diff --git "a/data_multi/mr/2019-09_mr_all_0171.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-09_mr_all_0171.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-09_mr_all_0171.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,841 @@ +{"url": "http://techmarathi.com/git-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2019-02-23T22:43:56Z", "digest": "sha1:M2ZKQP7V2OCUBRWG2CMHECPEXRHPH7EH", "length": 8923, "nlines": 65, "source_domain": "techmarathi.com", "title": "GIT वापरायचे कसे ? [भाग -२] - टेक मराठी", "raw_content": "\nतंत्रज्ञन आणि मराठीला जोडणारा मंच\nआपण मागील लेखात पाहिल्याप्रमाणे GIT ही एक प्रणाली आहे. तर ही प्रणाली वापरण्यासाठी आपल्याला नेमके काय काय गरजेचे आहे \nयापैकी प्रत्येक गोष्टीची अधिक विस्ताराने माहिती घेऊ.\nGIT : ही प्रणाली आपल्याला आपल्या computer वर install करावी लागते. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे GIT मोफत उपलब्ध आहे .\nhttp://git-scm.com/downloads या ठिकाणावरून ते download करता येते. जर तुम्ही Linux वापरत असाल तर तुमच्या Terminal मध्ये\nGIT Client : GIT हे commands वापरून चालवता येते. परंतु आपल्या सुलभतेसाठी काही clients म्हणजे अशी softwares जी तुम्हाला GIT command साठी काही user interface उपलब्ध करुन देतात. याद्वारे तुम्ही अत्यंत साध्या सोप्या गोष्टी वापरून GIT शिकू शकता.\nयासाठी उपलब्ध असलेला Smart GIT हा पर्याय आपण पुढच्या लेखामध्ये पाहू.\nयासाठी देखील काही पर्याय उपलब्ध आहेत.\nतर वरील प्रत्येक गोष्ट GIT implement करण्यासाठी आवश्यक आहे. परंतु त्याही आधी काही संज्ञा (Terminologies ) आपल्याला माहीती असणे गरजेचे आहे .\n१)Repository– आपला code व फाईल्स ज्या आपल्याला GIT वापरून जतन करायच्या आहेत त्या ज्या डिरेक्टरीमध्ये आहेत ती आपली “Repository”, म्हणजेच “Storage Location”.\n२)GIT commands – GIT वापरण्यासाठी काही commands आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे.\ngit init: एखादी डिरेक्टरी आपल्याला “Repository” म्हणून घोषित करायची असेल तर त्यासाठी ही command वापरली जाते.\ngit status: आपल्या Repository चे status जाणून घेण्यासाठी ही command वापरली जाते. कोणत्या फाईल्सची भर पडलेली आहे(GIT द्वारे न जोडलेल्या), कोणत्या फाइल्स बदलल्या आहेत, कोणत्या काढून टाकल्या आहेत याची सर्व माहिती ह्या command द्वारे मिळते. प्रत्येक वेळी ही command run करणे फायद्याचे ठरते कारण सगळे बदल आपल्याला लगेच लक्षात येतात.\ngit pull: एकापेक्षा जास्त लोक जर repository वापरत असतील तर त्यांनी केलेले बदल आपण समाविष्ट करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ही command वापरली जाते. आपण केलेल्या बदलांना धक्का न लावता ही command ते बदल समाविष्ट करून घेते.\ngit commit: आता आपण बदल केलेल्या फाइल्स git मध्ये अद्ययावत करणे हे काम commit ही command करते. त्याचप्रमाणे, काय बदल केले ह्याची माहिती सुद्धा आपण या command द्वारे लिहून ठेऊ शकतो. त्यासाठी git commit -m “आपण केलेला बदल ” अशी वापरा���ी.\ngit push: आपण केलेले बदल इंटरनेटवरील repository वर म्हणजेच “Remote repository”वर टाकायचे असल्यास ही command वापरली जाते. या command द्वारे आपण केलेले सर्व बदल एका version मध्ये सुरक्षित रहातात.\nया commands जर वापरून पाहायच्या असतील तर GIT ने त्यांच्याच साईटवर एक छान सोय दिली आहे.\ngit ही अतिशय सोपी आणि उपयोगी गोष्ट आहे. आता हे सर्व configuration आपल्या कॉम्पुटरवर कसे करायचे ते पुढील लेखात पाहू.\nमी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत आहे. तसेच टेक मराठी व कृष्णा इनफ़ोसॉफ्ट यांची सहसंस्थापक आहे. मुख्यत: डॉट नेट टेक्नॉलॉजीवर काम करते. ट्विटर_अकाउंट, माझा_मराठी_ब्लॉग, माझा_ब्लॉग\tसर्व लेख पहा पल्लवी\nलेखक पल्लवीवर पोस्टेड 5 मार्च, 2014 22 नोव्हेंबर, 2014 कॅटेगरीज softwareश्रेण्याटेकनॉलॉजी - Technologyटॅग्स GITश्रेण्याmarathiश्रेण्याsoftwareश्रेण्याversion control\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nमागील मागील पोस्ट : GIT: म्हणजे नेमके काय\nपुढील पुढील पोस्ट : GIT : आपल्या computer वर install कसे करायचे\nस्मार्ट सिटी साठी सिस्टीम्स् थिंकिंग\nप्रकाशन :टेक मराठी दिवाळी अंक २०१५\nटेक मराठी दिवाळी अंक २०१५\nअ अ अॅन्ड्रॉईड चा \nबारावी नंतर कुठले मार्ग निवडावे\nइंजिनियरइंग नंतर जॉब, मास्टर्स का MBA\nटेक मराठी अभिमानाने WordPress द्वारा समर्थित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Spending-18-lakhs-per-month-to-remove-encroachment/", "date_download": "2019-02-23T22:57:21Z", "digest": "sha1:ULKF2SLU7IEX6KHT4QIA2MVLRT6W7JI5", "length": 6562, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अतिक्रमणे हटविण्यासाठी दरमहा 18 लाख खर्च | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › अतिक्रमणे हटविण्यासाठी दरमहा 18 लाख खर्च\nअतिक्रमणे हटविण्यासाठी दरमहा 18 लाख खर्च\nपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर\nसर्वोच्च न्यायालयाने फेरीवाला धोरण जाहीर केले. त्याअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेने आठही क्षेत्रीय कार्यालयामार्फत अधिकृत फेरीवाले, हातगाडीवाले यांची नोंद करून परवाना दिला आहे. मात्र पालिकेचे अंतिम धोरण निश्चित होण्यास अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे वारंवार कारवाई करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी 62 लोकांच्या पगारावर पालिकेचे दरमहा 18 लाख रुपये खर्च होत आहेत. पालिकेने फेरीवाला धोरणास अंतिम मंजुरी दिल्यास हा खर्च कमी होईल तसेच फेरीवाल्���ांनाही हक्काची जागा मिळेल.\nशहरातील चौक, पदपथ, रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याचे काम आधी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर केले जात होते. त्यासाठी अतिक्रमण निर्मूलन पथक नेमण्यात आले होते. त्यात 3 कार्यालयीन अधीक्षक, 9 मुख्य लिपिक, 50 मजुरांचा समावेश होता. भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी हे काम परिणामकारकरित्या होण्यासाठी बांधकाम परवानगी अर्थात सह शहर अभियंता राजन पाटील यांच्याकडे सोपवावे यासाठी आग्रह धरला. त्यानुसार अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर दिली गेली.\nमागील आठवड्यात देहू आळंदी रस्ता, थेरगाव काळेवाडी, डी मार्ट, तापकीर चौक ते रहाटणी फाटा, नखाते वस्ती, कुणाल हॉटेल ते छत्रपती शिवाजी चौक येथे टपर्‍या, हातगाड्या हटविण्याची कारवाई करण्यात आली. सोमवारीही चाफेकर चौक ते मोरया गोसावी मंदिर, गांधीपेठ, वाल्हेकरवाडी ते चिंतामणी रोड, निगडी प्राधिकरणातील टिळक चौक ते भेळ चौक या भागात हातगाड्या, टपर्‍या हटविण्यात आल्या.\nफेरीवाला धोरण निश्चित नसल्याने वारंवार कारवाई करावी लागते. कारवाईस विरोध झाल्यास ती अर्ध्यावर सोडावी लागते. त्यामुळे पालिकेचे फेरीवाला धोरण निश्चित करण्यासाठी भूमी जिंदगी विभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. मात्र, भूमी जिंदगीकडील विभागप्रमुखांच्या वारंवार बदल्या होत असल्याने हा प्रश्न मार्गी लागायला तयार नाही.शहरातील लोकप्रतिनिधींनी पार्किंग पॉलिसी मंजूर करण्याबाबत जसा उत्साह दाखवला तसा फेरीवाला धोरणाबाबत दाखवल्यास फेरीवाले व हातगाडीवाल्यांना न्याय मिळेल.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1742", "date_download": "2019-02-23T22:50:19Z", "digest": "sha1:MTKMKEGZMI7JX6632OTVAG4G46SCU6WL", "length": 5368, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news adoption of girl child maharashtra | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्��ूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर\nमुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर\nमुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर\nमुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर\nसोमवार, 7 मे 2018\nसहा वर्षांत भारतात दत्तक घेतल्या गेलेल्या मुलांमध्ये निम्म्याहून अधिक मुली होत्या, असे सरकारी आकडेवारीवरून दिसते. मुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर राहिले. महाराष्ट्रात एकूण 642 मुले दत्तक घेतली गेली त्यापैकी 353 मुली होत्या. मुलींना दत्तक घेण्यामध्ये महाराष्ट्राच्या खालोखाल कर्नाटक आणि पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे ज्या राज्यांमध्ये मुलींचा जन्मदर व्यस्त आहे अशा हरियाणा, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्येही मुली दत्तक घेण्याकडे कल दिसून आला.\nसहा वर्षांत भारतात दत्तक घेतल्या गेलेल्या मुलांमध्ये निम्म्याहून अधिक मुली होत्या, असे सरकारी आकडेवारीवरून दिसते. मुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर राहिले. महाराष्ट्रात एकूण 642 मुले दत्तक घेतली गेली त्यापैकी 353 मुली होत्या. मुलींना दत्तक घेण्यामध्ये महाराष्ट्राच्या खालोखाल कर्नाटक आणि पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे ज्या राज्यांमध्ये मुलींचा जन्मदर व्यस्त आहे अशा हरियाणा, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्येही मुली दत्तक घेण्याकडे कल दिसून आला.\nमहाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश girl child maharashtra\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2039", "date_download": "2019-02-23T23:20:01Z", "digest": "sha1:MGGCX3QDUT5WCBPL4LVBTYIQCNZ5L55L", "length": 11790, "nlines": 128, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news maharashtra plastic ban | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनिवार, 23 जून 2018\n- प्लॅस्टिक चमचे, कप, ग्लास, स्ट्रॉ\n- थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या\n- उत्पादने साठविण्यास��ठी असलेली प्लॅस्टिकची आवरणे\n- द्रवपदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक\n- अन्नपदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक\n- प्लॅस्टिक व थर्माकॉलच्या सजावटीच्या वस्तू\nराज्य सरकारने मुंबईसह राज्यात लागू केलेली प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी आजपासून सुरू होतेय. प्लास्टिकबंदीसाठी सरकारने दंडात्मक कारवाई निश्चित केलीय. पहिल्यांदा प्लास्टिक आढळल्यास पाच हजार रुपये, दुसऱ्यांदा आढळल्यास दहा हजार आणि तिसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास २५ हजार रुपये आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. कारवाईची नामुष्की टाळण्यासाठी तुमच्याकडे असलेले प्लास्टिक पालिकेच्या संकलन केंद्रात जमा करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.\n- प्लॅस्टिक चमचे, कप, ग्लास, स्ट्रॉ\n- थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या\n- उत्पादने साठविण्यासाठी असलेली प्लॅस्टिकची आवरणे\n- द्रवपदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक\n- अन्नपदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक\n- प्लॅस्टिक व थर्माकॉलच्या सजावटीच्या वस्तू\n- अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या, औषधांचे वेष्टन, कृषी क्षेत्रातील सामान साठविण्यासाठीचे प्लॅस्टिक, नर्सरीमध्ये वापरले जाणारे प्लॅस्टिक, अन्नधान्यासाठी 50 मायक्रॉनवरील पिशव्या, 50 मायक्रॉनवरील दुधाच्या पिशव्या, रेनकोट, कच्चा माल साठविण्यासाठी वापरात असलेले प्लॅस्टिक, टिफीन, डिस्पोजेबल बॅग, टीव्ही, फ्रिजसारख्या उत्पादनांसाठी वापरले जाणारे थर्माकोल, बिस्कीट, वेफर यांच्या पुड्यांचे वेष्टन\nएकदा नियम मोडल्यास - 5000 रुपये दंड\nदुसऱ्यांदा नियम मोडल्यास - 10 हजार रुपये दंड\nतिसऱ्यांदा नियम मोडल्यास - 25 हजार रुपये दंड आणि तीन महिने तुरुंगवास\nयंदा थर्माकोलच्या मखरांना सूट\nकाही दिवसांतच गणेशोत्सवाला सुरवात होणार असल्याने थर्माकोलपासून तयार करण्यात येणाऱ्या मखरांना सूट देण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. ज्या मंडळांना किंवा व्यक्‍तींना मखर विकले असेल त्यांचा पत्ता घेण्यात येईल, गणेशोत्सव संपल्यावर ते मखर परत घेण्यात येईल आणि कचरा विल्हेवाट करणाऱ्या स्थानिक प्राधिकरणाकडे ते सोपविण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र संबंधित विक्रेते राज्य सरकारला देणार असल्याची माहिती रामदास ��दम यांनी दिली.\nराज्यभरातून किती प्लॅस्टिक जमा होते, त्यावर रिसायकलिंग केले जाते का, याचा अहवाल आठ दिवसांत देण्याचे आदेश दिले आहेत. प्लॅस्टिक उत्पादकांवर छापे टाकण्याचेही आदिश दिले आहेत. प्लॅस्टिकमुक्तीसाठी नागरिकांनीही साथ द्यावी.\n- रामदास कदम, पर्यावरणमंत्री\n- महापालिका क्षेत्रांत आरोग्य निरीक्षकांची नियुक्ती करणार\n- स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतंत्र यंत्रणा उभारणार\n- कचरामुक्तीसाठी स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य\n- प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या नष्ट करण्यासाठी मुंबईत 50 ठिकाणी यंत्रणा. याच धर्तीवर येत्या तीन महिन्यांत राज्यभरात केंद्र उभारणार.\nउच्च न्यायालयाची स्थगिती नाही\nसरसकट प्लॅस्टिकबंदी लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर शुक्रवारी (ता. 22) उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने कोणतीही आडकाठी आणली नाही. बंदीबाबतची सरकारची 23 मार्चची अधिसूचना पूर्णपणे कायदेशीर आणि पर्यावरण रक्षणासाठीच आहे, हा सरकारचा युक्तिवादही न्यायालयाने मान्य केला. त्यामुळे अंमलबजावणीचा मार्ग निर्धोक झाला आहे.\nसाधे प्लॅस्टिक ग्लास तयार करणाऱ्या कंपनीला दोन-अडीच कोटींची गुंतवणूक करून उद्योग उभारावा लागतो. यासाठी बॅंकांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे आदी प्रश्‍न सरकारच्या या निर्णयामुळे उभे ठाकले आहेत. प्लॅस्टिकच्या पुनर्वापरावर सरकारने भर दिल्यास प्लॅस्टिकचा उपद्रव होणार नाही.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/443491", "date_download": "2019-02-23T23:48:30Z", "digest": "sha1:Q6V5PSTFAEDFWSCUMTF3WV7MQODEHOG3", "length": 7884, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "स्टेट बँकेपाठोपाठ अन्य बँकांकडून गृहकर्ज स्वस्त - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » स्टेट बँकेपाठोपाठ अन्य बँकांकडून गृहकर्ज स्वस्त\nस्टेट बँकेपाठोपाठ अन्य बँकांकडून गृहकर्ज स्वस्त\nस्टेट बँकेकडून नववर्षाचा मुहूर्त साधत व्याजदरात कपातीची घोषणा करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर युनियन बँक आणि पंजाब नॅशनल बँकेनेही व्याजदरकपात केली आहे. स्टेट बँकेने एमसीएलआर दोन वर्षासाठी 0.9 टक्क्यांनी कमी करत कर्जावरील सर्वसाधार��� व्याजदर 9.10 टक्य्यावरून 8.6 टक्के इतके खाली आणले आहे. याचा मोठा लाभ गृहकर्जधारकांना होणार आहे.\nया घोषणेनंतर 75 लाखापर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजदर आता 9.1 टक्के ऐवजी 8.6 टक्के आणि त्यापुढील रक्कमेच्या गृहकर्जाचे व्याजदर 9.15 टक्क्याऐवजी 8.65 एवढे राहणार आहेत. स्टेट बँकेपाठोपाठ युनीयन बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेनेही व्याजदरात कपातीचे निर्णय घेतले आहेत. सार्वजनिक बँकेपाठोपाठ आयसीआयसीआय सारख्या खासगी क्षेत्रातील बँकाकडूनही लवकरच व्याजदरकपातीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.\nस्टेट बँकेकडून 5 वर्षापूर्वी मागे घेण्यात आलेली ‘टीसर कर्जदर’ योजना ही पुन्हा सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गंत पहिल्या दोन वर्षासाठी व्याजदर 8.5 टक्के इतके स्थिर राहणार असून त्यानंतरच्या वर्षात प्रवाही व्याजदर आकारले जाणार आहे. नव्या वर्षापासून स्टेट बँक ऑफ इंडिया सहीत स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, आयडीबीआय, आणि इंडियन ओव्हरसीज बँकेकडूनही व्याजदरात कपात करण्यात आली आहे.\n7 टक्क्याहून कमी परतावा देणाऱया सरकारी बाँड्समधील गुंतवणुकीपेक्षा गृहकर्जातील गुंतवणूक हे बँकेच्यादृष्टीने चांगले पर्याय असल्याचे स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्यावतीने यावेळी सांगण्यात आले.\nगृहबांधणी, नूतनीकरणासहीत लघुउद्योगांच्यासाठीच्या कर्जावर करण्यात आलेली ही व्याजदरकपात नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलन टंचाईमुळे आलेल्या मंदीतून बाहेर पडण्यासाठी पूरक असल्याची आशा बँकेकडून व्यक्त केली जात आहे. 2018 च्या पहिल्या तिमाही सत्रापर्यंत योजनेचे फलीत सर्व अर्थव्यवस्थेवर दिसण्यास सुरूवात होईल असे अनुमान आहे. आयडिएफसी बँकेचे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव लाल यांनी मोदी सरकारच्या या घोषणेची प्रशंसा करत मागील सरकारांच्या तुलनेत सध्याचे सरकार लघुकर्ज वितरणांना अधिक प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले.\nटीडीएसप्रकरणी 850 कंपन्यांना नोटीस\nभारतीय रेल्वे करणार 89,000 कर्मचारी भरती\nनफा कमाई, आंतरराष्ट्रीय संकेताने बाजारात घसरण\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लु���ारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/career/competitive-exams/hearts-for-eleventh-admission/articleshow/64476732.cms", "date_download": "2019-02-24T00:13:55Z", "digest": "sha1:GSOHXN2PYWBMC4YX6QTMKCRSJICXOQ6A", "length": 26686, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "competitive exams News: hearts for eleventh admission - अकरावी अॅडमिशनसाठी कानमंत्र | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nशैलेश जाधवदहावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थी-पालकांना कुठली चिंता सतावत असेल तर ती म्हणजे अकरावी प्रवेश प्रक्रियेची कुठला अभ्यासक्रम चांगला\nदहावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थी-पालकांना कुठली चिंता सतावत असेल तर ती म्हणजे अकरावी प्रवेश प्रक्रियेची कुठला अभ्यासक्रम चांगला फॉर्म नीट भरला जाईल ना अशा अनेक गोष्टींचं टेन्शन पालक-विद्यार्थ्यांना येतं. म्हणूनच 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'प्लॅनेट कॅम्पस'तर्फे 'अकरावी प्रवेशाचा कानमंत्र' या सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपसंचालक राजेंद्र अहिरे व प्रवेशप्रक्रिया मार्गदर्शक प्रा. रमेश देशपांडे यांनी मार्गदर्शन केलं.\nएकदा आपला अर्ज नीट भरला गेला किंवा पहिल्या गुणवत्ता यादीत नाव झळकलं की अनेक विद्यार्थी-पालकांच्या मनावरील अर्धा ताण दूर होतो. पण ही प्रक्रिया घडताना आधार लागतो तो तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा. नेमकं तेच देण्याचा प्रयत्न मटाच्या प्लॅनेट कॅम्पसनं केला. या सेमिनारला विद्यार्थी-पालकांनी चांगलीच गर्दी केली होती.\nदहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करताना भरलेली माहिती आपोआप तुमच्या प्रवेशप्रक्रिया फॉर्मवर येईल. या माहितीमध्ये काही चुका अथवा बदल असल्यास स्टुडंट प्रोफाइलमध्ये 'एडिट माय प्रोफाइल' हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. पण हा बदल प्रमाणित करण्याचे पूर्ण अधिकार हे शाळेकडे असतील. विद्यार��थी यामध्ये कुठलेही बदल करू शकणार नाही. अनवधानाने काही बदल झाल्यास तो बदल शाळेनं प्रमाणित केल्याशिवाय ग्राह्य धरला जाणार नाही.\n० विद्यार्थ्यांनी कॉलेजसंबंधी पसंतीक्रम भरताना कुठल्याही एका कॉलेजचा अट्टाहास न करता आपल्याला मिळालेले गुण, आपल्या घरापासून लांब किंवा जवळ, प्रवासासाठी सहज अशा काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे, पसंतीक्रमानुसार पहिल्या कॉलेजसाठी निवड झाल्यास तिथे प्रवेश घेणं बंधनकारक राहील. २ ते १० नंबरवरील कॉलेज लागल्यास, बेटरमेंटची एक संधी उपलब्ध होईल. परंतु विद्यार्थ्यांनी शक्यतो पहिल्याच यादीत नाव आलेल्या कॉलेजमध्येच प्रवेश घेणं योग्य ठरेल. दुसऱ्या यादीत सर्वोत्तम कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अधिक चुरस असण्याची शक्यता नाकारता येत नाही.\n० यंदा महत्त्वाचा फायदा विद्यार्थ्यांना असेल तो म्हणजे दुसऱ्या गुणवत्ता यादीपूर्वी आपल्या पसंतीक्रमासोबत थेट शाखा बदलता येणार आहे. (पहिल्या यादीपूर्वी विज्ञान शाखा निवडली व पहिल्या गुणवत्ता यादीनंतर विचार बदलून वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यायचा झाल्यास विद्यार्थ्यांना ते सहज शक्य होणार आहे)\nऑफलाइन प्रवेश करून देतो असं सांगून कोणी पैशांची मागणी करत असेल, तर वेळीच सावध व्हा. राज्य मंडळाच्या अखत्यारित असलेल्या कुठल्याही कॉलेजमध्ये ऑफलाईन प्रवेश होत नाहीत. तसं झाल्यास त्वरित त्याची तक्रार करा. तात्काळ संबंधित व्यक्ती तसंच कॉलेजवर कारवाई केली जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही प्रवेशप्रक्रिया थेट बारावी परीक्षेशी निगडित असून परस्पर ऑफलाइन प्रवेश घेतल्यास बारावी ऑनलाइन प्रक्रियेत तुम्ही लिंक होणार नाही.\nदहावीच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांना नेहमीच काही ना काही शंका असतात. यासाठी प्रत्येक शाळेनं विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करायचं आहे. त्याचबरोबर राज्य शिक्षण मंडळाकडूनही ३४ मार्गदर्शन केंद्रं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना काही अडचणी किंवा शंका असल्यास त्यांना या मार्गदर्शन केंद्राची मदत घेता येणार आहे. या सर्व मार्गदर्शन केंद्र व ठिकाणांची माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.\nविद्यार्थी-पालकांनी कॉलेज निवडताना ते अनुदानित वा विनाअनुदानित आहे का हे पडताळून पाहावं. फॉर्म भरताना अनु��ानित, विना-अनुदानित किंवा सेल्फ फायनान्स कॉलेजचे कोड वेगवेगळे दिलेले असतात, हे सर्वांनी गांभीर्यानं लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे फॉर्म भरताना विद्यार्थी ज्या कॉलेज कोडचा उल्लेख करतील त्या कॉलेजचाच प्रवेशप्रक्रियेसाठी विचार केला जाईल.\nनिकाल जाहीर झाल्यानंतर पहिले बारा दिवस हे अल्पसंख्यांक, इन-हाऊस तसेच बायफोकलचे प्रवेशप्रक्रिया सुरू राहतील. त्यानंतर इतर नियमित शाखांची प्रवेशप्रक्रिया सुरू केली जाईल.\nबेस्ट फाईव्ह ही सुविधा नव्याने अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्या (फ्रेशर्स) विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे. रिपीटर किंवा मध्ये काही वर्षांचा गॅप घेऊन पुन्हा परीक्षा देणारे (प्रिव्हिअस) यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध नसेल. त्याचसोबत फॉर्म भरताना यूडीआयसी व इंडेक्स नंबर विद्यार्थ्यांकडे नसल्यास तात्काळ शाळेशी संपर्क साधून ते नंबर मिळवायचे आहेत.\n० यंदा बायफोकलची प्रवेशप्रक्रिया नियमित अभ्यासक्रमांप्रमाणे (पहिल्यांदा) ऑनलाइन होणार असून बायफोकल घेऊन फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीची २५ कॉलेज पसंतीक्रमानुसार टाकता येणार आहेत.\n० ही यादी एकदा भरल्यानंतर त्यात पुन्हा बदल करता येणार नसल्याने पसंतीक्रम भरताना विद्यार्थ्यांनी फार काळजी घेणं आवश्यक आहे.\n० पहिल्या गुणवत्ता यादीत पसंतीक्रमातील प्रथम क्रमांकाचं कॉलेज आल्यास तिथे प्रवेश घेणं बंधनकारक असेल.\n० प्रथम क्रमांकाच्या कॉलेजमध्ये प्रवेश न घेतल्यास बायफोकलच्या पुढील गुणवत्ता यादीत तो विद्यार्थी बाद ठरवला जाईल. परंतु कला, वाणिज्य, विज्ञान शाखांच्या गुणवत्ता यादीत सदर विद्यार्थी पात्र ठरेल.\n० बायफोकल घेतल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी मेडिकल व पॅरामेडिकलचे क्षेत्रांचे दरवाजे बंद होतील.\n० बायफोकलसाठी कला, क्रीडा असं कुठलेही आरक्षण नसणार असून ५२% जातनिहाय आरक्षण तसेच दहावीला टेक्निकल विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांना २५% आरक्षण असणार आहे.\n१. शाळा शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या https://mumbai.11thadmission.net/index.html या संकेतस्थळाला भेट द्या.\n२. या पेजच्या उजव्या बाजूला स्टुडंट लॉग-इन असा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.\n३. शाळेतून दिलेल्या माहिती पुस्तिकेतील लॉग-इन आयडी व पासवर्ड समोर असलेल्या रकान्यात भरा.\n४. सुरक्षेच्या दृष्टीने नवीन पासवर्ड बनवा. शक्य असल्यास त्याची प्रिंट ��ाढून ठेवा जेणेकरून पासवर्ड विसरल्यास अडचण होणार नाही.\n५. आपल्यासमोर भाग १ व २ असे पर्याय उपलब्ध होतील त्यापैकी भाग-१ मध्ये स्वतःची संपूर्ण माहिती भरायची असून भाग-२ हा निकाल जाहीर झाल्यानंतर भरायचा आहे.\n६. भाग-१ ची माहिती भरताना आपलं नाव, पत्ता, संपर्क क्रमांक (शक्य असल्यास ई-मेल आयडी) याची योग्य माहिती भरावी.\n७. सदर फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर फॉर्म सेव्ह करून ठेवावा.\n८. फॉर्म सेव्ह झाल्यानंतर 'पेंडिंग स्टेटस' दाखवत असल्यास घाबरण्याची गरज नाही. आपण सादर केलेलं जातीचं प्रमाणपत्र, एक्स सर्व्हिसमेन प्रमाणपत्र याची शाळेकडून पडताळणी होताच ते शाळेकडूनच सबमिट केलं जाईल.\n० कला, विज्ञान, वाणिज्य तसेच एमसीव्हीसी अशा नियमित शाखांचे प्रवेश ऑनलाइन असतील तर होम सायन्स व नाइट कॉलेजांचे प्रवेश हे ऑफलाइन पद्धतीने होतील.\n० प्रत्येक कॉलेजमध्ये २०% इन-हाऊस कोटा तर ५% व्यवस्थापन कोटा म्हणून जागा राखीव असतात.\n० राज्य शिक्षण मंडळाशी संलग्नित कुठल्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेताना ते ऑनलाइन असणं गरजेचं असणार आहे. ऑफलाइन पद्धतीनं घेतलेले प्रवेश ग्राह्य धरले जाणार नाहीत. किंबहुना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना ऑफलाइन पद्धत अडचणीची ठरू शकते.\n० प्रवेश प्रक्रियांसाठी दिली जाणारी माहितीपुस्तिका काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. प्रवेशासंबंधी सर्व माहिती त्यामध्येच दिलेली असते.\n० कॉलेज कोड संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यामुळे आताच आपल्याला कुठलं कॉलेज हवं आहे ते शोधून त्या कोडसहित तयारीत राहावं. जेणेकरून प्रवेशप्रक्रियेच्या वेळी धावपळ होणार नाही.\nप्रवेशअर्ज भरताना कुठलीही चूक होणार नाही याकडे गांभीर्याने लक्ष द्या. कारण शिक्षण मंडळाकडून प्रवेशप्रक्रियेचं नीट नियोजन केलेलं असतं. परंतु काहीवेळा विद्यार्थी व पालक त्यांची चूक असूनही शिक्षण मंडळाकडे तक्रारी घेऊन येतात. त्याचसोबत विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण असल्यास त्यांना शिक्षण मंडळाकडून पूर्ण सहकार्य मिळेल.\n- राजेंद्र अहिरे, उपसंचालक, महाराष्ट्र शिक्षण मंडळ\nअकरावी प्रवेशप्रक्रियेत प्रत्येक वर्षी बदल करत ती विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा, श्रम वाचवणारी तसेच पारदर्शक करण्यात येत आहे. विद्यार्थी पालकांना प्रवेश प्रक्रियेबद्दल नेहमीच अनेक शंका असतात. कारण प्रक्रिया तीच असते फ���्त पालक व विद्यार्थी प्रत्येक वर्षी बदलत असतात.\n- प्रा. रमेश देशपांडे, प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक\nसंकलन : प्रथमेश राणे.\nमिळवा यशाचा मटा मार्ग बातम्या(competitive exams News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncompetitive exams News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nयशाचा मटा मार्ग याा सुपरहिट\nएमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा : ७\nएमपीएससी संयुक्त पूर्वपरीक्षा : ८\nयूपीएससी पूर्वपरीक्षा भारतीय राज्यघटना : III\nस्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण - शब्दविचार - १\nस्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण : २\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपीएसआय – एसटीआय – एएसओ पूर्वपरीक्षा चालू घडामोडी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/lifestyle/do-this-five-things-in-your-age-twenty/photoshow/65779769.cms", "date_download": "2019-02-24T00:07:44Z", "digest": "sha1:Q75TFLRL5OZMRXUDUUQLCCSR2RQ7H5KX", "length": 54353, "nlines": 398, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "​करिअरकडे लक्ष द्या - Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं ..\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा..\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना..\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत ..\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: ..\nपाक पुरस्कृत दहशतवादाबद्दल अफगाणि..\nart exhibition: जेजेत आधुनिक कलाव..\nआवडीच्या क्षेत्रात यशस्वी करिअर करायचं असेल, तर मनापासून झोकून दिलं पाहिजे. आवडीच शिक्षण मिळालं, की मग त्याच शिक्षणावर तुम्हाला कामही पाहिजे. कॉर्पोरेट जगात तुम्ही तुमचं नशीब आजमावू पाहताय. उच्चपदावर जाण्यासाठी नेहनत घेताय आणि डोक्यात स्टार्टअपची कल्प��ा आहे. ती कल्पना सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला दुप्पट मेहनत, वेळ आणि शक्ती हवी. म्हणून या सगळ्यात जोडीदाराला आणणं या कल्पनेला सध्यातरी पुर्णविराम द्या.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | वर्चुअल कीबोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुम���ी प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | वर्चुअल कीबोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nवयाच्या विशीत खऱ्या आयुष्याचा प्रवास सुरु झालेला असतो. स्वत: स्वत:चीच पडताळणी करत असतो. खर तर पुढचं आयुष्य कसं असेल हे सर्व याच वयात ठरतं. या वयात तुम्हाला जोडीदार आधीच सापडल्यास उत्तम; पण सध्या कुठल्याही गंभीर नात्याचा विचार करु नका.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन ���रताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nआवडीच्या क्षेत्रात यशस्वी करिअर करायचं असेल, तर मनापासून झोकून दिलं पाहिजे. आवडीच शिक्षण मिळालं, की मग त्याच शिक्षणावर तुम्हाला कामही पाहिजे. कॉर्पोरेट जगात तुम्ही तुमचं नशीब आजमावू पाहताय. उच्चपदावर जाण्यासाठी नेहनत घेताय आणि डोक्यात स्टार्टअपची कल्पना आहे. ती कल्पना सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला दुप्पट मेहनत, वेळ आणि शक्ती हवी. म्हणून या सगळ्यात जोडीदाराला आणणं या कल्पनेला सध्यातरी पुर्णविराम द्या.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आप��े धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n3/6स्वत:च करा स्वत:शी ओळख\nअसं म्हणतात, की दुसऱ्यांना ओळखण्याआधी स्वत:ला नीट ओळखायला शिकावं. तरुण वयात मनात अनेक विचार आणि स्वत:विषयी अनेक संभ्रम असतात. स्वत:विषयी बऱ्यात शंका असतील तर जोडीदारामध्ये तुम्ही काय वैशिष्ट्य शोधणार म्हणूनच नवं नातं सुरु ��रण्याआधी स्वत: सोबत वेळ घालवा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nलग्नाचं नातं आयुष्यभराचं असतं, म्हणून हा निर्णय अतिशय महत्वाचा मानला जातो. म्हणूनच कुठल्याही सिरिअस कमिटमेंटच्या आधी वेगवेगळ्या लोकांना भेटा. इतर लोकांची मतं आणि अनुभव लक्षात घ्या. लग्नाची घाई अगदी लहान वयात करु नका.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरू��� काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n5/6​स्वत:च्या भावना आणि गरजा ओळखा.\nकुणाच्या सिरिअस कमिटमेंट करण्याच्या आधी स्वत:च्या भावना आणि गरजा ओळखायला शिका. विशीतल्या वयात कोणताही व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्रिय असतो. तुम्ही तुमच्या मनाला आणि शरिराला योग्या प्रकारे समजू शकता. म्हणूनच एखाद्याशी बराच वेळ टिकतील असे संबंध दिसत नसतील तर वेळीच नात्याला पुर्णविरीम द्या. उगाच कोणत्याही व्यक्तीच्या भावनांशी खेळायचा संबंध तुम्हाला नाही.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह ��्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nईटी ग्लोबल बिझिनेस समिट 2019\nकुंडली 23 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/rohit-sharma-264-on-this-day-in-2014-highest-individual-score-in-odis/", "date_download": "2019-02-23T23:23:08Z", "digest": "sha1:CG44RS2RVJ47IVNXV66YCI6HNK4QBSET", "length": 8769, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रोहितच्या २६४ धावांच्या विश्वविक्रमी खेळीला ३ वर्ष पूर्ण", "raw_content": "\nरोहितच्या २६४ धावांच्या विश्वविक्रमी खेळीला ३ वर्ष पूर्ण\nरोहितच्या २६४ धावांच्या विश्वविक्रमी खेळीला ३ वर्ष पूर्ण\nतीन वर्षांपूर्वी याच दिवशी भारताचा हिटमॅन रोहित शर्माने वनडेत विक्रमी २६४ धावांची खेळी केली होती. त्याने कोलकत्तामधील ईडन गार्डनवर श्रीलंका विरुद्ध खेळताना ही खेळी केली होती. या खेळीने त्याने वनडेत वयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा वीरेंद्र सेहेवागचा विंडीज विरुद्ध खेळताना केलेल्या २१९ धावांचा विक्रम मोडला होता.\nया सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर रोहितने या निर्णयाचा फायदा घेत १७३ चेंडूत २६४ धावा फाटकावल्या होत्या. त्याच्या या विक्रमी खेळीत त्याने ३३ चौकार आणि ९ षटकार मारले होते. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने ५० षटकात ४०४ धावा केल्या होत्या.\nरोहितची ही खेळी अनेक अर्थांनी विक्रमी ठरली होती. त्याने वयक्तिक सर्वोच्च धावसंख्येबरोबरच एका डावात सर्वाधिक बाउंड्रीजचा वीरेंद्र सेहवागचा ३२ बाउंड्रीजचा विक्रमही मोडीत काढला होता. रोहितच्या या खेळीत ४२ बाउंड्रीज होत्या.\nत्याचबरोबर त्याने ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडूंचा सामना करण्याचाही विक्रम केला होता. त्याने या खेळीसाठी १७३ चेंडू खेळले होते. त्यातील पहिल्या १०० चेंडूत त्याने शतक साजरे केले होते, नंतरच्या १६४ धावा त्याने फक्त ७३ चेंडूत पूर्ण केल्या होत्या.\nतसेच या खेळीने तो वनडेत दोन द्विशतके करणारा पहिलाच खेळाडू बनला होता. या सामन्यात तो डावातील शेवटच्या चेंडूवर बाद झाला होता.\nया आधी रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २ नोव्हेंबर २०१३ ला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर त्याचे वनडेतील पहिले द्विशतक झळकावले होते.त्याने त्यावेळी २०९ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने १६ षटकार आणि १२ चौकार मारले होते. तेव्हा तो वनडेत द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर आणि सेहवागनंतरचा तिसरा खेळाडू बनला होता. हे द्विशतकही नोव्हेंबर महिन्यात केल्यामुळे रोहितसाठी हा महिना खास आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/waiting-for-a-repeat-of-sourav-gangulys-act-on-the-balcony-of-the-lords-groundlondonwhen-india-beat-england-2002-natwest-series-final-yo-says-kapoor-tweeple-trolled-him/", "date_download": "2019-02-23T23:00:30Z", "digest": "sha1:R3QN3SFTDBDL55X5XCT3JA6LCKC3A474", "length": 7004, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय महिला संघावरील त्या 'ट्विट'मुळे ऋषी कपूरवर ट्विटरकरांचा हल्लाबोल", "raw_content": "\nभारतीय महिला संघावरील त्या ‘ट्विट’मुळे ऋषी कपूरवर ट्विटरकरांचा हल्लाबोल\nभारतीय महिला संघावरील त्या ‘ट्विट’मुळे ऋषी कपूरवर ट्विटरकरांचा हल्लाबोल\nमहिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ यजमान इंग्लंड संघाकडून ९ धावांनी पराभूत झाला. सामना सुरु होण्यापूर्वी काही काळ बॉलीवूडमधील जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी भारतीय संघाला शुभेच्छा.\nपरंतु या ट्विट’मुळे मोठा वाद निर्माण झाला तसेच ऋषी कपूर यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले.\nआपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ऋषी कपूर यांनी काल शुभेच्छा देताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचे एक छायाचित्र प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी असे लिहिले आहे की, आज भारतीय महिला संघाकडून गांगुलीने केलेली कृती पुन्हा केली जाईल अशी मला अपेक्षा आहे. भारतीय संघाने २००२ साली नेटवेस्ट सिरीजमध्ये अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्यांनतर सौरवने केलेली कृती आठवतेय.\nत्यांनतर उद्भवलेल्या वादानंतर मी काहीच चुकीचं बोललो नाही असं स्पष्टीकरण दिल आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/455472", "date_download": "2019-02-23T23:28:01Z", "digest": "sha1:GMQLMTB7GJZXKAOHIU6FYLSBP7VETFST", "length": 5521, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विश्रांतीसाठी नादालची माघार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » विश्रांतीसाठी नादालची माघार\nवृत्तसंस्था/ द हेग, हॉलंड\nपुढील आठवडय़ात होणाऱया रॉटरडॅम एबीए ऍमरो टेनिस स्पर्धेतून स्पेनच्या राफेल नादालने माघार घेतली आहे. डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्याने ट्विटरवरून सांगितले.\nस्पर्धा आयोजकांनी नादालला या स्पर्धेत अग्रमानांकन दिले होते. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अंतिम फेरी गाठून सर्वांनाच त्याने चकित केले होते. पण पाच सेट्सच्या अंतिम लढतीत त्याला फेडररकडून पराभव पत्कराव��� लागल्याने त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मेलबोर्नमधील अनपेक्षित कामगिरीनंतर डॉक्टरांनी त्याला पुढील सामने खेळण्याआधी पुरेशा विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या स्पर्धेतून माघार घेतली असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. स्पर्धा संचालक रिचर्ड क्रायसेक यांनी नादालच्या जागी फेडरर किंवा अव्वल पाचपैकी एखादा खेळाडू मिळविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. गेल्या मंगळवारी वावरिंकानेही गुडघ्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे.\nधोनीचा अनुभव माझ्यासाठी सर्वार्थाने लाभदायक\nजडेजाऐवजी अक्षर पटेलचा भारतीय संघात समावेश\nआशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला आठ पदके\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/asia-cup.html", "date_download": "2019-02-23T22:48:03Z", "digest": "sha1:3IENX237OCNV7WGWZI5ERNK2LFMARH6A", "length": 8842, "nlines": 117, "source_domain": "zeenews.india.com", "title": "asia cup - Latest News on asia cup | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nभारतीय टीमच्या त्या निर्णयामुळे निवड समिती नाराज\nआशिया कपमध्ये भारतीय टीमनं घेतलेल्या निर्णयावरून निवड समिती चांगलीच नाराज झाल्याचं वृत्त आहे.\nआशिया कपमध्ये भारताविरुद्ध खेळलेल्या खेळाडूवर मॅच फिक्सिंगचे आरोप\nमॅच फिक्सिंगच्या आरोपाप्रकरणी आयसीसीनं ३ खेळाडूंचं निलंबन केलं आहे.\nअंडर-१९ आशिया कप : पाणी पुरी विकणारा यशस्वी 'मॅन ऑफ द टुर्नामेंट'\nकाही दिवसांपूर्वी गरिबी आणि संघर्षामुळे चर्चेत आलेल्या यशस्वी जायसवालनं स्वत:ला सिद्ध केलं आहे.\nअफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मैदानातच रडला\nआशिया कपमध्ये शुक्रवारी पाकि���्तान आणि अफगाणिस्तानमध्ये रोमहर्षक मॅच झाली.\nखेळाडूच नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही येत नाही इंग्रजी\nआशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेटनं पराभव केला.\nआशिया कप : भारतानं बांगलादेशला लोळवलं\nपाकिस्तानचा दारुण पराभव केल्यानंतर आता भारतीय टीमनं बांगलादेशलाही लोळवलं आहे.\nआशिया कप : रविंद्र जडेजाचं धडाक्यात पुनरागमन, बांगलादेश १७३ रनवर ऑल आऊट\nतब्बल वर्षभरानंतर भारतीय वनडे टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजानं शानदार कामगिरी केली आहे.\nकेदार जाधवच्या बॉलिंगवरून भाजप-काँग्रेस भिडले\nआशिया कप २०१८ मध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेटनं धुव्वा उडवला.\nआशिया कप : बांगलादेशची अर्धी टीम पॅव्हेलियनमध्ये, रवींद्र जडेजाचं जोरदार पुनरागमन\nआशिया कपच्या सुपर-४ मध्ये भारताचा मुकाबला बांगलादेशशी आहे.\n भारतीय खेळाडूनं तलवारीनं केक कापला\nआशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानवर ८ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.\nया खेळाडूला चौथ्या क्रमांकावर खेळवा, जहीर खानचा सल्ला\nभारताचा माजी फास्ट बॉलर जहीर खाननं भारतीय टीमला सल्ला दिला आहे.\nलाईव्ह कॉमेंट्रीवेळी दिनेश कार्तिक-फकर जमानवर भडकले सुनील गावसकर\nआशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेट राखून दणदणीत पराभव केला.\nआशिया कप : भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, 23 सप्टेंबरला पुन्हा सामना\nआशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानवर 8 विकेटनी दणदणीत विजय मिळवला आहे.\nआशिया कप: कितीही पाऊस पडला तरी थांबणार नाही मॅच, हे आहे 'खास' कारण\nदुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिटे स्टेडियममध्ये आशिया कपच्या मॅच खेळवण्यात येत आहेत.\nभारतीय बॉलिंगपुढे पाकिस्तानचं लोटांगण, 162 रनवर ऑल आऊट\nभारताविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या बॅट्समननी लोटांगण घातलं.\nआजचे राशिभविष्य | शनिवार | 23 फेब्रुवारी 2019\nपहिल्याच दिवशी 'टोटल धमाल' सिनेमाने कमवले एवढे कोटी\nPulwama Attacked : फुटीरतावादी नेता यासीन मलिकला अटक\nभारताने पाक सोबत खेळावं की नाही \nभुजबळ सध्या जामिनावर बाहेर, किती बोलावं याचा विचार करावा- मुख्यमंत्री\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत- ट्रम्प\nचंद्रकांत खैरे खासदार आहेत की चमत्कारी बाबा, अक्षरशः तारे तोडले \n'मॅजिक मिक्स'मुळे बेस्टचे ५ हजार कर्मचारी झाले तंबाखू मुक्त\nशिवसेनेचा ���वा नारा, आधी काश्मीर नंतर मंदिर\nवही-पुस्तकाप्रमाणे घडी घालता येणारा सॅमसंगचा गॅलेक्सी फोल्ड लॉन्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/4559", "date_download": "2019-02-23T23:33:32Z", "digest": "sha1:A6DWVSPDIBMJ6C5A4FAIIA54QWSZ5OJA", "length": 9241, "nlines": 146, "source_domain": "aisiakshare.com", "title": " व्यंगचित्रे | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचित्रश्रेय - राजेश घासकडवी\nसंकल्पना - राजेश घासकडवी आणि ३_१४ विक्षिप्त अदिती\nआवडली नाहीत असे नाही पण सुमार \nव्यंगचित्रांचा अर्थ कोणी समजावुन सांगितल्यास आवडेल\nया वरील दोन्ही व्यंगचित्रांचा अर्थ कोणा जाणकाराने उलगडुन सांगितल्यास आनंद होइल.\nकारण खालच्याचा अर्थ नक्कीच काही प्रमाणात कळला\nवरच्याचा अर्थ च कळला नाही नेमका काय आहे\nम्हणजे ते तस दाखवण्यातुन नेमकं काय म्हणायच आहे ते कोणी सांगीतल तर एक दाताच्या फटीत बराच वेळ अडकलेल्या कोथमीरी च्या काडी ला टुथपीक ने बाहेर काढल्यावर होतो तो आनंद अनुभवता येईल.\nपाव रोटी खायेंगे चायवालेको को....\nदोन्ही आवडली. दुसरे भेदकच\nदोन्ही आवडली (पहीलं नक्की कुठे फक्त ब्राह्मण पुरुष होते विचार करते आहे. शिवाय पुणेरी पगडीही दाखवलिये.).\nसटल रंगात सुंदर काढले आहेत. पहील्या चित्रातील सभामंडप, पगडी, पडदे देखणे आलेत. दुसर्‍या चित्रात देऊळ व देवळावरचा झेंडा\nमला वाटतं ते पेशवे असावेत. पेशवाई साठी ब्रम्हण पुरूषांना १००% आरक्षण.....\nपहिल्या व्यंगचित्रात तितका पंच नाही. दुसरं छान आहे.\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्या���े दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1943", "date_download": "2019-02-23T23:22:33Z", "digest": "sha1:VMXG3DYLRSK647OP2QT6ZJYVHYUHVRHK", "length": 10121, "nlines": 104, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news Efforts To Gain Sympathy From The Threat Letter Says Sharad Pawar | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसमविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार: शरद पवार\nसमविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार: शरद पवार\nसमविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार: शरद पवार\nसमविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार: शरद पवार\nसोमवार, 11 जून 2018\nपुणे : भारतीय जनता पार्टी विरोधात पर्याय उभा केला पाहिजे. मात्र, विरोधी पक्षनेते न निवडता पर्याय कसा देऊ शकाल, असा प्रश्‍न उपस्थित करून समविचारी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. त्यासाठी मी पुढाकार घेतला आहे, असे सूचक विधान करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली.\nपुणे : भारतीय जनता पार्टी विरोधात पर्याय उभा केला पाहिजे. मात्र, विरोधी पक्षनेते न निवडता पर्याय कसा देऊ शकाल, असा प्रश्‍न उपस्थित करून समविचारी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. त्यासाठी मी पुढाकार घेतला आहे, असे सूचक विधान करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिन आणि हल्लाबोल सभेच्या समारोपात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, चित्रा वाघ यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित होते. पवार यांनी भाषणात केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.\nपवार म्हणाले, \"\"माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीविरोधात कोणीही विरोधी पक्षनेता नव्हता, तरीही समविचारी पक्ष एकत्र आले आणि जनता पार्टीची सत्ता आणली. त्यामुळे देशात पर्याय देण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र येण्याची मानसिकता झाली आहे. राज्यांमध्ये वेगवेगळे पक्ष पर्याय ठरतात; पण त्यांना एकत्र आणले पाहिजे. तसे झाल्यास भाजपचा शंभर टक्के पराभव होईल. विविध पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद साधून त्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला आता सर्वांनी साथ द्यावी.''\nमशिनचा वापर करून त्यातून निवडणुका जिंकायचे हे भाजपचे सूत्र आहे. भाजप सोडून सर्व पक्षाच्या सहकाऱ्यांना विनंती आहे, आपण एकत्र येऊ निवडणूक आयोगाकडे जाऊ आणि इथून पुढे ईव्हीएमद्वारे मतदान नको, पारंपरिक पद्धतीनुसार मतदान घ्या, अशी मागणी करू पवार असे त्यांनी या वेळी सांगितले.\nया प्रसंगी मुंडे, पाटील, तटकरे, पटेल, अजित पवार यांचीही भाषणे झाली.\nकोरेगाव भीमा दंगलीशी ज्यांचा संबंध नाही, त्यांना पकडले\nकोरेगाव भीमामध्ये कोणी उद्योग केले हे सगळ्यांना ठाऊक आहे. मात्र, एल्गार परिषदेच्या आयोजनाच्या नावाखाली ज्यांचा काहीही संबंध नाही, त्यांना अटक केली आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे. आता तर धमकीचे पत्र आले असे जाहीर करून लोकांची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. मात्र, धमकीच्या पत्रात दम नाही, या शब्दांत पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.\n- राज्य सरकारकडून पन्नास टक्केदेखील कर्जमाफी झालेली नाही\n- नेपाळमध्ये जुन्या भारतीय चलनातील नोटा बदलून दिल्या जात आहेत\n- जनतेचा मूड भंडारा-गोंदियाच्या विजयामुळे दिसून येतोय\n- पालघरचा भाजपचा विजय खरा नाही, सर्व पक्षांच्या मतांची बेरीज केल्यास त्यांचा पराभवच\nभारत पुढाकार initiatives राष्ट्रवाद शरद पवार sharad pawar आग राजकारण politics वर्धा wardha जयंत पाटील jayant patil प्रफुल्ल पटेल prafulla patel धनंजय मुंडे dhanajay munde छगन भुजबळ chagan bhujbal अजित पवार सुप्रि���ा सुळे supriya sule दिलीप वळसे पाटील चित्रा वाघ chitra wagh emergency भाजप निवडणूक निवडणूक आयोग कोरेगाव भीमा koregaon bhima भंडारा-गोंदिया bhandara gondia गोंदिया\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Sakhya_Re_Ghayal_Mi", "date_download": "2019-02-23T22:45:12Z", "digest": "sha1:YZA7UVNS6GWEWK5JCSGDZ3W5F6WANC55", "length": 14511, "nlines": 61, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "सख्या रे घायाळ मी | Sakhya Re Ghayal Mi | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nसख्या रे घायाळ मी\nहा महाल कसला रानझाडी ही दाट\nअंधार रातिचा, कुठं दिसंना वाट\nकुण्या द्वाडानं घातला घाव\nसख्या रे, घायाळ मी हरिणी\nकाजळकाळी गर्द रात अन्‌ कंप कंप अंगात\nसळसळणार्‍या पानांनाही रातकिड्यांची साथ\nकुठं लपू मी, कशी लपू मी, गेले भांबावुनी\nगुपित उमटले चेहर्‍यावरती, भाव आगळे डोळ्यांत\nपाश गुंतले नियतीचे रे तुझ्या नि माझ्या भेटीत\nकुठं पळू मी, कशी पळू मी, गेले मी हरवुनी\nगीत - जगदीश खेबूडकर\nसंगीत - भास्कर चंदावरकर\nस्वराविष्कार - ∙ लता मंगेशकर\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nगीत प्रकार - चित्रगीत\nआगळा - अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण.\nजन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत आपणा सर्वाची सोबत करणारा एकच स्वर म्हणजे भारतरत्‍न लताबाईंचा अमृतस्वर.. अकोल्यातल्या अकोला इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीच्या चाळीतल्या अगदी बालपणातल्या स्मरणांमध्ये निमस्यांच्या पारुताईच्या लग्‍नात, त्यांच्या अंगणात उभारलेल्या मांडवाच्या कोपर्‍यात उंचावर बसवलेल्या कर्ण्यातून पहिल्यांदा ऐकलेला लताबाईंचा स्वर आणि गाणं होतं- 'राजा की आयेगी बारात.. रंगीली होगी रात.. मगन मी नाचुंगी..'\nतेव्हापासून आजपर्यंत कविवर्य सुरेश भटांच्या शब्दांत थोडा बदल करून-\n'तसे किती काटे रुतले आमुच्या गतीला\nतुझा सूर केवळ राही सदा सोबतीला..'\nअसा लताबाईंचा स्वर आपणा सार्‍यांच्या जगण्याला अमृतसंजीवन देत आलाय.\n१९७४ च्या सुमारास डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शन करीत असलेल्या 'सामना' या चित्रपटाच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रणाला उपस्थित राहायची संधी मिळाली. मुंबईत बांद्रा (पश्चिम) येथे असलेल्या मेहबूब स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रण व्हायचं होतं. संगीतकार भास्कर चंदावरकरांनी दोन गाण्यांचं ध्वनिमुद्रण करायचं योजलं होतं. चार तासांच्या शिफ्टमध्ये (प्रादेशिक) चित्रपटाची दोन गाणी करण्याची मराठी चित्रपटसृष्टीला मुभा होती. त्यानुसार 'या टोपीखाली दडलंय काय' आणि 'सख्या रे, घायाळ मी हरिणी..' या दोन गाण्यांचं ध्वनिमुद्रण करायला वाद्यवृंद संयोजक इनॉक डॅनियल्सजी त्यांच्या वाद्यवृंदासह सज्ज होते. प्रथम 'या टोपीखाली दडलंय काय' आणि 'सख्या रे, घायाळ मी हरिणी..' या दोन गाण्यांचं ध्वनिमुद्रण करायला वाद्यवृंद संयोजक इनॉक डॅनियल्सजी त्यांच्या वाद्यवृंदासह सज्ज होते. प्रथम 'या टोपीखाली दडलंय काय' या गाण्याचं ध्वनिमुद्रण सुरू झालं..\nमी पहिल्यांदाच चित्रपटाच्या गाण्याचं रेकॉर्डिग अनुभवत होतो..\nताज्या दमाचा पार्श्वगायक रवींद्र साठे, गायिका उषा मंगेशकर यांच्या गायनासह श्रेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागूही गाण्यात काही मजेदार संवाद म्हणणार होते.. आयत्या वेळी एक-एक शब्द (कोकिळा आणि कबूतर) म्हणायला चित्रपटाच्या दृश्यातल्या जमावातल्या कुणा दोघांकरिता अस्मादिक आणि दिग्दर्शक जब्बार पटेलही त्या ध्वनिमुद्रणात सहभागी झाले. गाण्याचा संगीतकारांना अपेक्षित असा अप्रतिम टेक झाला.\nपुढल्या गाण्याची तयारी सुरू झाली. 'सख्या रे, घायाळ मी हरिणी..' हे गाणं लताबाई गाणार होत्या. परंतु काही कारणानं कुठल्याशा हिंदी चित्रपटाच्या त्यांच्या गाण्याचं ध्वनिमुद्रण लांबल्यामुळे त्यांनी 'पायलट' (तात्पुरत्या) गायकाकडून गाण्याचं वाद्यवृंदासह ध्वनिमुद्रण करण्याची सूचना टेलिफोनद्वारा दिली. आयत्या वेळी मग अतिशय शीघ्र ग्रहणशक्ती असलेल्या पार्श्वगायक रवींद्र साठेला संगीतकार चंदावरकरांनी गाण्याची चाल शिकवली आणि रवींद्र साठेनं पहिलाच टेक ओके गायला.\nत्यानंतर काही दिवसांनी अखेरीस तो क्षण आला.. मेहबूब रेकॉर्डिग स्टुडिओच्या लोखंडी जिन्याच्या पायर्‍या चढून लताबाई ध्वनिमुद्रणाच्या दालनात प्रवेशल्या. त्या क्षणाला त्या गाण्याविषयी त्यांना काही म्हणजे काहीच ठाऊक नव्हतं.. सुहास्य मुद्रेनं सर्वानी केलेल्या स्वागताचा स्वीकार करत त्यांनी गाण्याचे शब्द स्वत:च्या अक्षरात कागदावर लिहून घेतले. आणि रवींद्र साठेनं गायलेलं गाणं त्या अत्यंत एकाग्रतेनं ऐकत गेल्या. ऐकत असतानाच त्या पुढ्यातल्या गाण्याच्या (कागदावरल्या) ओळींवर सांकेतिक खुणा ���रत गेल्या. गाणं संपलं. तसं म्हणाल्या, ''चला, टेक करूयात..'' मी पाहतच राहिलो..\nगाण्याच्या आरंभीच्या तालमुक्त चार ओळी ('हा महाल कसला.. रानझाडी ही दाट.. वगैरे) रवींद्रनं केवळ व्हायब्रोफोन आणि स्पॅनिश गिटार यांच्या सुट्या सुरांच्या लडींसह आणि गाणं वाजवणार्‍यांच्या (नार्वेकरसाहेब) व्हायोलिनच्या साथीनं गायल्या होत्या. रवींद्रचा आवाज वगळून केवळ व्हायब्रोफोन आणि स्पॅनिश गिटारच्या साथीनं त्या आता गाणार होत्या..\nसुरुवातीच्या तालविरहित मुक्त पद्धतीनं गायलेल्या-\n'हा महाल कसला.. रानझाडी ही दाट..\nअंधार रातीचा.. कुठं दिसंना वाट\nकुन्या द्वाडानं घातला घाव.. केली कशी करनी..\nसख्या रे.. सख्या रे..\nसख्या रे, घायाळ मी हरिणी..'\nयातल्या शेवटच्या ओळीतल्या 'घायाळ मी हरिणी..'च्या 'णी'वर ध्वनिमुद्रित तबल्याची सम अत्यंत स्वाभाविकपणे- म्हणजे जणू काही त्या क्षणी साथ करत असलेल्या तबल्याची सम यावी तशी आली आणि त्या पुढेपुढे गात राहिल्या. शब्दाशब्दांतला भाव.. दोन शब्दांमधल्या विरामात लपलेला भाव स्वरांकित करत, त्या गाण्याला संजीवन देत त्यांनी आपल्या परिसस्पर्शानं त्या गाण्याचं त्यांनी सोनं केलं..\nटेक संपल्यावर उपस्थित सर्व मंडळी भारावून गेली होती. कुठल्याशा तांत्रिक कारणास्तव ध्वनिमुद्रक टागोरसाहेबांनी लताबाईंना आणखी एक टेक देण्याची विनंती केली. आणि दुसरा टेकही त्या अगदी तंतोतंत पहिल्या टेकसारखाच (म्हणजे खरं तर त्याला हल्लीच्या कॉम्प्युटरच्या भाषेत 'कट-पेस्ट' म्हणता येईल) गाऊन गेल्या. हे.. हे सगळं अशक्य होतं.. अतर्क्य होतं. म्हणजे पंधरा मिनिटांपूर्वी काहीच माहिती नसलेलं गाणं कुणीतरी एका.. फक्त एकाच श्रवणात आत्मसात करून त्याच्यामध्ये आपल्या अलौकिक प्रतिभेनं प्राण फुंकून त्या गाण्याला हजारांनी, लाखांनी गुणून त्याला सर्वोत्कृष्टतेचा दर्जा प्राप्त करून देऊ शकतं- हे मी प्रथमच अनुभवत होतो. ध्वनिमुद्रक टागोरसाहेबांचं समाधान होताना त्या गायलेलं गाणं न ऐकताच (कारण गातानाच त्यांना माहीत होतं, की ते सर्वोत्तमच होणाराय) गाऊन गेल्या. हे.. हे सगळं अशक्य होतं.. अतर्क्य होतं. म्हणजे पंधरा मिनिटांपूर्वी काहीच माहिती नसलेलं गाणं कुणीतरी एका.. फक्त एकाच श्रवणात आत्मसात करून त्याच्यामध्ये आपल्या अलौकिक प्रतिभेनं प्राण फुंकून त्या गाण्याला हजारांनी, लाखांनी गुणून त्��ाला सर्वोत्कृष्टतेचा दर्जा प्राप्त करून देऊ शकतं- हे मी प्रथमच अनुभवत होतो. ध्वनिमुद्रक टागोरसाहेबांचं समाधान होताना त्या गायलेलं गाणं न ऐकताच (कारण गातानाच त्यांना माहीत होतं, की ते सर्वोत्तमच होणाराय) सर्वाचा निरोप घेऊन गेल्यासुद्धा..\nसौजन्य- दै. लोकसत्ता (५ मे, २०१३)\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://techmarathi.com/diwaliank2016/tag/marathi/", "date_download": "2019-02-23T23:08:33Z", "digest": "sha1:G6BLQ2KZRLWHFK3WDPOUSZFLJMANYE2O", "length": 96087, "nlines": 157, "source_domain": "techmarathi.com", "title": "marathi – दिवाळी अंक २०१६", "raw_content": "\nटेक्नॉलॉजीवर आधारीत मराठीतील पहिला ई-दिवाळी अंक\nइनोवेशन – नवीन दृष्टीकोन\nवेगवेगळे प्रकल्प राबवताना, product व उत्पादने विकसित करताना आपण इनोवेशन हा शब्द कित्येकदा वापरतो. सध्या राजकीय घोषणांचा मुलभूत भाग बनून राहिलेल्या व अती वापराने गुळगुळीत होत चाललेल्या या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचा कधी प्रयत्न होतो तर कधी होत नाही. देशाच्या अर्थ प्रणालीत इनोवेशन नक्कीच मोठी कामगिरी बजाऊ शकेल यात कुणालाच शंका नाही. एकीकडे मोठ मोठ्या घोषणा आहेत तर दुसरीकडे भारतातून एकही जागतिक दर्ज्याची product न तयार झाल्याची खंत आहे. अशा परिस्थितीत इनोवेशनच्या माध्यमातून ही खंत दूर करता येईल का येत्या दशकात इनोवेशनचा भारतीय औद्योगिक प्रगतीत काय रोल असेल येत्या दशकात इनोवेशनचा भारतीय औद्योगिक प्रगतीत काय रोल असेल अशासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. या लेखात आपण इनोवेशन म्हणजे काय अशासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. या लेखात आपण इनोवेशन म्हणजे काय व त्याचा उद्योजकतेमध्ये कसा समर्पक उपयोग करता येईल याचा मागोवा घेऊ या.\nइनोवेशन संदर्भात अनेक गैरसमज आहेत. कोठलीही गोष्ट वेगळ्या रीतीने करणे याला इनोवेशन समजणारे कित्येक लोक आढळतात. नाविन्य हा इनोवेशनचा आधारभूत भाग असला तरीही फक्त नाविन्य म्हणजे इनोवेशन नव्हे. नवीन संकल्पना अथवा idea जी उपयुक्त असेल तिला इनोवेशन म्हणता येईल. पण व्यापक चढाओढ – तांत्रिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर इनोवेशन या शब्दाचा अर्थही बदलत आहे. माझ्या “knowledge Ocean Strategy” पुस्तकात मी सांगितल्याप्रमाणे ‘संशोधक हा सोपे प्रोब्लेम्स अवघड पद्धतीने सोडवितो तर इनोवेटर हा अवघड प्रोब्लेम्स सोप्यारीतीने सोडवितो”\nजागतिक स्तरावर यशस्वी झालेल्या कंपन्या या सर्��साधारणपणे इनोवेशनच्या जोरावर राज्य करताना दिसतात. मग google असो वा apple, त्यांनी आपापल्या क्षेत्रात संशोधनांना प्रत्यक्षात उतरवले आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो की आपण खऱ्या अर्थाने इनोवेटर बनण्यासाठी काय करावे खऱ्या जागतिक दर्ज्याच्या व गेम चेजिंग उत्पादनांसाठी आपण काय करणे आवश्यक आहे खऱ्या जागतिक दर्ज्याच्या व गेम चेजिंग उत्पादनांसाठी आपण काय करणे आवश्यक आहे प्रश्न कठीण आहेत पण जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उत्तर शोधणे आवश्यक आहे. या संदर्भात आम्ही जवळ जवळ दोनशे इनोवेटीव कंपन्यांचा अभ्यास केला. अनेक इनोवेटरना भेटलो. त्यातून काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. प्रथमतः इनोवेटर हा खूप चांगला प्रोब्लेम सॉल्वर असावा लागतो. दुसरी महत्वाची बाब म्हणजे इनोवेशन हे साधेपणाचे दुसरे नाव आहे – सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इनोवेशनसाठी गरज असते मनाच्या मोकळेपणाची, विचारांच्या देवाणघेवाणीची व असोसिएशनची. इनोवेशन शिकवता येते. डॉ शिना आय्यंगार यांनी त्यांच्या “Art of Choosing” या पुस्तकात इनोवेशनचे व लर्निंग ची बरीच उदाहरणे दिली आहेत. जर सातत्याने प्रोब्लेम्स सोडवण्याचे शिक्षण – व नवीन मार्ग शोधण्याचे ट्रेनिंग दिले तर त्यांची इनोवेशन क्षमता विकसित होऊ शकेल. आज गरज आहे ती प्रत्येकात दडलेला इनोवेटर बाहेर आणण्याची, इनोवेशनच्या अनुषंगाने शिक्षण प्रणाली विकसित करण्याची.\nइनोवेशनसाठी आवश्यकता असते ती जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघण्याची – व तशी मानसिकता विकसित करण्याची. मनसूखभाई प्रजापती यांनी मातीपासून फ्रीज बनवला. सदर फ्रीजला वीज लागत नाही व हा फ्रीज कुठल्याही प्रकारे अनैसर्गिक उर्जा न वापरता आतील तापमान २० अंशाने कमी ठेवतो. पाणी व माती यांच्या गुणधर्मांचा वापर करून त्यांनी हा आविष्कार घडविला. मनी भौमिक यांनी LASIK चा शोध लावला. ज्यायोगे हजारो तरूण व तरुणींना चष्म्यापासून मुक्ती मिळू शकली. अशा प्रकारच्या अविष्कारांमुळे – व त्यांच्या उपयोगितेमुळे सामाजिक प्रश्न सोडविले जातात व आर्थिक उन्नतीही संभव होते. तळागाळाहतूनही इनोवेशनचे प्रयत्न होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर विशेष इनोवेशन ट्रेनिंगची गरज नाकारता येणार नाही.\nयुरोपातील वेगवेगळ्या विद्यापीठात बिसनेस लीडर्स करिता इनोवेशन वर्कशॉप घेत असताना एकाने मला विचारले – ” इनोवेश�� आचरणात आणण्यासाठी ठोस उपाय आहेत का” – माझे उत्तर एकच होते – “जगाकडे रोज उघड्या डोळ्यांनी बघा, परंपरांचे जोखड झुगारून द्या.” इनोवेशन ही एक सातत्याने करावयाची प्रोसेस आहे. आईनस्टाईनने म्हटल्याप्रमाणे आम्हाला विचार करण्याची पातळी बदलण्याची गरज आहे. शेवटी शिक्षणाचाही उद्देश तोच आहे. विचारांची पातळी बदलू शकणारे आधारभूत शिक्षण अन उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघायचे साहस आम्हा भारतातील प्रोफेशनल्सना इनोवेशनच्या मार्गावर घेऊन जाईल. मग इनोवेशन फक्त तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहणार नाही – ते समाजात असेल, शिक्षणात असेल, विचारात असेल व आचारात असेल. अस झाले तर प्रत्येक गल्लीत मनसूखभाई प्रजापती असतील, Lary Page सारखे आमचेही थेसीस नावोन्मेशशाली प्रोडक्ट्स मध्ये बदलू लागतील – So let us innovate for better world and better India. याचच पहिलं पाउल म्हणजे जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघू या\nडॉ पराग कुलकर्णी – PhD DSc\nआपला अभिप्राय, प्रश्न जरूर लिहा.\nसौर ऊर्जा व भारत : संधी व आव्हाने\nसन १८२१ च्या सुमारास विजेचा शोध लागला व युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली ,भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर खऱ्या अर्थाने औद्योगिक प्रगती सुरु झाली व विजेची गरज वाढू लागली. वाढत्या विजेची गरज भागवण्यासाठी भारतात मुबलक कोळसा उपलब्ध असल्याने , कोळशावर आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभे राहिले. २०१५ च्या आकडेवारी नुसार भारतातील एकूण वीज निर्मिती २८८ गीगाव्हॅट असून त्यापैकी २०० गीगावॅट ही औष्णिक वीज केंद्रातून केली जाते. ऊर्जेची बहुतांश गरज मुख्यत्वे (६९ % % ) कोळशावर आधारित जनित्रातून भागवली जाते.\nविजेची मागणी व गरज यात ११ % तफावत आहे .\nकोळशावर आधारित वीज निर्मितीत मोठ्या प्रमाणावर कार्बन, मिथेन, गंधक, प्रदूषण करणाऱ्या व आरोग्यास घातक वायूंचे उत्सर्जन होते. १ मेगावॉट वीज निर्मितीतून वर्षाला १०२२ टन कार्बन डाय ऑक्साइड हवेत सोडला जातो.\nकोळसा व खनिज तेल पासून तयार होणार्या विजेमुळे होणारे प्रदूषण, खनिज तेलावर चालणारी वाहने यामुळे होणारे प्रदूषण,हरित गृह वायूचे होणारे उत्सर्जन हा सर्व जगाला भेडसावणारा प्रश्न आहे.. १९८७ पासून ह्या उत्सर्जनाचे पृथ्वीवरील जीवन मान , शेती,निसर्ग चक्र यावर होणारे परिणाम या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रे होत आहेत. नुकतीच पॅरिसमध्ये झालेल्या परिषदेत पारित केलेल्या ठरावान���सार पृथ्वीचे तापमान १९९५ च्या तापमान पेक्षा १.५ डिग्री जास्त पर्यंत राखण्याचे आव्हान सर्व देशांपुढे आहे.\nयासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे . युरो ६ चे इंधन वापरात आणणे याबरोबर च अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवणे हे उपाय योजण्यात येत आहेत.\nकेंद्र सरकारने स्वच्छ ऊर्जा निर्मिती व पर्यावरण रक्षणाचे चे आव्हान पेलण्या साठी अपारंपरिक ऊर्जा निर्मिती चा महत्वाकांक्षी कार्यक्रम तयार केला आहे या द्वारे १७५ गिगावॉट इतकी ऊर्जा २०२२ पर्यंत तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे यापैकी १०० गिगावॉट वीज ही सौर ऊर्जेपासून बनवण्यात येणार आहे.\nआपल्या देशातील बहुतांश भागात ३०० दिवस प्रखर सूर्यप्रकाश असतो व या ऊर्जेचा वापर वीज तयार करण्यात येऊ शकतो.यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान व तंत्रज्ञान व मनुष्यबळही भारतात आहे.\nआज राज्य वीज मंडळे जमिनी वर उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पांशी वीज खरेदीचे करार करीत आहेत.राजस्थान ,तेलंगणा, आंध्र प्रदेश ही राज्ये यात अग्रेसर आहेत.\nसौर ऊर्जेचा वापर व त्यात जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने दोन योजना जाहीर केल्या आहेत.\n१)औद्योगिक, वाणिज्य रहिवासी आस्थापना , विद्यालये , महाविद्यालये ,च्या छतावर सौर वीज प्रकल्प बसवून निर्माण होणारी वीज ही आस्थापनेत च वापरली जाते. रविवार , सुट्टीच्या दिवसात निर्माण होणारी वीज , रोजच्या वापरातून शिल्लक राहणारी वीज ही आस्थापनेस वीज मंडळाला निर्यात करता येते. व आयात व निर्यात मधील फरकाएवढे बिल भरावे लागते.\nया पद्धतीस नेट मीटरिंग असे म्हणतात. सर्व राज्य वीज मंडळाने या पद्धती ला मान्यता दिली आहे.\n२) सर्व औद्योगिक व वाणिज्य आस्थापना ज्यांची विजेची मागणी १ मेगावॉट पेक्षा जास्त आहे त्यांना मुक्त प्रवेश योजनेअंतर्गत महामंडळाच्या विजेशिवाय खासगी वीज ही घेण्याची परवानगी आहे. या योजने अंतर्गत सौर उर्जा वीज प्रकल्पातून विजेची अंंशिक मागणी पूर्ण करता येते.\nभारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फळे व भाजीपाला पिकवणारा देश आहे.पण दर वर्षी अंदाजे १३,३०० कोटी रुपयाची फळे व भाजीपाला हा साठवणुकीची व्यवस्था नसल्याने सडतो व टाकून द्यावा लागतो.ग्रामीण भागात विजेचा दाब ,विजेचे वितरण व्यवस्था व्यवस्थित नसल्याने शीतगृहे उभारणे ग्रामीण भागात शक्य होत न��्हते. सरकार ने शीत गृहांची गरज लक्षात घेऊन सौर उर्जेवर आधारित शीत गृहाना २५ लाख रुपयापर्यंत अनुदान जाहीर केले आहे जेणे करून शीतगृहांची उभारणी जास्तीत जास्त होऊन ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेला चालना मिळावी\nऔद्योगिक आस्थापना, दूध प्रक्रिया प्रकल्प, सूत गिरणी,सामुदायिक भोजन गृहे ,देवालये , वसतिगृहे –जिथे जिथे उच्च तापमानाच्या पाण्याची वा वाफेची गरज असते तिथे लक्ष केंद्रित सौर उर्जा प्रकल्प हा फायदेशीर ठरतो. सध्या या प्रक्रिये साठी लाकूड, भट्टी तेलाचा व विजेचा वापर केला जातो.\nलक्ष केंद्रित सौरउर्जा प्रकल्पात अंतर्गोल तबकडीवर आरसे लावून सौर उर्जा एकाच जागी परावर्तीत केली जाते व त्यावर पाणी हव्या त्या तापमानाला गरम केले जाऊ शकते वा त्याची वाफ केली जाते.\nऔद्योगिक आस्थापनेमध्ये जेथे मोठे बॉयलर वापरात येतात , त्या ठिकाणी लक्ष केंद्रित सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात येतो.\n२०११ च्या जनगणनेनुसार देशातील खेड्यांमध्ये व दूरच्या पाड्यामध्ये योग्य दाबाच्या विजेची कमतरता आहे. दीनदयाळ ग्रामीण विद्युतीकरण योजनेअंतर्गत दुर्गम भागात वीज पोचवण्याचे काम वेगाने सुरु आहे तरीही काही खेडी इतकी दूर आहेत की तिथे वीज पोहोचेपर्यंत वहनातील गळतीमुळे विजेचा दाब कमी होवून शेतातील पंप जळणे , विद्युत जनित्र खराब होणे ,असे प्रकार घडतात. व अशा भागातील विद्युतीकरण वीज मंडळासाठी अव्यवहार्य ठरते.\nयावर स्थानिक छोटे सौर उर्जा प्रकल्प हा अतिशय व्यवहारी ठरतो.विजेची गळती, शेतकऱ्याचे होणारे पंपाचे नुकसान यातून टाळता येते .सौर ऊर्जेवर आधारित पंप शेतकऱ्याला वरदान ठरले आहेत.\nया भागात राहणाऱ्या नागरिकांनाही योग्य दाबाची वीज , रात्री अभ्यास करायला प्रकाश मिळतो व त्यांचे जीवनमान सुधारायला मदत होते. व देशाची वीज गळतीही कमी होते.\nदेशभरात सुरळीत २४ / ७ वीजपुरवठा होण्यासाठी दुर्गम भागात स्थानिक सौर उर्जा प्रकल्प हा देशाच्या वीज वितरणासाठी एक चांगला विकल्प आहे\nजिथे सुपीक व नगदी पिके घेणारी जमीन आहे व शेतीत २-३ पिके वर्षात घेतली जातात, अशा ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध होत नाही .जिथे मोठी धरणे व तलाव, सिंचनाचे कालवे आहेत ,अशा ठिकाणी पाण्यावर सौर उर्जा प्रकल्प उभारता येतात. यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यासही मदत होते\nसौर ऊर्जा प्रकल्पातून २०२२ पर्यंत १०० गीगाव्हॅट वीजनिर्मिती करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेच्या यशस्वितेत दोन मोठी आव्हाने आहेत.\n१)सध्या औद्योगिक व वाणिज्य वापरासाठी वीज वापरावर अधिभार लावून क्रॉस सबसिडी अंतर्गत निवासी व शेती साठी लागणाऱ्या विजेवर अनुदान देण्यात येते ..पण जर औद्योगिक व वाणिज्य ग्राहकांनी सौर ऊर्जेवरील वापर वाढवल्यास वीज मंडळा कडून घेण्यात येणाऱ्या विजेची मागणीत घट होईल.त्याचा परिणाम शेती व निवासी वीज ग्राहकांना देण्यात येणाऱ्या अनुदानावर होईल. त्याचा ताण वीज मंडळाच्या आर्थिक ताळेबंदावर येईल\nयासाठी निवासी व शेती वरील अनुदान टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा व त्यांचे वीज दर वीज निर्मिती, पारेषणाच्या खर्चाशी निगडित ठेवण्यात यावेत. ज्या योगे वीज मंडळाला तोटा सहन करावा लागणार नाही.\nयाशिवाय निवासी ग्राहकांना नेट मीटरिंग च्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास उत्तेजन देण्यात यावे.शेतातील सर्व पंप हे सौर ऊर्जेवर चालवण्यात यावे.\n२) देशाच्या ज्या भागात सूर्यप्रकाशाची तीव्रता, वर्षभरात मिळणारे प्रकाशमान दिवस ,मोठ्या प्रमाणावर सलग जागेची उपलब्धतता पाहून सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले जातात.\nसौर ऊर्जा प्रकल्प हे खासगी व्यावसायिक उभारत असले तरी तयार झालेली वीज वाहून नेणे, त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा जसे वाहिन्या, उप केंद्रे , अति उच्च दाबाची वीज केंद्रे, ,वीज देशाच्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वीज वाहिन्या ही कामे अजून राज्य वीज मंडळे, व केंद्र सरकार च्या अखत्यारीतील संस्थांच्या कडे आहेत. यात खासगी संस्थांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे. बहुतेक सर्व राज्य वीज मंडळे अनुदान, वीज गळती, चोरी यामुळे तोट्यात आहेत , त्यांना सक्षम करणे , वीज चोरी,वीज गळती कमी करणे , यासाठी कठोर उपाय योजना व राजकीय इच्छा शक्ती ची गरज आहे.\nकेंद्र सरकार ने उदय (उज्वल डीस्कोम अशुरन्स योजना ) या नावाने एक योजना सर्व राज्य मंडळासाठी सुरु केली आहे. ७ राज्ये आतापर्यंत यात सहभागी झाली आहेत.\nया योजनेचे परिणामी राज्य वीज मंडळे पुढील ३ –४ वर्षात तोट्यातून बाहेर यायला मदत होईल.त्या शिवाय , सौर ऊर्जा प्रकल्पधारकांना वीज वाहिन्या, उप केंद्रे ‘बांधा, वापरा , हस्तांतर ‘ या योजनेखाली बांधावयास उत्तेजन द्यावयास हवे\nसौर ऊ���्जा प्रकल्पापासून मिळणारी वीज फक्त दिवसाचे काही तासच मिळते ,व ती साठवून ठेवता येत नाही. ती लगेच वापरावी लागते.\nनिवासी आस्थापना, छोटी इस्पितळे, व कार्यालये यात छोट्या प्रमाणावर काही तासांसाठी सौर उर्जेवर बॅटरी चार्ज करता येते व ती साठवलेली वीज रात्री वापरता येते.पण हे अतिशय खर्चिक आहे. बॅटरीचे आयुष्य ४–५ वर्षेच आहे. वीज साठवणीचे उच्च तंत्रज्ञान अजून उपलब्ध नाही. यावर संशोधन व त्याचा सक्षम वापर होणे गरजेचे आहे.\nकेंद्र व राज्य सरकारने गेल्या ६ महिन्यात सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.\nआता गरज आहे नागरिकांनी जागृत होऊन पर्यावरण पूरक ऊर्जेचा वापर वाढवून डीझेल वर चालणाऱ्या जनित्राचा वापर थांबवण्याची. पृथ्वी सुजलाम् सुफलाम् होण्यासाठी आपण नागरिकही खारीचा वाटा उचलू शकतो.\nआपला अभिप्राय, प्रश्न जरूर लिहा.\nकाही दिवसांपुर्वी मी changelog podcast वर डाॅक्टर कोरी डाॅक्टरोव हयांची मुलाखत एेकली.\nमुलाखत open source software चा इतिहास आणि भविष्य ह्याबद्दल आहे.\nत्या पैकी दोन गोष्टींविषयी मी टेक मराठीच्या वाचकांना माहिती करून देऊ इच्छीतो.\nकोरी डाॅक्टरोव हे विज्ञानकथा लेखक आहेत. त्याशिवाय ते Electronic Frontier Foundation (EFF) च्या युरोप विभागाचे माजी संचालक होते (ते अजूनही EFF चे काम करतात) “DRM अर्थात Digital Rights Management ला संपवणे” हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे, असे ते ह्या मुलाखतीत म्हणतात.\nप्रथम आपण DRM काय आहे ते समजावून घेऊ. DRM चा वापर करून, उत्पादक तुम्ही विकत घेतलेल्या वस्तूच्या वापरावर निर्बंध घालू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही विकत घेतलेली गाण्याची CD तुम्ही इतरांना नक्कल (copy) करून देऊ शकत नाही कारण त्यामुळे एका CDची विक्री कमी होऊन उत्पादकाचे नुकसान होते (अशी मूळ कल्पना होती). मूळ कल्पना piracy ला आळा घालणे अशी होती, परंतु त्याचा गैरवापर होऊ लागला\nDRM च्या (गैर)वापराचे एक उदाहरण म्हणजे, काही वर्षांपूर्वी Amazon ने वाचकांनी विकत घेतलेली Animal Farm आणी Nineteen Eighty Four ही e-books त्यांच्या kindle devices वरून वाचकांच्या परवानगी शिवाय काढून टाकली. जरी Amazon ने वाचकांना त्याचे पैसे परत केले असले (refund) तरी e-books वाचकांच्या परवानगी शिवाय काढून टाकणे हे कित्येकांना आवडले नाही.