दोन प्राविण्यक्षेत्रे निवडू शकता. आपली पहिली निवड हे आपले प्रथम प्राधान्य मानले जाईल आणि दुसरी निवड हे दुसरे प्राधान्य मानले जाईल.\nबातमीपत्राचे सभासद व्हा आपणांस सभासद रहायचे नसल्यास (ही चेकबॉक्स अनचेक करा)\nआपणांस भारतीय भाषांमध्ये (युनिकोडमध्ये) टाइप करण्याचा सराव आहे का\nअटी व शर्ती मला मान्य आहेत ह्या पोर्टलवर नोंदणी करताना आपण हे मान्य करणे आवश्यक आहे की आपण ह्या पोर्टलसंबंधीच्या अटी व शर्ती वाचल्या असून त्या आपणांस समजल्या आहेत व मान्य आहेत.\nमी ऑनलाइन सामग्री योगदान अनुभव आहेत\nमी युनिकोड फॉन्ट तसेच ट्रू टाइप फॉन्टशी परिचित आहे\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Apr 05, 2013\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/04/blog-post_30.html", "date_download": "2019-07-16T01:03:08Z", "digest": "sha1:JRSJMCJ3JPZ5EUJO4W5YVHGATARRMPXX", "length": 3615, "nlines": 50, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "गाळ्याधारकांचे सुप्रिम कोर्टातील पुढील सुनावणी ८ मे २०१२ ला होणार............... - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » गाळ्याधारकांचे सुप्रिम कोर्टातील ���ुढील सुनावणी ८ मे २०१२ ला होणार...............\nगाळ्याधारकांचे सुप्रिम कोर्टातील पुढील सुनावणी ८ मे २०१२ ला होणार...............\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ३० एप्रिल, २०१२ | सोमवार, एप्रिल ३०, २०१२\nयेवला गणेश मार्केट मधील गाळ्याधारकांचे सुप्रिम कोर्टात अपिल १३९७५/२०१२ दाखल झाले आहे.सदर अपिलाची सुनावणी दि.८ मे रोजी होणार असल्याचे समजते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/updates/all/", "date_download": "2019-07-16T00:54:43Z", "digest": "sha1:SZ3SRQCT2VNADLGJFCLTOQCS62UG5W42", "length": 11144, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Updates- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nUGC NET Result June Result 2019: कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो निकाल\nनॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट National Eligibility Test (UGC NET 2019)परीक्षेचे निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे.\nमुंबईसह परिसरात 24 तासांसाठी 'रेड अलर्ट', अतिमुसळधार पावसाचा धोका\nमुंबई आणि परिसराला पावसानं झोडपलं, 10 महत्त्वाचे अपडेट्स\nमुंबईकरांनो, आज घराच्या बाहेर पडण्याआधी हा VIDEO नक्की\nयमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 29 जणांचा मृत्यू\nWeather Updates: पुढच्या 48 तासांत असा असेल पाऊस; मुंबई, कोकणसह 'या' शहरांतील पावसाचे अपडेट\nपुढच्या 48 तासांत असा असेल पाऊस; मुंबई, कोकणसह 'या' शहरांतील पावसाचे अपडेट\n Samsung Android फोन अपडेटचा दावा करण्यारं 'हे' फेक अ‍ॅप एक कोटी लोकांनी केलं डाऊनलोड\n अपडेटचा दावा करण्यारं 'हे' फेक अ‍ॅप एक कोटी लोकांनी केलंय डाऊनलोड\nअमरनाथ यात्रेकरूंसाठी भारतीय जवानांनी पर्वतालाही रोखलं, VIDEO झाला व्हायरल\nअमरनाथ यात्रेकरूंसाठी भारतीय जवानांनी पर्वतालाही रोखलं, VIDEO झाला व्हायरल\nमुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; धावपट्टीवरून विमान...Mumbai Rains | Mumbai Airport | Mumbai Rains Live Updates\nमुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; धावपट्टीवरून विमान...\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prakash-sawant-desai-transfar/", "date_download": "2019-07-16T00:39:56Z", "digest": "sha1:ZCGSVJBFQHHETYU2Q5R22GKNTNWXBAE3", "length": 7791, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आंबेनळी दुर्घटनेतून बचावलेल्या प्रकाश सावंत देसाई यांची बदली", "raw_content": "\nनवनीत कौर राणा यांची खासदारकी धोक्यात, उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल\nपवनराजे हत्याकांडाबाबत मला काहीच माहित नाही : अण्णा हजारे\nज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात गद्दारी केली अशांचा अभ्यासक्रम शिकवला जाणार : जितेंद्र आव्हाड\nकानडी तिढा : काँग्रेस – जेडीएसच्या १४ आमदारांचे राजीनामे नामंजूर\n गणेश गायतोंडे वापस आ गया..\n आता पाठ्यपुस्तकात आरएसएसच्या स्वातंत्र्यसंग्रमाच्या योगादानातील धडे\nआंबेनळी दुर्घटनेतून बचावलेल्या प्रकाश सावंत देसाई यांची बदली\nटीम महाराष्ट्र देशा- आंबेनळी घाटात बस दुर्घटनेप्रकरणी एकमेव बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावरून दापोलीत एकच संशयकल्लोळ उडाला आहे. त्यामुळे लोकांच्या भावना लक्षात घेऊन अपघातातून वाचलेले प्रकाश सावंत-देसाई यांची बदली करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दापोली कृषी विद्यापीठातून त्यांची रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे.\nआंबेनळी दुर्घटनेने हादरला होता महाराष्ट्र\n२८ जुलैला दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी, विद्यार्थी आणि चालक असे मिळून ३४ जण बसने दापोली येथून महाबळेश्वर येथे सहलीसाठी निघाले होते. आंबेनळी घाटात एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळून ३३ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातातून प्रकाश सावंत हे आश्चर्यकारकरित्या बचावले होते.\nप��रकाश सावंत यांच्यावर झाले होते गंभीर आरोप\nअपघातानंतर सावंत यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये तफावत होती. त्यामुळे एवढ्या भीषण अपघातातून प्रकाश सावंत बचावले कसे, असा सवाल मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाइकांनी करत प्रकाश सावंत देसाई यांच्या चौकशीची मागणी केली होती. तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनीही मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे चौकशीची मागणी केली होती. यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी प्रकाश सावंत देसाई यांच्याविरोधात मोर्चाही काढला होता.दरम्यान, दापोली कृषी विद्यापीठानेही आपला चौकशी अहवाल सादर करून प्रकाश सावंत देसाई यांना क्लीन चिट दिली होती.\nनवनीत कौर राणा यांची खासदारकी धोक्यात, उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल\nपवनराजे हत्याकांडाबाबत मला काहीच माहित नाही : अण्णा हजारे\nज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात गद्दारी केली अशांचा अभ्यासक्रम शिकवला जाणार : जितेंद्र आव्हाड\nराष्ट्रपतींकडून सन्मान झालेल्या CBSE टॉपरवर सामूहिक बलात्कार\nचंद्राबाबूंविरोधातील वॉरंट हे मोदी-शहांचे षडयंत्र :टीडीपी\nनवनीत कौर राणा यांची खासदारकी धोक्यात, उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल\nपवनराजे हत्याकांडाबाबत मला काहीच माहित नाही : अण्णा हजारे\nज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात गद्दारी केली अशांचा अभ्यासक्रम शिकवला जाणार : जितेंद्र आव्हाड\nकानडी तिढा : काँग्रेस – जेडीएसच्या १४ आमदारांचे राजीनामे नामंजूर\n गणेश गायतोंडे वापस आ गया..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/diwali/2008/node/95.html", "date_download": "2019-07-16T00:55:45Z", "digest": "sha1:4DUKUZICCK4FQDTZSBFYWGZAPP77BF7C", "length": 3991, "nlines": 94, "source_domain": "www.manogat.com", "title": "कथा | मनोगत", "raw_content": "मनोगत आस्वाद विवाद संवाद\nदिवाळी अंक २००८. वर्ष दुसरे.\nक्या होती है हमारी ड्यूटी \nपडू आजारी, मौज हीच वाटे भारी...\nआवरताना काल मिळाल्या काही कविता\nथरथरता अधर अजून का\nसोडला मी भरतार (विडंबन)\nहोता वसंत, होता सुमनात वास बाकी\nकोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना\nज्योतिष- भविष्याच्या पाऊलखुणांचा मागोवा\nमहाराष्ट्राचे वैभव: हेमाडपंती मंदिरे\nरुडयार्ड किप्लिंग- जंगलबुकचा जनक\nरूट ३१२ - एक आगळावेगळा चीनप्रवास\nमराठी शुद्धलेखनाचे नियम मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच असावेत\nसपाटीकरणाऐवजी प्रमाणीकरण करू या\nभूपट्ट विवर्तन : माहित�� आणि महती\nप्रा. प्र. ना परांजपे : एक संवाद\nप्रा. रोहिणी गोडबोले : एक संवाद\nपुन्हा वर | मनोगत दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2019-07-16T00:19:44Z", "digest": "sha1:IIA42C7XE75HVZBBSN6QPO3L4KX2ICNZ", "length": 3812, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "इंद्रजित देविदास साळुंके Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - इंद्रजित देविदास साळुंके\nमराठा आरक्षणासाठी भाजपच्या युवा मोर्चा उपाध्यक्षाचा राजीनामा\nमराठा समाजाला आरक्षण न दिल्यामुळे भाजपमध्ये राजीनामास्त्र सुरु झालं आहे. उस्मानाबाद भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देविदास साळुंके यांनी राजीनामा दिला आहे...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/breaking-news/news/4/rishi-kapoor-wont-be-able-to-attend-mother-krishna-raj-kapoor-cremation.html", "date_download": "2019-07-16T00:30:09Z", "digest": "sha1:6IQX6AHI4FV2IYMO6F2W2H7FTCBEWZQB", "length": 8701, "nlines": 106, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": ".......म्हणून ऋषी कपूर आईच्या अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणार नाहीत", "raw_content": "\nHomeLatest Bollywood NewsBreaking News.......म्हणून ऋषी कपूर आईच्या अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणार नाहीत\n.......म्हणून ऋषी कपूर आईच्या अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणार नाहीत\nबॉलिवूडमधील सर्वात मोठं कुटुंब कपूर यांच्यावर आज शोककळा पसरली आहे. कपूर कुटुंबा���ा आधारस्तंभ असलेल्या कृष्णा राज कपूर यांचं निधन झालं आहे. आज कपूर कुटुंबियांच्या सांत्वनासाठी त्यांचे नातेवाईकच नाही तर सर्व सेलिब्रिटींची रीघ लागली आहे. संपूर्ण कपूर कुटुंबिय शोकसागरात बुडाले आहे.\nकृष्णा राज कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी रणधीर कपूर, रीमा जैन, करिना कपूर, करिश्मा कपूर, राजीव कपूर, रणबीर कपूर ही सर्व जवळची मंडळी पोहचली असली तरी यात एक महत्त्वाचे व्यक्ती नसल्याचे सतत जाणवत आहे. ते म्हणजे कृष्णा राज कपूर यांचा मुलगा आणि अभिनेते ऋषी कपूर त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर कुठेच दिसले नाही.याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते आईच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत.\nऋषी कपूर यांनी ट्विट करुनच आपण अमेरिकेला उपचार घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती सर्वांना दिली होती. “मी बॉलिवूडमध्ये गेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक काळ घालवला आहे. येथेच मला तुम्ही भरभरुन प्रेम दिलं. त्यामुळे माझ्याविषयीची माहिती माझ्या चाहत्यांना मिळावी ही माझी इच्छा. मी काही दिवस वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला रवाना होत आहे. कोणतीही काळजी करु नका. मी लवकरच भारतात परत येईन. तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच.”\nसूत्रांच्या माहितीनुसार, “ ऋषी अंत्यसंस्कारासाठी अमेरिकेहून परतू शकत नाहीत. हे खुपच दूरचं अंतर आहे आणि मुख्य म्हणजे त्यांच्यावर उपचार सुरु झाले असून ते अर्धवट टाकून येता येणार नाही.”\nरोहित शेट्टीचा आगामी सिनेमा 'वीर सूर्यवंशी'चा हा दमदार फर्स्ट लुक पाहिलात का\nExclusive: रितेश देशमुख म्हणतो,शिवाजी महाराजांवरील सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरु\n'मीडियम स्पाइसी'च्या टीमने सईला दिलं बर्थडे सरप्राईज\nअमृता खानविलकरचा बीचवरील हा अंदाज तुम्हालाही घायाळ करेल\n'सुपर 30' सिनेमाच्या संगीताची धुरा या मराठमोळ्या संगीतकारांच्या हातात\nआता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तुम्ही ओळखलं का याला\nVideo : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर\nExclusive: अक्षयचा लंडन दौरा अर्धवट, ‘मिशन मंगल’ च्या लाँचसाठी भारतात परत\n....... पण आता एका हटके अंदाजात\nमराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं\nमेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'स्माईल प्लीज'ची निवड\nलागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर\nविक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं स्क्रिनिंग झोकात\nनिखळ हास्याचा झरा असलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का\nBirthday Special: 'बिग बॉस मराठी'मुळे या अभिनेत्याच्या करियरला मिळाली नवी सुवर्णझळाळी\nनचिकेतच्या ‘गर्लफ्रेंड’ला नक्की कशाचं कोडं पडलं आहे\n‘जीवलगा’मधील या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्ही म्हणाल वॉव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/custom_lang.php?number=88&user_lang=mr", "date_download": "2019-07-16T00:25:20Z", "digest": "sha1:S4PLNM7HWVLDH4GQLM2BVX2SVO3ORU3S", "length": 4065, "nlines": 43, "source_domain": "www.50languages.com", "title": "Custom", "raw_content": "\nविसरू नये याकरिता टीपा\nशिकणे नेहमी सोपे आहे असे नाही. कितीही मजा असली तरीही, ते थकवणारे असू शकते. परंतु जेव्हा आपण काहीतरी शिकतो तेव्हा, आपण आनंदी असतो. आपल्याला आपल्या प्रगतीचा आणि स्वतःचा अभिमान वाटतो. दुर्दैवाने, आपण काय शिकलो हे विसरू शकतो. विशेषतः ही समस्या अनेकदा भाषेबाबत येऊ शकते. शाळेमध्ये आपल्या पैकी बरेच जन एक किंवा अनेक भाषा शिकतो. शाळेनंतर ते ज्ञान लक्षात राहत नाही. आता आपण महत्प्रयासाने एखादी भाषा बोलू शकतो. आपली मूळ भाषा आपल्या दैनंदिन जीवनावर जास्त प्रभाव टाकते. अनेक परकीय भाषा या सुटीमध्येच वापरल्या जातात. परंतु, ज्ञानाची जर उजळणी केली नाही तर ते लक्षात राहू शकत नाही. आपल्या मेंदूस व्यायाम हवा आहे.\nअसे म्हणले जाऊ शकते की.तो एका स्नायू सारखे कार्य करतो. या स्नायूस जर व्यायाम मिळाला नाही तर ते कमकुवत होऊ शकते. परंतु, विसाळूपण टाळण्यासाठी अनेक मार्ग आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही शिकलात त्याचा वारंवार वापर करा. सातत्यपूर्ण कार्य इथे मदत करू शकेल. तुम्ही आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी एक छोटीशी दैनंदिन नित्यक्रम आखू शकता. उदाहरणार्थ, सोमवारी तुम्ही परकीय भाषेमध्ये पुस्तक वाचू शकता. बुधवारी परकीय भाषेतील रेडिओ वाहिनी ऐकू शकता. त्या नंतर शुक्रवारी तुम्ही परकीय भाषेमध्ये जर्नल लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही वाचणे, ऐकणे आणि लिहिणे या क्रिया बदलू शकता. परिणामी, आपले ज्ञान विविध प्रकारे सक्रिय राहते. हा व्यायाम फार जास्त वेळ असण्याची गरज नाही अर्धा तास पुरेसा आहे. परंतु, तुम्ही नियमितपणे सराव करणे महत्वाचे आहे संशोधन असे दर्शविते की आप��� जे काही शिकतो ते आपल्या मेंदूमध्ये कित्येक दशके राहते. ते फक्त पुन्हा एकदा ड्रावरमधून बाहेर (सराव) काढणे महत्वाचे आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-16T00:45:42Z", "digest": "sha1:VJD6NHWUAAF6SWIV4DIPMHY2JKEHJK6H", "length": 16595, "nlines": 183, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…तर टाटा धरणातील पाणी ठरणार वरदान | Dainik Prabhat", "raw_content": "\n…तर टाटा धरणातील पाणी ठरणार वरदान\nपाणी वळविण्यासंदर्भात संमिती स्थापन\nअद्यापर्यंत एकही बैठक नाही\nपुणे – टाटा जलविद्युत प्रकल्पांसाठी मागील 90 वर्षांपासून मुळशी, लोणावळा, वळवण, शिरवटा, सोमवाडी आणि ठोकरवाडी या धरणांमधून दरवर्षी 42.50 टीएमसी पाणी पश्‍चिमेकडे वळविण्यात येऊन वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. टाटा जलविद्युत प्रकल्पातून वळविण्यात येणारे पाणी पुन्हा भीमा खोऱ्यातील दुष्काळी भागांना देण्यासाठी शासनाने ऑगस्टमध्ये एक समिती नेमली. या समितीने तीन महिन्यांत याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. मात्र दोन महिने उलटून समितीची एकही बैठक झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. एका बाजूला राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना टाटा धरणातून हे पाणी जनतेला मिळाले तर त्यांच्यासाठी वरदान ठरणार आहे. मात्र या प्रश्‍नाकडे शासनाकडून गांभार्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे.\nटाटा जलविद्युत प्रकल्पातून वळविण्यात येणारे पाणी भीमा या तुटीचे खोऱ्यातील असून या खोऱ्यातील बहुतांश भाग दुष्काळग्रस्त आहे. तसेच वाढत्या शहरीकरणामुळे व औद्योगिकीकरणामुळे पाण्याच्या मागणीत वाढ झालेली आहे. यासर्व पार्श्‍वभूमीवर वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे पाण्याचे प्रमाण टप्प्याटप्याने कमी करून ते पाणी पुन्हा पूर्वेकडे वळविण्याकरिता करण्याच्या उपाययोजनांसाठी शासनाने ऑगस्ट महिन्यात समिती नेमली. या समितीला तीन महिन्यांत आपला अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. या समितीच्या नियुक्तीमुळे पुणे शहरातील नागरिकांना पिण्यासाठी, औद्योगिक कंपन्यांसाठी आणि सिंचनासाठी जादा पाणी उपलब्ध होऊ शकते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदरवर्षी कोयना जलविद्युत प्रकल्पाद्वारे 67.50 टीएमसी व टाटा जलविद्युत प्रकल्पा���्वारे 42.50 टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. जिल्ह्यातील मुळशी व इतर पाच धरणांतून वीजनिर्मितीसाठी वापरले जाणारे 42.50 टीएमसी इतके पाणी कोकणात जाते. त्या पाण्याचा उपयोग जिल्ह्यातील दुष्काळी भागांना होत नाही.\nकृष्णा पाणी तंटा लवादाने प्रति जलवर्षाकरिता खोऱ्याबाहेर पाणी वळविण्यासाठी सरासरी व अधिकची मर्यादा ठरवून दिली आहे. राज्य जलनितीनुसारपिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यानंतर सिंचनासाठी पाणी असा वापरण्याचा क्रम ठरला आहे. तसेच विविध पर्यायांद्वारे वीज उपलब्ध करणे व शक्‍य असल्याने पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता वीजनिर्मितीसाठीचे पाणी वळविण्याच्या आवश्‍यकतेबाबत फेरअभ्यास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.\nसिंचन प्रकल्प घेण्यावरही मर्यादा\nपुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत आहे. औद्योगिक कंपन्याही येत आहेत. त्यामुळे पिण्यासाठी तसेच औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वाढत आहे. त्याचबरोबर सिंचनासाठी या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी लागणार असून शाश्‍वत स्वरुपातील पाणी उपलब्ध होत नसल्याने सिंचन प्रकल्प घेण्यावरही मर्यादा येत आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर शासनाने समिती ऑगस्ट महिन्यात नेमली. या समितीने तीन महिन्यांत अभ्यास करून याचा अहवाल शासनाला सादर करणे अपेक्षित आहे. मात्र दोन महिने झाले तरी या समितीची एकही बैठक झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nया समितीला मुदतवाढ देण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. लवकरच याबाबत बैठक घेऊन ही समिती आपला अहवाल शासनाला सादर करेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.\nटाटा व कोयना जलविद्युत प्रकल्पांसाठीचे पाणी पुन्हा पूर्वेकडे वळविले तर पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.\nव्हिडीओ – जाणून घ्या आजच्या TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nसर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात – संभाजी पाटील-निलंगेकर\n40 टक्के बांधकाम सक्‍तीच्या निर्णयाचा होणार फेरविचार – सुभाष देसाई\nराज्यात साथरोगाची परिस्थिती नियंत्रणात; आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही\nबंजारा तांड्यांना ग्रामपंचायतीमध्ये गटाचा दर्जा देऊन विकास करणार – देवेंद्र फडणवीस\nकुशल कामगारांच्या कामाला पाठबळ मिळणे आवश्य��� – राज्यपाल सी. विद्यासागर राव\nमहिन्याभरात अंदाज घेऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग : चंद्रकांत पाटील\n“वाहन’ प्रणालीवर दिसणार विम्याच्या नोंदी\nअसे घडले पुणे : ऐतिहासिक ‘शिंदे छत्री’\nकर्नाटकचे बंडखोर आमदार शक्तिपरीक्षेवेळी राहणार अनुपस्थित\nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/expectation-of-vice-president-venkaiah-naidus-need-to-give-a-new-direction-to-the-entire-agriculture-sector/", "date_download": "2019-07-16T00:22:48Z", "digest": "sha1:TSAH45M3MBZ2J7LTFXIR5XUESTHTBB2I", "length": 13101, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संपूर्ण कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याची गरज उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांची अपेक्षा | Dainik Prabhat", "raw_content": "\nसंपूर्ण कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याची गरज उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांची अपेक्षा\nमुंबई – देशातल्या संपूर्ण कृषी क्षेत्राला नवी दिशा देणे गरजेचे असून आपले लक्ष साध्य करण्यासाठी प्रयत्नांमध्ये अचूकता आवश्‍यक आह��, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. मुंबईत आयोजित कृषीसाठी माहिती तंत्रज्ञान विषयक आशिया-प्रशांत महासंघाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते. याच कार्यक्रमात कृषी क्षेत्रात संगणकांविषयीची जागतिक परिषदही आयोजित करण्यात आली होती. भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आयआयटी मुंबईने या दोन्ही परिषदांचे आयोजन केले होते. या परिषदेची संकल्पना “कृषी क्षेत्रात अचूकता आणण्यासाठी संशोधन’ अशी होती.\nकृषी क्षेत्रात संशोधन करतांना त्यात अचूकता आणणे किंवा जमिनीच्या पोतानुसार पिकांचे व्यवस्थापन करणे ही उत्तम पीक उत्पादनाची गुरूकिल्ली आहेच शिवाय त्यामुळे प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचेही संरक्षण होऊ शकते, असे उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. नागरी आणि ग्रामीण भागातील दरी फार काळ राहणे योग्य नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण भागातल्या लोकांचे जीवनमान सुखी करण्यासाठी हे तंत्रज्ञान जलद गतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवे, असे ते म्हणाले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकृषी क्षेत्र एकाच वेळी शाश्वत आणि उत्तम नफा देणारे बनविण्यासाठी आवश्‍यक असे तंत्रज्ञान स्वीकारायला हवे. यामुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न मिटेल शिवाय जीवन जगण्यासाठीच्या संधींमध्येही वाढ होईल. शेतीसोबत मत्स्यव्यवसाय, पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन अशा संलग्न उद्योगांना चालना द्यायला हवी. भारतात कृषी हा महत्त्वाचा व्यवसाय असून त्यात फायदा होण्यासाठी नवी साधने आणि उपकरणे वापरुन शेतीचा खर्च कमी करायला हवा. त्याशिवाय हवामान आणि पणन या दोन क्षेत्रात शेतकऱ्यांना अचूक माहिती देण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.\nभारतात शेतीचे हेक्‍टरी उत्पादन वाढवण्याची गरज आहे तसेच पाणी, ऊर्जा आणि इतर संसाधनांचा समतोल वापर करणेही आवश्‍यक आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यायला हवी असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.\nमंथन : शेती क्षेत्राची संतुलित वाढ अपेक्षित\nआधारभूत किंमतीने तूर खरेदीसाठी राज्यात 134 केंद्रे\nव्यापार मेळाव्यामुळे ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ : सुभाष देसाई\nराहुरी कृषीविद्यापीठातर्फे कव��े परिसरात मोफत पेरणी\nबिगर बॅंकिंग वित्तसंस्था अडचणीत\nराज्यात रब्बी पिकांना बसणार फटका\nसेंद्रिय शेतीनंतर आता योगिक शेतीचाही प्रयोग\nउद्योगांत स्पर्धात्मकतेत भारत पिछाडीवर\nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-jharkhand-bjp-man-washes-mp-nishikant-dubey%E2%80%99s-feet-drinks-same-water-3144", "date_download": "2019-07-16T00:06:01Z", "digest": "sha1:QVEXFGDJ4ZLTXFFSDWXICUA6NFILRJAC", "length": 6047, "nlines": 99, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news Jharkhand BJP man washes MP Nishikant Dubey’s feet, drinks same water | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(Video) खासदाराचे पाय धुऊन प्यायला पाणी, भाजप कार्यकर्त्याचं किळसवाणं कृत्य\n(Video) खासदाराचे पाय धुऊ��� प्यायला पाणी, भाजप कार्यकर्त्याचं किळसवाणं कृत्य\n(Video) खासदाराचे पाय धुऊन प्यायला पाणी, भाजप कार्यकर्त्याचं किळसवाणं कृत्य\n(Video) खासदाराचे पाय धुऊन प्यायला पाणी, भाजप कार्यकर्त्याचं किळसवाणं कृत्य\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nखासदाराचे पाय धुऊन प्यायला पाणी, भाजप कार्यकर्त्याचं किळसवाणं कृत्य\nVideo of खासदाराचे पाय धुऊन प्यायला पाणी, भाजप कार्यकर्त्याचं किळसवाणं कृत्य\nझारखंडच्या गोड्डा इथल्या खासदारांचे भक्त त्यांचे पाय धुवून त्यांचं पाणी पितानाचा एक व्हिडीओ समोर आलाय.\nभाजपच्या एका कार्यकर्त्यानं एका कार्यक्रमात गोड्डाचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे पाय धुवून ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन केलंय.\nहा धक्कादायक, किळसवाना प्रकार कॅमेरात कैद झालाय. महत्त्वाचं म्हणजे स्वत: खासदार साहेबांनीच हा व्हिडीओ आपल्या फेसबूक वॉलवर पोस्ट केला होता. त्यानंतर जोरदार टीका झाल्यावर त्यांना शहाणपण आलं आणि त्यांनी हा व्हिडीओ आपल्या पेजवरून हटवला\nझारखंडच्या गोड्डा इथल्या खासदारांचे भक्त त्यांचे पाय धुवून त्यांचं पाणी पितानाचा एक व्हिडीओ समोर आलाय.\nभाजपच्या एका कार्यकर्त्यानं एका कार्यक्रमात गोड्डाचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे पाय धुवून ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन केलंय.\nहा धक्कादायक, किळसवाना प्रकार कॅमेरात कैद झालाय. महत्त्वाचं म्हणजे स्वत: खासदार साहेबांनीच हा व्हिडीओ आपल्या फेसबूक वॉलवर पोस्ट केला होता. त्यानंतर जोरदार टीका झाल्यावर त्यांना शहाणपण आलं आणि त्यांनी हा व्हिडीओ आपल्या पेजवरून हटवला\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agrowon-technowon-mango-processing-and-storage-7653", "date_download": "2019-07-16T01:16:11Z", "digest": "sha1:J6AFMYECHMGRNY6UZQKLKN43OCGC5FUS", "length": 31605, "nlines": 186, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, technowon, mango processing and storage | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआंब्यावरील प्रक्रिया अन् साठवण\nआंब्यावरील प्रक्रिया अन�� साठवण\nडॉ. आर. टी. पाटील\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nआंबा हा कच्च्या आणि पिकलेल्या दोन्ही स्वरुपामध्ये आवडीने खाल्ला जातो. मात्र, नैसर्गिकरीत्या वर्षातील काही महिनेच उपलब्ध असलेल्या या फळांवर योग्य प्रक्रिया केल्यास वर्षभर साठवणे शक्य आहे.\nआंबा हा कच्च्या आणि पिकलेल्या दोन्ही स्वरुपामध्ये आवडीने खाल्ला जातो. मात्र, नैसर्गिकरीत्या वर्षातील काही महिनेच उपलब्ध असलेल्या या फळांवर योग्य प्रक्रिया केल्यास वर्षभर साठवणे शक्य आहे.\nआंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून, सर्व राज्यामध्ये त्याचे उत्पादन होते. जागतिक पातळीवर एकूण उत्पादनामध्ये आणि निर्यातीमध्ये भारत अग्रगण्य आहे. एपीडाच्या माहितीनुसार, भारतामध्ये २२० हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड असून, वार्षिक उत्पादन १९ दशलक्ष टन आहे. जानेवारी ते एप्रिल २०१७ या काळात ६०.४१ दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी निर्यात करण्यात आली. आंब्याच्या एक हजारापेक्षा अधिक जाती भारतामध्ये लागवडीखाली आहेत. त्यातील तोतापुरी, हापूस, दशहेरी, केसर या सारख्या ३० जाती निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. जानेवारी ते एप्रिल या काळात महाराष्ट्र, तमिलनाडू, गुजरात, पश्चिम बंगाळ, कर्नाटक या सारख्या सुमारे १७ राज्यांतून निर्यात करण्यात आली. त्यात महाराष्ट्र राज्यातून सर्वात अधिक आंबा (५५ टक्के) निर्यात होते. येथून आंब्याच्या १७ जातींची निर्यात होते. त्यानंतर तमिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर असून, येथून १४ जातींची निर्यात होते.\nआंब्याचा हंगाम मार्चअखेर ते जून असा साधारणतः १०० दिवसांमध्ये संपतो. हा काळात हवामानाच्या दृष्टीने तसा अस्थिर असल्याने अनेक अडचणीही येतात. त्यामुळे साठवण आणि प्रक्रियेकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आंब्यापासून कच्च्या (कैरी) आणि पक्व अशा दोन्ही अवस्थेमध्ये विविध पदार्थांची निर्मिती करता येते.\nकैरी ः चटण्या, लोणची, वाळवणानंतरचे पदार्थ. त्यासाठी हिरव्या स्थितीमध्ये काढल्यानंतर त्वरित ताजी फळे वापरली जातात.\nआंबा ः कॅन्ड आणि गोठवलेले काप, प्युरी, रस, वाळवलेले पदार्थ.\nप्रक्रियेसाठी पक्वतेची योग्य अवस्था ओळखण्याची सोपी आणि विश्वासार्ह पद्धती अद्यापही उपलब्ध नाही. या अवस्थेचा अंतिम उत्पादनाच्या दर्जावर परिणाम होतो.\nकाही प्रक्रियेमध्ये साल काढलेल्या किंवा सालीसह कापांची आवश्यकता असते. पक्व आंब्याची साल काढण्यासाठी योग्य असे यंत्र उपलब्ध नाही.\nलोणचे : लोणच्याचे खारे आणि तेलाचे असे दोन प्रकार आहेत. त्यातही कोयीसह आणि कोयीविना असे आणखी उपप्रकार पडतात. लोणच्याच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने मिठाचा वापर होतो. त्यातही मसाल्यानुसार फरक पडतो. त्याचे विविध फॉर्म्युले आहेत. पाव किलो, अर्धा किलो ते पाच किलोपर्यंत मोठ्या तोंडाच्या बाटलीमध्ये कैरीच्या फोडी, मसाले एकत्र केले जातात. तीन दिवसांनंतर चांगल्या प्रकारे हलवून पुन्हा बाटलीत भरले जाते. लोणच्याच्या थरांवर १ ते २ सेंमी येईल, इतका तेलाचा थर दिला जातो.\nचटणी : यामध्ये विविध प्रकार असून, कच्च्या किंवा अर्ध पक्व अवस्थेतील कैऱ्यापासून साल काढून, फोडी किंचिंत मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे शिजवून घेतल्या जातात. त्यातून मिठ, साखर, मसाले, व्हिनेगर योग्य प्रमाणात मिसळले जाते. पुन्हा मध्यम आचेवर शिजवल्याने घट्ट प्युरी तयार होते. उर्वरीत घटक मिसळून मंद आचेवर पाच मिनिटे शिजवले जाते. थंड केल्यानंत निर्जंतुकीकरण केलेल्या बाटल्यामध्ये भरून ठेवले जाते. मसाल्यामध्ये जिरे, दळलेल्या लवंगा, दालचिनी, मिरीच, आले, जायफळ यांचा समावेश असतो. त्यात वाळवलेल्या फळे, कांदा, लसूण यांचा वापरही करता येतो.\nवाळवलेले किंवा निर्जलीकरण केलेले काप ः\nसालीसह किंवा सालीविना कैऱ्या सूर्यप्रकाशामध्ये वाळवल्या जातात. अशा वाळवलेल्या कैऱ्यापासून भुकटी तयार केली जाते, त्याला आमचूर म्हणतात.\nया प्रक्रियेमध्ये ब्लांचिंग, सल्फरींग आणि यांत्रिकी वाळवण प्रक्रियेतून रंग, पोषकता टिकवण्यासोबतच साठवण क्षमता वाढवता येते.\nविविध प्रक्रियासाठी आमचूर किंवा खटाई किंवा कैरी भुकटी वापरता येते. त्यातून वर्षभर कैरीची चव चाखता येते. ही कैरी मिठासह किंवा शिवाय गोठवता येते.\nआंब्याचे प्युरीमध्ये रूपांतर केले जाते. या प्युरीचा उपयोग पुढील रस, स्क्वॅश, जॅम, जेली आणि अन्य निर्जलीकरण उत्पादनासाठी करता येतो. प्युरीच्या साठवणीसाठी रसायने, गोठवण प्रक्रिया किंवा कॅनिंग यांचा वापर होतो. मोठ्या उद्योगामध्ये बॅरलमध्ये प्युरींचा साठवण केली जाते. त्यातून ताज्या आंब्याची उपलब्धता नसताना वर्षभर प्युरीची उपलब्धता होण्यास मदत होते.\nप्युरी तयार करण्यासाठी संपूर्ण किंवा साल काढलेल्या फळांचा वापर केला जातो. मात्र, अलीकडे खर्चात बचत करण्यासाठी साली काढण्याचे टाळले जाते. ज्या उत्पादनासाठी सालीचा उग्र गंध टाळणे आवश्यक आहे, तेवढ्याच उत्पादनासाठी साली काढून प्युरी तयार केली जाते. तयार उत्पादने साठवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाच्या तुलनेमध्ये प्युरी साठवणीसाठी अत्यंत कमी खर्च लागतो. व्यावसायिक प्रक्रियांसाठी चाकूच्या साह्याने काप करून साली काढण्याची पद्धत प्रामुख्याने वापरली जाते. काही आंबा जातीसाठी बाष्प आणि लाय यांचाही वापर करता येतो.\nपिकलेल्या आंब्याची प्युरी करण्याची सोपी पद्धत :\nसहज झाकता येईल अशा कक्षामध्ये पूर्ण आंब्यावर २ ते २.३० मिनिटे वाफ सोडली जाते. त्यानंतर ते स्टेनलेस स्टिलच्या टाकीत टाकतात.\nवाफेमुळे साल मऊ झाल्याने पल्परच्या साह्याने गर काढता येतो. पल्परमध्ये नेहमीच्या प्रोपेलर ब्लेड खाली १२.७ ते १५.२ सेमी अंतरावर करवतीच्या आकाराच्या प्रोपेलर ब्लेड लावल्या जातात. सातत्यपूर्ण सेंट्रिफ्यूज पद्धतीने कोयीपासून रस वेगळा केला जातो.\nगर पुढे ०.०८४ सेंमी चाळणीतून जातो. त्यामुळे रसातील तंतू आणि तुकडे बाजूला होतात.\nहा आंब्यांचा रस गोठवला जातो, किंवा कॅनिंग किंवा बॅरलमध्ये भरून पुढील प्रक्रियेसाठी साठवला जातो.\nअधिक काळ साठवण्यासाठी उष्णता देणे आवश्यक आहे. त्याच्या दोन पद्धती आहेत.\nपद्धत १ : प्युरी प्लेट हीट एक्स्चेंजरमधून पुढे पंप केली जाते. त्याचे तापमान एक मिनिटांपर्यंत ९० अंश सेल्सिअस झाल्यानंतर ३५ अंश सेल्सिअसपर्यंत थंड केले जाते. या तापामानाला पॉलिप्रोपेलिन लाईनर असलेल्या टिन भांड्यामध्ये (१० किलो क्षमतेच्या) भरून वजा २० अंश सेल्सिअस तापमानाला गोठवला जातो.\nपद्धत २ : रसाचे आम्लीकरण करून त्याचा पीएच ३.५ पर्यंत कमी केला जातो. त्यानंतर ९० अंश सेल्सिअस तापमानाला तापून पाश्चरायझेशन करतात. त्यानंतर उष्ण असतानाच ६ किलो उच्च घनतेच्या पॉलिइथिलीन भांड्यामध्ये भरून ठेवतात. ही भांडी उकळत्या पाण्याच्या साह्याने निर्जंतुकीकरण करून घेतलेली असतात. ही भांडी हवाबंद करून थंड पाण्यामध्ये गार करतात.\nगराच्या आम्लीकरणासाठी ०.५ ते १.० टक्के सायट्रीक आम्लाचा वापर करतात. त्यानंतर थंड करून त्यात सल्फर डाय ऑक्साईड (SO२) १००० ते १५०० पीपीएम पातळीपर्यंत मिसळले जाते. या दोन पद्धतीतून कॅनिंगच्या खर्चात बचत साध्य होते. आंब्याची प्युरी साठवण्यासाठी लाकडी बॅरलचाही वापर केला जातो.\nआंब्याचे काप कॅनिंग किंवा गोठवणीद्वारे साठवता येतात. त्यानंतर निर्जंतुकीकरण करून शीतकक्षामध्ये ठेवतात. किंवा आंबा कापांचे निर्जलीकरण केले जाते. अशा प्रकारे साठवलेल्या कापापासून रस मिळवण्यासाठी उष्णता प्रक्रियांचा वापर केला जातो.\nपेय ः व्यावसायिक पेयांमध्ये रस, मधासारखा घट्ट रस आणि स्कॅश यांचा समावेश होतो. रस आणि मधासारखा घट्ट रस तयार करण्यासाठी प्युरी, साखर, पाणी आणि सायट्रीक अॅसिड यांचे स्थानिक स्वादाच्या मागणीनुसार मिश्रण केले जाते. स्कॅश निर्मितीसाठी वरील घटकांमध्ये अॅस्कॉर्बिक अॅसिड, रंग आणि घट्ट करणाऱ्या घटकांचा (थिकनर) वापर केला जातो.\nआंबा रसाच्या निर्मितीसाठी प्युरीमध्ये समान प्रमाणामध्ये पाणी मिसळून घेतात. त्यातील एकूण विद्राव्य घन पदार्थ (टीएसएस) १२ ते १५ टक्के आणि आम्लता ०.४ ते ०.५ टक्के ठेवली जाते.\nवाळवलेले किंवा निर्जलीत काप ः\nपिकलेले आंब्याचे काप वाळवून पूर्ण काप किंवा भुकटीच्या स्वरुपात साठवले जातात. वाळवण्यासाठी सूर्यप्रकाश, टनेल डिहाड्रेशन, व्हॅक्यूम ड्रायिंग, ऑस्मोटीक डिहायड्रेशन या पद्धतीचा वापर केला जातो. व्यवस्थित पॅकिंग करून साठवल्यास आंबा अधिक काळ स्थिर आणि पोषक स्वरुपात राहतो.\n१) आंब्याचे काप साखरेच्या ४० अंश ब्रिक्स, ३००० पीपीएम सोडीयम ऑक्साईड, ०.२ टक्के अॅस्कॉर्बिक अॅसिड आणि १ टक्के सायट्रीक अॅसिड या द्रावणामध्ये १८ तासासाठी बुडवून ठेवले जातात. त्यानंतर इलेक्ट्रिक कॅबिनेट फ्लो ड्रायरमध्ये ६० अंश सेल्सिअस तापमानामध्ये ठेवून वाळवले जातात. अशा उत्पादनाची साठवणूक एक वर्षापर्यंत करता येते.\n२) आंबा प्युरीपासून पावडर आणि फ्लेक्स तयार करण्यासाठी ड्रम ड्रायिंग पद्धत ही कार्यक्षम, आर्थिक दृष्ट्या परवडणारी ठरते. फक्त उष्णता प्रक्रियेमुळे वाळवलेल्या उत्पादनांना शिजवल्या प्रमाणे गंध किंवा स्वाद येण्याची शक्यता असते.\nपिकलेल्या आंब्याची गोठवण : आंबा गर घनाकृती आकारामध्ये कापून, पॅनमध्ये ठेवतात. त्यावरून आणि खालून प्लॅस्टिक आच्छादन केले जाते. ते २४ तासांसाठी गोठवणगृहात ठेवतात. त्यानंतर हे घन पॅनमधून फ्रिज बॅगमध्ये दीर्घकाळासाठी फ्रिजरमध्ये ठेवता येतात.\nभारत हापूस महाराष्ट्र गुजरात कर्नाटक तमिळनाडू हवामान यंत्र machine साखर खत fertiliser ब्रिक्स फ्रिज शेती कृषी प्रक्रिया\nआंब्यावरील प्रक्रिया अन् साठवण\nआंब्यावरील प्रक्रिया अन् साठवण\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर ठिय्या...\nनाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती जगावी; मात्र आम्हालाही जगू द्यावे.\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nखवा बनविण्याची सुधारित पद्धतपारंपरिक पद्धतीमध्ये खवा बनविण्यासाठी सातत्याने...\nयंत्राने करा पेरणी, आंतरमशागतसध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. काही...\nगुळासाठी नवीन ऊस वाण : फुले ०९०५७ गूळ निर्मिती योग्य ऊस जातीची लागवड, वेळेवर तोडणी...\nलेट्यूस पिकासाठी स्वतः शिकणारी यंत्रेकृत्रिम बुद्धीमत्तायुक्त तंत्रज्ञान किंवा यंत्रे...\nपशुखाद्यामध्ये सागरी वनस्पती करतील...पशुपालनाद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनचे प्रमाण...\nबायोगॅसने दिली विविध यंत्रांना ऊर्जाबीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाने...\nकाजू प्रक्रिया लघू उद्योगकाजू प्रक्रियेमध्ये उद्योजकतेच्या मोठ्या संधी...\nसोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ तंत्र फायदेशीररुंद वरंबा सरी पद्धतीत सोयाबीन पेरणी वरंब्यावर...\nनियंत्रित तापमानामध्ये प्रयोग करणे झाले...विविध प्रकारच्या तापमानाचे पिकांवरील परिणाम...\nमखना लाह्यानिर्मिती प्रक्रियेचे केले...बिहारसह पू्र्वेकडील राज्यांमध्ये तलावामध्ये...\nकमी खर्चिक, बंदिस्त पद्धतीचे शेतमाल...कोल्हापूर येथील निसर्ग मित्र परिवार संस्थेने...\nदूध संकलन केंद्रासाठी आवश्यक उपकरणेदूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन...\nलसणाच्या साठवणीसाठी कमी खर्चाची साठवण...राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसूण हे पीक...\nमधुमक्यावरील प्रक्रियामधुमक्याच्या काढणीनंतर पुढील प्रक्रिया या त्वरीत...\nसुधारित पेरणी यं��्रांमुळे वाचतील कष्टखरीप हंगामातील ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर, मूग,...\nमलमूत्र प्रक्रियेतून विद्युतनिर्मितीचे...बायोइलेक्ट्रिक शौचालय हे मायक्रोबिअल इंधन सेल...\nयंत्राने काढा जांभळाचा गरकृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने जांभूळ गर...\nशेती नियोजनामध्ये हवामान सल्‍ला उपयुक्‍तकृषी हवामान सल्‍ल्‍याचा उपयोग...\nयंत्रावर तयार करा हातसडीचा तांदूळहातसडी तांदळाविषयी वाढणारी जागरूकता आणि मागणीचा...\nपीक लागवडीसाठी इन्कलाइंड प्लेट प्लांटरपारंपरिक पद्धतीच्या पेरणीमुळे रोपांच्या विरळणीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-banana-fruit-crop-advice-11526?tid=149", "date_download": "2019-07-16T01:06:15Z", "digest": "sha1:A22Z4T3YVU43Y5MZCHPRT4IPBXIMX4TQ", "length": 16337, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, banana fruit crop advice | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nसद्यःस्थितीत नवीन मृगबागेची केळी प्राथमिक वाढीच्या अवस्थेत, कांदे बाग केळी घड कापणीच्या अवस्थेत; तर आंबेबाग (फेब्रुवारी - लागवड) केळी सूक्ष्म घड निर्मितीच्या अवस्थेत आहे. २० ते २५ दिवसांच्या कालावधीनंतर तुरळक प्रमाणात का होईना पावसाला सुरुवात झालेली आहे. वातावरण उष्‍ण, दमट असल्याने केळीवर करपा, पोंगाकूज (इर्विनिया रॉट) रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे.\nसद्यःस्थितीत नवीन मृगबागेची केळी प्राथमिक वाढीच्या अवस्थेत, कांदे बाग केळी घड कापणीच्या अवस्थेत; तर आंबेबाग (फेब्रुवारी - लागवड) केळी सूक्ष्म घड निर्मितीच्या अवस्थेत आहे. २० ते २५ दिवसांच्या कालावधीनंतर तुरळक प्रमाणात का होईना पावसाला सुरुवात झालेली आहे. वातावरण उष्‍ण, दमट असल्याने केळीवर करपा, पोंगाकूज (इर्विनिया रॉट) रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे.\nनवीन मृगबाग केळीला लागवडीनंतर ७५ दिवसांनी जमिनीतून द्यावयाची नत्राच�� मात्रा प्रतिझाड ८२ ग्रॅम याप्रमाणे युरिया मधून द्यावी.\nठिबकव्दारे लागवडीपासून १ ते १६ आठवडे द्यावयाची खताची मात्रा हजारी ४.५ किलो युरिया, ६.५ किलो मोनो अमोनियम फॉस्फेट व ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रतिआठवडा देण्याचा क्रम चालू ठेवावा.\nफेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या केळी बागेला लागवडीनंतर २१० दिवसांनी जमिनीतून प्रतिझाड ३६ ग्रॅम युरियाची मात्रा द्यावी. तर, ठिबकव्दारे लागवडीनंतर १७ ते २८ आठवडे द्यावयाची खताची मात्रा हजारी १३ किलो युरिया व ८.५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश दर आठवड्याला देत राहावे.\nकरपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बागेत कुठेही पाणी साचू देऊ नये. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा २.५ ग्रॅम मॅंकोझेब प्रति लिटर पाण्यात १ मिली स्टिकर मिसळून फवारणी करावी.\nइर्विनिया रॉट (पोंगा कुज) या जिवाणूजन्य रोगामध्ये केळीचा पोंगा कुजतो, तसेच जमिनीलगत बुंधा कुजतो. या रोगाची लक्षणे दिसताच १०० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड, १५ ग्रॅम स्ट्रेप्टोमायसीन*, ३०० मिली क्लोरपायरीफॉस मिसळून या द्रावणाची २०० मिली प्रतिझाड आळवणी (ड्रेचिंग) करावी.\nकांदेबाग केळीच्या घडांची कापणीयोग्य पक्वतेवर करावी. अधिक पक्व घडांवर फळ माशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भावग्रस्त केळी गोळा करून नष्ट करावी. फळ माशीचा प्रादुर्भाव झालाच, तर बागेत ५० मीटर अंतरावर मिथील युजेनॉलचे सापळे ठेवून फळ माशीचा बंदोबस्त करावा.\n(केळी संशोधन केंद्र, जळगाव.)\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nपावसाळी वातावरणात द्राक्षबागेचे...गेल्या ���ठवड्यात द्राक्षबागेत सर्वत्र पाऊस सुरू...\nव्यवस्थापन लिंबू फळबागेचेलिंबू फळबाग लागवडीसाठी योग्य जमीन, जात यांची निवड...\nसीताफळाचे अन्नद्रव्य, ओलीत व्यवस्थापनसीताफळाची मुळे खोलवर न जाता वरच्या थरात राहतात,...\nलिची फळपिकाच्या जातीलालसर आकर्षक रंगाबरोबर आरोग्यासाठीचे फायदे लक्षात...\nद्राक्षबागेत वाढीसाठी पोषक वातावरणगेल्या २-३ दिवसांपासून द्राक्ष विभागामध्ये...\nद्राक्ष सल्ला : आर्द्रतापूर्ण...द्राक्षबागेतील तापमान सध्या कमी होत आहे. नाशिक,...