\nDRM चा गैरवापर निर्मात्यावरसुद्धा कसा उलटू शकतो ह्याचे छान उदाहरण डाॅक्टर डाॅक्टरोव सांगतात.\nविसिकॅल्क हा जगातील सर्वप्रथम spreadsheet प्रोग्रॅम (Excel आणि Lotus च्��ाही आधी) त्या काळी जरी DRM ही संकल्पना त्या नावाने नसली तरी, विसिकॅल्क मधे एक प्रकारचे DRM अस्तिवात होते – जेंव्हा कधी विसिकॅल्क प्रोग्रॅम वापरला जाई, floppy disk वरचा विशिष्ट (मुद्दाम निर्माण केलेला) बिघाड शोधला जाई – जर असा बिघाड सापडला नाही तर spreadsheet उघडता येत नसे. पुढे floppy disks चा वापर कमी/बंद झाला तेंव्हा विसिकॅल्कच्या निर्मात्याला त्याच्या स्वत:च्या जुन्या spreadsheets उघडता येईनात 🙂 .\nह्यावर डाॅक्टर डाॅक्टरोव दोन तत्व सुचवतात. DRM कायदेशीर बाब असल्यामुळे ह्या दोन तत्वांना कायदेशीर मान्यता मिळायला हवी. प्रसारमाध्यमातून ह्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव्यात असा त्यांचा प्रयत्न आहे\nएक : नवीन तंत्रज्ञान निर्माण करताना त्यात अशा सुचना असाव्यात जेणेकरून जेंव्हा तंत्रज्ञान/संगणकाला मालक (owner) आणि आंतरजालावरून (remote party) परस्पर विरोधी सूचना मिळतील, तेंव्हा १००% वेळा मालकाची सूचना पाळली जावी.\nहे तत्व राबवले गेले तर Amazon सारख्या कंपन्यांना ग्राहकांनी विकत घेतलेली e-books परस्पर काढून टाकता येणार नाहीत, John Deere tractor ने जमा केलेली माहिती शेतकरी स्वत:ला हवी तशी वापरू शकेल.\nदोन : तंत्रज्ञानाच्या सुरक्षेबाबत माहिती जाहीर करण्याला कायदेशीर मान्यता असावी.\nह्याचा संबंध DRM मोडण्याचा प्रयत्न करण्याशी आहे (निदान अमेरिकेत तरी) कुठल्याही कारणासाठी DRM मोडणे हा गुन्हा असल्यामुळे security research ह्या कारणास्तवसुद्धा DRM ला हात लावता येत नाही. हे तत्व राबवले गेले तर hackers, security loop holes कायदेशीररीत्या जाहीर करू शकतील.\nDRM हे कायद्याचे शस्त्र असल्यामुळे त्याला संपवण्यासाठी आपल्याला अधिक चांगले कायद्याचे ज्ञान हवे. हा मुद्दा समजण्यासाठी एक उदाहरण बघूया.\nतुम्ही विकत घेतलेल्या वस्तूवर तुमचा पूर्ण हक्क असला पाहिजे (तत्व १) हा अगदी कॉमन सेन्स आहे. आजकाल आपण CDs च्या ऐवजी MP3 format मधे गाणी ऐकतो, तेंव्हा DRM अबाधित ठेवण्यासाठी MP3 आपल्याला विकण्या (Sale) ऐवजी “वापरायचा हक्क” (License) स्वरूपात देण्यात येतात, कायदेशीररीत्या “मालकी हक्क” विकणाऱ्याकडेच राहतो. त्यामुळे तत्व १ लागू होऊ शकत नाही.\nपरंतु डाॅक्टर डाॅक्टरोव मते जर कायदेशीर केस झाली तर हा मुद्दा टिकणार नाही, कारण जेंव्हा music company कलाकारांशी करार करते, त्या नुसार जर गाणे कलाकाराचे गाणे विकले गेले तर त्यांना revenue च्या सात टक्के मानधन मिळते , पण जर गाणे License केले गेले तर revenue च्या पन्नास टक्के मानधन मिळते. त्यामुळे itunes सारख्या कंपन्या त्यांच्या हिशेबात हा व्यवहार विक्री असाच दाखवतात.\nमात्र DRM ला संपवण्याची लढाई इतकी सोपी असणार नाही कारण W3C ने HTML5 मध्ये Encrypted Media Extension ह्या नाव खाली DRM ला कायदेशीर मान्यता देण्याचे ठरवले आहे.\nDRM च्या विरोधात तुम्ही काय करू शकता \nजर तुम्ही वकील असतात तर अर्थात बरंच काही 🙂\nजर techie असाल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचवा (जन जागृती)\nयाचसाठी हा लेखाचा प्रपंच\nकोरी डाॅक्टरोव ह्यांच्या बद्दल अधिक माहिती साठी : https://en.wikipedia.org/wiki/Cory_Doctorow\nहा लेख ज्यावर आधारित आहे, ती कोरी डाॅक्टरोव ह्यांची मूळ मुलाखत : https://changelog.com/podcast/221\nआपला अभिप्राय, प्रश्न जरूर लिहा.\nसमाजाच्या पुढाकारानेच होईल समुचित कृषी तंत्रज्ञान प्रसार\nसुनील शिंदे, जालना जिल्ह्यातील आजचा प्रगतीशील शेतकरी. पण काही वर्षांपूर्वी ही परिस्थिती नव्हती. साधारण छोट्या शेतकऱ्यांची जी स्थिती असते तशीच होती. त्यातच एकदा बैल जोडीतील एक बैल अचानक गेला. शेतीची कामे कशी करायची हा प्रश्न समोर उभा होता. दोन बैलांनी सगळी काम करायची पारंपारिक सवय. त्यामुळे प्रश्न फक्त तांत्रिक नव्हता; तो सवयीचा पण होता. पण परिस्थितीशी सामना करणाऱ्या या तरुणाने यातून मार्ग काढला. त्याने एक बैलाने चालणारे वखर बनविले. वखर हे शेतीतील कामाना उपयुक्त अवजार आहे. हे सगळं बनवलं त्याच्या कडील भंगार सामानातून. खरंच गरज ही शोधाची जननी असते. त्यामुळे त्याचाच नाही तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा फायदा झाला. एक बैल असलेले शेतकरीपण अशा यंत्राचा वाप करून वेळेत शेतीची कामे करू लागले. सुनिलनी पुढे अशी २०हून जास्त यंत्रे बनविली.\n२०१३ साली टेक फोर सेवा या सेवा कार्यासाठी तंत्रज्ञानाचा वापरासंबंधी कॉन्फरन्ससाठी योजक ने अशा जमिनी वरील शास्त्रज्ञांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. आणि काय आश्चर्य महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अशी नररत्ने मिळाली. स्वतः च्या अडचणीवर मात करण्यासाठी प्रयोग करीत, साध्या साध्या गोष्टीतून त्यांनी अवजारे बनविली. बाबाराव जाधवांचे सऱ्या पाडण्याचे अवजार, लक्ष्मण दळवींचे भात लावणी यंत्र, अनिल पटेलांचे मोटार सायकल वरील फवारणी यंत्र, रवींद्र खर्डे यांचे ज्वारी पेरणी यंत्र अशी बरीच यंत्रे होती. असे ४० हून अधिक जण मिळाले. अजूनही असतील. आमचे प्रयत्न कमी पडले. हे सगळे शास्त्रज्ञ आपापल्या परीने, उपलब्ध साहित्यात खऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.\nअसेच एक ७० वर्षाचे तरुण आहेत दादा वाडेकर. ठाणे जिल्ह्यातील वाडा या गावी हे रहातात. यांनी आत्तापर्यंत ४० हून अधिक अशी यंत्रे बनविली आहेत. अशा१६ यंत्रांचे एक किट यांनी बनविले आहे जे शेतातील बहुतेक कामे करील.\nही सगळी यंत्रे हातांनी चालवायची आहेत. यात काही विळे वगैरे सारख्या गोष्टी तर खास डावखुऱ्या लोकांसाठी बनविली आहेत.\nभारतातील शेती संबंधी तंत्रज्ञान हे एका विशिष्ट व्यवस्थेतून बाहेर येते. याची एक व्यवस्था सरकारने बसविली आहे. पण या व्यवस्थेत अशा जमिनी वरील शास्त्रज्ञाना फार स्थान नाही. असलेच तर यांनी आपली यंत्रे या व्यवस्थेकडून तपासून घ्यावी इतकेच. खरंतर या व्यवस्थेने अशी यंत्र बनवून शेतकऱ्या पर्यंत पोहोचवली पाहिजेत. यंत्रणा काही प्रमाणात अशा यंत्रांचे, अवजारांचे संशोधन करण्या पर्यंतच काम करते. वानगीसाठी मका सोलणी यंत्राचे उदाहरण घेऊ. सगळ्या जनजाती क्षेत्रात मका हे मुख्य पिक आहे. मका सोलून त्याचे दाणे काढणे हे एक मोठे काम महिलांचे असते. हि सोलणी करताना महिलांचे हात रक्ताळून जातात. घरात एक मक्याचे कणीस सोलणे आणि एकरभर शेतातील हजारो कणसे हाताने सोलणे यात फरक आहे. त्यामुळे हाताने सोलायचे मका सोलणी यंत्र हे या महिलांसाठी वरदानच आहे. असे यंत्राचे संशोधन झाले आहे. थोड्या प्रमाणात उपलब्ध आहेत पण संशोधन केंद्रात. गावागावातील ज्या कृषी सेवा केंद्रावर शेतकरी अवलंबून आहेत तिथे मात्र हे मिळत नाही. हे एक उदाहरण आहे. यासंबंधी वेगवेगळे प्रश्न आहेत. संशोधन व्यवस्थेचे आहेत, ज्याला बिझिनेस मोडेल म्हणतात त्याचे आहेत, शासन नीती व तिची प्रत्यक्ष अंमलबजावणीचेही आहेत. हे सगळे सोडवून काम करायचे म्हटले तर पुढचा जन्मच उजाडेल.\nशेतकऱ्यांना माफक गुंतवणुकीत यंत्रे मिळावीत यासाठी सरकार एक मोठे मिशन चालवते. एका यंत्र-बँक ला १० लाख रू पर्यंत अनुदान मिळते. पण त्यात यंत्रे कसली मिळतात बहुतांश ट्रॅक्टर चलित. याचा छोट्या आणि जनजाती भागातील शेतकऱ्यांना काही उपयोग नाही. म्हणायला आज दूरदूर ट्रक्टर पोहोचलाय पण त्याचा शेतीत किती उपयोग होतो हा प्रश्नच आहे.\nमग शेतीतले हे प्रश्न सोडवणार कसे कारण यांचा कोणी वाली नाहीये. पण काही जण प्रयत्नरत आहेत. टा��ा सामाजिक विज्ञान संस्थेतला एक तरुण सामाजिक उद्योजक नवापूर तालुक्यात छोट्या शेतकऱ्यांना उपयोगी पडणाऱ्या यंत्रांसाठीचे बिझिनेस मॉडेल तयार करतो आहे. यासाठी त्याने स्थानिक मुख्य जी पिके आहेत भात व डाळी यासाठीची रचना व प्रयोग सुरु केले आहेत. डिजिटल ग्रीन सारखा इंटरनेट आधारित शिक्षण प्रकल्प यंत्रांचे व्हिडीओ प्रसारित करीत आहेत. कृषी विज्ञान केंद्रे त्याच्या परीने प्रयत्न करीत आहेत. पण ते पुरेसे नाहीत.\nहीच परिस्थिती गाव पातळीवरील प्रक्रिया उद्योगाची आहे. प्रक्रिया उद्योग उभारले गेले पाहिजेत अशी चर्चा सगळीकडे होते. पण चर्चा करताना मॉडेल समोर मेगा फूड पार्क चे असते. मोठ्या प्रकल्पांच्या काही अंगभूत मर्यादा असतात. भारतासारख्या बहुविध देशात त्या अजूनच प्रकर्षाने जाणवतात. पण आपल्याला मोठ्याच एवढ आकर्षण आहे कि छोट काही पटतच नाही. हेच बघा ना. भात हे आपलं एक मुख्य पीक आहे. पण भात पिकवणाऱ्या भागात (पंजाब व आजूबाजूचे सोडून) साधारण १० किमी ते ४५ किमी एवढ्या दूर भात गिरण्या आहेत. गावागावात जे हलर आहेत त्यामध्ये एवढी तूट होते कि त्या पेक्षा दूर गेलेलं बर. पण यात होत काय वेळ, श्रम व मुख्यतः अन्नाची पोषकता सगळं घालवून बसतो. त्यासाठी सध्या काही परदेशी व देशी भात गिरण्या मिळतात. पण यांना आपल्या संशोधन व्यवस्थेची मान्यता नाही. नंदुरबार मधील खांडबारा परिसरात अशा ८-१० गिरण्या उत्तम रीतीने चालत आहेत. महिला बचत गट व जनजाती तरुणांनी यातून घराला रोजगार दिला आहे. त्याच जोडीला आपल्या गावातील प्रत्येकी ८०-१०० महिलांचे श्रम कमी केले, तांदूळ साठविण्या ऐवजी सालाच साठविता येऊ लागली. यातून गावाचा पैसा गावातच राहिला. उरलेला वेळ इतर कामात महिला देऊ लागल्या. या गिरण्या त्यांनी समाजाने दिलेल्या आर्थिक मदतीवर घेतल्या आहेत. ते पैसे परत फेडण्यास पण त्यांनी सुरुवात केळी आहे. यामुळे जनजाती भागात कर्ज फेडत नाहीत हा भ्रम दूर होण्यास पण मदत मिळते आहे. पण उद्या अर्थ पुरवठा करणाऱ्या व्यवस्थेला हे दाखवून कर्ज द्या म्हटलं तर मशिनच्या व्यवस्था मान्यतेचा मुद्दा पुढे येईल म्हणजे येरे माझ्या मागल्या.\nत्यामुळे हे प्रश्न सोडविण्यासाठी समाजालाच पुढे यावे लागेल. अशा जमिनीवरील शास्त्रज्ञाना मदत करण्यासाठी समाजाच्या मदतीने चालणारी डिझाईन केंद्रे बनवायला हवी. यातील ज्यांना संशोधनापुढे जाऊन व्यवसाय करायचा आहे त्यांना त्या संबंधी मार्गदर्शन व आर्थिक मदत देण्याची व्यवस्था करायला हवी. कृषी प्रक्रिये साठी तरुणांना मदत करणारी व्यवस्था निर्माण करायला हवी. प्रचलित व्यवस्थेला तोड देण्यासाठी व तीच वापर करण्यासाठी या नव उद्योजकांना उभ करण हे या व्यवस्थेच मोठ काम असेल. आज ग्रामीण, जनजाती समाजातील तरुण शहरातील व्यवस्थेतील प्रश्न बघून गावमध्ये राहण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला साथ हवी आहे समाजाची. ती जितकी मिळेल तितका गाव-शहरातील भेद कमी होत जाईल.\nआपला अभिप्राय, प्रश्न जरूर लिहा.\nAuthor adminPosted on October 29, 2016 October 29, 2016 Tags Argiculture, marathi, technology, कृषी तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान10 Comments on समाजाच्या पुढाकारानेच होईल समुचित कृषी तंत्रज्ञान प्रसार\nसंगणन क्षमता: काल, आज आणि उद्या\nपरवा सकाळचीच गोष्ट – आमचा जुना मित्र गौतम ऊर्फ ‘गौत्या’ फोनवर तणतणत होता, “मुलगा काही गेम्स घरच्या कॉम्प्युटरवर खेळत होता, त्या नीट चालत नव्हत्या. त्याला म्हणे अजून जास्त मेमरी लागणार होती. म्हणून नुकतीच घरच्या PCची मेमरी वाढवून घेतली. आधीची ४ जीबी रॅम होती, ती आता ८ जीबी करून घेतली. तरी ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मात्र ४ जीबीच दाखवतंय आणि गेम्ससुद्धा तशाच रटाळपणे चालतायत आणि गेम्ससुद्धा तशाच रटाळपणे चालतायत काय बोगस माल विकतात आजकाल लेकाचे…” वगैरे वगैरे लाखोली वाहायला लागला. हा गौतम ऊर्फ गौत्या एका कॉलेजात मास्तरकी करतो. कम्प्युटरचा वापर तसा अगदी अलिकडेच काही वर्षांपूर्वी करायला लागलेला, तंत्रज्ञानाचा फारसा परिचय नसलेला, पण ते वापरायची हौस मात्र अतिशय दांडगी असलेला, असा आमचा फार प्रेमळ मित्र काय बोगस माल विकतात आजकाल लेकाचे…” वगैरे वगैरे लाखोली वाहायला लागला. हा गौतम ऊर्फ गौत्या एका कॉलेजात मास्तरकी करतो. कम्प्युटरचा वापर तसा अगदी अलिकडेच काही वर्षांपूर्वी करायला लागलेला, तंत्रज्ञानाचा फारसा परिचय नसलेला, पण ते वापरायची हौस मात्र अतिशय दांडगी असलेला, असा आमचा फार प्रेमळ मित्र साधारणपणे घोटाळा काय झालेला असू शकतो, त्याचा अंदाज घेऊन त्याला विचारले, “काय रे, तुझी ऑपरेटिंग सिस्टीम कुठली आहे साधारणपणे घोटाळा काय झालेला असू शकतो, त्याचा अंदाज घेऊन त्याला विचारले, “काय रे, तुझी ऑपरेटिंग सिस्टीम कुठली आहे आणि किती बिट्सची आहे आणि किती बिट्सची आहे\n“विंडोज आहे… आणि किती बिट्सची म्हणजे\nआता मात्र घोटाळा काय झालेला होता, त्याची खात्रीच पटली त्याला म्हटले, “अरे माठ्या, तुला तुझी ऑपरेटिंग सिस्टीम किती बिट्सची आहे ते माहित नाही, आणि मग PCची मेमरी तू कुठल्या आधारावर वाढवायला गेलास त्याला म्हटले, “अरे माठ्या, तुला तुझी ऑपरेटिंग सिस्टीम किती बिट्सची आहे ते माहित नाही, आणि मग PCची मेमरी तू कुठल्या आधारावर वाढवायला गेलास\nआता मात्र तो बुचकळ्यात पडलेला वाटला. म्हणाला, “कुठल्या आधारावर म्हणजे माझ्या PCच्या मदर बोर्डचे मॅन्युअल वाचले ना. त्यात धडधडीत छापलंय की… ‘Supports upto 32GB RAM’ म्हणून. मग निदान ८ जीबी मेमरी तर त्यात चाललीच पाहिजे ना…”\nखरं तर काय चुकीचं होतं गौत्याचं बिचारा जेवढं समजत होता, त्यानुसार बरोबरच तर बोलत होता की\nपण मंडळी, आजकाल आपलं साधारणपणे असंच होतं हे संगणकाचं तंत्रज्ञान आजकाल आपण सगळीकडेच लागतं म्हणून सर्रास वापरतो, पण त्याची पुरती माहिती करून घेत नाही हे संगणकाचं तंत्रज्ञान आजकाल आपण सगळीकडेच लागतं म्हणून सर्रास वापरतो, पण त्याची पुरती माहिती करून घेत नाही गौत्याची नेमकी अडचण त्यावेळीच लक्षात आली. त्याला आपली ऑपरेटिंग सिस्टीम किती बिट्सची आहे, ते कसं आणि कुठून समजून घ्यायचं, ते सांगितलं. तर लगेच १५ मिनिटातच पुन्हा त्याचा फोन… “अरे खरंच रे गौत्याची नेमकी अडचण त्यावेळीच लक्षात आली. त्याला आपली ऑपरेटिंग सिस्टीम किती बिट्सची आहे, ते कसं आणि कुठून समजून घ्यायचं, ते सांगितलं. तर लगेच १५ मिनिटातच पुन्हा त्याचा फोन… “अरे खरंच रे माझी ऑपरेटिंग सिस्टीम ३२ बिट्सची आहे… आता माझी ऑपरेटिंग सिस्टीम ३२ बिट्सची आहे… आता ती पूर्ण बदलून ६४ बिट्सची टाकून घ्यावी लागेल का ती पूर्ण बदलून ६४ बिट्सची टाकून घ्यावी लागेल का\nम्हटलं चला, जरा खेचूया याची… त्याला म्हटलं, “छे:, कशाला त्याच विंडोजवर ३२ बिट्सची विंडोज अजून एकदा टाकून घे… झाली तुझी ऑपरेटिंग सिस्टीम ६४ बिट्सची… खी: खी: खी:…”\nतर चिडला ना लगेच जोक कळाला वाटतं… म्हणाला, “अरे तुझे हे ‘आलिया भट्ट’ छाप विनोद मला नको ऐकवूस. मी आता काय करू ते सांग. तू म्हणत होतास त्यानुसार ६४ बिट्स विंडोज तर टाकून घ्यायला लागेलच असं दिसतंय, ते मी करून घेईनच. पण हे बिट्सचं झेंगट मुळात काय असतंय, ते तरी नीट समजावून सांग.”\nमग ही संधी न दवडता त्याला लगेच फर्मावलं, ��संध्याकाळी घरी येतो. वहिनींना म्हणाव कॉफीबरोबर मागच्या वेळेसारखी शंकरपाळी असली तरी चालेल\nसंध्याकाळी हातात गरमागरम कॉफीचा कप, समोर शंकरपाळ्यांची डिश आणि शेजारी ‘ती कॉफी कधी एकदाची संपतेय आणि कधी एकदाचा हा बोलायला तोंड उघडतोय’, अशा आविर्भावात बसलेला गौत्या… आणि मग झाले एकदाचे आमचे प्रवचन सुरू…\n“गौत्या, आपल्या कम्प्युटरमध्ये सगळे किचकट, गणिती, प्रचंड क्लिष्ट असे काम करणारा जो मुख्य घटक असतो ना, त्याला ‘प्रोसेसर’ म्हणतात. मुख्य घटक कसला, कॉम्प्युटरच्या युगातला साक्षात् देवच रे तो आपण त्याला ‘प्रोसेश्वर’ असेही म्हणू शकतो आपण त्याला ‘प्रोसेश्वर’ असेही म्हणू शकतो पण तो काही एकटाच मनानं काम नाही करू शकत, तर आपल्याला हवी तशी कामे त्याच्याकडून करून घेणारी काहीतरी प्रणाली त्यासोबत असावी लागते. ती झाली त्याची ‘ऑपरेटिंग सिस्टीम’. तुला त्या कॉम्प्युटरवर एकाच वेळी खूप गोष्टी करायच्या असतात. एकीकडे इंटरनेटवर काहीतरी बघायचं असतं – काहीतरी डाऊनलोडला लावून ठेवायचं असतं, तर दुसरीकडे एखाद्या डॉक्युमेंटमध्ये तुझ्या उद्याच्या लेक्चरच्या नोट्स काढायच्या असतात, किंवा प्रेझेन्टेशन बनवायचं असतं. शिवाय ते करताना पार्श्वभूमीवर जितेंद्र अभिषेकींचा ‘कौशी कानडा’ किंवा पंडित जसराजांचा ‘अल्हैय्या बिलावल’ ऐकायचा असतो. या सगळ्या गोष्टी संगणकावर एकाच वेळी इतक्या सुरळीतपणे चालतात कश्या पण तो काही एकटाच मनानं काम नाही करू शकत, तर आपल्याला हवी तशी कामे त्याच्याकडून करून घेणारी काहीतरी प्रणाली त्यासोबत असावी लागते. ती झाली त्याची ‘ऑपरेटिंग सिस्टीम’. तुला त्या कॉम्प्युटरवर एकाच वेळी खूप गोष्टी करायच्या असतात. एकीकडे इंटरनेटवर काहीतरी बघायचं असतं – काहीतरी डाऊनलोडला लावून ठेवायचं असतं, तर दुसरीकडे एखाद्या डॉक्युमेंटमध्ये तुझ्या उद्याच्या लेक्चरच्या नोट्स काढायच्या असतात, किंवा प्रेझेन्टेशन बनवायचं असतं. शिवाय ते करताना पार्श्वभूमीवर जितेंद्र अभिषेकींचा ‘कौशी कानडा’ किंवा पंडित जसराजांचा ‘अल्हैय्या बिलावल’ ऐकायचा असतो. या सगळ्या गोष्टी संगणकावर एकाच वेळी इतक्या सुरळीतपणे चालतात कश्या तर ही सगळी कामे न थकता, न थांबता, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ती ऑपरेटिंग सिस्टिमच करून घेत असते तर ही सगळी कामे न थकता, न थांबता, अतिशय शिस्तबद्�� पद्धतीने ती ऑपरेटिंग सिस्टिमच करून घेत असते\n“आपल्या संगणकात हा जो ‘प्रोसेश्वर’ असतो ना, तो एकूण किती मेमरी हाताळू शकेल, ती क्षमता अतिशय प्रचंड असते. आत्ता तुझ्या संगणकात हा जो प्रोसेश्वर आहे ना, तो आहे ‘इंटेल’ कंपनीचा ‘i3 – Dual core’ प्रोसेसर. तो प्रोसेसर एकूण ६४ बिट्समध्ये व्यक्त करावी लागेल, इतकी मोठी मेमरी हाताळू शकतो. म्हणजे २चा ६४वा घात कर बरं आकडेमोड आणि सांग बरं ती संख्या…”. गौत्यानं डोळेच फिरवले.\n“आपल्या नेहमीच्या कामांना इतकी जास्त मेमरी लागत नाही. सध्याची आपली मेमरीची जी गरज असते, ती बऱ्याचदा ३२ बिट्समध्ये व्यक्त होऊ शकेल एवढ्याच संख्येत मावते. म्हणजे केवढी तर २चा ३२वा घात, अर्थात ४ जीबी तर २चा ३२वा घात, अर्थात ४ जीबी त्यामुळे आपल्या कम्प्युटरमध्ये जास्त मेमरी भरून उगाच कशाला खर्च वाढवा, असा व्यावहारिक विचार करून लोक तेवढीच मेमरी संगणकात ठेवतात. आता ही जी ऑपरेटिंग सिस्टीम असते ना, तिची सुद्धा अशीच मेमरी हाताळायची एक क्षमता असते. ती जर ३२ बिट्स असेल, तर ती जास्तीत जास्त ४ जीबीच मेमरी हाताळू शकणार ना. आता तुला मुलाच्या गेम्ससाठी जर त्याहून जास्त मेमरी बसवून घ्यायची असेल, तर ती बिचारी ऑपरेटिंग सिस्टीम तरी त्याला काय करणार बरं त्यामुळे आपल्या कम्प्युटरमध्ये जास्त मेमरी भरून उगाच कशाला खर्च वाढवा, असा व्यावहारिक विचार करून लोक तेवढीच मेमरी संगणकात ठेवतात. आता ही जी ऑपरेटिंग सिस्टीम असते ना, तिची सुद्धा अशीच मेमरी हाताळायची एक क्षमता असते. ती जर ३२ बिट्स असेल, तर ती जास्तीत जास्त ४ जीबीच मेमरी हाताळू शकणार ना. आता तुला मुलाच्या गेम्ससाठी जर त्याहून जास्त मेमरी बसवून घ्यायची असेल, तर ती बिचारी ऑपरेटिंग सिस्टीम तरी त्याला काय करणार बरं त्यासाठी तुला ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा ३२ बिट्सपेक्षा जास्त क्षमता असलेलीच टाकून घ्यायला हवी… म्हणजे ६४ बिट्सची त्यासाठी तुला ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा ३२ बिट्सपेक्षा जास्त क्षमता असलेलीच टाकून घ्यायला हवी… म्हणजे ६४ बिट्सची” मी डिशमधले शेवटचे शंकरपाळे तोंडात टाकत म्हटले.\n“अच्छा… म्हणजे नुसता प्रोसेसर ताकदवान असून उपयोग नाही, तर ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा त्याची ताकद वापरून घ्यायच्या लायकीची असायला पाहिजे. असंच ना” अखेरीस गौत्याची ट्यूब पेटली तर एकदाची\n“पण काय रे, हे आजकालच लोक एवढी भरमसाठ मेमरी वापरायला लागलेत. पण पूर्वीचे लोक कसे काय भागवत असतील कमी मेमरी आणि लहान प्रोसेसरमध्ये” पुन्हा एकदा गौत्याची रास्त शंका.\n“हो ना… तीसेक वर्षांपूर्वीचे प्रोसेसरच मुळात ३२ बिट्स नव्हते. ते होते केवळ १६ बिट्स संगणन क्षमतेचे इंटेल कंपनीचे सुरुवातीचे जे १६ बिट्स प्रोसेसर होते ना, ते होते ‘8086’ आणि ‘8088’ या नावांचे. नंतर त्यांनी पुढचा १६ बिट्स प्रोसेसर बाजारात आणला, त्याचे नाव ‘80286’. आणि त्यांची मेमरी हाताळायची क्षमता सुद्धा किती होती माहित आहे का इंटेल कंपनीचे सुरुवातीचे जे १६ बिट्स प्रोसेसर होते ना, ते होते ‘8086’ आणि ‘8088’ या नावांचे. नंतर त्यांनी पुढचा १६ बिट्स प्रोसेसर बाजारात आणला, त्याचे नाव ‘80286’. आणि त्यांची मेमरी हाताळायची क्षमता सुद्धा किती होती माहित आहे का आकडा सांगितला, तर हसायला लागशील आकडा सांगितला, तर हसायला लागशील 8086 आणि 8088 यांची मेमरी क्षमता होती २० बिट्स, म्हणजे २चा २०वा घात. अर्थात फक्त एक एमबी 8086 आणि 8088 यांची मेमरी क्षमता होती २० बिट्स, म्हणजे २चा २०वा घात. अर्थात फक्त एक एमबी तर 80286ची होती २४ बिट्स, म्हणजे २चा २४वा घात. अर्थात फक्त १६ एमबी तर 80286ची होती २४ बिट्स, म्हणजे २चा २४वा घात. अर्थात फक्त १६ एमबी पंचवीस-तीस वर्षांपूर्वी हळूहळू ३२ बिट्सचे प्रोसेसर बाजारात यायला लागले. इंटेलने त्यांचा पहिला ३२ बिट्स प्रोसेसर तीस वर्षांपूर्वी बाजारात आणला, त्याचे नाव ‘80386’, किंवा थोडक्यात नुसतेच ‘386’ पंचवीस-तीस वर्षांपूर्वी हळूहळू ३२ बिट्सचे प्रोसेसर बाजारात यायला लागले. इंटेलने त्यांचा पहिला ३२ बिट्स प्रोसेसर तीस वर्षांपूर्वी बाजारात आणला, त्याचे नाव ‘80386’, किंवा थोडक्यात नुसतेच ‘386’ त्यांची मेमरी हाताळायची क्षमता जरी ३२ बिट्स इतकी असली, तरी लोकांची computingची, म्हणजे संगणनाची गरज मात्र कमी मेमरीतच भागत होती. १ जीबीच्याही आत, म्हणजे १२८ किंवा २५६ एमबी, किंवा अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे ५१२ एमबी, अर्थात अर्धा जीबी त्यांची मेमरी हाताळायची क्षमता जरी ३२ बिट्स इतकी असली, तरी लोकांची computingची, म्हणजे संगणनाची गरज मात्र कमी मेमरीतच भागत होती. १ जीबीच्याही आत, म्हणजे १२८ किंवा २५६ एमबी, किंवा अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे ५१२ एमबी, अर्थात अर्धा जीबी बास आणि मग वेगवेगळ्या सोफ्टवेअरची मेमरीची गरजही पुढे वाढत वाढत जाऊन ४ जीबी पर्यंत जाऊन टेकली. ��्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून आज आपण त्याच्या पुढच्या टप्प्यातील, म्हणजे ६४ बिट्स प्रोसेसर वापरायला लागलो आहोत आपण सामान्य लोकांपैकी कुणीही कधी त्याची मुद्दाम मागणी केली नाही, ‘माझ्यासाठी ६४ बिट्स प्रोसेसर बनवा हो कुणीतरी’ म्हणून. पण जगरहाटीच्या रेट्यामुळे ते आपोआपच घडत गेले आपण सामान्य लोकांपैकी कुणीही कधी त्याची मुद्दाम मागणी केली नाही, ‘माझ्यासाठी ६४ बिट्स प्रोसेसर बनवा हो कुणीतरी’ म्हणून. पण जगरहाटीच्या रेट्यामुळे ते आपोआपच घडत गेले\n“म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का, की आता यापुढे ६४च्याही दुप्पट, म्हणजे १२८ बिट्सचे संगणक सुद्धा दिसायला लागतील म्हणून…” अरेच्चा, गौत्याचं डोकं आता काळाच्याही पुढं पळायला लागलं की\n” मी सुस्कारा सोडत म्हणालो. “जेव्हा ३२ बिट्स प्रोसेसर निघाले, तेव्हाच लोक म्हणत होते की, ‘बास आता यापुढे ही क्षमता पुढची पन्नासेक वर्षे तरी वाढायची काहीच गरज दिसत नाहीये’. पण प्रत्यक्षात मात्र आज ६४ बिट्स प्रोसेसर सगळीकडेच सर्रास दिसतायत आता यापुढे ही क्षमता पुढची पन्नासेक वर्षे तरी वाढायची काहीच गरज दिसत नाहीये’. पण प्रत्यक्षात मात्र आज ६४ बिट्स प्रोसेसर सगळीकडेच सर्रास दिसतायत आता यावेळी सुद्धा लोक म्हणत आहेतच, की ‘आता मात्र ही सर्वोच्च मर्यादा येऊन ठेपली आहे. यापुढे मुळात १२८ बिट्स इतकी अवाढव्य मोठी संगणन क्षमता लागतीये कुठे आता यावेळी सुद्धा लोक म्हणत आहेतच, की ‘आता मात्र ही सर्वोच्च मर्यादा येऊन ठेपली आहे. यापुढे मुळात १२८ बिट्स इतकी अवाढव्य मोठी संगणन क्षमता लागतीये कुठे आणि हवीय तरी कोणाला आणि हवीय तरी कोणाला’ एका अर्थाने खरं आहे हे. गम्मत म्हणून तुला सांगतो. आमच्या तंत्रज्ञानाच्या जगात ‘डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग’ म्हणजे ‘DSP’ नावाचे एक तंत्रज्ञान आहे. ऐकलंयस कधी’ एका अर्थाने खरं आहे हे. गम्मत म्हणून तुला सांगतो. आमच्या तंत्रज्ञानाच्या जगात ‘डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग’ म्हणजे ‘DSP’ नावाचे एक तंत्रज्ञान आहे. ऐकलंयस कधी त्यामध्ये वापरले जाणारे काही प्रोसेसर्स आता ६४ बिट्सच्या जोडीने १२८ बिट्सचीही काही निवडक क्लिष्ट गणिते आणि आकडेमोड सहजपणे करणारे असे यायला लागले आहेत त्यामध्ये वापरले जाणारे काही प्रोसेसर्स आता ६४ बिट्सच्या जोडीने १२८ बिट्सचीही काही निवडक क्लिष्ट गणिते आणि आकडेमोड सह���पणे करणारे असे यायला लागले आहेत मग आपल्या दैनंदिन कामात सुद्धा ते तसे येणार नाहीत कशावरून मग आपल्या दैनंदिन कामात सुद्धा ते तसे येणार नाहीत कशावरून तितकी गरजच नाहीये, ही आत्ताची खरी स्थिती आहेच. पण उद्याची स्थिती बदललेली नसेल कशावरून तितकी गरजच नाहीये, ही आत्ताची खरी स्थिती आहेच. पण उद्याची स्थिती बदललेली नसेल कशावरून फक्त ‘कधी’ हा एकच प्रश्न आहे फक्त ‘कधी’ हा एकच प्रश्न आहे\n“दैनंदिन कामात वापरता येतील असे १२८ बिट्स प्रोसेसर बनवायचे जरी कुणी ठरवले ना, तरी ते बनवण्याच्या कामात खूप तांत्रिक अडचणीही आहेत. जसे की, त्याचा आकार केवढा होईल ते एका चिपवर कसे बसतील ते एका चिपवर कसे बसतील त्याला वीज किती पुरवावी लागेल त्याला वीज किती पुरवावी लागेल त्यातून किमान ५००-६०० तरी कनेक्शन बाहेर काढावी लागतील, ती कशी काढायची त्यातून किमान ५००-६०० तरी कनेक्शन बाहेर काढावी लागतील, ती कशी काढायची त्यातून उष्णता किती निर्माण होईल त्यातून उष्णता किती निर्माण होईल ते गार करायला पंखा केवढा मोठा लागेल ते गार करायला पंखा केवढा मोठा लागेल वगैरे वगैरे वगैरे… भविष्यात या गोष्टींवर उपाय निघतीलही कदाचित, पण आज तरी ते अवघड आहे. त्यामुळे असे प्रोसेसर बनवायच्या ऐवजी तंत्रज्ञ आत्ता काय युक्ती करतायत माहित आहे का वगैरे वगैरे वगैरे… भविष्यात या गोष्टींवर उपाय निघतीलही कदाचित, पण आज तरी ते अवघड आहे. त्यामुळे असे प्रोसेसर बनवायच्या ऐवजी तंत्रज्ञ आत्ता काय युक्ती करतायत माहित आहे का ते ३२ बिट्स किंवा आजचे ६४ बिट्सचे एकसारखे अनेक प्रोसेसर एकाच चिपवर बसवून त्यांना समांतर पद्धतीने काम करायला भाग पाडतायत ते ३२ बिट्स किंवा आजचे ६४ बिट्सचे एकसारखे अनेक प्रोसेसर एकाच चिपवर बसवून त्यांना समांतर पद्धतीने काम करायला भाग पाडतायत तुझ्या या कम्प्युटरमधला प्रोसेसर ‘Dual core’ आहे. म्हणजे त्याच्यात एकसारखे असणारे आणि एकसारखे काम करणारे चक्क दोन प्रोसेसर एकत्र बसवले आहेत तुझ्या या कम्प्युटरमधला प्रोसेसर ‘Dual core’ आहे. म्हणजे त्याच्यात एकसारखे असणारे आणि एकसारखे काम करणारे चक्क दोन प्रोसेसर एकत्र बसवले आहेत जणू एकाच पाटावर जेवायला बसवलेले दोन आवळे-जावळे भाऊच जणू एकाच पाटावर जेवायला बसवलेले दोन आवळे-जावळे भाऊच या तंत्रज्ञांनी त्याच्याही पुढे जाऊन असेच चार-चार, सहा-सहा किंवा चक्क आठ-आठ सुद्धा जुळे भाऊ एकाच पाटावर जेवायला बसवले आहेत या तंत्रज्ञांनी त्याच्याही पुढे जाऊन असेच चार-चार, सहा-सहा किंवा चक्क आठ-आठ सुद्धा जुळे भाऊ एकाच पाटावर जेवायला बसवले आहेत अगदी यशस्वीपणे आणि गुण्या गोविंदाने… आहेस कुठे… थोडक्यात सांगायचे म्हणजे, एकच प्रोसेसर १२८ बिट्सचा वापरण्याऐवजी ६४ बिट्सचे दोन प्रोसेसर वापरायचे. हे म्हणजे कसे आहे, एक चारचाकी गाडी घेऊन तिची सगळी उठाठेव करत बसण्यापेक्षा सरळ दोन दुचाकी गाड्या वापरायच्या अगदी यशस्वीपणे आणि गुण्या गोविंदाने… आहेस कुठे… थोडक्यात सांगायचे म्हणजे, एकच प्रोसेसर १२८ बिट्सचा वापरण्याऐवजी ६४ बिट्सचे दोन प्रोसेसर वापरायचे. हे म्हणजे कसे आहे, एक चारचाकी गाडी घेऊन तिची सगळी उठाठेव करत बसण्यापेक्षा सरळ दोन दुचाकी गाड्या वापरायच्या आहे की नाही नामी युक्ती आहे की नाही नामी युक्ती” एव्हाना गार झालेला कॉफीचा शेवटचा घोट घेत मी म्हणालो.\n“हं… हे म्हणजे फारच क्लिष्ट आहे बुवा तुमचं तंत्रज्ञान” गौत्या उगीचच गंभीर वगैरे झाला. “बरं झालं मी तुझ्या इंजिनिअरिंगला आलो नाही ते. इतकी डोक्याला कल्हई करून घ्यायला आपल्याला नाही बुवा जमत. सध्या मी या कम्प्युटरवर ६४ बिट्सची ऑपरेटिंग सिस्टीम टाकून घेतो. पण पुढे १२८ बिट्सवाले कम्प्युटर जेव्हा निघतील ना, तेव्हा मात्र मला आठवणीने सांग. वाटल्यास पुन्हा एखादा कप कॉफी पाजतो तुला हवं तर. म्हणजे त्यावेळी पुन्हा असा घोटाळा व्हायला नको, नाही का अगं ए, ऐकलंस का अगं ए, ऐकलंस का अजून बशीभर शंकरपाळ्या आण ना जरा इकडे” असं म्हणून गौत्यानं माझ्या मनातली गोष्ट ओळखली आणि आपल्या प्रेमळपणाची पुन्हा एकदा प्रचीती दिली अजून बशीभर शंकरपाळ्या आण ना जरा इकडे” असं म्हणून गौत्यानं माझ्या मनातली गोष्ट ओळखली आणि आपल्या प्रेमळपणाची पुन्हा एकदा प्रचीती दिली मग काय… शंकरपाळ्यांची पुन्हा दुसरी डिश आणि पुन्हा दुसऱ्या विषयावर गप्पा मग काय… शंकरपाळ्यांची पुन्हा दुसरी डिश आणि पुन्हा दुसऱ्या विषयावर गप्पा एक खुसखुशीत, गोड आणि प्रेमळ संध्याकाळ सुफळ संपूर्ण\nआपला अभिप्राय, प्रश्न जरूर लिहा.\nस्मार्ट माणसंच बनवतील इंडिया डिजिटल\nडिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटी यासंबंधी बराच बोलबाला सध्या चालू आहे. परंतु खरेच काही होत आहे किंवा होणार आहे का या प्रश्नांची उत्तरे मिळ��� नाहीयेत. या दोन्ही उपक्रमातून केवळ काही भव्यदिव्य लगेच होण्याची गरज नाहीये . नागरिकांच्या आयुष्यात छोटे छोटे, थोडे थोडे (इनक्रेमेंटल) बदल जरी घडले तर त्याचा जास्त चांगला परिणाम दिसेल आणि त्यासाठी संबंधित प्रणालीमधील सर्व भागधारकांची (स्टेकहोल्डर्स) पूरक वृत्ती आणि तंत्रज्ञानाचा कल्पक उपयोग यांची गरज आहे.\nमला वाटतं, मी आणि माझ्या मित्रपरिवारातील अनुभवकथन करत हे जास्त चांगल्या पद्धतीने स्पष्ट करता येईल.\nसुमारे सात वर्षांपूर्वीचा हा किस्सा आहे. माझ्या मित्राची मुलगी जन्माने अमेरिकन नागरिक आहे. तिच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यासाठी तो मुंबईला अमेरिकन वकिलातीमध्ये गेला. भारतात राहून नूतनीकरण करण्याची ही काही पहिली वेळ नव्हती . सर्व कागदपत्रं घेऊन गडी मुलीबरोबर गेला पुण्याहून. तिथे गेल्यावर त्याला कळलं की काही कागदपत्रांचे नियम बदलले आहेत. पूर्वी त्यांनी वापरलेला एक दस्तऐवज हा जन्मदाखला म्हणून चालणार नव्हता. त्यावर आई-वडलांची नावे नव्हती. त्याच्याकडे मुलीच्या पासपोर्टची वैधता १५-२० दिवसात संपणार होती. जो दस्त पाहिजे होता तो अमेरिकेतुन वेळेत आणणे हे कळल्यावर तो गळफटला. त्याच्या मुलीकडे भारतीयवंशी नागरिक पत्र (Overseas Citizenship of India – OCI card) आहे. त्यावर आई-वडलांची नावे, जन्मतारीख, ज्यावेळी ते घेतलं तेंव्हाच अमेरिकन पासपोर्ट नंबर सारी माहिती होती. पण अमेरिकन सरकारी कर्मचारी ते पुरावा म्हणून स्वीकारायला तयार नव्हते. त्याची घालमेल नि चिडचिड चालली होती. शेवटी वैतागून म्हणाला ठेवून घ्या तुमच्या देशाची नागरिक तुमच्याकडे. ती अमेरिकन कर्मचारी त्याला म्हणाली की असे काही करण्याची गरज नाही. तुम्हाला हे सर्व दस्त तिच्या जन्मराज्याच्या वेबसाइटद्वारे मिळतील. त्या साईटवर ते कुठे आहेत ते पटकन दाखवलं हेही सांगितलं की त्या दस्ताच्या विनंतीत म्हणा की याची एक प्रत अमेरिकन वकिलातीत पाठवा हेही सांगितलं की त्या दस्ताच्या विनंतीत म्हणा की याची एक प्रत अमेरिकन वकिलातीत पाठवा वकिलातीने पासपोर्ट नूतनीकरणाचा अर्ज आणि इतर कागदपत्रांच्या प्रति ठेवून घेतल्या वकिलातीने पासपोर्ट नूतनीकरणाचा अर्ज आणि इतर कागदपत्रांच्या प्रति ठेवून घेतल्या वर हेही सांगितलं की हा दस्त त्यांना मिळाला कि १० दिवसात पासपोर्ट पुण्याला पाठवला जाईल आणि तसे ई-मेल त्��ाला पाठवले जाईल\nगडी पुण्याला पोचल्या पोचल्या साईटवर गेला. काही मूलभूत माहिती मागितली होती ती भरली. मुलीचा जन्मनोंदणीचा कागद त्याच्याकडे होता तो, त्याचा स्वतःचा पासपोर्ट आणि मुलीचा पासपोर्ट याच्या स्कॅनड (scanned) कॉपीज जोडल्या, ६०-६५ डॉलरची फी क्रेडिट कार्डाने भरली. सारा वेळ १ तास ५ दिवसात वकिलातीचे मेल, त्यानंतर १० दिवसात पासपोर्ट घरी\nया उलट माझे वडील सुमारे ४ वर्षांपूर्वी गेले. मृत्यूदाखला मिळवण्यासाठी पुणे महानगर पालिकेत ८ वेळा चकरा आणि १० आठवडे लागले. करणं – योग्य माणूस जागेवर नाही आणि कारकुनी चुका.\nमाझ्या कंपनीच्या कामासाठी मला एक दस्त अमेरिकेत नोटरी करून पाहिजे होता. त्यासाठी पुणे सोडणे अशक्य होते. जेथे त्या दस्ताची गरज होती त्यांनीच माहिती दिली की ऑनलाईन हे काम होऊ शकते आणि ते तसं झालं.\nयाउलट तोच मित्र, त्याची तीच मुलगी. ती आता सज्ञान झाली, आता चेहरेपट्टी बदलत नाही म्हणून OCI कार्डावर सध्याच्या पासपोर्टची नोंद करायांची असे ठरवले .OCI कार्डसंबधी ही खरंतर त्यांच्या वेबसाईटनुसार इतर किरकोळ बाब आहे कारण इतर बदल काहीच नाहीत. हे दोघे हा अर्ज करायला मुंबईला गेले. कारण हा अर्ज प्रत्यक्ष उपस्थित राहून करायचा असतो. तेथे सर्व कागदपत्रांची पडताळणी होते. नवीन OCI कार्ड ४२ दिवसात मिळणे अपेक्षित आहे. ६० दिवसांनंतर पुणे पोलीसांचा याला फोन की आम्ही चौकशीसाठी येणार आहोत, पण गाडी उपलब्ध नसल्याने कधी ते सांगता येणार नाही. यालाही ज्या दिवशी मी हे लिहतोय त्यादिवशी ४२ पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. ही चौकशी का तर ती प्रत्यक्ष तिथेच राहते का हे पडताळण्यासाठी.\nयासाठी वेबकॅमवर कागदपत्रांची पडताळणी करून आणि तर्कशास्त्र वापरून ही प्रक्रिया सोपी आणि कार्यक्षम करता आली असती. या मुलीच्या OCI कार्ड, त्याच्याकशी संबंधित पासपोर्ट, आत्ताचा पासपोर्ट, OCI कार्ड मिळण्याआधी पुणे पोलिसांकडे ती परदेशी नागरिक केलेल्या नोंदीत पत्ता तोच आहे आणि विनंती पत्ता बदलण्याची नव्हती.\nखरं तर भारत जगभर सॉफ्टवेअर तंत्रज्ञ पुरविणारा देश आहे. कदाचित वर उल्लेख केलेल्या प्रणाली करण्यात भारतीय तंत्रज्ञ असण्याची शक्यता दाट आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मध्ये नाविन्यपूर्ण प्रणाली बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. गूगल आणि मायक्रोसॉफ्ट या दोन दादा कंपन्यांचे प्रमुख भारतीय आहेत. फ्लिपकार्ट, स्नॅपडील सारख्या वापरकर्त्यांना सुलभ आणि अब्जावधींचा ई-कॉमर्स व्यवहार करणाऱ्या कंपन्या येथे सुरु होऊ आणि चालू शकतात. याचा अर्थ इंडिया डिजिटल करण्याची क्षमता आहे.\nभविष्यरंजक लेखक अल्विन टॉफ्लर याच्या “द थर्ड वेव्ह” या पुस्तकात त्याने लिहले होते की माहिती ज्याच्याकडे तो समर्थ असेल. डिजिटल इंडिया आणि स्मार्ट इंडिया यामुळे हेच साध्य होऊ शकते. आपण प्रत्येक जण समर्थ झालो तरच देश समर्थ होऊ शकतो. मग सांग पाहू केवळ वृत्ती थोडी बदलली आणि तंत्रज्ञानाचा कल्पक वापर केला , म्हणजे माणसं स्मार्ट झाली तर इंडिया डिजिटल आणि शहर/गाव स्मार्ट व्हायला किती वेळ लागेल\nआपला अभिप्राय, प्रश्न जरूर लिहा.\nसेवाभावी संस्था आणि तंत्रज्ञान\nइनोवेशन – नवीन दृष्टीकोन\nCSपाठशाळा – एक संगणकीय विचार धारा\nNikhil Karkare on CSपाठशाळा – एक संगणकीय विचार धारा\nPallavi Kadadi on सेवाभावी संस्था आणि तंत्रज्ञान\nPallavi Kadadi on सेवाभावी संस्था आणि तंत्रज्ञान\nkapil sahasrabuddhe on सेवाभावी संस्था आणि तंत्रज्ञान\nUday Deshpande on माहिती तंत्रज्ञान, डिजीटल इंडिया, आणि ई-गव्हर्नंसचे युग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2018/08/03/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T22:58:15Z", "digest": "sha1:XBO7JPZFVJEZ4HH2J77IXQDAYVNOHD42", "length": 14142, "nlines": 129, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "वाहतूक आणि गृहनिर्माण या पायाभूत सुविधा क्षेत्रांच्या कामगिरीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा | गोवा खबर", "raw_content": "\nHome देश खबर वाहतूक आणि गृहनिर्माण या पायाभूत सुविधा क्षेत्रांच्या कामगिरीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा\nवाहतूक आणि गृहनिर्माण या पायाभूत सुविधा क्षेत्रांच्या कामगिरीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा\nगोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे देशातील रस्ते, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, ग्रामीण आणि शहरी भागातील गृहनिर्माण, रेल्वे, विमानतळ आणि बंदरे या पायाभूत सुविधा क्षेत्रांच्या कामगिरीचा आढावा घेतला. सुमारे दोन तास चाललेल्या या आढावा बैठकीला पायाभूत सुविधा क्षेत्राशी संबंधित मंत्रालये, निती आयोग आणि प्रधानमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nनिती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी यावेळी सादरीकरण केले. रस्त्यांच्या बांधकामाचा वेग वाढला असल्याचे त्यांनी नमूद केले. 