\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...\nडाळिंबबागेतील मररोगाची लक्षणे कसे ओळखाल...डाळिंबबागेमध्ये मररोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार...\nद्राक्षवेल अचानक सुकण्याच्या समस्येवर...सध्याच्या परिस्थितीत द्राक्षबागेतील सर्व भागात...\nद्राक्षबागेतील स्ट्रोमॅशियम बारबॅटम...द्राक्षाच्या जुन्या बागांमध्ये खोडकिडीच्या...\nभुरी नियंत्रणासह अन्नद्रव्य...सध्या बऱ्याच ठिकाणी तापमानामध्ये वाढ होताना दिसत...\nसंत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा...विविध संत्रा बागांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळा...\nगारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...\nकॅनोपीमध्ये वाढू शकतो भुरीचा प्रादुर्भावहवामान अंदाजानुसार येत्या आठवड्यामध्ये कोणत्याही...\nआंबा पिकावरील फळमाशीचे व्यवस्थापनआंबा पिकावर सुमारे १८५ किडी आढळत असल्या तरी...\nद्राक्ष फुटीच्या विरळणीबरोबर कीड...येत्या आठवड्यामध्ये कोणत्याही विभागामध्ये पावसाची...\nकेसर आंबा व्यवस्थापन या वर्षी केसर आंबा कलमांना मोठ्या प्रमाणावर...\nआरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...\nद्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...\nफणस व्यवस्थापनफणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-scarcity-due-water-level-decrease-reservoirs-maharashtra-7394", "date_download": "2019-07-16T01:11:55Z", "digest": "sha1:PNZ3SURYF27PFFMIJXKOLI3PZQUNYN2T", "length": 17113, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, water scarcity due to water level decrease in reservoirs , Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनिवार, 14 एप्रिल 2018\nलंडन ः हवामान बदल आणि पावसाचे घटणारे प्रमाण यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये जलाशयातील पाणीसाठे कमी होत अाहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पाणीसंकट मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. भारत, मोरोक्को, इराक आणि स्पेन या देशांमध्ये जलाशयातील पाणीपातळी खालावत आहे. त्यामुळे या देशातील पाणीसाठ्यांवर परिणाम होऊन पाणीसंकट वाढणार आहे, अशी माहिती उपग्रहाद्वारे केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षातून मिळाली आहे.\nलंडन ः हवामान बदल आणि पावसाचे घटणारे प्रमाण यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये जलाशयातील पाणीसाठे कमी होत अाहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पाणीसंकट मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. भारत, मोरोक्को, इराक आणि स्पेन या देशांमध्ये जलाशयातील पाणीपातळी खालावत आहे. त्यामुळे या देशातील पाणीसाठ्यांवर परिणाम होऊन पाणीसंकट वाढणार आहे, अशी माहिती उपग्रहाद्वारे केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षातून मिळाली आहे.\nउपग्रहाच्या आधारे जगभरातील जलाशयांचे अवलोकन करून त्याचा निष्कर्ष नुकताच प्रकाशित करण्यात आला. ‘‘सध्या जगभारातील अनेक देशांमध्ये जलाशयांतील पाणीसाठा कमी होत आहे. भारत, मोरोक्को, इराक आणि स्पेन या चार देशांतील जलाशयांतील पाणीसाठा जलदगतीने कमी होत आहे. या देशांमधील तब्बल ५ लाख जलाशये संकुचित पावत आहेत. यामुळे अलीडेच टोकाच्या पाणीटंचाईने ओढावलेल्या ‘डे झीरो’ या परिस्थितीचा अनुभव या देशांनाही लवकरच येईल. उपग्रहाद्वारे येणाऱ्या काळात पाण्याचे नळ कोरडे पडणाऱ्या भागाची चाचणी करण्यात आली. यातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे,’’ असेही अहवालात म्हटले आहे.\n‘‘सर्वांत चिंतेची बाब म्हणजे भारतात पाणीसाठा कमी होणाऱ्या जलाशयांमध्ये नर्मदा नदीवरील दोन जलाशयांचा समावेश आहे. तसेच मध्य प्रदेशात मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने इंदिरा सागर सरोवरातील पाणीपातळी खालावली आहे. तसेच सरदार सरोवरातून कमी पा���स झाल्याने जवळपास तीन कोटी लोकांना पिण्यासाठी पाणी दिल्याने सरोवरातील पाणी कमी झाले,’’ अशी माहिती अहवालात दिली आहे.\nअलीकडेच दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहराने देशभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. सतत तीन वर्षांच्या दुष्काळामुळे येथील प्रशासनाने ‘डे झीरो’ म्हणजेच पाणीटंचाईची गंभीर स्थिती जाहीर केली. परंतु सध्या जगातील डझनभर देशांमध्ये वाढती पाण्याची मागणी, अयोग्य व्यवस्थापन आणि हवामान बदल यामुळे अशेच संकट येण्याची भीती आहे, असे जागतिक संसाधन संस्थेने म्हटले आहे.\nस्पेन देशामध्ये सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे येथील जलाशयांतील पाणीसाठा घटत आहे. येथील सर्वांत मोठ्या ब्यून्डीया सरोवरातील पाणीसाठा यंदा ६० टक्क्यांनी घटला आहे. मोरोक्को देशातही दुष्काळ, सिंचनासाठी पाण्याचा अतिवापर आणि पिण्यासाठी शहरांना जास्त पुरवठा यामुळे येथील जलाशये आटत आहेत. इराक देशात पावसातील तूट आणि जलविद्युत प्रकल्पासाठी लागणारे पाणी यामुळे जलाशयांतील पाणीसाठा कमी होत आहे.\nलंडन हवामान पाणी भारत इराक स्पेन उपग्रह मध्य प्रदेश ऊस पाऊस प्रशासन मोरोक्को सिंचन\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर ठिय्या...\nनाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती जगावी; मात्र आम्हालाही जगू द्यावे.\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agrowon-marathi-special-article-online-purchasing-agril-produce-7690", "date_download": "2019-07-16T01:09:57Z", "digest": "sha1:HZ3KENPL6LQYRPTPYWVOQOMHYZZ6QZAT", "length": 25552, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special article on online purchasing of agril produce | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहमीभावाने खरेदीत हवी विश्वासार्हता\nहमीभावाने खरेदीत हवी विश्वासार्हता\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nशेतकऱ्यांना ‘ऑनलाइन’ नोंदणी क्रमांक देऊन एका अर्थाने शेतमाल हमीभावाने खरेदी करण्याची हमी घेतली आहे. त्यामुळे खरेदीची मुदत संपली असा चुकीचा दावा करून शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी थांबविणे संयुक्तिक नाही.\nशासनाची कार्यक्षमता व पारदर्शकता वाढविण्याच्या दृष्टिकोनामधून ‘डिजिटलायाझेशन’साठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचा प्रयोग सुरू आहे. यामुळे निदान भ्रष्ट व्यवस्थेला आळा बसेल असे गृहीतक आहे. कर्जमाफी, शासकीय हमीभाव खरेदी यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘ऑनलाइन’ प्रणालीचा वापर करण्यात आला. कर्जमाफीसारख्या केवळ माहिती संकलित करण्याच्या कामामध्ये तो गरजेचा होता व बऱ्यापैकी यशस्वीदेखील झाला. मात्र, तोच प्रकार शेतमालाच्या हमीभाव खरेदीमध्ये एका दृष्टिकोनामधून पुरता फसला आहे. गत वर्षात बाजार समितीमध्ये उभ्या असणाऱ्या वाहनांच्या रांगा, सर्वत्र पडलेला शेतमाल, त्याचे संरक्षण करत डोळ्यात तेल घालून असलेला शेतकरी हे चित्र यावर्षी पाहायला मिळाले नाही. हे तंत्रज्ञानाचे जरी यश असले तरी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याची ‘ऑनलाइन’ नोंदणी करून शेतमाल खरेदी होत नसेल तर ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे.\nहमीभावाने शेतमाल खरेदीमध्ये व्यावसायिक पद्धतीने काम करण्यासाठी आज शासनाकडे शासनाचे स्वामित्व असणारी संस्था नाही. वा अशा संस्थांचे तालुका वा जिल्हा पातळीवर सक्षम असे जाळे नाही. ज्या संस्थांद्वारे काम केले जाते त्यांच्याकडे खरेदीच्या पायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीला शेतकऱ्यांच्या शेतमालाची हमीभावाने खरेदी म्हणजे राज्यकर्त्यांचा शेतकऱ्यांवर आपण उपकार करत असल्याचा अविर्भाव दिसतो आहे. तसेच शासन व्यवस्थेचा सामाजिक, उदात्त व मुक्त हस्ताने सरकारी तिजोरी खाली करण्याचा दृष्टिकोन प्रतीत होतो. यामुळे ‘आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी हमीभावाने शेतमाल खरेदी योजनेच्या अंमलबजावणीची परिस्थिती होऊन बसली आहे आणि याबाबत फारसा कुणी गांभीर्याने दीर्घकालीन विचार करत नाही. खरेदी केलेला शेतमालाची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नाही यामुळे शासकीय खरेदी करून एकीकडे शेतकरी खुश करायचे आणि दुसरीकडे सरकारी तिजोरीवर खर्चाचा भार वाढवून ठेवायचा असा सोयीप्रमाणे ताळेबंद तयार करून आपली कातडी बचावण्याचा प्रकार सुरू आहे. अर्थशास्त्रीय व सार्वजनिक वित्त या संदर्भाने याची प्रास���गिकता तपासून पाहणे देखील गरजेचे आहे. मात्र ‘आपले सरकार’ ही लघुकालीन व संकुचित विचारधारा आणि नको त्या गोष्टींमध्ये अडकून बसण्याचा कृषी तज्ञांचा स्थायीभाव यामुळे आम्ही ‘हमीभावाच्या दीडपट’ चालीतच अडकून बसलो आहे. शेतकरी अखेरीस हमीभावाच्या तहात हरणार आहे हेदेखील भवितव्य स्पष्ट दिसत आहे.\nअशातच माहितीचे संगणीकरण करण्याचा उद्देशाला आम्ही प्राथमिकता देऊन एखाद्या योजनेच्या मूळ उद्देशांपासून दूर जाऊन बिकट वाटेत फसलो आहोत. ऑनलाइन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांची हमीभावासाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली आहे. हमीभावाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ९० दिवसांत खरेदीचे काम पूर्ण करावयाचे असते. याचा मुख्य उद्देश म्हणजे पिकाच्या कापणीनंतर शेतकऱ्याच्या गरजेनुसार फिरणाऱ्या मागणी व पुरवठा सूत्राला शासकीय खरेदीच्या हस्तक्षेपाच्या माध्यमातून शेतमालाच्या बाजारपेठेतील किमती स्थिर करणे हा असतो. परंतु सदरच्या खरेदीचे निर्धारित ९० दिवस उलटून गेल्यानंतर सुमारे २.५ लाख नोंदणीकृत शेतकरी बाकी असून केंद्राने नोंदणीकृत परंतु शेतमाल खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी केवळ दोन आठवड्यांची मुदत वाढवून देऊन क्लिष्टता वाढवली आहे. आणि तीन आठवड्यात हे काम पूर्ण होत नाही हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज पडणार नाही. यावरून ऑनलाइन पद्धतीने माहिती संकलित करूनदेखील खरेदीचा बट्याबोळ होणार हे सिद्ध होत आहे आणि शेतकरी मात्र केविलवाणपणे आपल्या मोबाईल वरून येणाऱ्या संदेशापोटी पोटाला चिमटा देऊन शेतमाल घरात ठेऊन बसला आहे. याचाच अर्थ नियोजनकर्त्यांचे अंमलबजावणीचे धोरण पुरते फसले की शेतकऱ्यांची दिशाभूल करत राहायची भूमिका व्यवस्था घेत आहे हेदेखील पडताळून पाहिले पाहिजे.\nशेतकऱ्यांना ‘ऑनलाइन’ नोंदणी क्रमांक देऊन एका अर्थाने त्या शेतकऱ्यांच्या शेतमाल हमीभावाने खरेदी करण्याची हमी घेतली आहे. त्यामुळे वास्तविक पाहता खरेदीची मुदत संपली असा चुकीचा दावा करून शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी थांबविणे संयुक्तिक नाही. शासनाला एका अर्थाने हमीभावाने खरेदीची सेवा देणे आता बंधनकारक झाले आहे आणि जर शासन विहित वेळेत हे काम पूर्ण करू शकत नसेल, तर शेतकरी याचा पाठपुरावा करत आपल्या हक्कासाठी न्यायालयात गेले तर याचे नवल वाटायला नको पण अशी वेळ शेतकऱ्यांवर यायला नको.\nव���स्तविक पाहता हमीभाव वा बाजार हस्तक्षेप योजनेद्वारे एकूण विक्रीयोग्य शेतमालाच्या जास्तीत जास्त २५ टक्के माल खरेदी करावयाचा संकेत असतो व हा २५ टक्के माल प्रभावीपणे व पारदर्शकपणे खरेदी झाल्यास बाजारामधील किंमती स्थिर होतात असा एक समज वा अनुभव आहे. परंतु ‘ऑनलाइन’ नोंदणी ने हा पाया मोडकळीस आणला आहे. त्यामुळे शासन व तत्सम यंत्रणा जेरीस आल्या आहेत. शेतमालाची खरेदी वा विक्री करणे हा शासनाचा व्यवसाय नाही आणि असूदेखील नये. विशेष म्हणजे शासनाने या धंद्यात पडू नये यासाठी आता थेट ‘नीती’ आयोग पुढे सरसावले आहे. या पारंपरिक खरेदी पद्धतीला छेद देण्यासाठी ‘भावांतर’ किंवा खासगी व्यापाराच्या माध्यमातून हमीभाव कशा पद्धतीने दिला जाऊ शकतो यावर विचार करत आहे.\nएकंदरीतच शासनाच्या हमीभाव देण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांना खरेदीशी निगडित असणाऱ्या यंत्रणा व व्यवस्था यांच्याकडून सर्वांगीण विचार व नियोजनाचा अभाव यामुळे अडसर निर्माण होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उंचावलेल्या अपेक्षांचा भ्रमनिरास होत आहे. ही मोठी शोकांतिका आहे आणि याचे खापर शासनकर्ते व राज्यकर्त्यांवरच फुटत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना द्यावयाच्या हमीभावाचे दडपण न घेता नाविन्यता व संस्थात्मक विश्वासार्हता जोपासली तरच खऱ्या अर्थाने शासन एक सार्वभौम नियंत्रक म्हणून शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळवून देण्यात यशस्वी होऊ शकते. अन्यथा ‘शासकीय हमीभाव’ खरेदी करण्याची ‘हमाली’ स्वतःच करून शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेण्याबरोबरच आपल्या अनावश्यक व चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या बाजारामधील हस्तक्षेपामुळे शासन व्यवस्थाच कुणाचा तरी ‘राजकीय बळी’ घेणार की देणार हे हमीभावाची अंमलबजावणी कशी होते यावरच अवलंबून असणार हे मात्र नक्की\n(लेखक महाएफपीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत.)\nहमीभाव minimum support price कर्जमाफी बाजार समिती agriculture market committee सरकार government अर्थशास्त्र economics मोबाईल व्यवसाय profession व्यापार लेखक\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड ��ंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य स��स्थापन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/alia-and-ranbirs-wedding-next-year/", "date_download": "2019-07-16T01:10:06Z", "digest": "sha1:26ZXK43STYFZGFHHTW4Q65CPHENSOY4L", "length": 10612, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आलिया आणि रणबीरचा विवाह पुढील वर्षी | Dainik Prabhat", "raw_content": "\nआलिया आणि रणबीरचा विवाह पुढील वर्षी\nबॉलिवूडमध्ये सध्या “वेडिंग सीझन’ सुरू झाला आहे. पुढील वर्षापर्यंत हा सीझन सुरू राहणार अशी चिन्हे आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट या जोडीने आपल्या रिलेशनशीपला थोडे एक्‍सटेन्शन द्यायचे ठरवले आहे. आता त्यांनी लगेच लग्न करण्याऐवजी थोडे दिवस थांबायचे ठरवले आहे. हे दोघेजण पुढील वर्षी विवाह करणार असल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.\nआलिया आणि रणबीर दोघेही गेल्या 1-2 वर्षांपासून डेटिंग करत आहेत. दोघांच्याही कुटुंबीयांनीही या जोडीबद्दल समाधान व्यक्‍त केले आहे आणि या रिलेशनशीपला मान्यताही दिली आहे. रणबीरचे पप्पा ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. ऋषी कपूर बरे होईपर्यंत विवाहाच्या मुद्दयावर आताच काहीही ठरवायला नको, असे दोन्ही घरच्यांचे म्हणणे आहे. भट कुटुंबापेक्षा कपूर कुटुंबातच या नात्याबाबत खूप उत्साह आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nलग्न करून कपूर खानदानात आलेल्या कोणाही महिलेने लग्नानंतर सिनेमात काम केलेले नाही. मात्र याला आलिया अपवाद असण्याची शक्‍यता आहे. रणबीरशी विवाह झाल्यानंतरही ती सिनेमात काम करतच राहण्याची शक्‍यता अधिक आहे.\nबॉटल कॅप चॅलेंजच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर सलमान खान ट्रोल\n‘वॉर’ चित्रपटाचा टीझर आऊट : हृतिक-टायगर येणार एकमेकांसमोर\n‘हिमालयाची सावली’ नाट्य रसिकांच्या भेटीला\n‘सुफळ संपूर्ण’ होणार का नचिकेतच्या प्रेमाची कहाणी\nपहा ‘पती पत्नी और वो’च्या सेटवरील कार्तिकचा लूक\n‘अशी’ दिसेल सोनम कपूर पंचाहत्तरीत…\n“भूल भुलैया 2’मध्ये अक्षय कुमार\n‘बॅक टू द कपिल शर्मा शो’ : सिद्धुंच्या राजीनाम्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया\nवादग्रस्त ट्विटमुळे स्वरा भास्कर पुन्हा एकदा ट्रोल\nसुप्रिम कोर्टाने आसारामबापूंचा जामीन अर्ज फेटाळला\nदिल्ली वार्ता: राहुल गांधी यांची नाराजी आणि झारीतील शुक्राचार्य\nकर्नाटकमध्ये 4-5 दिवसांत भाजप सरकार स्थापन करणार\nकर्नाटकचे बंडखोर आमदार शक्तिपरीक्षेवेळी राहणार अनुपस्थित\nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/page/30", "date_download": "2019-07-16T00:38:53Z", "digest": "sha1:BNRQW2B5NKIZ6GWWXKOADDM2PCEPYD3Q", "length": 9378, "nlines": 108, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "द वायर मराठी: Latest Marathi News | The Wire News In Marathi | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi News | Marathi Samachar| Marathi.thewire.in", "raw_content": "\nद वायर मराठी टीम 0 July 16, 2019\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nदेवीरुपा मित्रा 0 July 15, 2019\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nद वायर मराठी टीम 0 July 14, 2019\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nओतूर, जुन्नर २० एप्रिल १८७७ सत्यरूप जोतीबा स्वामी यास, सावित्रीचा शिरसाष्टांग दंडवत, पत्रास कारण की गेले १८७६ साल लोटल्यानंतर दुष्काळाची तीव्रत ...\nमोदीसे ज्यादा जेटली ‘गरम’\nपवार, जेटली ही व्यक्तिमत्वेच अशी आहेत की त्यांच्याकडे निट लक्ष ठेवले तर आपल्यालाही भविष्याची चाहुल लागू शकते. पवारांची राष्ट्रीय स्तरावरील वाढलेली लगब ...\nमहाअसत्याच्या तंत्राचा अविष्कार : मोदींचे भाषण ‘पाहावे’ कसे\nलोकांना मोदींच्या सर्व विसंगती, त्यांचे सर्व धोरणात्मक अपयश, त्यांची फोल ठरलेली आश्वासने, वाढलेल्या राष्ट्रीय समस्या हे सर्व विसरायला लावण्याचे भुलीचे ...\nवस्तुविक्रेत्याचा नाटकीपणा आणि खोटेपणा : मोदींचे भाषण ‘पाहावे’ कसे\nनरेंद्र मोदी यांचा प्रचार एवढा परिणामकारक का ठरतो, त्यांच्या अनुयायांना ते जगातील सर्वश्रेष्ठ वक्ते आहेत असे का वाटते... हे समजून घ्यायचे असेल, तर आधी ...\nव्हिलेज डायरी – भाग ६\nबिनपायडलीची सायकल एका हातानं वढत स्वतासंग बडबडत, तिथं अजूनबी खंदिल हाय कुडाच्या भाईर लावलेला; म्हातारी अजूनबी ठिगळं लागलेल्या लुगड्याच्या पदरानं काच ...\nआपण इतके रक्तपिपासू का होतोय\nराजकारणामध्ये \"जुन्या\" भारताची बाजू मांडणारे लोक कमी का याचे स्पष्टीकरण अनेक मुद्द्यांच्या आधारे देता येईल, पण काँग्रेसच्या गाभ्यामध्ये असणारी सांस्कृ ...\nआपल्याला जे हवे आहे तेच मिळत राहते. याला 'एको चेंबर्स' म्हणतात. म्हणजे अशी अभासी खोली जिथे बसून आपण सतत आपल्याला पटलेले, रुचलेले, आवडलेले विचार, माणसे ...\nगंगा परिक्रमेत का गप्प प्रियांका\nदेशाच्या ‘अध्यात्मिक आणि भौतिक स्वास्थ्यासाठी’ गंगेचे पाणी आवश्यक आहे असा दावा भाजपच्या गेल्या निवडणुक जाहीरनाम्यात करण्यात आला होता. मात्र, तेव्हापास ...\nएमसीक्यू (MCQ) ही बहुपर्यायी प्रश्नांची पद्धत आज प्रवेश परीक्षांच्या क्षेत्रात विशेष लोकप्रिय आहे. यातून तात्काळ मुल्यांकन करता येतं. मात्र त्याचवेळी ...\nनिवडणूक बंधपत्र योजनेविरुद्ध धोक्याचा इशारा\nमार्च २०१८ पर्यंत २२० कोटी रुपयांची बंधपत्रे खरेदी करण्यात आली असून यांपैकी तब्बल २१० कोटी रुपये या उजव्या विचारसरणीच्या भगव्या पक्षाच्या झोळीत पडले आ ...\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/media-43862633", "date_download": "2019-07-16T01:15:51Z", "digest": "sha1:RT2BZFTIBVQHZJ6IF674ZFKATCB6MNYK", "length": 7422, "nlines": 117, "source_domain": "www.bbc.com", "title": "पाहा व्हीडिओ : सीमाप्रश्नाविषयी बेळगावच्या तरुणांना काय वाटतं? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : सीमाप्रश्नाविषयी बेळगावच्या तरुणांना काय वाटतं\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nकर्नाटक निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. देशाचं लक्ष तर तिकडे लागलं आहेच, पण कर्नाटक म्हणलं की महाराष्ट्राच्या मनात पहिला विचार येतो बेळगावचा.\nबेळगावच्या न संपलेल्या सीमालढ्याचा परिणाम इथल्या स्थानिक राजकारणावरही दिसून येतो. पण ६० वर्षांहून अधिक काळ न सुटलेल्या या प्रश्नाचा परिणाम बेळगावातल्या नव्या तरुण पिढीवर काय होतो\nशूटिंग आणि एडिटिंग : शरद बढे\nअंतराळवीर संडासला कुठे जातात\nयांचं नाक का आहे जगात सर्वांत मोठं\nपाहा व्हीडिओ: हिमवादळाचा तडाखा बसतो तेव्हा...\nबेळगावमधले लोक कोणाला कुंदा वाटणार आणि का\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nकर्नाटक विधानसभा निवडणूक 2018\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ चांद्रयान-2 मोहीम भारतासाठी इतकी महत्त्वाची का आहे\nचांद्रयान-2 मोहीम भारतासाठी इतकी महत्त्वाची का आहे\nव्हिडिओ गजाआडील चिमुकले: मेक्सिकोच्या जेलमधील हृदयद्रावक स्थिती\nगजाआडील चिमुकले: मेक्सिकोच्या जेलमधील हृदयद्रावक स्थिती\nव्हिडिओ 'म्यानमारमध्ये घर तर मिळेल, पण...' रोहिंग्या मुस्लीम अजूनही दहशतीत\n'म्यानमारमध्��े घर तर मिळेल, पण...' रोहिंग्या मुस्लीम अजूनही दहशतीत\nव्हिडिओ सुदान हत्याकांड पूर्वनियोजित बीबीसीचा सखोल तपास सांगतो की...\n बीबीसीचा सखोल तपास सांगतो की...\nव्हिडिओ अफगाणिस्तानातील सेक्स स्कँडल नेमकं काय आहे\nअफगाणिस्तानातील सेक्स स्कँडल नेमकं काय आहे\nव्हिडिओ या रोबोंमुळे भविष्यात नोकऱ्या तर जाणार नाहीत ना\nया रोबोंमुळे भविष्यात नोकऱ्या तर जाणार नाहीत ना\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-asmi-strike-medical-1956", "date_download": "2019-07-16T00:02:19Z", "digest": "sha1:3XZ7HMCTTSHFMAZVIZFSFC34C2FSJJPY", "length": 6150, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news ASMI strike medical | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्टायपेंड वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेचा संप\nस्टायपेंड वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेचा संप\nस्टायपेंड वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेचा संप\nस्टायपेंड वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेचा संप\nबुधवार, 13 जून 2018\nस्टायपेंड 6 हजारावरुन 11 हजार रुपयांपर्यंत वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी राज्यातील 18 शासकीय महाविद्यालयातील 2 हजार इंटर्न डॉक्टर मध्यरात्रीपासून बेमूदत संपावर गेले आहेत. याबाबत 2015मध्येच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी स्टायपेंड वाढी बद्दलचं आश्वासन दिलं होतं, मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने आणि काल (मंगळवारी) अस्मी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेची राज्य सरकारसोबत बैठक झाल्यानंतर लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे इंटर्न डॉक्टर मध्यरात्रीपासून बेमूदत संपावर गेले आहेत.\nस्टायपेंड 6 हजारावरुन 11 हजार रुपयांपर्यंत वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी राज्यातील 18 शासकीय महाविद्यालयातील 2 हजार इंटर्न डॉक्टर मध्यरात्रीपासून बेमूदत संपावर गेले आहेत. याबाबत 2015मध्येच वै��्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी स्टायपेंड वाढी बद्दलचं आश्वासन दिलं होतं, मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने आणि काल (मंगळवारी) अस्मी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेची राज्य सरकारसोबत बैठक झाल्यानंतर लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे इंटर्न डॉक्टर मध्यरात्रीपासून बेमूदत संपावर गेले आहेत. दरम्यान, या संपामुळे शासकीय वैद्यकीय सेवांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/10010", "date_download": "2019-07-16T00:10:18Z", "digest": "sha1:KOEOXHPYFADNAUVKQP6UIUMY7IRALKE3", "length": 8270, "nlines": 89, "source_domain": "dhanlabh.in", "title": "एचडीएफसी बॅंकेने पहिल्यांदाच गाठला 6 लाख कोटी बाजारमूल्याचा टप्पा – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nएचडीएफसी बॅंकेने पहिल्यांदाच गाठला 6 लाख कोटी बाजारमूल्याचा टप्पा\nएचडीएफसी बॅंक लि.ने 6 लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्याचा टप्पा पहिल्यांदाच ओलांडला आहे. त्यामुळे टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज नंतर हा टप्पा गाठणारी एचडीएफसी बॅंक ही तिसरीच भारतीय कंपनी ठरली आहे. सध्या रिलायन्सचे बाजारमूल्य 8 लाख 50 हजार कोटी रुपये आहे. तर टीसीएसचे बाजारमूल्य 7 लाख 48 हजार कोटी रुपये इतके आहे.\nआज दिवसअखेर राष्ट्रीय शेअर बाजारात एचडीएफसी बॅंकेचा शेअर 2.67 टक्क्यांनी वधारून 2229.00 रुपये प्रति शेअर या पातळीवर होता. यामुळे एचडीएफसी बॅंकेचे बाजारमूल्य 6 लाख 6 हजार कोटी रुपयांवर पोचले आहे. एचडीएफसी बॅंकेचे चांगले तिमाही निकाल आणि थकित कर्जाच्या संदर्भातील योग्य स्थिती यामुळे बॅंकेचा शेअर वधारतो आहे. गुंतवणूकदारांचा कलही या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा आहे.\n‘डिमांड ड्राफ्ट’च्या नियमात एक बदल\nएल अँड टी करणार शेअर्सचे बायबॅक\nम्युच्युअल फंड व्यवसायात दोन नवीन ‘एन्ट्री’\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवा��ीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24493", "date_download": "2019-07-16T01:48:43Z", "digest": "sha1:OAYRPZVPJKSMXRZAQ5VJLAJX2TA4WU6B", "length": 3569, "nlines": 90, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोंब : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /कोंब\nकाळे काळे ढग येता\nकाळी रात्र सरे जेव्हा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/page.php?page=about", "date_download": "2019-07-16T00:29:53Z", "digest": "sha1:LNSJTVKTXM4ZEI72GTY5XXQH2UFM2D67", "length": 3883, "nlines": 75, "source_domain": "marathiblogs.in", "title": "About | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nमराठीब्लॉग्स.इन हे संकेतस्थळ सर्व मराठी ब्लॉग लेखकांसाठी बनवण्यात आलेले आहे, मराठीब्लॉग्स चा मुख्य उद्देश मराठी ब्लॉग्स जास्तीत जास्त मराठी वाचकांपर्यंत पोहचावेत हाच आहे.\nकोणताही मराठी लेखक मराठीब्लॉग्स वर आपल्या ब्लॉग पोस्ट ची लिंक पोस्ट करू शकतो.\nयानंतर ही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचे काम मराठीब्लॉग्स.इन करते. प्रत्येक महिन्याला एका मराठी ब्लॉग ला आणि ब्लॉग लेखकाला त्याचा ब्लॉग मराठी ब्लॉग च्या होम पेज वर प्रदर्शित करण्यात येईल.\nमराठी ब्लॉग लेखकांसाठी बनवण्यात आलेल्या मराठीब्लॉग्स.इन वर आपले स्वागत आहे.\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/interviews/news/106/rakesh-bapat-shares-interesting-fact-of-savita-damodar-paranjpe.html", "date_download": "2019-07-16T00:19:48Z", "digest": "sha1:WGINYBBHUZN3TGNSDZV4D3357HWAMAVY", "length": 11189, "nlines": 89, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "OMG! राकेश बापटला ‘सविता दामोदर परांजपे’च्या सेटवर झाला हा भास", "raw_content": "\n राकेश बापटला ‘सविता दामोदर परांजपे’च्या सेटवर झाला हा भास\n राकेश बापटला ‘सविता दामोदर परांजपे’च्या सेटवर झाला हा भास\nअभिनेता जॉन अब्राहमची निर्मिती असलेला ‘सविता दामोदर परांजपे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भय, उत्सुकता आणि प्रेमकथा असा त्रिकोणी संगम साधणा-या सिनेमाची सर्वत्रच चर्चा सुरू आहे. अभिनेता सबोध भावे आणि अभिनेत्री तृप्ती तोरडमल यांच्यासह हिंदीसोबतच मराठीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता राकेश बापट या सिनेमात महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत झळकतोय.\n‘सविता दामोदर परांजपे’ सिनेमाच्या शुटींग दरम्यान घडलेला एक रंजक किस्सा नुकताच राकेशने एका मुलाखती दरम्यान शेअर केला. राकेश म्हणतो,“आम्ही या सिनेमाचं शुटींग करताना प्रचंड एन्जॉय केलं. एखाद्या कुटुंबाप्रमाणे आम्ही हसत-खेळत शुट पूर्ण केलं. पण महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा थोडाफार भयपटाकडे झुकणारा असल्याने आमचं बरंचसं शुटींग रात्री शेड्यूल करण्यात यायचं. मढ आयलंडला एका निर्मनुष्य बंगल्यात आमचं बरचसं शुटींग पार पडलं. पण तिथे तृप्तीला पाहून अनेकदा भिती वाटायची. ती भूमिकेत इतकी समरसून जायची की शॉट ओके झाल्यावरसुध्दा ती नुसती समोर जरी आली तरी एक क्षण असं खरंच वाटायचं ही तृप्ती नाहीच. पण तो भास असायचा. ”\nभीती वाटण्याबाबतच राकेश पुढे सांगतो, “मला ख-या आयुष्यातसुध्दा कधी भिती वाटत नाही. मी ब-याचदा ट्रेकिंगला जातो. मला रात्रीचं ट्रेकिंग करायला फार आवडतं. एकदा असंच ट्रेकिंग करत असताना कोणीतरी अदृश्यपणे बाजूने गेल्याचा भास झाला होता तेवढंच.”\nसिनेमातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना राकेश म्हणाला, “ अशोक ही व्यक्तिरेखा मी ‘सविता दामोदर परांजपे’मध्ये साकारतो आहे. त्याच्यात एक अदृश्य शक्ती पाहण्याची अद्वितीय क्षमता आहे. त्याला या जोडप्याच्या आयुष्यात नेमकी कुठली अडचण आहे, हे चांगलं गवसलंय आणि त्याला कसं सामोरं जायचं हेसुध्दा अशोक व्यवस्थित जाणतो. सिनेमात या व्यक्तिरेखेमुळे शेवटपर्यंत रहस्य घेऊन जाण्याची ताकद आहे. तुम्हाला सिनेमा प्रचंड आवडेल. सविता दामोदर परांजपे हा सिनेमा म्हणजे एक दर्जेदार कलाकृतीच आहे, असं म्हणावं लागेल”\nवृदांवन या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या राकेश बापटचा हा दुसरा सिनेमा. मराठी पिपींगमूनतर्फे राकेशला खुप खुप शुभेच्छा. स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित ‘सविता दामोदर परांजपे’ हा सिनेमा येत्या 31 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.\nमी कधी कॉलेजलाच गेलो नाही: टायगर श्रॉफ\nगायिका शाशा तिरुपती सांगतेय, तिच्या आणि मराठी गाण्यांच्या दृढ नात्याविषयी\n‘गॉनकेश’ सौंदर्याच्या पारंपरिक चौकटी मोडणारा सिनेमा: दीपिका देशपांडे अमीन\nमाझा अभिनय उत्स्फुर्त असतो, त्यामुळे एकसुरी वाटत नाही : अक्षय कुमार\nही भूमिका होती रितेश देशमुखसाठी सगळ्यात आव्हानात्मक\nठाकरे सिनेमासाठी कलाकारांची निवड करणं आव्हानात्मक होतं: रोहन मापुस्कर\nExclusive: माझ्या सिनेमातील व्यक्तिरेखा मी २४ तास जगत असतो : रोहीत शेट्टी\nदिग्दर्शक सुजय डहाकेचे दोन सिनेमे पुढच्या वर्षी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nजॉनने सिनेमात कधीच ढवळाढवळ केली नाही: सुबोध भावे\nटीआरपीची स्पर्धा आम्हाला आमच्या ध्येयापासून कधीच वेगळं करू शकत नाही: अजय भाळवणकर\n'मीडियम स्पाइसी'च्या टीमने सईला दिलं बर्थडे सरप्राईज\nअमृता खानविलकरचा बीचवरील हा अंदाज तुम्हालाही घायाळ करेल\n'सुपर 30' सिनेमाच्या संगीताची धुरा या मराठमोळ्या संगीतकारांच्या हातात\nआता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तुम्ही ओळखलं का याला\nVideo : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर\nExclusive: अक्षयचा लंडन दौरा अर्धवट, ‘मिशन मंगल’ च्या लाँचसाठी भारतात परत\n....... पण आता एका हटके अंदाजात\nमराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं\nमेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'स्माईल प्लीज'ची निवड\nलागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर\nविक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं स्क्र���निंग झोकात\nनिखळ हास्याचा झरा असलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का\nBirthday Special: 'बिग बॉस मराठी'मुळे या अभिनेत्याच्या करियरला मिळाली नवी सुवर्णझळाळी\nनचिकेतच्या ‘गर्लफ्रेंड’ला नक्की कशाचं कोडं पडलं आहे\n‘जीवलगा’मधील या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्ही म्हणाल वॉव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/police", "date_download": "2019-07-16T00:27:57Z", "digest": "sha1:JO5OPI77WFCKTLLVM2MAMP6XOOHMJDS3", "length": 5004, "nlines": 63, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Police Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nझारखंडमध्ये जमावाकडून बेदम मारहाणीत मुस्लिम युवकाची हत्या\nसंतापजनक प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. जमावाने तबरेजला इतके मारले होते की तो जवळपास बेशुद्ध पडला होता. त्या अवस्थेत जमावाने ...\nरिलायन्स जिओला टॉवर उभारण्यासाठी पोलिस संरक्षण\n“टॉवरमधून होणाऱ्या उत्सर्जनामुळे रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होईल या भीतीला कोणताही शास्त्रीय आधार नाही,” असे न्यायाधीश म्हणाले. ...\nपोलिसांचा निष्कर्ष मान्य नाही – तनुश्री दत्ता\nदहा वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज’ नावाच्या चित्रपटासाठी एक गाणे चित्रित करत असताना प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केले होते असा ...\nपोलिसांचा कर्णबधिरांवर निष्ठुर लाठीमार\nअनेक वर्षे पडून असलेल्या मागण्या घेऊन कर्णबधीर स्त्री-पुरुष, मुली आणि मुले, पुण्यात समाजकल्याण आयुक्तालयात २५ फेब्रुवारीला गेले होते. तेथे त्यांच्यावर ...\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5034155037845720539&title=Kundalini%20Shakti&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2019-07-15T23:53:16Z", "digest": "sha1:CEUCMVLYPJB4H3G2SPNYPZ4VTCTC4RVZ", "length": 6683, "nlines": 124, "source_domain": "bytesofindia.com", "title": "कुंडलिनी शक्ती", "raw_content": "\n‘��ुंडलिनी शक्ती ही प्राणत्रिकोणाची तिसरी बाजू आहे. शक्तिताप योगाद्वारे कुंडलिनीवर थेट आघात होतो आणि ती जगात येते आणि ती जागृत होते. अध्यात्मिक गुरू शक्तिसंक्रमणाद्वारा शिष्याची कुंडलिनी जागृत करतो,’ असे डॉ. अविनाश चाफेकर यांनी या पुस्तकात म्हटले आहे.\nकुंडलिनी या विषयावर सखोल संशोधन करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी हे विवेचन विज्ञानाच्या दृष्टीकोनातून केले आहे. योगाची प्रक्रिया, मनावर आधारित प्रमुख साधनप्रकार, कुंडलिनी : ग्रंथातील आणि समकालिनांच्या अनुभवातील, कुंडलिनीचे वैज्ञानिक परीक्षण, कुंडलिनीच्या मार्गातील चक्रे, कुंडलिनीचे महत्त्व या प्रकरणांमधून त्यांनी या विषयावर सविस्तर लिहिले आहे. कुंडलिनी शक्ती जागृत होते, तेव्हा काय होते, हे ते सांगतात. कुंडलिनीचे अस्तित्व आणि स्वरूप त्यांनी वैज्ञानिक प्रयोगांच्या साह्याने दाखवून दिले आहे.\nप्रकाशक : उषा अनिल प्रकाशन\nकिंमत : २०० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: कुंडलिनी शक्तीडॉ. अविनाश चाफेकरधार्मिकउषा अनिल प्रकाशनKundalini ShaktiDr. Avinash ChaphekarUsha Anil PrakashanBOI\nकुंडलिनी शक्ती विकार मनाचे पंढरपूरच्या पायी वारीचा इतिहास श्रीपाद वल्लभ महाभारत - पहिला इतिहास\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n‘बगन्यासारं’ नाटक करून तिवरेवासीयांना लाखमोलाची मदत\n एक झाड दत्तक घेऊ या ..\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5371848114854553380&title=The%20rise%20of%20Sivagami%20web%20series%20on%20Netflix&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-07-16T00:25:41Z", "digest": "sha1:X4JDPQA4WQFGVJKIL3KLVSANRVTJJH7D", "length": 8116, "nlines": 122, "source_domain": "bytesofindia.com", "title": "'नेटफ्लिक्स'वर उलगडणार शिवगामीचा प्रवास", "raw_content": "\n'नेटफ्लिक्स'वर उलगडणार शिवगामीचा प्रवास\nवेब सीरिजच्या माध्यमातून येणार बाहुबलीचा प्रिक्वेल\n२०१५मध्ये प्रदर्शित झालेला ‘बाहुबली : दी बिगिनिंग’ आणि २०१७मधील ‘बाहुबली : दी कन्क्ल्युजन’ या दोन्हीही चित्रपटांना मिळालेल्या भरघोस यशानंतर आता बाहुबलीतील बहुचर्चित माहिष्मती साम्राज्याची साम्राज्ञी राजमाता शिवगामीची कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे ही कथा मोठ्या पडद्यावर नव्हे, तर ‘नेटफ्लिक्स’वर वेब सीरिजच्या माध्यमातून उलगडणार आहे.\n‘बाहुबली : बीफोर दी बिगिनिंग’ असे नाव असलेला हा बाहुबलीचा प्रिक्वेल असेल. आनंद नीलकंठन यांच्या ‘दी राइज ऑफ शिवगामी’ या कादंबरीवर आधारित ही वेब सीरिज आहे. दोन सीझनमध्ये ही सीरीज येणार असून, पहिला सीझन नऊ भागांचा असेल. शिवगामीचा सामान्य तरुणी ते माहिष्मती साम्राज्याची राजमाता असा प्रवास या प्रिक्वेलमध्ये पाहायला मिळणार आहे. शिवगामीची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार, ही सीरिज कधी प्रदर्शित होणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली नाही.\nदिग्दर्शक राजामौली दिग्दर्शित बाहुबली चित्रपटाच्या दोन्ही भागांनी देशभरात आणि देशाबाहेरही भरपूर गल्ला जमवला. मूलत: तेलुगू भाषेत असलेला हा चित्रपट नंतर मल्ल्याळम, तमिळ आणि हिंदी भाषेत डबिंग करण्यात आला. बाहुबलीच्या सुरुवातीच्या दोन भागांतून अमरेंद्र बाहुबली आणि महेंद्र बाहुबली या दोघांच्या कथा पाहायला मिळाल्या. आता शिवगामीची कथा पाहण्यास प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत.\n‘बाहुबली’ येतोय वेबसीरिजमध्ये बाहुबली सोडा, डोरेमॉन बनवतो पाकिस्तान्यांना भारतीय ‘बाहुबली २’ची ५०० कोटींची कमाई प्रदर्शनापूर्वीच ‘बाहुबली २’ची ५०० कोटींची कमाई प्रदर्शनापूर्वीच २०० कोटींची कमाई ‘रईस’ २०० कोटींची कमाई ‘रईस’ दिलजीतची माफी मागितली, हर्षवर्धन कपूरने..\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\n‘बगन्यासारं’ नाटक करून तिवरेवासीयांना लाखमोलाची मदत\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/08/blog-post_6463.html", "date_download": "2019-07-16T00:59:03Z", "digest": "sha1:ZDG6AGU56VXDBOWNCSNW7XO5LZLU7G3Z", "length": 3018, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "पिसाळलेल्या कुत्र्याच्या पुरणगांवला हैदोस - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » पिसाळलेल्या कुत्र्याच्या पुरणगांवला हैदोस\nपिसाळलेल्या कुत्र्याच्या पुरणगांवला हैदोस\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२ | मंगळवार, ऑगस्ट १४, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/1289", "date_download": "2019-07-16T00:07:57Z", "digest": "sha1:BRGXMSEGBO5QMXLNAKRGDOGSV7XFVNP7", "length": 6932, "nlines": 90, "source_domain": "dhanlabh.in", "title": "म्युच्युअल फंडातील वाढ – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंडात वार्षिक वाढ –\nसन १६-१७ हे आर्थिक वर्ष म्युच्युअल फंडामध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणारे वर्ष राहिले. या आर्थिक वर्षात ३.४६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.\nहे वाढीचे प्रमाण गतवर्षीपेक्षा दुप्पट आहे.\nटाटा केमिकल्सचा कन्झ्युमर व्यवसाय आता टाटा ग्लोबल बेवरेजेसकडे\nबाजारात मोठ्या पडझडीची भीती नाही\n‘रेल विकास निगम’च्या शेअरची 19 रूपयांवरच नोंदणी\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/not-hit-by-rising-fuel-prices-as-i-am-a-minister-athawale/", "date_download": "2019-07-16T00:36:40Z", "digest": "sha1:WTDQICPFYM3EVG6GNU6QWT3JIYUZY6ME", "length": 6611, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मंत्री असल्याने मला फुकटात इंधन मिळते, दरवाढीचा फटका नाही : रामदास आठवले", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nमंत्री असल्याने मला फुकटात इंधन मिळते, दरवाढीचा फटका नाही : रामदास आठवले\nजयपूर – ”पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे काहीही फरक पडत नाही”, असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. माझ्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सरकारकडून भरले जाते. माझं मंत्रिपद गेल्यानंतर कदाचित मला महागाईची झळ बसू शकेल .डिझेल आणि पेट्रोल मोफत मिळत असल्यानं वाढत्या दरांबाबत जास्त विचार करत नसल्याचंही आठवले यांनी जयपूर येथे बोलताना ही मुक्ताफळे उधळली आहेत.\nनेमके काय म्हणाले रामदास आठवले\n‘‘पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काय आहेत, याने काहीही फरक पडत नाही. माझ्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सरकारकडून भरले जाते. माझं मंत्रिपद गेल्यानंतर कदाचित मला महागाईची झळ बसू शकेल.’पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे जनता होरपळतेय, ही बाबदेखील मान्य आहे. इंधनाच्या वाढणाऱ्या किमती कमी करणं, हे सरकारचं कर्तव्य आहे”.\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nनागपूरच्या महापौरांचा प्रताप, मुलाला पीए बनवून नेलं अमेरिकेच्या दौऱ्यावर\nसरकारकडे शाळांना देण्यासाठी पैसा नाही मात्र जिओ विद्यापीठाला देण्यासाठी आहे : मनसे\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+45+lk.php", "date_download": "2019-07-16T01:04:46Z", "digest": "sha1:3PVZOHL42TW4S7Z3CLZNIO2AISECWQTY", "length": 3458, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 45 / +9445 (श्रीलंका)", "raw_content": "क्षेत्र कोड 45 / +9445\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 45 / +9445\nक्षेत्र कोड: 45 (+94 45)\nशहर/नगर वा प्रदेश: Ratnapura\nक्षेत्र कोड 45 / +9445 (श्रीलंका)\nआधी जोडलेला 45 हा क्रमांक Ratnapura क्षेत्र कोड आहे व Ratnapura श्रीलंकामध्ये स्थित आहे. जर आपण श्रीलंकाबाहेर असाल व आपल्याला Ratnapuraमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. श्रीलंका देश कोड +94 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Ratnapuraमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +94 45 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनRatnapuraमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +94 45 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0094 45 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/soap/latest-manufaktura+soap-price-list.html", "date_download": "2019-07-16T00:17:29Z", "digest": "sha1:GIIGY4C4BPT4BO2YOL62DPAFQ224RMYY", "length": 18004, "nlines": 497, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या मॅनुफॅकटुर सोप 2019 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest मॅनुफॅकटुर सोप Indiaकिंमत\nताज्या मॅनुफॅकटुर सोपIndiaमध्ये 2019\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये मॅनुफॅकटुर सोप म्हणून 16 Jul 2019 आहे. गेल्या 3 महिन्यांत 10 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक मॅनुफॅकटुर औरंगे & ग्रेपफ्रूट हर्बल स्पा सोप विथ अल्मोन्ड ऑइल 150 g 900 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त मॅनुफॅकटुर सोप गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश सोप संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nल ओकसितने एन प्रोव्हेन्स\nथे कॅमल सोप फॅक्टरी\nथे बिअर सोप कॉ\nथे नतुरे स कॉ\nदाबावे रस 500 500\nमॅनुफॅकटुर थर्मल सॉल्ट अल्मोन्ड ऑइल अँड स्वीट बालम स्पा सोप 150 g\nमॅनुफॅकटुर औरंगे & ग्रेपफ्रूट हर्बल स्पा सोप विथ अल्मोन्ड ऑइल 150 g\nमॅनुफॅकटुर विने स्पा सोप इन A वूडन बॉक्स 75 G\n- उडेल फॉर Men\n- वेइगत 75 g\nमॅनुफॅकटुर औरंगे & ग्रेपफ्रूट हर्बल स्पा सोप विथ आलं\n- उडेल फॉर Men\nमॅनुफॅकटुर डेड सेवा मड अँड अल्मोन्ड ऑइल हर्बल स्पा सोप\n- उडेल फॉर Men\nमॅनुफॅकटुर रोमँटिक रोसे स्पा सोप विथ थर्मल सॉल्ट 1\n- उड��ल फॉर Men\nमॅनुफॅकटुर बिअर स्पा सोप विथ ब्रेवेर्स यीस्ट 150 G\n- उडेल फॉर Men\nमॅनुफॅकटुर थर्मल सॉल्ट अल्मोन्ड ऑइल अँड स्वीट बालम स्पा\n- उडेल फॉर Men\nमॅनुफॅकटुर हर्बल स्पा सोप विथ ऍप्रिकॉट अँड अल्मोन्ड ऑइल\n- उडेल फॉर Women\nमॅनुफॅकटुर प्रेसिवस डेड सेवा सोप विथ सीवीड 150 गम\n- उडेल फॉर Men\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/1983", "date_download": "2019-07-15T23:56:54Z", "digest": "sha1:MZUFAZYY27JLQRAOEVM4XTYQ3UWO3RRB", "length": 9571, "nlines": 94, "source_domain": "dhanlabh.in", "title": "कोणता फंड घ्यावा? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nशेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू आहेत. बाजारातील अश्या अस्थिरतेमुळे म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात अनेक नवीन फंड उपलब्ध आहेत. आनंद राठी प्रायव्हेट वेल्थचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी फिरोज अजीज यांनी त्यातील काही फंड गुंतवणूकदारांसाठी सुचवले आहेत.\nआनंद राठी प्रायव्हेट वेल्थचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी फिरोज अजीज यांच्यामते;\nअॅक्सिस म्युच्युअल फंडचा ”चिल्ड्रन’स गिफ्ट फंड”\nअॅक्सिस म्युच्युअल फंडने लहान मुलांसाठी ”चिल्ड्रन’स गिफ्ट फंड” नावाने नवीन फंड सादर केला आहे. ”चिल्ड्रन’स गिफ्ट फंड” मध्ये फक्त अल्पवयीन मुला-मुलींना गुंतवणूक करता येणार आहे. मुला-मुलींच्या वतीने त्यांच्या पालकांना गुंतवणूक करता येणार आहे.\nभविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेण्यापेक्षा ”चिल्ड्रन’स गिफ्ट फंड”मध्ये गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरणार आहे. मुलांचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत लॉक-इन कालावधी असणार आहे.\n”चिल्ड्रन’स गिफ्ट फंड” ही ओपन-एण्डेड बॅलेन्स्ड योजना असणार आहे. यातील 60 टक्के शेअर्स आणि शेअर्ससंबंधित ���ेरिव्हेटिव्ह मध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे. तर, ४० टक्के रोख्यांमध्ये गुंतवावे लागणार आहेत.\nअॅक्सिस म्युच्युअल फंडने विशेष वर्ग डोळ्यांसमोर ठेवून ही योजना आणली आहे. लहान मुलांना हो योजना विशेष चांगली आहे.\nम्युच्युअल फंडांकडे पैशाचा प्रचंड ओघ\n‘एनबीएफसीं’पुढचे संकट टळले–आदित्य पुरी\nआदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाचा नवा ‘रिटायरमेंट फंड’\nइंडियामार्टच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/jammu-and-kashmir", "date_download": "2019-07-16T00:50:27Z", "digest": "sha1:D6XDSXQM4JNJQVQRSM4DTPOIMQKOOZU6", "length": 7316, "nlines": 83, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Jammu and Kashmir Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nनेहरूंची काश्मीर ‘चूक’ दुरुस्त करायची तर…….\nगांधी,नेहरू आणि अब्दुल्लांचा आग्रह नसता तर कदाचित काश्मीर १९४७ साली पाकिस्तानचा भाग बनले असते. हा इतिहास खोटा असेल तर भारत सरकारच्या ताब्यात असलेले त् ...\nअमरनाथ यात्रेपासून काश्मीरी माणूस दूरच\nयंदाची अमरनाथ यात्रा सुरळीत जावी म्हणून केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यातले महत्त्वाच्या महामार्गावरील वाहतूक रोखली आहे. रेल्वेसेवाही बंद केली आहे. काश्म ...\nअमित शहा यांची काश्मीर भेट : संवादाची भाषा कुठे\nकेंद्र सरकार खोऱ्यात तणाव कमी करण्याच्या मन:स्थितीत नाही. त्यांना येथील एकाही पक्षाशी संवाद साधायचा नाही. अमित शहा फक्त फुटीरतावाद्यांना दम भरण्यासाठी ...\nशुजात बुखारी हत्या : वेदना कायम, प्रश्नही अनुत्तरीत\nजर शुजातसारख्या माणसाला जगण्याचा हक्क नाही तर मग या जगात कोणाला आहे : डॉ. तहमिना बुखारी ...\nकथुआ बलात्कार प्रकरणी तिघांना जन्मठेप, तिघांना ५ वर्षांची शिक्षा\nजम्मू व काश्मीरमधील बकरवाल समाजाला काश्मीर खोऱ्यातून हुसकावण्यासाठी एक मोठे कारस्थान रचले गेले. त्यात एका आठ वर्षांच्या चिमुरड्या मुलीला लक्ष्य करून त ...\nकलम ३५(अ): जुना राग आळवणे सुरू\nजम्मू व काश्मीर संदर्भातील कलम ३५(अ) प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असतानाही, भाजपने या कलमाबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याची वाट न पाहता, ...\nइन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस संस्था या संस्थेने काश्मीरमध्ये केलेल्या अभ्यासानुसार विशेषतः पेलेट-पीडित विद्यार्थ्यांमध्ये अंधत्वासोब ...\nपुलवामा हल्ल्यानंतर, काश्मीरमधल्या मुख्य प्रश्नाकडे पुन्हा एकदा दुर्लक्षच होत आहे\nमुख्य प्रश्न आहे तो म्हणजे स्थानिक काश्मिरी, त्यापैकी अनेकजण सुस्थितीतले, सुशिक्षित असूनही अशा प्रकारे त्यांचे आयुष्य उधळायला का तयार आहेत\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/xiaomi-users-bad-news-no-miui-11-update-for-these-redmi-smartphones/", "date_download": "2019-07-16T00:49:43Z", "digest": "sha1:Z4HFCNRQJZSNSC65OMD3WFULYFHUQZTQ", "length": 14189, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "शाओमीचा फोन वापरणाऱ्यांना झटका, कंपनीने घेतला धक्कादायक निर्णय | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nन���गपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nशाओमीचा फोन वापरणाऱ्यांना झटका, कंपनीने घेतला धक्कादायक निर्णय\nशाओमी (xiaomi) कंपनीचा फोन वापरणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. ‘रेड मी’ च्या 7 जुन्या स्मार्टफोनवर आता येथून पुढे अपडेट मिळणार नाही. याचाच अर्थ एमआय 11 चे अपडेट या फोन वापरकर्त्यांना मिळणार नाही. त्यामुळे या युझर्सला एमआय 10 या अपडेटवर आता काम चालवावे लागणार आहे.\nएमआयने दिलेल्या माहितीनुसार, शाओमी रेमडी 6, रेडमी 6 ए, रेमडी वाय 2, रेडमी 4, रेडमी 4 ए, रेडमी नोट 4, रेडमी 3 एस, रेडमी 3 एक्स, रेडमी नोट 3 और रेडमी प्रो स्मार्टफोनला येथून पुढे नवीन अपडेट मिळणार नाही. त्यामुळे एमआय 11 या अपडेटमध्ये असणारे जाहिरात काढून टाकण्याचे फिचर वापरता येणार नाही. परंतु या फोनमध्ये अँड्रॉयड सिक्योरिटी अपडेट नियमीत मिळत राहणार आहे. याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही.\nकंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला रेड मी नोट 7 सीरिज लॉन्च केली आहे. या स्मार्टफोनवरला अधिक महत्त्व मिळवून देण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. त्यामुळे जुन्या स्मार्टफोटचे अपडेट काढण्यात आले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआनंदवाडी ग्रामस्थांचा पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मतदानावरील बहिष्कार मागे\nपुढीलराधाकृष्ण विखे-पाटील अण्णा हजारेंच्या भेटीला, 20 मिनिटांच्या चर्चेत नक्की काय झालं\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Ainaro+tl.php", "date_download": "2019-07-16T00:11:54Z", "digest": "sha1:P5YVJJFD2XCKVPZ7DRKEMOA5M3SUEDMJ", "length": 3471, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Ainaro (पूर्व तिमोर)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Ainaro\nक्षेत्र कोड: 24 (+670 24)\nक्षेत्र कोड Ainaro (पूर्व तिमोर)\nआधी जोडलेला 24 हा क्रमांक Ainaro क्षेत्र कोड आहे व Ainaro पूर्व तिमोरमध्ये स्थित आहे. जर आपण पूर्व तिमोरबाहेर असाल व आपल्याला Ainaroमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. पूर्व तिमोर देश कोड +670 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Ainaroमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +670 24 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनAinaroमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +670 24 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00670 24 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-congress-credited-maintaining-democracy-says-nana-patekar-7217", "date_download": "2019-07-16T00:58:52Z", "digest": "sha1:DL6D32F3WA64R2A3Y2HFM5CBNMPS2NCD", "length": 17016, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Congress is credited with maintaining democracy says Nana Patekar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलोकशाही टिकविण्याचे श्रेय काँग्रेसला: नाना पाटेकर\nलोकशाही टिकविण्याचे श्रेय काँग्रेसला: नाना पाटेकर\nशनिवार, 7 एप्रिल 2018\nपुणे : \"��ेशावर साठ वर्षे सत्ता केलेल्या काँग्रेसने काहीच केले नाही असे म्हणू नका. इतकी वर्षे देशात लोकशाही टिकली हे श्रेय काँग्रेसचेच आहे,'' असे म्हणत नाना पाटेकर यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनीच टोला लगावला.\nपुणे : \"देशावर साठ वर्षे सत्ता केलेल्या काँग्रेसने काहीच केले नाही असे म्हणू नका. इतकी वर्षे देशात लोकशाही टिकली हे श्रेय काँग्रेसचेच आहे,'' असे म्हणत नाना पाटेकर यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनीच टोला लगावला.\nकाँग्रेसमुक्त भारत, साठ वर्षांमध्ये काँग्रेस सरकारने काय केले, असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. धर्मादाय आयुक्तांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाह उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्यात नाम फाउंडेशन सहभागी होणार आहे. त्या बाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नाना म्हणाले, \"\"गेली साठ वर्षे देशात लोकशाही टिकविण्याचे श्रेय कॉंग्रेसला दिले पाहिजे. आपल्या शेजारच्या देशांची काय अवस्था आहे, हे आपण पाहत आहोत.''\nराजकारणातील मराठी नेतृत्वाबद्दल बोलताना ते म्हणाले, \"\"देवेगौडा पंतप्रधान झाले, पण शरद पवार झाले नाहीत. ते राज्यात मुख्यमंत्री झाले. केंद्रात कृषिमंत्री झाले. एक मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, असे आपल्याला वाटतेच की.''\n\"डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे यांचे कार्य मोठे होते म्हणून त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान दिला. खेळातून आणि अभिनयातून पैसे कमविणाऱ्या खेळाडू, नटांना हा सन्मान का दिला जातो आम्ही चित्रपटात काम करतो, पण त्यासाठी पैसे घेतो. ही सेवा नाही. त्यामुळे आम्हाला पद्मश्री सन्मान कशाला,'' असा सवालही पाटेकरांनी उपस्थित केला. \"कायद्यासमोर सर्व समान आहेत,'' असे अभिनेता सलमान खान याला झालेल्या शिक्षेबद्दल त्यांनी सांगितले.\nहमीभाव निवडणुकीचे ट्रमकार्ड नव्हे\nहमीभाव म्हणजे निवडणुकीचे आमिष नाही. हमीभाव हे निवडणुकीत वापरण्याचे ट्रमकार्ड नाही. तो शेतकऱ्यांचा निर्विवाद हक्क आहे. शेतकऱ्यांची हमीभावाची मागणी निश्‍चितच रास्त आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळायला हवा तसाच शेतकऱ्यांनाही त्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे. भविष्यात शेती हा रोजगार देणारा व्यवसाय असेल.\nशेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाह\n���र्मादाय आयुक्तांच्या पुढाकाराने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात नाम फाउंडेशन प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करून सहभागी होईल, अशी माहिती अभिनेते मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी शुक्रवारी दिली. ते म्हणाले, \"\"हे सर्व धर्मीय विवाह सोहळे असतील आणि यात राज्यातील देवस्थानांचा निधी असेल. यात \"बीसीसीआय'सारखी संस्थाही सहभागी होत आहे.''\nकाँग्रेस नाना पाटेकर भारत सरकार government अभिनेता सलमान खान हमीभाव minimum support price मकरंद अनासपुरे\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nगुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nलाल कांद्याची लागवड वाढण्याची शक्‍यताजळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/virodh-vikas-vaad/", "date_download": "2019-07-16T00:30:37Z", "digest": "sha1:4NEJBDIBAX7ZNZ6TQDGFOIIHV3TLC77S", "length": 15267, "nlines": 247, "source_domain": "www.loksatta.com", "title": "| Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nकटुता व हीनगंडाचे ‘आतून’ निरसन\nधार्मिक-मूलतत्त्ववादात जसा कडवा त्वेष (फॅनॅटिसिझम) असतो तसा त्वेष, सर्वच राजकीय-मूल्यप्रणाल्यांमध्ये वाढतच चाललेला आहे.\nभाव-पाडू-धोरण, सिंचनाचा अभाव, तंत्रज्ञान स्वातंत्र्य नसणे ही निदाने मांडली गेली आहेत.\nएग्झिस्टेन्शियलिझम म्हणजे असारसत्तावाद. इसेन्स मानला की हुकलेच अशी धारणा, ही पहिली लाट होती.\nउपाय सुचलेला नसतानाही दोष देण्याची हौस भागवून घेता येते.\nपरीक्षा विद्येची न होता पोचट पाठांतराची होते\nशिक्षण पुनर्रचनेची त्वरेने गरज\nप्राध्यापकांचा विषयातील क्षेत्राशी संबंध न उरता प्राध्यापैकी हेच स्वयंपोषक क्षेत्र बनले आहे.\nचीनशी स्पर्धेत टिकावेच लागेल\nए��ूण जागतिक अर्थकारणात आणि राजकारणात भारताचा मुख्य स्पर्धक चीन आहे. चीनने आपल्याला मागे टाकलेलेच आहे, पण हे अंतर कमी करावेच लागेल.\nइहवाद्यांना हिंदुत्व का ‘चालते’\nइहवाद कधी ‘बाटत’ नसतो पण इहवाद म्हणजे जडवादच असे नकळत गृहीत धरले जाते.\nअर्थ स्पष्ट न करता शब्द वापरत राहणे ही अगदी वाईट सवय असते. त्यामुळे गैरसमज आणि गोंधळ जास्त होतात.\n कोर्टे पुरेशी नेमा की\nहल्ली व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने कित्येक गुन्ह्यंना किमान वाचा फुटते व कधी पुरावाही मिळतो.\nमानवहिताच्या कल्पनांवर वाद असले, तरी मानवहित, हे व्यक्ती हाच एकक धरून ठरवले पाहिजे\nउद्योग भुईवर, सेन्सेक्स आभाळात\nअ ची कथा त्याच्या पातळीवर चालू आहे. क्ष, य आणि झ यांच्या कथेशी अ चा संबंधच येत नाहीये.\n‘‘राष्ट्रहितात आपोआपच जनहित असते’’ किंवा ‘‘जनहिताचा राष्ट्रहिताशी काहीच संबंध नसतो’’ या दोन्ही धारणा सारख्याच चुकीच्या आहेत.\nआपला लेसर एव्हिल ऑप्शन जिंकला नाही म्हणून आपले मत वाया गेले असे मात्र कदापिही मानू नये.\nधोरणे देशाची, मतदार स्थानिक\nसर्वच पातळ्यांवर (कोणत्याच ऐहिक बाबतीत) धोरणात्मक ध्रुवीकरण न होणे, ही गंभीर समस्या आहे.\nस्व : अनुभविता, कथेकरी, चिकित्सक\nखेळायलाच न मिळण्यापेक्षा हरणे हे कधीही चांगले. निर्थकतेपेक्षा वैफल्य केव्हाही चांगले.\nसर्वोदय म्हणजे दानधर्म नव्हे\nट्रस्टीशिप, भूदान वगैरे संदर्भामुळे जो समज होतो तो सोडून, सर्वोदयवाद ही ‘राजकीय-आर्थिक विचारसरणी’ काटेकोरपणे पाहू या.\nसमता : सम्यक आणि ‘वैषम्य’क\nसमाजसत्तावादी म्हणजे कम्युनिस्ट क्रांत्यांमध्ये जे समतेचे तत्त्व पुरस्कृत झाले ते मात्र वेगळे आहे.\nस्व: अनुभविता, कथेकरी, चिकित्सक\nगुंतवणूक वाया गेली असे ‘ठरू’ नये म्हणून तोटय़ातले उद्योगही चालू ठेवले जातात.\nभरपूर विसंगती असूनही त्या ‘विसंगती’च न वाटू देणे याला आपण ‘बनचुका/ चॅप्टर’ माणूस म्हणतो.\nपुरुषार्थामध्ये परस्परपूरकता असते. त्यातील एकेकाच्या साधनेत आपण कमी पडतो किंवा त्यांच्यात समतोल राखत नाही, हे दुरिताचे मूळ असते..\nमाणूस हा कंटाळा येऊ शकणारा आणि कंटाळा टाळू पाहणारा प्राणी आहे.\nऐहिक अभ्युदयाकडे दुर्लक्ष का\nश्रमण, भक्ती आणि वैदिक या धारांच्या समन्वयवादी संयोगाने हिंदू हा पंथ-समुच्चय निर्माण झाला.\nऔद्योगिक क्रांती होण्यामागे ग्रीकांचे तत्त्वज्ञान हाही महत्त्वाचा घटक आहे.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/55714", "date_download": "2019-07-16T00:36:55Z", "digest": "sha1:ZFOGOTM7XALO5H2NPRX4CTPWWDBQWKI2", "length": 3930, "nlines": 40, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "टाईम ट्रॅव्हल - द बिगिनिंग | प्रकरण ४| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nबरोबर एका मिनिटाने टाईम मशीन परत आली. अभिजीतच्या चेहर्यावर टेस्टींग सफल झाल्याचा आनंद होता. मात्र लगेच तो आनंद मावळला आणि त्याची जागा आश्चर्ययुक्त भितीने घेतली. टाईम मशीन तर परतली होती. पण प्रोफेसरांशिवाय. त्याने प्रोफेसरांना फोन लावला. पलीकडून एका स्त्रीचा गोड, नम्र आवाज आला,\n\"तुम्ही ज्या नंबरला कॉल करत आहात, तो अस्तित्वात नाही. कृपया आपला नंबर तपासून पहा.\"\nआता मात्र अभिजीतचे इंडिकेटर लागले होते. नक्कीच काहीतरी अघटीत घडल होत. आता काय कराव प्रोफेसरांशी कसा संपर्क साधावा प्रोफेसरांशी कसा संपर्क साधावा असे नाना प्रश्न त्याला सतावू लागले होते. त्याने एक नजर टाईम मशीनवर टाकली. अचानक त्याच्या डोक्यात एक आयडीया आली.\nअभिजीत मशीन जवळ आला. त्याने त्या मशीनच्या स्क्रिनवर पाहील. तर त्याला धक्काच बसला. ती स्क्रिन पूर्ण ब्लँक होती. त्या स्क्रिनवर ना टाईम होता, ना लोकेशन. टाईम मशीनमध्ये अशी सुविधा होती कि एकदा टाईम आणि लोकेशन टाकल्यानंतर त्यात जोपर्यंत आपण काही बदल करत नाही. तोवर तेच टाईम आणि लोकेशन मशीनमध्ये फिड रहात. म्हणजे नुसत गो च बटन दाबल कि आपण त्याच टाईमावर, त्याच लोकेशनवर पोहोचतो. जेथे आधी गेलो होतो. अभिजीत मशीनमध्ये बसला आणि त्याने गो च बटण दाबल. टाईम मशीन पुन्हा गायब झाली होती..\nटाईम ट्रॅव्हल - द बिगिनिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/24086", "date_download": "2019-07-16T01:09:06Z", "digest": "sha1:O6ISPIRB5QOVT6SI3GZW2P2C2HIIE76Y", "length": 6394, "nlines": 94, "source_domain": "www.manogat.com", "title": "लाल भोपळ्याची भाजी | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › पाककृती ›\nप्रेषक रोहिणी (शुक्र., २२/०३/२०१३ - १८:२२)\nलाल भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी ३ ते ४ वाट्या (पाण्याने धुवून निथळून घ्या)\nदाण्याचे कूट २ मूठी\nखवलेला ओला नारळ १ मूठ\nचिरलेली कोथिंबीर २ ते ३ चमचे\nलाल तिखट १ चमचा, मेथी दाणे पाव चमचा\nगूळ ३ ते ४ चमचे चिरलेला, मीठ\nमोहरी, जिरे, हिंग, हळद\nमध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते तापले की त्यात तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, हिंग, जिरे, मेथीचे दाणे, व हळद घालून फोडणी करा. फोडणीत अर्धा चमचा तिखट घाला. नंतर त्यात भोपळ्याच्या फोडी घालून डावेने ढवळून घ्या. नंतर अगदी थोडे पाणी घाला व एक वाफ द्या. नंतर त्यात अर्धा चमचा लाल तिखट, मीठ, गूळ घाला व परत एकदा भाजी ढवळून घ्या. नंतर त्यात पाणी घालून वाफेवर शिजवा. नंतर त्यात दाण्याचे कूट, खवलेला ओला नारळ, गूळ व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. हवे असल्यास अजून थोडे पाणी घालून भाजी नीट ढवळा. गॅस बंद करा. ही भाजी पटकन शिजते. फोडी लगदा होईपर्यंत शिजवू नका. फोडी पूर्ण राहिल्या पाहिजेत. रस अजून हवा असल्यास अजून थोडे पाणी घाला.\nलाल तिखट, मेथीचे दाणे व पुरेसा गूळ या मिश्रणाने ही भाजी चविष्ट लागते.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ६ सदस्य आणि ७२ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathi-banana-crop-advisory-agrowon-maharashtra-7514", "date_download": "2019-07-16T01:16:35Z", "digest": "sha1:IETEPRNNKZESNQTRZYSMKEDV3O6OCLWH", "length": 20960, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, banana crop advisory , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउन्हाळ्यात केळी बागांची जपणूक महत्त्वाची\nउन्हाळ्यात केळी बागांची जपणूक महत्त्वाची\nउन्हाळ्यात केळी बागांची जपणूक महत्त्वाची\nउन्हाळ्यात केळी बागांची जपणूक महत्त्वाची\nएन. बी. शेख, डाॅ. आर. बी. सोनवणे\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nसद्यस्थितीत तापमानात वाढ सुरू झाली असून तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. पुढील दोन ते अडीच महिने तापमान जास्तच राहणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये केळी बागेचे उन्हापासून संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.\nउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी वारे या घटकांचा केळी पिकावर प्रत्यक्षरीत्या परिणाम होतो. अधिक तापमानामुळे वातावरणातील सापेक्ष आर्द्रता कमी होणे तसेच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होणे आदी अप्रत्यक्ष परिणाम होतात.\nसद्यस्थितीत तापमानात वाढ सुरू झाली असून तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. पुढील दोन ते अडीच महिने तापमान जास्तच राहणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये केळी बागेचे उन्हापासून संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.\nउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी वारे या घटकांचा केळी पिकावर प्रत्यक्षरीत्या परिणाम होतो. अधिक तापमानामुळे वातावरणातील सापेक्ष आर्द्रता कमी होणे तसेच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होणे आदी अप्रत्यक्ष परिणाम होतात.\nउन्हाळ्यात केळी बागेच्या व्यवस्थापनामध्ये वारारोधक कुंपणाचे खूप महत्त्व आहे. लागवडीच्या वेळी बागेच्या भोवती चारही बाजूंनी वारारोधक सजीव कुंपण करणे आवश्यक आहे. यासाठी केळी बागेच्या बाहेरील बाजूच्या ओळीपासून २ मीटर अंतर सोडून शेवरी, गजराज गवत, बांबू या झपाट्याने वाढणाऱ्या वारारोधक पिकांची दोन ओळींची दाट लागवड केळी लागवडीनंतर लगेच करावी. उन्हाळ्यापर्यंत या सजीव कुंपणाची वाढ पूर्ण होते. ही कुंपणे उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्णलाटेपासून तसेच वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यापासून बागेचे संरक्षण करतात. त्यामुळे केळीच��या बागेत सुसह्य तापमान, आर्द्रता टिकून राहते. बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. वाऱ्याला अटकाव घातला गेल्याने पाने कमी प्रमाणात फाटतात. घड सटकण्याच्या आणि झाडे उन्मळून पडण्याच्या प्रमाणात घट येते. अधिक खर्च करायची क्षमता असल्यास बागेभोवती शेडनेटचे वारारोधक कुंपण उभे केल्यास त्वरित चांगले परिणाम मिळतात.\nकेळी पीक पाण्याच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असते. एकूण पिकाच्या कालावधीत केळीला १६०० ते २००० मि.मी. पाण्याची गरज असते. त्यासाठी ठिबकसिंचन पद्धतीने मृगबाग केळीला एप्रिल महिन्यात १८ - २० लिटर तर मे महिन्यात २० - २२ लिटर पाणी प्रति झाड/दिन द्यावे. कांदेबागेसाठी या दोन्ही महिन्यामध्ये प्रतिझाड प्रतिदिन १० ते १४ लिटर पाणी द्यावे.\nउन्हाळ्यात केळी पिकाच्या पोषणासाठी निसवणीच्या तसेच घड पक्वतेच्या अवस्थेतील मृग बागेस प्रतिहजार झाडांसाठी १२ आठवड्यांपर्यंत प्रतिआठवडा युरिया ५.५ किलो आणि म्युरेट आॅफ पोटॅश ७ किलो अशी खतमात्रा द्यावी. मुख्य वाढीच्या अवस्थेत असलेल्या कांदे बागेस प्रतिहजार झाडास प्रति आठवडा युरिया १३ किलो युरिया आणि म्युरेट आॅफ पोटॅश ८.५ किलो ठिबकसिंचन संचातून द्यावे. व्यवस्थित पाणी आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यामुळे पीक सशक्त राहते आणि त्याच्या प्रतिकार क्षमतेत वाढ होते.\nउन्हाळ्यात मृग बाग लागवडीची केळी घड निसवणीच्या तसेच घड पक्वतेच्या अवस्थेेत असते. घड पूर्ण निसवल्यानंतर तसेच केळफुल तोडल्यानंतर घडावर पोटॅशियम डायहायड्रोजन फाॅस्फेट ५ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम अधिक सरफेक्टंट १ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.\nसूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी पाॅलिप्राॅपलीन कापडाची स्कर्टिंग बॅग किंवा पिशवीने घड झाकावा. वाळलेल्या केळीच्या निरोगी पानांचाही घड झाकण्यासाठी वापर करता येतो. पक्वतेच्या अवस्थेत असलेल्या घडांना आधार देणे आवश्यक आहे. त्यासाठी घडांना बांबूचा किंवा पाॅलिप्राॅपलीन पट्ट्यांचा आधार द्यावा.\nकेळी बागेमध्ये ३० मायक्राॅन जाडीच्या चंदेरी /काळ्या रंगाच्या पाॅलिइथिलीन कापडाचे आच्छादन करावे. त्यामुळे तणांचा बंदोबस्त होतो; पाण्याची बचत होते. त्याशिवाय झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाणही खूप कमी राहते. एकूण उत्पादनात वाढ होते. ज्यांना पाॅलिथीनचे आच्छादन टाकणे शक्य नाही त्यांनी केळीच्या दोन ओळीत उसाचे पाचट, गव्हाचा भूस्सा, सोयाबीनचा भूस्सा यांचे सेंद्रिय आच्छादन करावे.\nकेळीच्या पानातून होणाऱ्या बाष्पीभवनाच्या वेग नियंत्रित करण्यासाठी पानांवर बाष्परोधकांची फवारणी करावी. त्यासाठी उन्हाळ्यात १५ दिवसांच्या अंतराने केओलीन भुकटी ८० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.\nसंपर्क : एन. बी. शेख, ७५८८०५२७९२,\n(केळी संशोधन केंद्र, जळगाव.)\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर ठिय्या...\nनाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती जगावी; मात्र आम्हालाही जगू द्यावे.\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्���ासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5395080796689460885&title=Granthsakha%20Library&SectionId=5501542362903846520&SectionName=%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%93", "date_download": "2019-07-16T00:22:40Z", "digest": "sha1:ADWGLJFXLGLQRPHOFOQE2FQVJQJH4E2Q", "length": 23314, "nlines": 158, "source_domain": "bytesofindia.com", "title": "जागतिक दर्जाचे ग्रंथसखा वाचनालय", "raw_content": "\nजागतिक दर्जाचे ग्रंथसखा वाचनालय\nसुमारे सव्वादोन लाख पुस्तके असलेले, सरकारी अनुदान न घेणारे आणि मराठी साहित्यिक व संशोधकांचे हक्काचे आश्रयस्थान म्हणजे बदलापूरचे ग्रंथसखा वाचनालय. श्यामराव जोशी आणि त्यांच्या पत्नी रोहिणी या दाम्पत्याने उभ्या केलेल्या या अप्रतिम ग्रंथालयाबद्दल सांगत आहेत ज्येष्ठ लेखक-अनुवादक रवींद्र गुर्जर.... त्यांच्या ‘किमया’ या सदरातून...\nजगात काही लोकविलक्षण, चाकोरीबाहेरचे काम करणारे, मैलाचे दगड ठरणारे (वेडे) लोक असतात. त्यांच्यासमोर आपोआप आपले कर जुळतात. असेच एक वेडे गृहस्थ म्हणजे बदलापूरचे श्यामसुंदर जोशी. पुणे-मुंबईच्या साधारण मध्यावर, पुण्याकडून गेल्यास कर्जतहून पुढे पाचवे लोकल स्टेशन म्हणजे बदलापूर. पूर्वेला स्टेशनसमोरच (कुळगाव) हे ग्रंथसखा वाचनालय आहे. सुमारे सव्वादोन लाख पुस्तके असलेले, सरकारी अनुदान न घेणारे हे असे देशातील एकमेवाद्वितीय ग्रंथालय ��रू शकेल. मराठी साहित्यिक आणि संशोधकांचे ते हक्काचे आश्रयस्थान\nबदलापुरात आमचे जवळचे एक नातलग राहतात. सुमारे चार वर्षांपूर्वी मी त्यांच्याकडे गेलो होतो. तिथे एखादे वाचनालय आहे का, अशी विचारणा केल्यावर ‘ग्रंथसखा’बद्दल माहिती समजली. संध्याकाळी तिकडे चक्कर मारली आणि सुमारे अडीच तास तिथेच रमलो-रंगून गेलो. आणि त्या दिवसापासून श्यामराव आणि समस्त ग्रंथालय परिवाराचा ‘सखा’ बनलो. गेल्या चार वर्षांत किमान पंचवीस वेळा बदलापूरला जाणे झाले. सन २०१५मध्ये २७ फेब्रुवारीला मराठी दिनाच्या मुहूर्तावर तिथे स्वायत्त मराठी विद्यापीठाची स्थापना झाली. त्याच्या मार्गदर्शक मंडळात माझी वर्णी लागली.\nश्यामराव जोशींचा जन्म १९५१मधला. मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्‌स’मधून त्यांनी ‘टेक्स्टाइल डिझायनर’ची पदविका घेतली. त्यानंतर कल्याणच्या एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. साहित्य आणि कला हे त्यांचे अत्यंत आवडते विषय. गिर्यारोहण, ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास आणि छायाचित्रण हे जोपासलेले छंद. त्यांचा वडिलांचा मोठा ग्रंथसंग्रह होता. श्यामरावांचीही चोखंदळपणे ग्रंथखरेदी सुरू झाली. वडिलांना अंमळनेर येथे साने गुरुजींचा सहवास लाभला होता. ते संस्कार मुलांनाही आपोआप मिळाले.\n२००६ साली शाळेच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन श्यामरावांनी ‘वाचन संस्कृती अभियान’ सुरू केले. त्याचा एक भाग म्हणून बदलापुरात ग्रंथसखा वाचनालयाची स्थापना त्यांनी केली. यंदा त्याला बारा वर्षे पूर्ण होतील. निवृत्तीनंतर मिळालेले सर्व पैसे तर त्यांनी ग्रंथालयाच्या निर्मितीसाठी घातलेच, जोडीला राहता बंगला विकला. शिवाय ग्रंथखरेदीसाठी गरज पडेल तसे ते कर्ज काढत राहिले. वर्गणी अत्यंत कमी आणि पुस्तक कितीही दिवस ठेवावे, ही सवलत. त्यामुळे सभासदांची संख्या बघता बघता पाच हजारांवर गेली. बदलापूरसारख्या (शहरांच्या तुलनेत) छोट्या गावी ही गोष्टी नक्कीच विशेष होती. ठाणे-डोंबिवली ते कर्जतमधून वाचक त्यांच्या सोयीच्या वेळी वाचनालयात येतात. श्यामराव यांच्या सुविद्य पत्नी रोहिणी याही शाळेत नोकरी करत होत्या. ग्रंथालयाच्या कामात त्या दिवस-रात्र गुंतलेल्या असतात. त्यांच्या निवासस्थानी हजारो पुस्तके ठेवलेली आहेत. या दाम्पत्याला खासगी असे जीवनच नाही. त्यांना भेटायला कोणी ना कोणी सारखे येतच असतात.\nआज वाचनसंस्कृतीच्या ऱ्हासामुळे नियमित वर्गणीदार कमी झाले असले, तरी नवनवीन चांगली पुस्तके आणि नियतकालिकांची भर तिथे पडतच आहे. समजा असे कळले, की नागपूरला कोणाला १५०-२०० पुस्तके भेट द्यायची आहेत किंवा कोल्हापूरला काही दुर्मीळ पुस्तके उपलब्ध आहेत, की लगेच श्यामराव निघाले तिकडे जायला विश्वलस्त आणि मित्रपरिवार एवढा चांगला आहे, की गरज पडल्यास कितीही (उसने) पैसे उभे राहतात. अशा रीतीने आजमितीला ‘ग्रंथसखा’त दोन लाखांहून अधिक पुस्तके, दहा हजार दुर्मीळ मासिके (१९०९ सालच्या ‘मनोरंजन’ मासिकाच्या पहिल्या अंकापासून) आणि ५५ दोलामुद्रिते असा अफाट ग्रंथसंग्रह उपलब्ध आहे. दोलामुद्रिते म्हणजे सन १८६७मध्ये मुद्रणविषयक कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीची पुस्तके. सन १८०५पासून पहिल्या छापील मराठी ग्रंथासह सर्व नावाजलेली पुस्तके आणि दुर्मीळ मासिके तिथे अभ्यासायला मिळतात. संदर्भग्रंथांची संख्या एक लाखाच्या वर आहे. हीच खरी कुबेरालाही लाजवील अशी श्रीमंती आणि श्यामराव तसे भाग्यवान ‘ग्रंथश्रीमंत’ आहेत.\nअभ्यासकांसाठी आवश्यक असल्यास ग्रंथालयातर्फे राहण्याची व्यवस्था होते. कोणत्याही विषयावर मराठीतून संशोधन करावयाचे असेल, तर बव्हंशी सर्व पुस्तके तिथे मिळतात. नसली तरी अन्य ठिकाणांहून ती उपलब्ध केली जातात. ज्यांनी आपला ग्रंथसंग्रह ‘सखा’ला भेट दिलेला आहे, अशा लेखकांची स्वतंत्र दालने तिथे आहेत. (प्रा. द. भि. कुलकर्णी, रवींद्र पिंगे, गंगाधर गाडगीळ, वि. आ. बुवा, जयवंत चुनेकर, निरंजन उजगरे इत्यादी इत्यादी). ख्यातनाम साहित्यिक आणि साहित्य संमेलनांचे अध्यक्ष यांची सुंदर रेखाचित्रे भिंतींवर झळकलेली आहेत. भाषा, व्याकरण, विविध प्रकारचे कोश, तत्त्वज्ञान, सामाजिक शास्त्रे, नाट्य-चित्र, नकाशे, मासिके - कोणताही विषय घ्या, त्यावरची सर्व महत्त्वाची पुस्तके तिथे असतातच. श्यामराव काही काळ महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी होते. बदलापूरच्या शाखेत ते कार्यरत आहेतच. त्या अनुषंगाने वर्षभर तिथे साहित्यिक कार्यक्रम साजरे होत असतात.\nज्यांना नवीन ग्रंथालय उभे करायचे असेल, त्यांना श्यामरावांचे बहुमोल मार्गदर्शन मिळते. त्याचबरोबर ते ग्रंथही भेट म्हणून देतात. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून पाचगणीजवळ ‘भिल��र’ हे पुस्तकांचे गाव उभे राहिले. त्यात श्यामराव जोशींचे मौलिक सहकार्य लाभले. वर्षभर ते काम चालू होते. चार मे २०१८ रोजी पुस्तकांच्या गावाच्या उद्घाटनाला एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम तिथे होते. बदलापूरहून भिलारला वारंवार जाणे, हेसुद्धा जिकिरीचे काम आहे. सध्या प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक न्यासातर्फे उभारण्यात येणाऱ्या तीन मजली ग्रंथालयाची जबाबदारी श्यामरावांनी समर्थपणे पेललेली आहे. त्याचे उद्घाटन लवकरच होईल. ग्रंथालयांसंबंधी कोणत्याही कामात, कसलीही अपेक्षा न ठेवता, ते निःस्वार्थपणे दिवसरात्र दंग असतात.\n‘स्वायत्त मराठी विद्यापीठा’चे काम बदलापुरात सुरू झालेले आहे. अनेक अभ्यासक्रमसुद्धा तयार होत आहेत. ख्रिस्ती मराठी साहित्य, जैन व बौद्ध वाङ्‌मयाच्या अभ्यासासाठी दालने उघडलेली आहेत. अनेक प्रकारच्या कार्यशाळा नियोजित आहेत. या सर्व कामांना मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक आहे. अद्याप कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान ‘ग्रंथसखा’ने स्वीकारलेले नाही. अडचणी अनेक असतात; पण कोणतेही काम अडत नाही, हे विशेष.\nश्यामराव जोशींनी केलेल्या अफाट कार्याच्या गौरवार्थ त्यांना आजवर अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. गेल्या वर्षी २७ फेब्रुवारी २०१७ रोजी मराठी भाषा दिनी महाराष्ट्र शासनाचा मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार त्यांना मिळाला. (हा पुरस्कार एक लाखाचा आहे.) त्याशिवाय, मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, रोटरी क्लब, कोकण मराठी साहित्य परिषद, पुणे मराठी ग्रंथालय, बाळशास्त्री जांभेकर, व्यासरत्न इत्यादी अनेकानेक पुरस्कारांनी त्यांना गौरवलेले आहे. जागतिक स्तरावर मान्यता मिळू शकेल, अशी जी काही निवडक ग्रंथालये आहेत, त्यात ‘ग्रंथसखा’चा समावेश निश्चि,तपणे करावा लागेल.\nज्या कोणाला ग्रंथसखा वाचनालयाला ग्रंथ भेट किंवा अन्य कोणत्याही प्रकारची मदत करण्याची इच्छा असेल, त्यांनी पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.\nपत्ता : ग्रंथसखा, १० अर्जुनसागर कॉम्प्लेक्स, पाटीलपाडा, रेल्वे स्टेशनजवळ, बदलापूर (पूर्व), जि. ठाणे – ४२१५०३\nमोबाइल : ९३२०० ३४१५६\nसंपर्क : ९८२३३ २३३७०\n(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्���ा उपलब्ध आहेत.)\n हे कोण्या येरागबाळ्याचे काम नोहे \nश्री.श्याम जोशी सरांना मानाचा सलाम आज मी इनेलीच्या कोणत्याही वर्कशाँपला किंवा अभ्यासक्रमात एखादया ग्रंथपालाचा उल्लेख , माहिती दयायची असेल तर जोशी सरांची देते.\nराजनीती आणि राजव्यवहाराचे दिग्दर्शन करणारे कौटिल्याचे अर्थशास्त्र उडत्या तबकड्या (उत्तरार्ध) पुण्यातील जुनी चित्रपटगृहे उपनिषदांचे अंतरंग (उत्तरार्ध) उपनिषदांचे अंतरंग\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\nनाट्यसंस्कार रुजविण्यासाठी रत्नागिरीत बालनाट्य परीक्षांचे आयोजन\nभाजपच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अॅड. दीपक पटवर्धन यांची निवड\nरोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/55715", "date_download": "2019-07-16T00:28:14Z", "digest": "sha1:PZX6PBOINNBLNRJPTLB4QVWCK3ULTBOS", "length": 4017, "nlines": 38, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "टाईम ट्रॅव्हल - द बिगिनिंग | प्रकरण ५| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nटाईम मशीन एका ठिकाणी प्रकट झाली. अभिजीत मशीनमधून खाली उतरला. त्याने आजुबाजुला पाहिल. तो एका घनदाट जंगलात उभा होता. पण हे ते जंगल नव्हत, जिथे त्यांची लॅब होती ज्याच लोकेशन मशिनमध्ये सेट केले होत. ही जागा थोडी जुन्या काळातील वाटत होती. कदाचित टाईम मशीन काही वर्ष भूतकाळात सरकली असेल. अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि त्याच्या काळजात धस्स झालं टाईम मशीनचा रिटर्नींग टाईम एकाच मिनिटाचा होता. त्याने मागे वळून टाईम मशीनच्या स्क्रिनवर बघितलं. टाईम मशीन तिच्या मूळ स्थानावर परत जायला केवळ १० सेकंद बाकी होते. अभिजीतने चपळाईने मशीनच ऑफ बटन दाबले आणि सुटकेचा निःश्वास सोडला. आता जोवर टाईम मशीनला पुन्हा ऑन करत नाही तोवर ती कुठेही जाणार नव्हती.\nअभिजीत समोर आव्हान प्रोफेसरांना शोधण्याचं. हे कोणत ठिकाण आहे माहीत नव्हतं, प्रोफेसर कोणत्या दिशेला असतील तेही माहीत नव्हत, बरं भूतकाळात मोबाईल नसल्याने त्यांचा फोन लागण तर शक्यच नव्हतं. तो शोधत शोधत निघाला. मध्ये मध्ये तो त्यांना हाका मारत होता. काही अंतर चालत गेल्यावर त्याच्या पायाखाली काहीतरी टोचले. त्याने खाली पाहील. ते प्रोफेसरांच घड्याळ होत. आता अभिजीतच्या आशा पल्लवित झाल्या. नक्कीच प्रोफेसर ह्या रस्त्याने गेले असतील असा विचार करून तो निघाला....\nटाईम ट्रॅव्हल - द बिगिनिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/page/38", "date_download": "2019-07-16T00:33:00Z", "digest": "sha1:DUIT37RVQGVTZ5VEAM3O5UVGXQF47MWN", "length": 9438, "nlines": 108, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "द वायर मराठी: Latest Marathi News | The Wire News In Marathi | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi News | Marathi Samachar| Marathi.thewire.in", "raw_content": "\nद वायर मराठी टीम 0 July 16, 2019\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nदेवीरुपा मित्रा 0 July 15, 2019\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nद वायर मराठी टीम 0 July 14, 2019\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\n१९ मूलभूत समस्या – राजकीय पक्षांना आवाहन\n‘प्रजासत्ताकावरील पुनर्हक्क’ ह्या, काही सन्मान्यव्यक्तींच्या गटाने काढलेल्या पत्रकात ‘देशातील १९ मूलभूत समस्या, त्याविषयीची धोरणे आणि कायदेशीर उपाय’ इ ...\nआज बौद्धिक सहिष्णुतेची गरज आहे\nएका पुरस्कार समारंभात अमोल पालेकर ह्यांनी नसिरुद्दीन शाह आणि टी एम कृष्णा यांच्या म्हणण्याला पाठींबा देत, मतभेद आणि निर्भय संवाद ह्याचा स्वीकार करण्या ...\nगुरांच्या छावणीत साताऱ्यातील गावांचे स्थलांतर\nगावे कोरडी झालेली असूनही सरकारने अजून कुठलीही मदत पुरविलेली नाही. छावणीसमोरही लोंढ्यांना सांभाळण्याचे आव्हान\n‘दहशतवाद’ आणि ‘हिंसक संघर्ष’ या वेगळ्या गोष्टी आहेत\nसरकारच्या जम्मू-काश्मीरमधील धोरणांना विरोध करणाऱ्या प्रत्येकाला मोदी सरकारने जवळपास दहशतवादी म्हणून जाहीर करून टाकले आहे. यामुळे काश्मीरमधील विखारी वा ...\n१८८२ मध्ये करून ठेवलेली “स्त्रीपुरुषतुलना” – आज ८ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिन\n“स्त्रिया जर नसत्या तर झाडाचीं पानें चावीत रानोरान भटकत फिरला असता मग असें रोज पंचामृत पुढें आलें असतेंच. याकरितां प्रथम तुम्ही तुमची मनें गच्च विवेका ...\nलिंगभावाधारीत अर्थसंकल्प : काळाची गरज\nलिंगभावाधारित अर्थसंकल्प म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प नव्हे, किंवा चालू अर्थसंकल्पात मुद्दाम घातलेली भर नव्हे. यामध्ये अर्थसंकल्पाची तपासणी क ...\nजनमताची भाषा (लेखमालेतील अंतिम भाग)\nगांधीवादी, समाजवादी, कम्युनिस्ट, आंबेडकरवादी इत्यादि पुरोगामी म्हणवणाऱ्या विचारधारांत आणि लोकचळवळींत संरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा अभावानेच आढळते. युद ...\nजनमताची भाषा (लेखमालेतील भाग २)\nजनमताच्या भाषेचा बाज कसा असतो, याला अजूनही एक पैलू आहे. तो म्हणजे मुख्यधारेतल्या आवाजांचं जनमतावर असलेलं वर्चस्व. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच ...\nजनमताची भाषा (लेखमालेतील भाग १)\nयुद्धज्वर आणि त्याद्वारे आत्यंतिक राष्ट्रवादाकडे जनमत झुकत आणि झुकवलं जात असताना, व्यापक लोकहिताच्या राजकारणासाठी लागणारा अवकाश आक्रसत जातो. त्या अनुष ...\nव्हिलेज डायरी – सुरवात….\nऑन ए सिरीयस नोट. शेतकरी आत्महत्या हा विषय थट्टेचा झालेला आहे, कर्जमाफी हा कुचेष्टेचा. कर्जमाफी शब्द फसवा आहे, चुकीचा आहे. पण त्यामुळे शेतकरी आणि शे ...\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukripoint.co.in/2019/03", "date_download": "2019-07-15T23:58:53Z", "digest": "sha1:QXT34JV3EEORSQ2KZRE2HMURLY463MSB", "length": 18294, "nlines": 263, "source_domain": "www.naukripoint.co.in", "title": "March 2019 - Naukri Point", "raw_content": "\nसंपूर्ण महाराष्ट्रात तलाठी संवर्गाची मोठी भरती\nतलाठी संवर्गातील १५४३ पदे\nअमरावती – ७९ पदे\nवाशिम – २२ पदे\nबुलडाणा – ४९ पदे\nभंडारा – २२ पदे\nवर्धा – ४४ पदे\nगोंदिया – २९ पदे\nपुणे – ८९ पदे\nसोलापूर – ८४ पदे\nसातारा – ११४ पदे\nकोल्हापूर – ६७ पदे\nसांगली – ४५ पदे\nसिंधुदुर्ग – ४२ पदे\nठाणे – २३ पदे\nरत्नागिरी – ९४ पदे\nनाशिक – ८३ पदे\nधुळे – ५० पदे\nजळगाव – ९९ पदे\nनंदूरबार – ४४ पदे\nअहमदनगर – ८४ पदे\nपशुसंवर्धन विभाग भरती – ७२९ जागा\nएकूण जागा : ७२९\n१) पशुधन पर्यवेक्षक जागा : १४९\n२) परिचर जागा : ५८०\nपद क्र. पदाचे नाव (पद संख्या) – शैक्षणिक पात्रता :\n१) पशुधन पर्यवेक्षक (१४९) – १) १० वी उत्तीर्ण २) पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा समतुल्य.\n२) परिचर – १० वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.\nपुणे – १४३, मुंबई – ६७, नाशिक – ९३,\nऔरंगाबाद – ८७, लातूर – २२, अमरावती – ६९,\nउमेदवारांसाठी सूचना – सविस्तर माहिती लवकरच वेबसाइटवर उपलब्ध होईल.\nवयाची अट : ४ मार्च २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय : ५ वर्षे सूट)\nयाचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे.\nफी : खुला प्रवर्ग : रुपये ५००/- तर मागासवर्गीय : रुपये ३५०/- आहे.\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०१९ आहे.\nशिक्षक मेगा भरती – १० हजार जागा\nएकूण जागा : १०,००१ जागा\nपदाचे नाव : शिक्षक\nव्यवस्थापन संस्थेची संख्या पद संख्या\nजिल्हा परिषद २५ ५१५२\nखासगी – प्राथमिक १२५ २६१\nउमेदवारांसाठी महत्वाची सूचना – उर्वरित सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.\nवयाची अट : २ मार्च २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय : ५ वर्षे सूट)\nयाचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे.\nफी : खुला प्रवर्ग रुपये ५००/- तर मागासवर्गीय रुपये २५०/- आहे.\nतलाठी मेगा भरती – १७७६ जागा\nएकूण जागा : १७७६\nपदाचे नाव : तलाठी\n१) अहमदनगर – ८४, २) अकोला – ४९ , ३) अमरावती – ७९,\n४) औरंगाबाद – ५६, ५) बीड – ६६, ६) भंडारा – २२,\n७) बुलढाणा – ४९, ८) चंद्रपूर – ४३, ९) धुळे – ५०,\n१०) गडचिरोली – २८, ११) गोंदिया – २९, १२) हिंगोली – २५,\n१३) जालना – २७, १४) जळगाव – ९९, १५) कोल्हापूर – ६७,\n१६) लातूर – २९, १७) मुंबई उपनगर – १५, १८) नागपूर – ५०,\n१९) नांदेड – ६२, २०) नंदुरबार – ४४, २१) नाशिक – ६१,\n२२) उस्मानाबाद – ४५, २३) परभणी – २७, २४) पुणे – ८९,\n२५) रायगड – ५१, २६) रत्नागिरी – ९४, २७) सांगली – ४५,\n२८) सातारा – ११४, २९) सिंधुदुर्ग – ४२, ३०) सोलापूर – ८४,\n३१) ठाणे – २३, ३२) वर्धा – ४४, ३३) वाशिम – २२,\n३४) यवतमाळ – ६२\nशैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.