2013-14 या आर्थिक वर्षात प्रतिदिन 11.67 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले होते, 2017-18 या वर्षात प्रतिदिन 26.93 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली.\nवाहतूक क्षेत्रातील डिजिटायझेशन प्रक्रियेच्या प्रगतीबाबत पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. आत्तापर्यंत 24 लाख आरएफआयडी टॅग जारी करण्यात आले असून इलेक्ट्रॉनिक पथकर संकलनाच्या माध्यमातून महसुलापोटी 22 टक्के रक्कम प्राप्त झाली आहे. “सुखद यात्रा”हे ॲप रस्त्यांची स्थिती तसेच तक्रारी दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देते. आत्तापर्यंत एक लाख पेक्षा जास्त जणांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. इलेक्ट्रॉनिक पथकर संकलनात अधिक वेगाने प्रगती करावी अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.\nप्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील 88 टक्के पात्र वसाहतींना रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्यात आले आहे.2014 ते 2018 या अवधीत 44,000 गावे परस्परांशी जोडण्यात आली. त्यापूर्वीच्या चार वर्षात 35,000 गावे परस्परांशी जोडण्यात आली होती. “मेरी सडक” हे अॅप 10 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असून आत्तापर्यंत 9.76 कोटी लोकांनी ते डाऊनलोड केले आहे. या रस्त्यांच्या जीआयएस मॅपिंगचे काम सुरु असून आत्तापर्यंत 20 राज्ये Geospatial Rural Road Information System (GRRIS) या तंत्रज्ञानाद्वारे जोडली गेली आहेत. हरित तंत्रज्ञान तसेच वाया जाणारे प्लॅस्टिक आणि इतर अपारंपारिक वस्तूंचा वापर करुन ग्रामीण भागातील रस्त्यांचे बांधकाम केले जात आहे.\nरेल्वे क्षेत्रात क्षमता आणि उपलब्धतेत लक्षणीय वाढ झाली आहे. 2014 ते 2018 या अवधीत नवीन रेल्वेमार्ग, गेज परिवर्तन अशी 9,528 किलोमीटर अंतराची कामे करण्यात आली, गेल्या चार वर्षांच्या तुलनेत या प्रमाणात 56 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.\nनागरी हवाई वाहतूक क्षेत्रातही 2014 ते 2018 या चार वर्षांच्या अवधीत प्रवासी हवाई वाहतुकीचे प्रमाण 62 टक्क्यांनी वाढले आहे. यापूर्वीच्या 4 वर्षांमध्ये ते 18 टक्के इतकेच होते. उडाण योजनेअंतर्गत 27 नवीन विमानतळ छोट्या शहरात कार्यरत आहेत.\nबंदर क्षेत्रात देशातील महत्वाच्या बंदरांमध्ये 2014 ते 2018 या अवधीत 17 टक्के वाढ झाली आहे.\n2014 ते 2018 या अवधीत देशाच्या ग्रामीण भागात 1 कोटीपेक्षा जास्त घरे बांधण्यात आली. त्यापूर्वीच्या 4 वर्षांच्या अवधीत 25लाख घ���ांचे बांधकाम झाले होते अशी माहिती पंतप्रधानांना या बैठकीत देण्यात आली. यामुळे गृहनिर्माण क्षेत्रातील तसेच बांधकाम उद्योगाशी संबंधित रोजगार संधीमध्येही वाढ झाली आहे. एका स्वतंत्र अभ्यासाद्वारे असे लक्षात आले की, 2015-16या वर्षात घर बांधण्यासाठी किमान 314 दिवसांचा अवधी लागत होता, 2017-18 या वर्षात याच कामासाठीचा अवधी 114दिवसांपर्यंत कमी झाला. आपत्तीसक्षम आणि कमी खर्चातील घरे बांधण्यावरही भर दिला जात आहे.\nशहरी भागातील गृहनिर्माण क्षेत्रात बांधकामाशी संबंधित नवीन तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला जात आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) लागू झाल्यापासून या योजनेअंतर्गत 54 लाख घरे मंजूर झाली आहेत.\nNext articleसनदी अधिकाऱ्यांनी आपले लक्ष आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकडे वळवावे:राष्ट्रपती\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nजनतेची सेवा हेच पत्रकाराचे मिशन : आगियार\nसीएपीएफच्या सर्व जवानांना हवाई प्रवासासाठी गृह मंत्रालयाकडून मंजुरी\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nजनतेची सेवा हेच पत्रकाराचे मिशन : आगियार\nकळंगुट पोलिसांकडून सेक्स रॅकेट उध्वस्त,4 दलालांना अटक\nमुख्यमंत्र्यांच्या पत्रामुळेच कर्नाटकची हिंम्मत वाढली:शिवसेनेचा आरोप\nराष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त चित्तथरारक प्रात्यक्षीके\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nकेंद्र पुरस्कृत पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nप्लॅस्टिकपासून बनवलेल्या राष्ट्रध्वजाच्या वापराविरोधात गृहमंत्रालयाने जारी केल्या सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-475/", "date_download": "2019-02-23T22:53:12Z", "digest": "sha1:T74MS34NJ42FO6P6YKLEYRAI2EXLZIIO", "length": 26853, "nlines": 252, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "# Blog #निवडणूक मनपाची, परीक्षा मात्र धुळेकरांची!/Jalgaon- latest Marathi news trends, breaking news | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : व��ाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान maharashtra # Blog #निवडणूक मनपाची, परीक्षा मात्र धुळेकरांची\n# Blog #निवडणूक मनपाची, परीक्षा मात्र धुळेकरांची\nनेता, गुंड आणि गुंडगिरीची व्याख्या अधोरेखीत करण्याची संधी\nमहानगरपालिकेच्या निवडणूकीमुळे धुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विकासाचा मुद्दा बाजूला पडला असून शहरातील गुंड आणि गुंडगिरी या मुद्यावरच राजकीय धृ्रवीकरण झाले आहे.\n‘गुंडगिरी’ हाच निवडणूकीचा प्रमुख मुद्दा बनला आहे. या मुद्दयावर धुळ्यातील एकही राजकीय पक्ष आपले वेगळेपण सिध्द करू शकत नाही ही वास्तविकता आहे. धुळ्यातील राजकारण आणि गुंड हे समिकरणच बनले आहे. भांग, बनावट दारू, मटका, डांबर, गॅस, रॉकेल, जुगाराचे क्लब, कत्तलखान्यात कत्तलीसाठी जनावरे पाठविणे यासह अनेक अवैध धंदे करणारे खादी घालून प्रतिष्ठीतांच्या भुमिकेत वावरत आहे.\nधुळेकरही आपल्या वैयक्तीक मदतीला धावून येतात म्हणून अशा प्रवृत्तींच्या लोकांना आपले नेते मानत असल्याने या अवैधधंदे करणार्‍या गुंडांना राजाश्रय प्राप्त झाला आहे. पक्ष कोणताही असो या तथाकथित राजकीय गुंडांशिवाय सत्तेचा सोपान गाठता येणार नसल्याने सर्वांनाच ते हवेहवेशे वाटतात. धुळ्याचे राजकारण स्वच्छ करावयाचे असेल तर आताच संधी आहे आणि म्हणूनच निवडणूक मनपाची असली तरी खरी परीक्षा धुळेकरांचीच राहणार आहे.\nगुंडगिरीच्या नावाने धुळ्याचे राजकारण राज्यभरात बदनाम झाले आहे. तारूण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच धुळ्यातील 90 टक्के तरूणाईला पांढर्‍या शुभ्र खादी आणि लेनीनच्या वस्त्राचे आकर्षण दिसून येते. खान्देशातील कुस्तीगिरींचे माहेर असलेल्या धुळ्यातील बलदंड मल्लांनी राज्यात कुस्त्यांचे आखाडे गाजविले. मात्र, गेल्या दोन दशकांपासून कुस्त्यांपेक्षा धुळ्यात राजकीय आखाडेच जास्त गाजवू लागले आहेत.\nधुळ्यातील गुंडगिरी ही संघटीत नाही. या गुंडगिरीला नियंत्रण करणारा कुणी मोर्‍हक्या नाही. काही अपवाद वगळले तर धुळ्यातील ज्या ‘गुंडा’वरून राजकारण तापले आहे ते मुळात अवैध व्यवसाय करणारेच आहेत. अवैध व्यवसायातील स्पर्धेने गुंडगिरीचे स्वरूप धारण केले आहे. अवैध धंद्यातून प्रचंड पैसा मिळत असल्याने खादी परिधान करत या गुंडांनी आपआपला परिसर आणि धंदा वाटून घेतल्याचे धुळ्यात चित्र आहे.\nअवैध धंद्याला संरक्षण मिळावे म्हणून आपआपल्या परिरातील नागरिकांना पाहिजे ती मदत करण्यासाठी ही मंडळी तत्पर असते. मदतीच्या या ओझ्याखाली दबलेल्या सामान्य धुळेकरांसाठी ही सर्वमंडळी आपले तारणहार वाटू लागली आहेत. माझ्यामुळेच आपला परिसर सुरक्षित आहे ही भावना नागरिकांच्या मनात बिंबविण्यात यश आल्यामुळे या गुंडांची राजकीय ओळख निर्माण झाली आहे.\nकाही परिसराचा अपवाद वगळता बहुसंख्य धुळ्यात अवैध धंदेवाल्यांचाच शब्द प्रमाण मानला जात असल्याचे चित्र आहे आणि म्हणूनच धुळे मनपाच्या निवडणूकीत ‘गुंडगिरी’ हाच प्रमुख मुद्दा बनला आहे. या राजकीय गुंडांच्या मदतीने अनेकांना सत्ता काबिज करण्याचे स्वप्न पडू लागली आहेत. तर या गुंडांमुळे भविष्यातील राजकीय गणिते बिघडणार म्हणून त्यांचा बंदोबस्त करण्याची हीच संधी असल्याचे अनेकांना वाटत आहे.\nमुळात सामान्य धुळेकर नागरिक संभ्रमावस्थेत आहे. अडचणीच्या वेळी धावून येणार्‍या खादीतील गुंडांनाच तो आपला नेता मानू लागला आहे. गेल्या दोन दशकात हे चित्र अधिकच गडद होत गेल्यामुळे धुळ्यात राजकीय नेता बनण्यासाठी ‘अवैध व्यवसायीक’ असणे ही जणू एक पात्रताच बनल्याचे चित्र आहे. अवैध व्यवसायिकांना मिळणार्‍या सामाजीक प्रतिष्ठेला धुळ्यातील तरूणाई आदर्श मानत असून याच दिशेने वाटचाल करण्यासाठी उत्सुक दिसत आहे.\nही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास धुळ्याचे भविष्य अंधःकारमय असल्याचे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिष्याची गरज नाही. उद्याचे भविष्य सुरक्षीत करावयाचे असेल तर धुळेकरांसाठी आगामी 20 दिवस महत्वाचे आहेत. या 20 दिवसात धुळेकरांना नेता, गुंड आणि गुंडगिरी याची व्याख्या अधोरेखीत करावी लागणार आहे. वैयक्तीक लाभाचा विचार सोडून धुळ्यााचे हित कशात आहे हे ओळखावे लागणार आहे. म्हणूनच निवडणूक मनपाची असली तरी खरी परीक्षा ही धुळेकरांचीच ठरणार आहे.\nएक गठ्ठा मतांचे गणित जोडण्यासाठी कोणताच राजकीय पक्ष गुंडांना बाजूला करू शकत नाही हे राजकारणातील वास्तव आहे. म्हणूनच गुंड या शब्दाची व्याप्ती वाढवून अवैध व्यवसायीक आणि गुंड हे एकाच नाण्याचा दोन बाजू असल्याचे ओळखून यासर्वांना मतदानातून त्यांची जागा दाखविली तरच भविष्यात धुळ्यात बदलाचे वारे वाहतील आणि राजकीय पक्षही गुंडांपासून चार हात लांबच राहतील.\nPrevious articleवॉर्नर, स्मिथ, बॅनक्रॉफ्टवरील बंदी कायम\nNext articleYou Know : गेल्या दहा वर्षांत अँड्रॉइडचे १६ व्हर्जन आले\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pennyauctionwizards.com/mr/blog/", "date_download": "2019-02-23T22:43:44Z", "digest": "sha1:Q76N27HIYSVYJW3FU35CSZC3NW4XN7D3", "length": 11572, "nlines": 121, "source_domain": "www.pennyauctionwizards.com", "title": "ब्लॉग | चांदीचे नाणे लिलाव स्क्रिप्ट | चांदीचे नाणे लिलाव सॉफ्टवेअर | Pennyauctionwizards.com", "raw_content": "\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nComments: Comments Off on आपल्या स्वत: च्या पेनी लिलाव करण्यास मदत करा\nआपल्या स्वत: च्या पेनी लिलाव करण्यास मदत करा\nComments: Comments Off on पेनी लिलाव सॉफ्टवेअर खरेदी करण्यासाठी कसे\nपेनी लिलाव सॉफ्टवेअर खरेदी करण्यासाठी कसे\nComments: Comments Off on आरंभिक पेनी लिलाव विपणन\nआरंभिक पेनी लिलाव विपणन\nComments: Comments Off on मी माझे स्वत: चे पेनी लिलाव सुरू करावी\nमी माझे स्वत: चे पेनी लिलाव सुरू करावी\nहे शेवटी एक प्रश्न फक्त आपण उत्तर देऊ शकता आहे. व्यवसाय दृष्टीने एक चांदीचे नाणे मजुरी लिलाव सुरू अभिवचन फार साक्षी आहे. मात्र, आपण त्यात अडकणे एक अतिशय कठीण उद्योग आहे की विचार करावा; as well there are some unique challenges that you will need to overcome in order to be […]\nसंकल्पना प्रथम सुरू करण्यात आली 1971 मार्टिन Shubik करून, येल विद्यापीठात गणित संस्थात्मक अर्थशास्त्र लेखक: सीमोर प्राध्यापक, डॉलर लिलाव नाव अंतर्गत. खेळ सहभागी करण्यासाठी त्रस्त आहेत ज्यात एक विरोधाभास एक उदाहरण आहे, शेवटी, कारणाचा निर्णय क्रम आधारित असमंजसपणाचे निर्णय; […]\nचांदीचे नाणे लिलाव संलग्न वि��णन\nचांदीचे नाणे लिलावाने फॉर एसइओ योजना\nचांदीचे नाणे लिलाव त्यामुळे बाजारात अवघडपणा आणि लोकप्रियता काही कीवर्ड जास्त लक्ष्य की विशेष एसइओ मोहिम आवश्यक. आपण खाली या मोहिमा त्वरीत आपल्या साइटवर अनुकूल करू शकता. आमच्या एसइओ सर्व संकुलचा आपल्या साइटवर त्वरीत शोध इंजिन मध्ये उच्च क्रमांकावर आहे प्राप्त खात्री आहे की घटक समाविष्ट. This will […]\nचांदीचे नाणे लिलाव विपणन\nआपल्या स्वत: च्या पेनी लिलाव करण्यास मदत करा\nपेनी लिलाव सॉफ्टवेअर खरेदी करण्यासाठी कसे\nआरंभिक पेनी लिलाव विपणन\nमी माझे स्वत: चे पेनी लिलाव सुरू करावी\nचांदीचे नाणे लिलाव स्क्रिप्ट | चांदीचे नाणे लिलाव सॉफ्टवेअर | Pennyauctionwizards.com.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Council-of-Teachers-opposes-this-bill/", "date_download": "2019-02-23T22:55:29Z", "digest": "sha1:GERCC3V7ZBQKS4KWG5PFU5CDJZKJQG2R", "length": 5507, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वयंअर्थसहाय्यीत शाळा विधेयकास विरोध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › स्वयंअर्थसहाय्यीत शाळा विधेयकास विरोध\nस्वयंअर्थसहाय्यीत शाळा विधेयकास विरोध\nमहाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यीत शाळा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. शिक्षणक्षेत्राची खाजगीकरणाकडे वाटचाल सुरु असून, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या विधेयकास विरोध दर्शविला आहे. या धोरणाविरूद्ध तीव्र स्वरूपाचे राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.\nयेथे शिक्षक परिषदेची सहविचार सभा नाशिक विभाग अध्यक्ष प्रा. सुनिल पंडीत यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी रात्रशाळा प्रमुख प्रा.सुनिल सुसरे, ग्रामिणचे अध्यक्ष शरद दळवी, सचिव तुकाराम चिक्षे, चंद्रकांत चौगुले, सुरेश विधाते, सुलभा कुलकर्णी आदिंसह जिल्ह्यातील शिक्षक उपस्थित होते.\nया कायद्यामुळे कॉर्पोरेट कंपन्या राज्यात शाळा सुरू करणार आहेत. सीएसआर निधी वापरून कंपन्या शाळा करू शकणार आहेत. काही अटी आणि शर्तींवर खाजगी शाळा सुरू करण्याची परवानगी मिळणार आहे.\nकायद्यातील या सुधारणेमुळे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या सामाजिक संस्थाबरोबरच खाजगी कंपन्यांनाही आता शैक्षणिक संस्था सुरु करता येतील. यामुळे कंपन्या पैसा कमविण्याच्या उद्देशाने शिक्षण क्षेत��रात उतरतील व सर्वसामान्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतील.\nमोबाईल कंपन्यांपुढे मनपाचे लोटांगण\nजिल्ह्यात दहा हजार शेतकर्‍यांची फुलणार शेती\nस्वयंअर्थसहाय्यीत शाळा विधेयकास विरोध\nब्लॉग : ‘इनका साथ, तो पद खल्लास, उनका दिया तो करियर भकास..’\nसरकारी नोकरी सोडून केले सव्वाशे गायींचे संगोपन\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Junior-Executive-Officer-Venkatesh-Kumbhar-Corruption-Case/", "date_download": "2019-02-23T22:56:06Z", "digest": "sha1:HX55IVVEW3B2BAG6P4WDUMP77KI3ELYO", "length": 7279, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाक दाबताच खानापूरच्या कुम्हारी संस्थाधिकार्‍याचे उघडले तोंड... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › नाक दाबताच खानापूरच्या कुम्हारी संस्थाधिकार्‍याचे उघडले तोंड...\nनाक दाबताच खानापूरच्या कुम्हारी संस्थाधिकार्‍याचे उघडले तोंड...\nखानापुरातील केंद्रीय ग्राम कुम्हारी संस्थेतील कनिष्ठ कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुंभार यांचे भ्रष्टाचार प्रकरण दै. ‘पुढारी’ने चव्हाट्यावर आणले. याची दखल घेऊन घोटगाळीत 20 जणांकडून घेतलेले पैसे व त्या प्रत्येकाला एक इलेक्ट्रिक व्हीलचे वितरण बुधवारी केंद्रीय ग्राम कुम्हारी संस्थेमार्फत करण्यात आले. तीन लाख 40 हजार किमतीची इलेक्ट्रिक व्हीलचे वाटप झाले. यामुळे लाभधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.\nखानापुरातील या संस्थेत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबईहून आलेल्या योगेश शर्मा यांनी सोमवार 11 रोजी घोटगाळी गावात लाभधारकांची थेट चौकशी केली. इलेक्ट्रिक व्हील देण्याची माहिती देऊन परस्पर 20 लाभार्थींकडून प्रत्येकी 2 हजार रु. प्रमाणे 40 हजार रु. जमा करुन तीन महिने उलटले. कुंभार यांनी आपल्याजवळ ती रक्कम ठेवली होती. याची कल्पना प्राचार्य शिरीष तांबे यांनाही नसल्याचे चौकशीत समोर आले. बुधवारी 20 जणांकडून घेतलेले पैसे कुंभार यांनी परत केले आहेत. याची पोचपावती न दिल्याने व व्हील वाटपावरुन कुंभार समाजामध्ये घोटगाळीत दोन गट पडले. यावरुन वाद उफाळून आल्याने भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आले. 20 लाभधारकांची स्टायपेंड रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यासंबंधी आदेश प्राचार्यानी दिले आहेत.\nखानापूर तालुका वगळून इतर ठिकाणी केंद्र सरकारच्या योजना मान्यताप्राप्त संस्था, संघटनामार्फत राबविल्या जात आहेत. मुंबई येथील खादी ग्राम आयोगाकडे तक्रार केल्यानंतर चौकशीचा प्रारंभ झाला. व्यंकटेश कुंभार यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. तांबे यांनी त्याना मेमो दिला आहे. मात्र या प्रकरणात केवळ कुंभार यांचा समावेश नसून अणखी तिघे असल्याचे बोलले जाते. यापूर्वी या संस्थेत सेवा बजावत असलेले माजी प्राचार्य रामरतन प्रजापतीनीही कामात बेजबाबदारप्रकरणी कुंभार यांना मेमो दिला होता. तो त्यांनी एक महिना स्वीकारला नसल्याची माहिती समोर आली.\nबेळगावातदेखील मागासवर्गीयांसाठी अशा प्रकारची योजना राबवून लाखो रुपयाचा मलिदा परस्पर लाटल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यामुळे कुंभार यांनी बुधवारी घोटगाळीतील लाभार्थींकडून घेतलेली रक्कम परत केली. संस्थेतील भ्रष्टाचाराची माहिती आरटीआय अंतर्गत मागविण्याचा निर्णय खानापूर तालुका कुंभार समाजाने घेतला असल्याचे समजते.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/lifestyle/book-park-has-been-started-in-the-parel-area-25751", "date_download": "2019-02-24T00:09:46Z", "digest": "sha1:IZVOZVP7WUW7FHR3BMCIGVYCWODHHZJN", "length": 8049, "nlines": 94, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "'पुस्तकांचं उद्यान...' या, बसा आणि वाचा!", "raw_content": "\n'पुस्तकांचं उद्यान...' या, बसा आणि वाचा\n'पुस्तकांचं उद्यान...' या, बसा आणि वाचा\nBy मुंबई लाइव्ह टीम | मानसी बेंडके\nउद्यान म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ती हिरवी गार झाडं, रंगीबीरंगी फुलं, व्यायामाचं साहित्य आणि घसरगुंडीवर खेळणारी लहान मुलं. पण परळमध��ये मात्र उद्यानात पुस्तकचं पुस्तकं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना यापुढे फिरायला किंवा खेळायलाच नाही तर अगदी पुस्तकं वाचायला देखील उद्यानात जाता येणार आहे.\nहवेशीर वातावरणात पुस्तकं वाचायचा कुणाला नाही आवडणार हाच विचार करून परळ भागात चक्क 'पुस्तकांचे उद्यान' सुरू करण्यात आलं. मुंबई पहिल्यांदाच अशा प्रकारचं उद्यान उभारण्यात आलं आहे. वाचन संस्कृती टिकून राहावी तसंच नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, हाच 'पुस्तकाचे उद्यान' उभारण्यामागचा हेतू आहे. शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या संकल्पनेतून हे उद्यान सुरू करण्यात आलंय. अनेक वर्ष या उद्यानाची जागा पडून होती. या जागेचा उपयोग चांगल्या कामासाठी व्हावा या उद्देशानं अजय चौधरी यांच्या संकल्पनेतून हे उद्यान सुरू झालंय.\nआत्मचरित्र, नाट्यसंपदा, काव्यसंग्रह, बालसाहित्य अशा प्रकारातली अनेक पुस्तकं या उद्यानात वाचनासाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक पुस्तकं विषयानुसार त्या त्या लॉकरमध्ये ठेवण्यात आली आहेत. लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्याच आवडीची पुस्तकं इथं वाचायला मिळणार आहेत.\nउद्यानात एकावेळी साधारण ५० ते ६० जणांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ऊन-पाऊस यापासून पुस्तकाचे रक्षण व्हावे यासाठी लॉकर व्यवस्था आणि देखभालीसाठी सुरक्षा रक्षक आहेत. उद्यानात अनेक सामाजीक संदेश देखील देण्यात आले आहेत. 'वाचाल तर वाचाल' असा संदेश देणारे प्रबोधनकार ठाकरे, 'रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल' असा संदेश देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समर्थ रामदास स्वामी, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे वाचनाचे महत्त्व सांगणारे संदेश पाहायला मिळत आहेत.\nपरळ परिसरात चाळी, उंच टॉवर, पडक्या मिल्स आणि अनेक मोठी रुग्णालयं पहायला मिळतात. आता याच परळमध्ये पुस्तकांचं उद्यान देखील उभारलं आहे. परळ स्टेशनच्या पूर्वेला भारत माता थिएटर आहे. त्याच्यासमोरच आयटीसी ग्रँड हॉटेल आहे. त्याच्या पुढे हे उद्यान आहे.\n'इथं' आहे मोफत वाचनालय\nवाचाल तर वाचालपुस्तकांचे उद्यानवाचन संस्कृतीशिवसेनाअजय चौधरीBooksreading culturelibrary\nस्ट्रॉबेरीचं नव्हे, हे तर 'पुस्तकांचं गाव'\n मग 'या' प्रदर्शनाला भेट द्या\n'इथं' आहे मोफत वाचनालय\nBy मुंबई लाइव्ह टीम\nBy मुंबई लाइव्ह टीम\nले���ी जमशेदजींमुळे माहिममध्ये टोलवसुली नाही\nBy अखिल गांगण | मुंबई लाइव्ह टीम\nशिवसेनेकडून 35 महिलांना रिक्षा वाटप\nBy मुंबई लाइव्ह टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/454387", "date_download": "2019-02-23T23:30:20Z", "digest": "sha1:R3BZMVRZYLAZSU3UIOZJHSO5QKUGOYMS", "length": 5657, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भाजपविरोधात शिवसेनेकडून ‘हार्दिक’ कार्डचा वापर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » भाजपविरोधात शिवसेनेकडून ‘हार्दिक’ कार्डचा वापर\nभाजपविरोधात शिवसेनेकडून ‘हार्दिक’ कार्डचा वापर\nऑनलाईन टीम / मुंबई :\nभाजपविरोधात शिवसेनने ‘हार्दिक’कार्ड वापरण्याची खेळी केली आहे. अचनाक मुंबईत दाखल झालेले पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सयंक्त पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी मी सदैव शिवसेनेसोबतच आहे, असे हार्दिक पटेलने स्पष्ट केले त्यामुळे हार्दिकच्या माध्यमातून शिवसेनेने गुजराती मतांना आकर्षिक करण्याची चर्चा चांगलिच रंगली आहे.\nमहानगरपालिकेचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्या मधील वादाला आता आणखी वेगळे वळण मिळाले असून शिवसेनेने भाजप विरोधात खेळी करण्यासाठी हार्दिक पटेलशी हात मिळवणी केल्याचे दिसुन येत आहे.\nपत्रकार पारिषदेत बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून हार्दिकची बाळासाहेब ठाकरेंना वंदन करण्याची इच्छा होती. म्हणून तो मातेश्रीवर आला . न्याय हक्काच्या लढाईत शिवसेना आणि हार्दिक पटेल एकत्र आहेत. महाराष्ट्र ही विरांची भूमी असल्याचे सांगत सामाजिक परिवर्तनासाठी लढाई असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी हा संघर्ष सुरू असल्याचे हार्दिक पटेलने सांगितले.\nलष्करी सामर्थ्यात भारत चौथ्या क्रमांकावर\nबिहारच्या औरंगाबाद जिल्हय़ात संचारबंदी लागू\nराष्ट्रवादीतले सडके आंबे भाजपात नकोत : गिरीश बापट\nअमृतसर रेल्वे दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात ��िलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ab-de-villiers-to-retire-from-test-cricket-in-august-to-focus-on-world-cup-2019/", "date_download": "2019-02-23T23:03:57Z", "digest": "sha1:A3CSRNS74XAP5SQTG3X4QVEAZCYFB33W", "length": 6313, "nlines": 57, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एबी डिव्हिलिअर्सने दिले निवृत्तीचे संकेत", "raw_content": "\nएबी डिव्हिलिअर्सने दिले निवृत्तीचे संकेत\nएबी डिव्हिलिअर्सने दिले निवृत्तीचे संकेत\nटी-२० सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला १९ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर कर्णधार एबी डीव्हिलियर्सने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. डीविलीयर्स आपल्या क्रिकेट कारकीर्दीच्या भवितव्याविषयी गंभीरपणे विचार करू लागला असून येत्या ऑगस्ट महिन्यात तो क्रिकेट कारकीर्दीविषयी निर्णय घेणार असल्याचे समजते आहे.\nनुकताच दक्षिण आफ्रिका संघाला इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेतही २-१ असाच पराभव पत्करावा लागला . त्याशिवाय, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही दक्षिण आफ्रिकेला आपल्या लौकिकाप्रमाणे खेळ करता आला नाही .यात डीविलीयर्स ची कामगिरी देखील सामान्यच राहिली. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत बहुधा डीव्हिलियर्स खेळणार नाही. सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे संकेत त्याने दिले आहेत.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल��याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/609818", "date_download": "2019-02-23T23:28:22Z", "digest": "sha1:JUZENWYMIGVLN3K3PKLXDHLX6XGIWVRM", "length": 6394, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "किरकोळ कारणावरून पतीने कापले पत्नीचे नाक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » किरकोळ कारणावरून पतीने कापले पत्नीचे नाक\nकिरकोळ कारणावरून पतीने कापले पत्नीचे नाक\nऑनलाईन टीम / लखनौ :\nकिरकोळ कारणावरून पतीने पत्नीचे नाक चावल्याची घटना उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमध्ये घडली आहे. रक्ताने माखलेल्या पत्नीला नातेवाईकांनी गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमी महिलेचे नाव पूजा असे आहे.\nतीज या सणासाठी बाजारातून बांगडय़ा आणताना पूजाचे तिचा पती अर्जुनसोबत रस्त्यातच वाद झाला. यानंतर रागावलेल्या अर्जुनने महिलेचे नावे चावले. यामध्ये पूजा गंभीर जखमी झाली असून तिच्या नातेवाईंकांनी रुग्णालयात दाखल केले. “पती अर्जुन माझ्यावर संशय घेत असे. दारु पिऊन कायम मारहाण करत असे. मारहाणीला विरोध केल्यावर सासरची मंडळी दरदिवशी मला मारायचे. या कृत्यात सासू, दीर, जाऊ हे पतीला सहकार्य करायचे,‘असे पूजाने सांगितले. दोन-तीन दिवसांपूर्वीही पूजा आणि अर्जुन यांचा वाद झाला होता. यानंतर पंचायतही भरली. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या लोकांची समजूत घालून प्रकरण शांत केले. पण तरीही पूजाच्या माहेरी जाण्यावरुन अर्जुनचा तिच्यासोबत वाद झाला. माहेरी जा�� नये यासाठी पूजावर दबाव टाकू लागला. ‘वर्षात हाच एक सण येतो आणि त्यासाठी माहेरी गेले नाही तर मैत्रिणी आणि गाववाले काय विचार करतील,’ असे पूजा म्हणाली. यावरुन संपूर्ण कुटुंबाने रात्री तिला मारहाण केली. सकाळ झाल्यावर पती दारु पिऊन आला. बांगड्या घेऊन देण्याच्या बहाण्याने तो तिला स्वतःसोबत घेऊन गेला आणि गावाबाहेर जाताच तिला मारहाण केली. यानंतर त्याने पूजाचे नाव करकचून चावले, तिच्या नाकामधून रक्त येऊ लागले. यानंतर पूजाला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केली.\nपेटीएम वसूल करणार 2 टक्के शुल्क\nप्रेमप्रकरण घरी सांगितल्याने मित्राचा खुन\nइंडोनेशिया भूकंपाने हादरले, 82 जणांचा मृत्यू\nराज्यसभा अनिश्चित काळासाठी तहकुब\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ashish-nehara-seats-on-ground-durin-eng-vs-ind-2nd-test-2nd-day/", "date_download": "2019-02-23T23:02:36Z", "digest": "sha1:FJYYLXVSY7ECBSQJA4PJ4ZHVGUGFVDZV", "length": 8177, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "नेहराजींनी मांडले मैदानावरच ठाण", "raw_content": "\nनेहराजींनी मांडले मैदानावरच ठाण\nनेहराजींनी मांडले मैदानावरच ठाण\n इंग्लंड विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर सुरु आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (10 आॅगस्ट) सतत पावसाचा व्यत्यय येत होता.\nत्यामुळे या सामन्यात असाच एकदा पावसाचा व्यत्यय आला असताना भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा चक्क मैदानावर मांडी घालून बसला होता. यावेळी त्याने पायातील बुटही काढून ठेवले होते.\nनेहरा बरोबरच समालोचक हर्षा भोगलेही त्याच्याशी गप्पा मारत मैदानातच मांडी घालून बसले होते. हे दोघेही या सामन्यात समालोचन करत आहेत.\nनेहरा हा नेहमीच त्याच्या साध्या आणि विनोदी स्वभावासाठी ओळखला जातो. त्याचे संघसहकारीही अनेकदा त्याच्या विनोदी स्वभावाचे किस्से सांगतात.\nनेहराने भारताकडून खेळताना 17 कसोटी सामन्यात 44 विकेट्स आणि वनडेत 120 सामन्यात 157 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 27 टी20 सामन्यात 34 विकेट्स घेतल्या असुन त्याने 1 नोव्हेंबर 2017 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.\nइंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 35.2 षटकात सर्वबाद 107 धावा केल्या आहेत.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–पुरूषांच्या सामन्यात महिला फोटोग्राफरला नाकारला प्रवेश, थेट इमारतीच्या छतावरुन केले फोटोशूट\n–एशियन गेम्समध्ये भारतीय चमूचा ध्वजधारक २० वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्रा\n–लॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती ���ाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thursday-super-lotto/results/30-april-2015", "date_download": "2019-02-23T23:30:37Z", "digest": "sha1:ZPEG4W3LWG7GYATTWAW7ABZMV6OKNDFF", "length": 2565, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "गुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल April 30 2015", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार 30 एप्रिल 2015\nगुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल - गुरूवार 30 एप्रिल 2015\nखाली गुरूवार 30 एप्रिल 2015 तारखेसाठीचे गुरूवार सुपर लोट्टो लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया गुरूवार सुपर लोट्टो पृष्ठाला भेट द्या.\nगुरूवार 30 एप्रिल 2015\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_kartik_swami_mandir.htm", "date_download": "2019-02-23T23:07:44Z", "digest": "sha1:TOIQZ5XAL4A3BMPHXGX2AEVOPOEPEF56", "length": 3682, "nlines": 29, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nश्री कार्तिक स्वामी मंदिर, हिंदळे\nदेवगड-आचरा-मालवण मार्गावर देवगड पासून सुमारे 26 कि.मी. अंतरावर अतिशय निसर्गसंपन्न असे हिंदळे गाव आहे. घनदाट झाडी, आंबा-पोफळीच्या बागा, हिरवेगार डोंगर आणि जवळच खाडी अशा सान्निध्यात् वसलेल्या या गावात बरीच लहान-मोठी मंदिरे आहेत. त्यापैकी कार्तिकीस्वामी हे एक प्रसिध्द पुरातन मंदिर आहे. देवळापर्यंत उत्तम डांबरी रस्ता आहे.\nकार्तिकीस्वामीची मूर्ती पूर्णत: संगमरवरी असून तिची उंची 3 फूट आहे. कार्तिकीस्वामी हा गणपतीचा भाऊ. कार्तिकस्वामीला सहा तोंडे आहेत म्हणून याला षडानन असे म्हटले जाते. हिंदळे येथील मूर्ती पुढे 3 आणि मागे 3 अशी सहा तोंडाची आहे. हातही सहा असून प्रत्येक हातात वेवेगळी आयूधे आहेत. हिंदळे येथिल मूर्तीला संगमरवरी मोराचं वाहन आहे.\nकार्तिक महिन्यात कृत्तिका नक्षत्रावर पौर्णिमा असते तेव्हा या देवतेच्या दर्शनाचा योग महत्वाचा मानला जातो. त्या दिवशी मुली व स्रियांना दर्शन घेण्याची परवानगी असते. इतर दिवशी नाही. या दिवशी दर्शन व पूजा केली तर बुध्दीमत्तेत वाढ होते आर्थिक स्थिती सुधारते अशी भाविकांची श्रध्दा आहे. स्कंद षष्ठी ही भाद्रपद शुध्द षष्ठी हा योगही महत्वाचा मानला जातो. या मंदिरात दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो.\nपर्यटकांनी, भाविकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62051", "date_download": "2019-02-23T22:57:05Z", "digest": "sha1:PSBU35YCTUAAZ3ZM5B6FWOCHJ4CKF5HS", "length": 26505, "nlines": 162, "source_domain": "www.maayboli.com", "title": "यूजलेस ईटर्स आणि \"न्यू वर्ल्ड ऑर्डर\" | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /यूजलेस ईटर्स आणि \"न्यू वर्ल्ड ऑर्डर\"\nयूजलेस ईटर्स आणि \"न्यू वर्ल्ड ऑर्डर\"\nआपण कधी कधी रागाने म्हणताना पाहतो घराघरात की,\nकाय एवढा मोठा घोड़ा झालास तरी काही कामधंदा न करता नुसता बसून असतो...\nफुकटचे जेवायला लाज नाही का वाटत \nमराठीत तर म्हणीमध्ये सुद्धा एक अश्या अर्थानेच आहे - खायला काळ नी भुईला भार.\nपण म्हणून ह्या उपरोधिक बोलण्याचे धनी ठरलेल्या मंडळीना काही त्या यूजलेस ईटर्स ह्या डेफिनेशन खाली आपण नक्कीच गणणार नाही.\nमग ह्या परिभाषेअंतर्गत कोण कोण येतात \nह्यांच्या अभ्यासासाठी आपल्याला आधी \"न्यू वर्ल्ड ऑर्डर\" माहिती करून घ्यायला लागेल\nआणि त्याअनुषंगाने इकडे चर्चा अभिप्रेत आहे कि, ह्यांनी त्यांचे मिशन राबवायला ऑलरेडी सुरुवात केलीय का \nत्यासाठी खालील मुद्दे लक्षात घेणे गरजेचे वाटते\n१) प्रगत देशांची ही पडद्यामागची मूळ भूमिका आणि त्यांच्या वागण्यातील जागतिक पटलावरील राजकीय दुटप्पीपणा \n२) विविध विषाणूजन्य नवीन आजार आणि त्यांच्यामुळे होत असलेले मृत्यू हासुद्धा ह्याच पॉलिसीचा भाग असू शकतो का \n३) वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन्स अधिकाधिक अत्यानुधिक करणे आणि निवडक देशांच्याच हातात त्याची दोरी ठेवणे ह्यामागे ह्यांची दाखवत असलेली विचारधारा फसवी असू शकते का आणि जागतिक महायुद्धात ह्यांचा वापर करताना असे देश नैतिकता सोडून कसे युद्ध करतात ( क्लस्टर बॉम्बचा अफगाणिस्तान मधील वापर इत्यादी)\n४) हार्प ( HAARP ) चा वापर करून इतर देशांमध्ये वरकरणी नैसर्गिक उत्पात घडवत असे युजलेस ईटर्स संपवणे खरोखर चालू असेल का \n५) ह्यात भारत काही मार्ग काढू शकतो का काढू इच���छित असेल तर काय करू शकतो काढू इच्छित असेल तर काय करू शकतो \nयाबद्दल विविध गुरूंचे मत\nयाबद्दल विविध गुरूंचे मत ऐकायला आवडेल. सद्गुरुंचे ऐकले तर जगातल्या सर्व समस्या नष्ट होतात.\nनेटवर ह्यासंबधी उपलब्ध माहिती\nनेटवर ह्यासंबधी उपलब्ध माहिती फारच भयंकर आहे , विशेषत: NWO.\nएन डब्लु ओ चे खरे खोटे माहित\nएन डब्लु ओ चे खरे खोटे माहित नाही पण या जगात खालील प्रकारची लोकं असतात.\n१. त्यांना सतत कोणीतरी आपल्याविरुद्ध कट रचत आहे असे वाटत असते.\n२. त्यांना प्रत्येक घडलेल्या घटनेमागे खर्‍या कारणापेक्षा प्रत्यक्षात भलतेच कारण असल्याचा ठाम विश्वास असतो\n३. त्या कारणाची सत्यता सिद्ध करण्यासाठी ते अचाट कार्यकारणभाव शोधून काढतात.\n४. सर्व देशाची सरकारे हे मूठभर (खरेतर काही विशिष्ट कुटूंबे) धनदांडग्यांच्या हातचे बाहुले आणि आपण अदृश्य वेठबिगार आहोत असे वाटत असते.\n५. कुठे तरी एक कंपू जगातल्या सगळ्या घटना घडवून आणतो असे त्यांचे ठाम मत असते.\n६. जगात एलियन आहेत व त्यांच्याशी ह्या कंपूचे संबध आहेत असे त्यांना वाटते, त्या एलियन्सनीच यांना नवनवीन तंत्रज्ञान पुरवले असा यांचा विश्वास असतो.\n७. आपल्यापासून खूप म्हणजे खूप गोष्टी लपवून ठेवल्या जात आहेत असे त्यांना वाटते.\n८. नेहमीच्या पद्धतीने जगण्यात त्यांना रस नसतो, म्हणजे नोकरी करणे, कामे करणे, पैसा कमावणे. नैसर्गिक बेबंदशाहीची त्यांना ओढ असते, त्यात जबाबदारी नसल्यामुळे मुक्त जीवन जगता येईल असे त्यांचे मत असते.\n९. अराजक, निर्नायक, सत्ताहीन, सीमाहीन, लष्करहीन, युद्धविरहित, पैसाविरहित जग असावे अशी यांची स्वप्ने असतात.\n१०. ही लोकं प्रचंड बुद्धिमान असली तरी रुढार्थाने आळशी, कर्तृत्वहीन, मनाचे कमकुवत असतात. जगाच्या वेठबिगारी व्यवस्थेमुळे इच्छा नसून आपल्यावर कामाची सक्ती होते पण तेवढे करुनही आपल्याला जे सुखी आयुष्याचं स्वप्न दाखवले जाते ते मिळत नाही म्हणून हे जगावर नाराज असतात.