\nवयाची अट : २८ फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय : ५ वर्षे सूट)\nफी : खुला प्रवर्ग : रुपये ५००/- तर मागासवर्गीय : रुपये ३५०/- आहे.\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१९ आहे.\nभारतीय जीवन विमा निगम भरती\nएकूण जागा : ५९०\nपदाचे नाव : सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO)\nजनरलिस्ट ५५ ३५ ८५ ३५ १४० ३५०\nIT २५ १४ ३६ १५ ६० १५०\nCA ७ ५ १३ ५ २० ५०\nएक्चुरियल ४ ३ ८ ३ १२ ३०\nराजभाषा १ १ २ १ ५ १०\nTotal ९२ ५८ १४४ ५९ २३७ ५९०\nजनरलिस्ट : कोणत्याही शाखेतील पदवी.\nIT : कॉम्पुटर सायन्स/ IT/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA किंवा MSC (कॉम्पुटर सायन्स)\nCA : १) पदवीधर २) CA परीक्षा उत्तीर्ण\nएक्चुरियल : १) कोणत्याही शाखेतील पदवी २) पेपर CT 1 आणि CT 5 प्लस 4\nराजभाषा : हिंदी / हिंदी अनुवादमधील पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीसह इंग्रजी/संस्कृतमधील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.\nवयाची अट : १ मार्च २०१९ रोजी २१ ते ३० वर्षे (SC/ST : ५ वर्षे सूट, OBC : ३ वर्षे सूट)\nयाचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.\nप्रवेशपत्र दिनांक २२ ते ३० एप्रिल २०१९ पर्यंत उपलब्ध होतील.\n१) पूर्व परीक्षा : ४ & ५ मे २०१९\n२) मुख्य परीक्षा : २८ जून २०१९\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१९ आहे.\nजिल्हा परिषद मेगा भरती\nएकूण जागा : ९४०१ पेक्षा अधिक\nपदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :\n१) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – अ) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा ब) MS-CIT/CCC\n२) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – अ) यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा ब) MS-CIT/CCC\n३) कंत्राटी ग्रामसेवक – अ) 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा ब) MS-CIT/CCC\n६) आरोग्य सेवक – अ) १० वी उत्तीर्ण ब) MS-CIT/CCC\n७) आरोग्य सेविका – अ) सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद ब) MS-CIT/CCC\n८) विस्तार अधिकारी (कृषी) – अ) कृषी पदवी किंवा समतुल्य ब) MS-CIT/CCC\n९) विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – अ) विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी ब) MS-CIT/CCC\n१०) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – अ) १० वी उत्तीर्ण ब) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य क) MS-CIT/CCC\n११) पशुधन पर्यवेक्षक – अ) पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य ब) MS-CIT/CCC\n१२) आरोग्य पर्यवेक्षक – अ) B.Sc ब) आरोग्य कर्मचारी कोर्स क) MS-CIT/CCC\n१३) वरिष्ठ सहाय्यक (लेखा) – अ) लेखा शास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी ब) ३ वर्षे अनुभव क) MS-CIT/CCC\n१४) वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) – अ) पदवीधर ब) MS-CIT/CCC\n१५) पर्यवेक्षिका (अंगणवाडी) – अ) समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी ब) MS-CIT/CCC\n१६) कनिष्ठ लेखाधिकारी – अ) पदवीधर ब) ३ वर्षे अनुभव क) MS-CIT/CCC\n१७) कनिष्ठ यांत्रिकी – अ) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स ब) ५ वर्षे अनुभव क) MS-CIT/CCC\nजिल्हानिहाय पद संख्या :\n१) अहमदनगर- ७२९, २) अकोला – २४२, ३) अमरावती – ४६३,\n४) औरंगाबाद – ३६२, ५) बीड – ���५६, ६) भंडारा – –,\n७) बुलढाणा – –, ८) चंद्रपूर – ३२३, ९) धुळे – २१९,\n१०) गडचिरोली – ३३५, ११) गोंदिया- २५७, १२) हिंगोली – १५०,\n१३) जालना – ३१, १४) जळगाव – ३३, १५) कोल्हापूर – ५५२,\n१६) लातूर – २८६, १७) मुंबई उपनगर – –, १८) नागपूर – –,\n१९) नंदुरबार – ३३२, २०) नांदेड – –, २१) नाशिक – ६८७,\n२२) उस्मानाबाद – –, २३) पालघर – ७०८, २४) परभणी – २५९,\n२५) पुणे – ५९५, २६) रायगड – ५१०, २७) रत्नागिरी – –,\n२८) सांगली – –, २९) सातारा – ७०८, ३०) सिंधुदुर्ग – १७१,\n३१) सोलापूर – ४१५, ३२) ठाणे – १९६, ३३) वर्धा – २६४,\n३४) वाशिम – १८२, ३५) यवतमाळ – —\nवरील पदांची उर्वरित व सविस्तर माहिती लवकरच वेबसाइटवर उपलब्ध होईल.\nवयाची अट : १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय : ५ वर्षे सूट)\nफी : खुला प्रवर्ग : रुपये ५००/- (मागासवर्गीय : रुपये २५०/-, माजी सैनिक : फी नाही)\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०१९ आहे.\nबहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या १४०८ जागा\nअहमदनगर- ९८ जागा, अकोला- ४१ जागा, अमरावती -५४ जागा,\nऔरंगाबाद- ३९ जागा, बीड- ३३ जागा, भंडारा-४८ जागा,\nबुलढाणा- ३३ जागा, चंद्रपूर- ६५ जागा, धुळे- २२ जागा,\nगडचिरोली-८९ जागा, गोंदिया- ३८ जागा, जालना- १४ जागा,\nजळगाव- ५९ जागा, कोल्हापूर- ३६ जागा, लातूर- ४१ जागा,\nनागपूर- ५३ जागा, नांदेड- २७ जागा, नंदूरबार- ४५ जागा,\nनाशिक- ६६ जागा, उस्मानाबाद- ३० जागा, परभणी- २५ जागा,\nपुणे- ३० जागा, रायगड- ०८ जागा, रत्नागिरी- ८० जागा,\nसांगली- ३६ जागा, सातारा- ३० जागा, सिंधुदुर्ग- २७ जागा,\nसोलापूर- २५ जागा, ठाणे- ६७ जागा, वर्धा- ३८ जागा,\nवाशिम- १५ जागा, यवतमाळ – ९६ जागा\nशैक्षणिक पात्रता – विज्ञान विषयासह १० वी उत्तीर्ण तसेच हंगामी क्षेत्र कर्मचारी अनुभव\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०१९ आहे\nराष्ट्रीय आरोग्य अभियान २०० जागांची भरती\nमरावीवि कंपनी – ७००० जागांची भरती\nनवोदय विदयालय समिती 2370 पदांची भरती\nमरावी कंपनी लि. 2000 जागांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/06/blog-post.html", "date_download": "2019-07-16T01:03:44Z", "digest": "sha1:VIRCKWLO5YN7KRGPNSKCPEEZYNFKKLHQ", "length": 3192, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "मनिष काबरा यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाची छायाचित्रे.............. - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » मनिष काबरा यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाची छायाचित्रे..............\nमनि�� काबरा यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाची छायाचित्रे..............\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, १ जून, २०१२ | शुक्रवार, जून ०१, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2017/03/blog-post_7.html", "date_download": "2019-07-16T01:02:00Z", "digest": "sha1:GAZO5TDRK7CLDW4NJRQYWMBHRXHY4SJN", "length": 7981, "nlines": 54, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "बिनशेती महसूलासाठी महसुल अधिकारी घरोघर…………… - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » बिनशेती महसूलासाठी महसुल अधिकारी घरोघर……………\nबिनशेती महसूलासाठी महसुल अधिकारी घरोघर……………\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ७ मार्च, २०१७ | मंगळवार, मार्च ०७, २०१७\nबिनशेती महसूलासाठी महसुल अधिकारी घरोघर……………\nशहरातील बिनशेती शेतसारा वसुलीसाठी महसुल विभागाचे २४ तलाठी व ५ मंडलाधिकारी असलेले पथक घरोघर जाऊन शासनाचा महसूल गोळा करीत आहे. शहरामध्ये प्रचंड प्रमाणात असलेले बिनशेती प्लॉटधारकांकडे लाखो रुपयांची थकबाकी असल्याने तहसिलदारांनी या थकलेल्या महसूलासाठी तालुक्यातील सर्वच तलाठी व मंडलाधिकारी यांचा फौजफाटा दि. १ मार्च ते ६ मार्च या कालावधीकरिता शहरात वसूलीसाठी नेमलेला आहे. बिनशेती प्लॉटधारकांनी तात्काळ आपल्याकडे थकबाकी असलेला व चालू बिनशेती शेतसारा भरण्याचे आवाहन तहसिलदार नरेशकुमार बहिरम यांनी केले आहे.\nशहराच्या आसपास गेल्या ३० ते ४० वर्षांपासून कित्येक जमिनी बिनशेती झालेल्या आहेत. महसूल विभागाच्या नियमाप्रमाणे या प्लॉटधारकांना दरवर्षी बिनशेती शेतसारा भरावा लागतो. प्रत्येक बिनशेती प्लॉटचे आकारमान पाऊन गुंठा ते ४ गुंठ्याइतके असल्याने शहरामध्ये असे हजारो खातेदार आहेत. जेव्हा सातबारा उतारा काढायची वेळ येते तेव्हाच बिनशेती पावतीचा विषय येत असल्याने अनेकांचे या ��िनशेती शेतसाऱ्याकडे दुर्लक्ष झाल्याने थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. त्यात येवला व अंगणगाव या दोन गावांमध्ये बिनशेती प्लॉटचे प्रमाण जास्त असल्याने खातेदार जास्त असले तरी दोन्ही गावामिळून एकच सजा आहे व कामकाज बघण्यासाठी एकच तलाठी आहे. कामाच्या बोज्यामुळे सतत वरीष्ठांच्या नजरेत रहावे लागत असल्याने येवला सजेचा कारभार स्विकारण्यासाठी कोणीही तलाठी धजावत नसल्याचे खाजगीत बोलले जाते. त्यामुळे महसुल विभागाने तालुक्यातील प्रत्येक मंडलाधिकाऱ्याच्या हाताखाली ४-५ तलाठी देत एकुण पाच पथके बनवली आहेत. मंडलाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे पथक घरोघर बिनशेती सारा वुल करून जागेवर पावती देत आहे. नागरिकांकडून या मोहिमेला प्रतिसाद मिळत असून बहुतांश वसुली होत आहे.\nया मोहिमेअंतर्गत अनधिकृत बिनशेती बांधकामाची पाहणीही करण्यात येणार असून नगरपालिका हद्दीबाहेर असलेल्या अंगणगावमधील अनधिकृत बिनशेती बांधकामांचाही पंचनामा करण्यात येणार आहे. या मोहिमेत केलेल्या कामाचा स्वयंस्पष्ट अहवाल दि. ७ मार्च रोजी तहसिलदारांना सादर करण्यात येणार आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2019-07-15T23:58:06Z", "digest": "sha1:A7MBYWYYFWNH5F6CS54LKFWJ6KA7LQC4", "length": 9788, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चासकमानच्या कालव्यास पाणी न सोडल्यास आंदोलन | Dainik Prabhat", "raw_content": "\nचासकमानच्या कालव्यास पाणी न सोडल्यास आंदोलन\nशिक्रापूर- शिरूर तालुक्‍यातील चासकमानच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना पाणी मिळत नसल्यामुळे आज अनेक गावे तहानली आहेत. चासकमान विभागाने लवकरात लवकर पाणी सोडावे, पाणी न सोडल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अपंगांना आणि शेतकऱ्यांना घे���न अन्नत्याग उपोषण करण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किसन फंड यांनी दिला आहे.\nशिरूर तालुक्‍यातील चासकमान कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाणी मिळत नाही. तसेच पशुंना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली असल्याने पशुधन धोक्‍यात आले आहे. तसेच शिरूर तालुक्‍यातील अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती उद्‌भवली आहे. त्यामुळे शिरूर तालुक्‍यासाठी चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किसन फंड यांनी चासकमान विभागाकडे केली आहे. आठ दिवसांत चासकमान कालव्याला पाणी न सोडल्यास पुणे जिल्ह्यातील सुमारे 3 हजार अपंग आणि शेतकऱ्यांना घेऊन उपोषण करणार आहे, असे किसन फंड यांनी सांगितले आहे. यावेळी चासकमान विभागाचे उपविभागिय अभियंता रा. ज. भावसार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राहुल जगताप, निलेश येवले, पांडुरंग तांबे, पंडित फंड यांसह आदी उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nराज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nभोसरी एमआयडीसीत 52 हजार रुपयांच्या केबल अज्ञाताने चोरल्या\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानच�� ‘दबंग’ एन्ट्री\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/3095", "date_download": "2019-07-16T00:41:22Z", "digest": "sha1:PZW6XN7AV7YV44O5ISIHWAN2PO5S7FCL", "length": 9131, "nlines": 90, "source_domain": "dhanlabh.in", "title": "SIP च का ?? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nनिर्देशांक उच्च पातळीवर असतांना गुंतवणूकदार नवीन गुंतवणूक करण्यास घाबरतात. अशा गुंतवणूकदारांना बाजार नजीकच्या काळात घसरेल आणि घसरलेल्या बाजारात मी नवीन गुंतवणूक करेन असे सारखे वाटते.मात्र प्रत्यक्षात हा गुंतवणूकदार एका तेजीला मुकतो. बाजारात गुंतवणुकीचा कोणीच मौका साधू शकलेले नाही. बाजारात गुंतवणुकीची वेळ साधण्याचे उत्तम धोरण म्हणजे एसआयपी किंवा नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या मार्गाने गुंतवणूक करणे. बाजारातील चढ उतारांना सामोरे जाण्यासाठी एसआयपी सारखे दुसरे प्रभावी साधन नाही. एसआयपी केवळ गुंतवणुकीची संधी साधण्यासाठी नसून गुंतवणूक करण्याचा एस शिस्तबद्ध मार्ग आहे.\nगुंतवणुकीचा निर्णय न घेणे किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायचे टाळणे या सारखी चूक असू शकत नाही. गुंतवणुकीचा निर्णय रहित करणे म्हणजे चक्रवाढ व्याज या संकल्पानेकडे डोळे झाक करणे होय. गुंतवणुकीचा निर्णय ५ वर्षांसाठी रहित करणे म्हणजे एकूण गुंतवणूक कालावधी कमी झाल्यामुळे ४५ ते ५० टक्के कमी रक्कम उद्दिष्टपूर्तीवेळी मिळणे होय.\nअनेक वर्षांच्या संशोधनाअंती असे सिद्ध झाले आहे की, गुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना त्याच चुका पुन्हा करतात. गुंतवणूकदरांनी या चुका टाळल्या तर परताव्याचा दर वाढेल व गुंतवणूक करण्याचा पूर्ण फायदा घेता येईल. यासाठी sip चा पर्याय सर्वोत्तम होय \nमराठी ” विक्रम “\nसातत्य राखणारे काही निवडक फंड \nउच्च शिक्षणासाठी सर्व काही\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा ���हे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.peepingmoon.com/news/news/2144/shreyas-talpade-got-injured-while-shooting-my-name-lakhan-sab-tv.html", "date_download": "2019-07-16T00:50:19Z", "digest": "sha1:HAWVIXWIW5ZOVA2RPK34MRU7GOFD4GJZ", "length": 8028, "nlines": 99, "source_domain": "marathi.peepingmoon.com", "title": "श्रेयस तळपदेच्या खांदयाला झाली दुखापत, या चित्रीकरणावेळी झाली दुखापत", "raw_content": "\nHomeLatest Bollywood Newsश्रेयस तळपदेच्या खांदयाला झाली दुखापत, या चित्रीकरणावेळी झाली दुखापत\nश्रेयस तळपदेच्या खांदयाला झाली दुखापत, या चित्रीकरणावेळी झाली दुखापत\nश्रेयस तळपदे हा हरहुरी अभिनेता आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक उत्तम व्यक्तिरेखा साकारण्याचा मानही त्याने मिळवला आहे. श्रेयस सध्या ‘माय नेम इज लखन’ या मलिकेत लखनची व्यक्तिरेखा साकारत आहे. या सिनेमातील एक दृश्य साकारताना श्रेयसच्या खांदयाला दुखापत झाली. त्यामुळे शूटिंग थांबवून त्याच्यावर उपचार केले गेले. त्याला विश्रांतीचाही सल्ला दिला गेला. पण कामाची कमिटमेंट असल्यामुळे त्याने शूटिंग सुरु ठेवलं. यातूनच त्याची कामाबद्दलचं समर्पण दिसून आलं. कॉमेडी, गंभीर अशा सगळ्याच भूमिका तो चांगल्याप्रकारे साकारू शकतो हे त्याने त्याच्या अभिनयातून सिद्ध केले आहे. आता तो प्रेक्षकांना लवकरच अश्विनी चौधरी यांच्या सेटलर्स या चित्रपटात दिसणार आहे\nशाहिद कपूरने पत्नी मीराला या अंदाजात दिल्या अ‍ॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा\nपाहा व्हिडिओ, अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचा गायनाचा अनोखा अंदाज\nपाहा Teaser: हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ मध्ये आता होणार 'वॉर'\nदबंग सलमान खाननेही पूर्ण केलं #Bottlecapchallenge, पाहा त्याचा हटके अंदाज\nसौरव गांगुली आणि हरभजन सिंग यांच्यासोबत वर्ल्ड्कपच्या फायनल मॅचला अक्षय कुमारची हजेरी\nनवाजुद्दीन सिद्दीकी बनला गायक, देसी स्टाईलने गाणार रॅप\nहृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ सिनेमाने पहिल्या दिवशी केली इतकी कमाई\nMOVIE REVIEW: शाहरुख-आर्यनच्या आवाजातला 'द लायन किंग' पाहणं एक पर्वणी\nभारताच्या क्रिकेट पराभवानंतर विवेक ओबेरॉयने केली ही गोष्ट, नेटकऱ्यांनी केले ट्रोल\n'बाटला हाऊस' नंतर या 'अटॅक'साठी होणार जॉन अब्राहमला सजा\n'मीडियम स्पाइसी'च्या टीमने सईला दिलं बर्थडे सरप्राईज\nअमृता खानविलकरचा बीचवरील हा अंदाज तुम्हालाही घायाळ करेल\n'सुपर 30' सिनेमाच्या संगीताची धुरा या मराठमोळ्या संगीतकारांच्या हातात\nआता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तुम्ही ओळखलं का याला\nVideo : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर\nExclusive: अक्षयचा लंडन दौरा अर्धवट, ‘मिशन मंगल’ च्या लाँचसाठी भारतात परत\n....... पण आता एका हटके अंदाजात\nमराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं\nमेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'स्माईल प्लीज'ची निवड\nलागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर\nविक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं स्क्रिनिंग झोकात\nनिखळ हास्याचा झरा असलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का\nBirthday Special: 'बिग बॉस मराठी'मुळे या अभिनेत्याच्या करियरला मिळाली नवी सुवर्णझळाळी\nनचिकेतच्या ‘गर्लफ्रेंड’ला नक्की कशाचं कोडं पडलं आहे\n‘जीवलगा’मधील या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्ही म्हणाल वॉव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/corporate-aani-dengidaranchi-bjp-la-pasanti", "date_download": "2019-07-16T01:09:01Z", "digest": "sha1:HJBIW5DCDJ3AZ6ECVNFOUZOS6SX52RTC", "length": 17533, "nlines": 90, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कॉर्पोरेट कंपन्या, देणगीदारांची भाजपला पसंती - द वायर मराठी", "raw_content": "\nकॉर्पोरेट कंपन्या, देणगीदारांची भाजपला पसंती\n२०१६-१७ व २०१७-१८ या आर्थिक वर्षांत सात राजकीय पक्षांना मिळून ९८५ कोटी रु.च्या देणग्या मिळाल्या होत्या. या पैकी सुमारे ९२.५ टक्के देणगी रक्कम म्हणजे ९१५ कोटी रु. एकट्या भाजपला मिळालेले आहेत.\nकोणत्याही राजकीय पक्षाला २० हजार रुपयांपेक��षा अधिक आर्थिक मदत दिल्यास त्याचे सर्व तपशील आर्थिक वर्षांत नोंद करणे बंधनकारक आहे. पण अनेक राजकीय पक्ष कोणताही पॅन क्रमांक किंवा मदत करणाऱ्याचा पत्ता न घेता देणग्या स्वीकारत असल्याची माहिती ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्मस्’ (एडीआर) या संस्थेला मिळाली असून अशा पद्धतीने देणग्या स्वीकारण्यात भाजप आघाडीवर असल्याचे आढळून आले आहे.\n२०१६-१७ व २०१७-१८ या आर्थिक वर्षांत सात राजकीय पक्षांना मिळून ९८५ कोटी रु.च्या देणग्या मिळाल्या होत्या. या पैकी सुमारे ९२.५ टक्के देणगी रक्कम म्हणजे ९१५ कोटी रु. एकट्या भाजपला मिळालेले आहेत.\nकोणत्याही राजकीय पक्षाला बाहेरून आर्थिक मदत, देणगी मिळाल्यास देणाऱ्या व्यक्तीचे वा संस्थेचे पॅन कार्ड क्रमांक, पत्ता, कोणत्या मार्गाने पैसे दिले त्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावी लागते. पण या नियमांकडे काही वेळा डोळेझाक करण्यात आलेले आहे.\n२०१४मध्ये एडीआरने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्या अहवालात २००४-२००५ ते २०११-१२ या काळात देशातील राष्ट्रीय पक्षांना ३७८.८९ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. या देणग्यांचे ८९ टक्के स्रोत मिळाले होते.\nत्यानंतर एडीआरने ऑगस्ट २०१७मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात २०१२-१३ ते २०१५-१६ या काळात राष्ट्रीय पक्षांना ९५६.७७ कोटी रु. १६ विविध बिझनेस हाउसेसकडून मिळाले होते. त्यातील ८९ टक्के पैशाचे मुख्य स्रोत मिळाले होते. आता एडीआरने २०१६-१७ ते २०१७-१८ या काळातील अहवाल तयार केला आहे.\nया अहवालात बसपासोडून काँग्रेस, भाजप, माकप, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल अशा पक्षांची माहिती आहे. बसपाच्या मते त्यांच्या पक्षाला एकाही देणगीदाराने २० हजार रु.पेक्षा अधिक रुपयांची मदत केलेली नाही.\nभाजपच्या मागे कॉर्पोरेट कंपन्या\nएडीआरच्या अहवालात एक रुपयापासून २० हजार रुपयांपेक्षा अधिक देणग्या सहा पक्षांना मिळाल्या असून ही रक्कम १०५९.२५ कोटी रु. इतकी होते. त्यात एकट्या भाजपला १७८१ कॉर्पोरेट कंपन्यांनी ९१५.५९ कोटी रुपये दिले आहेत. तर काँग्रेसला १५१ कॉर्पोरेट कंपन्यांकडून ५५.३६ कोटी रुपये मिळाले आहेत. अहवालात नमूद केलेल्या दोन वर्षांत काँग्रेस व भाजपला कॉर्पोरेट व बिझनेस हाऊसेस कडून २० हजार रु.पेक्षा अधिक आर्थिक मदत मिळाली आहे. त्यात काँग्रेसला ८१ टक्के तर भाजपला ९४ टक्के इतकी मदत आहे. माकपला केवळ २ टक्के आर्थिक मदत कॉर्पोरेट हाउसेसकडून मिळाली आहे.\n२०१२-१३ ते २०१७-१८ या दरम्यान कॉर्पोरेट हाउसेसकडून राष्ट्रीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या देणग्यांमध्ये ४१४ टक्क्यांची वाढ झाली असून या कालावधीत भाजपला एकूण १६२१.४० कोटी रुपये मिळाले आहेत.\nफारशी माहिती नसलेल्या ट्रस्टकडून मदत\nएडीआरच्या सर्वेक्षणात फारशी माहिती नसलेल्या अनेक ट्रस्टची नावे पुढे आली असून या ट्रस्टकडून कोट्यवधी रु.च्या देणग्या राजकीय पक्षांना देण्यात आलेल्या आहेत.\n२०१६-१७ ते २०१७-१८ या काळात ‘प्रुडंट/सत्य इलेक्ट्रोरल ट्रस्ट’कडून भाजप व काँग्रेसला एकूण ४२९.४२ कोटी रु.च्या देणग्या दिलेल्या आहेत. या देणग्या ४६ हप्त्यात देण्यात आल्या असून भाजपला यापैकी ४०५.५२ कोटी रुपये तर काँग्रेसला २३.९० कोटी रु. मिळाले आहेत.\nआणखी एका ‘भद्रम जनहित शालिका ट्रस्ट’कडून काँग्रेस व भाजपला ४१ कोटी रुपये १० हप्त्यात मिळालेले आहेत.\nएडीआरच्या अहवालात आणखी एक बाब उघडकीस आली आहे जी धक्कादायक अशी आहे. ज्या सहा पक्षांना ९८५.१८ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत, त्यातील २२.५९ कोटी रु.चा संपूर्ण तपशील एडीआरला मिळालेला नाही. हा पैसा देणाऱ्या कंपन्यांचे नेमके काय काम आहे याचा कोणताही ऑनलाइन किंवा अन्य पुरावा एडीआरला मिळालेला नाही.\nरिअल इस्टेटकडून राजकीय पक्षांना मदत मिळते हे जगजाहीर आहे. २०१६-१७ या काळात रिअल इस्टेटकडून ४९.९४ कोटी रुपये मिळाले आहेत. तर २०१७-१८ या काळात मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरकडून ७४.७४ कोटी रु.च्या देणग्या राजकीय पक्षांना मिळालेल्या आहेत.\nअनेक कंपन्यांचे, देणगीदारांचे पॅन क्रमांक, पत्ते गायब\nनिवडणूक आयोगाला आपल्या खर्चाचा सर्व तपशील देणे राजकीय पक्षांवर बंधनकारक आहे. पण एडीआरने मिळवलेल्या माहितीत अनेक देणगीदारांचे, कंपन्यांचे पॅन क्रमांक, पत्ते निवडणूक आयोगाला राजकीय पक्षांनी दिलेले नाहीत. विविध राजकीय पक्षांना ९१६ देणग्यांच्या माध्यमातून १२०.१४ कोटी रु. दिले गेले आहेत. हा पैसा कोणत्या पत्त्यावरून आला आहे, त्याचा तपशील उपलब्ध नाही. तर ७६ देणग्यांमधून २.५९ कोटी रु. देणाऱ्यांचे पॅन क्रमांक उपलब्ध नाहीत. त्याचबरोबर ३४७ देणग्यांच्या माध्यमातून २२.५९ कोटी रु. कॉर्पोरेट कंपन्यांनी दिले आहेत त्या कंपन्या इंटरनेटवर सापडत नाही किंवा त्या कंपन्यांचे काय काम आहे त्याची माहिती मिळत नाही.\nपॅन क्रमांक व पत्ते नसलेल्या कंपन्यांकडून, कॉर्पोरेट हाऊसेसकडून भाजपला ९८ टक्के आर्थिक मदत मिळालेली आहे.\n‘पैशाचे स्रोत उघड करावेत’\nएकंदरीत निवडणुकांत जो पैसा विविध राजकीय पक्षांना दिला जो त्या पैशाचा स्रोत व अन्य माहिती सार्वजनिक करावी यासाठी एडीआरने काही सूचना केल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने २०१३मध्ये एक निर्णय देऊन उमेदवाराने अॅफेडेविटमधील एकही रकाना रिकामा सोडता कामा नये असे आदेश दिले होते. त्याचबरोबर २० हजार रु.च्या वरील देणगी ज्या राजकीय पक्षांना मिळालेली असेल त्यांनी ‘२४ ए’ मध्ये या रकमेचा दाता उघड करण्याचे आदेश दिले होते. पण या आदेशांचे पालन केलेले दिसत नाही.\nएडीआरने पॅन क्रमांक, पत्ते न देणाऱ्या कंपन्यांविरोधात, देणगीदारांविरोधात निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशीही विनंती केली होती. त्याचबरोबर जे राजकीय पक्ष २० हजार रु.वरील देणगी घेत असतील पण ते मदत देणाऱ्या दात्याचे पॅन क्रमांक, पत्ते देत नसतील तर त्या पक्षांना संबंधितांचे पैसे परत देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने द्यावेत अशीही सूचना केली होती. ‘सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स’ मंडळाने सर्व राजकीय पक्षांच्या आर्थिक मदतीची तपासणी करावी अशी मागणी एडीआरने केली होती.\nक्वांटम जीवशास्त्र म्हणजे काय\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/55718", "date_download": "2019-07-16T00:04:03Z", "digest": "sha1:WBCX4RKKMDVPOUGYLYCLUWFHVKUBU4FR", "length": 9326, "nlines": 76, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "टाईम ट्रॅव्हल - द बिगिनिंग | प्रकरण ८| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n... अचानक अभिजीतचे डोळे उघडले गेले. तो डोळे चोळत उठून बसला. काही क्षण त्याला कळत नव्हतं. कि त्याच्यासोबत नेमकं काय घडलं होतं. अचानक त्याला सगळं आठवलं. टाईम मशीनचं चुकून एका अज्ञात ठिकाणी येण, त्याचा सामना विचित्र जंगली लोकांशी होण, एक शवगृह दिसण, आणि काही रहस्यमयी शस्त्रधारी लोकांच तिथे येऊन त्याला आणि प्रोफेसरांना बेशुद्ध करणं. सगळं एक एक करून आठवत होतं. त्याने आपल्या चारही बाजुला नजर फिरवली. तो एका खोलीत होता. त्याच्या बाजूला प्रोफेसर अजुनही बेशुद्धावस्थेत पडलेले होते. अभिजीतने प्रोफेसरांना हाका मारल्या. त्यांनी हळूहळू आपले डोळे उघडले.\n\"अरेच्चा, सकाळ झाली वाटत. पण आज खूपच गाढ झोप लागली होती बाबा.\" प्रोफेसर जांभई देत बोलले.\nअभिजीत आ वासून त्यांच्या तोंडाकडे बघत राहिला.\n\"ओ प्रोफेसर, काय बोलताय तुम्ही. काही वेळापूर्वी आपल्या सोबत काय घडलं ते विसरलात वाटत.\"\n\" असं म्हणून प्रोफेसर आठवण्याचा प्रयत्न करू लागले आणि अचानक त्यांनाही ते सगळं आठवलं जे त्यांच्यासोबत घडलं होतं.\nप्रोफेसर: अरे हो, मला आठवलं. आपल्याला काही माणसांनी बेशुद्ध केलं होतं. पण ते माणसे कोण होते आणि आपण कुठे आहोत\nअभिजीत: जे प्रश्न तुम्हाला पडलेत ना तेच मलाही पडलेत. ही कोणती जागा आहे ते मलाही माहित नाही.\nअचानक एका अपरिचित आवाजाने त्यांचं लक्ष वेधले,\n आणि इथे कुठून आणि कसे पोहोचलात\nअभिजीत आणि प्रोफेसरांनी आवाजाच्या दिशेने बघितलं. त्यांच्या पासून काही अंतरावर एक माणूस उभा होता. गोरापान रंग, घारे डोळे, सोनेरी केस आणि अंगात पॅन्ट शर्ट अशाप्रकारचा तो माणूस हळूहळू चालत त्या दोघांजवळ आला. अभिजीत आणि प्रोफेसरांनी एकमेकांकडे बघून काहीतरी इशारा केला. प्रोफेसर पुढे झाले आणि त्या माणसासमोर उभं राहून बोलले,\n\"पहीले तु सांग, तु कोण आहेस आणि इथे कसा आणि कुठून पोहोचलास आणि इथे कसा आणि कुठून पोहोचलास तूच तर आम्हाला अपहरण करून नाही आणलस ना\nतो माणूस: नाही. माझं नाव अॅंड्र्यू, मी अमेरिकेतून आलोय आणि मीही इथे तुमच्यासारखाच कैदी आहे.\n म्हणजे तुला असं म्हणायचंय कि आपण आता ज्याठिकाणी आहोत ते एक जेल आहे\nअॅंड्र्यू: हो. तुम्ही भविष्यातून आला आहात का\nत्याच बोलणं ऐकून दोघेही जण डोळे फाडून त्याच्याकडे बघत होते.\nप्रोफेसर: हे तुला कसं कळलं\nअॅंड्र्यू: कारण मीही भविष्यातूनच आलोय.\nप्रोफेसर: मग तुझी टाईम मशीन कुठे आहे\nअसं म्हणून त्याने आपला डाव्या हाताच मनगट दाखवल. त्यावर एक घड्याळ होत.\nप्रोफेसर: हे घड्याळ म्हणजे टाईम मशीन आहे\nअॅंड्र्यू: हो‌‌.‍‌ २१५० सालात अश्��ाच टाईम मशीन बनतात.\nप्रोफेसर: तू २१५० सालातून आला आहेस\nअॅंड्र्यू: बिलकूल. पण तुम्ही मला तुमच्याबद्दल काही सांगितलं नाहीत.\nअभिजीत: हे प्रोफेसर भारद्वाज आहेत आणि मी त्यांचा असिस्टंट अभिजीत. आम्ही २०१९ सालातून आलो आहोत.\nप्रोफेसर: एक मिनिट. तु अमेरिकेचा आहेस बरोबर\nप्रोफेसर: मग तुला मराठी भाषा कशी काय येते\nअॅंड्र्यू: कारण मी जगातील कोणतीही भाषा बोलू, वाचू आणि समजू शकतो.\nअभिजीत: बरं ओळख झालीच आहे तर आता तरी सांग कि आपण कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या काळात आहोत\nअॅंड्र्यू: तुम्हाला खरच माहीत नाही\n\"नाही.\" दोघेही एकदम बोलले.\nअॅंड्र्यू: मग ऐका. आपण १३२७ सालात आहोत.\nप्रोफेसर: म्हणजे आमच्या काळाप्रमाणे ७०० वर्ष मागे\nअॅंड्र्यू: नाही. तुमच्या काळाप्रमाणे १७०० वर्ष मागे. आपण १३२७ AD मध्ये नाही १३२७ BC मध्ये आहोत.\nप्रोफेसर: म्हणजे तुला म्हणायचंय कि आपण इसवी सन पूर्व १३२७ मध्ये आहोत.\nअॅंड्र्यू: बरोबर. आणि आपण ज्याठिकाणी आहोत. ते ठिकाण आहे,\nद ग्रेट पिरामिड ऑफ गिजा इन इजिप्त.\nअॅंड्र्यूच बोलणं ऐकून अभिजीत आणि प्रोफेसर वेड्यासारखे त्याच्या तोंडाकडे पाहत राहिले.\nटाईम ट्रॅव्हल - द बिगिनिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%82-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-16T01:01:08Z", "digest": "sha1:RDOECQAQV2BFIXSMQDZZFILKOOEZHHRK", "length": 13209, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सायना, सिंधू आणि श्रीकांत यांचे आव्हान संपुष्टात | Dainik Prabhat", "raw_content": "\nसायना, सिंधू आणि श्रीकांत यांचे आव्हान संपुष्टात\nफ्रेंच ओपन बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा\nपॅरिस – येथे सुरु असलेल्या फ्रेंच ओपन बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे स्टार खेळाडू सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू आणि किदंबी श्रीकांतयांचे स्पर्धेतील आव्हान उपान्त्यपूर्व फेरीत संपुष्टात आल्याने भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.\nस्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात तिसरे मानांकन असणाऱ्या पी.व्ही.सिंधूचा सातवे मानांकन असलेल्या चीनच्या हे बिंगजिआओ कडून सरळसेट मध्ये पराभव झाला. तर, श्रीकांतचा जापानच्या अग्रमानांकीत मोमोटाने 16-21, 19-21 असा संघर्षपूर्न पराभव करत त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. तर, सायना नेहवाल पुन्हा एकदा चाईनेज तैपेइच्या त���ई त्झु यिंगकडून पराभुत झाली आहे. या अव्वल तिन्ही खेळाडूंचा उपान्त्यपूर्व फेरीत पराभव झाल्याने भारतीय बॅडमिंटन संघाचे एकेरितील आव्हान संपुष्टात आले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसुरुवातीपासूनच खेळावर नियंत्रण मिळवता न आल्यामुळे सिंधूला हे बिंगजियाओ हिच्याकडून 13-21, 16-21 असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. सिंधूचा हा बिंगजियाओविरुद्धचा या वर्षांतील सलग दुसरा पराभव ठरला आहे. याआधी जुलै महिन्यात इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत बिंगजियाओने सिंधूवर सरळ सेट मध्येच मात केली होती. या विजयासह बिंगजियाओने सिंधूविरुद्धची कामगिरी 7 विरुद्ध 5 अशी सुधारली आहे.\nदरम्यान, सायना नेहवाल ही देखिल चायनीज तैपेईच्या अव्वल मानांकित ताय झू यिंग कडून सहज पराभुत झाली. सायनाला उपांत्यपूर्व फेरीत 20-22, 11-21 अशा पराभवाला सामोरे जावे लागले आहे.\nतर, किदंबी श्रीकांतने जपानच्या केंटो मोमोटाविरुद्ध कडवी झुंज दिली, पण त्याचे आव्हान 16-21, 19-21 असे संपुष्टात आले. मोमोटाविरुद्धचा श्रीकांतचा हा या वर्षांतील सातवा आणि सलग पाचवा पराभव ठरला. भारताच्या सर्व खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले असताना सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या बिगरमानांकित जोडीने पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत मजल मारली, ही भारतासाठी जमेची बाजू ठरली. या दोघांनी भारताच्याच मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी यांच्यावर 21-17, 21-11 अशी मात केली. मात्र अंतिम फेरीत मजल मारण्यासाठी त्यांना इंडोनेशियाच्या अव्वल मानांकित मार्कस गिडेऑन आणि केव्हिन सुकामुल्जो यांच्याशी लढत द्यावी लागेल.\n#CWC2019 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम अबाधितच\n#CWC2019 : फायनलनंतर आयसीसीच्या नियमावर मोहम्मद कैफची प्रतिक्रिया\n#Wimbledon2019 : नोवाक जोकोविचने पटकावलं जेतेपद, रॉजर फेडररवर मात\n#CWC19 : थरारक लढतीत इंग्लंड विश्वविजेता\n#CWC2019 : विल्यम्सनने टाकले जयवर्धनेला मागे\n#CWC2019 : ‘तो’ संघाचा निर्णय – रवी शास्त्री\n#CWC2019 : बीसीसीआयकडून शास्त्री आणि विराटची चौकशी होणार\nभारताची सुवर्णकण्या हिमा दासने पटकावले तिसरे सुवर्ण\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nसुप्रिम कोर्टाने आसारामबापूंचा जामीन अर्ज फेटाळला\nदिल्ली वार्ता: राहुल गांधी यांची नाराजी आणि झारीतील शुक्राचार्य\nकर्नाटकमध्ये 4-5 दिवसांत भाजप सरकार स्थापन क��णार\nकर्नाटकचे बंडखोर आमदार शक्तिपरीक्षेवेळी राहणार अनुपस्थित\nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/author/mithila-joshi", "date_download": "2019-07-16T00:52:33Z", "digest": "sha1:TQAGPCRI4XC7CYYLRFKXRPYGZPRBSCZJ", "length": 3117, "nlines": 48, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मिथिला जोशी, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nसतत जुन्या वस्तू विकून, नवीन घेण्याच्या भांडवली बाजारपेठेमध्ये, फसवणुकीचा मोठा धंदा सुरू असून, त्यामध्ये आता युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा (युपीआय) कसा वा ...\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%90%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2019-07-16T01:17:17Z", "digest": "sha1:GVLMMRWUARPBX57W2FMV2UJVJRLZSQQH", "length": 16385, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ऐन दिवाळीच्या तोंडावर संसार “खाक’ | Dainik Prabhat", "raw_content": "\nऐन दिवाळीच्या तोंडावर संसार “खाक’\nपिंपरी – चिंचवड मधील दळवीनगर झोपडपट्टीमध्ये गुरुवारी (दि. 25) पहाटे अचानक आग लागली. या आगीमध्ये दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तर सहा संसार पूर्णतः बेचिराख झाले. दिवाळी सणाच्या तोंडावर ही कुटुंबे रस्त्यावर आल्याने परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.\nएका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने पसरली आणि आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीमध्ये संजय क्षीरसागर, म. सा. जाधव, शंकर पांचार, हरी मनोहर, रवी वाघमारे यांची घरे जळून गेली आहेत. तर संजय क्षीरसागर व प्रदीप मोटे यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. जळालेल्या सहा घरांमध्ये एकूण 27 लोक राहत होते.\nसंजय क्षीरसागर यांच्या घरात यल्लम्मा देवीचे मंदिर आहे. ते यल्लम्मा देवीचे निःस्सीम भक्त होते. देवीची पूजा, सेवा करण्यात त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य घालवले. कोजागिरी झाल्याने त्यांनी देवीचा संपूर्ण साज काढून ठेवला होता. तो देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. मंदिर देखील पूर्ण बेचिराख झाले, असे त्यांचे शेजारी रवी वाघमारे यांनी सांगितले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nरवी वाघमारे हे चिंचवड मधील एका खासगी कंपनीत काम करतात. घटना घडली त्यावेळी ते रात्र पाळीत काम करत होते. त्यांच्या घरात एकूण आठ लोक राहतात. त्यांच्या घराच्या दोन खोल्या असून एका खोलीत पत्नी आणि मुले झोपतात तर एका खोलीत वडील झोपतात. रात्री वडील झोपलेल्या खोलीला आग लागली. आगीच्या ज्वाला बघून वडील कसेबसे बाहेर पडले. त्यानंतर पत्नीने मला फोन केला. घटना ऐकल्यावर सुरुवातीला धक्का बसला. पण बळ एकवटून पत्नीला विचारले बाबा, मुले कशी आहेत. त्यांची खुशाली कळल्यानंतर जीवात जीव आल्याचे त्यांनी सांगितले.\nअसाच प्रसंग मंगल मारुती सोनवणे यांच्याबाबतीत घडला. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. हाकेच्या अंतरावर दळवीनगर झोपडपट्टीत त्यांच्या आई-वडिलांचे घर आहे. मुलांचा एकत्र अभ्यास होत नाही म्हणून दोन मुलींना आजीच्या घरी अभ्यासासाठी पाठवले होते. अभ्यास झाल्यानंतर मुली आजीसोबत झोपल्या. रात्री अचानक आग लागली आणि प्रचंड गोंधळ झाल���. घरातून बाहेर येऊन बघितले तर आईचे घर पूर्ण जळून गेले होते. मनात शंकेची पाल चुकचुकली, हातापायातील अवसान गळून गेले. अंगाचा थरकाप सुटला. पण अचानक मोठ्याने आई म्हणत दोन्ही मुलींनी मिठी मारली. मुलींचा आवाज आणि स्पर्श होताच डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. मुलींना कुरवाळत नजर आईलाच शोधत होती. काही वेळ जाताच आई दिसली, असे डोळ्यात पाणी दाटलेल्या मंगल मारुती सोनवणे सांगत होत्या.\nझोपडपट्टीमध्ये अगदी सर्वसामान्य लोक राहतात. तांब्या पितळेची भांडी त्यांच्याकडे नसतात. त्यांचा बहुतांश संसार प्लास्टिकच्या भांड्यावर चालतो. सर्व घरांमध्ये तांदूळ, बाजरी, गहू, ज्वारी, पीठ अन्य किराणा सामान प्लास्टिकच्या डब्यात भरून ठेवले होते. आगीच्या तांडवात सर्व भांडी-डबे जळाल्याने किराणा सामान भाजून अस्ताव्यस्त पडले आहे. वाचलेल्या लोकांच्या अंगावरील कपडे तेवढे सुरक्षित असून सगळा संसार बेचिराख झाला आहे.\nप्लास्टिक नव्हे सणाचा आनंद वितळला\nअनंत वाघमारे यांचे या आगीत घर जळून खाक झाले आहे. ते पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचऱ्याच्या गाडीवर काम करतात. काम करत असताना लहान सहान प्लास्टिक ते घरात जमा करून ठेवतात. वर्षभर जमा झालेले प्लास्टिक प्रत्येक दिवाळीच्या अगोदर विकून त्यात सणाची खरेदी ते गेली अनेक वर्षे करत आहेत. त्याच्या विक्रीतून येणाऱ्या पैशातून नातवांना कपडे आणि फटाके घेण्याचा त्यांचा रिवाज मागील काही वर्षांपासून सुरु आहे. या वर्षीचे देखील नियोजन झाले होते. दोन-चार दिवसांनी वर्षभर जमा केलेले प्लास्टिक ते विकणार होतो. मात्र, अचानक लागलेल्या आगीत प्लास्टिक पुर्णपणे वितळून गेले. या घटनेत प्लास्टिक नव्हे तर सणाचा आनंद वितळून गेल्याचे दुःख रात्रीपासून बोचत असल्याचे सांगताना अनंत वाघमारे यांना गहिवरुन आले.\nफटाके वाजवताना अपघातांची संख्या यंदा घटली\nसाईंच्या झोळीत भाविकांकडून तीन कोटी 18 लाख\nनागरिक पर्यटनाला; चोरांची दिवाळी\nअनधिकृत बांधकामधारकांना दिवाळी भेट\nपेडगावच्या धर्मवीर गडावर दीपोत्सव साजरा\nबेलापूरात शहीद जवानांना मानवंदना\nझाडांच्या संगोपनातून केली दिवाळीची सुट्टी साजरी\nदिवाळी संपताच फळभाज्यांना “अच्छे दिन’\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे फराळ वाटप\nरेल्वेतील संशयास्पद कर्मचारी रडारवर – पीयुष गोयल यांनी दिले कारवाईच�� संकेत\nसुप्रिम कोर्टाने आसारामबापूंचा जामीन अर्ज फेटाळला\nदिल्ली वार्ता: राहुल गांधी यांची नाराजी आणि झारीतील शुक्राचार्य\nकर्नाटकमध्ये 4-5 दिवसांत भाजप सरकार स्थापन करणार\nकर्नाटकचे बंडखोर आमदार शक्तिपरीक्षेवेळी राहणार अनुपस्थित\nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nदिल्ली वार्ता: राहुल गांधी यांची नाराजी आणि झारीतील शुक्राचार्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B5/", "date_download": "2019-07-16T00:52:28Z", "digest": "sha1:FHM3WNC7FO5FDYJUWASWQ4P4L7SCCN2X", "length": 11049, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देहुरोड परिसरात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी | Dainik Prabhat", "raw_content": "\nदेहुरोड परिसरात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी\nदेहुरोड- देहुरोड, विकासनगर परिसरात वाल्मिकी समाजाच्या वतीने आद्य गुरु महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला आयटी सेलचे अध्यक्ष जोगिंदर डुमडे, सुनील घोडेकर यांनी पुष्पहार अर्पण केले. बोर्डाचे नरेंद्र महाजनी, सी. एल. कुऱ्हाडे, किरण गोंटे, राजेंद्र क��सर, नंदकुमार करंजावले, प्रवीण गायकवाड, टोनी ऍन्थोनी, सुनिल गुरव, दयानंद भादड, श्‍याम चव्हाण, रोहिदास भंम्बुक, तीर्थपाल खाकी, राकेश झंझोटड, कुणाल ओव्हाळ, महेश हेगडे आदी कर्मचारी उपस्थित होते.\nदेहुरोड येथील गुरुद्वारा मागील वाल्मिकी मंदिरात महाराष्ट्र राज्य वाल्मिकी समाजाचे देहूरोड शहराध्यक्ष भरत भंम्बुक, पोलीस उपनिरीक्षक अबुकर लांडगे, संदीप भंम्बुक यांनी महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. वाल्मिकी समाजाचे पुणे जिल्हाध्यक्ष राजू कांगडा, भारद्वाज चंडालिया, राकेश सोदे, किशोर बिडलान आदींनी रॅलीचे आयोजन केले. मिरवणूक मुख्य बाजारपेठ मार्गे महर्षी वाल्मिकी चौकात आल्यानंतर वाल्मिकी बॉईजच्या वतीने सत्कार स्वीकारत श्रीकृष्णनगर येथील श्री वाल्मिक मंदिरात मिरवणुकीचे समारोप करण्यात आले. यावेळी नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे, महिला मंडळ अध्यक्षा विद्या ढिल्लोड, फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचचे धर्मपाल तंतरपाळे, किशन बिडलान, दीपक सायसर आदी उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदेहूरोड दत्तनगर ग्रुपच्या वतीने दत्तनगर येथून श्री महर्षी वाल्मिकी यांची प्रतिमा पालखीमध्ये ठेवून पालखी श्रीकृष्णनगर येथील श्री वाल्मिकी मंदिरात आल्यानंतर पूजन, आरती करण्यात आली. त्यावेळी विजय कल्याणी, राकेश सोलंकी, आनंद कल्याणी, सागर भिगानिया, बलवीर टाक, सुरेश भिंगानिया, बलराज भिंगानिया, पृथ्वी कल्याणी व महिला वर्ग उपस्थित होता.\nकर्नाटकमध्ये 4-5 दिवसांत भाजप सरकार स्थापन करणार\nकर्नाटकचे बंडखोर आमदार शक्तिपरीक्षेवेळी राहणार अनुपस्थित\nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हि��ीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-205/", "date_download": "2019-07-16T00:40:29Z", "digest": "sha1:5FNKYGNWDKZIIVWSVZKUZVRK3DNR6TBM", "length": 7032, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रभात रंग | Dainik Prabhat", "raw_content": "\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकर्नाटकचे बंडखोर आमदार शक्तिपरीक्षेवेळी राहणार अनुपस्थित\nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nगु���ु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6_(%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2019-07-16T00:35:12Z", "digest": "sha1:7RUYUH7G56VAJ2IBEBNRUJCCM2S7JTM5", "length": 4025, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "औरंगाबाद (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nऔरंगाबाद या विषयावर खालील लेख उपलब्ध आहेत:\nऔरंगाबाद जिल्हा, बिहार (बिहार)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी १९:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/61-percent-voting-in-3rd-phase-in-india-for-loksabha-election/", "date_download": "2019-07-16T00:29:28Z", "digest": "sha1:KEOENXHBIJC4KGAFT7YCMJPV67P324HO", "length": 13275, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "साडे पाच वाजेपर्यंत तिसर्‍या टप्प्यासाठी देशात 61 टक्के मतदान, महाराष्ट्रात 55 टक्के | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nसाडे पाच वाजेपर्यंत तिसर्‍या टप्प्यासाठी देशात 61 टक्के मतदान, महाराष्ट्रात 55 टक्के\nलोकसभा निवडणुकीसाठी तिसर्‍या टप्यासाठी116 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. साडे पाच वाजेपर्यंत या टप्प्यात देशभरात एकूण 61.31 टक्के मतदान झाले. तर राज्यात 55 टक्के मतदान झाले आहे.\nसर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले तिथे मतदानाचे प्रमाण 78.94 टक्के इतके होते. तर त्यानंतर सर्वाधिक मतदान आसाममध्ये 7४.05 टक्के त्याखालोखाल गोव्यामध्ये 70.96 टक्के मतदान झाले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसतांनाही आयुक्तांच्या घरच्या फर्निचरसाठी उधळपट्टी\nपुढीलजिवंत मतदारांना मतदान यादीत दाखविले मृत, प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध\nसंबंध��त बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F-2", "date_download": "2019-07-16T00:12:43Z", "digest": "sha1:4WAKCIX5LQSCL6XMDVNNHG4HTGXFHHV3", "length": 6668, "nlines": 186, "source_domain": "marathiblogs.in", "title": "ब्लॉग : प्रवासवर्णन - मढेघाट स्टॉर ट्रेक - स्टार गेझिंग ईवेंट | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nब्लॉग : प्रवासवर्णन - मढेघाट स्टॉर ट्रेक - स्टार गेझिंग ईवेंट\nब्लॉग : प्रवासवर्णन - मढेघाट स्टॉर ट्रेक - स्टार गेझिंग ईवेंट\nस्टार ट्रेक कार्यक्रमासाठी मी २७ तारखेला सकाळी १०.३० वाजता निघालो. Primesandzooms (उपकरण भाड्याने देणारी संस्था) मधून काही उपकरणं घेतली. १.३० वाजता मी बस जवळ पोहोचलो. एका अनोख्या एक दिवसीय सफरीवर मी पहिले पाऊल टाकले. मी मढेघाटला ४.३० ला पोहोचलो. तिथे बऱ्याच वेळ सूर्यास्त आमची वाट�� बघत होता.\nअनुभववर्णन - TATR - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प\nफोटोग्राफी - मढेघाट स्टॉर ट्रेक\nफोटोग्राफी - विदर्भ दौरा - जानेवारी २०१९\nकविता - कातर क्षण\nपश्चिमरंग - चित्रपट - द डार्क नाईट(The Dark Knight)\nकथा : मैत्रा - भाग २\nकविता : बालमित्रांची सुट्टी....\nगझल : पुन्हा एकदा...\nलेख - मुत्सद्दी क्रांतिकारी - रंगो बापूजी गुप्ते\nकविता - मातृत्व आणि कारकीर्द\nजागर: अन प्रवास इथेच संपला \nशत शब्द कथा - बोलावणे\nजागर: अन प्रवास इथेच संपला \nनिवडक चित्र चारोळी - भाग २\nजागर: अन प्रवास इथेच संपला \nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/diwali/2008/node/30.html", "date_download": "2019-07-16T01:06:41Z", "digest": "sha1:XDQKWK7BZWEVESSM6NZRNI7D5ODIOVKL", "length": 16604, "nlines": 113, "source_domain": "www.manogat.com", "title": "नाताळचा फराळ | मनोगत", "raw_content": "मनोगत आस्वाद विवाद संवाद\nदिवाळी अंक २००८. वर्ष दुसरे.\nआपल्याकडे दिवाळीच्या आधी एखादा आठवडा घराघरातून लाडवासाठी बेसन भाजल्याचे, चकली, कडबोळ्यांच्या तळणीचे, चिवड्याच्या खमंग फोडण्यांचे वास यायला लागतात आणि 'दिवाळी जवळ आली' ही वार्ता त्या दरवळाबरोबर पसरते. जर्मनीमध्ये नाताळासाठी असा फराळ करायची पद्धत आहे. वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे नाताळफराळ म्हणून केली जातात. त्यातल्याच काही पाककृती-\n१) बुटरप्लेटझन- लोणीयुक्त बिस्किटे. आमच्या आकिमआजोबांच्या आईची ही कृती. आपण कसे अगदी जरी सगळ्या फराळाची 'आर्डर' दिली तरी निदान करंज्या घरी करतो, तशी ही बिस्किटे तरी आजीकडे नाताळात हवीतच.\nसाहित्य- ३०० ग्राम मैदा, २०० ग्राम बटर/लोणी/मार्गारिन, १०० ग्राम साखर, १ चिमूट मीठ, १ चहाचा चमचा बेकिंग पावडर\nकृती- बटर चांगले भरपूर फेटणे‌. त्यात साखर घालून पुन्हा फेटणे. मैदा+बेकिंग पावडर+ मीठ एकत्र करणे. लोणी+साखरेचे फेटलेले मिश्रण त्यात घालणे व चांगले मळणे.प्लास्टीक फॉईल मध्ये गुंडाळून ४० ते ४५ मिनिटे फ्रिज मध्ये ठेवणे. नंतर बाहेर काढून पोळीसाठी घेतो त्याहून थोडा मोठा गोळा घेणे व जाडसर पोळी लाटणे. हव्या त्या आकारांच्या साच्यांनी बिस्किटे कातणे. साचा नसेल तर लहान वाटीने गोल आकाराची बिस्किटे कातणे. कातून उरलेल्या भागाची परत पोळी लाटून परत बिस्किटे कातून घेणे. असे सर्व गोळा संपेपर्यंत करणे. बेकिंगट्रेमध्ये बेकिंग पेपर घालून त्यावर ही बिस्किटे थोडे अंतर राखून ठेवणे.\n१८० अंश से. वर १५ ते २० मिनिटे बेक करणे.\n२) श्नेवाल्ड प्लेटझन- हिमवनातली बिस्किटे.\nसाहित्य- १४० ग्राम बटर, ७० ग्राम साखर, ३५० ग्राम मैदा, २ अंड्यातील फक्त पिवळे बलक - यातील पांढरे पुढच्या कृतीसाठी वेगळे ठेवणे. थोडे दूध(साधारण १/४ कप), १ चिमूट मीठ, आवडीचा कोणताही जाम, किवा २, ३ प्रकारचे जाम.\nकृती-बटर भरपूर फेटणे. साखर घालून फेटणे. अंड्याचा पिवळा बलक घालून फेटणे. मैद्यात चिमूटभर मीठ घालणे. थोडा थोडा मैदा घालत फेटणे. दूधाचा हात लावून नंतर चांगले मळणे. ह्या गोळ्याचे चपटे पेढ्यासारखे गोळे करणे आणि प्रत्येक गोळ्याला मध्ये मोठा खळगा करणे. १६० अंश से वर ही बिस्किटे २० -२५ मिनिटे मंद बेक करणे. गार झाली की त्यातील खळग्यात हवे ते मार्मालेड/जाम भरणे आणि एका ताटात लावून ठेवणे. ५/६ तासांनी जाम सेट झाला की चपट्या डब्यात भरणे.\n३) गेव्युर्झ लेबकुकन- मसाला बिस्किटे. दक्षिण जर्मनी, विशेषतः म्युनिकमधील खासियत असलेली ही बिस्किटे. आमची त्सेंटाआजी म्युनिकजवळच्या वालरस्टाईन ह्या खेड्यातली असल्याने नाताळात ही बिस्किटे सुद्धा हवीतच.\nसाहित्य- ७५ ग्राम बटर, २५० ग्राम साखर,४ चहाचे चमचे दालचिनी पावडर, १/२ चहाचा चमचा लवंग पावडर, १/२ चहाचा चमचा जायफळ पावडर, १०० ग्राम वाळवलेल्या लिंबे व संत्र्याच्या सालांची पावडर, १२५ ग्राम हेझलनटपावडर किवा बदामपावडर, ३७५ ग्राम मैदा, ३ चहाचे चमचे बेकिंग पावडर, १/४ कप दूध, १ चिमूट मीठ व २ अंड्यातील पांढरे (हिमवन बिस्किटातले उरलेले पांढरे घेता येईल)\nकृती- बटर भरपूर फेटणे‌. साखर घालून फेटणे. अंड्यातील पांढरे घालून फेटणे. वरील सर्व मसाला घालणे व फेटणे. लिंब व संत्र्याच्या सालीची पूड घालून फेटणे. दूध घालून सारखे करणे. हेझलनट किवा बदाम पावडर घालणे व सारखे करणे. मैदा+बेकिंग पावडर+मीठ एकत्र करून वरील मिश्रणात घालणे व फेटणे. बेकिंग ट्रेमध्ये बेकिंगपेपर ठेवून त्यावर अंतराअंतरावर त्या मिश्रणाचे सांडगे घालणे.\n१८० अंश से. वर १२ ते १५ मिनिटे बेक करणे.\n४) नुस मार्कोनन- नट्स बिस्किटे\nसाहित्य- २०० ग्राम साखर, २ चमचे वॅनिला अर्क, १२५ ग्राम कुकिंग चॉकलेटचा कीस किंवा कोको पावडर, २५० ग्राम बदाम पावडर, १ चिमूट मीठ, ३ अंड्यातील पांढरे (यातील पिवळे बलक पुढील पाककृतीसाठी वापरता येते.)\nकृती- अंड्यातील पांढऱ्यात चिमूटभर मीठ आणि असेल तर लिंबाचा रस चमचाभर घालणे आणि भरपूर फेटणे, इतके की त्याचा पांढरा घट्ट फोम तयार होतो. हा हिमाप्रमाणे दिसतो त्यामुळे त्याला आयश्ने (अंड्याचे हिम) म्हणतात.\nसाखरेत व वॅनिला अर्क ह्या आयश्नेमध्ये घालणे व भरपूर फेटणे. कोको पावडर किवा चॉकलेटकीस घालून फेटणे. मग बदाम पावडर घालून एकत्र करणे.\nबेकिंग ट्रेमध्ये बेकिंग पेपर घेऊन त्यावर ह्या मिश्रणाचे सांडगे घालणे.\n१३० ते १५० अंश से वर २५ मिनिटे बेक करणे.\n५) शिंगांची बिस्किटे आणि चांदण्या\nसाहित्य-२०० ग्राम बटर, ३०० ग्राम साखर, ३७५ ग्राम मैदा, ३ अंड्यातले पिवळे बलक. (वरील नटस बिस्किटातील अंड्यांमधील पिवळे बलक इथे वापरता येते)\nकृती- बटर भरपूर फेटणे नंतर साखर घालून भरपूर फेटणे. अंड्याचा पिवळा बलक घालून फेटणे. मैदा घालून फेटणे. तयार झालेया गोळ्याचे २ भाग करणे.\nप्रकार १ : शिंगांची बिस्किटे\nवरील गोळ्यांपैकी एक भाग गोळा घेणे. त्यात १०० ग्राम बदाम पावडर व १ चमचा वॅनिला अर्क घालणे. चांगले मळणे. आता ह्या गोळ्याचे छोटे छोटे शिंगांसारखे/ अर्धचंद्राकृती आकार तयार करणे.\nबेकिंग ट्रेमध्ये बेकिंग पेपर ठेवून त्यावर ही बिस्किटे ठेवणे आणि १७५ अंश से वर १५ ते २० मिनिटे बेक करणे.\nप्रकार २: शोकोस्टेर्न- चॉकलेटच्या चांदण्या\nगोळ्यातला उरलेला भाग घेणे, त्यात ७५ ग्राम कोको व ५० ग्राम हेझलनट पावडर किवा बदाम पावडर मिसळणे. चांगले मळणे. जाड पोळी लाटून चांदणीच्या आकाराने कातणे, अथवा हवे त्या आकाराने बिस्किटे कातणे. नाताळातले चांदणीचे महत्त्व लक्षात घेता किरिस्तावमंडळी चांदणी आकारात बिस्किटे काततात आणि म्हणूनच त्याला चॉकलेट चांदण्या म्हणतात.\n१७५ अंश से वर १२ -१५ मिनिटे बेक करणे.\nनाताळच्या मेजवान्या सुरू झाल्या की ह्यातील अनेक प्रकारची बिस्किटे घरी बनवून मेजवानीसाठी खास आणणारे आमचे बरेच मित्रमैत्रिणी आहेत. आपण जसा फराळ एकमेकांकडे देतो तसं ही मंडळीही नाताळ फराळाच्या पुड्या नातलगांना, मित्रमैत्रिणीना देतात. आमच्या आजोबांचे मित्र विमेलमान आजीआजोबांकडून त्यांनी स्वतः बनवलेली फराळपुडी आम्हालाही दरवर्षी भेट येतेच.\nक्या होती है हमारी ड्यूटी \nपडू आजारी, मौज हीच वाटे ��ारी...\nआवरताना काल मिळाल्या काही कविता\nथरथरता अधर अजून का\nसोडला मी भरतार (विडंबन)\nहोता वसंत, होता सुमनात वास बाकी\nकोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना\nज्योतिष- भविष्याच्या पाऊलखुणांचा मागोवा\nमहाराष्ट्राचे वैभव: हेमाडपंती मंदिरे\nरुडयार्ड किप्लिंग- जंगलबुकचा जनक\nरूट ३१२ - एक आगळावेगळा चीनप्रवास\nमराठी शुद्धलेखनाचे नियम मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच असावेत\nसपाटीकरणाऐवजी प्रमाणीकरण करू या\nभूपट्ट विवर्तन : माहिती आणि महती\nप्रा. प्र. ना परांजपे : एक संवाद\nप्रा. रोहिणी गोडबोले : एक संवाद\nपुन्हा वर | मनोगत दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-panchganga-river-pollution-next-weak-meeting-9158", "date_download": "2019-07-16T01:09:10Z", "digest": "sha1:JCX6ZSR22SXGNXS3NAPSML3HOHTTUQAW", "length": 16083, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, panchganga river pollution on next weak meeting | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपंचगंगा शुद्धीकरणासाठी पुढील आठवड्यात बैठक : खोत\nपंचगंगा शुद्धीकरणासाठी पुढील आठवड्यात बैठक : खोत\nसोमवार, 11 जून 2018\nकुरुंदवाड, जि. कोल्हापूर : गंगानदी शुद्धीकरणाचे काम केंद्र शासनाने हाती घेतले आहे. त्याच धर्तीवर केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पंचगंगा शुद्धीकरणाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊ त्यासाठी मंत्रालयात पुढील आठवड्यात बैठक घेणार असल्याची माहिती राज्याचे कृषी, फलोत्पादन व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.\nकवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत नवीन स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व नूतन ग्रामपंचायत सभागृहाचे\nउद्‌घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य अनिरुद्ध राजमाने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.\nकुरुंदवाड, जि. कोल्हापूर : गंगानदी शुद्धीकरणाचे काम केंद्र शासनाने हाती घेतले आहे. त्याच धर्तीवर केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पंचगंगा शुद्धीकरणाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊ त्यासाठी मंत्रालयात पुढील आठवड्यात बैठक घेणार असल्याची माहिती राज्याचे कृषी, फलोत्पादन व पाणीपुरवठा राज्यमंत्��ी सदाभाऊ खोत यांनी दिली.\nकवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत नवीन स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व नूतन ग्रामपंचायत सभागृहाचे\nउद्‌घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य अनिरुद्ध राजमाने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.\nखोत म्हणाले, ‘‘पाणी जीवनातील अविभाज्य घटक आहे. सध्या `नदी उशाला, कोरड घशाला` अशी अवस्था नद्या प्रदूषणामुळे झाली आहे. शिरोळ तालुक्‍यातील जनतेसाठी पिण्यास शुद्ध पाणी मिळावे यासाठी ७ कोटी ५५ लाख रुपयांचे ५२ वॉटर एटीएम मंजूर केले आहे. त्याचबरोबर कवठेगुलंद गावासाठी ७५ लाखांची पिण्यासाठी पाणीयोजना मंजूर केली आहे.''\nभाजप नेते अनिल यादव यांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी मंत्री खोत, आमदार पाटील यांच्या हस्ते नूतन ग्रामपंचायत सभागृहाचे, नवीन स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केले.\nजिल्हा परिषद सदस्या परवीन पटेल, राजवर्धन नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सदस्या रूपाली मगदूम, सरपंच सद्दामहुसेन वाळवेकर, उपसरपंच सातगोंडा पाटील, मधुकर जगताप, आनंद कुम्मे, कुमार जगताप, रमेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कांबळे, अविनाश कदम, अरुणा सुतार, शोभा सुतार आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी एस. एम. वाघमोडे यांनी आभार मानले.\nगंगा ganga river मंत्रालय पाणी सदाभाऊ खोत sadabhau khot मुख्यमंत्री ग्रामपंचायत वन भाजप सरपंच ग्रामविकास rural development\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखा��ी...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nबुलडाणा जिल्ह्यात केवळ ९ टक्के पीक...बुलडाणा ः वऱ्हाडात आजवरची स्थिती पाहली तर...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nनांदेड जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी डॉ....नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/recipes/", "date_download": "2019-07-16T00:26:20Z", "digest": "sha1:ABEIUB3OHCYOCYLMXBB4CH5XXUAUIFF2", "length": 14142, "nlines": 246, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Best Maharashtrian Recipes | Food | Cuisine | पाककला - पाककृती | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, म���णसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nआरोग्यदायी आहार : मूगडाळ भजी\nचवीस उत्तम. पचनाच्या तक्रारी येत नाहीत.\nपरदेशी पक्वान्न : फ्रेंच टोस्ट\nदूध आणि अंडय़ाच्या मिश्रणात ब्रेड बुडवून तो तव्यावर खरपूस भाजून घ्या. लोण्यावरच हा ब्रेड भाजायचा आहे.\nस्वादिष्ट सामिष : हैद्राबादी मटण करी\nभरपूर कोथिंबीर घाला आणि भाताबरोबर ही हैद्राबादी मटण करी फस्त करा.\nआरोग्यदायी : आहार कॉर्न चाट\nमक्याचे दाणे थोडे मीठ टाकून कुकरमध्ये शिजवून घ्यावे.\nटेस्टी टिफिन : मका कटलेट\nभात थोडासा मऊ हवा. जर फडफडीत भात असेल तर तो थोडा मळून किंवा कुकरला परत थोडा शिजवून घ्या.\nस्वादिष्ट सामिष : अफगाणी चिकन\n१ किलो बोनलेस चिकन, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा आले-लसूण वाटलेले\nपरदेशी पक्वान्न : चिकन तेरियाकी\nही एक जपानी डिश आहे. खूप लोकप्रिय. तेरियाकी सॉस बनविण्यास खूप सोपा आहे.\nस्वादिष्ट सामिष : करंदी डाळ वडा\nओली करंदी कोस काढून स्वच्छ धुऊन घ्यावी. चणाडाळ रात्रभर भिजवून नंतर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावी\nआरोग्यदायी आहार : केशर उकाळा\nदूध, पाणी, साखर/खडीसाखर एकत्र करून उकळण्यास ठेवावे.\nपरदेशी पक्वान्न : मोरोकॉन शकशुका\nसगळ्यात आधी ब्लांच्ड टोमॅटो बारीक चिरून घ्या. शेगडीवर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा.\nस्वादिष्ट सामिष : ऑम्लेट करी\nनारळ, धने, जिरे, काळी मिरी, बडीशेप हे एकत्र गुळगुळीत वाटून घ्यावे.\nआरोग्यदायी आहार : मेथी मुठिया\nसंध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा छोटय़ा सुट्टीसाठी अतिशय आरोग्यदायी\nमस्त मॉकटेल : गारेगार काकडी\nकाकडी, पुदिना, लिंबू रस, साखरेचा पाक आणि काळे मीठ सगळे एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्या.\nपरदेशी पक्वान्न : मोररॉकॉन हरिरा सूप\nएका पातेल्यात किंवा भांडय़ात तेल घेऊन कांदा, लसूण आणि टोमॅटो पेस्ट चांगली परतून घ्या.\nमस्त मॉकटेल : मँगो मॉकटेल\nआंब्याचा रस मिक्सरमधून फिरवून घ्यावा जेणेकरून ते मऊशार होईल. मिरचीचे तुकडे करावे पुदिनाही चिरून घ्यावा.\nटेस्टी टिफिन : साबुदाणा इडली\nसाबुदाणा, इडली रवा आणि दही एकत्र करा.\nटेबलावर बसल्यावर पहिल्यांदा डो (Dough) हे ताकासारखं थंडगार पेय समोर आणून ठेवलं जातं.\nपरदेशी पक्वान्न : आंबा-पालक स्मूदी\nस्मूदी या परदेशी प्रकाराला थोडा देशी स्वाद देऊन तयार केलेली ही पाककृती नक्की करून पाहा.\nस्वादिष्ट सामिष : फ्राय अंडा रस्सा\nबेसनामध्ये मीठ घालून ते भज्याच्या पीठाप्रमाणे सरसरीत भिजवून घ्यावे.\nआरोग्यदायी आहार : दलिया खिचडी\nकढई तापवून मंद आचेवर दलिया भाजून घ्यावा व बाजूला काढून ठेवावा.\nमस्तमॉकटेल : लेमन ग्रास जस्मीन आइस टी\nमॉकटेल शेकरमध्ये गवती चहाच्या काडय़ा वाटून घ्या. गरम चहाच्या कपामध्ये लेमन टीची बॅग मिसळा.\nटेस्टी टिफिन : बाजरी मेथी पुरी\nबाजरीसोबत जोड म्हणून तांदूळ पिठी, कणिक वा बेसन इतकंच काय, पण थालीपीठ भाजणी पण घालता येते.\nपरदेशी पक्वान्न : चिकन बर्गर\nएका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावे त्यात कांदा घालून चांगले परतून घ्यावे.\nस्वादिष्ट सामिष : सुकटी भरलेली वांगी\nवांग्यात दोन काप देऊन चार भाग करून घ्यावे व पाण्यात ठेवावे. जवळा तव्यावर कुरकुरीत भाजून घ्यावा.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/dwarkanath-sanzgiri-on-world-cup-selection/", "date_download": "2019-07-16T01:07:51Z", "digest": "sha1:JEWI7EMNDJCZ6AYYTESZSM6PD2CBRPQT", "length": 17982, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "सही बॉस! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा ���ागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nनागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट\nसवर्णांना आता सरकारी नोकरीसाठी वयात सूट मिळण्याची शक्यता\nजनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nविठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले\nCWC19 धोनीच्या ग्लोव्हज ऐवजी मूर्खासारखे नियम बदला, सेलिब्रिटीही भडकले\nपॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी गृहिणी असलेल्या महिलेची कमाल\nविराटच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\nउमेश – प्रिया सात वर्षांनंतर एकत्र\nमहानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nविश्व चषकासाठी जाणारा हिंदुस्थानी संघ जाहीर झाला आणि माझी पहिली प्रतिक्रिया होती ‘सही बॉस’. प्रत्येक संघ निवडीच्या वेळी असे उद्गार तोंडातून निघतात असं नाही.\nअर्थात तरी चुकचुकायला झालं. रहाणे असता तर बरं झालं असतं असं मनात येऊनही गेलं. तो केवळ मराठी आहे म्हणून नव्हे तर तो टी-20मध्ये आघाडीला जाऊ शकतो तर 50 षटकांच्या सामन्यात का नाही किमान तिसरा आघाडीचा फलंदाज म्हणून किमान तिसरा आघाडीचा फलंदाज म्हणून राहुल खेळला की दर्जेदार वाटतो, पण तो लिप इयर स्टार आहे. एक खेळी झाली की पुढच्या 29 दिवसांच्या फेब्रुवारीची वाट पाहायची. तोपर्यंत वर्ल्डकप अर्धा होऊ नये. अर्थात रहाणेचं तिकीट वर्षापूर्वीच कापलंय हे कळत होतं. फक्त प्रक्रिया आज पूर्ण झाली.\nमला विजय शंकरला घेतल्याबद्दल सुखद धक्का बसला. मी त्याला अलीकडे वन डेत पाहिलं आणि पहिल्या दर्शनात तो भावला. त्याच्या फलंदाजीला तिसरा डोळा आहे हे त्यानं दाखवून दिलंय. मुख्य म्हणजे त्याला फलंदाज म्हणून घेतलंय आणि तेसुद्धा वरच्या फळीसाठी. मोठी जबाबदारी टाकली की बऱयाचदा त्या जबाबदारीमुळे खेळाडू आपला स्तर उंचावतात. त्याची गोलंदाजी मात्र दहा षटकांची मुळीच नाही. दैव कधी कधी गोलंदाजाला जादूची कांडी देते. ज्या दिवशी ती त्याला मिळेल तेव्हा तो एखाद्दोन जोडय़ा फोडेल.\nमहत्त्वाचा प्रश्न होता कार्तिक की पंत अनेक माजी खेळाडूही रिषभ पंतच्या गुणवत्तेने भारावून गेले आहेत. अर्थात फलंदाजीच्या गुणवत्तेने अनेक माजी खेळाडूही रिषभ पंतच्या गुणवत्तेने भारावून गेले आहेत. अर्थात फलंदाजीच्या गुणवत्तेने त्याला अजून यष्टिरक्षक मानायला वेळ आहे. आता तो कसाबसा हॉकी संघात गोलकीपर म्हणून बसेल. त्याच्याकडे मोठे फटके आहेत, टायमिंग आहे. त्याचं रक्त तपासलं तर प्लेटलेटस्पेक्षा आक्रमक पेशी जास्त असतील. पण फलंदाजी ही फक्त बॅटने, फक्त गुणवत्तेने खेळली जात नाही. तसं असतं तर रवी शास्त्री कसोटी आणि वन डे खेळू शकला नसता. त्यासाठी बुद्धिमत्ता, संयम, फटक्यासाठी चेंडूची योग्य निवड, समयसूचकता वगैरे गोष्टी लागतात. त्या बाबतीत तो अजून शाळेत आहे. उलट कार्तिक हा झंझावाती वाटणार नाहीं, पण गियर कधी आणि कसं बदलायचे ते फलंदाज म्हणून त्याला ठाऊक आहे. त्याने ते सिद्ध केलंय. मुख्य म्हणजे तो यष्टिरक्षकही आहे. ‘रक्षण’ या शब्दाच्या अर्थाला तो जागण्याचा प्रयत्न करतो. निव्वळ फलंदाज म्हणूनही तो खेळवला जाऊ शकतो.\nएक वेगवान गोलंदाज संघात कमी आहे का मला नाही वाटतं. हार्दिक पांडय़ाकडून गोलंदाजीची अपेक्षा आहेच ना मला नाही वाटतं. हार्दिक पांडय़ाकडून गोलंदाजीची अपेक्षा आहेच ना (मी मैदानावरच्या म्हणतोय) आणि स्पर्धा जून-जुलैमध्ये असली तरी विश्वचषकासाठी हिरव्या खेळपट्टय़ा असतील असं नाही. त्यामुळे वेगात डावखोरी फिरकी टाकणारा जाडेजा उपयोगी पडू शकतो. कधी तरी तो बॅटही तलवारीसारखी चालवतो अशी आशा ठेवायलाही हरकत नाही. त्याचं क्षेत्ररक्षण हा पगारापेक्षा जास्त मिळणारा बोनस आहे. सातत्याची मोठी अपेक्षा आपल्याला विराट-बुमराहकडून ठेवायची आहे. ते आपले भीम-अर्जुन (मी मैदानावरच्या म्हणतोय) आणि स्पर्धा जून-जुलैमध्ये असली तरी विश्वचषकासाठी हिरव्या खेळपट्टय़ा असतील असं नाही. त्यामुळे वेगात डावखोरी फिरकी टाकणारा जाडेजा उपयोगी पडू शकतो. कधी तरी तो बॅटही तलवारीसारखी चालवतो अशी आशा ठेवायलाही हरकत नाही. त्याचं क्षेत्ररक्षण हा पगारापेक्षा जास्त मिळणारा बोनस आहे. सातत्याची मोठी अपेक्षा आपल्याला विराट-बुमराहकडून ठेवायची आहे. ते आपले भीम-अर्जुन धोनीच्या रूपात कृष्ण आहेच. इतरांनी निदान नकुल-सहदेव व्हावे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुंबईकरांना यंदा 20 टक्क्यांपेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा, शाईन डॉट कॉमचे सर्वेक्षण\nपुढीलमंदा म्हात्रे यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nराज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री\nस्टोक्सचे वडील मुलाच्या कामगिरीवर खूश, पण न्यूझीलंड जिंकावा ही होती इच्छा\nआदित्य ठाकरेंच्या “जन आशिर्वाद यात्रा” दौऱ्याची सुरुवात पाचोऱ्यातून होणार\nतांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग\nUPSC टॉपरला म्हणाला ‘कुबडी’, फेसबुकवर केली तरुणाची पोलखोल\nपाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात\nगृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं\nलष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव\nचंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग\nअलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझे���ियन नागरिकांना अटक\nजी. श्रीधर यांची बदली; हर्ष पोद्दार बीडचे नवीन अधीक्षक\nरेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली\nनासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/trump/all/page-3/", "date_download": "2019-07-16T00:20:56Z", "digest": "sha1:AZX7G3GR3MQPESLAWB25VMIPV4HJW74N", "length": 11360, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Trump- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझ��लंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\n'हा' नेता तब्बल 8 हजार वेळा खोटं बोलला समोर आली धक्कादायक माहिती\nआपल्याच देशात नव्हे तर जगभरातील नेते मंडळी वेळ मारून नेण्यासाठी खोटी आश्वासनं देत असतात.\nअमेरिकेत मोठी खळबळ; डोनल्ड ट्रंपविषयी POST च्या बातमीमागचं सत्य काय\n‘भिकारी’ सर्च केल्यावर दिसतो इमरान खानचा फोटो, पाकिस्तानने गुगलकडे मागितलं उत्तर\nKoffeewithkaran : अजय देवगण विसरला लग्नाची तारीख, काजोलनं काय दिली प्रतिक्रिया\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nडोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारले प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण, भारताला धक्का\nअमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातल्या राजदूत निक्की हेलींचा राजीनामा, ट्रम्प करणार खुलासा\nडोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांना मिळणार शांततेचा नोबेल\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nट्विटरच्या 'या' निर्णयामुळे मोदींपासून ते बराक ओबामापर्यंत सगळ्याचे फॉलोअर्स झाले कमी\nपुढील वर्षी राजपथावर येणार डोनाल्ड ट्रम्प \nट्विटर फॉलोअर्सच्या 'टॉप टेन' यादीत डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2019-07-16T00:19:06Z", "digest": "sha1:7V72MU7INVT4MKJ4LZFUELFYWWQ5RBGU", "length": 3676, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रागिणी काळे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nTag - रागिणी काळे\nन्यूझीलंडमध्ये गुंजणार नगरच्या लावण्यवतींच्या घुंगरांचा आवाज\nअहमदनगर : नगर जिल्ह्यातील सुपा येथील कालिका कला केंद्राच्या संचालिका व प्रसिध्द नृत्यांगना राजश्री काळे व आरती काळे यांच्या नेतृत्वाखाली 11 कलावंतांचे पथक 12...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B/", "date_download": "2019-07-16T00:51:57Z", "digest": "sha1:PDARTLRUMWMLZE56QBVM2ZZJVFQSODOS", "length": 13834, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रातराणी, बंद घर आणि त्या दोघी! | Dainik Prabhat", "raw_content": "\nरातराणी, बंद घर आणि त्या दोघी\nह्या पडक्‍या घरात कोणी राहत असेल, असे वाटले नव्हते. सिनेगॉगवर असते, तसे चित्र होते घरावर. ब्रिटिशकालिन बांधकाम असावे. काच फुटलेल्या खिडकीतून एक सी एफ एल दिवा लोंबकळत असलेला भैरीला दिसला होता. बाल्कनी लाकडाची होती, दगडी बांधकामात. ती तुटलेली होती पूर्ण. भिंतीत जिथे खाचा पाडून ती बसवली होती, त्याची रचना बघत भैरी उभी होती कितीवेळ. अशी बसवली तर बाल्कनी भिंतीत, अ��ा शोध मनात पूर्ण झाल्यावर ती निघून गेली. मग दिवस मावळला. ती परत आली. आता त्या फुटक्‍या खिडकीतला सी एफ एल चमकत असलेला दिसला. एका तरुण मुलीचा पंजाबी ड्रेस घरात टांगलेला दिसला. इथे खरोखर राहतेय म्हणजे कोणी.\nमग सकाळी ते घर जातांना कसे दिसते, येतांना कसे दिसते अशी नोंद उगाच झाली मनात. आणखीन दिवस सरले. मनात व्यापून टाकणारे विषय कमी नव्हते. ते घर येण्या-जाण्याच्या रस्त्यावरचे, इतकीच नोंद डोक्‍यात उरली. त्या रस्त्यावरच्या इतर वास्तूंकडे लक्ष जाऊ लागले. मनातले काहूर जरा शांत झाले होते. इथे जाणे-येणे-जाणे-येणे अंगवळणी पडले होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनवीन जागेचे कौतुक मावळले होते. ह्या बाजूला येणे बंद व्हावे, असेही वाटत होते, तो दिवस जवळ येत चालला होता. ह्या बंद घरात कोणी राहते की नाही, ह्या मनातल्या प्रश्‍नाला उत्तर मिळाल्यावर तिथेच फुललेली रातराणी दिसली. रात्री तिचा दरवळ सकाळी जणू म्यूट होऊन जातो. सगळा आवाज म्यूट रातराणी रात्री सगळा वचपा काढत असते सुगंधाने आणि वाऱ्याच्या मदतीने. ही रातराणी श्‍वासाला जाणवल्यावर भैरीला काहीतरी संदेश त्यात आहे, असे वाटले. तिने दोन काड्या उपटून घेतल्या. तिसऱ्या दिवशी आणखीन एक काढून घेतली. तिच्या बागेत परत रातराणी फुलायची शक्‍यता आहे आता. सकाळी बंद- पडक्‍या घरातली तरुण मुलगी दोरीवर कपडे वाळत घालत होती. तुटक्‍या बाल्कनीतून ओढणी खाली उडून आली, रातराणीला झाकून टाकत. तिथल्या उजाड, पडीक, वास्तवात तोच एक सुगंध तिचा तरुण सोबती असावा, सख्खा, खराखुरा.\nभैरीने ओढणी काढून, तिची चुंबळ करून पहिल्या मजल्यावरच्या त्या तरुण मुलीला ‘कॅच’ असे म्हणत ती फेकली. तुटक्‍या बाल्कनीत किती पुढे येणार ती ओढणी परत रातराणीवर पडली. आता मुलगी म्हणाली, माझी मैत्रीण आहे. तुम्ही फांदी नेली नां, ती रुजवा, जगवा, फुलवा असे वदवून घेतेय. म्हणून सारखी ओढणी धरून बसली आहे…जगवाल नां ती ओढणी परत रातराणीवर पडली. आता मुलगी म्हणाली, माझी मैत्रीण आहे. तुम्ही फांदी नेली नां, ती रुजवा, जगवा, फुलवा असे वदवून घेतेय. म्हणून सारखी ओढणी धरून बसली आहे…जगवाल नां म्हणा हो. हो, जगवेन…कॅच… कॅच… तुम्ही ह्या घरात राहतात रिस्की आहे नां… भैरी म्हणाली. रिस्क कशात नाही रिस्की आहे नां… भैरी म्हणाली. रिस्क कशात नाही ह्या रातराणीचं बरंय, ती हे घर कधी कोसळेल आपल्या अंगावर, ह्या भीतीत तरी जगत नाही. किंवा दिवसा माझं घर बघून सुन्न होते आणि रात्री तो शीण विसरायला वेड्यासारखी दरवळते. आज तरी ती खुश असेल. तिचा एक हिस्सा भक्कम जागी रुजायला चालला आहे. रुजायला की कसे माहीत नाही. पण इथून दुसरीकडे जातोय, हे नक्की, भैरीने दिलासा दिला.\nतेच तर… मला इथून दुसरीकडे जायची सोय नाही. म्हणून तर मी जे आहे, तेच सुगंधी करतेय. भीतीत किती काळ राहू दिवसा मी घरी नसते. रात्री ही माझ्या सोबत असते….दरवळलेली….\nपावसाला म्हणे, आता बरसायचे नाहीय\nआता आपणच व्हावं पाऊस…\nतुझ्यात त्याला बघत राहते\nरात सारी चिंब झाली\nत्या वळणावर एक उसासा\nकर्नाटकमध्ये 4-5 दिवसांत भाजप सरकार स्थापन करणार\nकर्नाटकचे बंडखोर आमदार शक्तिपरीक्षेवेळी राहणार अनुपस्थित\nपार्किंगचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाचा\nकृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-bargaining-power-shivsena-increased-maharashtra-after-five-state-election-result-3941", "date_download": "2019-07-16T00:18:26Z", "digest": "sha1:T2PY6LWKJLXZSQGFDAOVJYAZVSRO43ZE", "length": 4033, "nlines": 102, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news bargaining power of shivsena increased in maharashtra after five state election result | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकमळ कोमेजल्याने शिवसेनेची बर्गेनिग पॉवर वाढणार\nकमळ कोमेजल्याने शिवसेनेची बर्गेनिग पॉवर वाढणार\nकमळ कोमेजल्याने शिवसेनेची बर्गेनिग पॉवर वाढणार\nकमळ कोमेजल्याने शिवसेनेची बर्गेनिग पॉवर वाढणार\nकमळ कोमेजल्याने शिवसेनेची बर्गेनिग पॉवर वाढणार\nमंगळवार, 11 डिसेंबर 2018\nकमळ कोमेजल्याने शिवसेनेची बर्गेनिग पॉवर वाढणार\nVideo of कमळ कोमेजल्याने शिवसेनेची बर्गेनिग पॉवर वाढणार\nकमळ कोमेजल्याने शिवसेनेची बर्गेनिग पॉवर वाढणार.. पाहा व्हिडीओ..\nकमळ कोमेजल्याने शिवसेनेची बर्गेनिग पॉवर वाढणार.. पाहा व्हिडीओ..\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/mns-chief-raj-thackeray-50-birthday-1697021/", "date_download": "2019-07-16T00:50:46Z", "digest": "sha1:HDDREP4VZ4TMYO3ZM2KAR7P4KIJLZLN7", "length": 16466, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mns chief Raj thackeray 50 birthday| राज ठाकरे यांच्या ५० व्या ‘बर्थ डे’ च्या निमित्ताने जाणून त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही खास गोष्टी | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nराज ठाकरे यांच्या ५० व्या ‘बर्थ डे’ च्या निमित्ताने जाणून घ्या त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही खास गोष्टी\nराज ठाकरे यांच्या ५० व्या ‘बर्थ डे’ च्या निमित्ताने जाणून घ्या त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही खास गोष्टी\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलचे आकर्षण कमी झालेले नाही. आजही तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता कायम आहे. १४ जून रोजी राज ठाकरेंनी वयाच्या पन्नाशीमध्ये पदार्पण केले.\n२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकत मोठया प्रमाणात घटली आहे. तेरावरुन एक आमदार आणि मुंबई महापालिकेत एक नगरसेवक अशी मनसेची घसरण झाली आहे. मागच्या काहीवर्षात अनेक महत्वाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे पक्षाची ताकत कमी झाली. पण असे असूनही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलचे आकर्षण कमी झालेले नाही. आजही तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता कायम आहे. १४ जून रोजी राज ठाकरेंनी वयाच्या पन्नाशीमध्ये पदार्पण केले असून या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी.\n– राज ठाकरे यांचे मूळ नाव स्वरराज श्रीकांत ठाकरे असून त्यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला.\n– राज ठाकरे यांचे संपूर्ण शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले.\n– व्यंगचित्रांबरोबर राज ठाकरेंना तबला, गिटार आणि व्हायोलिनही वाजवता येते. बालपणी त्यांनी ही वाद्य वाजवण्याचे प्रशिक्षण घेतले.\n– राज ठाकरे यांचे वडिल श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे सख्खे भाऊ. संगीत क्षेत्राची आवड असलेल्या श्रीकांत ठाकरे संगीतकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. मार्मिकच्या उभारणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.\n– राज ठाकरे यांची आई कुंदा ठाकरे आणि दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्वर्गीय मिनाताई ठाकरे या सुद्धा सख्ख्या बहिणी आहेत.\n– राज ठाकरे यांचा शर्मिला ठाकरेंबरोबर विवाह झाला. त्या प्रसिद्ध नाटय निर्माते मोहन वाघ यांच्या कन्या आहेत.\n– राज व शर्मिला ठाकरे यांना दोन मुले आहेत. अमित आणि उर्वशी. उर्वशी या फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात करीयर करत आहेत.\n– राज ठाकरे यांच्या मुलाचा अमितचा साखरपुडा झाला असून त्यांच्या होणाऱ्या सूनबाई मिताली बोरुडे या सुद्धा फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात आहेत.\n– व्यंगचित्र, राजकारणाबरोबर राज ठाकरेंना चित्रपट आणि फोटोग्राफी या क्षेत्राचीही विशेष आवड आहे.\n– राज यांना चित्रपट पाहायला आवडतात. मराठी चित्रपट सृष्टीबरोबर बॉलिवूडमध्येही त्यांचे उत्तम संबंध आहे.\n– राज ठाकरे आज राजकारणी असले तरी मूळचे ते व्यंगचित्रकार आहेत. व्यंगचित्राचा हा वारसा त्यांना काका बाळासाहेब ठाकरेंकडून मिळाला आहे. मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टसमधून चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मार्मिक नियतकालिक आणि सामना या वर्तमानपत्रासाठी व्यंगचित्रे काढली.\n– आजह�� राज ठाकरे यांची नियमित व्यंगचित्रे प्रसिद्ध होत असून सध्या भाजपाने त्यांच्या व्यंगचित्रांचा धसका घेतला आहे. म्हणूनच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर रेखाटलेल्या प्रत्येक व्यंगचित्राला भाजपा समर्थकही व्यंगचित्रातून उत्तर देत आहेत.\n– राज ठाकरेंच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली. त्यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. काका आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत:बरोबर त्यांना सभेसाठी घेऊन जायचे.\n– २००६ मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली व ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली.\n– २००८ मध्ये मराठीचा मुद्दा उचलून धरल्यानंतर त्यांना मोठया प्रमाणावर जनसमर्थन मिळाले.\n– २००९ च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे तेरा आमदार निवडून आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज ठाकरे आणि शरद पवारांचा एकत्र प्रवास\nसेना-मनसेतलं पोस्टरवॉर शिगेला, राम मंदिराच्या मुद्द्यावरुन मनसेची सेनेवर बोचरी टीका\nनिकालांचं राज ठाकरेंकडून एका शब्दात विश्लेषण, म्हणाले….\nनितीन नांदगावकर : मुंबईचा ‘गब्बर’\nमनसे नेते नितीन नांदगावकरांना तडीपारची नोटीस\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%83/", "date_download": "2019-07-15T23:54:16Z", "digest": "sha1:NO3JMNTFRA2MA6RAJJJZ5JDMVHBXWKQK", "length": 11669, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केळघर घाटात ठिकठिकाणी मृत्यूचे सापळे | Dainik Prabhat", "raw_content": "\nकेळघर घाटात ठिकठिकाणी मृत्यूचे सापळे\nकेळघर ः संरक्षक कठडे ठिकठिकाणी तुटल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. (छाया ः कमलाकर शेटे)\nप्रशासनाचे दुर्लक्ष देते अपघाताला निमंत्रण\nमेढा, दि. 26 (प्रतिनिधी) – पश्‍चिम जावळीतील केळघर घाट धोकादायक झाला आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रशासनाचे दुर्लक्ष गंभीर अपघाताला निमंत्रण देऊ शकते. या मार्गावर तातडीने ठोस उपाययोजनांची करण्याची आवश्‍यकता आहे.\nमेढामार्गे महाबळेश्वरला जाण्यासाठी नेहमी जाणारे चाकरमानी, कोकणवाशी तसेच कामगार व मोलमजूरी करणारे शेकडो हात याच केळघर घाटाला अधिक पसंती देतात. मात्र, याच केळघर घाटात पावसानंतर आज एवढी धोकादायक परिस्थिती झाली आहे की प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला जीव मुठीत घेवून जावे लागत आहे. नेहमी जा- ये करणारांना धोका कोठे आहे, कोठे थांबू नये, कोठून प्रवास तातडीने करावा, असे बारकावे माहीत असल्याने ते सुसाट निघून जातात. मात्र, पर्यटन आणि मौजमजा करण्यासाठी येणारी मंडळी मात्र घाट रस्त्यात झाडाखाली दरडीलगत गाड्या लावून निसर्गाचा आनंद घेतात.मात्र, कधी काय घडेल याचा नेम नाही.\nजिथे धोकादायक ठिकाणे आहेत तिथे सूचना फलक लावणे,जीर्ण फलक बदलणे गरजेचे आहे. तब्बल 18 किलोमीटरच्या घाटात अति तीव्र धोकादायक ठिकाणे 18 पेक्षा अधिक आहेत. रस्ता काही ठिकाणी कडेला खचलेला आहे. अनेक ठिकाणी संरक्षण कठडे अपघातात तुटलेले आहेत. त्यामुळेही अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रस्ते अरुंद व साइडपट्टी खराब अशी विचित्र अवस्था आहे. त्यामुळे वाहन चालविताना मोठी कसरत होते . घाटात काळाकडा या नावाने प्रसिध्द असलेले अपघात ठिकाण आता मृत्यूचा सापळाच झालेले आहे. या ठिकाणी मोठा दगड रस्त्यातच पडलेला आहे. या दगडामुळे या ठिकाणी एकेरी वाहतूक होते. विशेष म्हणजे प्रशासनाला सहा महिने झाले हा दगडच हालविता आला नाही. या परिसरात तर कधी दरडी व दगडे कोसळतील हे सांगणे अशक्‍य आहे. ही काळजी प्रशासनाने या पूर्वीच घेतली पाहिजे होती. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष झालेले आहे.केळघर घाटातील ही कामे तातडीने होणे आवश्‍यक आहे. प्रवासी संख्या मोठी आहे. अंबेनळी सारखी दुर्घटना घ��ण्यापूर्वीच काळजी घेतली तर सर्वांसाठीच सुरक्षितता ठरेल.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसमस्या सोडविण्यासाठी दोन मंत्री नेमाणार – मुख्यमंत्री\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली बाललैंगिक गुन्ह्यांची माहिती\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nचांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)\nराज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nभोसरी एमआयडीसीत 52 हजार रुपयांच्या केबल अज्ञाताने चोरल्या\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकाँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे\nअभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ\nदौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nसीमावासियांचा आवाज शिवसेना लोकसभेत उठवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/sabarimala-news", "date_download": "2019-07-16T00:25:05Z", "digest": "sha1:PEOLGLEFOARIN5FKX2ZNYN4EL4RZKDVZ", "length": 3077, "nlines": 48, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "sabarimala news Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nस्वामी अग्निवेश यांचे केरळमधील महिलांना जाहीर पत्र\nकेरळ हा पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखाली महिलांची लोकशाहीवादी आत्मविश्वास जागवणारी प्रयोगशाळा म्हणून उदयास येत आहे. ...\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://simplybysid.com/tag/husbundandhusbund/", "date_download": "2019-07-16T01:07:21Z", "digest": "sha1:AZZIWNKK273YCB4J56WBEA6ORDMS5U7R", "length": 1121, "nlines": 14, "source_domain": "simplybysid.com", "title": "husbundandhusbund", "raw_content": "\nमाझा पहिला फुड review मराठीमध्ये\nपरवाच दुपारच्या जेवणासाठी कार्लोज आर्ट कॅफे या रेस्टॉरंट मध्ये जाण्याचा योग आला असा योग मला रोजच यावासा वाटतो पण शेवटी घरचं जेवण ते घरचंच जेवण. माझ्यासारख्या हवेनेपण वजन वाढणाऱ्या व्यक्तीसाठी रोज बाहेरचा जेवण नक्कीच चांगलं नाही. पुण्यात प्रभात रोड आणि कर्वे रोड च्या मधल्या लेन मध्ये हे रेस्टिंरांत आहे आता रेस्टॉरंट विषयी बोलतो. ही काही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/congress-called-bharat-bandh-rising-fuel-price-4-1747973/lite/", "date_download": "2019-07-16T01:05:32Z", "digest": "sha1:XOTTZ55TXQN4XDCTJDPROBDGSOMQ7BLT", "length": 9659, "nlines": 106, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Congress called Bharat Bandh rising fuel price | Bharat Bandh : एसटी, रिक्षा बंदमुळे गैरसोय | Loksatta", "raw_content": "\nBharat Bandh : एसटी, रिक्षा बंदमुळे गैरसोय\nBharat Bandh : एसटी, रिक्षा बंदमुळे गैरसोय\nपालघरसह डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार मोखाडा येथे कडकडीत बंद\nपालघरसह डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार मोखाडा येथे कडकडीत बंद\nइंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस व समविचारी पक्षांनी पुकारलेल्या बंदला जिल्हय़ात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे शिवसेनेच्या पुरस्कृत रिक्षा युनियनने या बंदमध्ये सहभाग घेतल्याने नागरिक, कामगार व विद्यार्थ्यांचे हाल झाले. ठिकठिकाणी शासनाच्या विरोधात मोर्चा काढून इंधन दरवाढीच्या निर्णयाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.\nकाँग्रेसने पुकारलेल्या या बंदला राष्ट्रवादी, मनसे, जनता दल, सीपीएम आदी पक्षांनी पाठिंबा दिला होता. या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे आवाहन फेरी काढून व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सकाळपासून भाजीपाला मार्केट बाजारपेठेतील दुकानदार, हॉटेल व इतर व्यापाऱ्यांनी ठेवला. सफाळे, तलासरी येथे भरणारे आठवडा बाजारामध्येदेखील शुकशुकाट होता.\nरिक्षाचालकांनी रिक्षा बंद केल्याने एसटी सेवेकडे प्रवाशांनी प्राधान्य दिले. काही काळाने एस.टी. बस डेपोमध्ये आंदोलक जाऊ न दुपारनंतर अनेक ठिकाणी एस.टी. सेवा बंद पाडली. यामुळे बाहेरगावाहून आलेल्या तसेच शाळेकडे निघालेल्या व शाळेतून सुटलेल्या विद्यार्थी-पालकांचे हाल झाले.