\n११. खूप पैसे कमावणे, गरजेपेक्षा जास्त संपत्ती, धनदौलत, गाड्याघोड्या, ऐशोआराम मिळवणे हे ह्यांना फालतू वाटते, हीच ती गाजराची स्वप्ने असतात ज्यामागे धावत लावून कोणीतरी आपल्याला गाढवासारखं राबवून घेईल असे त्यांना वाटते, त्यामुळे नोकरी, व्यवसाय करण्यातून यांचे मन उठते, सतत चळवळीच्या मूडमध्ये असतात, पण आंजावर या विषयाशी संबंधित वेबसाईट्स धुंडाळण्याव्यतिरिक्त, व भरमसाठ माहिती डोक्यात कोंबून घेण्याव्यतिरिक्त यांच्याकडून काही होत नाही. गरजेपेक्षा जास्त संपत्ती कशी वाईट याबद्दल हे जगाला ज्ञान शिकवत असतात खरेतर आळशी, इन्कॉम्पिटंट असल्याने यांना त्यासाठी लागणारे खूप काम टाळायचे असते.\nया आणि अशा प्रकारच्या लोकांचा एनडव्लुओ वगैरे गोष्टींवर विश्वास चटकन बसतो, त्याबद्दल अधिकाधिक माहिती ते गोळा करत असतात. ती माहिती म्हणजे प्रत्यक्षात यांच्यासारख्याच लोकांनी अचाट बुद्धीने कार्यकारणभाव लावून निर्माण केलेली माहिती असते. ज्याचे पुरावे हे स्वतः कन्फर्म करु शकत नाहीत, पण मानसिकता तशी असल्याने लिहिलेले ते सर्व सत्य समजतात, व मनाशी पटवून घेतात.\nयांनी अशा मानसिक अवस्थेत राहिल्याने बाकी जगाचे प्रत्यक्षात काहीही बिघडत नाही, यांचे स्वत:चे आयुष्य मात्र दरिद्री, क्लेषकारक, दु:खी होत जाते. व त्यामुळे ते जे विचार करत असतात त्यावर त्यांचा अधिकाधिक विश्वास बसत जातो, हे एक विषारी चक्र आहे. यातून मनाचे आजार उद्भवू शकतात.\nवरील परिच्छेद धाग्याच्या विषयाशी संबंधित आहे, कृपया कोणी वैयक्तिक घेऊ नये. विषयाबद्दल चर्चा केल्याने आपण वरिल लोकांपैकी समजले जाऊ असा विचार मनात आणू नये. मात्र वरील पैकी काही गुण आपल्यात असतील तर धोक्याचा इशारा लगेच ओळखावा व सावध व्हावे.\nकाय की, तुमचा अशा वागण्याने जगाला, न्यु वर्ल्ड ऑर्डरला, एलियन्सना, सरकारांना, धनदांडग्यांना, विशिष्ट कुटूंबांना शष्प फरक पडत नाही, फक्त तुम्हाला स्वतःला पडेल व त्याचे कारण तुम्हाला कोणीही सांगायला येणार नाही, तुम्हाला समजणारही नाही.\nही लोकं प्रचंड बुद्धिमान असली\nही लोकं प्रचंड बुद्धिमान असली ..................... म्हणून हे जगावर नाराज असतात.\nश्री नानाकळा ह्यांनी छान\nश्री नानाकळा ह्यांनी छान मुद्दे मांडले आहेत पण धाग्याचा उद्देश् सायन्स संबधी जोडून विचार जाणून घ्यायला अधिक आवडेल जसे की प्लेग मध्ये अनेक प्रसंगी मुद्दाम घडवून आलेले लाखो लोकांचे बळी तसेच एंथ्रेक्स ईबोला व्हायरस इत्यादी आणि निकोल टेस्ला ह्यांच्या विज्ञाननिष्ठ earth oscillator सारखे प्रयोग ह्यांची सांगड घालता संशय बळावतो. nwo ही कॉन्सपिरसी थिअरी असली आणि गूगलवरील सर्वच माहीती खरी नसते हे मान्य करूनही इतिहास थोड़े वेगळे सांगतोय. Haarp प्रोग्राम आता काही छुपा राहिलेला नाही आण��� होलोग्राफि इल्युजनने सामान्य लोकांना भरकटवणे हेसुद्धा इंटरनेटवर पाहतो. तसेच माइंड कण्ट्रोल हे एक नवीन सायन्स युद्धात वापरले जात असेल तर ते जास्त कलाटणी देणारे ठरू शकते.\nखायला काळ, भुईला भार, जगातले\nखायला काळ, भुईला भार, जगातले रिसोर्सेस उगाच वाया घालवणारे लोक आहेत, फक्त ते नक्की कोण\nमाझे मला सतत वाटत रहाते की माझे आयुष्य आता संपले तर जगाचे बरेच होईल, वाईट काहीच नाही. पण इतर लोकांना स्वतःबद्दल तसे वाटत नाही. त्यात पुनः मनुष्यहत्त्या हे तसे बरेच धर्मात निषिद्ध आहे. त्यामुळे जे अनेक लोक खरेच मरू इच्छितात (कारण बरे न होणारे, अत्यंत कष्टदायक रोग झालेले, आपला सर्व भार इतरांवर पडल्याने (बहुधा आपले स्वकीयच) इतरांचे जीवन कठीण होते आहे ज्यांना वाटते) त्यांना सुद्धा डॉक्टरच्या मदतीने स्वतःचे आयुष्य संपवण्याची परवानगी अमेरिकेत नाही (आता आहे म्हणतात ओरेगॉन मधे, पण स्वतःहून तिथे जाणारे फार थोडे).\nएक लक्षात ठेवा - हा प्रश्न किसिंजर च्या खेरीज बर्‍याच भारतीयांना देखील पडला होता, विशेषतः भारतातील लोकांबद्दल. तेंव्हा काँप्युटर नव्हते,\nभारतात मनमोहन सिंग ने आर्थिक क्रांति केली नव्हती पण आता पहा - किती लाख भारतीय जगभर पसरून त्यांना आणि इतरांना अत्यंत उपयुक्त जीवन जगताहेत. आज कितीतरी भारतीयांना स्वतःचे नि इतरांचे आयुष्य उपयुक्त करण्याची संधि आहे. पन्नास वर्षांपूर्वी शिकल्या सवरल्या लोकांना सुद्धा भारतात चांगले जीवन जगणे कठीण होते, म्हणून तर सगळे परदेशी पळून गेले. शिकण्यासाठी गेले नि परदेशीच राहिले. खूप उपयुक्त जीवन जगताहेत. आज भारतातहि बर्‍याच मोठ्या प्रमाणावर निरनिराळ्या विषयात उच्च शिक्षण मिळण्याची सोय आहे, त्यासाठी परदेशी जायला नको.\nतर ही परिस्थिती जशी भारतात उत्पन्न झाली तशी उद्या इतरत्रहि होईल, लोक चंद्रावर, मंगळावर जातील कुणि यूजलेस ईटर्स उरणार नाहीत.\nएक धोक्याची सूचना - किसिंजर अत्यंत कारस्थानी माणूस आहे. त्याचे ऐकू नका. त्याला सगळे भारतीय युजलेस वाटत होते, बांगला देश युद्धाच्या वेळी त्याने सैन्य पाठवायची तयारी केलीच होती - रशियन लोकांनी त्यांना पळवून लावले. तसेहि अमेरिकन लोकांना शेवटी सगळ्या जगातली संपत्ति स्वतःकडे असावी असेच वाटत असते नि इतर सर्वांना,विषेशतः सर्व मुस्लिम, हिंदू नि इतर लोकांना मारून टाकावे किंवा ख्रि���्चन करावे असेच त्यांना वाटते.\nतेंव्हा उचला ते बोट अणूशस्त्रावर ठेवलेले.\nमी तर सिलेक्टिव ब्रिडींगच्या\nमी तर सिलेक्टिव ब्रिडींगच्या बाजूचा आहे.युजेनिक्स जरी आउटडेटेड झाले असले तरी मला अपील होते.लोकसंख्येतून हेल्दी ,उंच,बुद्धीमान,आकर्षक ,रॉबस्ट असे स्त्री पुरुष निवडावे व त्यांनाच फक्त ब्रिडींगचा अधिकार असावा.निरक्षर ,किडमिडे ,कमीबुद्धीमान अनाकर्षक यांचा तसाही घराला ना दाराला कसलाच उअपयोग नसतो.\nमग आर्टिफ़िसिअल इंटेलिजन्स वापरून बनलेले रोबो आणि असे जेनेटिकल सिलेक्टिव्ह ब्रीडिंगचा मानव वंश - ह्यात कोण उजवे ठरू शकते असा प्रश्न आहेच कि \nमी तर सिलेक्टिव ब्रिडींगच्या\nमी तर सिलेक्टिव ब्रिडींगच्या ..................निरक्षर ,किडमिडे ,कमीबुद्धीमान अनाकर्षक यांचा तसाही घराला ना दाराला कसलाच उअपयोग नसतो.\nपण हे सगळे ठरवायचे कुणि की चांगले कोण नि कोण नाही बरेच धंदे असफल झाल्यावर एखादा धंदा जमला नि माणूस खूप श्रीमंत झाला, मग त्याने इतर लोकांना बरीच मदत केली, नोकर्‍या लावून त्यांना उद्योगशील बनवले अशी उदाहरणे आहेत.\nदुसरे असे की हे सिलेक्टिव्ह ब्रीडींग करून जन्माला घातलेले लोक मोठे झाल्यावर काम करतीलच, याची काय खात्री तेच युजलेस झाले तर काय\nजाऊ द्या झाले वेळ जात नाही म्हणून काही तरी लिहायचे. हे काय युजफुल लिव्हिंग झाले\nभूमिकाताईं आणि त्यांच्या लाडक्या जगबुडीची फार आठवण येते आहे.\nजगबुडी झाली तर सगळेच मरतील न\nजगबुडी झाली तर सगळेच मरतील न \nमग त्या १३ रॉयल फेमिली कशा वाचतील \nमुव्ही 2012 बद्दल बोलले का श्री आगाऊ \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_narali_pornima.htm", "date_download": "2019-02-23T23:39:16Z", "digest": "sha1:CICT55RLP36HAOLPQBBMVJOYWIHM7WGB", "length": 2497, "nlines": 26, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nपारंपारिक नारळी पौर्णिमा उत्सव\nगणपती उत्सव, शिमगोत्सवाप्रमाणेच कोकणत नारळी पोर्णिमेला फार महत्व आहे. येथील बहुतांश लोक विशेषत: मच्छिमार समाज नारळी पोर्णिमेदिवशी विधीपूर्वक सागराची पूजा करुन गा-हाणे घालतात. सागराला नारळ अर्पण करुन नैवद्य दाखवून पारंपारिक पध्दतीने हा उत्सव साजरा केला जातो. यामुळे खवळलेला समुद्र शांत होतो आणि मच्छिमारी करताना धोका होत नाही. कोणतेही संकट येत नाही, अशी मच्छिमारांची दृढ श्रध्दा आहे. नारळी पोर्णिमेपासूनच मच्छिमारीला सुरुवात करतात. मच्छिमार बांधवांप्रमाणेच या उत्सवात सागर किना-यावर ग्रामस्थही सहभागरी होतात. यावेळी फटाके उडविणे, नौका सजिवणे, कोकणी गाणी म्हणणे, विविध खेळ खेळणे, खेळांच्या स्पर्धा आयोजित करणे इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/devi/devi10-02.htm", "date_download": "2019-02-23T23:02:27Z", "digest": "sha1:36YZREUMMTG52JRXUAOKCADVYER42CLR", "length": 16778, "nlines": 170, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - दशमः स्कन्धः - द्वितीयोऽध्यायः", "raw_content": "\nयत्त्वया प्रार्थितं तत्ते ददामि मनुजाधिप ॥ १ ॥\nवाग्भवस्य जपेनैव तपसा ते सुनिश्चितम् ॥ २ ॥\nराज्यं निष्कण्टकं तेऽस्तु पुत्रा वंशकरा अपि \nमयि भक्तिर्दृढा वत्स मोक्षान्ते सत्पदे भवेत् ॥ ३ ॥\nएवं वरान्महादेवी तस्मै दत्त्वा महात्मने \nपश्यतस्तु मनोरेव जगाम विन्ध्यपर्वतम् ॥ ४ ॥\nयोऽसौ विन्ध्याचलो रुद्धः कुम्भोद्‍भवमहर्षिणा \nभानुमार्गावरोधार्थं प्रवृत्तो गगनं स्पृशन् ॥ ५ ॥\nसा विन्ध्यवासिनी विष्णोरनुजा वरदेश्वरी \nबभूव पूज्या लोकानां सर्वेषां मुनिसत्तम ॥ ६ ॥\nकोऽसौ विन्ध्याचलः सूत किमर्थं गगनं स्पृशन् \nभानुमार्गावरोधं च किमर्थं कृतवानसौ ॥ ७ ॥\nकथं च मैत्रावरुणिः पर्वतं तं महोन्नतम् \nप्रकृतिस्थं चकारेति सर्वं विस्तरतो वद ॥ ८ ॥\nन हि तृप्यामहे साधो त्वदास्यगलितामृतम् \nदेव्याश्चरित्ररूपाख्यं पीत्वा तृष्णा प्रवर्धते ॥ ९ ॥\nआसीद्विन्ध्याचलो नाम मान्यः सर्वधराभृताम् \nमहावनसमूहाढ्यो महापादपसंवृतः ॥ १० ॥\nमृगा वराहा महिषा व्याघ्राः शार्दूलका अपि ॥ ११ ॥\nवानराः शशका ऋक्षाः शृगालाश्च समन्ततः \nविचरन्ति सदा हृष्टा पुष्टा एव महोद्यमाः ॥ १२ ॥\nअप्सरोभिः किम्पुरुषैः सर्वकामफलद्रुमैः ॥ १३ ॥\nएतादृशे विन्ध्यनगे कदाचित्पर्यटन् महीम् \nदेवर्षिः परमप्रीतो जगाम स्वेच्छया मुनिः ॥ १४ ॥\nतं दृष्ट्वा स नगो मङ्‌क्षु तूर्णमुत्थाय सम्भ्रमात् \nपाद्यमर्घ्यं तथा दत्त्वा वरासनमथार्पयत् ॥ १५ ॥\nसुखोपविष्टं देवर्षिं प्रसन्नं नग ऊचिवान् \nदेवर्षे कथ्यतां जात आगमः कुत उत्तमः ॥ १६ ॥\nतवागमनतो जातमनर्घ्यं म�� मन्दिरम् \nतव चङ्‌क्रमणं देवाभयार्थं हि यथा रवेः ॥ १७ ॥\nअपूर्वं यन्मनोवृत्तं तद्‌ ब्रूहि मम नारद \nममागमनमिन्द्रारे जातं स्वर्णगिरेरथ ॥ १८ ॥\nतत्र दृष्टा मया लोकाः शक्राग्नियमपाशिनाम् \nसर्वेषां लोकपालानां भवनानि समन्ततः ॥ १९ ॥\nमया दृष्टानि विन्ध्याग नानाभोगप्रदानि च \nइति चोक्त्वा ब्रह्मयोनिः पुनरुच्छ्वासमाविशत् ॥ २० ॥\nउच्छ्वसन्तं मुनिं दृष्ट्वा पुनः पप्रच्छ शैलराट् \nउच्छ्वासकारणं किं तद्‌ ब्रूहि देवऋषे मम ॥ २१ ॥\nअब्रवीच्छ्रूयतां वत्स ममोच्छ्वासस्य कारणम् ॥ २२ ॥\nगौरीगुरुस्तु हिमवाञ्छिवस्य श्वशुरः किल \nसम्बन्धित्वात्पशुपतेः पूज्य आसीत्क्षमाभृताम् ॥ २३ ॥\nएवमेव च कैलासः शिवस्यावसथः प्रभुः \nपूज्यः पृथ्वीभृतां जातो लोके पापौघदारणः ॥ २४ ॥\nनिषधः पर्वतो नीलो गन्धमादन एव च \nपूज्याः स्वस्थानमासाद्य सर्व एव क्षमाभृतः ॥ २५ ॥\nयं पर्येति च विश्वात्मा सहस्रकिरणः स्वराट् \nसग्रहर्क्षगणोपेतः सोऽयं कनकपर्वतः ॥ २६ ॥\nआत्मानं मनुते श्रेष्ठं वरिष्ठं च धराभृताम् \nसर्वेषामहमेवाग्र्यो नास्ति लोकेषु मत्समः ॥ २७ ॥\nएवंमानाभिमानं तं स्मृत्वोच्छ्वासो मयोज्झितः \nअस्तु नैतावता कृत्यं तपोबलवतां नग \nप्रसङ्‌गतो मयोक्तं ते गमिष्यामि निजं गृहम् ॥ २८ ॥\nविंध्य व नारद यांचा संवाद\nश्रीदेवी म्हणाली, ''हे पृथ्वीपते, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. भयंकर दैत्यांचा नाश करणारी, पराक्रम सफल होणारी मी वाग्भव नावाच्या मंत्रामुळे तुजवर संतुष्ट झाले आहे. तुला निष्कंटक राज्य प्राप्त होईल व तुझी पुत्रपौत्रादि समृद्धी होईल. तू मद्‌भक्त होशील व ब्रह्मपदी स्थिर रहाशील.'' असे म्हणून ती देवी विंध्य पर्वताकडे गेली. विंध्याने पूर्वी सूर्याचा मार्ग अडविण्याचा प्रयत्न केला, पण अगस्तीमुनीने त्याचे निवारण केले. अशा त्या विंध्य पर्वतावर ती वरदायिनी ईश्वरी रहात होती. ती सर्वांना पूजनीय झाली.'' ऋषी म्हणाले, ''हे सूता, हा विंध्याचल कोण तो गगनस्पर्शाची का इच्छा करू लागला तो गगनस्पर्शाची का इच्छा करू लागला सूर्याचा मार्ग त्याने का अडविला सूर्याचा मार्ग त्याने का अडविला अगस्तीने त्याचे कसे निवारण केले अगस्तीने त्याचे कसे निवारण केले हे आम्हाला सांग.'' सूत म्हणाले, ''पर्वतात मान्य, अनेक महावनांनी युक्त, प्रचंड वृक्ष असलेला विंध्य नावाचा पर्वत होता. सुंदर पुष्प���, वेली यांनी तो वेष्टित होता. हरणे, रानडुक्कर, रेडे, व्याघ्र, सिंह, वानरे, ससे, रीस, कोल्हे हे सर्व प्राणी त्या पर्वतावर वास करीत होते. नदी- जल जलाने पूर्ण होते. यक्ष, गंधर्व, अप्सरा वगैरे तेथे विहार करीत असत. एकदा नारद तेथे आले. त्यांना विंध्याने सत्वर आसन, पाद्य, वअर्घ्य दिले व ते कोठून आले म्हणून विचारले.\nतो म्हणाला, ''आपल्या आगमनाने माझे वैभव वाढले आहे. रवीप्रमाणेच आपणही देवहितासाठीच श्रमण करीत असता. म्हणून आपले वर्तमान सांगा.'' नारद म्हणाले, ''इंद्रशत्रू मेरूकडे माझे येणे झाले होते. तेथे मी शक, अग्नी, यम, वरुण या सर्वांचे लोक पाहिले. त्यांची सुंदर उपभोग मंदिरे अवलोकन केली.'' असे म्हणून नारदांनी दीर्घ उसासा टाकला. तेव्हा विंध्य म्हणाला, ''निःश्वास टाकण्याचे कारण काय '' नारद म्हणाले, ''हे वत्सा, गौरीचा पिता हिमालय हा शंकराचा श्वशूर असल्याचे विदीतच आहे. त्यामुळे तो पर्वतराजा श्रेष्ठ झाला आहे. शिवाय शिवाचा कैलास लोकही त्यावरच आहे. तो पूज्य व पापहरण करणारा आहे. निषध, नील, गंधमादन इत्यादींनी स्वतःची स्थाने पूज्य करून घेतली. हजारो किरणांचा विश्वाला प्रकाश देणारा सूर्य व अनेक नक्षत्रे यांच्यासह जो सभोवार फिरतो तो सुवर्णपर्वत स्वतःला सर्वश्रेष्ठ मानतो. चवदाही लोकात मजसारखा कोणी श्रेष्ठ नाही असे म्हणतो. त्या गर्विष्ठ सुमेरूचे स्मरण होऊन मी निःश्वास टाकला. हे पर्वता आम्ही तपस्वी असल्याने आम्हाला त्याशी कर्तव्य नाही. केवळ प्रसंग पडला म्हणून तुला मी हे सांगितले. आता मी स्वस्थानी जातो.''\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nदशमस्कन्धे विन्ध्योपाख्यानवर्णनं नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://vachunbagha.com/2010/04/26/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA/", "date_download": "2019-02-23T23:30:44Z", "digest": "sha1:WDBGLECNVT6QVJUKFBAUGQOQ6AUY3CFR", "length": 3679, "nlines": 67, "source_domain": "vachunbagha.com", "title": "पिंक स्लिप | वाचून बघा", "raw_content": "\nकृपया हे ही पहावे :\nभिंतीवर माझी ‘ चीफ, एचआरडी ‘ ची पाटी आहे\nनावासोबत विदेशी पदव्यांची दाटी आहे\nसमोर बसलेला, माझ्या दुप्पट वयाचा\nइथला सर्वात जुना कर्मचारी विचारतोय,\n‘ हे सकाळीच बोलावणं कशासाठी आहे\nतो बंद लिफाफा मी मूकपणे त्याला देतो–\nकुठल्याच गुलाबी भावनांशी नातं नसणारी\nपिंक स्लिप आहे त्यात, जुनी नाती पुसणारी..\nआणि बरेच��े अवघडलेले शब्दही.\nएवढं शिकलो, पण एवढंच शिकलो नाही-\nशांतपणे कसं सांगायचं कुणाला,\n‘उद्यापासून तुम्ही यायची गरज नाही’ \nदोन धीराचे शब्द मला सुचायच्या आतच-\nत्या दोन ओळी वाचून\nमाझी अवस्था पाहून अचानक मोकळं हसतो.\nआणि उभं रहायचंही विसरुन गेलेल्या मला\nखांद्यावर हलकं थोपटून, निघूनही जातो….\nआता केबिनमध्ये माझ्या सोबतीला\nएक नवंच कोडं मुक्कामाला आलंय-\nनक्की कुणी कुणाला मुक्त केलंय \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.wysluxury.com/disclaimer/?lang=mr", "date_download": "2019-02-23T22:45:09Z", "digest": "sha1:JKLKRPUYIWXG6LLSFIS447GZ6UUXRWDA", "length": 9359, "nlines": 47, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "अस्वीकरण", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nआपण तपशील वर ठेवले अक्षरशः कोणत्याही विश्वास आपल्या वैयक्तिक धोका म्हणून घट्टपणे प्रत्यक्षात आहे. शून्य कार्य आत शक्यतो आम्हाला अनेक समस्या न यांचा समावेश आहे अक्षरशः कोणत्याही कपात किंवा नुकसान जबाबदार असू शकते, चौकातून किंवा कदाचित परिणामी नुकसान किंवा अगदी र्हास, or perhaps any damage or maybe destruction in any way due to decrease in information or revenue usually are coming outside of, or even in connection with, the employment of https://wysluxury.com.\nखासगी सनद जेट बुक\nखाजगी जेट सनद खर्च\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nओपन रिक्त लेग खासगी जेट सनद उड्डाणाचा\nमाझ्या जवळचे खासगी जेट विमानाचा सनद उड्डाणाचा सेवा झटपट कोट\nआपले स्वत: चे खाजगी जेट सनद भाड्याने कसे\nGulfstream G550 खाजगी जेट आतील तपशील\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nप्रकाश खाजगी जेट सनद\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%82", "date_download": "2019-02-24T00:02:36Z", "digest": "sha1:SF6APHIGRGVV4JG22FDSAVV7PQAF6VGQ", "length": 33531, "nlines": 176, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "रानातल्या मरणानंतरचं जिणं", "raw_content": "\nनवऱ्याच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रातल्या – स्वतः शेतकरी असणाऱ्या - हजारो विधवा दुःखात, शोकात, कर्जात, हलाखीत आणि कागदपत्रांच्या आणि प्रशासकीय दिरंगाईच्या बोजाखाली दबून गेल्या आहेत\nसाठ फूट खोल खणल्यानंतरही पांडुरंग अडसूळ आणि त्यांच्यासोबतच्या कामगारांना “भांडंभर देखील पाणी लागलं नाही,” त्यांच्या विधवा पत्नी इंदुबाई सांगतात. “ते गावासाठी पाणी आणाया निघाले, अन् बघा, काय होऊन बसलं.”\n२०१२ साली कापूस आणि सोयाबीनसाठी पाण्याची विवंचना कायमची दूर व्हावी म्हणून पांडुरंग यांनी बँकेचं तब्बल १ लाखाचं कर्ज काढलं, नातेवाइकांकडून अजून थोडे पैसे घेतले. विहिरीला पाणी लागलं की भरघोस पीक येणार, मग सगळ्यांचे पैसे परत करता येईल असा त्यांचा विचार होता.\nपण दुष्काळी मराठवाड्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या भोगाजी गावातल्या धरणीच्या पोटात पाणीच नव्हतं. कर्जाच्या चिंतेने पांडुरंग विहिरीपेक्षा खोल गर्तेत गेले. २०१४ साली (नक्की कधी ते इंदुबाईंना आठवत नाही), त्यांनी घरातच फास घेतला. “मी रानात होते,” त्या सांगतात. “त्यांनी स्वतःला कोंडून घेतलंय असं सांगत शेजारी धावत आले...”\nदुःखातून सावरत नाही तोपर्यंतच इंदुबाईंपुढे इतर संकटं वाढून ठेवली होतीः इंदुबाईंच्या पतीची आत्महत्या सरकारच्या विशिष्ट निकषांनुसार (ज्यांचा मुख्य उद्देश आहे, आत्महत्यांचे आकडे कमी करणं) ‘पात्र’ धरण्यात आली नव्हती. जर पांडुरंग यांनी जीव देताना सरकारी निकष पाळले असते तर इंदुबाईंना राज्य शासनाकडून रु. १ लाख नुकसान भरपाई मिळाली असती – ३०,००० रुपये रोख आणि ७०,००० रुपये बँकेत मुदत ठेवीच्या रुपात.\nअनेक विधवा शेतकऱ्यांप्रमाणे भोगाजी गावच्या इंदुबाई अडसूळ (डावीकडे) यांना आपल्या नवऱ्यावर नक्की किती कर्ज आहे हे माहित नव्हतं. मार्डी गावच्या संगीता कोकरे (उजवीकडे) त्यांच्या नवऱ्याच्या आत्महत्येनंतर अर्ज आणि कागदपत्रांच्या भंडावून टाकणाऱ्या जंजाळात अडकून गेल्या\nत्यांची आत्महत्या भरपाईसाठी ‘पात्र’ का धरण्यात आली नाही याची त्यांना कल्पना नाही. “ते आम्हाला काहीसुदिक सांगत नाहीत...” त्या म्हणतात. दक्षिण मुंबईतल्या आझाद मैदानावर आम्ही बोलत होतो. “सगळ्या ऑफिसात खेटे मारून आलीये मी...” मराठा कुटुंबातल्या चाळिशीच्या इंदुबाईंना शासनाचं फुटकळ ६०० रु. महिना पेन्शनदेखील मिळालेलं नाही. “मी माझे सगळे कागद आणि वर ३००० रुपये शेजारच्या गावातल्या एका माणसाकडे दिल्ते. पन् आजपातुर पेन्शनचा पत्ता नाही.”\nआणि तशातही त्या नवऱ्याच्या नावाचं, अंदाजे ४ लाखांचं कर्ज फेडायची धडपड करतायत. इतरही विधवा शेतकऱ्यांप्रमाणे इंदुबाईंना त्यांच्या नवऱ्यावर नक्की किती कर्ज होतं, काय बोलीनं घेतलं होतं ��े काहीच माहित नाही. अनेक शेतकरी कुटुंबांसाठी नवऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याने काढलेलं कर्ज हा आणखी एक मोठा धक्का आहे.\nइंदुबाईंची दोन्ही मुलं त्यांच्यासोबत त्यांचं चार एकर रान कसतात, आणि सगळेच जण जेव्हा केव्हा काम असेल तेव्हा दुसऱ्याच्या रानात १५० रुपये रोजाने मजुरीला जातात. “रोजचं भागवायची खोटी, त्यांचं कर्ज मी कसं फेडावं सांगा” त्या विचारतात. “मला कसली बी कीम नकोय, निस्ती कर्ज माफी द्या...”\nकर्ज, दुःख आणि प्रशासनाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडून त्यांनी सध्या किमान जमीन तरी त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या नावावर करून घेतलीये. संगीता कोकरे तर अजून त्याच्यासाठीच झगडतायत.\nमार्च २०१७ मध्ये त्यांच्या नवऱ्याने घरी फाशी घेतली, त्यानंतर त्या भंडावून सोडणाऱ्या कागद-पत्र आणि अर्जांच्या जंजाळात अडकल्या आहेत – आधार कार्डाच्या प्रती, नवऱ्याचा मरण पावल्याचा दाखला, त्यांचं स्वतःचं आधार कार्ड, त्यांच्या मतदार ओळख पत्रिका, कुटुंबाचं रेशन कार्ड, वीजबिल, तीन फोटो – यादी बरीच लांब आहे. विधवा पेन्शन, त्यांचं एक खोलीचं घर त्यांच्या नावे करण्यासाठी आणि फार गरजेची असणारी काही मदत मिळवण्यासाठी या कागदपत्रांचे विविध संच विविध सरकारी कार्यालयात द्यावे लागले आहेत.\n२१ नोव्हेंबर २०१८ रोजी, जास्त करून मराठवाड्यातल्या आणि काही विदर्भातल्या अशा ८०-१०० स्त्रिया मुंबईतल्या आझाद मैदानात विधवा म्हणून, शेतकरी म्हणून त्यांच्या संघर्ष आणि मागण्या मांडण्यासाठी जमल्या होत्या\nसंगीताचा नवरा बिरू मार्डीपासून ३० किमीवर असणाऱ्या तुळजापुरातल्या एका खानावळीत काम करायचा. त्यांचं गाव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यात आहे. घर चालवण्यासाठी तो तिला दर महिन्याला ६०००-७००० रुपये द्यायचा, ती सांगते. मात्र त्याचा स्वतःचा – प्रामुख्याने दारूवरचा – खर्च कमाईपेक्षा जास्त व्हायला लागला होता. त्यामुळे मग तो दुकानदाराकडून, नातेवाइकाकडून, शेजाऱ्यापाजाऱ्याकडून थोडे थोडे पैसे मागायला लागला. असं करत करत आता हा आकडा दोन लाखांपर्यंत गेलाय असं धनगर समुदायाची ३३ वर्षीय संगीता सांगते.\n“लग्नाची पहिली दहा वर्षं सगळं सुरळित चालू होतं,” ती सांगते. “मात्र कसंय, माझा मोठा दीर त्यांना जमिनीतला हिस्सा देईना झाल्ता, त्यामुळे ते आतल्या आत बिथरू लागले होते.” तिच्���ा सासऱ्याची सहा एकर शेती, त्यांनी ती तिघा लेकांच्या नावे दोन दोन एकर ठेवली होती. बिरूने लोहाऱ्याच्या न्यायालयात खटला दाखल केला होता आणि न्याय व्यवस्थेच्या मुंगीच्या पावलाने त्याचं कामकाज चालू होतं.\nत्यात या जोडप्याला चार पोरी झाल्या, त्यामुळे त्याचा राग अजूनच वाढत चालला होता. त्याला पोरगा हवा होता – पाचवं मूल. त्यांची सर्वात मोठी मुलगी आज सोळा वर्षांची आहे आणि पोरगा ८ वर्षांचा. “तसं करत त्यांनी मला मारहाण करायला सुरूवात केली,” संगीता सांगते. “मी कंदी काय कर्जाचा विषय काढला, तर ते म्हणायचे, ‘मी कर्ज काढलंय, ते फेडायचं काम माझं आहे’. मंग काय बोलणार\nगेल्या साली ३० मार्च रोजी बिरू पिठाच्या डब्यावर चढला, छताच्या पत्र्याखालच्या लोखंडी आडूला रस्सी बांधली आणि फास घेतला. सकाळची ११ वाजताची वेळ होती. “घरात कुणीच नव्हतं. त्यांनी दाराला आतनं कडी घातली होती. माझी सर्वात थोरली पोरगी घरी आली तेव्हा ती खिडकीच्या फटीतून आत पाह्यली तेव्हा तिला बाप तसा दिसला...”\nजे कर्ज फेडायच्या फुशारक्या बिरू मारायचा – कर्जासंबंधी काही विचारलं की धुडकावून लावायचा कारण कदाचित त्याच्या मनातली भीती आणि चिंताच त्याला लपवायची होती - ते आजही फेडलेलं नाही. आणि आता ते सगळं कर्ज संगीताच्या माथी आहे. “देणेकरी माझ्याच मागे लागलेत... एकच बरंय गावातल्याच लोकांची देणी आहेत, बिगरव्याजी. तसं नसतं तर हा आकडा वाढतच गेला असता.”\nआझाद मैदानात महाराष्ट्रातल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांमधल्या बायांनी भरवलेल्या या ‘शोकसभे’त काही हलकेफुलके क्षणही होते\nमहाराष्ट्रभराचं हेच चित्र आहे की जेव्हा एखाद्या शेतकरी कुटुंबात आत्महत्या होते तेव्हा त्याच्या विधवा पत्नीवर - इंदुबाई किंवा संगीताप्रमाणे बहुतेक वेळा ती स्वतःदेखील शेतकरीच असते - जो प्रचंड असा परिणाम होतो तो काही केवळ दुःख आणि जवळची व्यक्ती गमावण्याइतकाच नसतो. शेतीच्या कामांपैकी खूपशी कामं (पेरणी, लावणी, कापणी, झोडणी, माल घरी आणायचा, अन्न प्रक्रिया, दुधाचा धंदा आणि अजूनही बरंच काही) स्त्रियाच करतात. नवरा गेला तरी तिची सगळी कामं तर तिला करावीच लागतात वर नवऱ्याची कामंदेखील अंगावर घ्यावी लागतात. सोबत पुढची अनेक वर्षं कागपत्रांची जुळवाजुळव, आजारपणं, पोरांची शिक्षणं – किती तरी उस्तवाऱ्या तिलाच कराव्या लागतात.\nशेकडो-हजारो कुटुंबांमध्ये हा झगडा चालूच आहे. १९९५ ते २०१५ दरम्यान राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातील आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातल्या ६५,००० शेतकऱ्यांनी – यातील ९० टक्के पुरुष आहेत – आत्महत्या केली. त्यातही मराठवाडा आणि विदर्भात हे प्रमाण जास्त आहे. शेतकरी कुटुंबातल्या मात्र शेती न करणाऱ्या बिरूसारख्या असंख्य व्यक्तींच्या आत्महत्या यात गणल्या गेलेल्या नाहीत.\nया आठवड्यात २१ नोव्हेंबर रोजी, बहुतकरून मराठवाड्यातल्या आणि काही विदर्भातल्या अशा ८०-१०० बाया आझाद मैदानात जमल्या होत्या. आपला संघर्ष आणि आपल्या मागण्या मांडण्यासाठी, त्यांच्या समस्या सगळ्यांना कळाव्यात यासाठी त्यांनी एक शोकसभा आयोजित केली होती. भारतभरातल्या महिला शेतकऱ्यांच्या समस्यांवर काम करणाऱ्या महिला किसान अधिकार मंच (मकाम) ने त्यांना एकत्र आणलं होतं.\n“स्त्रियांना शेतकरी म्हणून गणलं जावं यासाठी मुख्यतः आमच्या संघटनेची स्थापना झाली,” दुपारच्या पत्रकार परिषदेत मकामच्या सीमा कुलकर्णी सांगतात. आणि जेव्हा एखादा पुरुष शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा त्याच्या बायका-पोरांवर काय परिणाम होतो ते पुढे आणण्यासाठी. “नंतर ती कशी जगते तिची पोरं कसं सगळं सहन करतात तिची पोरं कसं सगळं सहन करतात या मुद्द्यावर आजवर फार थोडं बोललं गेलंय, ही बाजू फारशी पाहिलीच गेलेली नाही.”\nसंध्याकाळ झाली तशी सगळ्या बाया आपापल्या बॅगा घेऊन रेल्वे किंवा बसने माघारी आपल्या गावी जाण्यासाठी, आपल्या शेताकडे, शेतकरी आणि विधवा म्हणूनच्या जिण्याकडे परतण्यासाठी सज्ज झाल्या\nसप्टेंबर-ऑक्टोबर २०१८ मध्ये मकाम आणि २० संलग्न संघटनांनी मराठवाडा आणि विदर्भातल्या ११ जिल्ह्यांमधून ५०५ बायांचं एक सर्वेक्षण केलं. त्यातील काही निष्कर्ष पुढीलप्रमाणेः\nकेवळ ३४ टक्के स्त्रियांना पेन्शन मान्य झालं आहे, २९ टक्के महिलांना जमीन त्यांच्या नावावर करून घेता आलेली नाही, ११ टक्के स्त्रियांना जमीन नावावर झाली आहे का नाही याची माहिती नाही आणि ४३ टक्के स्त्रियांना घर त्यांच्या नावावर करून घेता आलेलं नाही. सर्वेक्षण केलेल्या घरांपैकी केवळ ५० टक्के कुटुंबांकडे स्वतंत्र शिधापत्रिका होत्या. आणि एकूण ३५५ मुलांपैकी केवळ १२-२४ टक्के मुलांना शाळेमध्ये शैक्षणिक शुल्क, पुस्तकं किंवा गणवेशाच्या स्वरुपात काही सवलत मिळाल्याचं आढळलं.\nफेब्रुवारी आणि मार्च २०१८ मध्ये नागपूर आणि औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकांमध्ये मकाम आणि महिला आयोगाच्या सदस्यांनी ज्यांच्याशी संवाद साधल्या त्यातल्या अनेकींना भरपाई म्हणून मिळणारी रु. १ लाख ही रक्कम अपुरी वाटत आहे. २०१५ साली आंध्र प्रदेश सरकारने ही रक्कम ३,५०,००० पर्यंत वाढवली आहे. त्यात बहुतेक स्त्रियांना जी ३०,००० रोख रक्कम मिळते त्यातली बरीचशी रक्कम लाच म्हणून खर्चावी लागली आहे.\nया बैठकींवर आधारित ‘महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिला शेतकऱ्यांचे कळीचे मुद्दे’ (Key concerns of women farmers from suicide affected households of Maharashtra) या शीर्षकाच्या अहवालामध्ये असं नोंदवण्यात आलं आहे की, ­“आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या अनेक स्त्रियांनी असं सांगितलं की [सरकारने जाहीर केलेल्या] कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये त्यांचं नाव नाही. त्यांच्या कुटुंबाच्या नावावर जुनं कर्ज असल्यामुळे त्यांना बँकेकडून नवीन कर्ज घेता येत नाहीये... त्यामुळे त्यांना लघुवित्त (मायक्रोफायनान्स) किंवा अनौपचारिक (खाजगी)रित्या जादा व्याजदराने कर्जं घ्यावी लागत आहेत, ज्यामुळे त्या अधिकच असहाय्य होत आहेत.”\nवर्धा जिल्ह्याच्या सोरटा गावातल्या मंदा अलोणे (डावीकडे) आपल्याला होत असलेल्या त्रासाचा मुकाबला करण्याचा निर्धार बोलून दाखवतात, पण इंदुबाईंनी (उजवीकडे) मात्र गेली अनेक वर्षं विधवा म्हणून हलाखीत शेती करता करता हार मानलीये असं वाटतं\nरोजगाराच्या बिलकुल संधी नाहीत, आरोग्य सेवांची वानवा आणि घरातून हाकललं जाण्याची शक्यता अशी या बायांची परिस्थिती आहे. शेतकरी विधवांसाठीच्या योजना किंवा नुकसान भरपाई मिळवण्याच्या प्रक्रियेत लैंगिक अत्याचार सहन करावा लागत असल्याचंही या अहवालात नमूद केलं आहे. आणि घरात होणारी हिंसा तर नोंदली गेलीच आहे.\nआणि ती तर आत्महत्येच्या आधी आणि नंतरदेखील होऊ शकते. आझाद मैदानावर जमलेल्या संगीता आणि तिच्यासारख्या इतर काही जणी नवऱ्याकडून कधी-मधी झालेली मारहाण मनावर घेत नाहीत, मात्र विधवा म्हणून त्यांना ज्या लैंगिक छळाला सामोरं जावं लागतं त्याबद्दल मात्र त्या उद्वेग आणि घृणा व्यक्त करतात. “मी एकटी कशी राहणार, यावर मी किती तरी टोमणे ऐकले आहेत,” संगीता सांगते. “काही वेळेला काही पुरुष त्यांच्याशी ‘मैत्री’ ठेवायचं सुचवतात. मी सर्���ांना सांगते, मी मानानं जगणार आहे म्हणून.”\n“आणि आमच्याकडे वाईट नजरेने पाहणारे केवळ पुरुषच नाहीयेत, तरणी पोरंदेखील तसाच विचार करतात,” वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील सोरटा गावच्या मंदा अलोणे सांगतात. ट्रॅक्टरच्या अपघातानंतर मंदाचे पती पायाने अधू झाले, दवाखान्यावर ३ लाखाहून जास्त खर्च झाला. दारूचं व्यसन, सततची काळजी, अधू पायामुळे जास्त काही काम करता येत नाही या नैराश्यातून त्यांनी २०१३ साली होळीच्या दिवशी वर्धा नदीत उडी मारली.\nमंदा आता त्यांच्या तीन एकर रानात कपास आणि तूर करते आणि १००-१५० रुपये रोजाने शेतमजुरीला जाते. ती स्थानिक शेतकरी संघटनेचं काम करते आणि त्यांच्यासोबत बैठका आणि कार्यक्रमांना जाते. “आता काहींना वाटतं का मी कुठे जाते. ते बोलतात का ही इतर पुरुषांबरोबर भटकते म्हणून,” त्या सांगतात. “मला सवय झाली आता. मला जर एकटी राहून माझ्या दोही पोरांना मोठं करायचं असेल [मुलगी, वय १६ आणि मुलगा वय १५], तर मला या गोष्टीला तोंड द्याचंच आहे, आणि त्यातून पुढे जाचंच आहे.”\nइंदुबाई मात्र अनेक वर्षं विधवा म्हणून हलाखीत शेती करता करता हार पत्करल्यासारख्या वाटतात. “मला पेन्शन भेटलेलं नाही, पाणी नाही [पतीने खणलेल्या विहिरीत], हाताला काम नाही. काहीसुदिक नाही. कसं जगावं आम्ही औषधपाणी कसं करावं कसं भागवावं, सांगा,” त्या सवाल करतात. गेल्या अनेक वर्षांत इंदुबाई शेतकऱ्यांच्या अनेक बैठकींना आणि मोर्चांना गेल्यात. दर वेळी मनात एक नवी आशा घेऊन. “मी नागपूरला गेले, औरंगाबादला गेले, कळंबला गेले, आणखीनदेखील कुठे कुठे गेले,” त्या म्हणतात. “पर काय सुदिक होत नाही. इथून म्होरं कुठं जावं कुणाला पुसावं\nअनुवाद - मेधा काळे\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nशर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.\n‘माझ्या गावी किती मोकळ्याने हसायची मी’\n'जे इतर कुणालाच जमलं नाही, ते बाबासाहेबांनी केलं'\nभटेरींच्या बोळक्या हसूला जातीचं बंधन नाही\nत्या जमीन कसतात, मोर्चाही त्यांचाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2018/12/03/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BF/", "date_download": "2019-02-23T22:46:28Z", "digest": "sha1:6CUSATGHFWMNVTXIJEKJN3AHF6T7NGAZ", "length": 9644, "nlines": 125, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "महिला लघुपटकर्मींना ‘सहित’चे आवाहन – मार्च 2019 मध्ये ‘विस्फी’ची दुसरी आवृत्ती | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर महिला लघुपटकर्मींना ‘सहित’चे आवाहन – मार्च 2019 मध्ये ‘विस्फी’ची दुसरी आवृत्ती\nमहिला लघुपटकर्मींना ‘सहित’चे आवाहन – मार्च 2019 मध्ये ‘विस्फी’ची दुसरी आवृत्ती\nगोवा खबर:‘सहित’ संस्थेच्यावतीने आयोजित देशातील एकमेव महिला दिग्दर्शकांच्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव म्हणजेच ‘वुमन्स इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’ (विस्फी)साठी दिग्दर्शिकांना आवाहन करण्यात येत आहे. सदर महोत्सवाचे हे सलग दुसरे वर्ष असून फक्त महिला दिग्दर्शकांनी तयार केलेल्या लघुपट आणि माहितीपटांचा समावेश या स्पर्धात्मक महोत्सवामध्ये याहीवर्षी मार्च महिन्यामध्ये होणार आहे.\n‘विस्फी’साठी महिला दिग्दर्शकांनी आपला कमाल 25 मिनिटे वेळमर्यादेतील कोणत्याही विषयावरील लघुपट किंवा माहितीपट पाठवता येईल. 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत चित्रित केलेला लघुपट/माहितीपट या स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ‘विस्फी’मध्ये सहभागी होण्यासाठी दिग्दर्शिकांना वयाचे बंधन नसून, आपल्या लघुपटाच्या दोन डीव्हीडी, लघुपटाचे ए 4 आकाराचे पोस्टर आणि विहित नमुन्यात भरलेला अर्ज 15 जानेवारी 2019 पर्यंत पाठवून देण्याचे आवाहन ‘सहित’च्यावतीने करण्यात आले आहेे.\nपहिली दिग्दर्शिका एलिस गाय ब्लाचे यांच्या 50 व्या स्मृतीदिननिमित्ताने ‘विस्फी’ची पहिली आवृत्ती गोव्यामध्ये अत्यंत उत्साहात पार पडली. देश-विदेशातील महिला दिग्दर्शकांनी ‘विस्फी’मध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. सिनेक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या दिग्दर्शिकांना प्रोत्साहन मिळावे आणि त्याचप्रमाणे महिला दिग्दर्शकांच्या संख्येत गुणात्मकदृष्ट्या वाढ व्हावी, यासाठी ‘सहित’च्यावतीने सुरू करण्यात आलेला ‘विस्फी’ आता गोव्यासह देशातील किमान तीन वेगळ्या शहरांमध्येही आयोजित करण्याचा प्रयत्न असणार असल्याचे ‘सहित’च्या किशोर शिंदे यांनी सांगितले.\nअधिक माहितीसाठी wisffigoa@gmail.com या ईमेल आयडीवर किंवा 94231 58370, 78879 44694 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nNext article ���िंधुदुर्ग आणि कारवारच्या मासळी विक्रेत्याना दिलासा मिळणार\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nब्रिटिश महिलेवर बलात्कार प्रकरणी तामीळनाडूच्या एकास अटक\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nपर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन\nअग्निशमन दल, गृह रक्षक आणि नागरी संरक्षण विभागातल्या कर्मचाऱ्यांना 2019 या वर्षाचे राष्ट्रपती पदक घोषित\nसप्तम् अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे वेध \nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nपोटपुजा’च्या लेखिका उषा बाळे यांचे निधन\nलैंगिक गुन्हे तपास यंत्रणा आणि सुरक्षित शहर अंमलबजावणी देखरेख पोर्टलची सुरूवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/56611", "date_download": "2019-02-23T22:59:36Z", "digest": "sha1:4LBXIFGNEJOW6UTWKJEKERGVUUD6TF3X", "length": 43921, "nlines": 236, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मार्तंड जे तापहिन... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मार्तंड जे तापहिन...\nज्ञानदेव महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात समारोप करताना सुप्रसिद्ध पसायदान लिहिले आहे. त्यात त्यांनी संतांची तुलना ताप नसलेल्या सूर्याशी केली आहे. म्हणजे संत असे सूर्य आहेत जे प्रकाश देतात, उबही देतात मात्र काही वेळा लौकिक सूर्याचा जो असह्य ताप होतो तो मात्र यांच्यापासुन होत नाही. बाबाच्या पुस्तकातुन अनेकदा आईंबद्दल (डॉ. अनिता अवचट) वाचले आणि आता त्यांच्याबद्दल विचार करताना हिच उपमा आठवते. आपल्या विषयात त्या ज्ञानसूर्यासारख्या प्रखर होत्या. त्यांच्या वागण्यातुन अनेकांना प्रेरणा मिळत असे. आज अनेकजण फक्त आईंना शब्द दिला आहे म्हणुन निर्व्यसनी राहिले असतील. आईंबरोबर काम केलेली मंडळी आजही मुक्तांगणमध्ये त्यांच्या हकिकती एखाद्या देवाबद्दल बोलावे या तर्‍हेने सांगत असतात. आई म्हणजे अनेकांना प्रेरणा देणारा प्रक��श होता, त्यांच्या प्रेमाची उबही सर्वांना मिळाली. आणि माणसाचा स्खलनशील स्वभाव लक्षात घेऊन त्यांनी अनेकांना अनेकदा क्षमाही केले. त्यांनी सूर्यासारखी उब दिली, प्रकाश दिला मात्र त्यांच्यात इतरांना ताप होईल असा कठोर कोरडेपणा कधीच नव्हता. ज्ञानदेव महाराजांनी दिलेली संतांची उपमा मला आईंसाठी अगदी चपखल वाटते. त्यांच्या सौम्यतेचं आणि क्षमाशीलतेचं मला अपरंपार महत्त्व यासाठीदेखिल वाटतं कारण मी अनेक तथाकथित ज्ञानसूर्य पाहिले आहेत. ज्यांच्या विद्वत्तेच्या, आणि त्यामुळे आलेल्या अहंकाराच्या असह्य झळा मी स्वतः सहन केल्या आहेत आणि इतरांना देखिल सहन करताना पाहिले आहे. आणि सुदैवाने त्यांच्यापासुन कायमचा दूरही झालो आहे. मात्र आईंच्या सहवासात एकदा आलेला माणुस त्यांचा अक्षरशः भक्त बनुन गेल्याचं पाहिलं आहे.\nत्यांच्या सहवासात येणारी माणसे शांत होत असत. त्यांच्यासमोर क्रोध शांत होत असे. त्यांच्याबद्दल जे काही वाचले आहे त्यावरुन असे वाटते कि त्यांना भीती हा शब्द माहितच नसावा. वॉर्डमधील प्रत्येक पेशंटचे त्यांच्याशी काही नाते होते. बाबांनी जी क्लासो, जेपी या त्यांच्या पेशंटची चित्रे रेखाटली आहेत त्यावरुन एकुण त्यांचे पेशंटशी निर्माण झालेले जवळचे नाते, त्यांचा एकमेकांवरील गाढ विश्वास, सुंदर नाते निर्माण व्हावे यासाठी त्या स्वतः करीत असलेले प्रयत्न हे सुद्धा त्यातुन दिसुन आलं आहे. चिवडेवाल्या माणसाशी नाते जोडल्यावर त्यांच्या वाढदिवसाला हे दम्पती जात असत. सामान्य माणसाशी नाते जोडण्याचे, ते टिकवण्याचे प्रयत्न करताना मी तरी फारसे कुणाला पाहिले नाहीय. मला या वृत्तीचे खरोखरच नवल वाटते. आमच्यासारखी माणसे मोठ्या माणसांच्या खिजगणतीतही नसतात. पण आईंच्या लेखी लहानथोर हा भेद नसावाच. मुक्तांगणला गेल्यावर त्यांच्या तालमीत तयार झालेली काही माणसे पाहिली. त्यावरुन आईंचे छोट्या छोट्या गोष्टींकडे असलेले लक्ष, हाताखालच्या माणसाला त्रास होऊ नये यासाठी त्या घेत असलेली काळजी, त्याचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी त्यांचे चाललेले प्रयत्न लक्षात आले. वायंगणकरसरांना पाकिट टाकायला पोष्टात पाठवल्यावर आपण तिकिटाचे पैसे द्यायला विसरलो हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी एक रुपया देऊन तत्काळ माणुस मागे पाठवला. एक रुपयाचे काय एवढे, आल्यावर देऊ असा विचार त्यांच्या मनात आला आला नाही. सानेसरांचे लग्न व्यसनामुळे झाले नव्हते. मुक्तांगणमध्ये आल्यावर व्यसनमुक्त झाल्यावर वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी आईंनी साने सरांचे लग्न लावुन दिले. दत्तासरांना एका माणसाने लग्नानंतर दोनच दिवसांनी घर देतो सांगुन फसवले आणि सारे पैसे घेउन तो माणुस फरारी झाला. तेव्हा \"तुला मी काही कमी पडु देणार नाही\" हा आईंनी दत्तासरांना दिलेला शब्द पाळला. अगदी त्यांच्या पहिल्या मुलाचे बारसे मुक्तांगणमध्ये केले.\nआईंच्या एकुण वागण्याचा विचार करताना मग गांधी आठवतात आणि आईंच्या वागण्याचा अर्थ कळु लागतो. अहिंसा हे तत्त्व गांधींनी आयुष्यभर पाळले पण त्याचा फार वेगळा अर्थ त्यांनी लावला. आपल्या माणसांच्या बाबतीत गांधी काही वेळा कठोर होत असत. महागड्या वस्तुंची आवड असलेल्या एका पेशंटला मुक्तांगणला दाखल होताना महागडी टुथपेस्ट वगैरे हवी होती तेव्हा हळदमिठाने दात घासण्याचे आईंनी सुनावले होते. कारण या माणसाने व्यसनात प्रचंड पैसा बर्बाद केला होता. अपरिग्रहाचेही तसेच. एकदा आयुष्यात दागिने देऊन टाकले आणि परत कधीही त्यांनी घातले नाहीत. जे नको त्याचा साठा करायचा नाहीच. पण जे हवे ते देखिल काटकसरीने वापरायचे. भेटवस्तुंसाठी पैसे खर्च करण्यापेक्षा स्वतः हाताने तयार केलेली वस्तु देण्यात त्यांना आनंद वाटत असे. हमालपंचायतीचा मोफत चालवलेला दवाखाना हे बहुधा आईंनी गांधी तत्त्वे कशा तर्‍हेने अंगिकारली होती याचं चालतं बोलतं उदाहरण असावं. तेथे फक्त आजारावरच उपचार होत नसत. तेथे त्या मशीन घेऊन बसत. आणि बाजुला कपड्यांचा ढीग पडलेला असे. गरीब हमालांची मुले फाटक्या तुटक्या कपड्यात आली की त्यांना समोर बसवायचे. बाजुला पडलेल्या जुन्या कपड्याच्या ढीगातुन त्या मुलांना नीट बसतील असे कपडे काढायचे आणि कुठे फाटले असल्यास ते मशीनवर नीट शिवुन त्यांना द्यायचे. डॉक्टर झालेली व्यक्ती असे काही करते आहे हे आजदेखिल मला नजरेसमोर आणणे कठिण वाटते. अगदी अलिकडेच जेव्हा वायंगणकरसरांनी मला आई बरेचदा त्यांच्याकडे चाफ्याची फुले देऊन त्यांना हार करायला सांगत आणि तो हार त्या त्यांच्या ऑफिसात असलेल्या गांधींच्या फोटोला घालत ही हकिकत सांगीतली तेव्हा मला त्यांच्या सार्‍या वागण्याची संगती लागली.\nकाही माणसांकडे इतरांना आकर्षुन घेण्या���ी शक्ती असते. आईंकडेही ती असावी. आईंकडे असं काय होतं कि ज्यामुळे लोक त्यांना देवासमान मानत यावर मी अनेकदा विचार केला आहे. मात्र यात मला काही गुढ वाटले नाही. हे तपाचं आणि चारित्र्याचं सामर्थ्य आहे अशी माझी नम्र समजुत आहे. आपल्या विषयात पारंगत होऊन त्याचा सर्वस्वी उपयोग दुसर्‍यांसाठी करायचा, त्यात स्वतःला झोकुन द्यायचे, लोकसेवा हेच आपलं ध्येय मानायचं, त्यासाठी स्वखुशीची फकीरी पत्करायची, हे करीत असतानाच मोठं काम उभारायचं, त्यासाठी माणसं जमवायची, त्यांना नुसतंच कामात तयार करायचं नाही तर त्यांच्या आयुष्याला आकारही द्यायचा हे तप आईंनी आयुष्यभर केलं. ते करीत असताना त्यांच्या चारित्र्याला देखिल धार येत गेली. दागिने घातले नाहीत. ग्रेसफुल साधेपणा त्यांच्या राहण्यात होता. आपल्या पेशंटना व्यसन सोड हे सांगण्याआधी स्वतः चहा कायमचा सोडला. सतत सामन्यांची सेवा करण्याचा ध्यास घेतला आणि त्यांच्यातच त्या रमल्या. अशा तर्‍हेने आयुष्य जगणार्‍या व्यक्तींमध्ये तपःपूत म्हणतात तसा एक अधिकार आपोआपच येत असतो असे मला वाटते. आणि तो त्यांच्या सार्‍या व्यक्तीमत्वात उतरुन समोरच्या माणसाला आपोआप जाणवतो. अशा माणसांबद्दल आपल्याला आदरयुक्त धाक वाटत राहतो. आपल्या पुराणांमध्ये तप करणार्‍या ऋषींना सिद्धी प्राप्त होण्याच्या कथा आहेत. त्याचप्रमाणे समाजासाठी झिजणार्‍या माणसांच्या चारित्र्याचं स्वतःचं असं एक बळ असतं आणि त्याचा परिणाम लोकांवर निश्चितपणे होतो अशी माझी समजुत आहे. आईंच्याही बाबतीत हेच होत असावे असे मला ठामपणे वाटते. पुढे हा गांधीध्यास इतका वाढला असावा कि त्याची परिणीती गांधीतत्वांची गुंफण मुक्तांगणच्या उपचारांमध्ये करण्यात झाली असावी. मुक्तांगण उपचारपद्धतीला दिलेली गांधीतत्वांची जोड हे आईंच्या प्रतिभेचं सोनेरी पान वाटतं मला. संशोधनाच्या दरम्यान याविषयावर काम करण्याची संधी मिळाली.\nव्यसनमुक्ती ही औषधे देऊन, सक्ती करुन, निव्वळ समुपदेशन करुन होत नाही हे आईंनी ओळखलं होतं. व्यसनमुक्तीसाठी एक विशिष्ट जीवनशैली अंगीकारावी लागते. व्यसन हा कधीही उलटु शकणारा आणि बरा न होणारा आजार असुन त्याला आटोक्यात ठेवण्यासाठी ही जीवनशैली आवश्यक असते. गांधीवाद जगत असलेल्या आईंना ही जीवनशैली व्यसनमुक्तीसाठी योग्य वाटली आणि त्यांनी ती अतिशय कौशल्याने मुक्तांगणच्या उपचारांमध्ये आणली. त्यात त्यांच्या मानसोपचार तज्ञ म्हणुन प्रदीर्घ अनुभवाचाही भाग होताच. त्यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये नाड्या नसलेले लेंगे घालुन हिंडणारे पेशंटस पाहिले होते. नाडीचा उपयोग गळफास म्हणुन करु नये यासाठी ती खबरदारी घेतली जात होती. पण त्यामुळे ते लेंगे घसरु नयेत म्हणुन सतत पकडुन केविलवाणेपणाने फिरावे लागत असे. मुक्तांगणमध्ये आईंनी पांढरास्वच्छ लेंगा आणि टिशर्ट हाच वेष सर्वांसाठी ठेवला. श्रीमंतांसाठी वेगळे वॉर्ड ठेवले नाहीत. श्रीमंतांना जास्त पैसे देऊन काही सोयी मिळतील असा प्रकार ठेवला नाही. त्यामुळे एमडी डॉक्टर आणि रिक्षावाला हे बाजुबाजुच्या कॉटवर झोपु लागले. कारण आईंच्या लेखी ते दोघेही व्यसनी आहेत हीच त्यांची मुक्तांगणमधली ओळख होती. अगदी परवाच मी मुक्तांगणमध्ये गेलो असताना एका पेशंटने आपल्या नातेवाईकाकडुन बाहेरुन हेअरडाय मागवला. तो वापरायची तर सोडाच पण जवळ बाळगण्याचीदेखिल परवानगी नाकारण्यात आली. आईंना मुक्तांगणचं वातावरण गांधी आश्रमासारखंच ठेवायचं असणार. यामुळे कुठलिही सक्ती न करता गांधींची आश्रमातील राहणी सावकाशपणे येथील रुग्णांच्या आयुष्यात झिरपत जाते. आणि ते ही त्यांच्या लक्षात न येताच. एकत्र राहण्याने गरीब श्रीमंत समोरासमोर येतात. व्यसनाला वर्ग नसतो, जात नसते हे ही लोकांच्या लक्षात येते. व्यसनातुन बाहेर यायचे तर सहनशीलता अंगी बाणवायला हवी हे तर या उपचारांच्या दरम्यान माणुस शिकतोच. घरी सर्व काही हातात मिळत असेल, नोकर चाकर असतील पण येथे स्वतःचं ताटवाटी, कपडे स्वतःच धुवावे लागतात. किचनमधली भांडी घासावी लागतात, भाज्या चिराव्या लागतात. जीवनशैली ही अशी कळत नकळत घडवण्याचा आईंचा मानस असावा.\nबारकाईने पाहिलं असता हे लक्षात आलं कि निव्वळ व्यसनमुक्ती हे आईंचे ध्येय नव्हतेच. त्यांना माणसाला व्यसनमुक्त करुन सर्वांगिण माणुस घडवायचा होता. अन्यथा व्यसन सुटल्यावर त्यांनी आपल्या माणसांच्या इतर समस्या सोडवण्याची तसदी घेतलीच नसती.समस्या सोडवण्याची त्यांची स्वतःची अशी अहिंसक पद्धत होती. मुक्तांगणचे ढवळे सर त्यांच्या हाताखाली तयार झाले. आईंनी त्यांना व्यसना दरम्यान दूर गेलेल्या आपल्या सर्व मित्रांना पत्र लिहायला सांगीतले होते. फार थोड्यांनी उत्तरे पाठवली. आईंनी पुन्हा पत्र लिहायला सांगीतले. आणि निराश न होता चिकाटीने ढवळे सरांनी प्रयत्न केले. एक वेळ अशी आली कि त्यांची सारी मित्रमंडळी त्यांना भेटण्यास आली. नुसतं व्यसन सुटलं तर माणुस \"ड्राय ड्रंक\" होतो म्हणतात. दारु शरीरातुन जाते. मनातुन जात नाही. अशावेळी ही संयम राखायला लावणारी जीवनपद्धती उपयोगी येते. कमी वस्तु जवळ ठेवायच्या हा अपरिग्रह, व्यसनमुक्त राहण्यासाठी सतत शिकत राहायचे हे ब्रह्मचर्य, कुणाच्याही वस्तुवर डोळा ठेवायचा नाही, त्याचा हव्यास बाळगायचा नाही हे अस्तेय, व्यसनमुक्त राहुन राग, द्वेष कमी करायचा, कुणालाही दुखवायचं नाही ही अहिंसा, आपल्या समुपदेशकाशी, आपल्या माणसांशी आणि पर्यायाने अखिल जगताशी सत्यच बोलायचे ही सत्याची उपासना आपल्याला मुक्तांगणची उपचारपद्धती शिकवते. किंबहुना आईंच्या या उपचार पद्धतीची खुबी अशी आहे कि या गोष्टी माणुस जितक्या जास्त अंगी बाणवुन घेईल तितकी त्या प्रमाणात त्याची सोबराईटी चांगली राहिल. आईंना सोबराईटीच्या कालावधीइतकाच सोबराईटीचा दर्जाही महत्त्वाचा वाटत असणार.\nमुक्तांगणमध्ये संशोधनासाठी जायला लागलो त्याच्या कित्येक वर्षे आधी आईंनी जगाचा निरोप घेतला होता. मात्र मुक्तांगणमध्ये त्यांचे अस्तित्व मला नेहेमी जाणवले. मुक्तांगणच्या उपचार पद्धतीत त्यांचे द्रष्टेपण दिसले. त्यांच्या बरोबर काम केलेल्या मंडळींना मी भेटलो. त्यांच्याकडुन आई आणखी कळल्या. मात्र त्यांना जाणण्यासाठी आपल्याला आणखी खोल उतरावं लागणार हे देखिल लक्षात आलं. आणि त्यासाठी आपल्यालाही त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा लागेल हेही कुठेतरी जाणवलं. कधीकधी असं वाटतं कि येथे यायला उशीर झाला. आधी येऊ शकलो असतो तर त्यांच्या हाताखाली काम करायला मिळलं असतं. पण ठिक आहे. मुक्तांगणमध्ये येऊ शकलो, येथे काम करण्याची संधी मिळाली यासाठीदेखिल मी फार कृतज्ञ आहे. आईंचे अस्तित्व येथे आहेच. त्यांच्या उपचार पद्धतीतुन त्यांच्याशी संवाद साधता येतो. त्यांचे विचार काय असतील याचा अंदाज बांधता येतो. यामुळे प्रत्यक्ष आईंबरोबर काम करायला मिळलं नसलं तरी एक प्रेरणा मिळत राहते. दुदैवाने शैक्षणिक क्षेत्रात बोलघेवडे विद्वानच जास्त पाहायला मिळाले. या विद्वानांना स्कॉलर्सच्या सर्कलमध्ये मिळणारा मान, त्यांचा वचक, त्यांच्यासमोर झुकणारी माणसे या��े मलादेखिल आकर्षण वाटु लागले होते. त्यामुळे सैरभैर झालो होतो. मात्र आईंसारख्या माणसांकडुन विचारांना एक दिशा मिळाली. मन शांत होऊ लागले. आता त्या रॅटरेसमध्ये मी नाही. तसली विद्वान माणसे माझ्यासारख्यांवर करीत असलेल्या टिकेचाही आता मनावर फारसा परिणाम होईनासा झाला आहे. दोन डिसेंबर हा आईंचा जन्मदिवस. यादिवशी त्यांच्या पायावर डोकं ठेवुन त्यांच्याकडे काही मागावसं वाटतं. त्यांच्यासारखं होण्याची क्षमता आणि कुवत माझ्यात नाही. मात्र त्यांच्या हृदयात सर्वांविषयी वसत असलेल्या करुणेचे काही अंश माझ्यातही उतरावेत हेच देणे आईंनी मला द्यावे.\n(दोन डिसेंबर, आईंचा (डॉ. अनिता अवचट) जन्मदिवस. या वर्षीपासुन मुक्तांगणमध्ये हा दिवस \"आनंदयात्री दिन\" म्हणुन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त त्यांना वाहिलेली ही आदरांजली)\nखुप सुरेख लेख.... बाकी काय\nखुप सुरेख लेख.... बाकी काय लिहु \nया अप्रतिम लेखाकरता अनेकानेक\nया अप्रतिम लेखाकरता अनेकानेक धन्यवाद ...\nमात्र त्यांच्या हृदयात सर्वांविषयी वसत असलेल्या करुणेचे काही अंश माझ्यातही उतरावेत हेच देणे आईंनी मला द्यावे.>>>>>>>> अगदी अगदी...\nडॉ. सुनंदाआईंचे अनेक गुण फार सुंदररीत्या विशद करुन सांगितले आहेत ..\nया लोकविलक्षण करुणामयीच्या चरणी सादर, सप्रेम नमन.... ___/\\___\nलेख खूप छान उतरलाय आपल्या\nलेख खूप छान उतरलाय आपल्या लेखणीतून.\nडॉ. अनिता अवचट यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन.\nछान लिहिलय. डॉ. अनिता\nछान लिहिलय. डॉ. अनिता अवचटांच्या स्मृतीला अभिवादन\nव्यसन हा कधीही उलटु शकणारा\nव्यसन हा कधीही उलटु शकणारा आणि बरा न होणारा आजार असुन त्याला आटोक्यात ठेवण्यासाठी ही जीवनशैली आवश्यक असते.\nआयुष्यभर एकाच ध्यासाने काम करित राहण्याचे व्यसन म्हणावे, की वसा, ही ग्रेट माणसं कशी काय सांभाळू शकतात, याचं मला नेहेमीच आश्चर्य वाटत राहिलेलं आहे. अनलिमिटेड मॅटर्नल इन्स्टिंक्ट हे याचं एक उत्तर असावं कदाचित..\nखूप सुरेख लिहीलंय अतुलजी\nखूप सुरेख लिहीलंय अतुलजी तुमच्या प्रत्येक लेखातील शब्दा शब्दातून व्यक्त होणारी तुमची मुक्तांगणवरची, अवचट कुटुंबियांवरची श्रध्दा, प्रेम, आपुलकी थेट पोचतेय ..... धन्यवाद\nनतमस्तक व्हावं असंच व्यक्तिमत्व, वर तुम्ही फार सुंदर शैलीत लिहिलं आहेत.\nतुमचे लेख आवडतात. लिहित राहा.\nतुमचे लेख आवडतात. लिहि�� राहा.\nछान लेख, पसायदानातल्या या\nछान लेख, पसायदानातल्या या ओळीचा जोडलेला संदर्भहि सुंदर.\nसुंदर लेख. करुणा ही एक खूप\nकरुणा ही एक खूप मोठी प्रेरणा असते.\nआणि महात्म्यांमध्ये करुना हा गुन असतोच असतो.\nअप्रतिम लेख. डॉ. अनिता अवचट\nअप्रतिम लेख. डॉ. अनिता अवचट यांना भावापूर्ण आदरांजली _/\\_\nछान लेख, पसायदानातल्या या\nछान लेख, पसायदानातल्या या ओळीचा जोडलेला संदर्भहि सुंदर.>>+१११\nही अशी व्यक्तिमत्व फार intriguing वाटतात मला. शिस्तप्रिय, तत्वनिष्ठ आणि तरी ही प्रेमळ, सहृदयी अशा seemingly polar गुण एकाच व्यक्तीत कसे असू शकतात ह्याचं कुतूहल वाटत रहातं ज्ञानेश्वरांच्या उपमेला तोड नाही. तापहीन मार्तंड ही कल्पनादेखील किती दुर्लभ आहे\nसुंदर लेख.. खुप अभिमानाची\nखुप अभिमानाची गोष्ट आहे कि मुक्तांगण चे कार्य पुढेही चालूच राहिले, आणि जोपर्यंत व्यसने आहेत तोपर्यंत त्याची गरज राहणारच आहे.\nसाती, धनवन्ती, शशांकजी, आशिका, वैजयन्ती, मुक्तेश्वरजी, जिज्ञासा, मंजुताई, स्विट टॉकर, पियु, शब्दाली, हीराजी, पद्मावती, दिनेशदा...खुप खुप आभार\nदीमा, प्रतिसादाबद्दल आभार, खरंच तुम्ही सांगीतलेली शक्यता आहेच.\nखुप सुन्दर आणि समर्पक उपमा.\nखुप सुन्दर आणि समर्पक उपमा. सुरेख उतरलाय लेख.\nफार फार सुरेख उतराय हा लेख.\nफार फार सुरेख उतराय हा लेख.\n मार्तंड जे तापहीन ही\n मार्तंड जे तापहीन ही चपखल उपमा सुचल्याबद्दल तुमचे खरेच खूप कौतुक.\nसुरेखच लेख अतुल. लागे दिवा\nअशी व्यक्तिमत्वे ही. उण्यापुऱ्या आयुष्यात पहाडाएवढे काम करून गेलेली. डोळस आदर तुमच्या शब्दांतून खूप छान व्यक्त झालाय.\n अगदी आतून आलंय लेखन. खुप आवडलं.\nखुप छान. डॉ. अनिता अवचट यांना\nडॉ. अनिता अवचट यांना भावापूर्ण आदरांजली.\nसुरेख लिहीले आहे. अशा\nसुरेख लिहीले आहे. अशा लोकांसमोर फक्त नतमस्तक व्हावे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/may03.htm", "date_download": "2019-02-23T22:53:05Z", "digest": "sha1:2AZTDGSLIJP33U4RDAA5ZOQB34CIH7U4", "length": 9078, "nlines": 413, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज ३ मे", "raw_content": "\nनिश्चयपूर्वक नामस्मरण आणि चित्तशुद्धी.\nमला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो, आता मला काही करायचे राहिले नाही, अशी मनाची स्थिती झाली पाहिजे. 'हे परमेश्वरा, आता तुझ्याकरिताच मी जगेन, तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरले नाही,' असा निश्चय केला तर मनाला समाधान झालेच पाहिजे. 'नामस्मरण होत नाही, कारण वयामुळे मन थकले,' हे म्हणणे बरोबर नाही. शरीर थकेल, कारण लहानपणी वाढणे आणि वृद्धपणी थकत जाणे हा शरीराचा निसर्गक्रमच आहे; परंतु मन थकले, हे मात्र सयुक्तिक नाही. मन हा परमेश्वराचा अंश आहे, असे आपल्या दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितले आहे. मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्युसमयीची. परंतु त्या समयीही माझे स्मरण ठेवावे असे भगवंतांनी सांगितले असताना, त्यापूर्वी केव्हाही, मन थकले आणि स्मरण करू शकत नाही असे होणे शक्य नाही. पूर्वी सहा-सहा तास बसून जप केलेला असेल, तितका आता होत नसेल, तितके बसवणार नाही. मध्ये मध्ये झोप लागत असेल, हे मान्य आहे; पण स्मरण राहू शकत नाही असे नाही होणार. मन थकले ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे खरे कारण आहे. तेव्हा, सर्व व्यापांतून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणे जरूर आहे. पैसाअडका, प्रपंचातल्या गोष्टी, यांचा मनाने त्याग करावा. असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो हे मी खात्रीने सांगेन.\nपैशाची वासना आणि लौकिकाची लालसा, माणसाला भगवंतापासून दूर नेतात, त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. लोकेषणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणे कठीण आहे. पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे, त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत.\nधर्माचरण, भगवद्‌भक्ति, नामस्मरण, आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय होत. किंवा एकाच शब्दात असे म्हणता येईल की सत्संग हाच याला तोडगा आहे. चित्तशुद्धीचे लक्षण हे की, आपल्यासारखेच सर्व जग सुखी असावे ही भावना होणे. ही भावना वाढण्यासाठी, 'सर्व जग सुखी असावे' अशी प्रार्थना करण्याचा परिपाठ ठेवावा, म्हणजे हळूहळू भगवत्‌कृपेने साधेल. अभिमान हा मात्र चित्तशुद्धीत बिघाड करणारा आहे, आणि तो केव्हा डोके वर काढील आणि घात करील याचा पत्ता लागणार नाही. पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे. म्हणून आपण भगवंताचे स्मरण अखंड टिकवू या आणि आनंदाने राहू या.\n१२४. नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी दृढ भावना करावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/5-indian-cricketers-who-didnt-wish-virat-and-anushka/", "date_download": "2019-02-23T23:13:22Z", "digest": "sha1:TR7TULD2RNCJNSDGDY6VOQDZRTIX6IE4", "length": 11561, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "या ५ मोठ्या खेळाडूंनी दिल्या नाहीत विराट अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा", "raw_content": "\nया ५ मोठ्या खेळाडूंनी दिल्या नाहीत विराट अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा\nया ५ मोठ्या खेळाडूंनी दिल्या नाहीत विराट अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा\nसध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. त्यांचा ११ डिसेंबरला इटलीत कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला.\nयाबद्दल त्यांना अनेक खेळाडूंनी तसेच चित्रपटसृष्टीतील सेलिब्रेटींनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. यात ए बी डिव्हिलियर्स, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.\nपरंतु त्यांना काही मोठ्या खेळाडूंनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या नाहीत असेच हे ५ खेळाडू\nएम एस धोनी: भारतीय संघातील अनुभवी खेळाडू असणारा धोनी सोशल मीडियावर खूप कमी सक्रिय असतो. तो बऱ्याचदा अनेकांना शुभेच्छा देताना दिसत नाही. त्यामुळे धोनीने त्याचा संघसहकारी आणि कर्णधार असणाऱ्या विराटलाही शुभेच्छा दिल्या नाहीत यात आश्चर्य असण्यासारखे काही नाही.\nविराट आणि धोनीमध्ये अनेकदा चांगले नाते असल्याचा प्रत्यय आला आहे . विराट नेहमी मैदानावर धोनीचा सल्ला घेताना दिसतो. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धोनीनेही विराटला शुभेच्छा द्याव्यात अशी अपेक्षा होती.\nयुवराज सिंग: विराट आणि युवराजमधील ब्रोमान्स सर्वांना माहीतच आहे. विराटही युवराजला मोठा भाऊ असल्याचे म्हणतो. परंतु युवराजने विराट आणि अनुष्काला त्यांच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर कोणत्याही शुभेच्छा दिल्या नसल्याने सर्वांना त्यांचे आश्चर्य वाटत आहे.\nतसेच विराट अनुष्काचे लग्न झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी युवराजचा वाढदिवस होता, त्यालाही विराटने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नसल्याचे दिसून आले.\nरवी शास्त्री: भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनींही विराटला सोशल मीडियावर कोणत्याही शुभेच्छा दिलेल्या नाहीत. शास्त्री नेहमी सोशल मीडियावर खेळाडूंचे कौतुक करताना दिसतात. त्यात शास्त्री आणि विराटचे चांगले असणारे नाते सर्वांना माहित आहे. शास्त्रींना प्रशिक्षक कारण्याआधीही विराटशी चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे शास्त्री हे देखील विराटला सोशल मेडियावर शुभेच्छा न देणाऱ्यांमध्ये मोठे नाव आहे.\nवीरेंद्र सेहवाग: सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारा सेहवाग त्याच्या ट्विट्समुळे कायमच चर्चेत असतो. तो त्याच्या वेगळ्याच शैलीत ट्विट करून सेलिब्रिटींना कधी शुभेच्छा, कौतुक तर कधी त्यांची खिल्ली उडवत असतो. त्यामुळेच सेहवाग विराट आणि अनुष्काला कशा शुभेच्छा देणार याबद्दल सर्वांना उत्सुकता होती.\nसेहवाग आणि विराट हे दिल्ली तसेच भारतीय संघातून एकत्र खेळलेले आहेत. परंतु सेहवागने अशा कोणत्याही प्रकारच्या शुभेच्छा सोशल मीडिया वरून दिलेल्या नाही.\nअनिल कुंबळे: विराट आणि अनुष्काला सोशल मीडियावरून शुभेच्छा न देणाऱ्या यादीतील हे एक मोठे नाव. पण हे नाव बहुतेक सगळ्यांना अपेक्षि असावे, कारण विराट आणि कुंबळे वाद सर्वांना माहित आहे. याच वादामुळे कुंबळेने प्रशिक्षकपद सोडले होते तेव्हापासून या दोघांमध्ये कोणताही संबंध दिसून आलेला नाही.\nया मोठ्या खेळाडूंनी जरी विराट आणि अनुष्काला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या नसल्या तरी त्यांनी त्यांच्याशी वयक्तिक संपर्क साधून शुभेच्छा दिलेल्या असू शकतात.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्���चषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-need-252-runs-and-south-africa-need-7-wickets-to-win-the-2nd-test-on-day-4-of-the-2nd-test-with-india-3-35/", "date_download": "2019-02-23T23:29:33Z", "digest": "sha1:YBUNUAXLFIHDVKM76WCTLBTHZDSBYPTR", "length": 8598, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारताला विजयासाठी अजून २५२ धावांची गरज; चौथ्या दिवसाखेर भारत ३ बाद ३५ धावा", "raw_content": "\nभारताला विजयासाठी अजून २५२ धावांची गरज; चौथ्या दिवसाखेर भारत ३ बाद ३५ धावा\nभारताला विजयासाठी अजून २५२ धावांची गरज; चौथ्या दिवसाखेर भारत ३ बाद ३५ धावा\n दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाखेर भारताने ३ बाद ३५ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी भारतासमोर २८७ धावांचे लक्ष्य ठेवले.\nआजही भारताचे सलामीवीर फलंदाज केएल राहुल(४) आणि मुरली विजय(९) यांनी आपले बळी लवकर गमावले. राहुलला लुंगी एन्गिडीने बाद केले तर विजयला कागिसो रबाडाने त्रिफळाचित केले. या दोघांच्या पाठोपाठ काही वेळातच एन्गिडीने पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीला (५) पायचीत बाद केले. सध्या चेतेश्वर पुजारा(११*) आणि पार्थिव पटेल(५*) नाबाद खेळत आहेत. भारताला जिंकण्यासाठी अजून २५२ धावांची गरज आहे.\nतत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून एबी डिव्हिलियर्सने १२१ चेंडूत ८० धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने १० चौकार मारले. तसेच काल तिसऱ्या दिवसाखेर डिव्हिलियर्स बरोबर नाबाद असलेला डीन एल्गारनेही आज अर्धशतक झळकावले. त्याने १२१ चेंडूत ६१ धावा केल्या. या दोघांनाही मोहम्मद शमीने बाद केले.\nत्यांच्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि व्हर्नोन फिलँडर(२६) या��नी थोडीफार लढत दिली. पण बाकी फलंदाजांनी विशेष काही केले नाही. डू प्लेसिसचे अर्धशतक फक्त २ धावांनी हुकले. डू प्लेसिसला ४८ धावांवर जसप्रीत बुमराहने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले.\nभारताकडून मोहम्मद शमी (४/४९) , जसप्रीत बुमराह(३/७०), इशांत शर्मा(२/४०) आणि आर अश्विन(१/७८) यांनी बळी घेऊन दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव २५८ धावात संपुष्टात आणला.\nदक्षिण आफ्रिका पहिला डाव: सर्वबाद ३३५ धावा\nभारत पहिला डाव: सर्वबाद ३०७ धावा\nदक्षिण आफ्रिका दुसरा डाव: सर्वबाद २५८ धावा\nभारत दुसरा डाव: ३ बाद ३५ धावा\nचेतेश्वर पुजारा(११*) आणि पार्थिव पटेल(५*) खेळत आहेत.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/chanda-kochhar-case-raids-being-conducted-by-cbi-at-four-locations-in-mumbai-334836.html", "date_download": "2019-02-23T23:49:29Z", "digest": "sha1:NMOUHDL443TFULRIP47T6PUV22PEORKM", "length": 15635, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वेणूगोपाल धुत यांच्या कार्यालयावर CBIचे छापे", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर��ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nवेणूगोपाल धुत यांच्या कार्यालयावर CBIचे छापे\nआयसीआयसी आणि व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी सीबीआयच्या पथकाच्या 4 पथकांनी औरंगाबाद आणि मुंबईत काही ठिकाणी छापे टाकले आहेत.\nमुंबई, 24 जानेवारी: आयसीआयसी बँक आणि व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी सीबीआयच्या 4 पथकांनी औरंगाबाद आणि मुंबईत काही ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयच्या पथकाने व्हिडिओकॉनच्या मुंबई मुख्यालयात देखील छापे टाकले आहेत.\nआयसीआयसी आणि व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी सीबीआयच्या पथकाने मोठी कारवाई सुरु केली. सीबीआयने वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन ग्रुप आणि दीपक कोचर यांच्या नूपॉवर रिन्युएबल विरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nदीपक आयसीआयसी बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती आहेत. कर्ज वाटपात नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर चंदा कोचर यांना राजीनामा द्यावा लागला होता.\nबँकेने व्हिडिओकॉनला कर्ज देण्याच्या बदल्यात त्यांनी दीपक कोचर यांना मदत करावी असा आरोप करण्यात आला होता. कोचर आयसीआयसीच्या प्रमुख असताना व्हिडिओकॉनला 3 हजार 205 कोटीचे कर्ज मंजूर करण्यात आले होते.\n- सीबीआय पथकाच्या 4 पथकांची औरंगाबाद आणी मुंबईत तपासणी सुरू\n- व्हीडिओकॉन च्या मुंबई मुख्यालयात पथक दाखल\n- बँकेच्या स्टेटमेंटवर आधारित तपासणी\n- बँक खात्यात अनेक संशयास्पद रकमेच्या नोंदी\n- काही ट्रानझक्शन संशयास्पद\n- आयसीआयसीआय बँकेचं व्हीडिओकॉन कंपनी��ा दिलेलं वादग्रस्त कर्ज प्रकरण\n- दीपक कोचर यांच्या मध्यस्थीनं कर्ज दिल्याचा आरोप\n- या कर्जासाठी अवास्तव कागदपत्रे बनविल्याचा ठपका\n- दीपक कोचर हे आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती\n- कोचर यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा निष्कर्ष\n- व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात दीपक कोचर लाभार्थी असल्याचा सीबीआयचा अहवाल\n- वेणूगोपाल धुत यांची कंपनीने 3250 कोटींचं कर्ज घेण्यासाठी अनेक कागदपत्रे बोगस बनविल्याचा संशय\n- या व्यवहार संबंधी कागदोपत्री, कॉम्प्युटर हार्डडिस्क पथकानं ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती\nSpecial Report : 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगनंतर युतीचा 'पिक्चर' बदलणार\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/11192?page=20", "date_download": "2019-02-23T23:22:37Z", "digest": "sha1:C4LLTBGMCTKVPXUHCLYNCROYD4L4EN57", "length": 57623, "nlines": 314, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वजन कसे कमी केले - एक स्वानुभव ! | Page 21 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वजन कसे कमी केले - एक स्वानुभव \nवजन कसे कमी केले - एक स्वानुभव \nया वर्षीच्या २६ जानेवारीला मनाशी पक्क ठरवलं की काही करुन वजन कमी करायचं. तसं लग्न होईपर्यंत माझं वजन अगदी आदर्श म्हणावं असंच होतं. फार कमी नाही आणि फार जास्त नाही. पण गेल्या पाच वर्षांत ते दर वर्षी चार-पाच किलो असं ठरवून घेतल्यासारखं वाढतच गेलं. प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यांत माझं ३० पौंड वजन वाढलं होतं ( साधारण १४ किलो ) त्यानंतर त्यातले २१ पौंड कमीही झालं होतं पण बाळंतपण करुन आई भारतात परत गेल्यावर बाहेरच्या खाण्यावरचं नियंत्रण सुटलं आणि वजन वाढतच राहिलं. इंटरनेटवर खूप दिवस वाचत होते आहार आणि व्यायाम या विषयी. आमच्या जवळच्या नात्यात ओबेसिटी आणि वेट लॉस कन्सलटंट तज्ञ डॊक्टर असल्याने त्यांच्या बोलण्यातूनही काही गोष्टी कळल्या होत्या. त्यावर शांत बसून विचार करुन माझ्यासाठी आहाराची एक दिशा ठरवून घेतली आणि वजन कमी करायच्या दॄष्टीने पावलं उचलली. सुरुवात केल्यापासून पहिल्या पाच महिन्यांत जवळजवळ पंधरा किलो वजन कमी झालं. त्यानंतरच्या तीन महिन्यांत तो वेग थोडा मंदावला पण तरीही वजन कमी होतंच राहिलं. या २६ सप्टेंबरपर्यंत अजून तीन किलो उतरुन एकूण अठरा किलो वजन कमी झालं. लग्नाच्या आधी जे वजन होतं त्याहीपेक्षा एक किलो कमीच झालं आणि अजूनही थोडं कमी करायचा माझा प्रयत्न असेल. मायबोलीवर एक-दोन जणींनी ह्या प्रवासाबद्दल लिही असं सुचवलं आणि खरंच वाटलं की हा अनुभव लिहावा. ह्यातून अजून काही जणांना वजन उतरवायला मदत झाली तर खूप बरं वाटेल.\nवजन कमी करताना कळीच्या गोष्टी म्हणजे आहार आणि व्यायाम. या पैकी लहानपणापासून व्यायामाची शरीराला फारशी सवय नाही. त्यामुळे सुरुवातीलाच ठरवलं होतं की व्यायाम अशा प्रकारचा निवडायचा जो आपल्याला व्यवस्थित झेपेल आणि वजन कमी केल्यानंतरही त्यात सातत्य राखता येईल. दिवसातला साधारण पाऊण ते एक तास व्यायामासाठी काढायचा असं ठरवलं. त्यात सकाळी दहा ते पंधरा मिनिटं थोडं स्ट्रेचिंग आणि हळूहळू वाढवत नेलेले सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार घालताना त्यातलं प्रत्येक आसन सावकाश, योग्य रीतीने होतंय ना याकडे मुद्दाम लक्ष दिलं. आणि सूर्यनमस्कारासारखा सर्वांगसुंदर व्यायाम नाही असं का म्हणतात ते अगदी पुरेपूर कळलं. माझा मुलगा लहान असल्याने संध्याकाळी नवरा घरी आल्यावर सातला जिमला जायचं असं ठरवलं. सुरुवातीला एलिप्टिकल करायचा प्रयत्न केला पण ते फार जड जातंय असं वाटलं. मग ट्रेडमिलवर पन्नास मिनिटं चालायचं ( साधारण साडे-तीन मैल प्रती तास या वेगाने ) असं ठरवलं. साधारण तीन मैल ( ४.८ किमी ) होतील ��तका वेळ चालता आलं तर उत्तम.( बरेचदा घरी परतायची घाई असायची ) पण ते नाही जमलं तरी रोज एकाच वेळी जिमला जाणं आणि किमान अर्धा तास तरी चालणं हे झालंच पाहिजे अशी खूणगाठ बांधून घेतली.\nव्यायाम कुठल्या प्रकारचा आणि किती वेळ करावा ह्या बद्दल नेटवर इतक्या वेगवेगळ्या प्रकारची माहिती होती की गोंधळून गेल्यासारखं होत होतं. साधं ट्रेडमिलवर चालायचं तरी वेट-लॊस झोन मध्ये ( कमी वेगाने ) चालायचं की कार्डीयो झोन मध्ये ( जास्त वेगाने ), किती वेळ, चढ ठेवून की नुसतंच असे अनेक प्रश्न. वजन उचलायच्या प्रकाराबाबतही तेच. किती किलो वजन उचलावे. किती वेळा उचलावे ह्या बद्दल संभ्रम पण जसजसं व्यायाम करायला लागले तशा काही गोष्टी लक्षात यायला लागल्या.\n१. व्यायामाचा मूळ उद्देश हा चरबी ( fat ) कमी करण्याचा आहे स्नायूंची झीज करणे नव्हे. शरीराची पुरेशी तयारी नसताना जोरजोरात धावल्याने मसल मास बर्न होते चरबी जिथल्या तिथे राहते.\n२. स्नायूंवर भार न पडता चरबी जाळण्याच्या योग्य मार्गावर व्यायाम आहे हे कसे ओळखावे माझ्यापुरता मी निकष लावला की जिममधून घरी आल्यावर जर गळून गेल्यासारखे वाटत असेल तर मसल मास बर्न होत असल्याची शक्यता जास्त. व्यायाम केल्यावर ताजेतवाने, हलके वाटले पाहिजे.\n३. चालताना हलका श्वास वाढेल पण खूप धाप लागणार नाही अशा वेगाने चालायचे ( माझ्यासाठी हा वेग साधारण साडेतीन मैल प्रति तास ) चालताना दोन्ही हातही शरीराला समांतर ठेऊन हवेत पुढे मागे स्विंग केले तर जास्त चांगला व्यायाम होतो. ( क्रॊस कंट्री स्किईंग मध्ये दोन्ही पोल्स हाताने जसे पुढे मागे ढकलतात तशी पोझिशन )\n४. नियमित व्यायामाने तीव्रता वाढवता येते. सुरुवातीला मला एलिप्टिकल करणे जमायचे नाही. पण चालण्याचा व्यायाम करायला लागल्यावर काही दिवसांतच एलिप्टिकल जमायला लागले. नंतर ते अर्धा ते पाऊण तास करणेही जमायला लागले. ( जमायला लागणे म्हणजे व्यायामानंतर दमल्यासारखे न वाटणे ) चालण्याचा वेगही हळूहळू वाढतो.\n५.व्यायामात सातत्य राखले तरी आठवड्याचे सलग सातही दिवस व्यायाम करायची गरज नाही. उलट एक दिवस सुट्टी घेतल्याने स्नायूंना आवश्यक विश्रांतीच मिळते. त्यामुळे आठवड्यातून कमीतकमी चार दिवस आणि जास्तीतजास्त सहा दिवस जिम.\n६. वेट्स उचलताना कमी वजन सावकाश लयीत जास्त वेळा उचलले तर चरबी जाळून मसल मास वाढवायला जास्त उपयोग होतो. ( उदा, पाच पाऊंड वजन प्रत्येक हातात प्रत्येकी बारा वेळा उचलायचे, थोडं थांबून ( ३० से. ते एक मिनीट ) सोळा वेळा उचलायचे, परत थोडं थांबून वीस वेळा उचलायचं ) सरावाने नंतर वजन उचलायची क्षमता वाढवता येते. स्ट्रेंग्थ ट्रेंनिंगची जी लेग प्रेस वगैरेसारखी मशिन्स येतात त्यावरही हाच नियम लागू.\n७.शरीरातले फॆट कमी होऊन मसल मास जसे वाढत जाईल तशी कॆलरीज जाळायची शरीराची क्षमता वाढते. चयापचय ( metabolism ) सुधारतो. त्यामुळे वजन वाढण्याची एक टेंडन्सी झालेली असते त्यातही बदल होतो.\nव्यायामातली ही पथ्ये मला खूप फायद्याची ठरली. व्यायामाइतकंच किंबहुना जास्तच महत्व मला आहार ठरवून घेण्याचं होतं. मी डाएट सुरु करायच्या सुमारास माझ्या नवऱ्याचं कॊलेस्टेरॊल थोडसं वाढलेलं टेस्टमध्ये आलं होतं. त्यामुळे आहार ठरवताना तो कॊलेस्टेरॊल कमी करायलाही मदत करेल असा ठरवून घेतला. आहार आखताना खालील गोष्टी विचारात घेतल्या :\n१. माझे वय, उंची वजन यानुसार जर मला दिवसाला दोन हजार कॆलरीज लागत असतील असे धरले ( हे चार्ट्स इंटरनेट वर अगदी सहज उपलब्ध असतात ... how many calories do i need असा गुगल सर्च करुनही मिळतील. ). त्यापैकी निदान पाचशे कॆलरीज तरी कमी घ्यायच्या असे ठरवले.\n२. दिवसातून चार-ते पाच वेळा थोडे-थोडे खाणे. मी दुपारी झोपत असल्याने दिवसातून चार वेळा खायचे असे ठरवून घेतले. दुपारी न झोपणाऱ्यांना साडे-तीन च्या सुमारास एक छोटे स्नॆक खायला हरकत नाही.\n३. तळ्कट, तुपकट, चीज वगैरे घातलेले हेवी खाणे शक्यतोवर टाळायचंच. पण बरेचदा आपण घरीही हाय कॆलरी पदार्थ करतो जसे आलू पराठे, बिर्याणी,श्रीखंड, ग्रेव्ही / तेल थोडे जास्त असलेल्या भाज्या. त्यावर मला डॊ.बंगंच्या पुस्तकात वाचलेली ओर्निश मेथड अतिशय आवडली. एखाद्या पदार्थाचा मोह टाळता येणे शक्य नसेल तर मी त्याचे मोजून दोन-तीन घास बाजूला काढून घ्यायचे आणि माझ्या डाएटवाल्या जेवणात ते सुरुवातीला एक, मध्ये एक आणि शेवटी एक असे खायचे. ते खाताना अगदी सावकाश तोंडात घोळवत आस्वाद घेत खायचे. खरोखरच तो पदार्थ पोटभर खाल्ल्याचे समाधान मिळते. त्यामुळे नवऱ्याला काही चांगलेचुंगले करुन घातले तरी माझे डाएट कधी मोडले गेले नाही.