\nबंदमधून शैक्षणिक संस्था, आरोग्याशी संबंधित सेवा, अत्यावश्यक सेवांना वगळण्याचे आयोजकांनी यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र बंदमध्ये सहभागी काही पक्षांच्या नेत्यांनी स्कूल बसच्या संघटनेला व रिक्षाचालकांना खासगीत धमकावल्याने या सेवा बंद ठेवण्यात आल्या.\nदरम्यान काही भाजपा नेत्यांनी रिक्षा बंद ठेवल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे कारण सांगत रिक्षा सुरू करण्याचा पालघरमध्ये प्रयत्न केला. यामुळे किरकोळ वादावादी झाली. तर गणेश उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर दुकाने बंद असल्याने गणेश भक्तांची गैरसोय झाली. दुपारी ३ नंतर अनेक दुकाने सुरू झाली व काही प्रमाणात रिक्षा सुरू करण्यात आल्या. पालघरमधील बंद शांतपूर्ण राहिला\nउद्योगांत, शाळेतील उपस्थितीवर परिणाम\nतारापूर औद्यौगिक वसाहतीसह, पालघर, आच्छाड, वाडा येथील उद्योगांमधील कामगारांच्या उपस्थितीवर आज बंदचा परिणाम दिसला. अनेक ठिकाणी कामगार व अधिकारी काही किलोमीटर पायी चालत आले. पालघर तालुक्यातील काही शाळांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पहिले सत्र बंद ठेवले होते. मात्र दुपारच्या सत्राला अनेक ठिकाणी शिक्षक वर्ग पोहोचू न शकल्याने विद्यार्थ्यांना शिकविण्यास पुरेसा शिक्षकवर्ग उपलब्ध झाला नाही.\nतलासरी आठवडे बाजार बंद\nकासा, तलासरी, विक्रमगड तसेच जव्हार तालुक्यात आज महागाईच्या विरोधात कडकडीत बंद पाळण्यात आला. तलासरी शहरात आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला. त्यामुळे बाजारासाठी येणाऱ्या ३० ते ३५ खेडोपाडय़ातील नागरिकांना त्रास झाला. गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी ग्रामस्थ आले होते, पण् त्यांना रिकाम्या हाती परत जावे लागले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64510", "date_download": "2019-07-16T00:27:57Z", "digest": "sha1:PYCJRISFHFMZL3WEDEP7RMLWFWL5WVF4", "length": 11026, "nlines": 161, "source_domain": "www.maayboli.com", "title": "#Wrong_Number 1st | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nमाफी असावी........ असे परत घडाणार नाही ह्याची काळजी घेइन.....\nब्लॉग वर नाही ईथेचhttps://www\nब्लॉग वर नाही ईथेच\nविनित धनावडे यांची कथा आहे,\nविनित धनावडे यांची कथा आहे, तुम्ही स्वतःची कथा म्हणून पोस्ट केली\nम्हणजे तुम्हीच विनीत का पण त्यांनी तर 2014 ला टाकलीय ब्लॉग वर\nजातस्य, आपण विनित धनावडेच का\nजातस्य, आपण विनित धनावडेच का\nमी ही वाचल्यात त्यांच्या\nमी ही वाचल्यात त्यांच्या सगळ्या कथा, अन तुम्ही नक्कीच ते वाटतं नाही आहात\nनाहीतर का स्वतःची कथा परत तीथेच टाकाल नं\n>>> प्रोफाईल फोटो वेगळे दिसतायत..\n जातस्य .... मला माहित नाही कि तुम्ही माझी कथा स्वतःच्या नावांने का पोस्ट केली आहेत.... हि कथा माझ्या पर्सनल ब्लॉग वर सुद्धा आहे, मायबोली वर आहे... शिवाय माझ्या प्रकाशित झालेल्या कथासंग्रहात देखील आहे... या कथेस २ पुरस्कारही मिळाले आहेत... सध्या मी मायबोलीवर लिहीत नाही... कारण प्रतिलिपवर सध्या मी माझे लिखाण करत असतो... तिथेहि हि कथा मिळेल तुम्हाला... शिवाय हि कथा ३ वर्षांपूर्वी लिहिली होती.... तुम्ही तुमच्या ब्लॉग वर आहे असा का म्हणता मग... तसे असेल तर मला तुमचा ब्लॉग बघायला हवा.. कारण हि एक प्रकारची चोरीच आहे ना... आणखी काही चोरी केली आहे का किंवा अजून कोणाच्या लेखकांच्या कथा स्वतःच्या नावाने तुम्ही पोस्ट केल्या आहेत का ते पाहायचे आहे मलाही...\nनेट वर अशी दुसर्‍याच्या कथा\nनेट वर अशी दुसर्‍याच्या कथा- कवितांची चोरी करुन, स्वतःच्या म्हणून पोस्ट करुन काय मिळते लोकांना\nही कथा विनित धनावडे यांची आहे\nही कथा विनित धनावडे यांची आहे. ..मी वाचल्या आहेत त्यांच्या कथा त्यांच्या ब्लाॅगवर..\nएक लक्षात ठेवा तुम्ही एखाद्या लेखकाची कथा चोरी करू शकता पण प्रतिभा नाही ..\nतुमचे सभासदत्व ठेवायचे असेल तर , तुमच्याकडून या आक्षेपाचे उत्तर अपेक्षीत आहे.\nमाफी असावी........ असे परत\nमाफी असावी........ असे परत घडाणार नाही ह्याची काळजी घेइन.....\nअवघड आहे. असे मायबोलीवर परत\nअवघड आहे. असे मायबोलीवर परत घडणार नाही याची काळजी घ्यालच. पण कुठेच तुम्ही असे करणार नाहीत हे देखील मनावर घ्या ..\nतसेच आधीही काही लिखाण असे उचलून आपल्या नावावर खपवले असेल वा ब्लॉगवर प्रकाशित केले असेल तर प्लीज तात्काळ उडवा.\nतुम्हाला रुचणार नाही, पण या प्रकाराला चोरी असेच म्हणतात. असे करणारे सगळेच बनेल असतात असे नाही, तर काही भाबड्या लोकांना सिरीअसली आपण काही फार मोठा गुन्हा करतोय याची कल्पनाही नसते. तरी हरकत नाही. माणसं चुकतात, पण प्रायश्चित नक्कीच घेऊ शकतात\nनवीन Submitted by ऋन्मेऽऽष on\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/diwali/2008/node/118.html", "date_download": "2019-07-16T01:10:39Z", "digest": "sha1:QVQIB3AN2MLZI44DFKPAYW3KNFT7MPIW", "length": 4714, "nlines": 88, "source_domain": "www.manogat.com", "title": "सोडला मी भरतार (विडंबन) | मनोगत", "raw_content": "मनोगत आस्वाद विवाद संवाद\nदिवाळी अंक २००८. वर्ष दुसरे.\nसोडला मी भरतार (विडंबन)\nआमची प्रेरणा : 'मराठा तितुका मेळवावा' या चित्रपटातील गाणे \"शूर अम्ही सरदार अम्हाला काय कुनाची भीती \nसोडला मी भरतार, मला ग काय कुनाची भीती \nबेवड्यास त्या बडवाया पायताण घेतलं हाती \nआईच्या गर्भात उमगली झॅंटीपीची रीत\nसॉक्रॅटिसशी लगिन लागलं, घडलं वर आक्रीत\nत्याच्यापायी डझनावारी पोरं, नातू, नाती \nढोसावं अन् निजुन पडावं हेच मढ्याला ठावं\nरोखिनहि प्यावं, उधारहि प्यावं हेच मढ्याला ठावं\nचिलिम फुंकुनी झाली आहे अस्थिपंजर छाती \nक्या होती है हमारी ड्यूटी \nपडू आजारी, मौज हीच वाटे भारी...\nआवरताना काल मिळाल्या काही कविता\nथरथरता अधर अजून का\nसोडला मी भरतार (विडंबन)\nहोता वसंत, होता सुमनात वास बाकी\nकोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना\nज्योतिष- भविष्याच्या पाऊलखुणांचा मागोवा\nमहाराष्ट्राचे वैभव: हेमाडपंती मंदिरे\nरुडयार्ड किप्लिंग- जंगलबुकचा जनक\nरूट ३१२ - एक आगळावेगळा चीनप्रवास\nमराठी शुद्धलेखनाचे नियम मराठीच्या प्रकृतीप्रमाणेच असावेत\nसपाटीकरणाऐवजी प्रमाणीकरण करू या\nभूपट्ट विवर्तन : माहिती आणि महती\nप्रा. प्र. ना परांजपे : एक संवाद\nप्रा. रोहिणी गोडबोले : एक संवाद\nपुन्हा वर | मनोगत दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-mumbai-heat-citizens-konkan-enjoying-fog-3375", "date_download": "2019-07-16T00:08:35Z", "digest": "sha1:U4VCUGNAHRULEDFWOW5JGRRSECKSRTHN", "length": 5412, "nlines": 92, "source_domain": "www.saamtv.com", "title": "MARATHI NEWS MUMBAI HEAT CITIZENS OF KONKAN ENJOYING FOG | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्रा��ब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबईत उकाडा ; कोकणात धुक्याची चादर\nमुंबईत उकाडा ; कोकणात धुक्याची चादर\nमुंबईत उकाडा ; कोकणात धुक्याची चादर\nगुरुवार, 4 ऑक्टोबर 2018\nएकीकडे मराठवाड्यात दुष्काळाची झळ पाहायला मिळतेय, तर इकडे मुंबईत उकाडा चांगलाच वाढलाय. मात्र कोकणातील तालुक्यांमध्ये धुक्याची चादर पाहायला मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. वातावरणात असलेली आर्द्रता आणि सरासरी तापमानाहून अधिक तापमान यामुळे घामाघूम होत मुंबईकरांचा प्रवास सध्या सुरू आहे.\nएकीकडे मराठवाड्यात दुष्काळाची झळ पाहायला मिळतेय, तर इकडे मुंबईत उकाडा चांगलाच वाढलाय. मात्र कोकणातील तालुक्यांमध्ये धुक्याची चादर पाहायला मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. वातावरणात असलेली आर्द्रता आणि सरासरी तापमानाहून अधिक तापमान यामुळे घामाघूम होत मुंबईकरांचा प्रवास सध्या सुरू आहे.\nमहाराष्ट्राच्या उत्तरेतील काही भागातून बुधवारी मान्सूनने माघार घेतली. एकीकडे परतीच्या पावसाने अधूनमधून उसंत घेतली असली तरी दुसरीकडे मात्र पहाटे पहाटे दाट धुक्याची चादर आलेली पहायला मिळतेय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश सर्वच भागात रात्री आणि सकाळीही हीच स्थिती आहे. या वातावरण बदलामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होताना पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग स्वाईन फ्लूचा एक रुग्ण आढळून आलाय.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/web-title-peoples-teaches-lesson-bjp-says-shiv-sena-3925", "date_download": "2019-07-16T00:41:13Z", "digest": "sha1:LUCJS4EYNO2LY5AWMT4J4S53WBFCNF2A", "length": 5722, "nlines": 95, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Web Title: Peoples teaches lesson to BJP says Shiv Sena | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजनतेने भाजपला धडा शिकवला : शिवसेना\nजनतेने भाजपला धडा शिकवला : शिवसेना\nजनतेने भाजपला धडा शिकवला : शिवसेना\nजनतेने भाजपला धडा शिकवला : शिवसेना\nमंगळवार, 11 डिसेंबर 2018\nनवी दिल्ली : युतीतील सर्व सोडू��� चालले आहेत. असे असले तरीदेखील शिवसेना आजही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आहे. जनतेने भाजपला धडा शिकवला आहे. आता फक्त चिंतन नाहीतर आत्मचिंतनाची गरज आहे. हा विजय काँग्रेसचा आहे असे मी म्हणणार नाही. मात्र, लोकांचा हा संताप आहे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज (मंगळवार) सांगितले.\nनवी दिल्ली : युतीतील सर्व सोडून चालले आहेत. असे असले तरीदेखील शिवसेना आजही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आहे. जनतेने भाजपला धडा शिकवला आहे. आता फक्त चिंतन नाहीतर आत्मचिंतनाची गरज आहे. हा विजय काँग्रेसचा आहे असे मी म्हणणार नाही. मात्र, लोकांचा हा संताप आहे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज (मंगळवार) सांगितले.\nनुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. यापैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसची बहुमताच्या दिशेने वाटचाल होत आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून, इतर राज्यात काँग्रेस आघाडीवर आहे. त्यावर आज संजय राऊत यांनी सांगितले, की ''राम मंदिर असो आमचे 25 वर्षांचे नाते यात आम्ही खूश नाही. हा विजय काँग्रेसचा आहे असे मी म्हणणार नाही. मात्र, लोकांचा हा संताप आहे. आता आत्मपरिक्षणाची गरज आहे''.\nएनडीए विजय victory काँग्रेस खासदार संजय राऊत sanjay raut बहुमत राम मंदिर bjp shiv sena\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/1410", "date_download": "2019-07-16T00:20:34Z", "digest": "sha1:XZM6IEPG4BGE3MLCFK22WMUPUW6SK2R2", "length": 9164, "nlines": 89, "source_domain": "dhanlabh.in", "title": "महाराष्ट्रात “रेरा”–घर ग्राहकांना फायदेशीर!! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nमहाराष्ट्रात “रेरा”–घर ग्राहकांना फायदेशीर\nघरांची खरेदी करताना बिल्डर लोकांची सद्दी संपविण्यासाठी महाराष्ट्र राज्यात ” रेरा ” हा कायदा १मे २०१७ पासून लागू झाला आहे . याचा फायदा घर खरेदी करण्यार्या सामान्य ग्राहकांना होणारआहे. बिल्डरने विहित मुदतीत ताबा न दिल्यास खरेदीदाराला कर्जाच्या व्याजदरापेक्षा २ % जास्त व्याज देणे बिल्डर वर बंधनकारक केले आहे . आतापर्यंत ८००हुन अधिक विकासकांनी आपली या कायद्यान्वये नोंदणी सुद्धा केली. आदर्श करारनाम्यानुसार करार करणे बंधनकारक असून बिल्डरला ३०% रक्कम करारनाम्याच्या वेळी घेता येऊ शकते . महारेरा च्या संकेतस्थळावर ४५००० लोकांनी भेट दिलीआहे ग्राहकांनी जागरूक राहून आपले हक्क मिळवलेच पाहिजेत असा यामागचा हेतू आहे ग्राहकांनी जागरूक राहून आपले हक्क मिळवलेच पाहिजेत असा यामागचा हेतू आहे महारेरा चे नियम गौतम चटर्जी यांच्यातर्फे केले जात आहेत .\nराज्य सरकारने रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍण्ड डेव्हलपमेंट ऍक्‍ट (रेरा) कायदा लागू केला असला, तरी सध्या सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांच्या प्रचार आणि प्रसारासाठी व्यावसायिकांना परवानगी आहे. मात्र, त्यासाठी तीन महिन्यांची म्हणजेच 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अशा प्रकल्पांतील सदनिकांची विक्रीही करता येईल, असे महाराष्ट्र रिअल इस्टेट नियंत्रण प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.\nमोदी सरकारचा 2019-20 साठीचा अर्थसंकल्प 5 जुलैला…\n ‘शुभ आरंभ’योजना व ऑफर्स\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8/all/page-6/", "date_download": "2019-07-16T00:04:57Z", "digest": "sha1:3WHNBSD6AL2BVXIU6NBFJHKUAQXSAC6D", "length": 9954, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पॅरिस- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राह��लेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nपॅरिसने अनुभवला मुंबईतल्या 26/11च्या हल्ल्यासारखा थरार\nदहशतवादी हल्ल्याने पॅरिस हादरलं, 153 ठार\nराजनाथ सिंग यांनी केला निषेध\nपॅरिस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये हाय अलर्ट\nबँतक्लाँ कॉन्सर्ट हॉलमध्ये ओलीसनाट्य\nफुटबॉल मॅचच्या दरम्यान स्फोट\nइसिसने स्वीकारली पॅरिस हल्ल्याची जबाबदारी\nब्लॉग स्पेस Sep 27, 2015\n पुढच्या वर्षी लवकर या \nही आहेत जगातील 20 आलिशान हॉटेल्स \nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-palghar-byelections-nomination-filled-8096", "date_download": "2019-07-16T00:59:04Z", "digest": "sha1:YM6W64AR46WIATOIVABSWZ2UZDQBJZS3", "length": 13218, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, palghar byelections nomination from filled | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपालघर पोटनिवडणुकीत २० अर्ज दाखल\nपालघर पोटनिवडणुकीत २० अर्ज दाखल\nशुक्रवार, 11 मे 2018\nपालघर ः पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे १४ उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची संख्या आता २० झाली आहे.\nपालघर ः पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे १४ उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची संख्या आता २० झाली आहे.\nपालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ३ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण���यास सुरवात झाली होती. आजपर्यंत १४ उमेदवारांनी २० अर्ज दाखल केले. निवडणुकीसाठी समता सेनेतर्फे अपक्ष म्हणून संदीप जाधव, बविआचे बळीराम जाधव, संत भसरा, राजेश पाटील, कॉंग्रेसतर्फे दामोदर शिंगडा, मधुकर चौधरी, भाजपतर्फे पास्कल धनारे, राजेंद्र गावित तसेच भारिपचे अशोक गोविंद शिंगडा यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. यापूर्वी ८ मे रोजी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी दोन, तर ९ मे रोजी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे किरण राजा गहला, वनशा सुरजी दुमाडा यांनी उमेदवारी यांनी अर्ज दाखल केले. शुक्रवारी (ता.११) अर्जांची छाननी होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १४ मे आहे.\nपालघर लोकसभा संदीप जाधव\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड ज���ल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nगुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nलाल कांद्याची लागवड वाढण्याची शक्‍यताजळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/techonology-sangali-petent-man-special-report-update-mhkk-383981.html", "date_download": "2019-07-16T00:02:24Z", "digest": "sha1:ABESYUAI22R4IBJHNWWW35KQFNWYWLUB", "length": 16093, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :SPECIAL REPORT: सांगलीचा 'फुंगसुक वांगडू', मराठी तरुणाच्या नावावर आहे हा विक्रम", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nSPECIAL REPORT: सांगलीचा 'फुंगसुक वांगडू', मराठी तरुणाच्या नावावर आहे हा विक्रम\nSPECIAL REPORT: सांगलीचा 'फुंगसुक वांगडू', मराठी तरुणाच्या नावावर आहे हा विक्रम\nअसिफ मुर्सल (प्रतिनिधी) सांगली, 19 जून: थ्री इ़डियट्स सिनेमातील फुंगसूक वांगडू तुम्हाला आठवत असेल. त्याच्या नावावर चक्क चारशे पेटंट असल्याचं सिनेमात दाखवण्यात आलंय. पण ती होती सिनेमाची कथा. सांगलीतील एका तरुणाच्या. नावावर चक्क 75 पेटंट आहेत. हा युवक नेमका आहे तरी कोण आणि कोणत��या कारणासाठी त्याला एवढे पेटंट मिळाले आहेत पाहा स्पेशल रिपोर्ट.\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nSPECIAL REPORT : कट्टर विरोधक विमानात एकत्र, काय झाली चर्चा\nSPECIAL REPORT : मराठवाड्यात दुष्काळावर कृत्रिम पावसाचा उपाय\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्रिपद चर्चेत, शिवसेना-भाजपचं नेमकं ठरलंय तरी काय\nVIDEO : राज्यात मुख्यमंत्री कोणाचा भाजपच्या प्रभारींनी केलं स्पष्ट\nVIDEO : 12 तास बिबट्याचा थरार, वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू\nVIDEO : आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा आणि इतर 18 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO: पुढील 5 दिवस कसा पडणार पाऊस, पाहा तुमच्या शहरातले MONSOON अपडेट\nसेल्फी घेण्याच्या नादात मरता-मरता वाचला युवक, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO\nVIDEO: माणूसकी मेली, वृद्धास साखळीने बांधून केली बेदम मारहाण\nSHOCKING: नांदेडमध्ये तरुणाने स्वत:ला घेतलं पेटवून, LIVE VIDEO आला समोर\nVIDEO: औरंगाबादमध्ये खळबळ, पायात साखळी कुलूप बांधून फिरतेय महिला\nVIDEO: फडणवीस सरकारमधल्या मंत्र्यांनंच केलं निवडणुकींच्या तारखांचं भाकीत\nइंग्लंडचा विजय ते चांद्रयान-2चं प्रक्षेपण रद्द, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या\nकोंबड्यांची झुंज कुत्र्याने सोडवली, देशभक्तीपर गाण्यावरील 'हा' VIDEO VIRAL\nVIDEO: मुंबईत 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, नराधमाची काढली नग्न धिंड\nVIDEO: चांद्रयान-2 का झेपावलं नाही, पाहा खरं कारण\nVIRAL FACT: गोणपाटाच्या कपड्यांची ही विचित्र फॅशन देशभरात नंबर वन\nVIDEO: सलमान खानने केलं 'Bottle Cap Challenge'; सगळ्यांची बोलती झाली बंद\nदोन बैलांच्या धडकेच 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, थरकाप उडवणारा CCTV\nSPECIAL REPORT: सत्ता गेली, समृद्धीही गेली; काँग्रेस पक्षाला कडकी लागली\nVIDEO: Chandrayaan-2चं प्रक्षेपण रद्द करण्याच्या कारणांचा ISROनं केला खुलासा\nआत्महत्येचा असा VIDEO पाहिला नसेल, कॅमरे सुरू केला आणि...\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, ��ुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nपावसाळ्यात या 10 ठिकाणी जायलाच हवं; फोटो बघून तुम्हीही म्हणाल हेच\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nखिसा गरम नसला तरीही तुम्ही करू शकता या देशांची सफर\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95/", "date_download": "2019-07-16T00:35:14Z", "digest": "sha1:HP3A66FGDGDFDCHROUTSS7MQJLUCEBNP", "length": 3628, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "झिंक Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nआला उन्हाळा तब्ब्येत सांभाळा,ताक प्या,रहा निरोगी\nटीम महाराष्ट्र देशा- दह्यात पाणी टाकून पातळ केलेले पेय म्हणजे ताक नव्हे, तर दह्यात पाणी टाकून लोणी येईपर्यंत घुसळून, लोणी काढून घेऊन उरते ते ‘ताक’...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-zadgaon-wardha-6578", "date_download": "2019-07-16T01:08:01Z", "digest": "sha1:LQWAFTNFUJMUYKGMUSEQDT4JRKVXJNLR", "length": 23874, "nlines": 188, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, zadgaon, wardha | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्य��� बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nछोट्याशा झाडगावात रेशीम शेतीतून समृध्दी\nछोट्याशा झाडगावात रेशीम शेतीतून समृध्दी\nशनिवार, 17 मार्च 2018\nरेशीम शेतीने काय दिले\nरेशीम व्यवसाय वाढीस लागल्याने झाडगावचे अर्थकारण हळूहळू बदलले. यातील उत्पन्नाच्या बळावर गावातील अनेकांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित करण्यावर भर दिला. पारंपरिक पिकाच्या भरवशावर हे कधीच शक्‍य झाले नसते, असे शेतकरी सांगतात. भोजराज म्हणाले, की याच शेतीच्या बळावर दोन मुलांना इंजिनिअरिंगचे शिक्षण दिले. दहा लाख रुपयांचे शेड बांधले. फोर व्हीलर घेतली\nसिंचन सुविधांचा अभाव, कोरडवाहू परिस्थिती आणि पारंपरिक पीकपद्धतीच्या गर्तेत अडकलेल्या झाडगाव (जि. वर्धा) येथील शेतकऱ्यांना रेशीम शेतीच्या माध्यमातून संपन्नतेची दिशा मिळाली. गावातील भोजराज भागडे यांनी सुमारे बारा वर्षांपूर्वी रेशीम शेतीत पाऊल टाकले. त्यातून यशस्वी होत अर्थकारण सक्षम केले. इतरांकडून या प्रयोगशीलतेचे अनुकरण झाले. आज गावाचा चेहरामोहरा पालटण्यास सामूहिकता व प्रयोगशीलता याच बाबी कारणीभूत ठरल्या आहेत.\nवर्धा या जिल्ह्याच्या ठिकाणापासून सुमारे १० किलोमीटरवर झाडगाव हे छोटे गाव आहे. येथील बहुतांश ग्रामस्थांच्या उपजीविकेचे साधन शेती आणि शेतमजुरीच होते. सिंचनाच्या पुरेशा सुविधा नसल्याने कपाशी, तूर यांसारख्या पिकांवरच भिस्त होती.\nगावातील भोजराज भागडे अत्यंत प्रयोगशील वृत्तीचे शेतकरी. पारंपरिक पीकपद्धतीतून काहीच हाती लागत नसल्याने नवा मार्ग ते शोधत होते. झाडगावपासून सुमारे १२ किलोमीटरवरील वायफड गावाने\nरेशीम शेतीत नाव मिळवले होते. भोजराज यांनी तेथील शेतकऱ्यांकडून रेशीम शेतीचे ठोकताळे जाणून घेतले. त्याचे मार्केट अभ्यासले. त्यानंतर जिल्हा रेशीम कार्यालय, कृषी विभागाच्या संपर्कातून या शेतीशी संबंधित तांत्रिक बाबी जाणून घेतल्या. रेशीम शेती आपल्या समृद्धीचा राजमार्ग ठरू शकतो, असा विश्‍वास त्यांना आला. त्यांनी धाडसाने हा पर्याय निवडला. जिद्द, सातत्य व चिकाटीतून रेशीम शेतीत स्थैर्यही मिळवले.\nभागडे यांची रेशीम शेती\nपूर्वी- सुरवातीला ५ अंडीपुंज व एक एकर तुती लागवडीतून र��शीम शेतीला सुरवात.\nयात यश मिळत गेले तसे टप्प्याटप्प्याने पारंपरिक पिकांखालील क्षेत्र कमी केले.\n५०० ते ६०० अंडीपुंजांची प्रतिबॅच\nतुतीचे क्षेत्र - पाच एकर\nवर्षातील एकूण बॅचेस - सुमारे सात ते आठ\nभोजराज यांची रेशीम शेती दररोज जवळून अभ्यासत असलेल्या गावातील शेतकऱ्यांना त्यांचा आदर्श घ्यावा असे वाटू लागले. त्यानंतर एक-एक करीत आजमितीला वीस ते बावीस शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. शेतकऱ्यांचा हा कल पाहता जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती, उपविभागीय कृषी अधिकारी जी. आर. कापसे, कृषी सहायक अंकुश लोकरे यांच्या पुढाकाराने अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. लातूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, पंढरपूर भागातील रेशीम व्यावसायिकांच्या शेतांना या दौऱ्यात भेट देण्यात आली.\nगावात आज सुमारे ३५ हेक्‍टरवर तुती लागवड आहे. रेशीम उत्पादकांची संख्या तर वाढली; पण उत्पादित रेशीम कोषांच्या विक्रीचा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर होता. सुरवातीला बाजारपेठांची पुरेशी माहिती नव्हती. त्या वेळी १४५ ते १७० रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे रेशीम विभागाला कोषविक्री करण्यात आली. दरम्यान, गावातील रेशीम उत्पादकांची संख्या पाहिल्यानंतर व्यापाऱ्यांचे गावात येणे सुरू झाले. त्यांनी कमी दराने कोष खरेदीचा सपाटा लावला. दरम्यान, झाडगावच्या शेतकऱ्यांना हैदराबाद व पुढे कर्नाटकातील रामनगर या प्रसिद्ध मार्केटची माहिती मिळाली.\nआज सुमारे चार ते पाच शेतकरी गटाने एकत्र येऊन रामनगर येथील बाजारात कोषविक्रीसाठी जातात.\nगावापासून हे ठिकाण तब्बल ११०० किलोमीटर आहे. मात्र, सुमारे १० क्विंटलपर्यंत माल सोबत असल्याने व दरही चांगले मिळत असल्याने वाहतुकीचे अर्थकारण परवडते, असे भोजराज म्हणाले.\nभोजराज यांनी सांगितले आपले अर्थकारण\nसाधारण ६०० अंडीपुंजाची प्रतिबॅच\nत्यातून उत्पादन - साडेतीन ते चार क्विंटल\nरामनगरसारखी बाजारपेठ, त्यामुळे तेथे मिळणारा दर - ४०० ते ५०० रुपये प्रतिकिलो\nप्रतिबॅच - उत्पादन खर्च - उत्पन्नाच्या ४० टक्के\nघरचे दोघे जण पूर्ण क्षमतेने लक्ष देत असले, तर एक एकर तुती लागवड सोपी होऊन जाते.\nमजुरांची गरज कमी होते.\nअंडीपुंजांसाठी व अन्य बाबींसाठी मिळते रेशीम उद्योगाचे अनुदान.\nआणि लग्नाचे रेशीमबंध जुळले\nभोजराज म्हणाले, की मला दूरदर्शनच�� सह्याद्री पुरस्कार मिळाला. त्या माध्यमातून माझी शेती, त्याचे व्हिडिअो अनेकांपर्यंत पोचले. दरम्यान, मोठ्या मुलाचे विशालचे लग्न जमवण्याचे प्रयत्न सुरू होते.यवतमाळमधील एक स्थळ चालून आले. त्यांच्या पाहण्यात माझ्या रेशीम शेतीचा व्हिडिअो आला. त्यांना तो खूप आवडला आणि पुढे ही दोन्ही घरे लग्नाच्या निमित्ताने एकत्र आली ती कायमचीच\nनऊ वर्षांपासून रेशीम शेतीत सातत्य आहे. अडीच एकरांवर तुती लागवड होते. शेडसाठी सुमारे एक लाख रुपये खर्च आला. प्रतिबॅचमधून सव्वा क्‍विंटल कोषांचे उत्पादन मिळते.\n- धनेश्‍वर पानसे, ९७३००९२५७३\nजेमतेम तीन एकर शेतीतील पारंपरिक पिकांतून अपेक्षित उत्पन्न होत नव्हते, त्यामुळे रेशीम शेतीकडे वळलो. आता पाच वर्षांपासून त्यात सातत्य आहे. या शेतीच्या माध्यमातून माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला आपल्या मुलाला इंजिनिअरिंगचे शिक्षण देणे शक्‍य झाले.\nगावातील अन्य शेतकऱ्यांचे अनुकरण करीत रेशीम शेती सुरू केली. आज त्यातून निश्चित समाधान कमावले आहे.\nसंपर्क- भोजराज भागडे - ९५२७०१४२४७\nरेशीम शेती sericulture शेती व्यवसाय profession सिंचन कोरडवाहू कृषी विभाग agriculture department sections पुढाकार initiatives लग्न उत्पन्न\nरेशीम शेतीतून अर्थकारण सुधारणारे झाडगावचे शेतकरी.\nभोजराज भागडे यांची तुती लागवड.\nरेशीम शेतीतील बारकावे शेतकऱ्यांना सांगताना भोजराज भागडे.\nएक बॅच संपल्यानंतर शेडचे केलेले निर्जंतुकीकरण.\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-workshop-bollworm-control-technique-nagar-maharashtra-9115", "date_download": "2019-07-16T01:01:16Z", "digest": "sha1:KD4NWSB3TF2TRE43P5SEINNLQOKDMZ5C", "length": 18187, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, workshop on bollworm control technique, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबोंड अळीवर उपाययोजनांसाठी यंत्रणांनी सज्ज राहावे : डॉ. विश्वनाथा\nबोंड अळीवर उपाययोजनांसाठी यंत्रणांनी सज्ज राहावे : डॉ. विश्वनाथा\nशनिवार, 9 जून 2018\nनगर ः कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे गतवर्षी मोठे नुकसान झाले. यंदा बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान होणार नाही यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी यंत्रणानी सज्ज राहावे, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी केले.\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठातील कापूस सुधार प्रकल्पात शुक्रवारी (ता. ८) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व आत्मा यांच्यातर्फे कापूस बोंड अळी नियंत्रणासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. विश्‍वनाथा बोलत होते.\nनगर ः कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे गतवर्षी मोठे नुकसान झाले. यंदा बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान होणार नाही यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी यंत्रणानी सज्ज राहावे, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी केले.\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठातील कापूस सुधार प्रकल्पात शुक्रवारी (ता. ८) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व आत्मा यांच्यातर्फे कापूस बोंड अळी नियंत्रणासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. विश्‍वनाथा बोलत होते.\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, कृषीचे विभागीय सहसंचालक दादासाहेब सप्रे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, संशोधक संचालक डॉ. शरद गडाख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रावसाहेब भारूड, कृषी उपसंचालक विलास नलगे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आर. के. गायकवाड, बी. एन. मुसमाडे, आत्माचे उपसंचालक सुरेश जगताप, तंत्र अधिकारी अशोक संसारे, बाळासाहेब नितनवरे, रामदास दरेकर या��ेळी उपस्थित होते.\nडॉ. विश्वनाथा म्हणाले, की जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र वाढत आहे. गतवर्षी गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागला. त्यामुळे यावर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार नाही याकरिता कृषी विभाग, विद्यापीठाने योजना आखली आहे. यंदा शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही त्यादृष्टीने यंत्रणानी काम करावे. यंदा कापुस उत्पादन चांगले होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली\nआतापर्यंत बोंड अळी नियंत्रणावर आठ कार्यशाळा झाल्या आहे. गावागावो कार्यक्रम घेतले आहे. कृषी सहायकावर याबाबतची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना वेळोवळी मार्गदर्शन करायचे आहे. जैविक कीड नियंत्रणाबाबत शंभर हेक्‍टरवर प्रकल्प राबवला जाणार आहे. गतवर्षी कमी उत्पादन आलेल्या गावात पीक प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे, ’’ असे पंडित लोणारे यांनी सांगितले.\nयावेळी डॉ. आर. एस. वाघ यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एन. के. भुते यांनी सूत्रसंचालन केले. सोपान मोरे यांनी आभार मानले. प्रारंभी शेतकरी जगन्नाथ मदने यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन या घडीप्रत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.\nकार्यक्रम दोन तास उशिरा\nनगर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेला शेतकरी मेळावा दोन तास उशिरा सुरू झाला. कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी झाली नसल्याने प्रमुख पाहुण्यांनाही काही काळ प्रतीक्षा करावी लागली.\nनगर बोंड अळी कृषी विद्यापीठ कापूस कृषी विभाग\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता\nनाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nपक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...\nपुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...\n‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...\nजनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...\nभंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...\nअमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती ः जिल्ह्यातील चौदाही...\nसमृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nगुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2010/02/blog-post_23.html", "date_download": "2019-07-15T23:55:24Z", "digest": "sha1:LR74UQWQMEUYKUBV7QOKHJR2ZK7YTQIA", "length": 14776, "nlines": 170, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: प्रेमातला मी!!!", "raw_content": "\nलग्न जमलं अन् त्या नंतर माझ आयुष्यच बदलून गेल आहे. मनमौजी पणे भटकणारा मी टोळभैरव आता जरा जबाबदारीने वागायला लागलो आहे . .( म्हणजे खूप असा नाही पण थोडा थोडा). . .सगळ्यात मोठा बदल म्हणजे माझा दिनक्रम बदलला आहे.\nइथून मागे दिवसाची सुरूवात घड्याळाच्या गजराने व्हायची ( बिचारा कोकलून कोकलून जीव द्यायचा अन् त्यानंतर आमची स्वारी जागी व्हायची) आता मात्र दिवसाची सुरूवात मात्र गुड मौर्निंग च्या मेसेजने होते. सकाळी नाश्ता केला का केला नाही तर थोडस रागावण असत पण ते ही प्रेमाने. मग दुपारी पुन्हा एखादा मेसेज किंवा फोन. जेवण झाल का केला नाही तर थोडस रागावण असत पण ते ही प्रेमाने. मग दुपारी पुन्हा एखादा मेसेज किंवा फोन. जेवण झाल का काय करतोय काम खूप आहे का अस खूप काही. . .( सार लिहियालाच हव का अस खूप काही. . .( सार लिहियालाच हव का समजून घ्या की) अस थेट रात्री झोपेपर्यंत चालू असत.\nतुम्हाला सांगतो सुरुवातीला हे सार जरा जडच गेल. . अहो हे पहिलच प्रेम आहे ना इथून मागे आयुष्यात कॅड, रेवीट, सिवील ३डी अशे सगळे सॉफ्टवेअर अन् त्यांचे प्रॉब्लेम होते. त्यामुळे ह्या नवीन बदलामुळे थोड अजीर्ण झाल पण आता ठीक आहे. पुर्वी मी माझ्या धुंदीत जगायचो.वाटेल तेव्हा जेवण, वाटेल तेव्हा भटकणे. मनाला जे वाटेल तेच करायचो.\nतुम्हाला सांगतो हाफिसात असताना जर मला फोनवर कोणी काय करतो आहे अस विचारल तर मी त्याला अगदी पुणेरी उत्तर द्यायचो पण आता उत्तर असत \" काही नाही तुझ्या फोनची वाट पाहत होतो\" , \" तुझाच विचार करत होतो ई. उत्तर देतो\". :) ( द्यावी लागतात अशी उत्तर. . .आता शिकलो आहे मी पण\nतसा मी शुद्ध शाकाहारी पण माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र शुद्ध मांसाहारी. त्यामुळे सुरुवातीला आमची मेसेज पाठवायची बोंब होती. पण ह्यावेळी पण नेहमी प्रमाणे आपला गुगल बाबा मदतीला आला. चांगले मेसेज शोधून दिले गुगल बाबाने. आता इनबॉक्स बराचसा शाकाहारी झाला आहे.\nह्या २-३ महिन्याच्या अनुभवातून मी एक गोष्ट अगदी खात्री ने सांगतो. . . बायको ने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे याहून अवघड काही असूच शकत नाही. जो कोणी अगदी बायकोला आवडेल अशी म्हणजे तिच्या दृष्टीने योग्य अशी उत्तर देईल तो जगातील कोणतीही पझल सोडवू शकतो.\nआता आमच्या मधील काही प्रश्नोत्तर सांगतो.\n१. सध्या घराच काम चालू आहे त्यामुळे खर्च भरपु��� चालू आहे. त्यावरील प्रश्न\nती: आपल्या घराच काम चालू आहे खूप खर्च झाला असेल ना\nमी: हो झाला. . .करावा तर लागणार नाही तर घर कस होईल.\nआता तुम्ही मला सांगा इथे मी काय चुकीच उत्तर दिल तिच्या नुसार ह्या प्रश्नाच उत्तर म्हणजे किती पैसे खर्च झाला हे मी सांगाव. आता मी गरीब बिचारा हेच लक्षात ठेवल...खर्च खूप झाला असेल ना तिच्या नुसार ह्या प्रश्नाच उत्तर म्हणजे किती पैसे खर्च झाला हे मी सांगाव. आता मी गरीब बिचारा हेच लक्षात ठेवल...खर्च खूप झाला असेल ना असा प्रश्न आला की सरळ रक्कम सांगुन द्यायची. अन् त्याप्रमाणे काही दिवसा नंतर असा प्रश्न आल्यावर मी प्रामाणिक पणे रक्कम सांगुन टाकली तर म्हणे मी तुला हिशोब थोडी विचारला आहे, तू असा का वागतोस, इ.इ.\nआता काय बोलाव कपाळ\n२. ती: (बोटातील एंगेजमेंट रिंग दाखवत) कशी दिसते आहे\nआता याहून वेगळ काय बोलू शकतो मी या नंतर तिच्या दृष्टीने मला कौतुक करता येत नाही. मी व्यवस्थित प्रतिक्रिया देऊ शकत नाही किंवा मला रिअॅक्ट करायला जमत नाही. यापासून धडा घेतला अन् पुढच्या वेळी अगदी चांगल भर भरून कौतुक केल पण ते जरा जास्तच झाल. यावर माझ काय झाल असेल ते आता तुमच्या लक्षात आलच असेल.\n३. ती जर म्हणाली ह्या इथे आईस क्रीम छान मिळत हं आपण येऊ या एकदा . . .तर आपण समजून घ्यायच आता आईस क्रीम खायचा मूड आहे. म्हणजे हे फक्त मी उदाहरणादाखल दिल अशे खूप सारे प्रसंग असतात आता तिथ समय सूचकता दाखवून रिअॅक्ट कस व्हायच ते ही अगदी बायकोच्या मनासारख. . .इथेच तुमच खर कौशल्य आहे.\nथोडक्यात काय तर सध्या माझा अभिमन्यू झाला आहे\n( पण खर सांगु यात पण मजा आहे. . . फक्त ती मजा आपण घ्यायला शिकल पाहिजे.)\nहा हा हा.. 'मोबाईलचा इनबॉक्स मात्र शुद्ध मांसाहारी' हे जाम आवडलं.\nबाकी यापुढच्या प्रश्नोत्तरांसाठी (मुख्य म्हणजे योग्य उत्तरांसाठी) शुभेच्छा\nमस्त झाला आहे लेख...\nमला वाटते हा अनुभव सर्वानाच येत असेल.\nबघुया आमच्या नशीबात काय लिहल आहे ते...\nमस्त झालीय पोस्ट...माझे जुने दिवस आठवले...पण आमच्या बाबतीत मी अगदीच ही म्हणजे काय ते अरसिक असणार असं मला आता वाटतंय पण काय करणार मेषेचे मेंढे सरळ टकराच देतात...ही ही...बायकोची रास पाहुन घे मग तुला प्रश्नांची बरोबर उत्तर कुठलं ते कळेल...त्यापेक्षा सरळ राशीभविष्यचा एखादा प्रयोग पाहा किंवा तुला फ़क्त तयारीसाठी हवंतर ऑनलाइन पाहुन घे...बघितलं सरळ टक्कर इथे क���ही रसिकपणाचा मामलाच नाही...जाऊदे पोस्ट तुझ्या प्रेमाची आहे आम्ही काय करतोय इथे मोठी उत्तरं लिहुन....\n’तीने’ ही पोस्ट वाचल्यावर आणि ’मी असं कुठे वागते काहीही लिहतोस तू ’असं म्हटल्यावर काय उत्तर द्यायचे ठरवले आहेस नां\nअभिमन्यू होण्यातही एक मजा असते. प्रत्येक खरेदीला हे तिला आवडेल का असाही विचार येतोच ना तुझ्या मनात येत असेल तर तू एकदम ट्रॅकवर आहेस.\n@ हेरंब, दवबिंदु धन्यवाद\n@ अपर्णा ताई....मस्त आयडीया आहे. . . बघतोच आता राशी भविष्य चा प्रयोग.\n@ संगमनाथ, आनंद धन्यवाद\n@ मीनल तीला ब्लॉग लिहतोय हेच माहित नाही म्हनून तर पोस्ट लिहली आहे.\n@ पंकज़ अगदी बरोबर असाच विचार येतो यार. . .चला मार्ग बरोबर आहे.\n:D धम्माल... आवड्या :D\nहोळी : एक आठवण\nसचिनची कामगिरी : मॅनेजरच्या नजरेतून\nसचिन तुस्सी ग्रेट हो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/mantri-uthavtat-fayda", "date_download": "2019-07-16T00:31:15Z", "digest": "sha1:ENLUINE6U6DWLYB75SER2ZRQUMBBVD3N", "length": 22359, "nlines": 84, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "लोकसभेतील प्रश्नोत्तरे पद्धत सदोष, मंत्री उठवतात फायदा - द वायर मराठी", "raw_content": "\nलोकसभेतील प्रश्नोत्तरे पद्धत सदोष, मंत्री उठवतात फायदा\nअरविंद कुरियन अब्राहम 0 June 17, 2019 11:55 pm\nसध्याची लोकसभेतील प्रश्न विचारण्याची पद्धत ही अनेकार्थाने सदोष व अपुरी आहे. या व्यवस्थेत खासदारांवर प्रश्न विचारण्यासाठी अनेक बंधने आहेत. मंत्र्यांना तो जबाबदार ठरवू शकत नाही. सजग लोकशाहीत विरोधी पक्षांना अधिकाधिक कठीण जाणारे प्रश्न सरकारला विचारण्याची संधी दिली पाहिजे.\n२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे ३०३ खासदार तर काँग्रेसचे ५२ खासदार निवडून आले. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आमच्या पक्षाचे खासदार संख्येने कमी असले तरी आम्ही विरोधी पक्ष म्हणून संसदेत सिंहासारखे लढू अशी प्रतिक्रिया दिली होती. सरकारला जाब विचारू असेही ते म्हणाले होते.\nसंसदीय लोकशाहीत जसे प्रबळ सरकारची आवश्यकता असते तसा सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्हे उपस्थित करणारा तेवढाच सक्षम विरोधी पक्ष असावा लागतो. म्हणजे लोकसभेत पंतप्रधान जबाबदार असलेल्या मंत्रिमंडळाला घेरणारे प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षाची गरज असते. वास्तविक संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांकडून प्रश्न विचारले जातात पण हा लेख लोकसभेतल्या एकूण कामकाज प्रक्रिये��िषयी आहे.\nलोकसभेचे कामकाज सुरू होते ते प्रश्नोत्तराच्या तासाने. खासदारांना प्रश्न विचारण्याची मुभा असते. ज्या प्रश्नांना मंत्र्यांकडून तोंडी उत्तरे अपेक्षित असतात त्याला तारांकित प्रश्न म्हणतात. लोकसभेत ५४५ खासदार आहेत. या प्रत्येक खासदाराच्या प्रश्नाला मंत्र्यांकडून तोंडी उत्तर मिळणे हे अशक्य आहे. त्यामुळे मंत्र्यांना प्रश्न विचारण्याची रोटेशनल पद्धत असते व काही निवडक प्रश्न बॅलेटद्वारे घेतले जातात व त्यांची उत्तरे दिली जातात. बॅलटद्वारे २५ प्रश्न निवडले जातात ज्यांना तारांकित प्रश्न म्हणतत. लोकसभा सदस्यांना दोन पुरवणी प्रश्नही विचारण्याची मुभा असते. लोकसभा सभापती कुणाही सदस्याला पुरवणी प्रश्न विचारण्याची परवानगी देतो.\nपण प्रत्यक्षात लोकसभेत घडते वेगळे. जेव्हा एखादा मंत्री तारांकित प्रश्नांची उत्तरे देण्यास उभा राहतो तेव्हा बहुतांश वेळा विरोधी पक्षांकडून गोंधळ घालण्याचे प्रकार सुरू होतात आणि यात वेळ जातो. म्हणजे २५ प्रश्नांपैकी केवळ ५ प्रश्नांची उत्तरे दिली जातात. जेव्हा एखाद्या प्रश्नावर समाधान न झाल्यास किंवा मंत्र्याच्या उत्तरात विसंगती असल्यास किंवा मंत्र्याला अडचणीत आणणारी अधिक माहिती विचारल्यास सभागृहातील गोंधळाचा फायदा मंत्र्याला मिळतो. शिवाय बॅलटमधून जे पाच प्रश्न विचारलेले असतात त्यावर खुलासा देणे मंत्र्यांच्या फायद्याचे ठरते. म्हणून प्रश्नोत्तराचा तास सकाळी ११ ऐवजी ९ वाजता ठेवल्यास तीन तासात अधिक माहिती जनतेपर्यत जाईल. मंत्र्यांवर वचक बसेल.\nदुसरी बाब अतारांकित प्रश्नांची. ज्या प्रश्नांची उत्तरे सरकारकडून लिखित स्वरुपात दिली जातात त्याला अतारांकित प्रश्न म्हणतात. लोकसभेत कामकाजाच्या प्रत्येक दिवशी बॅलट प्रक्रियेद्वारे २५० अतारांकित प्रश्न विचारले जातात आणि सरकारला ही उत्तरे देणे बंधनकारक आहे.\nखासदार त्याचा मतदारसंघ व मंत्री यातील दुवा असतो. त्यामुळे खासदाराने उपस्थित केलेले सार्वजनिक हिताचे प्रश्न मंत्र्यांकडून सोडवले गेले पाहिजेत, त्यांची दखल घेतली पाहिजे. जर २५० हून अधिक अतारांकित प्रश्नांची लेखी उत्तरे देण्यास सरकारला अपयश येत असेल तर ती देण्यात यावी असा दंडक सरकारवर लादला पाहिजे. अशी तरतूद केल्याने प्रशासकीय कारभाराची आकडेवारी व माहिती जनतेपर्यंत पोहोचेल.\nकाही वेळा प्रश्नांची उत्तरे देताना मंत्र्यांकडून अनेक प्रश्न एकत्रित करून त्यांचे मिळून एक उत्तरे देण्याचा प्रयत्न असतो. यामध्ये मूळ प्रश्न अनुत्तरित राहतो. गेल्या सरकारच्या काळात निष्पापांवर झुंडीने मारहाण (मॉब लिंचिंग) करणाऱ्या घटनांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त करत सरकारला अशा घटना रोखण्यासाठी कायदा करण्याचे निर्देश दिले होते. सरकारने याबाबत लोकसभेत एक उच्चस्तरिय समिती नेमून तिचा अहवाल मंत्रिगटाकडे दिला जाईल अशी घोषणा केली. या दरम्यान काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी एका प्रश्नाचे सात भाग पाडत उच्चस्तरिय समिती व मंत्रिगट यांच्यामध्ये किती बैठका झाल्या, या बैठका किती तारखेला झाल्या, या बैठकांमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, कुणी काय मुद्दे उपस्थित केले, या विषयावरचा कायदा केव्हा होणार, त्याचा ड्राफ्ट तयार केला का, असे प्रश्न विचारले होते. यावर उत्तर म्हणून गृहखात्याने सर्व प्रश्नांना एकत्र केले व मंत्रिगटाने चर्चा केली असे ठोबळ उत्तर देऊन जी माहिती विचारली आहे तिच्याकडे दुर्लक्ष केले.