\n४. जे व्यायामाच्या बाबतीत तेच आहाराच्या बाबतीत सलग सात दिवस डाएटवाले फूड खायचे नाही. कमी कॆलरी घेऊन घेऊन शरीराला तेवढ्याच कॆलरीत भागवायची सवय होते आणि चयापचय मंदावतो. परिणामी वेट लॊसही सलग सात दिवस डाएटवाले फूड खायचे नाही. कमी कॆलरी घेऊन घेऊन शरीराला तेवढ्याच कॆलरीत भागवायची सवय होते आणि चयापचय मंदावतो. परिणामी वेट लॊसही म्हणून आठवड्यातून एकदा एक पोर्शन जे मनाला येईल ते खायचे असे ठरवले.\n५. सगळ्यात महत्वाचे जे डाएट करतानाही आणि आत्ताही माझ्या उपयोगाला येते ते म्हणजे ’पोर्शन कंट्रोल’ ... प्रमाणात खाणे खाताना नंतर पाणी प्यायचे आहे या हिशेबाने खावे. म्हणजे भूक भागल्यासारखी वाटतेय पण पोट हलकेच आहे अशा स्टेजलाच थांबावे. पाणी प्यायल्यावर तड लागेल इतक्या प्रमाणात जेवण घेऊ नये. आपल्या हातून ओव्हर इटिंग इतकं सहज होते की त्यातही आपण जास्त कॆलरीज पोटात ढकलत असतो ह्याचा आपल्याला पत्ताही नसतो.\nह्या गोष्टी पाळून माझा आहार साधारण असा होता :\nउठल्या उठल्या दोन-तीन ग्लास कोमट पाणी पिणे. चहा-कॊफी नाही. ( पाण्यात लिंबू पिळून घेतले तर जास्त फायदा होतो असे वाचले आहे पण मी नुसतेच पाणी पित होते ) वेट लॊस पूर्ण झाल्यावरही आता इतकी सवय झाली आहे की अजूनही मी चहा-कॊफी घेत नाही.\nसाधारण साडे-आठ नऊ च्या सुमाराला ब्रेकफास्ट. अर्धा कप क्विक कुकिंग ओटस आणि दोन चमचे ओट ब्रान एकत्र करुन ते व्यवस्थित बुडेपर्यंत 1% दूध, चिमूटभर मीठ ( याशिवाय ओटमीलला चवच येत नाही ), थोडेसे अगोडच राहील इतपत साखर ( पाऊण ते एक चमचा )घालून मायक्रोवेव्ह मध्ये शिजवणे. बाहेर काढल्यावर त्यात दोन अक्रोड चुरुन आणि एक ओंजळ ब्लू-बेरीज घालून खाणे. ब्लू-बेरीज नाही मिळाल्या तर स्ट्रॊबेरीज, सफरचंद किंवा दोन चमचे बेदाणे घालून \nबारा-साडेबाराला जेवण. जेवणाची सुरुवात एखादं फळ खाऊन मुखत्वे सफरचंद किंवा पेअर काकडी, गाजर, टोमॆटॊ यापैकी काहीतरी. हे रोजचे कॊमन फॆक्टर्स \nउरलेल्या जेवणात आलटून पालटून खालीलप्रमाणे :\nदोन फुलके, अगदी कमी तेलावर केलेली दाल / उसळ, कमी तेलावर केलेली भाजी / पालेभाजी इत्यादी. ( बटाटा, सुरण, छोले सोडून )\nब्राऊन राईसची जिरं,मिरं घालून केलेली खिचडी ( त्या दिवशी पोळ्या नाहीत )\nउकडलेली अंडी दोन-तीन पण फक्त पांढरं. ( बलक मला खूप आवडतो खरं तर पण मन घट्ट करुन फेकून द्यायचे. कारण मुलाला आवडत नाही आणि नवऱ्याच्या तब्बेतीसाठीही चांगला नाही. ) १०० % होल व्हीट / मल्टीग्रेन ब्रेडचे दोन स्लाईस मध्ये अंडी घालून\nअंड्याच्या पांढऱ्यात भाज्या आणि थोडसं लो फॆ��� चीझ घालून बेक केलेलं कीश\nसॆलड बोल बनवून. त्यात लेट्यूस सारखं सॆलड, लो फॆट ड्रेसिंग, क्रुटॊन्स, थोडं चीज आणि इथे मिळणाऱ्या सोय पॆटी ( ५/६ ग्रॆम फॆट असणाऱ्याच ) कुसकरुन. खूप पोटभरीचा होतो हा बोल त्यातल्या पॆटीमुळे.\nआठवड्यातून एकदा फिश ( तळलेलं नव्हे ) / व्हाईट मीट चिकन.\nमल्टीग्रेन पास्ता ( मैद्याचा नाही ) भाज्या, दोन चमचे ऒलिव्ह ऒईल घालून.\nएकंदरीत तेल, तूप कमी ( दिवसाला एक-दीड टेबलस्पून प्रत्येकी या हिशोबाने भाजी/ आमटीला घालणे ) , पण लसूण, आलं , इतर मसाले ह्याचा चव आणायला सढळ वापर. ग्रेव्ही वाली भाजी केली तर कांदा-टोमॆटोचीच ग्रेव्ही. नारळ-काजू वर्ज्य \nभाज्या, चिकन, मुगाचं पीठ, तांदूळ-उडदडाळीचे २/१ प्रमाण असलेली इडली. काहीही चालेल. फक्त कॆलरीजचा विचार करुनच. भात मी पूर्वीही फारसा खायचे नाही. या सहा महिन्यांत तर पांढरा तांदूळ जवळजवळ वर्ज्यच केला. आताही ब्राऊन राईसचाच पुलाव वगैरे करते. मुलालाही ब्राऊन राईसचीच खिचडी देते.\nसंध्याकाळी पाच-साडेपाचला अर्धा कप पाणी / अर्धे १ % दूध या मध्ये बनवलेला व्हे प्रोटीन शेक ( व्हे प्रोटीन वॊलमार्ट / टारगेट मध्ये सहज मिळते. प्रत्येक स्कूप मध्ये अंदाजे २३ ग्रॆ. प्रोटीन असते ) + लो फॆट होल ग्रेन क्रॆकर्स. खूपच भूक असेल तर एखादे फळ ( केळं, आंबा सोडून ) व्हे प्रोटीन हे आहारात प्रोटीन वाढवायचा उत्तम मार्ग आहे. हे मी प्रेग्नन्सीतही घेतले होते. प्रेग्नन्सीत घ्यायचे असेल तर आधी डॊक्टरांना विचारावे.\nसाडे-आठच्या सुमारास रात्रीचे जेवण.\nसकाळसारखेच. फळ खाऊनच सुरुवात करणे. ( खरं तर संध्याकाळी सातला जेवून घेतले तर वजन कमी करायला मदत होते असे वाचले होते पण मला जिमला जायला तीच एक वेळ मिळत असल्याने जेवणाची वेळ उशीराच ठेवावी लागली. )\nया व्यतिरिक्त दिवसाला नऊ ते दहा ग्लास पाणी\nमल्टीव्हिटॆमिन आणि कॆल्शिअमच्या सप्लीमेंट्स.\nजेवल्यानंतर दहा-पंधरा मिनिटं शतपावली. ( जी हल्ली घातली जात नाही )\nआहारात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त राहील हे पाहिले पण त्याचा अर्थ असा नाही की कार्ब्स पूर्ण वर्ज्य केले. पण कार्ब्स फक्त फळं, भाज्या आणि होल ग्रेन्स यातून जातील हे पाहिले. मैदा,तांदूळ, बटाटा जवळजवळ बाद.\nडाएट चालू करायच्या सुरुवातीला खूप निराशा आली होती की वजन कमी होणार की नाही ( खरं तर त्या आधी कधी प्रयत्नच केला नव्हता कमी करायचा ) त्यावेळी नेट्वर GM डाएटच��� भारतीय आवॄत्ती सापडली होती ( बीफ ऐवजी पनीर + मोड आलेले मूग ) एक धक्का मिळाला तर हवा होता म्हणून GM diet ( 7 day crash diet ) केले होते. ते खालीलप्रमाणे :\nदिवस १ : फक्त फळे ( केळं सोडून ... शक्यतो मेलन ग्रूप मधली कलिंगड, कॆंटलूप वगैरे )\nदिवस २ : सकाळी ब्रेकफास्टला एक बटाटा उकडून ( थोडे मीठ, मिरपूड आणि किंचित बटर घालून ) नंतर दिवसभर फक्त भाज्या ( बटाटा, सुरण, छोले, राजमा, चणे नाही )\nदिवस ३ : फळे + भाज्या ( केळं, बटाटा, छोले, राजमा इ. सोडून )\nदिवस ४ : ८ केळ्यांपर्यंत केळी + ४ ग्लास साय काढलेले दूध ( मी सहा केळीच खाल्ली होती )\nदिवस ५ : मोड आलेले मूग + १% दुधाचे पनीर घरी करुन. ( एकूण २८० ग्रॆ. पर्यंत ) + ६ टोमॆटो\nदिवस ६ : मोड आलेले मूग + १% पनीर पाहिजे तितक्या प्रमाणात.\nदिवस ७ : बाऊन राईस + भाज्या + फळे ( बटाटा, केळं इ. नाही )\nरोज किमान दहा ग्लास पाणी.\nमी कधीही उपास करत नसल्याने ह्या डाएटचे पहिले तीन दिवस अक्षरश: जीवघेणे होते. वजन दोन कि. कमी झाले ( पाच पाऊंड ) फक्त. एक धडा मात्र मिळाला की long term diet करायचे तर खाणे आवडीचे असले पाहिजे आणि त्या सात दिवसांत सतत वाटत होते की हे असे खाण्यापेक्षा साधे फुलके आणि मुगाचं वरण म्हणजे स्वर्ग आहे वजन व्यवस्थित कमी होत असतानाही मे च्या अखेरीस मला परत अजून जास्त वजन कमी करायची घाई झाली आणि परत एकदा हे GM diet केले. ह्या वेळी फक्त १ पाऊंड ( अर्धा कि. ) वजन कमी झाले. आणि खाण्याच्या क्रेव्हिंग्जवर माझा जो छान ताबा आला होता तोही जातो की काय अशी भिती वाटू लागली. थोडक्यात GM diet मला फारसे फायदेशीर वाटले नाही. long term मध्ये तर नाहीच नाही. मात्र नेहेमीचं डाएट खूप एंजॊय केलं आणि त्यानेच वजनही कमी झालं.\nटीप : मी काही कुणी आहारतज्ञ नाही. व्यायाम आणि आहार मी संपूर्णपणे माझ्या आकलनाप्रमाणे आखून घेतला होता ह्याची कॄपया वाचकांनी नोंद घ्यावी.\nकेदार, तुमच्या सगळ्या आहारयादीमध्ये चहा खटकतोय... चहा पूर्ण सोडा. माझा ८-१० कप व्हायचा. सोडल्यावर २ दिवस प्रचंड डोके दुखले. ३ र्‍या दिवशी काहीही त्रास नाही. २ वर्षे झाली.\nइथे सगळं केवळ वजन उतरवणे याच आणि केवळ याच हेतूने चाललंय कांय माझ्या मते अ‍ॅसिडिक अन्न कमी खाऊन अल्कलाईन अन्नाचा आहारात समावेश वाढवला तर आपले शरीरच ठरवते वजन किती ठेवायचं ते.. माझ्या मते अ‍ॅसिडिक अन्न कमी खाऊन अल्कलाईन अन्नाचा आहारात समावेश वाढवला तर आपले शरीरच ठरवते वजन किती ठेवायचं ते.. आणि वजन हा ���क्त एक भाग झाला. व्यक्तीच्या शरीरात जर ७५% पेक्षा जास्त स्नायू असतील नि चरबी २०% असेल, तर त्या व्यक्तीचे वजन १०० किलो असले तरी ती योग्य म्हणायला हवी. अर्थात स्नायूंचे वजन वाढवण्यासाठी कांय कांय करायला लागतं ते मी सांगायला नको.\nआता अल्कलाईन कांय नि अ‍ॅसिडिक कांय यासाठी या दुव्याची मदत होईल.\nता.क.: वरच्या दुव्यात साखरेला Poison Avoid it. असा शेरा आहे. त्यामुळे थोडी साखर खाल्ली तर काय होत नाही म्हणणार्‍यांना फाट्यावर मारा\nहेम , केदार, तुमच्या सगळ्या\nकेदार, तुमच्या सगळ्या आहारयादीमध्ये चहा खटकतोय... चहा पूर्ण सोडा. >> बरोबर आहे तुमच . पण मी विचार केला की जर मला हे ६ महिने करायचे असेल तर अती Strict करण्यात अर्थ नाही . माझ्या डाएटिशियननेही एक कप चहा सकाळी घ्यायला हरकत नाही असे सांगितले , अर्थात मी इतर गोड काहीही खात नाही त्यामुळे .\nइथे सगळं केवळ वजन उतरवणे याच आणि केवळ याच हेतूने चाललंय कांय >> नाही . माझ्या मते वर प्रत्येकाने सांगितलय की हे हेल्दी व्हायसाठी चाललय , वजन हा फक्त सहज मोजता येईल असा पॅरामीटर आहे.\nक्रेक्ट केदार. हेम मी चहा दीड\nहेम मी चहा दीड वर्ष पुर्ण पणे सोडला होता. इव्हन साखर पुर्ण बंद. पण मला तरी वजनात काही फरक पडला नाही. आता सध्या चहा होतोच दोन तीन कप दिवसाला. बाकी गोड काही खात नाही म्हणून इतके चालते अस वाटतय. लिंका वाचतो.\nनाही . माझ्या मते वर\nनाही . माझ्या मते वर प्रत्येकाने सांगितलय की हे हेल्दी व्हायसाठी चाललय , वजन हा फक्त सहज मोजता येईल असा पॅरामीटर आहे.>>> है शाबास\nएका फटक्यात चहा/ कॉफी/ साखर बंद करणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. दिवसभराची शारीरीक आणि मानसिक ऊर्जा मिळवण्याचं काम चहा करत असेल तर तो पूर्ण बंद करण्यात काहीच अर्थ नाही. हळूहळू प्रमाण कमी करत आणणं मात्र नक्कीच जमतं आणि फायदेशीर ठरतं.\nएका फटक्यात चहा/ कॉफी/ साखर\nएका फटक्यात चहा/ कॉफी/ साखर बंद करणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. >>> मी २-३ वेळा प्रयत्न केला होता. जमलंच नाही. दिवसातून २ चहा आणि २ कॉफी होतात पण ते मला हवेच वाटतात.\nमी या बाफवर आधी आले होते का\nमी या बाफवर आधी आले होते का नाही आठवत नाही, पण आता वाचेन. मलाही पांढरा भात / साखर पूर्ण बंद करणं अवघडच जातंय.\nमी २-३ वेळा प्रयत्न केला\nमी २-३ वेळा प्रयत्न केला होता. जमलंच नाही. दिवसातून २ चहा आणि २ कॉफी होतात पण ते मला हवेच वाटतात. >> अश्विनी , मलाही सेम प्रॉब्लेम होता . यावर एक सोपा उपाय म्हणजे तलफ संपली की उरलेला चहा ओतून टाकायचा . बर्याचदा पहिल्या काही घोटातच तो तजेला/स्टिम्युलस्/फ्रेशनेस काही म्हणा तो येतो , उरलेला चहा आपण उगाचच पितो .आता हा काहीना अपव्यय वाटेल पण \"पोटात टाकण्यापेक्षा ताटात टाकणे बरे\"\nपाव कपच घेतला पाहिजे.\nपाव कपच घेतला पाहिजे. पँट्रीबॉयला सांगितलं पाहिजे.\nसाखरेऐवजी गूळ खा म्हणतात तर\nसाखरेऐवजी गूळ खा म्हणतात तर मी एक ऑर्गॅनिक Molasses म्हणून लिक्विड आणलंय, ते ठीक आहे का कारण इंग्रो मधला गूळ सेंद्रीय आहे की कसे ते कळले नाही. भारतातून मागवलेला संपलाय आता.\nमवा, म्हणजे काकवी का\nमवा, म्हणजे काकवी का\nअसेल. हे असं दिसतं.\nमी वापरलं २-३ दिवस, आमटीत वगैरे टाकलं थोडंसं, काहि फरक जाणवला नाही. गूळ वापरायचे आधी तशीच वाटली चव.\nभारताबाहेर असताना मी गुळाच्या\nभारताबाहेर असताना मी गुळाच्या जागी अमृतसरी शक्कर वापरायचे. गुळाची पावडर असते. पूर्णपणे ऑर्गॅनिक असते की नाही ते माहीत नाही पण रंगावरुन पिवळ्या गुळापेक्षा केमिकल्स खूपच कमी असावीत. मोलॅसेस पुरणात वापरायला त्रास होईल. आता ऑरगॅनिक गूळ पावडर वापरते.\nछे गं पुरण वगैरे कुठे करायला\nछे गं पुरण वगैरे कुठे करायला मी आपलं रोजच्या स्वैपाकात वापरायचा विचार करतेय. गुळाचे जे चांगले गुणधर्म आहेत ते यात असतात का ते हवे होते. :). तशी डार्क रंगाची गुळाची पावडर मिळते इथे, ती आणून पहाते.\nही अमृतसरी शक्कर रामदेवबाबाच्या दुकानातही मिळते. खरेच ऑर्गॅनिक आहे का ते माहित नाही, नैसर्गिक खते वापरुन केलीय असे पाकिटावर छापलेय. मी साखरेच्या जागी आता सगळीकडे हीच वापरते, कोरडी पुड असल्याने केकमध्ये वगैरे वापरायलाही बरी पडते.\nचहा मीही पुर्ण बंद केला. मला तर खुप अ‍ॅडिक्षन होते चहाचे. डोके दुखायचे प्याय्ले नाही तर. काही दिवस सकाळी चहाच्या जागी कपभर दुधात चहाचा मसाला (चहा पावडर नाही तर फक्त एवरेस्ट मसाला) वापरुन दुध प्यायले. आता चहाही आठवणही होत काही. कधी कधी ऑफिसात एसी खुपच जास्त झाला तर एखादा कप मारते\nज्यांना चहा कॉफी हवेच वाटतात त्यांनी एकदोन पेग मारावे अधुन मधुन... आपण जे काही आपल्यासाठी करतो ते करताना आनंद मिळायला हवा असे मला नेहमी वाटते. उगीच स्वतःवर कसलाही ताण घ्याय्चा नाही हे आता सगळ्या बाबतीत ठरवलेय.\nहेम सहमत. मी साखरही पुर्ण बंद केलीय. माझ्या घरी चह��, साखर, डाळी इ. वस्तु पडुन आहेत सध्या. कशा संपवाय्च्या हा प्रश्न आहे.\nमाझ्या घरी चहा, साखर, डाळी इ.\nमाझ्या घरी चहा, साखर, डाळी इ. वस्तु पडुन आहेत सध्या. कशा संपवाय्च्या हा प्रश्न आहे. >>\nपत्ता द्या. न्यायला येतो. अन्नदान हे श्रेष्ठ दान\n<<<ज्यांना चहा कॉफी हवेच\n<<<ज्यांना चहा कॉफी हवेच वाटतात त्यांनी एकदोन पेग मारावे अधुन मधुन... >>>.. लै भारी\n<<<आपण जे काही आपल्यासाठी करतो ते करताना आनंद मिळायला हवा असे मला नेहमी वाटते. उगीच स्वतःवर कसलाही ताण घ्याय्चा नाही हे आता सगळ्या बाबतीत ठरवलेय.>>>> १०० % अनुमोदन....\nति शक्कर शोधली पाहिजे .....\nबिन साखरेचा चहा घेतला तर \nबिन साखरेचा चहा घेतला तर \nसाधना, चहा साखर बंद हे\nचहा साखर बंद हे योग्यच.\nपण डाळी का पडून\nडाळी अ‍ॅसिडीक म्हणुन पडुन\nडाळी अ‍ॅसिडीक म्हणुन पडुन आहेत. भाताबरोबर मोड आलेल्या कडधान्याच्या आमट्या खातेय.\nअसो, पडुन आहेत हो, पण माझ्यातली गृहिणी त्यांना टाकु देत नाही. इडल्या, डोसे अधुनमधुन करुन संपवतेय.\nबिन साखरेचा चहा घेतला तर \nचहातली चहा पावडर वाईट आणि साखरही वाईट. मग काय घेणार अगदीच सुटत नसेल चहा तर दुधात चहा मसाला घाला, चांगले उकळवा, मग गॅस बंद करुन त्यात गुळ घाला, विरधळवा आणि प्या. हे करुन बघा थोडे दिवस. मज्जा येते प्यायला आणि चहाही आठवणही होत नाही. रासायनिक गुळ दुध उकळत असताना घातला तर दुध फाटते म्हणुन गॅसवरुन उतरवुन मग गुळ टाका.\n.....सवय झाली की मस्त लागतो ....\nसाधना, डाळी बिलकूल बंद मग\nसाधना, डाळी बिलकूल बंद मग प्रोटीनचा स्रोत काय\nआणि घरातल्या बाकीच्यांना का शिक्षा\nतुझ्यासाठी करत असशील तर ठीक आहे, पण तुझी मुलगी वाढत्या वयाची आहे, तिला चौरस आहार मिळेल असं बघ असं माझं म्हणणं आहे. पटत असेल तर बघ, नाहीतर सोडून दे.\nकेदार मला तुमच्या पोस्ट्स\nकेदार मला तुमच्या पोस्ट्स आवडल्या. तुम्ही समजून मनापासून हेल्दी खाताय हे कळतंय.\nडाळी खाल्ल्यानी काय होतं मला तर प्रोटिनचा तो एक रेग्युलर सेफ सोर्स वाटतो. रोज एक वाटी तरी खातेच मी.\nअगं माझ्यावरतीच प्रयोग चालु\nअगं माझ्यावरतीच प्रयोग चालु आहेत सध्या . बा़की स्गळे नेहमीचेच खातात. मीही तसे नेहमीचेच खातेय, खाताना पोटात एसिडिक कमी आणि अल्कली जास्त जावे हा प्रयत्न करतेय. फक्त डाळींऐवजी मोड आलेले मुग, मटकी, मसुर, इ. च्या आमट्या करते. मासे-चिकन-अंडी असतात आठवड्यातुन एक-दोनदा. डाळी सध्या फक्त इडली डोशासाठी वापरतेय, पण संपल्यावर परत आणणार नाही.\nसाखर, रिफाईंड तेल, वनस्पती तुप, चहा, कॉफी, बेकरी पदार्थ, विकतचे लोणचे, विकतचे पापड इ. मात्र घरात सगळ्यांचेच बंद केलेय.\nघरात बाकी कोणी आधीही चहा घेत नव्हते, ऐशु ओकेजनल कॉफीवाली आहे, ती घेते कॉफी लहर लागली की. ती गोडही खात नाही जास्त. तरी मी गोड पदार्थ जसे लापशी, शीरा इ. आठवड्यातुन एकदातरी करते पण तो गुळातुन.\nपण संपल्यावर परत आणणार\nपण संपल्यावर परत आणणार नाही.>>> मग तेच मी विचारतेय, घरातले बाकीचे डाळी कश्या खाणार\nडाळी वापरणार नाही आता. घरचे\nडाळी वापरणार नाही आता. घरचे डाळभाताऐवजी आमटी भात खातात. आमटीसाठी डाळींऐवजी त्यांचेच मुळ रुप वापरतेय. ते नाही बंद केले.\nमुग, तुर, मसुर, चणा, उडीद ह्या पाच डाळी सोडुन मी इतर कुठल्या वापरल्या नव्हत्या. आता फक्त तुर सोडुन इतर डाळी ज्या कडधान्यापासुन बनल्यात ती कडधान्ये व्यवस्थित मोड आणवुन त्यांचा आमट्या करतेय. अख्खी तुर मिळाली तर तीही वापरेन.\nइडल्या, डोसे अधुनमधुन करुन\nइडल्या, डोसे अधुनमधुन करुन संपवतेय. >>>>\n टाकायचं नाही म्हणून इडल्या ठीक हो, पण डोसे मग आहेच ये रे माझ्या मागल्या (वजन ).\nआमच्याकडे पण इडल्या केल्या कि त्या रविवारी सकाळी सांबर होईपर्यंत एकदा चटणीबरोबर इडली, नंतर सांबर झालंय म्हणून त्याबरोबर इडली. मग अधून मधून कुकरमधल्या सगळ्या इडल्या संपेपर्यंत इडली. त्या इडलीमय प्रेमळ वातावरणात लक्षात येत नसे, पण नंतर लक्षात आलं कि हॉटेलात जाऊन खाल्लं तर दोनपेक्षा जास्त इडल्या पोटात जाणार नाहीत. मग हे सगळं बंद झालं.\nडोसे पण खूपच छान, कुरकुरीत आणि हलके झालेत म्हणून किती वाढावेत मला तर रावणाच्या दरबारात कामाला आहे असं वाटू लागलं होतं.\nमीही तसे नेहमीचेच खातेय,\nमीही तसे नेहमीचेच खातेय, खाताना पोटात एसिडिक कमी आणि अल्कली जास्त जावे हा प्रयत्न करतेय. फक्त डाळींऐवजी मोड आलेले मुग, मटकी, मसुर, इ. च्या आमट्या करते. >>> डॉक्टरांनी सांगितले आहे का असे काही\nमाझ्या एका मैत्रिणीला तूरडाळीने पित्ताचा त्रास व्हायचा. तसा काही त्रास होतो का डाळींचा\nरीफइंड ऑईल कसे ओळ्खायचे आणि\nरीफइंड ऑईल कसे ओळ्खायचे आणि त्या जागी काय घ्यायचे .. फिल्टर्ड का\nमग ते पण कसे ओळ्खायचे ऑइल पॅकेट वर लिहिलेले असते काय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/48077/by-subject/1", "date_download": "2019-02-23T23:08:12Z", "digest": "sha1:CC5C2HDGQCE7DSPNSV72KNC62PN32YFK", "length": 3058, "nlines": 79, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विषय | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /Autism.. स्वमग्नता..आधार गट /Autism.. स्वमग्नता..आधार गट विषयवार यादी /विषय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24296", "date_download": "2019-02-23T23:10:08Z", "digest": "sha1:Q6ORWDWH23VITMKQL3V77JTAXMSTZWTR", "length": 4244, "nlines": 68, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गद्धेगळ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गद्धेगळ\nद्धेगळ वर वाचल्यानंतर बरेच दिवस आक्षीला जायचे मनात होते पण बेत काही जमत नव्हता, पण दिवाळीच्या निमित्ताने तिकडे जाता आले आणि बर्यापैकी सुस्थितीत असलेली गद्धेगळ पाहायला मिळाले. तर आजचा लेख हा त्याच गद्धेगळ वर\nसुरुवात करण्यापूर्वी अक्षी गावाची थोडी माहिती सांगतो अक्षी हे गाव अलिबाग-रेवदंडा रस्त्यावर, अलिबाग पासून साधारण ६ किमी अंतरावर असलेले हे गाव ओळखले जाते ते त्याच्या सुंदर समुद्र किनार्यामुळे. शनिवार-रविवार ओसंडून गर्दी असलेला हा परिसर इतर दिवशी मात्र शांत असतो. नारळ-पोफळीच्या वाड्या, प्रेमळ माणसे आणि भरभरून इतिहास असणारा हा प्रदेश कोणत्याही भटक्याला भुरळ पडतो.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F/", "date_download": "2019-02-23T22:57:04Z", "digest": "sha1:XGJJZJ7COHR6TTGPELXLSMLSCVFGYSBT", "length": 24145, "nlines": 248, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पुढे पाठ मागे सपाट | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फ���ब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक��षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान आरोग्यदूत पुढे पाठ मागे सपाट\nपुढे पाठ मागे सपा��\nकंबरदुखीचा आजार काही उपायांनी आटोक्यात येतो, पण तो पुन्हा उद्भवू नये, यासाठी व ज्यांना जुनाट कंबरदुखी आहे त्यांनी पुढील काळजी घेतल्यास फायदा आहे.\nपतली कमर हवी, मोठा कमरा नको वजन जास्त असल्यास पोटाचा घेर वाढून पाठीला बाक येतो. त्यावर उपचार म्हणून नेमका ठरवलेला आहार व व्यायामाने वजन आटोक्या आणा. म्हणजे कमरेचा ‘कमरा’ होऊ देऊ नका. अमिताभचा ‘शान’ आणि अमिताभची ‘शान’ ताठ उभे राहण्याची, चालण्याची व बसण्याची सवय करा. आपण ताठ व बरोबर उभे राहतो की नाही, हे तपासण्यासाठी एक साधी परीक्षा आहे. आरशासमोर आपण समोरून अनेक वेळा पाहतो; पण तसे उभे न राहता आपली ‘बाजू’ आरशासमोर येईल, असे उभे रहा.\nबांधकामात गवंडी सरळ रेषेसाठी ओळंबा धरतो. आरशात पाहताना असाच ओळंबा मनाने ठरवू या. त्याची सुरुवात कानामागून खाली करू. असा ओळंबा कानामागून मान व पाठीला खेटून, पण गुडघ्याच्या पुढून, तळापर्यंत जातो का तसे असेल, तर तुमची उभे राहण्याची सवय बरोबर आहे. तसे नसेल, तर तुमची उभे राहण्याची ढब चुकीची आहे असे समजा. त्यात सुधारणा होण्यासाठी छाती पुढे काढून, खांदे किंचित मागे व खाली झुकवून व कमरेचा बाक कमी करून उभे रहा. ही स्थिती उत्तम आहे. रात्री दूरदर्शनवर ‘शान’ सिनेमा पाहताना असे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर आले, ते म्हणजे अमिताभ बच्चनचे, उभे राहताना, चालताना, बसताना, त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. काही जणांना बराच वेळ खुर्चीवर बसणे भाग पडते. अशावेळी गुडघे खुब्यापेक्षा अर्धा एक इंच वर उचलावेत. यासाठी पायाखाली चौरंग उंचीएवढे स्टुल ठेवण्याने काम भागेल. अधूनमधून एक पाय दुसर्‍या पायावर ठेवत राहावे. 1-2 तासाने उठून थोडे फिरून परत बसावे. उंच टाचांची पादत्राणे टाळा.\nथुलथुलीत गाद्या व शरीर, दोन्ही नको झोपण्यासाठी जास्त जाड, थुलथुलीत गाद्या नको. सपाट, पातळ व ताठ गादी बिछान्यासाठी चांगली. मनुष्य झोपेतही तास दोन तासांनी कूस बदलत असतो. त्याने सर्व स्नायू आळीपाळीने शिथिल होण्यास मदत होते. कधीही पालथे झोपू नये. उभे राहून जमिनीवरील वस्तू उचलताना कमरेत वाकणे टाळा. त्याऐवजी गुडघ्यात वाकून खालील वस्तू उचलावी. योग्य व्यायामाने पाठीच्या व पोटाच्या स्नायूंचा तोल वाढवल्यास कंबरदुखी होणार नाही. सायकल चालवणे, चालणे, पोहणे यापैकी एक वा शक्य असल्यास तिन्ही व्यायाम करा.\nपुढे ‘पाठ’ मागे ‘सपाट’ कुठ���्याही आजारपणात बिछान्यात विश्रांती घ्यावी लागल्यास, ती कमीत कमी घ्यावी. कारण जास्त काळ बिछान्यात पडून राहण्याने मणक्यातील कॅल्शियम कमी होऊन मणके ठिसूळ होतात. आजकाल यामुळेच कुठल्याही ऑपरेशननंतर रुग्णास लवकर हालचाल करण्यास डॉक्टर प्रवृत्त करतात. पाण्याने भरलेली बादली हातात नेण्यापेक्षा, निम्म्या भरलेल्या दोन बादल्या दोन्ही हातात नेणे कमी त्रासदायक ठरते. पाठीवर लक्ष ठेवून पाठीचे व्यायाम करून ती ‘सपाट’ ठेवा. त्याचबरोबर पोटाचे व्यायाम करून तेही पाठीसारखेच सपाट ठेवा.\nशेवटी थोडी गंमत एक डॉक्टर कमीत कमी वेळ बिछान्यात विश्रांती घ्यावी या विचाराचे पुरस्कर्ते असतात. एका रुग्णावर त्यांना शस्त्रक्रिया करायची असते. ते त्याला म्हणतात, “हे बघ ऑपरेशन झाल्यानंतर चार तासांनी मी तुम्हाला चहा पिण्यास सांगेन. आठ तासांनी उभे करून चालायला लावेन. 16 तासांनी बागेत फिरायला सांगेन. 20 तासांनी…”\nत्यावर तो रुग्ण मध्येच म्हणतो, “पण डॉक्टर माझ्यावर ऑपरेशन करतेवेळी तरी मला आडवे पडू देणार आहात की नाही\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nवारंवार कान फुटण्यामुळे येणारा बहिरेपणा\nसिरदर्द, टेन्शन, थकान की बंद कर दे दुकान\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/District-Bank-issue/", "date_download": "2019-02-23T23:41:30Z", "digest": "sha1:NNGIRJGOZLJ7GUHYF3Z6SYH733JWQ5GO", "length": 4512, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा बँकेला कर्ज रोख्यातून २.४७ कोटी नफा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जिल्हा बँकेला कर्ज रोख्यातून २.४७ कोटी नफा\nजिल्हा बँकेला कर्ज रोख्यातून २.४७ कोटी नफा\nसांगली जिल्हा बँक��ला शासकीय कर्ज रोख्यातून 2.47 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. यापुढे नफ्याचे माध्यम म्हणून रोख्यातील गुंतवणुकीकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी दिली.\nजिल्हा बँकेत बुधवारी गुंतवणुक समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी दिलीपराव पाटील होते. संचालक विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक, उदयसिंह देशमुख, डॉ. प्रताप पाटील, विक्रम सावंत तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, सरव्यवस्थापक मानसिंग पाटील, बी. एम. रामदूर्ग, व्यवस्थापक सुधीर काटे, जे. जे. पाटील उपस्थित होते.\nकेंद्र, राज्य शासनाचे कर्जरोखे व टेझरी बिलातील गुंतवणूक 213 कोटी 42 लाख रुपये होती. कर्ज रोख्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारातून जिल्हा बँकेला 2.47 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे.\nपीक कर्जवाटपात तुलनेने बँकेला तोटा होतो. मात्र तरीही बँकेने सामाजिक बांधिलकी जपून पीक कर्जपुरवठा वाढविला आहे. कारखान्यांकडून जादा व्याज मिळत होते. मात्र व्याज दराच्या सवलतीच्या स्पर्धेमुळे उत्पन्नवर परिणाम होत आहे. अशा स्थितीत व्यवसायवाढीला महत्त्व दिले आहे. गुंतवणुकीतून जादा उत्पन्न, नफा याकडे विशेष लक्ष दिले आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Ladies-RPF-deployed-for-women/", "date_download": "2019-02-23T22:59:35Z", "digest": "sha1:WFTBLGCEL66AUPRBCIZJM7CQIOXNXU27", "length": 5249, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महिलांसाठी ‘लेडीज आरपीएफ’ तैनात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › महिलांसाठी ‘लेडीज आरपीएफ’ तैनात\nमहिलांसाठी ‘लेडीज आरपीएफ’ तैनात\nरेल्वे प्रवासादरम्यान महिलांवर होणार्‍या अत्याचारावर सुरक्षेचे उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाकडून सोलापूर मध्य रेल्वे डिव्हिजनमध्ये आरपीएफ महिला सुरक्षारक्षक दाखल झाले आहे, तसेच 182 टोल फ्री क्र. सेवेत रुजू करण्यात आला आहे. महिला सुरक्षेसाठी अँड्रॉईड अ‍ॅपचे लोकार्पण क���ण्यात आले आहे.\nमंगळवारी सकाळी आरपीएफ सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती सांगितली. रेल्वेमध्ये प्रवासदरम्यान महिलांवर वाढते अत्याचार व त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाकडून सोलापूर डिव्हिजनमध्ये दहा महिला आरपीएफ कॉन्स्टेबल दाखल झाले आहेत. सोलापूर डिव्हिजनमध्ये महिलांना प्रवासदरम्यान समाजकंटकांकडून काही त्रास होत असल्यास किंवा छेडछाडीचे प्रकार होत असल्यास अँड्रॉईड अ‍ॅपच्या माध्यमातून ताबडतोब तक्रार दाखल करू शकता व तसेच 182 या टोल फ्री क्रमांकावरून संपर्क साधून आरपीएफची मदत घेऊ शकता, अशी माहिती आरपीएफ प्रशासनाकडून देण्यात आली.\nआरपीएफने ऑपरेशन मुस्कानअंतर्गत जानेवारी ते मार्चपर्यंत 30 मुला-मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले व काही मुला-मुलींचे पुनर्वसन केले. रेल्वेमध्ये व स्थानकात हरवलेल्या लहान मुला-मुलींना ऑपरेशन मुस्कानमधून मोठी मदत झाली आहे.\nमहिला व बालकल्याण मंत्रालया अंतर्गत रेल्वेस्थानकांवर चाईल्ड लाईन हेल्प सेंटर सुरू केले जाणार आहे. सोलापूर विभागातील सोलापूर व गुलबर्गा या स्थानकांवर चाईल्ड हेल्प सेंटर सुरु केले जाणार आहे.त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Palkhi-Sohala-Sopankaka-Palkhi-Reach-At-Malshiras/", "date_download": "2019-02-23T22:56:26Z", "digest": "sha1:AX6KS4VFM7XOY5OMKJEODNNQYYI3TPAW", "length": 7110, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संत सोपानकाकांच्या पालखीचे बोंडले येथे उत्साहात स्वागत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › संत सोपानकाकांच्या पालखीचे बोंडले येथे उत्साहात स्वागत\nसंत सोपानकाकांच्या पालखीचे बोंडले येथे स्वागत\nपालखी सोहळा अंतिम टप्प्यात आलेला आहे पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या श्री.संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी बोंडले (ता.माळशिर���) येथे तोफाची सलामी देऊन मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले.\nदरम्यान श्री.संत सोपानकाकांचा पालखी सोहळा अकलुज येथील मुक्काम आटोपून बोंडले च्या दिशेने पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ झाला वाटेमध्ये श्रीपूर, बोरगाव, माळखांबी या ठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.\nबोंडले येथील चौकामध्ये पालखी सोहळा आल्यानंतर बोंडले ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी श्री.संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यासोबत असणारे लाखो वारकरी व विठू माऊलीच्या जयघोषा मुळे परिरातील वातावरण भक्तीमय झाले होते.\nपालखी सोहळा बोंडले येथील चौकामध्ये आल्यानंतर गावच्या सरपंच राखी गायकवाड यांनी पालखीचे स्वागत केले यावेळी उपसरपंच विजयसिंह माने-देशमुख, पत्रकार विजयकुमार देशमुख, भागवत पाटील, सोसायटीचे व्हा.चेरमन दत्तात्रय जाधव, पंडितराव माने - देशमुख, पोलीस पाटिल पोपट वाघमारे - पाटिल, नामदेव जाधव, ग्रामपंचयात सदस्य आनंद जाधव, हरिभाऊ जाधव, धनंजय जाधव, तानाजी जाधव, धिरज जगताप, सुर्याजी माने देशमुख, अभिनंदन जाधव, सत्यजित जगताप, ग्रामसेवक बी.बी. कोरबु, विजय लोंढे, योगेश तुपे आदींनी पालखीचे स्वागत केले. पालखीच्या स्वागतासाठी ग्रामस्थाच्या वतीने तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी बोंडले गावातील व पंचक्रोशीतील भाविकांनी पालखी सोहळ्याचे मोठया उत्साहात स्वागत केले.\nयानंतर पालखी सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विसावला यावेळी सोपानकाकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यासोबत रथापुढे २५ व मागे ६० दिंडया आहेत. सोहळ्यासोबत जवळपास १ लाख ५० हजार जनसमुदाय आहे.\nउद्या दु. १ वाजेपर्यंत सोपानकाकांचा पालखी सोहळा बोंडले येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा मध्येच विसावणार आहे. यानंतर सोपानकाकांची पालखी बोंडले येथील मुक्काम आटोपून पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे. दरम्यान श्री.संत सोपानकाकांच्या व श्री.संत तुकाराम महाराज यांच्या पालखीची भेट बोंडले चौकात होणार आहे. व नंतर श्री.संत सोपानकाकांची पालखी बंधु भेटी साठी टप्पा (ता.पंढरपूर) येथे प्रस्थान करणार आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभि���्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-vs-australia-hardik-pandya-uses-mumbai-indians-gloves-in-the-first-odi/", "date_download": "2019-02-23T23:07:04Z", "digest": "sha1:P6IB45QR6JBOQQ4EVHZSRKH2KHAQYKAB", "length": 10059, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "म्हणून हार्दिक पंड्याने घातले होते मुंबई इंडियन्सचे ग्लोव्ज !", "raw_content": "\nम्हणून हार्दिक पंड्याने घातले होते मुंबई इंडियन्सचे ग्लोव्ज \nम्हणून हार्दिक पंड्याने घातले होते मुंबई इंडियन्सचे ग्लोव्ज \nचेन्नई l येथे काल झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ऑस्ट्रेलियाला २६ धावांनी मात दिली. भारताने निर्धारित ५० षटकांत २८१ धावा केल्या होत्या. परंतु डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ऑस्ट्रेलिया समोर २१ षटकांत १६४ धावांचे लक्ष ठेवण्यात आले होते. पण पंड्या आणि फिरकी गोलंदाज चहल व कुलदीपच्या गोलंदाजी पुढे ऑस्ट्रलियाच्या फलंदाजीने नांगी टाकली. ऑस्ट्रेलियाला २१ षटकांत ९ बाद १३७ धावांपर्यंतच मजल मारता आली.\nया सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोनी मध्ये चमकदार कामगिरी केली ती म्हणजे भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने. त्याने भारताला बिकट परिस्थितीतून फक्त बाहेरच नाही काढले तर दमदार फटकेबाजी करून भारताला सन्मानित धावसंख्ये पर्यंतही नेले. त्याने ६६ चेंडूत ५ षटकार आणि ५ चौकार लगावत ८३ धावा केल्या.\nपण कालचा सामना बघताना आपल्या एक लक्षात आले असेल की पंड्याने काल फलंदाजी करताना भारतीय संघाची जर्सी तर घातली होती पण ग्लोव्ज मात्र भारतीय संघाचे नव्हते. पंड्याने त्याच्या आयपीएल संघ म्हणजेच मुंबई इंडियन्सचे ग्लोव्ज घातले होते.\nपंड्याच्या मते त्याच्यासाठी ते ग्लोव्ज खूप लकी आहेत. म्हणून तो ते घालूनच खेळतो. त्याच्या यशाची सर्व श्रेय तो त्याचा आयपीएल संघ मुंबई इंडियन्सला देतो.\nपंड्या आता भारतभर एक स्टार खेळाडू म्हणून प्रसिद्ध झाला आहे . त्याच्या या प्रसिद्धीची सुरुवात २०१५ मध्ये जेव्हा तो मुंबई इंडियन्सच्या संघाकडून आयपीएल खेळायला लागला तेव्हा झाली. पह���ल्या मोसमात त्याला लक्षवेधी कामगिरी करता आली नाही पण पुढच्या दोन मोसमात त्याने आपला खेळ असा काही उंचावला की त्याचे भारताच्या टी-२० संघात स्थान निश्चित झाले. त्यानंतर त्याला वनडे मध्ये ही संधी मिळू लागली आणि आता तो भारताकडून वनडे संघात ही चांगली कामगिरी करत आहे. श्रीलंका दौऱ्या त्याला भारताच्या कसोटी संघातही स्थान देण्यात आले होते आणि त्याने तेथेही चांगली कामगिरी केली आहे.\nपंड्याने काल मुंबई इंडियन्सचे ग्लोव्ज घातल्यामुळे चेन्नई सुपर किंग्सने खास ट्विट केला. ज्यात ते म्हणतात, ” पंड्याने मुंबई इंडियन्सचे ग्लोव्ज घातले आहे. धोनी पुन्हा चेपॉक मैदानावर आला आहे. दोघेही भारताकडून खेळताय. विविधतेत एकता आहे.\nचेन्नई सुपर किंग्सचा ट्विट:\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8924.html", "date_download": "2019-02-23T23:37:16Z", "digest": "sha1:NAPEEF4TV7EYBO4ZJ73SE6KCFFUAJS4T", "length": 12110, "nlines": 48, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग १८ - सश्रद्ध, पण सावधान असावे!", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग १८ - सश्रद्ध, पण सावधान असावे\nस्वत: पूर्ण सावध राहून शत्रूला गाफील बनवायचं आणि त्याच्या गाफीलपणाचा पुरेपूर फायदा उठवायचा हा शिवाजीराजांचा डाव. हाच त्यांच्याबुद्धीबळाचा डाव. आपल्या वकीलाच्यामार्फत महाराज खानाला आपल्याचक्रव्यूहात गुंतावित चालले होते. खानाने प्रतापगडच्या पायथ्याशी यायचं मान्य केलं.\nखरं म्हणजे इथं जावळीच्या जंगलात गडाच्या वाटेवर खान यायला कबूल झाला ही खानाची चूकच नाही का नाही. खानाला येणंभागच होतं. नाहीतरी तो दुसरं काय करू शकत होता नाही. खानाला येणंभागच होतं. नाहीतरी तो दुसरं काय करू शकत होता त्याला शिवाजीराजा आपल्या मगरमिठीत हवा होता. त्याकरीता अखेर त्याला प्रतापगडावर हल्ला करण्याकरता तरी यावच लागलं असतं. त्याने सरळ विचार केला की , शिवाजी आपल्या भेटीसाठी गडावरून खाली यायला तयार होतोय. म्हणजेच आपण गडापर्यंत युद्ध न करताच , विना अडथळा जाऊन पोहोचू शकतोय तेही आपल्या फौजेसह. म्हणून खानाने ही फार मोठी अनुकूल गोष्ट घडणार आहे हेलक्षात घेऊन प्रतापगडाखाली यायचं ठरविलं.\nयात त्याची काहीच चूक नाही. तो चुकला स्वत:च्याच गाफीलपणामुळे. राजकारण ,दारुगोळ्याचं कोठार आणि तपोसाधना यांत किंचितही गाफील राहून चालत नाही. तपोभंग करायला केव्हा एखादी अप्सरा येईल याचा नेम नसतो. दारुगोळ्याचं कोठार उडवायला कुठूनठिणगी येईल याचाही नेम नसतो अन् राजकारणात एखादा चाणक्य , कृष्ण किंवा शिवाजीराजा केव्हा समोरच्याला उलथंपालथं करून टाकील याचाही नेम नसतो. खान याबाबतीत अत्यंत बेसावध राहीला. तेही स्वत:च्या ���नात शिवाजीराजाचा विश्वासघाताने जीव घेण्याची इच्छा धरून.\nखान वाईवरून महाबळेश्वराकडे निघाला. राजांना जिवंत किंवा ठार मारून कब्जात घ्यायचं अन् विजापुरला न्यायचं हे त्यानं अगदी निश्चित ठरविलं होतं.\nया प्रतापगड कालखंडात महाराजांना अनेक मानसिक यातनांना तोंड द्यावे लागले होते. ते प्रतापगडावर राजकारणात व्यग्र असतानाच तिकडे राजगडावर त्यांच्या राणीसाहेब सईबाई या मृत्यू पावल्या. (दि. ५ सप्टेंबर १६५९ ) हे दु:ख सामान्य होतं का त्यांचा पुत्र संभाजीराजा हा अवघा दोन वर्षाचा होता. जिजाऊ साहेबांना चिंता आगीसारखी भाजून काढीत होती. आईचीचिंता ही महाराजांना केवढी असहनीय होत होती. आईवर कमालीचं प्रेम करणारा हा पुत्र होता.\nएक गोष्ट सर्वात चिंतेची होती , ती महाराजांच्यावर अपरंपार पेम करणाऱ्या मावळ्यांच्यामनस्थितीची. हे मावळे महाराजांवर रामायणातल्या हनुमंतासारखे अन् वानरदळासारखे प्रेम करीत होते. त्यांचा महाराजांना प्रथमपासूनच आग्रह होता की , ' महाराज , खानाला जातीने भेटू नका , धोका आहे. तो घात करील या डोंगरदऱ्यात खानाशी आम्ही झुंजतो. वर्षनवर्ष ही झुंजतो. पण तुम्ही त्या आगीत शिरू नका. '\nमावळ्यांचे आणि सरदारांचे हे प्रेम अलौकीक होते. पण महाराजांचा डाव त्यामुळे अडखळतहोता. शत्रूच्या जास्तीतजास्त फौजेचा आपल्या कमीतकमी फौजेनिशी , कमीतकमी वेळेत पूर्ण पराभव करण्याचा डाव महाराजांनी आखला होता. यावर हे सवंगडी म्हणत होते , ' हे जमलियास ठीक. पण न जमलियास कैसे होईल \nमहाराजांचा जबरदस्त आत्मविश्वास आणि मावळ्यांचे जबरदस्त प्रेम यांचा हा संघर्षच होता.