\nजेव्हा एखाद्या मंत्र्यांच्या उत्तरात विसंगती असेल किंवा ते त्रोटक असेल तर खासदार एक नोटीस देऊन या विषयावर अर्धा तास चर्चा व्हावी, अशी मागणी करू शकतो. अशी मागणी तीन दिवस अगोदर लोकसभा सभापती करावी लागते. ही मागणी स्वीकारणे अथवा रद्द करणे याचे सर्वाधिकार लोकसभा सभापतीकडे असतात. अशी मागणी रद्द करून लोकसभा सभापती मंत्र्याला वाचवूही शकतो. आपण मागणी का रद्द केली याची लेखी कारणे देणे सभापतीवर बंधनकारक नाही. पण लोकशाही व्यवस्थेत अवघड प्रश्नांना उत्तरे देणे हे महत्त्वाचे आहे.\nआपल्या संसदीय लोकशाही पद्धतीत लोकसभा सचिवालय खासदारांनी विचारलेले प्रश्न दुरुस्त करू शकतो. त्याबाबत त्याला खासदारांशी चर्चा करण्याचे बंधन नाही. १ सप्टेंबर २०१८साली प्रा. सुगाता बोस यांनी चीनच्या अध्यक्षांसोबत वुहान येथे झालेल्या परिषदेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले होते. लोकसभा सचिवालयाने या प्रश्नात दुरुस्ती करून तो प्रश्न पंतप्रधानांऐवजी थेट परराष्ट्र मंत्रालयाकडे रवाना केला. महत्त्वाची बाब म्हणजे वुहान परिषदेला तत्कालिन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज उपस्थित नव्हत्या.\nनेहरु पंतप्रधान असताना ते अनेक खासदारांच्या प्रश्नांना स्वत:हून उत्तरे देत असतं. असे करण्यामागे नेहरुंची लोकशाहीवादी भूमिका होती. आपले सरकार लोकांप्रती जबाबदार आहे आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी प्रश्न विचारावेत यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांचे उदात्त हेतू होते. या हेतूंना आता केराच्या टोपलीत टाकले गेले आहे. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ते आपल्या खात्यातील प्रश्नांची उत्तरे संसदेत देत असतं. एकदा राज्यसभेत तत्कालिन परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी चुकीची माहिती दिली होती. त्यावेळी पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत जाऊन ही माहिती दुरुस्त केली होती.\nब्रिटनच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये थेट पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याची पद्धत आहेत. आपल्याकडे ही परंपरा आणण्याची गरज आहे.\nआपल्या लोकसभेच्या कामकाज पद्धतीचे नियम हे अस्पष्ट आहेत व कोणतेही कारण पुढे करून लोकसभा सचिवालय प्रश्न नाकारू शकते. उदाहरणार्थ ४१व्या नियमानुसार कोणत्याही प्रश्नात, ‘वाद, निष्कर्ष, विचित्र हावभाव आरोप, सूचना वा बदनामी’ असू नये असा दंडक आहे.\nपण समजा एखाद्या मतदारसंघातील सरकारी प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलवला आणि त्याबद्दल संबंधित खासदाराने सरकारला हा प्रकल्प दुसरीकडे का हलवला असा प्रश्न विचारला व हा निर्णय सरकार रद्द करू शकते का असा प्रश्न विचारल्यास लोकसभा सभापती सरकारचा अधिक्षेप याखाली हा प्रश्न पटलावर येऊ नये असा निर्णय देऊ शकतात. काही नियम मंत्र्यांची मते, त्यांचा दृष्टिकोन यांवरही आडकाठी घालणारे आहेत. समजा एखाद्या कायद्यामधील तरतूद रद्द करायची असेल तर मंत्री त्यावर सहमत आहेत का, असा प्रश्न खासदार विचारू शकत नाही. समजा त्यावर अर्ध्या तासाची चर्चा ठेवली आणि लोकसभा सभापतीला वाटले की खासदार धोरणाबाबत संबंधित मंत्र्याचे मत अपेक्षित करत आहे तर लोकसभा सभापती अर्ध्या तासाच्या चर्चेची नोटीस रद्द करू शकतो.\nसध्याची लोकसभेतील प्रश्न विचारण्याची पद्धत ही अनेकार्थाने सदोष व अपुरी आहे. या व्यवस्थेत खासदारांवर प्रश्न विचारण्यासाठी अनेक बंधने आहेत. मंत्र्यांना तो जबाबदार ठरवू शकत नाही. सजग लोकशाहीत विरोधी पक्षांना अधिकाधिक कठीण जाणारे प्रश्न सरकारला विचारण्याची संधी दिली पाहिजे. त्यामुळे मंत्री आपल्या कामाला बांधिल राहतो. तो जबाबदार राहतो. आपल्याला नवे नियम आणावे लागतील. भारतीय लोकशाही ही एक प्रचंड व्यवस्था आहे. ही व्यवस्था व्यवस्थित चालवण्यासाठी तिच्यामध्ये ‘चेक्स अँड बॅलन्स’ अधिक असण्याची गरज आहे. तरच ती अधिक जिवंत राहिल.\nअरविंद कुरियन अब्राहम, दिल्लीस्थित वकील आहेत.\nइस्रायल-पॅलेस्टाईन वाद : भारताच्या भूमिकेत बदल\nदहावी निकाल : ‘सर्वाना शिक्षणा’चे अपयश\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61743", "date_download": "2019-07-16T00:37:18Z", "digest": "sha1:LR7XXJDVZ73UWXZ26T2NK2PELCGFRJMP", "length": 13887, "nlines": 260, "source_domain": "www.maayboli.com", "title": "होतकरू नगर सेवकान्ची भरली होती सभा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /केदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान /होतकरू नगर सेवकान्ची भरली होती सभा\nहोतकरू नगर सेवकान्ची भरली होती सभा\nहोतकरू नगरसेवकानची भरली होती सभा,\nव्होटर होता सभापती मधोमध उभा.\nव्होटर म्हणाला, व्होटर म्हणाला, \"मित्रांनो,\nदेवाघरची लूट.. देवाघरची लूट \nतुम्हां अम्हां सर्वांना एक एक व्होट\nया व्होटाचे कराल काय \nवाघ म्हणाला, \"अश्शा अश्शा, व्होटाने मी काढीन नीवीदा.\"\nईन्जीन म्हणाले, \"ध्यानात धरीन, ध्यानात धरीन\nमीही माझ्या व्होटाने, असेच करीन, असेच करीन,\"\nचक्र म्हणाले, \"सत्तेत येण्यासाठी, शेपूट हलवीत राहीन.\"\nकमळ म्हणाले, \"नाही ग बाई, वाघासारखे माझे मुळीच नाही,\nखूप खूप व्होट मिळतील तेन्व्हा परीवर्तन करेन परीवर्तन करेन.\"\nझाडू म्हणाली, \"पडेल थंडी तेव्हा माझ्या मफलराची मलाच बंडी.\"\nअपक्ष म्हणाले, \"कधी इथे, कधी तीथे, कुन्पणावरून मी मारीन उड्या.\"\nपन्जा म्हणाला, \"व्होटर म्हणजे दोन हात, दोन हात.\nबुडत राहीन प्रवाहात, बुडत राहीन प्रवाहात.\"\nएम आय एम म्हणाले, \"माझे काय \nतू येथून घे काढता पाय.\"\nघड्याळ म्हणाले, \"टीक टीक करून वेळ मी धरीन, वेळ मी धरीन\nपावसाळ्यात धरण मी भरीन.\"\nव्होटर म्हणाला, \"छान छान \nमतदाराच्या देणगीचा ठेवा मान.\nआपुल्या व्होटाचा उपयोग करा.\"\n\"नाही तर काय होईल \n\"बिन कण्याच्या \"शेजार्‍यागत\", आपुली लोकशाही खुडून जाईल.\"\nशेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा,\nपोपट होता सभापती मधोमध उभा.\nपोपट म्हणाला, पोपट म्हणाला, \"मित्रांनो,\nदेवाघरची लूट.. देवाघरची लूट \nतुम्हां अम्हां सर्वांना एक एक शेपूट\nया शेपटाचे कराल काय \nगाय म्हणाली, \"अश्शा अश्शा, शेपटीने मी वारीन माशा.\"\nघोडा म्हणाला, \"ध्यानात धरीन, ध्यानात धरीन\nमीही माझ्या शेपटीने, असेच करीन, असेच करीन,\"\nकुत्रा म्हणाला, \"खुशीत येईन तेव्हा, शेपूट हलवीत राहीन.\"\nमांजरी म्हणाली, \"नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही,\nखूप खूप रागवीन तेव्हा शेपूट फुगवीन.. शेपूट फुगवीन.\"\nखार म्हणाली, \"पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची मलाच बंडी.\"\nमाकड म्हणाले, \"कधी वर, कधी बुडी, शेपटीवर मी मारीन उडी.\"\nमासा म्हणाला, \"शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात.\nपोहत राहीन प्रवाहात, पोहत राहीन प्रवाहात.\"\nकांगारू म्हणाले, \"माझे काय \nशेपूट म्हणजे पाचवा पाय.\"\nमोर म्हणाला, \"पीस पीस फुलवुन धरीन, मी धरीन\nपावसाळ्यात नाच मी करीन.\"\nपोपट म्हणाला, \"छान छान \nदेवाच्या देणगीचा ठेवा मान.\nआपुल्या शेपटाचा उपयोग करा.\"\n\"नाही तर काय होईल \n\"दोन पायाच्या माणसागत, आपुले शेपूट झडून जाईल.\"\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nमस्त झाले आहे विडंबन\nमस्त झाले आहे विडंबन\nचांगलंय नगरसेवकांच्या ऐवजी 'राजकारण्यांची' असं पण चालेल (थोडी जीभ अडखळेल एवढंच)\nकेदार, मस्त जमलयं रे\nकेदार, मस्त जमलयं रे\nखरच .... सद्य परिस्थिति वर\nखरच .... सद्य परिस्थिति वर अचुक कविता चित्रण\nभारी जमलंय .. मूळ गाणेही\nभारी जमलंय .. मूळ गाणेही ऐकायला बोलायला फार आवडते, शीर्षकही त्याच चालीत वाचून मी आत शिरलो\nकेदार, हे व्हॉट्सॅपवर फॉर्वर्ड केल्यास चालेल का, तुमच्या नावासकट अन इथल्या लिंक सकट\nतुमचे नाव 'एक कवी' असे होऊन\nतुमचे नाव 'एक कवी' असे होऊन आज ही कविता फॉरवर्ड म्हणून आली\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/sanganakacha-gruhapravesh", "date_download": "2019-07-16T00:37:02Z", "digest": "sha1:PNBIF7MRNXUYC7HIJW2YCB7223UYLBJE", "length": 24560, "nlines": 84, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "संगणकाचा ‘गृहप्रवेश’ - द वायर मराठी", "raw_content": "\nवाघांच्या प्रजातीमधील लहानशी मांजर जशी माणसाच्या घरचीच होऊन गेली, त्याचप्रमाणे महाकाय संगणकांच्या पाच पिढ्यांमधून उत्क्रांत झालेली ही प्रजाती आता ‘पाळीव’ झाली आहे.\n१९७१ साली इंटेल (Intel) या आजच्या अग्रगण्य मायक्रोप्रोसेसर उत्पादक कंपनीने पहिला मायक्रोप्रोसेसर (Microprocessor) तयार केला आणि वैयक्तिक संगणकांच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली गेली. पण वैयक्तिक वापराच्या अर्वाचीन संगणकांच्या पिढीचा मूळपुरुष म्हणावा असा Xerox Alto हा संगणक १९७४ साली तयार झाला. जरी याचे व्यावसायिक उत्पादन आणि विक्री झाली नसली तरी आजच्या वैयक्तिक संगणकांची बाह्य रचना किंवा Skin and Bones यानेच प्रथम वापरली. आजच्या संगणकाच्या रचनेत असलेला मॉनिटर, मध्यवर्ती कार्य यंत्रणा (C.P.U.) यांच्या सोबत की-बोर्ड आणि मुख्य म्हणजे माऊस ही रचना प्रथम यातच वापरली गेली.\nत्यापूर्वी ९ डिसेंबर १९६८ रोजी एका कॉन्फरन्समध्ये अमेरिकेतील स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील डग्लस एंजलबार्ट यांनी सुमारे नव्वद मिनिटांच्या एका प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून अर्वाचीन संगणकांच्या विकासातील काही मूलभूत संकल्पनांची मांडणी केली. यात ‘माऊस’ या वैयक्तिक वापराच्या संगणकांचा अविभाज्य भाग असणाऱ्या उपकरणाचा वापर प्रथमच करण्यात आला. (की-बोर्डची संकल्पना टाईपरायटर, टेलेप्रिंटरसारख्या आधीच वापरात असलेल्या उपकरणांमुळे जुनीच होती.) त्याप्रमाणेच एकाहून अधिक खिडक्या (विंडोज)च्या माध्यमातून संगणकाला आज्ञा देण्याची सोय, की-बोर्ड आणि माऊसच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी विकसित केला गेलेली Command Input ची पद्धत, दस्त ऐवज निर्मितीसाठी (आजच्या Microsoft Word किंवा संगणकावरील सोप्या Notepad सारखा) वर्ड प्रोसेसर, एकच दस्तऐवजात एकाहून जास्त संगणकांवर एकाच वेळी बदल करता येतील याची सोय (Dynamic File Linking), मजकुरातील एखादा शब्द वा शब्दसमूहाला अन्य दस्त-ऐवज अथवा मजकुराशी जोडणारी हायपरलिंक (Hyperlink) इतकेच नव्हे तर संगणकामार्फत व्यक्ति-संवादासाठी व्हिडिओ-कॉन्फरन्सिंग अशा अनेक महत्त्वाच्या संकल्पनांची मांडणी केली. आणि या शक्यतांना प्रात्यक्षिकांची जोड देऊन त्यांचे स्थान पक्के केले. या एकाच प्रात्यक्षिकात इतक्या नव्या नि मूलभूत संकल्पना मांडल्या गेल्या की त्याला पुढे ‘Mother of All Demos’ अथवा प्रात्यक्षिकांची आदिमाता म्हटले जाऊ लागले. हे संपूर्ण प्रात्यक्षिक आता यू-ट्यूबवर इथे पाहता येईल.\nपुढे या एंजलबार्ट यांनी झेरॉक्सच्या अ‍ॅलन के यांच्यासह ‘ग्राफिक्स यूजर इंटरफेस’ (GUI) ची निर्मिती केली. आज आपले बहुसंख्य वैयक्तिक संगणक मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या Windows नावाच्या संगणकप्रणालीवर काम करतात. त्यातील सर्वाधिक वापरला जाणारी Microsoft Word ही सुविधा पाहिलीत आणि त्याची तुलना त्याच संगणकावरील Notepad या सुविधेशी करुन पाहिलीत तर GUI आणि त्यापूर्वीची ‘Command Input’ पद्धत यातील फरक ढोबळमानाने लक्षात येईल. यापूर्वीच्या संगणकांमध्ये एक एक आज्ञा स्वतंत्रपणॆ आणि निव्वळ अक्षरे नि आकडे यांच्याच स्वरुपात द्यावी लागत असे.\nतीच आज्ञा पुन्हा थोड्या फरकाने पुन्हा द्यायची झाल्यास पुन्हा नव्याने टाईप करावी लागे. ‘GUI’ने या मर्यादा दूर केल्या. जुनी आज्ञावली साठवून ठेवून पुन्हा वापरणे, कॉपी-पेस्टची सुविधा अशा काही सुधारणांसह त्याने संगणकाचा वापर बराच सुलभ केला. लगेचच आजची अग्रगण्य कंपनी ‘अ‍ॅपल’ने आपल्या ‘लिसा’ संगणकामार्फत या GUIच्या व्यावसायिक वापरास सुरुवात केली.\n१९८१ मध्ये या सुधारणांसह झेरॉक्सने आपला पुढचा संगणक पार्क (PARC) तयार केला. यात प्रथम ‘ETHERNET’ कनेक्शनची सुविधा देण्यात आली होती, जिच्यामार्फत असे दोन संगणक परस्परांना जोडून त्यांच्यात माहितीची देवाणघेवाण करणे शक्य झाले. संगणक-जाळ्याची (नेटवर्क) संकल्पना आकाराला येऊ लागली.\nझेरॉक्सखेरीज डिजिटल इक्विपमेंट कार्पोरेशन (Digital Equipment Corporation) अथवा DEC ही कंपनी देखील संगणकांचे व्यावसायिक उत्पादन करत होती. आणि संगणकाच्या तंत्रात, वेगामध्ये आणि आकारामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने तिचे प्रयत्न चालू होते. या कंपनीने प्रोग्रामेबल डेटा प्रोसेसर अर्थात PDP या नावाने संगणकांची एक पिढीच निर्माण केली. १९५९ साली यातील पहिला संगणक जेव्हा तयार झाला तेव्हा कम्प्युटर किंवा संगणक हे नाव प्रचलित नव्हते आणि संगणकाचे कामही डेटा-विश्लेषणापुरतेच मर्यादित होते. त्यामुळे याला डेटा प्रोसेसर म्हटले गेले. यातील पहिल्या पिढीच्या संगणकामध्ये, म्हणजे PDP -१ मध्ये, प्रथमच टेक्स्ट-एडिटर किंवा डॉक्युमेंट तयार करणाऱ्या प्रणालीचा समावेश करण्यात आला. आता संगणक प्रथमच निव्वळ गणिती कामापलिकडे अन्य उत्पादक कामासाठी वापरता येऊ लागला. गंमत म्हणजे या प्रणालीचे नाव ’Expensive Typewriter’ म्हणजे महाग टाईपरायटर असेच ठेवले होते, जे त्यावेळची संगणकाची किंमत पाहता अगदी सयुक्तिक होते. अर्थात ही प्रणाली टाईपरायटरच्या पातळीवरची प्राथमिक प्रणाली होती. आजच्या अद्ययावत प्रणालीचे स्वरुप येण्यास अजून दोन दशकांचा काळ जावा लागला.\nयाहून मनोरंजक बाब म्हणजे स्टीव रसेल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्पेस-वॉर नावाचा पहिला व्यावसायिक व्हिडिओ-गेम या संगणकावर उपलब्ध करून दिला. त्याच्या धर्तीवर पुढे अनेक गेम्स पुढे विकसित केले गेले. एका अर्थी या गेमनेही आपली एक परंपरा निर्माण केली आणि संगणकाला गणित, दस्तनिर्मिती यांच्यासोबतच मनोरंजनाचे साधन म्हणून पुढे आणले. पुढे अनेक दशके हा गेम संगणक वापरणाऱ्यांमध्ये लोकप्रिय होता आणि रुपडे बदलून नव्या आवृत्त्यांसह वापरला जात राहिला.\nया PDP संगणकांच्या पुढच्या पिढ्या अनेक मोठ्या आस्थापनांच्या आर्थिक पाठबळावर विकसित होत गेल्या. पीडीपी-३ या पिढीचा वापर अमेरिकेची गुप्तचर संघटना ‘सीआयए’च्या अधिपत्याखालील ‘सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूट’ने रेडार संशोधनासाठी, तर प्रसिद्ध विमान उत्पादक लॉकहीड (पुढे लॉकहीड-मार्टिन) यांनी ‘सीआयए’साठीच बनवलेल्या लॉकहीड ए-१२ या टेहळणी विमानाच्या संशोधनासाठी केला. PDP -४ वा वापर कॅनडामध्ये अणुसंशोधनासाठी केला गेला. PDP -७ मध्ये युनिक्स या प्रसिद्ध संगणक-प्रणालीचा वापर केला गेला. आज ही प्रणाली वैयक्तिक संगणकांमधून जवळजवळ अस्तंगत झालेली असली, तरी Microsoft Windows या आज सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या प्रणालीच्या पूर्वी तिचाच वापर सर्वत्र केला जात असे. आजही Linux सारखे तिचे भाईबंद वैयक्तिक संगणकावर नसले तरी संगणक-जाळ्याला आवश्यक असणाऱ्या महासंगणकांत तसंच उपकरणांमध्ये वापरले जातात.\nमाणसाच्या बुद्धीच्या मर्यादेत नसलेल्या गणिती वा अन्य विज्ञानाशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी किंवा बुद्धीच्या मर्यादेत असणाऱ्या पण प्रचंड वेळ आणि ऊर्जा खर्च करण्याची आवश्यकता असणाऱ्या कामांचा उरक वाढवण्याच्या उद्देशाने संगणकाची निर्मिती झाली. संगणकाची संपूर्ण क्षमता पणाला लावणारी किचकट आणि व्यापक कामे त्याच्या करून घेणारे वैज्ञानिक आणि ती क्षमता सातत्याने वाढवत त्यांना आणखी मोठी नि व्यापक काम करून घेण्याचे आव्हान किंवा संधी देणारे तंत्रज्ञ यांची स्पर्धा सुरू झाली.\n‘मायक्रोप्रोसेसर’च्या शोधामुळे संगणकाच्या मुख्य भागाचा – C.P.U. – चा आकार लक्षणीयरित्या घटला. याचा फायदा घेऊन तंत्रज्ञांनी दोन हातांनी सहज उचलता येईल अशा आकाराचा आणि वजनाचा संगणक तयार केला आणि संगणकाला ‘स्थानबद्धते’मधून मुक्त केले. संगणक-उत्क्रांतीच्या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा होता. कारण आता हा संगणक हा मूठभर वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांच्या मक्तेदारीतून मोकळा होऊन सर्वसामान्यांच्या वैयक्तिक वापरासाठी उपलब्ध झाला .\nखऱ्या अर्थाने Personal Computer अथवा P.C. म्हणता येईल असा पहिला संगणक म्हणजे Altair 8800. यात Intel 8080 या मायक्रोप्रोसेसरचा वापर करण्यात आला होता. याचा आकार साधारणपणे आज वापरात असलेल्या विंडो-एसी किंवा खिडकीवर बसवण्यात येणाऱ्या एसीच्या आकाराइतका होता. याला वापरासाठी स्विचेस होते, ज्यांच्या माध्यमातून याला आवश्यक त्या आज्ञा पुरवल्या जात असत. याच संगणकावर सर्वसामान्य माणसांना वापरता येईल अशा BASIC नावाची programing language अथवा आज्ञावली किंवा संगणक-भाषा उपलब्ध करून देण्यात आली. उत्पादक जरी Altair असले तरी ही भाषा उपलब्ध करून देणाऱ्या संशोधकांची नावे होती ‘बिल गेट्स’ आणि पॉल अ‍ॅलन, वैयक्तिक वापराच्या ‘विंडोज’ या संगणक-प्रणालीचे आणि मायक्रोसॉफ्ट या दिग्गज व्यावसायिक कंपनीचे संस्थापक. त्यापूर्वी संगणक वापरकर्त्यांना संगणकाला समजेल अशा यांत्रिक भाषेत आज्ञावली लिहावी लागे. हे काम केवळ त्या क्षेत्रातले तज्ज्ञच करू शकत असत.\nबोली इंग्रजीनुसार आज्ञा देण्याची सोय करून देणारी Altair BASIC ही सर्वसामान्य माणसाला संगणकाच्या अधिक जवळ घेऊन गेली. आजच्या पी.सी. संगणकांमधे GUI इतका प्रचंड विकसित झाला आहे की सामान्य वैयक्तिक वापरासाठी अशा कोणत्याही भाषा शिकण्याची आवश्यकताही नाहीशी झालेली आहे.\nबॅबेजच्या अ‍ॅनलिटिकल एंजिनपासून सुरू झालेली संगणकाची पिढी MARK-I, ABC, Colossus, ENIAC, UNIVAC या मार्गाने उत्क्रांत होत माणसाच्या टेबलवर बसेल इतक्या लहान पी.सी.पर्यंत येऊन पोचली आहे.\nवाघांच्या प्रजातीमधील लहानशी मांजर जशी माणसाच्या घरचीच होऊन गेली, त्याचप्रमाणे महाकाय संगणकांच्या पाच पिढ्यांमधून उत्क्रांत झालेली ही प्रजाती आता ‘पाळीव’ झाली आहे. माणसाने वाघ-सिहांना ‘मार्जारकुला’चे प्राणी म्हणत घरच्या मांजरालाच कुलप्रमुखाचा मान दिला. तसेच आज संगणक म्हटले तर हा टेबलवर निमूटपणे बसलेला पी.सी.च डोळ्यासमोर येतो… कारण तो घरातला असतो, आपल्या आज्ञेतला असतो.\nडॉ. मंदार काळे, संख्याशास्त्रज्ञ संगणकतज्ज्ञ आहेत.\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\nझिरो आकलन व झिरो विचार शेती….\nकुमार स्वामींचा फैसला गुरुवारी\nऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात\nथरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले\nसमलिंगी हक्क : भारताची गैरहजेरी\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nआमार कोलकाता – भाग ३\nअर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/249", "date_download": "2019-07-15T23:56:47Z", "digest": "sha1:ATRE6PH4YN54NTTNDP3XTWSXFNVHNVDA", "length": 20016, "nlines": 117, "source_domain": "dhanlabh.in", "title": "सेवा निवृत्ती विशेष – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nसेवानिवृत्ती नियोजन म्हणजे, काही पैसा बाजूला काढून ठेवणे किंवा अशी संपत्ती आपल्यापाशी असणे ज्यातून आपणास उतारवयात उत्पन्न प्राप्त होईल. हे सर्व निवृत्तीपर्यंत पोहोचण्याच्या आधीच करून ठेवायला हवे. निवृत्ती योजनेशी विविध पैलू निगडीत असतात. त्यामुळे कधीहि लवकर सुरुवात करणे फायद्याचेच ठरते. तुम्ही तुमचे निवृत्ती लक्ष्य सुनिश्चित करा. निवृत्तीपूर्वीच तुम्हाला निवृत्तीसाठी बचत योजना सुरु करणे गरजेचे होईल. खाली दिलेल्या चार पायऱ्यांचा व्यवस्थित अवलंब करा जेणे करून तुमचा अतिशय आदर्श असा निवृत्ती नियोजनाचा मार्ग सूकर होईल.\nसर्व प्रथम हे निश्चित करा की निवृत्तीनंतरच्या काळात समाधानी जीवन जगण्यास तुम्हाला किती पैसे उत्पन्न लागणार. एक लक्षात ठेवा, यात वाढणारे इस्पितळ खर्च, इतर खर्च व कुटुंबाकरिता भेट वस्तू ईत्यादी खर्च पकडा.\nनिवृत्तीच्या वेळेस एकद��� प्राप्त होणाऱ्या रकमेचा हिशेब करून ठेवा.\nतुमच्या निवृत्तीच्या सर्व गरजा भागविण्यास सक्षम अशाच निवृत्ती योजनेची निवड करा. सहसा अशा मालामात्तांमधे गुंतवणूक करण्याकडे कल असू दया ज्या तुम्हाला दीर्घावधीत जास्त परतावा देऊ शकतील.\nअतिशय लवकर बचतीस सुरुवात करा. जेणे करून वेळ तुमच्या बाजूने राहील व तुम्ही चक्रवाढतेचा लाभ उठवू शकाल.\nकिती निवृत्ती वेतनाची मला खरोखर गरज आहे\nएक साधा नियम असा आहे की सध्याच्या उत्पन्नाच्या ७० ते ९० टक्के रक्कम निवृत्ती नंतर तुम्हाला लागणार. जर तुम्ही रु. २०,००० कमवत असाल, (आयकराच्या पूर्वी) मग तुम्हाला रु. १५,००० ते रु. २०,००० निवृत्तीनंतर लागणार, जे की तुमचे निवृत्तीनंतरही जीवनमान चांगले ठेवण्यास मदत करेल. खालील उदाहरणाने, तुम्हाला नियमित उत्पन्न प्राप्त होण्यासाठी किती निवृत्तीपुंजी असायला हवी ते समजण्यास मदत होईल.\nनिवृत्ती वय : ६०\nसध्याचे वय : ५८\nअपेक्षित आयुष्य : ८३\nनिवृत्तीनंतरची वर्ष : २३\nसध्याचे वार्षिक खर्च : रु. १.८० लाख\nगुंतवणुकीवर वार्षिक व्याज : १२%\nमहागाई धरून मिळणारे व्याज : ७%\nएकूण निवृत्ती पुंजी आवश्यक : रु. १५ लाख\nसेवानिवृत्त होणे हा जीवनातील एक वेगळाच अतिशय महत्वाचा भाग आहे. निवृत्ती देखील योजनाबध्द असावी, हा एक वेगळाच विचार असतो. प्रत्येकालाच निवृत्तीचा काळ शांतपणे सुखयुक्त जावा असे वाटते. परंतु योग्य योजना असल्याशिवाय असे होणे शक्य नाही. पहिल्यपेक्षा आता आयुर्मान वाढल्याने व्यक्ती जास्त दिवस जगायला लागल्या आहेत. जी की चांगली गोष्ट आहे. म्हणजेच याचा अर्थ निवृत्ती पहिल्या पेक्षा जास्त खर्चिक झाली आहे. त्यामुळे योग्य योजना निवडणे व आर्थिक दृष्ट्या सबळ राहणे हेच चांगले.\nमासीक उत्पन्न योजना : पोस्ट विभाग किंवा बँकामधील मासिक उत्पन्न योजना देखील एखादा व्यक्ती घेऊ शकतो. या योजना नियमित व्याज, उत्पन्न म्हणून प्राप्त करून देतात. यामुळे रोख व सुरक्षितता दोन्ही प्राप्त होते. सध्या पोस्ट विभागात मासिक उत्पन्न योजनेचा दर ८ टक्के आहे.\nम्युचुअल फंड : म्युचुअल फंड म्हणजे सहसा तज्ञ मंडळीकडून सांभाळल्या जाणाऱ्या अशा पैशांचा स्त्रोत जो की, एखाद्या गुंतवणूकदारांच्या समूहाकडून आलेला असतो. म्युचुअल फंडाचे प्रबंधक तुमचा पैसा विविध रोख्यांमधे जसे की, शेअर, रोखे बंध, किंवा बाजारातील अन्य विका���्पांमधे अथवा या सर्वांच्या मिश्र योजनेत गुंतवतात. यात फंडांचे गुंतवणुक उदिष्ट ठरलेले असते. म्युचुअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे विकेंद्रिकरण करू शकता. शिवाय जोखीम देखील थोडी कमी होते. म्युचुअल फंडांची त्यांच्या रचनेनुसार विभागणी होते. खुल्या योजना नेहमीच युनिटची विक्री व खरेदी करीत असतात. जेव्हा फंड विकतात गुंतवणूकदारा खरेदी करतात आणि जेव्हा गुंतवणूकदार पैसा काढतात, तेव्हा हे फंड पुन्हा युनिटची खरेदी करतात. खरेदी किंवा पैसे काढणे हे सर्व एकूण मालमत्तेच्या किमतीवर आधारीत असते.\nपद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) : ही अतिशय सोपी व शिस्तबध्दरीत्या पैसा म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची पध्दत आहे. दीर्घवधीत भरपूर पैसा जमविण्यासाठी ही योजना चांगली असते. एकदम गुंतवणूक करणाऱ्यांपेक्षा अशा प्रकारे गुंतवणूक केली असता अतिशय चांगले परतावे प्राप्त होतात. आवर्ति ठेव योजने प्रमाणेच यात देखील एक ठराविक किमतीच्या वरती युनिट विकून सहा महिन्यांच्या काळात तुम्हाला नफा प्राप्त होणार. एक ठराविक रक्कम निश्चित काळानंतर नियमितपणे म्युच्युअल फंडात भरली जाते. बाजारातील चढ उतारांवर दुर्लक्ष करून अशा योजना प्रत्येक महिन्यात युनिट खरेदी तुम्हाला करू देतात. तुमची गुंतवणूक तितकीच राहते, फक्त बाजार खाली असेल, तर त्या पैशात जास्त युनिट मिळतील अथवा वरती असेल तर कमी युनिट मिळणार. त्यामुळे एकदा का या विकल्पाची निवड केली, तर तुमचा बाजारातील बाजारातील सहभाग तसाच वाढतो. पध्दतशीर गुंतवणूक योजना ही पैसा व किंमत यांच्या सरासरीच्या तत्वावर अवलंबून असते. या पध्दतीमुळे युनिटची सरासरी किंमत ही सरासरी बाजार मूल्याच्या पेक्षा कमी राहण्यास मदत होते. जर आपली गुंतवणूक सातत्यपूर्ण असेल तरच हे संभव होते. पध्दतशीर गुंतवणुक योजना ही रु. ५०० प्रति महिन्यापासून चालू होवून जास्तीत जास्त रु २५,००० पर्यंत नेता येते. पैसे ECS (ELECTRONIC CLEARING SERVICE) या माध्यमातून भरता येतात.\nवर्षासन : वर्षासन म्हणजे असे करार जे की विमा कंपन्यांकडून विकले जातात व याचे स्वरूप असे असते की, सहसा निवृत्तीनंतर त्या व्यक्तीस ठराविक काळाने पैसे प्राप्त होऊ शकतात.\nक्रियाशील मुद्दे – निवृत्तीनंतर तुम्ही कशाप्रकारे तयार असाल\nउशीरा का होईना सुरुवात करा. जर तुम्ही सुरुवातच केली नाही, तर मग खूपच उशीर होईल.\nतुमच्या निवृत्ती योजनेत व बचत खात्यात त्या सर्व गोष्टी जमा करा ज्या तुमच्या जवळ आहेत.\nखर्चावर नियंत्रण प्राप्त करा व आपली बचत वाढवा.\nजास्त पराताव्यांचा तसेच करात सवलतीचे लक्ष ठेवा. अशा कुठल्याही गोष्टीत गुंतवणूक करू नका ज्यात तुम्ही समाधानी नाही आहात.\nतुमचे लक्ष पडताळून पहा. तुमच्या निवृत्तीच्या काळात तुम्ही कमी खर्चिक प्रकारे जगायला हवे.\nअशी मालमत्ता विका ज्या तुम्हाला उत्पन्न किंवा वृद्धी देत नसतील आणि अशा मालामात्तांमधे गुंतवा ज्यात उत्पन्न जास्त आहे.\nजरी निवृत्तीच्यावेळेस रु. १५ लाख ही पुंजी योग्य वाटत असले, तरी नंतरच्या काळात वाढणाऱ्या महागाईमुळे तुमचे खर्च वाढणार.\nआता घ्या नव्याने ‘स्टान्स’\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\n“एनपीएस’ अधिक फायदेशीर झाले\nमुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे\nआर्थिक सल्लागार निवडताना —\nमुलांना द्या आर्थिक धडे\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/congress-general-secretary-priyanka-gandhi-vadras-first-up-visit-today/articleshow/67937430.cms", "date_download": "2019-07-16T01:21:12Z", "digest": "sha1:OOPWXYNORND65RY7WF67GWLFA4Y4LSSN", "length": 14688, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "priyanka gandhi vadras: priyanka gandhi: प्रियांका गांधी आज रणशिंग फुंकणार - congress general secretary priyanka gandhi vadras first up visit today | Maharashtra Times", "raw_content": "\nकतरीना कैफ : बॉलिवूडची 'चिकनी चमेली'\nकतरीना कैफ : बॉलिवूडची 'चिकनी चमेली'WATCH LIVE TV\npriyanka gandhi: प्रियांका गांधी आज रणशिंग फुंकणार\nकाँग्रेसच्या महासचिव झाल्यानंतर पूर्व उत्तर प्रदेशच्या कांग्रेसच्या प्रभारी प्रियांका गांधी वाड्रा आज पहिल्यांदाच उत्त�� प्रदेशच्या दौऱ्यावर जात आहेत. लखनऊमधून त्या लोकसभा निवडणुकीचा शंखनाद करणार आहेत. लखनऊमध्ये प्रियांका यांचा रोड शो आयोजित करण्यात आला असून यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे देखील सहभागी होत आहेत.\npriyanka gandhi: प्रियांका गांधी आज रणशिंग फुंकणार\nकाँग्रेसच्या महासचिव झाल्यानंतर पूर्व उत्तर प्रदेशच्या कांग्रेसच्या प्रभारी प्रियांका गांधी वाड्रा आज पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जात आहेत. लखनऊमधून त्या लोकसभा निवडणुकीचा शंखनाद करणार आहेत. लखनऊमध्ये प्रियांका यांचा रोड शो आयोजित करण्यात आला असून यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे देखील सहभागी होत आहेत.\nकाँग्रेस पक्षाने प्रियांकांकडे गेल्याच महिन्यात उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली. प्रियांका पुढील ४ दिवस उत्तर प्रदेशात पक्षाचा प्रचार करणार आहेत. या दौऱ्यात प्रियांका कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचा विशेष प्रयत्न करणार आहेत. उत्तर प्रदेश कांग्रेसने प्रियांका आणि राहुल यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून प्रियांकांचा उत्तर प्रदेश दौऱ्या सुरू होत असताना उत्तर प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय सजवण्यात आले आहे.\nप्रियांकांपुढे ३ मोठी आव्हाने\nउत्तर प्रदेशातील काँग्रेस पक्षात नवा जोश भरणे हे प्रियांका गांधी यांच्या पुढील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. निवडणुकीला कमी कालावधी शिल्लक असताना उत्तर प्रदेशात कांग्रेस पक्ष पूर्वीसारखा उभा करणे हे कठीण काम समजले जात आहे. उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्येतर केवळ कागदावरच पक्ष उरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही ठिकाणी केवळ अध्यक्षांची नावे निश्चित करण्यात आली आहेत, मात्र संघटना बांधण्याचे काम शिल्लक राहिलेले आहे.\nपती रॉबर्ट वाड्रा यांच्यावरील आरोपांचा सामना करणे हे प्रियांका यांच्यापुढील दुसरे मोठे आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करत असताना प्रियांकांना प्रत्येकवेळी वाड्रांवर केलेल्या आरोपांचे खंडण करावे लागणार आहे.\nकाँग्रेसकडे उत्तर प्रदेशातील लोकसभा मतदारसंघात टक्कर देतील असे उमेदवार नाहीत. ही समस्या दूर करणे प्रियांका यांच्यापुढे तिसरे मोठे आव्हान असणार आहे. समोरच्या उमेदवाराला तुल्यबळ नसला, तरी त्याला थोडीफार टक्कर ���ेणारा उमेदवार शोधणे हे प्रियांका यांच्या पुढील आव्हान आहे.\n१०० हून अधिक स्वागतस्थळे\nउत्तर प्रदेश काँग्रेसने विमानतळापासून काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयापर्यंत १००हून अधिक स्वागतस्थळांवर स्वागताची जय्यत तयारी केली आहे. कानपूर, सीतापूर, लखीमपूर, फैजाबाद, सुलतानपूर, अमेठी, रायबरेली, बाराबंकी, फैजाबाद अशा जिल्ह्यांमधून हजारो कार्यकर्ते प्रियांका गांधींच्या स्वागतासाठी पोहोचत आहेत. या व्यतिरिक्त, उत्तराखंडमधूनही विशेष टीम तीन नेत्यांच्या स्वागतासाठी पोहोचली आहे.\nइतर बातम्या:लखनऊ|राहुल गांधी|प्रियांका गांधी वाड्रा|ज्योतिरादित्य सिंधिया|काँग्रेस|उत्तर प्रदेश|UP|road show|priyanka gandhi vadras|Congress\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nशेजारणीशी लग्न करण्यासाठी तिच्या पतीला दगडानं...\nदुसरी वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच\nराजधानीतील प्रदुषण कमी करण्यासाठी सरकारचं पाऊल\nहाफिज सईदला जामीन मंजूर\nस्थावर मालमत्तेच्या कागपत्रांसोबत 'आधार' लिंक करा, कोर्टात य...\nकर्नाटकातील राजकीय नाट्यामध्ये टेलिव्हिजन कलाकार\nसैन्यातील १०० पदांसाठी २ लाख महिलांचे अर्ज\nकर्नाटक: कुमारस्वामींच्या 'या' खेळीनं भाजपची कोंडी\nड्रायव्हरवर भडकणं भोवलं, सीईओपद गेलं\nश्रीदेवी यांची हत्या झाल्याचा दावा\n'चांद्रयान-२' चे आजचे प्रक्षेपण रद्द\nआसाम, बिहारमध्ये पुराचे थैमान\n‘आधार कार्ड’ला मतदान ओळखपत्र जोडा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\npriyanka gandhi: प्रियांका गांधी आज रणशिंग फुंकणार...\nराजकारण करा; शहिदांचा अपमान नको: राठोड...\nजुळ्यांना दिला जन्म; जवानांनी केली तिची सुटका...\nराजीनाम्यासाठी ३० कोटींची लाच; गौडांचा गौप्यस्फोट...\nराहुल - प्रियांका गेमचेंजर ठरतीलः सॅम पित्रोदा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5524145585011830862&title=About%20the%20work%20of%20Sofosh&SectionId=5501542362903846520&SectionName=%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%93", "date_download": "2019-07-16T00:58:09Z", "digest": "sha1:RKMRBGU7ZBFVZ34P376WZ5RD5JC7LT6C", "length": 16541, "nlines": 132, "source_domain": "bytesofindia.com", "title": "निराधार बालकांना मायेचा आधार देणारी ‘सोफोश’", "raw_content": "\nनिराधार बालकांना मायेचा आधार देणारी ‘सोफोश’\nसार्वजनिक स्थळी सापडलेल्या निराधार बालकांना हक्काचे घर आणि प्रेम देणारे आई-बाबा मिळवून देण्याचे काम पुण्यातील सोफोश (सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ दी ससून) ही संस्था गेल्या ५५ वर्षांपासून अविरतपणे करत आहे. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज माहिती घेऊ या ‘सोफोश’बद्दल...\nकुटुंबात बाळाचे आगमन होणार, या बातमीनेच सारे घर आनंदून जाते. त्या गोड बातमीपासूनच बाळाच्या जन्माची रात्रंदिवस वाट पाहिली जाते. आई-वडील बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक स्वप्ने बघतात. बाळाचा जन्म होताच आनंदोत्सव साजरा केला जातो; मात्र काही बाळांच्या नशिबात आई- वडिलांचे प्रेम नसते. जन्मत:च त्यांच्यावर अनाथ असल्याचा शिक्का बसतो. अशा मुलांसाठी पुण्यातील एका संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे.\nकुमारी मातांना झालेल्या आणि सार्वजनिक स्थळी सापडलेल्या निराधार बालकांना हक्काचे घर आणि प्रेम व माया देणारे आई-बाबा मिळवून देण्याचे काम सोफोश (सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ दी ससून) ही संस्था गेल्या ५५ वर्षांपासून अविरतपणे करत आहे. ही एक शासनमान्य सेवाभावी संस्था आहे. ५५ वर्षांपूर्वी ससून रुग्णालयातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी द्रविड आणि हर्शिला मनसुखानी यांनी रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या मदतीसाठी अधिष्ठाता डॉ. मेंडोंसा यांच्या मार्गदर्शनाखाली १९६४मध्ये ‘सोफोश’ची स्थापना केली. ‘सोफोश’च्या स्थापनेत जयश्री वैद्य, सुमन किर्लोस्कर, लीला मर्चंट, गुल मनसुखानी, भाऊराव साबडे, यशवंत मेहेंदळे यांचाही सहभाग होता.\nगरीब व गरजूंसाठी काम करत असताना रुग्णालयात दाखल होणाऱ्या निराधार बालकांच्या प्रमाणात वाढ होऊ लागली. या बालकांची काळजी रुग्णालयात इतर बाळांसोबत घेतली जात असे. त्यामुळे बाळ दगावण्याचे प्रमाण वाढू लागले. बालकांसाठी वेगळी सुविधा सुरू करण्याची कल्पना मंदाकिनी द्रविड व हर्शिला मनसुखानी यांना सुचली आणि त्यातून श्रीवत्स या संस्थेचा जन्म झाला.\nयेथे बालकल्याण समितीच्या आदेशानुसार सहा वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांचे संगोपन केले जाते. शंभर मुलांचा सांभाळ करण्याची या संस्थेची क्षमता असून, सध्या ४८ मुले वास्तव्य करत आहेत. यात एक वर्षापर्यंतच्या २० मुलांचा समावेश आहे. ससूनच्या माध्यमातून काम करत असताना ‘श्रीवत्स’मध्ये अनेकदा शारीरिकदृष्ट्या बहुविकलांग बालकेदेखील येत. या मुलांची वेगळी काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून २००८मध्ये ‘सोफोश’ने पिंपळे गुरव येथे तारा सोफोश धडफळे सेंटर सुरू केले. तेथे ४० बहुविकलांग बालकांना मायेची ऊब दिली जाते. आजपर्यंत ‘सोफोश’ने ५२३२ बालकांना मायेचे छत्र व आधार दिला आहे.\nगेल्या काही वर्षांपासून मूल दत्तक घेण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. केंद्र सरकारने मुले दत्तक देण्यासाठी तयार केलेल्या ‘कारा’ मार्गदर्शक तत्त्वांनुसार श्रीवत्स संस्थेत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाते. ४४ वर्षांपूर्वी ‘श्रीवत्स’मधून पहिले बाळ दत्तक देण्यात आले. आतापर्यंत या संस्थेने ३१५२ बालकांना हक्काचे घर आणि आई-बाबा मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यामध्ये मुलींचे प्रमाण मोठे आहे.\n५५ वर्षांमध्ये सोफोश संस्थेचे कार्य वटवृक्षासारखे विस्तारले आहे. विशेष म्हणजे संस्थेतून दत्तक गेलेल्या काही मुला-मुलींनी पुन्हा याच संस्थेतून मूल दत्तक घेतले आहे. संस्थेतून दत्तक गेलेली मुले विविध क्षेत्रे पादाक्रांत करत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटपटू लिसा स्थळेकर ही सोफोश संस्थेतूनच दत्तक गेली होती. संस्थेत ५५ वर्षांपूर्वी आलेली सुजाता नावाची पहिली महिला आजही ‘ससून’मध्येच काम करत आहे.\nसंस्थेच्या कार्याबद्दल माहिती सांगताना ‘सोफोश’च्या प्रशासकीय अधिकारी शर्मिला सय्यद म्हणाल्या, ‘आपल्या समाजात कुमारी माता व त्यांच्या मुलांचा स्वीकार केला जात नाही. अशा वेळी नाईलाजाने बालकांना आमच्याकडे सोडले जाते. ते मूल जगू नये म्हणून त्याच्या तोंडावर अॅसिड फकणे, वार करणे, त्याला रेल्वे ट्रॅकवर ठेवणे, यांसारखे माणुसकीला काळिमा फासणारे प्रकारही अनेकदा केले जातात; मात्र कोणत्या न कोणत्या मार्गाने देव निराधार बालकांना आमच्यापर्यंत पोहोचवतो. या मुलांची काळजी घेण्यासाठी ६५ केअरटेकर आहेत. आमच्या संस्थेतील मुलांना परदेशातील नागरिकदेखील दत्तक घेतात.’ सोफोश, श्रीवत्स व तारा सोफोश या तिन्ही संस्था नागरिकांनी दिलेल्या देणग्यांवर सुरू असून, संस्थेला सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन सय्यद यांनी केले आहे. (त्यांच्या मनोगताचा व्हिडिओ लेखाच्या शेवटी दिला आहे.)\nमुलांसाठी संस्थेत वेळोवेळी विविध कार्यक्रमही आयोज���त केले जात असतात. दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी त्या महिन्यात वाढदिवस असलेल्या मुलांचा वाढदिवस साजरा केला जातो. विविध सण उत्साहात साजरे केले जातात. तसेच मुलांच्या आनंदासाठी सहलींचे आयोजन करण्यात येत असते. एकंदरीतच, या मुलांना आधार देण्याबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या कार्याला शुभेच्छा\nसंपर्क : सोफोश संस्था, ससून रुग्णालय, पुणे\nफोन : (०२०) २६१२ ८२१९\n(‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nदाते आणि गरजूंना जोडणारा ई-सेतू दिव्यांगांच्या प्रगतीसाठी झटणारी ‘इडार्च’ संस्था अध्ययन अक्षम मुलांच्या क्षमता वाढविणारी संस्था वस्तुवापराचं वर्तुळ ‘पूर्ण’ करणारी संस्था ‘मधुर भावा’ने सेवा करणारा वृद्धाश्रम\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन\nअरुअप्पा जोशी अकादमीत बँकिंग विषयावर कार्यशाळा; विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद\nरोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/zilla-parishad-members/", "date_download": "2019-07-16T00:30:41Z", "digest": "sha1:PORNBOBX7ASN4ZPQX3C76MENIAZKZLAS", "length": 3702, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Zilla Parishad members Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nटॉयलेट एक प्रेमकथा चित्रपट बघण्याकडे जिल्हा परिषद सदस्यांनी फिरविली पाठ\nनाशिक : जिल्हा हागणदारीमुक्तीचे उद्दिष्ट साध्य होत न ते ध्येय नि���्चितीसाठी चित्रपट अभिनेता अक्षयकुमारच्या टॉलयलेट एक प्रेमकथा या चित्रपटाचा आधार घेत तो...\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-take-crop-loan-application-discussions-urgently-jalgaon-district-collector", "date_download": "2019-07-16T01:08:37Z", "digest": "sha1:NJOQYWTBYZBMHKNIJYD7636ZHDUESZDG", "length": 15528, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Take Crop loan application discussions urgently, Jalgaon District Collector | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपीक कर्जाच्या अर्जावर तातडीने निर्णय घ्या : जळगाव जिल्हाधिकारी\nपीक कर्जाच्या अर्जावर तातडीने निर्णय घ्या : जळगाव जिल्हाधिकारी\nबुधवार, 30 मे 2018\nजळगाव : जिल्ह्यात पीककर्ज व कर्ज वितरण यासंबंधी जिल्हा प्रशासनाने नुकतीच बैठक घेतली. त्यात कर्ज मागणीसाठी जे प्रस्ताव आले असतील त्यावर तातडीने निर्णय घ्यावा, विलंब केला तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी दिला.\nजळगाव : जिल्ह्यात पीककर्ज व कर्ज वितरण यासंबंधी जिल्हा प्रशासनाने नुकतीच बैठक घेतली. त्यात कर्ज मागणीसाठी जे प्रस्ताव आले असतील त्यावर तातडीने निर्णय घ्यावा, विलंब केला तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी दिला.\nजिल्ह्यातील पीककर्ज वितरणाचा लक्ष्यांक, आत्तापर्यंत झालेले वितरण, शेतकऱ्यांचे अर्ज व बॅंकांकडे उपलब्ध निधी याची माहिती घेण्यात आली. बैठकीत अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक पी. पी. गिलाणकर, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील आदी उपस्थित होते.\nज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्या शेतकऱ्यांनाही बॅंकांनी पीककर्ज वितरण करावे. एकही शेतकरी वंचित राहायला नको. जे अर्ज पीककर्ज मागणीसाठी बॅंकेकडे आले आहेत, ते तातडीने मंजूर करावेत. सर्व बॅंकांनी पीककर्ज वितरण लक्ष्यांक वेळेत पूर्ण करायला हवा. १५ दिवसांत पीककर्जासाठी आलेला अर्ज मार्गी लावला नाही, तर संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्‍चित केली जाईल. कर्ज प्रकरण योग्य असले तर ते तातडीने मंजूर करून वित्तपुरवठा लागलीच व्हायला हवा.\nकर्ज प्रकरण नामंजूर केले तर संबंधित शेतकऱ्याला १५ दिवसांमध्ये ते कळविले जावे. नियम लक्षात घेऊनच कर्ज वितरण करावे. जिल्हा बॅंक व राष्ट्रीयीकृत बॅंकांकडे किती अर्ज आले आहेत, याची माहिती घेण्यात आली. तसेच मुद्रा योजनेबाबतही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. जे कर्जदार शेतकरी आहेत, त्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी करून घेतले जावे. तसेच बिगर कर्जदारांनाही यासंदर्भात माहिती देऊन या योजनेचा लाभ त्यांना द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेनिंबाळकर यांनी केले.\nपीककर्ज कर्ज प्रशासन administrations कर्जमाफी जळगाव\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून...\nमुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वा\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा क���शल्य दिनाचे औचित्य...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nबुलडाणा जिल्ह्यात केवळ ९ टक्के पीक...बुलडाणा ः वऱ्हाडात आजवरची स्थिती पाहली तर...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nनांदेड जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी डॉ....नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या...\nरस्त्यालगत हरितपट्ट्यांमध्ये मानवी...इंग्लंड आणि वेल्समध्ये दरवर्षी सुमारे ५ लाख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/discuss?page=1", "date_download": "2019-07-16T00:51:50Z", "digest": "sha1:IXPIRVVHEDEUFBGLKRBA3ZQMUQA5IHWG", "length": 5844, "nlines": 102, "source_domain": "www.manogat.com", "title": "चर्चा | मनोगत", "raw_content": "\nसंकेतस्थळ तयार करण्याबाबत माहिती हवी आहे प्रशांत मुंबईकर\nचलनबंदी संकटामधून सावरण्याकरिता चेतन सुभाष गुगळे\nशुभ दीपावली.... राजेंद्र देवी\nमराठीने नुक्ता स्वीकारावा का\nविधान परिषद केदार पाटणकर\nजिवे हा शब्द केदार पाटणकर\nमदत - भाषा चेतन पंडित\nसैराट बाबत केदार पाटणकर\nवजने आणि मापे कृष्णकुमार द. जोशी\nचौथऱ��याचे दर्शन केदार पाटणकर\nसामर्थ्य तेव्हाचे व आताचे केदार पाटणकर\nकौतुकास्पद, पण . . . . चेतन पंडित\nमत लेखी मागणे गैर आहे का\nपुण्यात केसांवरील चांगले उपचार कोठे उपलब्ध आहेत.. विक्रांत\nमराठी शब्दांची कुंडली ओक\nसंगणकावर मराठीतील समानार्थी / विरुद्धार्थी शब्द ओक\nदुष्काळात घरगुती बाग वाचवून वाढवण्यासाठी मदत हवी आहे वेदश्री\nमराठीतील षष्ठी विभक्ती प्रत्यय ओक\nमहत्त्वाची मीटिंग घरी जायच्या वेळेसच कशी निघते \nहिंदू कॉलनी केदार पाटणकर\nचित्रपटात अशी सूट असते का\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ८२ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-06-july-2019/", "date_download": "2019-07-16T00:44:57Z", "digest": "sha1:5BR2HLJP6HVKJ5MHXUQ6GNREZDVPG2NC", "length": 13402, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 06 July 2019 - Chalu Ghadamodi 06 July 2019", "raw_content": "\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019 [मुदतवाढ] (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019 (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nदुबई ड्यूटी-फ्रीने जाहीर केले आहे की दुबई विमानतळाच्या सर्व किरकोळ दुकानात भारतीय रुपया आता स्वीकृत चलन असेल.\nनव्या नियुक्त अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे.\nबी. हरिदेश कुमार यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) निदेशक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nदेशभ���ातील सदस्यता मोहीम सुरू करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हैदराबादला भेट दिली. शमाशाबादमध्ये भाजपा नेत्यांसह राज्यस्तरीय बैठकीत ते उपस्थित राहतील.\nदक्षिण मध्य रेल्वेने सर्वात लांब विद्युतीकरण केलेला बोगदा निर्माण केला आहे. चेरलोपल्ली आणि रामपुरु स्थानकांमध्ये 6.6 कि.मी. अंतरावर आहे\n11 ते 13 ऑक्टोबर 2019 दरम्यान प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे प्रथम भारतीय आंतरराष्ट्रीय सहकारी व्यापार मेळावा (IITF) होणार आहे.\nइंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) च्या एमडी क्रिस्टीन लागर्डे यांना युरोपियन युनियन कौन्सिलद्वारे युरोपियन सेंट्रल बँकचे पुढील अध्यक्ष म्हणून नामांकन देण्यात आले आहे.\nहैदराबादमधील ऐतिहासिक गोलकुंडा किल्ल्यावर शहरातील वार्षिक बोनालू फेस्टिव्हल सुरु झाला आहे.\nहेनली पासपोर्ट इंडेक्स 2019 च्या ताज्या आकडेवारीनुसार जपान आणि सिंगापूर आघाडीवर आहेत जे या दोन देशांमध्ये जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहेत. भारतीय पासपोर्ट 86 व्या स्थानावर आहे\nमाजी बेर्न म्यूनिख आणि नेदरलँड फॉर आर्जेन रोबेन यांनी फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली.\nPrevious (PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत ‘सहाय्यक शिक्षक’ पदांची भरती\nNext (DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 366 जागांसाठी भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांची मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» IDBI बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर (PGDBF) पदांच्या 600 जागांसाठी भरती PET प्रवेशपत्र\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती Phase – II परीक्षा प्रवेशपत्र\n» NHM समुदाय आरोग्य अधिकारी भरती निकाल\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर पदांची भरती परीक्षा निकाल\n» (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2019 निकाल\n» मेगा भरती परीक्षेच्या तारखा जाहीर \n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2015/07/blog-post_30.html", "date_download": "2019-07-16T00:21:33Z", "digest": "sha1:4VYDDNLAEQOZ2L2T2KAIWPTIAK7EKDSI", "length": 6769, "nlines": 47, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: ‘चाहतो मी तुला’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न", "raw_content": "\n‘चाहतो मी तुला’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\nरुपेरी पडद्यावर आजच्या तरुण पिढीला अपील होतील अशा चित्रपटांची निर्मिती सध्या होऊ लागली आहे. या कलाकृतीला प्रेक्षक वर्गाने नेहमीच मनापासून दाद दिली आहे. प्रेमाचे विविध रंग दाखवणारा ‘चाहतो मी तुला’ हा कविशा प्रोडक्शनचा आगामी चित्रपटही याच धाटणीचा असून, नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त वसई-विरारचे माजी महापौर राजीव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. मुहूर्ताच्या वेळी कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी, दिग्दर्शक किर्तीकुमार आदि मान्यवर चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.\nप्रेमाला वय, काळाचे भान नसते असे म्हणतात. नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या मुलाची व मुलीची ही गोष्ट असून त्यांच्या भावना त्यांचे कुटूंबीय समजून घेतात का त्यांच प्रेम त्यांना मिळणार की त्यांना विरह सहन करावा लागणार त्यांच प्रेम त्यांना मिळणार की त्यांना विरह सहन करावा लागणार याची कथा ‘चाहतो मी तुला’ या चित्रपटात पाहता येणार आहे. भरत शहा प्रस्तुतकर्ते असलेल्या या चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनाची तसेच कथा पटकथा लेखनाची धुरा विशाल पुवार यांनी सांभाळली आहे,\nविशाल पुवार व सत्येंद्र पुवार निर्मित या चित्रपटाचे छायांकन सी जगन यांच असून संवाद वैभव परब व महेंद्र पाटील यांनी लिहिले आहेत. राजू लोले यांनी कलादिग्दर्शनाची तर नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी राजू-शबाना यांनी सांभाळली आहे.\nचित्रपटातील गीतांना मिलिंद मोरे यांनी सं���ीतबद्ध केले आहे. चित्रपटात प्रसाद ओक, श्रुती मराठे, सुलेखा तळवलकर, मेघन जाधव, मितीला मिरजकर, भारत गणेशपुरे, विद्याधर जोशी,आनंदा कारेकर, तेजश्री धरणे या कलाकारांच्या भूमिका आहेत\n‘लाल बत्ती’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित\nपोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अभिनेता मंगेश देसाई यांचे ‘लाल बत्ती’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाविषयी उत्सुकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5043284066395577915&title=Dada%20Kondke,%20Arun%20Sarnaik,%20Dustin%20Lee%20Hoffman&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-07-16T00:18:58Z", "digest": "sha1:GJBFNCYDZ2BBQNWR3R5VNTXUDRN2E5SH", "length": 16116, "nlines": 135, "source_domain": "bytesofindia.com", "title": "दादा कोंडके, अरुण सरनाईक, डस्टिन हॉफमन", "raw_content": "\nदादा कोंडके, अरुण सरनाईक, डस्टिन हॉफमन\nमराठी रंगभूमी आणि चित्रपटक्षेत्रामधले हजरजबाबी विनोदी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, गीतकार आणि संवादलेखक दादा कोंडके, रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते अरुण सरनाईक आणि दोन वेळा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा अभिनेता डस्टिन हॉफमन यांचा आठ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\nआठ ऑगस्ट १९३२ रोजी लालबागमध्ये जन्मलेले कृष्णा खंडेराव उर्फ दादा कोंडके हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटक्षेत्रामधले हजरजबाबी विनोदी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, गीतकार, संवादलेखक आणि वगनाट्यकार अशा बहुढंगी पैलूंनी प्रसिद्ध आहेत. सत्तरच्या दशकामध्ये मराठी चित्रपट उद्योगाला नवसंजीवनी देणाऱ्या त्यांच्या एकापाठोपाठ एक नऊ सिनेमांनी रौप्यमहोत्सवी यश साजरं केलं होतं. सुरुवातीला सेवा दलाच्या मेळाव्यांतून कामं करता करता त्यांनी वसंत सबनीसांबरोबर ‘छपरी पलंगाचा वग’ हे वगनाट्य (याचंच नाव पुढे ‘विच्छा माझी पुरी करा’ असं झालं.) ‘न भूतो’ असं अफाट गाजवलं. त्यातूनच पुढे त्यांची मराठी सिनेमांत एंट्री झाली. भालजी पेंढारकर यांनी त्यांना ‘तांबडी माती’ या सिनेमातून ब्रेक दिला. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पुढे दादांनी वसंत सबनीस यांच्याच कथेवर ‘सोंगाड्या’ चित्रपटाची निर्मिती केली आणि त्या सिनेमाने तुफान लोकप्रियता मिळवली, दिमाखात रौप्यमहोत्सव साजरा केला. एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथं गुदगुल्या, ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर, मुका घ्या मुका, मला घेऊन चला – हे चित्रपट पाठोपाठ येत गेले आणि सर्वच चित्रपटांनी जबरदस्त धंदा करत रौप्यमहोत्सवी यश संपादन केलं. त्यामुळे दादा कोंडके हे नाव मराठी चित्रपटांच्या इतिहासात अमर झालं. दादांची लेखणीवरची हुकुमत त्यांच्या सिनेमातल्या तुफान हशे वसूल करणाऱ्या द्व्यर्थी संवादांतून जशी जाणवते, तशीच त्यांनी रचलेल्या काय गं सखू, माळ्याच्या मळ्यामंदी, हिल हिल पोरी हिला, माणसापरास मेंढरं बरी, लबाड लांडगं ढ्वांग करतंय यांसारख्या गीतांमधूनही जाणवते. १४ मार्च १९९८ रोजी त्यांचा मृत्यू झाला.\nआठ ऑगस्ट १९३२ रोजी जन्मलेले अरुण सरनाईक हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटक्षेत्रातले अत्यंत उमदे आणि देखणे अभिनेते म्हणून प्रसिद्ध होते. भटाला दिली ओसरी, अपराध मीच केला, तरुण तुर्क म्हातारे अर्क, गोष्ट जन्मांतरीची, गुडबाय डॉक्टर, लवंगी मिरची कोल्हापूरची अशा व्यावसायिक नाटकांमधल्या भूमिका आपल्या सहजसुंदर आणि तडफदार अभिनयाने गाजवणारे अरुण सरनाईक हे मराठी चित्रपटसृष्टीमध्येही आपल्या देखण्या आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वाने पडदा गाजवत होते. रंगल्या रात्री अशा, एक गाव बारा भानगडी, सवाल माझा ऐका, डोंगरची मैना, घरचा भेदी, मुंबईचा जावई, खंडोबाची आण, पाहू रे किती वाट, पाठराखीण, संथ वाहते कृष्णामाई, केला इशारा जाता जाता, घरकुल, सिंहासन यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी जबरदस्त छाप पाडली. त्यांना गायनाचंही उत्तम अंग होतं आणि त्यांनी गायलेली ‘पप्पा सांगा कुणाचे’ आणि ‘एक लाजरा न् साजरा मुखडा’ सारखी गाणी तुफान लोकप्रिय ठरली आहेत. त्याव्यतिरिक्त ते स्वतः उत्तम तबलावादन आणि पेटीवादन करत होते. १४ मार्च १९९८ रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला.\nआठ ऑगस्ट १९३७ रोजी कॅलिफोर्नियात जन्मलेला डस्टिन हॉफमन हा दोन वेळा ऑस्कर मिळवणारा गुणी अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. १९६७ सालच्या ‘ग्रॅज्युएट’ सिनेमातली प्रौढ वयातल्या विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडणाऱ्या विशीतल्या तरुणाची त्याची भूमिका तुफान गाजली आणि तो प्रसिद्धीच्या झोतात आला. मिडनाइट काउबॉय सिनेमातली त्याची हटके भूमिकाही लोकप्रिय ठरली. लिटल बिग मॅन, लेनी, स्रॉची डॉग्ज, अमेरिकेत खळबळ उडवणाऱ्या वॉटरगेट प्रकरणावर आधारित ‘ऑल दी प्रेसिडेंट्स मेन’ या फिल्ममधली त्याची शोधपत्रकारा���ी भूमिकाही चांगलीच गाजली. १९७९ सालच्या ‘क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर’ने त्याला पहिलं ऑस्कर मिळवून दिलं. दुसरीकडे तो रंगभूमीवर डेथ ऑफ ए सेल्समन आणि दी मर्चंट ऑफ व्हेनिस यांसारख्या नाटकांमधून आपल्या सशक्त अभिनयाची चुणूक देत होताच. ‘रेनमॅन’ सिनेमातल्या त्याच्या ऑटिस्टिक माणसाच्या भूमिकेनं त्याला दुसरं ऑस्कर मिळवून दिलं. पॅपिलॉन, हूक, हिरो, आउटब्रेक, स्फिअर, टूट्सी अशा सर्वच भूमिकांमधून त्याच्यातल्या कलासक्त अभिनेत्याचं दर्शन लोकांना घडलं आहे.\nयांचाही आज जन्मदिन :\nग्रामीण बाजाच्या खुसखुशीत आणि धमाल कथांनी लोकप्रिय झालेले लेखक शंकर पाटील (जन्म : आठ ऑगस्ट १९२६, मृत्यू : १८ ऑक्टोबर १९९८)\nपुलित्झर पारितोषिक विजेती, ‘यी(अ)र्लिंग’ कादंबरीची लेखिका मारजॉरी किनन रॉलिंग्ज (जन्म : आठ ऑगस्ट १८९६, मृत्यू : १४ डिसेंबर १९५३)\nयांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n‘तमस’मुळे गाजलेले प्रसिद्ध हिंदी साहित्यिक भीष्म साहनी (जन्म : आठ ऑगस्ट १९१५, मृत्यू : ११ जुलै २००३)\nसाठच्या दशकातला भारताचा उत्कृष्ट फलंदाज दिलीप सरदेसाई (जन्म : आठ ऑगस्ट १९४०, मृत्यू : दोन जुलै २००७)\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nरेने गॉसिनी स्टॅनले क्युब्रिक, ब्लेक एडवर्डस्, हेलन मीरेन, सँड्रा बुलक हर्ष भोगले, रॉजर बिन्नी विक्रम साराभाई, सेसिल डमिल शकील बदायुनी\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nआवारी गुरुजी : जन्मजात संशोधक, बहुपैलू व्यक्तिमत्त्व\n‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन\nशिवाजी विद्यापीठामध्ये ‘पीजी डिप्लोमा इन ई-बिझनेस’साठी प्रवेश\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2009/10/blog-post_21.html", "date_download": "2019-07-15T23:56:00Z", "digest": "sha1:WURPEINGQANMRI6RKYC4YCU3ZBB5SNP7", "length": 8089, "nlines": 140, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: बाबा कदम - भावपुर्ण श्रद्धांजली!!!!", "raw_content": "\nबाबा कदम - भावपुर्ण श्रद्धांजली\nबाब��� कदम यांच निधन झाल. . .मराठी साहित्यविश्वातील एक तारा निखळला. . . . त्यांची लिखाण शैली अशी काही होती की अवघ्या मराठी मनाला भुरळ घातली होती. . .त्यांची कादंबरी एकदा वाचायला घेतली की ती पूर्ण होइपर्यंत चैन पडत नाही. मला आवडलेल्या त्यांच्या काही कादंबरी अन् कथा संग्रह : डार्करूम, भालू,बालंट, बिनधास्त, मानसकन्या. अजुन आहेत पण आता आठवत नाही.\nअश्या या प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखकास भावपुर्ण श्रद्धांजली\nबाबा कदम यांचे छायाचित्र मराठीमाती वरुन साभार\nएक काळ असा होता कि बाबा कदम आणि सुहास शिरवळकर यांच्या कादंबरयासाठी नंबर लावायला लागायचा लायब्ररीत....माझी बाबा कदम यांची सर्वात आवडती कादंबरी होती शाळा सुटली पाटी फुटली....सध्या अश्या नाही वाचायला मिळत.... अश्या वाचकप्रिय साहित्यकारास श्रद्धांजली\nमी खूपच कमी वाचलेय बाबा कदम यांचे लिखाण. भालू व बालंट फक्त आठवत आहेत चटकन. यांच्या रहस्यकथा फार गाजत असत. बदला व अजिंक्य आठवतात. भालूही त्यातलीच एक.\n@Hemant हेमंत, अगदी बरोबर आहे. . .मी सुद्धा खूप वेळा वेटींग मध्ये राहून पुस्तकं घेतली आहेत. . .प्रतिक्रियेबद्दल आभार\nभानस, रहस्य कथा तर एकदम अफलातून आहेत. .त्यांनी अध्यात्मिक सुद्धा लिखान केल आहे. . .त्यांची लिखाण शैली अप्रतिम होती. . . शक्य झाल तर नक्की वाचा\nथोड्यादिवसांपुर्वी ( फार तर १५ दिवसापुर्वी) सौ.ने त्यांना कामाच्या संदर्भात फोन केला होता, तेंव्हा तर तर तब्येत वगैरे अगदी छान होती.\nकोल्हापुरच्या तांबड्या रश्श्याची आणि पांढऱ्या रश्शाची ओळख यांच्याच कादंबरितुन झाली. पुस्तक सुरु केलं की संपे पर्यंत खाली ठेवलं नाही कधीच..\nमहेंद्रजी, दोन दिवसांपूर्वी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल झाले होते. . . रात्र रात्र जागून पुस्तक वाचली आहेत. . .खूप वेळा ओरडा पण खाल्ला आहे. . .त्यांची पुस्तक वाचताना जी मजा आहे ती काही औरच अन् ते ही अगदी न थांबता\nआपल्या व माझ्या आवडीनिवडी सारख्याच आहेत.\nफोटोची लिंक तुटलीये. तेवढं बघा फक्त\nबाबा कदम - भावपुर्ण श्रद्धांजली\nचला परीवर्तन घडवू या\nमुशरफ को एक ही मारा लेकिन सॉलिड मारा\nकोन्ट्रसेपटिव पिल्स :असाही साइड इफेक्ट\nथुंके: सावधान - रु. १००० दंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://rightangles.in/2018/04/11/government-friendly-bollywood/", "date_download": "2019-07-16T00:08:15Z", "digest": "sha1:2FKZI42X2PYK3NDZB34G6WMEA3EBC27M", "length": 23929, "nlines": 61, "source_domain": "rightangles.in", "title": "संस्कारी चित्रपटांचा जमाना | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nसाधारण २००३ सालची गोष्ट आहे. हॉलिवूडमधील विख्यात माहितीपटकार मायकल मूर यांनी अॉस्कर पुरस्काराच्या मंचावरून तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या इराकबरोबर युद्ध करण्याच्या भूमिकेविरोधात जोरदार टीका केली होती. “आम्हांला सत्य घटना आवडल्या तरी काल्पनिक विश्वात जगायला आवडतं. आम्ही अशा काळात जगतोय जिथे काल्पनिक निवडणुकांमधून एक काल्पनिक राष्ट्राध्यक्ष निवडून येतो. आम्ही अशा काळात जगतोय जिथे काल्पनिक कारणं दाखवून एक माणूस आमच्या देशाला युद्धात उतरवतो आहे. मग कधी (हल्ल्यापासून बचावासाठी खिडक्या बंद करण्याच्या किंवा ब्लॅकआउटच्या) चिकटपट्ट्या तर कधी अॉरेंज अॅलर्ट (दहशतवादी हल्ल्याचा पूर्व इशारा) अशाही संकल्पना गळी उतरवल्या जातात. पण आम्ही युद्धाच्या विरोधात आहोत. मिस्टर बुश तुमचा धिक्कार असो,”\nआज १५ वर्षांनंतर त्या अॉस्करच्या कोडॅक थिएटरपासून कितीतरी दूर भारतामध्ये काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पण इथली सिने दुनिया म्हणजेच बॉलिवूड मात्र स्पष्टपणे सरकारी मुस्कटदाबीच्या विरोधात उभी राहणं पसंत करत नाहीये. दाक्षिणात्य सिने विश्वातले प्रकाश राज किंवा कमल हसन सोडले तर सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलणारा एकही दुसरा अभिनेता, दिग्दर्शक दिसत नाही. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर हिंदी सिनेमा संस्कारी होत चालले आहेत आणि त्याबद्दल बॉलिवूड ब्रही काढत नाही.\nनफा कमावणं हा बॉलिवूड चित्रपटांचा उद्देश कायम राहिला आहे. पण त्याचबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये समांतर चित्रपट, कलाकार, दिग्दर्शक यांचीही मोठी परंपरा आहे. दो बिघा जमीन, गर्म हवा, मिर्च मसाला, एक रुका हुआ फैसला, अंकुर, अर्धसत्य असे अनेक सामाजिक चित्रपट सांगता येतील की ज्यामधून तत्कालीन भारताचं दर्शन घडलं. सत्यजित रे, ऋत्विक घटक, बिमल रॉय, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, बासू चॅटर्जींसारखे दिग्दर्शक आणि नासरुद्दीन शाह, स्मिता पाटील, शबाना आझमी, ओम पुरी, दीप्ती नवल, फारुख शेख, अमोल पालेकर यांसारख्या अनेक कलाकारांनी भारतीय समाज वास्तव हीच त्यांच्या चित्रपटांची मूख्य भूम���का ठेवली. त्यासाठी कधी त्या वास्तवातील प्रश्नांना थेट भिडत तर कधी हलक्या फुलक्या पद्धतीने या चित्रपटांमध्ये वास्तव केंद्रस्थानी राहिलं. अगदी कर्मशिअल चित्रपट बनवणारे राज कपूरसारखे अभिनेते-दिग्दर्शकही “श्री ४२०” आणि “प्रेमरोग” सारख्या चित्रपटांतून सामाजिक संदेश देऊन गेले. एकीकडे चित्रपटसृष्टीमध्ये असे सामाजिक चित्रपट निघत असताना प्रेमकथा ही मध्यवर्ती संकल्पना ठेवूनच असंख्य चित्रपट निघत होते आणि अजूनही निघत आहेत. आधुनिक काळामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीचं सामाजिक भान कमी झालं असलं तरी पूर्णतः सोडलेलं नव्हतं.\nमात्र भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर मात्र त्यांनी थेट माध्यमांनाच हात घालून संपूर्ण देशाला संस्कारी बनवण्याचा ठेका घेतला. त्यात लोकप्रिय असणारी चित्रपटसृष्टी ही त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं माध्यम होतं. कारण बॉलिवूडचा प्रभाव समाजमनावर खूप मोठा आहे. पहलाज निहलानीसारख्या खूपच सुमार दर्जाच्या माणसाला त्यांनी सेन्सॉर बोर्डावर नेमलं आणि साहेबांनी संस्काराच्या नावाने चित्रपटाचा प्रत्येक सीन कापायला सुरुवात केली. पण “उडता पंजाब” या चित्रपटाला अशीच कात्री लावल्यावर मात्र दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि बॉलिवूडच्या इतर काही जणांनी पहलानीविरोधात आगपाखड सुरू केली. पण संस्कारी साहेब काही थांबायचं नावच घेईनात. शेवटी त्यांना काढून टाकण्यात आलं खरं. मात्र तोपर्यंत व्हायचं ते नुकसान झालंचं. त्यानंतरही भाजप सरकारने थोडी सावध भूमिका घ्यायला हवी होती. त्यांनी थेट फिल्म अॅण्ड टेलेव्हिजन इन्स्टिट्यूट अॉफ इंडियाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान या दुय्यम दर्जाच्या कलाकाराची नेमणूक केली. या इन्स्टिट्यूटमधून अनेक उत्तमोत्तम कलाकार भारतात तयार होतात. शेवटी विद्यार्थ्यांना आपलं करिअर धोक्यात घालून बेमुदत आंदोलन करावं लागलं.\nएकाबाजूला अशी सर्व अस्वस्थता व्यक्त होत असताना बॉलिवूडचे टॉपचे स्टार मात्र सरकारबाबत पूर्णतः मवाळ झालेले दिसले. केवळ सिक्स पॅक अॅब दाखवून सुपरस्टार पदापर्यंत पोहोचलेल्या सलमान खानने मोदींबरोबर पतंगच उडवले आणि आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. त्याचा मोबदलाही सलमानला मिळाला. हिट अॅण्ड रन ड्रायव्हिंगच्या गुन्ह्यात एका माणसाला उडवूनही तो कायद्याच्या कचाट्यातून सुटला आणि अलीकडेच का��वीटाच्या शिकारीमध्येही त्याला जामीन मिळाला. आमीर खानला संवेदनशील कलाकार म्हणून ओळखलं जात होतं. त्याने देशातल्या अस्वस्थ वातावरणावर खंतही व्यक्त केली. पण त्यावर भाजपचे ट्रोलर आणि भक्तगण असे काही तुटून पडले की त्यानेही सरकारपुढे मान झुकवलीच. भाजपच्या थेट बाजूने जाणारे तर अनेक आहेत. त्यामध्ये बीग बी सर्वात पहिले. हिंदी चित्रपटसृष्टीमधली त्यांची कामगिरी लाखमोलाची आहे. १९७० च्या मध्यापासून त्यांनी फिल्म इंटस्ट्रीला अनेक उत्तमोत्तम चित्रपट देऊन दोन पिढ्यांवर प्रभाव टाकलाय. आजही वयाच्या ७५ व्या वर्षी अमिताभ बच्चन यांच्याबद्दलची क्रेझ कमी झालेली नाही. बॉलिवूडमधला सर्वात शक्तीशाली नट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या एका वाक्यासाठी लोक लाखो रुपये उडवायला तयार असतात. सुरुवातीच्या काळात त्यांची आणि गांधी घराण्याची मैत्री सर्वश्रुत होती. पण हळूहळू नवीन राजकीय वारे वाहू लागल्यावर त्यांनी आपली मैत्री नवीन राजकारण्यांशी केली. अमर सिंगसारख्या माणसालाही त्यांनी जवळ केलं. मोदींच्या गुजरातचं ब्रँड अॅम्बेसेडर होताना तिथे झालेल्या धार्मिक दंगलींविषयी मात्र त्यांनी मौनच बाळगलं. त्यांच्या पत्नी आणि समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनीही सरकारविरोधात ब्र काढल्याचं आठवत नाही.\nहेमा मालिनी, अनुपम खेर, परेश रावल, नितीश भारद्वाजसारख्यांनी उघड भाजपची बाजू घेतली. अशा अनेक कलाकारांनी भाजप सरकारशी आणि त्यांच्या धोरणांशी आपली निष्ठा दाखवण्याचे अनेक उटपटांग प्रयत्न केले. हेमा मालिनी यांनी “एक थी रानी एेसी भी” या राजमाता सिंधिया यांच्यावरील चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका केली. भारव्दाज यांनी आधीच “कर्मयोगी” म्हणून संघचालक गोळवलकर यांच्यावर चित्रपट बनवला होता. अक्षय कुमारने तर “टॉयलेट एक प्रेमकथा” बनवून भाजपच्या स्वच्छ भारत अभियानची जाहिरातच केली. बाबूल सुप्रियोसारखा खूपच सर्वसाधारण गायक आज भाजपचा खासदार झाल्यावर आपल्या पश्चिम बंगालच्या मतदारसंघामध्ये झालेल्या दंगलींना आटोक्यात आणण्याएेवजी विरोधकांना तुमची कातडी सोलेन वगैरे धमकी देऊन विषय आणखी पेटता ठेवत आहे. आता अनुपम खेर हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका करणार आहेत. त्यांच्या निष्ठा भाजपचरणी वाहिलेल्या असताना या चित्रपटातून ���ाय अपेक्षा करावी हे ज्याचं त्याने ठरवा. मात्र पद्मश्री आणि फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट अॉफ इंडियाच्या अध्यक्षपदाची माळ मात्र त्यांनी आपल्या गळ्यात या निमित्ताने घालून घेतली.\nपण एवढ्यावर या राजकीय हस्तक्षेप थांबत नव्हता. राष्ट्रवादाची एक लाट निर्माण करून लोकांना त्यामध्ये त्रास देण्याचा कार्यक्रमच भक्तांनी उघडला आणि बॉलिवूडही त्यामध्ये ओढलं गेलं. भातरमाता की जय म्हणणाराच देशभक्त ठरू लागला. त्यात मुस्लिमांनी वारंवार आपली देशभक्ती दाखवावी म्हणून त्यांचा मानसिक छळ चालवला. करण जोहरच्या “ए दिल है मुश्किल”, शाहरूख खानच्या “रईस” चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांनी काम केल्याचा मुद्दा काढत हे चित्रपट प्रदर्शितच होऊ देणार नाहीत, अशा धमक्या दिल्या. मग करण जोहरने सैनिकांच्या विधवांसाठी असलेल्या निधीला मदत करतो, असं सांगून नमतं घेतलं आणि आपला चित्रपट प्रदर्शित करून घेतला. पण हा निधी कधी प्रत्यक्षात मिळालाच नाही. केवळ आंतरधर्मिय लग्नं केल्याने सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्या लहान बाळालाही टीकेपासून मुक्तता मिळाली नाही. त्याचं नाव तैमूर ठेवलं तर हा राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला आणि आता तर त्या बाळावर राष्ट्रीय बालक या नावाखाली काय वाट्टेल ते जोक चालवले जातात. हे फारच दर्जाहीन आणि घृणास्पद आहे.\nराजपूत स्वाभिमानाच्या नावाखाली अलीकडेच “पद्मावत” या चित्रपटाभोवती वादंग निर्माण केला गेला आणि संपूर्ण देशाला वेठीस धरण्यात आलं. दीपीका पदुकोनचं नाक-कान कापण्याच्या घोषणा करण्यापर्यंत करणी सेनेची मजल गेली. पण चित्रपटसृष्टीतून फारच थोडे विरोधाचे आवाज आले. त्यात तो चित्रपटही अत्यंत प्रतिगामी म्हणावा असाच निघाला. जोहारचं समर्थन करणारा, हिंदू राजा रतन सिंह याला प्रामाणिक, शब्दाला जागणारा तर अल्लाउद्दीन खिलजीला मुसलमान असल्याने वेडा, क्रूर दाखवण्यात धन्यता मानण्यात आली. त्याचवेळी “न्यूड” आणि “सेक्सी दुर्गा” या चित्रपटांनाही केवळ त्यांच्या नावामुळे कडाडून विरोध झाला. मुझफ्फरनगर दंग्यावर आलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये अडथळे निर्माण करण्यात आले.\nमेन स्ट्रीम सिनेमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉलिवूडने सध्यातरी संस्कारी होण्याचं ठरवलं असून समाजाची खरी परिस्थिती दाखवण्याची जबाबदारी टाळली आहे. दोन्���ी बाजूच्या विचारधारा चित्रपटांमध्ये दाखवायला काहीच हरकत नाही. पण केवळ सत्ताधारी असलेल्या पक्षाचीच विचारधारा चित्रपटसृष्टीमधूनही डोकावत असेल, तर आजच्या तरुण पिढीला तेच खरं वाटायला लागेल. हॉलिवूडचे अनेक सिनेमे फ्रेम टू फ्रेम कॉपी करताना किमान बॉलिवूडने हॉलीवूडमधील स्वतंत्र विचार करण्याची पद्धत आणि न घाबरता सरकारी यंत्रणेला चुकीच्या ठिकाणी धारेवर धरण्याचा गुण यांचीही कॉपी करायला हवी. “पद्मावत” चित्रपटाच्या विरोधात मोर्चे काढताना काही तरुण मुलींनी जोहारचं बिनदिक्कत समर्थन केलं होतं. हेच खूप भयावह आहे आणि चित्रपटांचा किती प्रभाव जनमानसांवर पडू शकतो याचं बोलकं उदाहरण आहे. त्यामुळे आज बॉलिवूडला मायकल मूर आणि प्रकाश राजसारख्यांचीच प्रचंड गरज आहे.\nलेखक हैदराबादस्थित वरिष्ठ पत्रकार आहेत.\nराजगुरू संघाचे मग नथुराम कोणाचा \nकला देशद्रोही होते तेव्हा\nसैन्य, सैनिक, चित्रपट व वास्तव\nसत्यशोधकी जाणीव-नेणीवेमधून साकारलेलं एक फोटो प्रदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Aata_Vajale_Ki_Bara", "date_download": "2019-07-16T00:00:29Z", "digest": "sha1:3HHJICUMDJVUSQAEIFXKTFEOR7HXD274", "length": 5159, "nlines": 61, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "आता वाजले की बारा | Aata Vajale Ki Bara | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nआता वाजले की बारा\nचैत पुनवेची रात आज आलिया भरात\nधडधड काळजात माझ्या माईना\nकदी कवा कुठं कसा जीव झाला येडापिसा\nत्याचा न्हाई भरवसा तोल र्‍हाईना\nराखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले\nपिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले\nराया सोडा आता तरी काळयेळ न्हाई बरी\nपुन्हा भेटु कवातरी साजणा\nमला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा\nकशा पाई छळता, मागं मागं फिरता\nअसं काय करता, दाजी हिला भेटा की येत्या बाजारी\nसहाची बि गाडी गेली नवाची बि गेली\nआता बाराची गाडी निघाली\nहिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा\nऐन्यावानी रूप माझं उभी ज्वानीच्या मी उंबर्‍यात\nनादावलं खुळंपिसं कबुतर हे माज्या उरात\nभवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची\nउगा घाई कशापायी हाये नजर उभ्या गावाची\nशेत आलं राखनीला राघु झालं गोळा\nशीळ घाली आडुन कोनी करुन तिरपा डोळा\nआता कसं किती झाकू सांगा कुटवर राखू\nराया भान माझं मला र्‍हाईना\nमला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा\nकशा पाई छळता, मागं मागं फिरता\nअसं काय करता, दाजी हिला भेटा की येत्या बाजारी\nसहाची बि गाडी गेली नवाची बि गेली\nआता बाराची गाडी निघाली\nहिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा\nआला पाड झाला भार भरली उभारी घाटाघाटात\nतंग चोळी अंग जाळी टच्च डाळींब फुटं व्हटात\nगार वारा झोंबणारा द्वाड पदर जागी ठरंना\nआडोश्याच्या खोडीचं मी कसं गुपीत राखू कळंना\nमोरावानी डौल माझा मैनेवानी तोरा\nऔंदाच्या गा वर्साला मी गाठलं वय सोळा\nजीवा लागलीया गोडी तरी कळ काढा थोडी\nघडी आताची ही तुम्ही र्‍हाऊ द्या\nमला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा\nकशा पाई छळता, मागं मागं फिरता\nअसं काय करता, दाजी हिला भेटा की येत्या बाजारी\nसहाची बि गाडी गेली नवाची बि गेली\nआता बाराची गाडी निघाली\nहिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा\nगीत - गुरु ठाकूर\nस्वर - बेला शेंडे\nगीत प्रकार - चित्रगीत , लावणी\nचंद्र आता मावळाया लागला\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-agril-diploma-8836", "date_download": "2019-07-16T01:02:28Z", "digest": "sha1:46JXG4TGOUWHKQR4HEHY7JSK67JDEA7Q", "length": 28315, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon special article on agril diploma | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘कृषी पदविकेत‘ हवा काळानुरूप बदल\n‘कृषी पदविकेत‘ हवा काळानुरूप बदल\nशुक्रवार, 1 जून 2018\nकृषी तंत्र पदविकेचा सध्याचा अभ्यासक्रम खूपच मोठा आहे. या अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष सर्वांना समान ठेवून दुसऱ्या वर्षी वेगवेगळे विषय निवडण्याची मुभा द्यावी. असे झाल्यास अभ्यासक्रम पूर्ण केलेला विद्यार्थी त्या क्षेत्रात थेट काम सुरू करू शकेल.\nएकीकडे जैव तंत्रज्ञानातील नवनवीन शोध; ड्रोन, रोबोटिक्स, सेन्सर्स आदींचा शेतीतला वाढता उपयोग; हायड्रोपोनिक्स, प्रिसिजन फार्मिंगसारखी नियंत्रित शेतीची नवीन तंत्रे या सर्वांमुळे शेतकरी तांत्रिकदृष्ट्या साक्षर असणे आवश्यक झाले आहे; तर दुसरीकडे शेतकऱ्यांची शिकलेली मुले शेती सोडून शहरांकडे जाताना दिसत आहेत. त्यातील अनेक जण १० वी किंवा १२ वी जेमतेम पास झाले असतात आणि शहरात पडेल ते काम करताना दिसतात. त्याऐवजी अशा युवकांना त्यां��ा समजेल अशा पद्धतीने आधुनिक शेतीतील तंत्रांचे शिक्षण दिले गेले तर ते आपापल्या गावी स्वतःच्या शेतात किंवा एखाद्या कृषी उद्योगात उत्तम काम करू शकतील. हा उद्देश डोळ्यांसमोर ठेऊनच राज्य शासन, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (एमसीएईआर) आणि चारही कृषी विद्यापीठे राज्याच्या सर्व जिल्ह्यांत २ वर्षांचा कृषी तंत्र पदविका (कृषी पदविका) अभ्यासक्रम चालवितात. १० वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले, साधारण १६ ते १८ या वयोगटातील मुले व मुली या अभ्यासक्रमासाठी पात्र असतात. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात फारसा रस नसतो आणि लवकर स्वावलंबी व्हायची इच्छा असते अशांसाठी हा अभ्यासक्रम खूपच उपयुक्त आहे. तसेच राज्य सरकारच्या कृषी विभागातील कृषी सहायक या महत्त्वाच्या पदासाठीही ही पदविकाच पात्रता म्हणून धरली जाते.\nआज शेतीतील उच्चशिक्षणाची काय स्थिती दिसून येते बहुतेक सर्व कृषी पदवीधर शहरातील नोकरीच्या मागे लागलेले दिसतात. त्यांनी नोकरी करू नये असे अजिबात म्हणायचे नाही, पण मग खेड्यापाड्यात, शेताशेतात नवीन तंत्रज्ञान, नवी दृष्टी कोण घेऊन जाणार बहुतेक सर्व कृषी पदवीधर शहरातील नोकरीच्या मागे लागलेले दिसतात. त्यांनी नोकरी करू नये असे अजिबात म्हणायचे नाही, पण मग खेड्यापाड्यात, शेताशेतात नवीन तंत्रज्ञान, नवी दृष्टी कोण घेऊन जाणार तीन वर्षांचा कृषी तंत्रज्ञान पदविका केलेले बहुसंख्य तरुणही पुढे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन तीच वाट पकडताना दिसतात. अशा परिस्थितीत हा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम हाच शेती क्षेत्रासाठी आशेचा किरण म्हणून दिसतो आहे. हा अभ्यासक्रम सुरू झाला तोच मुळी कृषी क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार व्हावे या दृष्टीने तीन वर्षांचा कृषी तंत्रज्ञान पदविका केलेले बहुसंख्य तरुणही पुढे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन तीच वाट पकडताना दिसतात. अशा परिस्थितीत हा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम हाच शेती क्षेत्रासाठी आशेचा किरण म्हणून दिसतो आहे. हा अभ्यासक्रम सुरू झाला तोच मुळी कृषी क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार व्हावे या दृष्टीने असे युवा मनुष्यबळ जे कृषी क्षेत्रातील प्रगतीचे वाहक ठरू शकतील, जे कृषी आधारित उद्योगांचे जाळे निर्माण करू शकतील, जे स्वत:च्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाची जोड देऊन यशस्वी शेती व्यावसायिक होऊ शकतील. पण हा हेतू जर यशस्वी करायचा असेल, तर काळानुरूप बदल या अभ्यासक्रमात होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासन, एमसीएईआर, कृषी विद्यापीठे आणि हा अभ्यासक्रम राबविणारी कृषी विद्यालये या सर्वांनीच आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत.\nगेल्या ३ वर्षांपासून उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात असलेल्या ज्ञान प्रबोधिनी कृषी तंत्र विद्यालय, हराळी येथे अनुभव शिक्षणाचे विविध प्रयोग चालू आहेत. शेतावरील प्रात्यक्षिकांच्या जोडीने यशस्वी शेतकऱ्यांच्या आणि शेती उद्योजकांच्या मुलाखती; विविध कृषी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे, कृषी उद्योग यांना भेटी, विद्यालयाच्या शेतीवर होत असलेल्या प्रयोगांमध्ये सहभाग; शेतीमाल विक्री आदी अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवले जातात. सुटीच्या काळात ‘कमवा आणि शिका’ योजना राबविली जाते. याशिवाय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी निवासी शिबिरे, साहस सहली, इंग्रजी संभाषण वर्ग, गटचर्चा, प्रेरणादायी चरित्रांचे वाचन आदी उपक्रम घेतले जातात. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. परंतु गेली काही वर्षे या अभ्यासक्रमाला मिळणारा प्रतिसाद कमी होत चालला आहे. या अभ्यासक्रमाचे महत्त्व लक्षात घेता त्याच्या कारणांचा अभ्यास करून वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. मुळात या वयोगटातील ग्रामीण मुलांना या अभ्याक्रमाविषयी आणि तो पूर्ण केल्यावर कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याविषयी फारशी माहिती नसते. या विषयीचे मार्गदर्शन प्रत्येक गावात आणि शाळेत उपलब्ध करून दिले पाहिजे. मराठवाड्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या भागात, जिथे अजूनही शेती हेच उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे अशा ठिकाणी योग्य मार्गदर्शनच महत्त्वाचे आहे, अन्यथा तरुण मुले सरकारी किंवा खासगी नोकरीच्या आशेने अनेक वर्षे वाया घालविताना दिसून येतात.\nदुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कृषी तंत्र पदविका हा अभ्यासक्रम १२ वी समकक्ष धरला जात नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचे मार्ग खुंटतात (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा बीएससी ॲग्री हा कोर्स मात्र करता येतो). तसेच आजकाल बहुसंख्य नोकऱ्यांसाठी १२ वी उत्तीर्ण ही पात्रता धरली जाते, तेथेही या विद्यार्थ्यांना तोटा होतो. राज्य श��सन आणि विद्यापीठाने एकत्र प्रयत्न केले तर अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करून त्याला १२ वी समकक्ष करणे शक्य आहे. नियमित १२ वी शक्य नसेल, तर ‘राष्ट्रीय मुक्त विद्यालय’च्या धर्तीवर प्रस्तावित असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय’ या अंतर्गत अशी समकक्षता देणे सहज शक्य होईल.\nया पदविकेचा सध्याचा अभ्यासक्रम खूपच मोठा आहे. विद्यार्थांना शेतीतील सर्वच गोष्टींची थोडीफार माहिती व्हावी असा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु त्याचा परिणाम असा झाला आहे की विद्यार्थ्यांना कुठल्याच विषयातली अपेक्षित कौशल्यपातळी गाठणे शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून या अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष सर्वांना समान ठेवून दुसऱ्या वर्षी वेगवेगळे विषय निवडण्याची मुभा द्यावी. उदा. उद्यानविद्या, मृदा व जलसंधारण, कीड व रोगनियंत्रण, सेंद्रिय शेती, नियंत्रित शेती, पशुपालन, शेतीमाल प्रक्रिया व काढणी पश्चात तंत्रज्ञान, शेती अवजारे व यांत्रिकीकरण, शेतीमाल विपणन आदी. यातील कुठलाही एक विषय निवडून तो प्रात्यक्षिके आणि प्रकल्प या माध्यमातून वर्षभर शिकल्यास बाहेर पडणारा विद्यार्थी त्या क्षेत्रात थेट काम सुरू करू शकेल. जिथे प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पडते अशा अनेक आधुनिक शेती उद्योगांत या विद्यार्थ्यांना थेट नोकऱ्याही मिळू शकतील. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय आहे. थोडा पुढचा विचार केला तर याचे दूरगामी परिणाम पाहायला मिळतील. महाराष्ट्राच्या अनेक खेड्यांमध्ये विविध कारणांमुळे महिलांचा शेतीतील सहभाग वाढत चाललेला दिसतो. हा अभ्यासक्रम केलेल्या युवती जर पुढे घरची शेती बघू लागल्या तर एक वेगळा प्रभाव दिसून येईल. तसेच महिलांना गावातल्या गावात उद्योग सुरू करण्यासाठीही याची मदत होऊ शकते. हा विचार करून सरकारने ग्रामीण मुलींना हा अभ्यासक्रम करण्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रोत्साहन देणे आवश्यक आहे असे वाटते.\nभविष्यातील शेतीसमोर नवनवी आव्हाने उभी राहणार आहेत. बदलते तंत्रज्ञान, हवामानबदल, जागतिक आर्थिक धोरणांचा शेतीवर परिणाम, विक्री आणि विपणनाच्या नव्या संधी या सगळ्यांचा अभ्यास करून शेती पद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करावे लागतील. शेतीतील समस्या सोडविण्यासाठी एकट्याने नाही तर गटाने काम करायला शिकायला लागेल. या सर्व कौशल्यांचा पाया कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमात घातला गेला पाहिजे. राज्य शासन व कृषी विद्यापीठांनी या अभ्यासक्रमाकडे निम्नस्तर कृषी शिक्षण असे न बघता ग्रामीण शिक्षणातील एक पायाभूत अभ्यासक्रम असा विचार करावा. अभ्यासक्रमात योग्य ते बदल करून त्याची काळानुरूप रचना केल्यास हा अभ्यासक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरू शकेल.\n(लेखिका ज्ञान प्रबोधिनी कृषी तंत्र विद्यालय, हराळी, जि. उस्मानाबाद येथे प्राचार्य आहेत.)\nड्रोन रोबो रोबोटिक्स शेती यंत्र machine आधुनिक शेती modern farming शिक्षण education कृषी उद्योग महाराष्ट्र कृषी शिक्षण कृषी विद्यापीठ सरकार government कृषी विभाग विभाग पदवी उस्मानाबाद खत fertiliser उपक्रम विकास यशवंतराव चव्हाण तोटा जलसंधारण अवजारे equipments महिला\nनवती केळी दरात सुधारणा\nजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधा\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची का\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार\nपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता.\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या...\nरत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये पाणीटंचाई कायम\nनगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडा��ा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/2018/all/page-2/", "date_download": "2019-07-16T00:49:52Z", "digest": "sha1:3WHDZN4ILJX7LIOSI7MWGPYJ7FVOANJC", "length": 11285, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "2018- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nमुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या\nआता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nदारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र\nहृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nAmazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट\nWorld Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान\nविराटची 'कसोटी', भारतीय संघात नेतृत्वबदलाची शक्यता\nवडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nडॉक्टर हाथींच्या पहिल्या पुण्यतिथीला भावुक झाले जेठालाल, म्हणाले...\nआज डॉक्टर हाथींच्या पहिल्या पुण्यातिथी निमित्त या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं डॉ. हाथींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.\nसंकटमोचकांनी एअरपोर्टपर्यंत केला पाठलाग पण आमदारांचं विमान गेलं उडून\n15 लोकांसमोर 'असा' शूट झाला न्यूड सीन, अभिनेत्रीनं केला खुलासा\nकर्नाटकातील राजकीय ड्रामा; विधानसभा अध्यक्षांकडून 14 आमदारांचे राजीनामे नामंजूर\nकर्नाटकातील Congress - JDS सरकारचं भवितव्य विधानसभा अध्यक्षांच्या हातात\nया कारणामुळे झाले 2 हजार मृत्यू, राज्यसभेत दिली धक्कादायक माहिती\n‘कर्नाटकातील आमदार राहुल गांधींना फॉलो करत आहेत’\nनोबेल विजेत्या कैलाश सत्यार्थींचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान\nकाँग्रेस-जेडीएसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे, आमदाराच्या अपहरणाचा भाजपवर आरोप\nकर्नाटकात Congress – JDS सरकार समोरच्या अडचणी वाढल्या\nCongress – JDS सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न; 13 आमदारांना मोठी ऑफर\nमलायका-अर्जुनमध्ये आता प्रेमाचा त्रिकोण, दोघांत आली तिसरी व्यक्ती\nडान्सर-सिंगर ते राजकारण, 'असा' आहे सपना चौधरीचा आतापर्यंतचा प्रवास\nआंबेगावच्या महिला तहसीलदारासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक\nफेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना\nअनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL\nसरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nBMC च्या गलथानपणाचा तिसरा बळी, खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36839/by-subject/1/146?page=1", "date_download": "2019-07-16T00:33:46Z", "digest": "sha1:GGQ25QVKHBAC7IMAZQXBIUG7GCYACGJ2", "length": 3675, "nlines": 80, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इतिहास | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कथा /गुलमोहर - कथा/कादंबरी विषयवार यादी /विषय /इतिहास\nशिंदळ लेखनाचा धागा जव्हेरगंज 21 Jan 14 2017 - 8:08pm\nकोल्हापूर - एक खंड. लेखनाचा धागा विश्या 6 Jan 14 2017 - 8:06pm\nमला मिळालेले जीवनदान (सत्यकथा ) लेखनाचा धागा विश्या 34 Jan 29 2019 - 6:46pm\nग्रीक मधील महाभारत (ट्रॉय चे युद्ध) भाग 2 लेखनाचा धागा अकिलिस 7 Jan 14 2017 - 8:03pm\nसियाचीन ग्लेशीयर.....भाग २ ......आयुष्याची दोरी लेखनाचा धागा रणजित चितळे 36 Jan 14 2017 - 7:56pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524290.60/wet/CC-MAIN-20190715235156-20190716021156-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}