\nआणि महाराजांनी एका मध्यरात्री अर्धवट झोपेतून खडबडून उठून आपल्या या सरदारांना आपलंस्वप्नच सांगितलं. महाराजांचे शब्द असे , '' श्री भवानी आमच्या स्वप्नात आली. श्री आम्हांस बोलली की , ' लेकरा , त्याने (खानाने) माझा अपमान केला. त्वा काम काळजीने करावे. तुजला यश लाभेल. मीतर तुझी तलवारच होऊन राहिली आहे. ' श्री आम्हांस प्रसन्न झाली. ''\nअन् मग अवघ्यांना पटलेचकी आता यश मिळणार. महाराजांनी जनतेच्या श्रद्धेचा केलेला हाअचूक उपयोग. श्रद्धा हे सार्मथ्य आहे. अंधश्रद्धा हे दौर्बल्य आहे. महाराजांनी आपल्या आयुष्यात कधीही अंधश्रद्धा ठेवली नाही. पण योग्य श्रद्धेचा आत्मबळ वाढविण्यासाठी असा उपयोग केला.\nमहाराजांनी खरोखरच आपल्य�� तलवारीचे नाव ' भवानी ' असे ठेवले.\nखरंच महाराजांना स्वप्नात भवानीदेवी दिसली की ती बोलली का पणस्वराज्यावर आलेलं भयंकर संकट या श्रीवरच्या सश्रद्धेनेच उधळलं गेलं. राज्य वाचलं , राजा वाचला. ध्वज वाचला हे मात्र सत्य. ज्याने त्याने आपल्या बुद्धीने आणि भावनेने निवाडा करावा.\nमात्र महाराजांचे आणि सरदारांचे सर्व काम अत्यंत सावधपणे , शिस्तबद्ध आणि योजनाबद्ध चालूच होते. खान महाबळेश्वरपर्यंत येऊन दाखल झाला होता.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/comment/795", "date_download": "2019-02-23T22:44:23Z", "digest": "sha1:OL6Q7WACWYAAE4S6HKCGGVOVAA44ONJZ", "length": 10186, "nlines": 170, "source_domain": "aisiakshare.com", "title": " (टिंगल-औक्षण करून...) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nकोळी माशी पकडायला जाळं विणतो. आणि वाट बघत बसतो. बराच काळ त्या जाळ्यावर काही हालचाल झाली नाही की कंटाळतो, पेंगतो आणि जांभया देतो. अचानक कधीतरी त्याला खडबडून जाग येते, कारण त्या जाळ्यावर थरथर जाणवते. सावज जाळ्याला चिकटलं आहे हे लक्षात येतं. कवितांचं विडंबन करणाऱ्यांची स्थितीही काहीशी अशीच कोळ्यासारखी असते.... या विडंबनासाठीची माशी. (प्राजुताईंनी हलकेच घ्यावे ही विनंती)\nरंगित पहिले कडवे घेउन\nजागे झाले आय्डी, पाहुन\nचोळत डोळे देत जांभई\nकविता वाचू नंतर, आधी\nअधिक-कमी अन् डोस जाहले\nहाफ व्हॉलि फुलटॉस मिळाले\nभरु दे ही 'जाळी'\nहाहाहा ..... प्राजु आणि राजु यमकाने तर बहारच आणली.\n हा हा हा हा\nराजू, विडंबनाची प्रस्तावना आवडली.\nहे तर फारच भारी.\nजाळीची कोटी आवडली. (कोकेंना कांपिटीशन का\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअधिक-कमी मात्रांचे डोस, राजु,\nअधिक-कमी मात्रांचे डोस, राजु, 'जाळी' आणि 'जाली' दोन्ही कोट्या असं बरंच काही आवडलं\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार��डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-43625203", "date_download": "2019-02-24T00:16:24Z", "digest": "sha1:TCHMZ6WW44AAKS4QEQHPGQFMZCV47ZBJ", "length": 16628, "nlines": 140, "source_domain": "www.bbc.com", "title": "दृष्टिकोन : दलित आंदोलन हाताळताना सरकारने केलेल्या 4 मोठ्या चुका - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nदृष्टिकोन : दलित आंदोलन हाताळताना सरकारने केलेल्या 4 मोठ्या चुका\nदिलीप मंडल ज्येष्ठ पत्रकार\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nअॅट्रॉसिटीज अॅक्टअंतर���गत तत्काळ अटक न करता प्राथमिक तपास करण्यात यावा, सरकारी कर्मचाऱ्यांना या कायद्याअंतर्गत अटक करण्याच्या अगोदर त्यांच्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. या निर्णयानंतर नाराज झालेल्या दलितांनी सोमवारी भारत बंदची हाक देत देशातल्या विविध भागात विरोध करत निदर्शनं केली. आणि या बंददरम्यान झालेल्या हिंसाचारात 10 लोकांचा बळी गेला आणि अनेक जण जखमी झाले.\nहे आंदोलन हाताळताना सरकारकडून चार मोठ्या चुका झाल्या आहेत.\nही चूक आहे की हे जाणूनबुजून झालं आहे, हे समजणं जरा अवघड आहे. 20 मार्चला अॅट्रॉसिटीज अॅक्ट संदर्भात 'सुभाष काशीनाथ महाजन विरुद्ध महाराष्ट्र सरकार' या केसवर सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला.\nसुप्रीम कोर्टासमोर सरकारची बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ कायदा अधिकाऱ्यांऐवजी अॅडिशनल सॉलिसिटर जनरल मनिंदर सिह यांना पाठवण्यात आलं होतं.\nसंतापलेल्या दलितांची आंदोलनं ठरणार मोदी आणि संघासाठी डोकेदुखी\nग्राउंड रिपोर्ट : जिथं दलित असाल तर डिस्पोजेबल कपमधून दिला जातो चहा\nत्यांनी अॅट्रॉसिटी कायद्याच्या बाजूनं बोलण्याऐवजी एका जुन्या केसचा संदर्भ देत संशयिताला जामिनावर सुटका करण्यात काहीही अडचण नसल्याचं स्पष्ट केलं.\nअॅडिशनल सॉलिसिटर जनरल यांची अशी भूमिका ही कायद्याविरोधात होती.\nसरकारच्या प्रतिनिधीने कायद्याचा बचाव करायचा असतो. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दोषी आढळण्याचा दरही फार कमी असल्याचं त्यांनी न्यायालयासमोर सांगितलं.\nदेशात एक चतुर्थांश लोक, म्हणजे 35 कोटी अनुसूचित जाती आणि जमातीची यांची आहे. पण सरकारनं त्यांची बाजू मांडण्यात दिरंगाई केली आहे.\nया कायद्याअंतर्गत खोट्या तक्रारी नोंदवल्या जातात, असं सरकारनं न्यायलयासमोर सांगितलं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने प्राथमिक तपास करण्याअगोदर अटक न करण्याचा निर्णय दिला.\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आंदोलन सुरू होण्याची स्थिती निर्माण झाली होती. सोशल मीडियावर याची चर्चा पेटली होती.\nमोदी सरकारमधील तीन मंत्री आणि अनेक खासदारांनी याबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली होती. विरोधी पक्षानेही राष्टपतींची भेट घेतली होती. त्यानंतरही सरकारने कोणतंही पाऊल उचललं नाही.\nआंदोलनाच्या दिवशी मात्र सरकरने पुनर्विचार याचिका टाकली. म्हणजे सरकारने राजधर्म निभवण्यात दिरंगाई केली आहे.\nहे आंदोलन पूर्वनियोजित होतं हे सगळ्यांना माहीत होतं. पण ते एवढं मोठं होईल, याचा अंदाज सरकारला आला नसावा. याअगोदर SC-ST प्रमोशनचा मुद्दा जसा दबला तसंच याचंही होईल, असं सरकारला वाटलं असावं, पण तसं झालं नाही. परिणामत: त्यांना आंदोलन व्यवस्थित हाताळता आलं नाही.\nचौथी चूक ही अजून मोठी होत चालली आहे. ती म्हणजे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका करणं.\nसुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार पुनर्विचार याचिका ही ज्या खंडपीठानं निर्णय दिला होता त्यांच्याकडेच जाते.\nदबावामुळे सरकारने ही याचिका टाकल्याने त्या खंडपीठाकडे दोन्ही पर्याय उपलब्ध असतात - निर्णय कायम ठेवणं किंवा तो बदलणं.\nदोन्ही निर्णयात सुप्रीम कोर्टाच्या विश्वासाहर्तेवर प्रश्न उठतात. न्यायधीशांनी या अगोदर योग्य निर्णय घेतला नाही पेच निर्माण होऊ शकतो.\nमग सरकारनं काय करायला पाहिजे होतं\nया दरम्यान सरकारकडे एक पर्याय होता, पण तो त्यांनी वापरला नाही. सरकारने याबाबत अध्यादेश काढायला हवा होता. संसदेत यावर दोन्ही बाजूंनी चर्चा करून योग्य निर्णय घेतला गेला असता.\nशेवटी घटनेनुसार कायदा करण्याचे सर्व अधिकार संसदेलाच आहेत. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत ताबडतोब अटक करण्याची आणि जामीन न मिळण्याची तरतूद होती. न्यायालयाने यामध्ये बदल केला असेल तर संसदेला तो ठीक करण्याचा हक्क आहे.\nसरकार इतर चुका सुधारू शकत नाही पण चौथी चूक सुधारू शकते. सरकार अजूनही अध्यादेश काढू शकते आणि सुप्रीम कोर्टाला तो सहजासहजी बदलता येणार नाही.\nभाजपचं काय नुकसान झालं\nकालच्या भारत बंदनंतर सरकार दबावात आलं आहे, असं म्हणता येणार नाही. कारण काल रस्त्यावर उतरलेले लोक सामान्यत: भाजपची वोट बँक नाही. या आंदोलनात भाजपचे मतदार नाहीत.\nभाजपने दलितांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. पण हिंदू समाजाची समरसता, विराट हिंदू एकता यासारखे कार्यक्रम मागे पडले आहेत, असं दिसत आहे.\nयाआधी दलितांना जोडण्यासाठी भाजपने अभियान चालवलं होतं. दलितांबरोबर जेवण करणं, बाबासाहेबांच्या मूर्ती उभारणं, हे सगळं प्रतीकात्मक होतं. पण भाजप खऱ्या कसोटीत हरलं आहे.\nमूर्ती-प्रतिमा लावणे किंवा 'बाबासाहेब झिंदाबाद'च्या घोषणा देण्यापर्यंत ते यशस्वी झाले. पण जेव्हा दलितांच्या हक्कांचा मुद्दा आला त्या ठिकाणी सरकारने त्यांना ��ाठिंबा दिला नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अध्यादेश काढण्याऐवजी पुनर्विचार याचिका टाकून त्यांनी परत एक चूक केली.\nदलितांचं नेतृत्व करण्यात भाजप सरकारला यश मिळालं नाही. याचा अर्थ भाजपची वोट बँक कमी झाली असंही नाही. कारण कालचे आंदोलनकर्ते हे भाजपचे मतदार नव्हतेच.\nतुम्ही हे वाचलं का\nभारत बंद : देशातले दलित का आहेत संतप्त\nअॅट्रॉसिटी अॅक्टबद्दल सुप्रीम कोर्ट काय म्हणाले जाणून घ्या 11 मुद्द्यांत\nऊना दलितांचे झाले तरी काय\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nभारताने पाकिस्तानविरुद्धचा वर्ल्डकप सामना नाही खेळला तर...\nआसाममध्ये गावठी दारूचे 99 बळी: नेमकी दारू विषारी कधी बनते\nकाश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांना अटक, 20 हजार जवान तैनात\nट्रंप यांचं विद्यापीठ आणि एअरबस A380 - फसलेल्या प्रकल्पांची गोष्ट\nलैंगिक छळवणुकीच्या आरोपांवरून चर्चने केला कार्डिनलचा बचाव\n'इस्लामिक स्टेटचा पाडाव पण त्यांचा विखारी विचार कायम आहे'\nभारतातील 10 लाख आदिवासी कुटुंब बेघर होण्याच्या उंबरठ्यावर\nमहिलांमधली साधी वाटणारी ही पोटदुखी कॅन्सर असू शकते\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64637", "date_download": "2019-02-24T00:13:07Z", "digest": "sha1:VR6PNJNYHXNUPS4MHUBAKJULHKR44M6P", "length": 38287, "nlines": 235, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रुंबा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रुंबा\nकाल आमच्या घरी एक नवीन मशीन आलं, iROBOT Roomba. गेल्या दोनेक वर्षांपासून ऐकलं होतं आणि लोकांकडे पाहिलंही होतं. खरं सांगायचं तर कॉलेजपासून 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' हा माझा आवडता विषय. माणसाचा मेंदू एका सेकंदात किती विचार करतो आणि किती निर्णय घेतो याचा अंदाज AI शिकताना येतो. समजा, तुम्ही गाडी घेऊन एका चौकात उभे आहात, आता तुमचा ग्रीन सिग्नल लागणार पुढच्या पाच सेकंदांत, समोरच्या बाजूचे लोक अजूनही जात आहेतच, शेजारी उभा राहिलेला गाडीवाला नुसता पेटलाय कधी एकदा रस्ता पार करतोय यासाठी, तुम्ही त्याच्याकडे, त्याच्या मागे असलेल्या मुलीकडे, समोर उभ्या असलेल्या काकूंकडे बघता. आता सिग्नल ग्रीन झाल्यावर आपण गाडी दामटेपर्यंत अनेक निरीक्षणं करुन, गाडी किती वेगात सुरु करायची आणि कुठून काढायची, तिथून निघून पुढे जिथे जायचं आहे तिथे पोहोचायला किती वेळ लागेल इथंपर्यंत सर्व विचार एका सेकंदात होऊ शकतात.\nआता हेच सर्व एका मशीनला करायचं असेल तर प्रत्येक शक्यता पडताळून, आजूबाजूचं अंतर मोजून, बाजूच्या लोकांच्या वेगाचा अंदाज घेत एक सिग्नल पार करण्यासाठी एक मशीन बनवायचं झालं तर त्यात लाखो, करोडो शक्यता त्या मशीनला फीड कराव्या लागतील आणि त्यासर्वांतून त्याने योग्य ती सिलेक्ट करुन पुढे जावं लागेल. हे मशीन बनवण्यासाठी किती वेळ लागेल माहित नाही(गूगलला विचारावं लागेल त्यांच्या 'मॅनफ्री' कार बद्दल. तर एकूण काय की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स खायचं काम नाहीये.\nआता गोल गोल फिरणारं चक्रासारखं जमिनीवरचा कचरा साफ करण्यासाठी असलेलं हे मशीन जे आमच्याकडे फायनली घेतलं त्याचंही असंच आहे. त्याला घरातल्या पसाऱ्याचा, वस्तूंचा आणि खुर्ची वगैरेचा अंदाज घेऊन साफ करायला एक तासभर लागतो, त्यातही मधेच तो आपली लाईन सोडून वाकडा चालत जाऊन दुसऱ्या खोलीत घुसतो आणि माझ्यातल्या थोड्याफार 'शिस्तप्रिय' व्यक्तीला त्याचा त्रास होतोच. एक रूम आधी कर ना सारखे माझे विचार गप गिळावे लागतात. आज माझी एक काळी मेटलची क्लिप गिळून अडकून बसल्यावर तक्रार केलीच. चार वेळा रीसेट करुनही का चालत नाही म्हटल्यावर ती चेक केलं तर क्लिप मिळाली. ती क्लिप मीच उचलायची तर मग हे मशीन कशाला ना सारखे माझे विचार गप गिळावे लागतात. आज माझी एक काळी मेटलची क्लिप गिळून अडकून बसल्यावर तक्रार केलीच. चार वेळा रीसेट करुनही का चालत नाही म्हटल्यावर ती चेक केलं तर क्लिप मिळाली. ती क्लिप मीच उचलायची तर मग हे मशीन कशाला ना या असल्याचं कारणांनी आजवर तो घेतला नव्हता. असो.\nशेवटी आणलाच आहे. आता तो आल्यापासून आमच्या घरात मी सोडून तीन वक्ती जरा जास्तच उत्साहात आहेत, कोण ते सांगायला नकोच. नवऱ्याने त्याचा लगेच फोनवर, वायफाय वर सेटअप केला तर मुलं स्वतःच तो उचलून उचलून त्यांना हव्या त्या ठिकाणी तो ठेवत आहेत. आपणच त्याच्या मागे फिरत कचरा उचलतो की नाही बघत आहेत. या सर्वात माझी चिडचिड एका गोष्टीवर होत आहे ती म्हणजे मुलांची त्या मशिनप्रती वागणूक. त�� जणू आपल्या घरातील पाळीव प्राणीच आहे असं वागत आहेत. तेच कशाला काल मीही नवऱ्याला म्हणाले की,\"त्याला आता तिकडच्या खोलीत नेऊन सोड'. आज मुलीने शाळेत सांगितलंही, आमच्याकडे नवीन 'पेट' आणलं आहे रुंबा नावाचं.\nनजीकच्या काळात रोबॉट, किंवा उत्तर देणारी मशिन्स, प्रोग्रॅम्स वाढलेत आणि ते वाढतच राहतील. हळूहळू त्यांची 'इंटरऍक्टिव्ह' असण्याची शक्ती वाढेल तसे लोकांशी बोलणं, वगैरे वाढत जाईल. आजवर काही बेसिक गोष्टी होत्या, उदा: पूर्वी अलार्म क्लॉक होतं, आता फोन किंवा मायक्रोवेव्ह सारखी उपकरणं असतात. त्यांच्याशी बोलणारे लोक पाहिलेत मी. आमचा मायक्रोवेव्ह किंवा वॊशिंग मशीन एकदा काम झालं की दर मिनिटाला ओरडत राहतो, मीही वैतागून 'गप रे ' म्हणते. हे बघून माझी मुलगीही एकदा अशीच सकाळी ओरडली होती मायक्रोवेव्ह वाजला तेव्हा. पुढे एका मित्रांकडे गेलो तर तिथे 'ऍलेक्सा' होती.ती म्हणजे, अमेझॉनचं तुमच्याशी बोलणारं मशीन. 'ऍलेक्सा, किती वाजलेत' म्हणते. हे बघून माझी मुलगीही एकदा अशीच सकाळी ओरडली होती मायक्रोवेव्ह वाजला तेव्हा. पुढे एका मित्रांकडे गेलो तर तिथे 'ऍलेक्सा' होती.ती म्हणजे, अमेझॉनचं तुमच्याशी बोलणारं मशीन. 'ऍलेक्सा, किती वाजलेत' म्हटलं की ते सांगणार. मुलांनां सुरुवातीला त्याचं कौतुक वाटलं पण नंतर त्यांनी, 'अलेक्सा' म्हणून खेकसून बोलायला सुरुवात केली. खूप चिडले होते मी ते पाहून.\nपुढे अशाच काही ठिकाणी अनुभव आले जिथे मशीनवर खेकसून बोललं जाताना पाहिलं. त्यामुळे ते घरात नकोच असं वाटलं. एकदा मुलाने मला विचारलं होतं,'आई व्हाय डू यु हेट सीरी ती तुझ्यापेक्षा स्मार्ट आहे म्हणून का ती तुझ्यापेक्षा स्मार्ट आहे म्हणून का\" त्याला काय उत्तर द्यावं कळलं नाही. कारण माझ्यापेक्षा हुशार लोक मला आवडत नाहीत हे त्याने कुठून जाणलं असेल याचा विचार मी करत होते. असो. तर एकूणच आपल्याला उलट उत्तर न देणाऱ्या वस्तूवर, व्यक्तीवर वाढलेला उद्धटपणा मला अजिबातच आवडला नव्हता आणि नाहीये. हेच त्यांचं मी प्राण्यांच्या बाबतीतही पाहिलं आहे, बरीच मुलं पाळीव प्राणी हवाय म्हणतात पण घरी असल्यावर त्याला त्रासही देतात. किंवा ऑर्डर सोडल्यासारखे बोलतात,\"डॉगी सिट\" त्याला काय उत्तर द्यावं कळलं नाही. कारण माझ्यापेक्षा हुशार लोक मला आवडत नाहीत हे त्याने कुठून जाणलं असेल याचा विचार मी करत होते. असो. तर ए���ूणच आपल्याला उलट उत्तर न देणाऱ्या वस्तूवर, व्यक्तीवर वाढलेला उद्धटपणा मला अजिबातच आवडला नव्हता आणि नाहीये. हेच त्यांचं मी प्राण्यांच्या बाबतीतही पाहिलं आहे, बरीच मुलं पाळीव प्राणी हवाय म्हणतात पण घरी असल्यावर त्याला त्रासही देतात. किंवा ऑर्डर सोडल्यासारखे बोलतात,\"डॉगी सिट\" वगैरे. हा उद्धटपणा वाढतच जातो कारण ते प्राणी उलटून उत्तर देत नाहीत. पुढे जाऊन सांगायचं तर घरात कामाला येणाऱ्या मावशी किंवा घरकामासाठी कायमस्वरुपी ज्यांच्याकडे लोक असतात त्यांची मुलं त्या लोकांशीही अशीच वागताना पाहिलीत. आम्हालाही मुलांना मावशींशी नीट बोलण्यासाठी रागवावे लागले आहे. आई-वडील घरातील एकाद्या मोठ्या व्यक्तीला मान देत नसतील तर मुलंही तशीच वागतात हेही पाहिलं आहे.\nमुलं मोठी होईपर्यंत हे मशीन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेली उपकरणं वाढतच जाणार आहे. लहान असताना, मोठ्यांशी आदराने वागायचं, उलट उत्तर द्यायचं नाही हे शिकवलं जायचं.आजच्या पिढीतल्या मुलांना या गोष्टी शिकवणं अजूनच अवघड जाणार आहे. व्यक्तीचा आदर, पाळीव प्राण्यांना योग्य वागणूक वगैरे तर शिकवावं लागेलच . शिवाय आता ही मशीन्सही. टेक्नॉलॉजि वापरु नये असं मी म्हणणार नाहीच, पण त्यातून मुलांवर होणारे संस्कार बदलत नाहीयेत ना हे नक्कीच पाहायला हवं. हे मीच नाही तर इथे अनेक लोकांचं निरीक्षण आहे. आपल्या घरात अशा गोष्टी आणतांना या सर्व गोष्टींची जाणीव आपण ठेवावी लागेल. मुलांच्या वागण्यात थोडाफार जरी फरक जाणवला तर योग्य तेंव्हा त्यांनाही त्या गोष्टींची जाणीव करुन दिली पाहिजे. असो. त्यासाठी मलाही आमच्या घरातल्या मायक्रोवेव्हवर ओरडणं बंद करायला लागेल. आणि तुम्हालाही 'प्लिज होल्ड द लाईन' म्हणणाऱ्या ऑटोमेटेड आवाजाला \"नाही करणारा जा\" म्हणणं बंद करावं लागेल.\nएक नुकतीच बघितलेली शॉर्ट\nएक नुकतीच बघितलेली शॉर्ट फिल्म आठवली. https://www.youtube.com/watch\nछान धागा विद्याजी. मी असा\nछान धागा विद्याजी. मी असा विचारही नव्हता केला.\nखूप छान लिहिले आहे. ए. आय.\nखूप छान लिहिले आहे. ए. आय. माझ्या अभ्यासाचा विषय आहे तरीही ह्या बाजूने कधी विचार केला नव्हता.\nआपल्याला उलट उत्तर न देणाऱ्या वस्तूवर, व्यक्तीवर वाढलेला उद्धटपणा मला अजिबातच आवडला नव्हता आणि नाहीये. >>> अगदी अगदी झाले इथे तर\nआपण दसर्‍याला /लक्ष्मीपूजनाला पुस्तके, आपल्या रोजच्या वापरातील वस्तु, दागिने, घरतील गॅजेट्स, गाड्या वगैरेंची पूजा करतो. ह्यातील कर्मकांड बाजूला ठेवले तर त्या वस्तुंप्रती आपला आदर आपण व्यक्त करित असतो. अर्थात एकदा पूजा करून वर्षभर त्यांचा अवमान करायचा नसतो हे ही आपल्या मुलांपर्यंत पोहोचणे अतिशय आवश्यक आहे. आई-वडिल जे सांगतात ते मुले करत नाहीत तर आई-वडिल जे करतात ते मुले करतात. त्यामुळे आधी आपले आचरण कसे आहे हे तपासून घेतले पाहिजे.\nअगदी लहान सहान गोष्टी मधून\nअगदी लहान सहान गोष्टी मधून तूम्ही जे काही positive लिहता ते खुप आवडते.... म्हणून तूमचा एक ही लेख चुकवत नाहिच..... नेहमी नविन शिकायला मिळते .\nरुंबा मस्त मशीन आहे. मी दर\nरुंबा मस्त मशीन आहे. मी दर वीकांताला वापरते. माझे पेट रुम्बा चालू असले की सोफा वर बसून बघत बसते गोल गोल कुठे फिरते आहे ते.\nभावना सजीवांबद्दल असाव्यात निर्जिव गोष्टींबद्दल नाही हे लक्षात घेणे महत्वाचे.\nतुम्ही विषयाचे मराठीकरण ठीक\nतुम्ही विषयाचे मराठीकरण ठीक केलेले आहे पण मूळ कल्पना ज्या लेखातून उचलली आहे त्याला रेफरन्स देणे आवश्यक आहे. तुमचे अ‍ॅलेक्सा आणि त्यावर ओरडणे वाचल्यावर लगेचच या एन पी आर मधल्या आर्टीकल ची आठवण झाली.\nएखादी गोष्ट ऐकून किंवा वाचून ती आपल्या भाषेत लिहावी वाटणे यात काही चूक नाही, पण मूळ गोष्टीचा रेफरन्स देणे महत्त्वाचे आहे.\nधनी तुमचं आर्टिकल वाचले, वाटत\nधनी तुमचं आर्टिकल वाचले, वाटत नाहीय की विद्याजी नि हे आर्टिकल वाचून लेख लिहिलाय.नक्की काय सेम वाटतंय तुम्हाला आर्टिकल मध्ये\nशेवटचे ( आणि महत्त्वाचे ) तीन\nशेवटचे ( आणि महत्त्वाचे ) तीन पॅराग्राफ हे त्या आर्टीकल मधल्या चर्चेवरच आधारीत आहेत. नीट पहा.\nधन्यवाद धनि लिन्क्बद्दल. मी\nधन्यवाद धनि लिन्क्बद्दल. मी लिहित असलेल्या कुठल्याही लेखाबद्दल मला असं वाटलं नाही की ते माझं सन्शोधन आहे. तुम्ही दिलेली लिंक आणि तसेच कमीत कमी अजून १०-१२ लेख या विशयावर आले आहेत, असतील आणि येतील. काही मी वाचले आहेत पण हे त्यातले एक नाहीये. त्यामुळे मी ते या एकाच लेखावर आधारीत लिहिळं आहे हा निष्कर्ष चुकीचा आहे. त्यामुळे मी कुठलेही रेफरंस दिले नाहीय.\nमाझा मुद्दा हा आहे कि मुलं केवळ मशिनच नाही तर उलटुन न बोलणार्या प्राणि किंवा घरात येणार्या मावशिंशिही तसेच वागतात.त्यामुळे मी घरात पाळीव प्राणीही आणण्यास सहमत नाहीये. असो.\nही काही उदा देत आहे पण तीही मि नीट वाचली नाहीयेत.(वाचण्यापेक्षा लिहीते जास्त )\nमाझ्या घरी रुंबा आल्याने त्यावर लिहिले आहे. त्यात कुनाचे लेख चोर्ण्याचा मुद्दा तर अजिबात नाहीये.\nवाचण्यापेक्षा लिहीते जास्त >>\nवाचण्यापेक्षा लिहीते जास्त >> फक्त आपले विषय कुठल्या आर्टीकल वरून सुचत असतील तर त्या आर्टीकल ना ( एक किंवा अनेक) क्रेडीट देणे हे गरजेचे असते. मी तुम्ही चोरी केलीये असे म्हणत नाही, पण मूळ आर्टीकल ना रेफरन्स / क्रेडीट देणे महत्त्वाचे आहे.\nये रुंबा रुंबा क्या है......\nये रुंबा रुंबा क्या है...... आय डोंट नो व्हॉट यू से..... हम बने तुम बने एक दुजे के लिये....... हे आठवलं\nएखादी गोष्ट ऐकून किंवा वाचून\nएखादी गोष्ट ऐकून किंवा वाचून ती आपल्या भाषेत लिहावी वाटणे यात काही चूक नाही, पण मूळ गोष्टीचा रेफरन्स देणे महत्त्वाचे आहे.\nहा लेख हे काही नवे कोरे संशोधन मांडणारे व त्यावर आधारीत लेख नाही.\nरुंबा हा काही एकच रोबोट नाही व तो बनवनारी कंपनी एकमेव नाही.\nअसे मशिनवर ओरडणा-या घटना, तुम्ही दिलेल्या npr.org मधल्या लेखाव्यतिरिक्त व त्याआधी हजार वेळा झाल्या असतील.\nघरकाम करणारे असे हजारो रोबोट व त्या अनुषंगाने घटना असतील.\nहे सर्व कोणा एकाचे मालकी हक्क नाही किंवा आय.पी. नाही.\nत्या सर्व कोणाच्याही आयुष्यात कधिही कुठेही घडू शकणा-या ख-या घटना आहेत.\nत्यांचा कॉपिराईट घेता येत नाही.\nविद्याताई म्हणतायत की त्यांनी तो npr.org वाला लेख वाचलेला नाही. पण जरी समजा त्यांनी तो लेख वाचुन हा लेख लिहिला असता तरी,\nलेखकाकडे अगदी असाच रोबोट आहे + त्यांच्या घरी तशाच घटना घडलेल्या आहेत;\nअसे असतान लेखकाने दुस-या कोणाल क्रेडीट का द्यावे त्यातुन त्यांनी तो लेख वाचलेलाच नाही म्हटल्यानंतर प्रश्नच मिटला.\nएखादी कल्पना किंवा घटना कोणाचीही वयक्तीक मालकी नसते. तर लेखकाची ( कलाकारची) स्वतःची मांडणी ही त्यांची आय.पी. / पेटंट / कॉपिराईट असते.\nत्यामुळे अशा गोष्टींसाठी क्रेडीट द्या म्हणने अतार्कीक आहे. अशा हजारो बातम्या / लेख आंतरजालावर येत असतात. कलाकारच्या आयुष्यात अगदी तसेच घडले म्हणुन प्रत्येक कलाकाराने अशा दुस-या लेखांना क्रेडीत देत फिरावे का तेही दुस-यांचे मुळ कॉपिराईट नसताना\nफक्त आपले विषय कुठल्या\nफक्त आपले विषय कुठल्या आर्टीकल वरून सुचत असतील तर त्या आर्टीकल ना ( एक किंवा अनेक) क्रेडीट देणे हे गरजेचे असत���.\nअसे तर मग तुम्ही आधी देवनागरी लिपी शोधणा-याला, मराठी भाषा शोधणा-यला व आंतरजालाचा शोध लावणा-याला व तुम्हाला आज एवढे हुशार बनवणा-या तुमच्या शिक्षकांना क्रेडीट द्यायला हवे - तेही तुमच्या प्रत्येक प्रतिसादात / लेखांत - प्रत्येक ठिकाणी.\nकलाकारच नव्हे तर सामान्य माणुनही रोजच्या जीवनात अनेक वस्त, घटना व इतिहासातुन प्रेरणा घेतच असतो. हुशारीचा एक भाग, दुस-याला कशामुळे यश मिळाले तसेच आपणही करणे होय. आजवरच्या मानवजातीच्या हुशारीत, अशा \"कॉपी\" करण्याचाही मोठा वाटा आहे. त्याच्यावर कुणाचाही हक्क नसतो. त्यामुळे नुसते सुचले म्हणुन क्रेडीट वगैरे काहीही देऊ नये. मांडणी आणि व्यक्त होण्याची पद्धत महत्वाची, तीचा कॉपिराईट असतो.\nमाझा रुंबा अजून आला नाहीये.\nमाझा रुंबा अजून आला नाहीये. वाट बघतेय कधी येईल ह्याची.\nतू म्हणतेस तसा विचार केला नव्हता की आपण गॅजेट्सवर खेकसून बोलतो ते उलट उत्तर देत नाहीत म्हणून. पण पटलं ते. आमच्याकडे अ‍ॅलेक्सा अगदी दोनेक आठवडेच टिकली असेल. आता तिला बासनात गुंडाळून ठेवली आहे.\nधनि, मला नाही वाटत तिने ह्या त्या साईटला लगेच क्रेडीट द्यायला हवं. तिने लेख शेवटी स्वतःचे विचार घालूनच लिहिला आहे. लेखाच्या शेवटी गॅजेट्सवर ओरडण्याबद्दल जे लिहिलंय त्याबद्दल कदाचित म्हणू शकली असती की एका लेखात असं वाचल्यामुळे असं लिहायचं डोक्यात आलं वगैरे...\nशेवटचे ( आणि महत्त्वाचे ) तीन\nलेखाच्या शेवटी गॅजेट्सवर ओरडण्याबद्दल जे लिहिलंय त्याबद्दल कदाचित म्हणू शकली असती की एका लेखात असं वाचल्यामुळे असं लिहायचं डोक्यात आलं वगैरे...>>>> शेवटचे ( आणि महत्त्वाचे ) तीन पॅराग्राफ हेच मी लिहीले आहे. की ही मूळ कल्पना त्यांची नाही.\nथोपूवर वाचला हा लेख विद्या..\nथोपूवर वाचला हा लेख विद्या.. मस्त लिहिलायसं..\nअभि_नव यांचे म्हणणे पटले.\nअभि_नव यांचे म्हणणे पटले. अनुमोदन.\nलेखाच्या शेवटी गॅजेट्सवर ओरडण्याबद्दल जे लिहिलंय याबद्दल कदाचित म्हणू शकली असती की एका लेखात असं वाचल्यामुळे असं लिहायचं डोक्यात आलं वगैरे.>>>> मीही कधी कधी GPS ला बोलते कि 'हो गं बाई, गाडी वळविते ', 'हो हो ठिकाण आलं'. आता हे बोलणे माझे मलाच सुचलेले. पण जगात अजुनही असे लोक आहेत आणि त्यांनी असे बोललेले आहे. त्यामुळे कोणी, 'तू अगदी त्यांच्या सारखे बोलतेस तर त्यांनाच क्रेडिट दे' असे बोलून कसे चालेल\nइथेसुद्धा एक ऋं���ा आहे तो\nइथेसुद्धा एक ऋंबा आहे तो सुद्धा असाच वेडावाकडा धावत सुटलेला असतो. पण तो साफसफाई करण्याऐवजी जिकडेतिकडे धाग्यांची गुंतवळ करत असतो असं म्हणतात\nपाय, इथला ऋंबा नको अजिबात.\nपाय, इथला ऋंबा नको अजिबात. आमच्या रुंब्याला आम्ही अ‍ॅपच्या तालावर हवं तेव्हा ऑन ऑफ करतो. इथला आउट ऑफ कंट्रोल आहे.\nऋंबा >>>>>> π :हगलो:\nघरी एक लाईट वेट आणि एक जड वेट\nघरी एक लाईट वेट आणि एक जड वेट अँड ड्राय व्हॅक्युम क्लिनर आहे.रुंब्याच्या किमती भारतात जरा जास्त वाटल्या.शिवाय आमच्या घरच्या कचऱ्या व्हरायटी ने रुमबा 2 आठवड्यात मान टाकेल आणि फिरता देह ठेवेल अशी भीती आहे.\n(झाडूने मारताना झुरळाला सॉरी मी पण म्हणते.ते शक्यतो एका फटक्यात मरावं अशी व्यवस्था करते. झुरळ न मारता पकडून बाहेर सोडणे ही हिंमत या देहात नाही.तशी पेस्ट कंट्रोल मुळे जास्त वेळ येत नाही.)\nअवांतर - असे जोक वाचनात आले की मला विपू करत जावा रे ..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/", "date_download": "2019-02-23T22:55:16Z", "digest": "sha1:6LF4ZPFICWB57Q47TJJEMDWH3PVGVG3U", "length": 27746, "nlines": 394, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Deshdoot Digital", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त स��धाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nVideo : देशदूत संवाद कट्टा- कुटनितीने पाकची कोंडी करा ; युध्दाचीही तयारी ठेवा\nअल्पवयीन मुलगी व तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्त�� होणार चकाचक\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी खुले\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nलोकसभा निवडणुकीआधी एकमेकांवर टीकेचा भडिमार संगमनेर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीआधी संगमनेर तालुक्यात ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि आ.बाळासाहेब थोरात या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकमेकांना लक्ष्य केल्याने राजकारणाचा...\nराज्यातील शिक्षक भरती होण्याची शक्यता मावळली\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nतनपुरे थकले, तुमच्यात हिम्मत असेल तर या\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nमुंबई : अपना टाइम आयेगा' या संवादामुळं सध्या चर्चेत असलेला रणवीर सिंहचा 'गली बॉय'चा टाइम आठ दिवसांतच आला आहे. प्रदर्शनानंतर आठच दिवसांत 'गली बॉय'नं...\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nमुंबई : अभिनेत्री स्मिता तांबे एका महिला सशक्तीकरणावरील सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय. सौरभ सिन्हा दिग्दर्शित सुपरनॅचरल थ्रिलर असलेल्या 'सावट' ह्या सिनेमाची निर्मिती 'निरक्ष...\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\n1 मार्चला धमाल विनोदी ’डोक्याला शॉट’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिजीत आठल्ये ही भूमिका निभवणारा सुव्रत जोशी यांच्यासोबत मारलेल्या गप्पा... प्रश्न. अभिजित...\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nमुंबई -बॉल��वूडमध्ये गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या बायोपिकच्या ट्रेंडमध्ये अनेक नामवंत व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती झाली. सुरुवातीला चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांच्या बायोपिकची निर्मिती करण्यात आली....\nवारंवार कान फुटण्यामुळे येणारा बहिरेपणा\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nमुंबई : मोबाईलच्या जगात वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहे. अनेक मोबाईल कंपन्या कमी किंमतीत जास्तीत जास्त फिचर्स देत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल कंपन्यांची स्पर्धा...\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nजळगावातील 32 वर्षे जुनी पाणपोई जमीनदोस्त\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nपाकिस्तानचा झेंडा पायी तुडवत जवानांच्या सन्मानार्थ शेकडो जळगावकर रस्त्यावर\nमुख्यमंत्र्यांनी धुळे, जळगावमध्ये लावले भांडण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nदेवगिरी पडल्यावर स्वराज्याची उभारणीची फुंकर शिवरायांनी घातली : राहुल सोलापूरकर\nविश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळलंच पाहिजे- शशी थरुर\nएस.एन.डी.टी.महिला महाविद्यालयात उद्यापासून दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_5742.html", "date_download": "2019-02-24T00:21:07Z", "digest": "sha1:4YK3ZN3PJCE4XTEWXRXTPZHY2SJZMGDG", "length": 18662, "nlines": 42, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ९६ - राजमाता - एक समर्थ नेतृत्व", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ९६ - राजमाता - एक समर्थ नेतृत्व\nरायगडावर राजधानीच्या दृष्टीने अनेक बांधकामे सुरू झाली. हळूहळू पूर्ण होत गेली. त्याचवेळी रायगडच्या डोंगरवाटेवर निम्म्यावरती पाचाड येथे विशाल सपाटी पाहून महाराजांनी छान राजवाडा बांधला. वाड्याच्या भोवती चिरेबंद बुरुज आणि दोन भव्य दरवाजेही बांधले. पाचाड हे एक छोटेसे कोकणी खेडेगाव , या राजवाड्याच्या अगदी जवळच आहे. पाचाडातील लोकवस्ती शेतकऱ्यांची त्यात अनेक जातीजमातींची घरं , हा पाचाडचा वाडा महाराजांनी आपल्या आईकरिता बांधला. या वाड्याला आज जिजाऊसाहेबांचा वाडा असेच म्हणतात. आता हा पडून मोडून पडला आहे. तरीही त्याच्यावर सारेजण आदरपूर्वक प्रेम करतात. पाऊस काळात आणि थंडीत रायगडाच्या ऐन माथ्यावर हवा फार गारठ्याची असते. म्हणून या काळात आऊसाहेबांना मुक्कामाला हा वाडा सोईचा असे. महाराजही राहात.\nइथं वाड्यात सर्व प्रकारच्या सोई महाराजांनी केल्या. त्यात एक विहीर चिरेबंदी बांधली. छोटीशीच. पण देखणी. पाचाडमधल्या गावकऱ्यांनाही पाणी न्यायला वापरायला ही विहीर मुक्तहोती. या विहिरीच्या काठावर खेटूनच एक लहानसा चिरेबंदी ओटा बांधलेला आहे. त्यावर टेकून बसायला एक सुबक तक्क्याही बांधलेला आहे. तक्क्या अर्थात अखंड एका दगडाचाच. महाराज जेव्हा जेव्हा पाचाडला मुक्कामला असत , तेव्हा तेव्हा कधी सकाळी तर कधी मावळतेवेळी ते इथं या विहिरीवर तक्क्याशी बसत. गावातल्या आयाबाया पाणी भरायला विहीरीवर येत. कोणाकोणा बायांच्या संगतीला त्यांची लहानगी मुलं बोट धरून येत. महाराजांना ते फार आवडे. ते त्यालेकीसुनांची अतिशय आस्थेनं चौकशी , विचारपूस करीत. त्यांच्या लहानग्या पोरांना महाराज जवळ घेत आणि त्यांना काही खाऊ देत. हे महाराजांचं मायेचं वागणं औरंगजेबाच्या दरबारातीलमोहम्मद हाशीम खाफीखान या तवारीखनवीसाला समजलं. त्याला नवल वाटलं. प्रजेतल्या बायकामुलांना हा राजा आपल्याच कुटुंबातल्या माणसांसारखं वागवितो याची त्याला मोठी कौतुकानं गंमत वाटली.\nइथं एक गोष्ट सहज मनात येते की , या तक्क्याच्या विहिरीवर पाणी भरायला येणारी सारीमाणसं व���विध जातींची असत. त्यांनाही हे राजमातेच्या राजवाड्यातील पाणी , वाड्यात येऊन ,विहिरीवर भरता येत होतं. अधिक काय लिहिणे \nकधी गडाच्या माथ्यावरील राजवाड्यात तर कधी पाचाडमधल्या राजवाड्यात जिजाऊ आऊसाहेबांचा मुक्काम असायचा. अखेर जिजाऊसाहेबांनी आपला शेवटचा श्वास याच पाचाडच्या वाड्यात सोडला. आऊसाहेब सर्वांशीच आईच्या मायेनं वागत असत असं उपलब्ध असलेल्या अस्सल कागदपत्रांवरून दिसून येतं. ही आई एखाद्या योगिनीसारखीच जगली आणि वागली. जयराम गंभीरराव पिंड्ये या नावाचा एक विद्वान कवी महाराज होता. तो मूळचा राहणारावणीच्या सप्तश्रृंगीच्या परिसरातील होता. त्यांनी लिहून ठेवलेले दोन गंथ सापडले आहेत. त्यातील त्यांनी जिजाऊसाहेबांच्या बद्दल काढलेले उद्गार मननीच आहेत. जयराम म्हणतो , हीजिजाऊसाहेब कशी आहे ' कादंबिनिव जगजिवनदानहेतु: योगिनीप्रमाणे जगाला जीवन देणारी ही राजाची आई आहे. नव्हे जगाचीच आई आहे. एका मराठी बखरांत जिजाऊसाहेबांच्याबद्दल म्हटलंय , की , ' जिजाऊसारखे कन्यारत्न ईश्वराने पैदा केले. '\nसर्वसामान्यपणे स्त्री स्वभावात दिसून येणारी वेगळी वैशिष्ट्ये जिजाऊसाहेबांत नव्हती असे दिसते.\nमोठेपणाचा अहंकार नाही. डागडागिन्यांचा सोस नाही. नात्या गोत्यातल्या कोणाचा मत्सर नाही किंवा कुणाचे फाजील लाडकौतुकही नाही. सवती मत्सर नाही. तीर्थयात्रे करिता का होईना पण भटकण्याची हौस नाही. पुण्याजवळच्या आळंदी , देहू , सासवड , जेजुरी , चिंचवड , मोरगांव ,शिखर शिंगणापूर , पाषाण अशा जवळजवळच्या तीर्थक्षेत्रांत त्या क्वचित गेल्याही असतील. त्यांच्या काही नोंदीही सापडल्या आहेत. त्यांनी देवाला दिलेली दानपत्रेही आहेत. पण या सगळ्यादेवधर्मात आणि यात्रेजत्रेत कुठेही चंगळवाद दिसत नाही. शिखर शिंगणापूरच्या देवळाच्या बाहेर त्यांनी एक साधे पण भव्य प्रवेशद्वार (कमान) बांधले आहे. त्या कमानीच्या पायरीवर राजे भोसले. एवढाच दोन ओळीत त्यात मजकूर आहे. यातील संभाजीराजे भोसले म्हणजे जिजाऊसाहेबांचे थोरले पूत्र. आपल्या दोन मुलांच्या नावाने आऊसाहेबांनी ही कमान बांधली असा याचा अर्थ आहे. पाषाण येथील श्री सोमेश्वर महादेवाच्या मंदिराचा त्यांनी जीणोर्द्धारही केला. या मंदिराच्या सभामंडपात भिंतीवर सुंदर रंगीत पौराणिक चित्रे चितारण्यात आलेलीहोती. या चित्रांची थोडीफार प्रसिद्धीही महाराष्ट्र शासनाने केली. आता मात्र आम्ही मंडळींनी या मंदिराची सुधारणा करण्याच्या नादात ही चित्रे (म्युरल्स) चांगली ठेवलेली नाहीत. पाषाणच्या या सुंदर शिवमंदिराच्या पश्चिमेस तट , ओवऱ्या आणि पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्यांशेजारूनच ' राम ' नावाची एक छोटी नदी वाहते. या नदीच्या पात्रात सुंदर बंधारा आणि लकुंडे बांधलेली आहेत. हे सारेच प्रेक्षणीय काम जिजाऊसाहेबांच्या पुण्यातील वास्तव्य काळात (इ. १६ 3 ७ ते इ. १६४५ ) झालेले आहे. ही बाई फार दूरदृष्टीची , विवेकी होती. याच काळातले तिने न्यायासनावर बसून दिलेले न्यायनिवाडे अगदी समतोल आहेत. शेतकऱ्यांना आणिदारिद्याने होरपळलेल्या अन् शाही गुलामगिरीत पिचून निघालेल्या अनेक लोकांना तिने दिलेला मदतीचा हात म्हणजे भावी शिवशाहीच्या सुखी स्वराज्याची शुभचाहुलच होती.\nजिजाऊसाहेब शिवाजीराजांना घेऊन पुण्यात आल्या , ( इ. १६ 3 ७ फेब्रुवारी) त्यावेळी आदिलशाही फौजांनी कसबा पुणे आणि इतर छत्तीस गावे फार चुरगाळून मुरगाळून टाकली होती. (इ. १६ 3 २ ) त्यातच इ. १६ 3 ० आणि १६ 3 १ चा भयंकर दुष्काळ पडला होता. त्यातकर्यात मावळाचं म्हणजेच पुणे प्रदेशाचंही भयंकर नुकसान झालं. या अस्मानी आणि सुलतानी संकटात संसार होरपळून निघाले. आऊसाहेब आणि राजे इ. १६ 3 ७ मध्ये पुण्याला आले आणि त्यांनी पुणे आणि परगणा पुन्हा स्थिरस्थावर करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या , त्या अभ्यासनीय आहेत. गरजवंत गावकऱ्यांना त्यांनी ' ऐनजिनसी ' मदत केली. म्हणजे शेती आणि अन्यबलुतेदारीतील व्यवसाय करण्याकरिता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता , असते , त्या गोष्टीच त्यांना दिल्या. म्हणजे बैल , मोट , शेतीची अवजारे इत्यादी. यामुळे बारा बलुतेदार व इतरही गावकरीआपापल्या उद्योगाला इषेर् हौसेने लागले. रानटी जनावरांचा आणि चोराचिलटांचा बंदोबस्त केला. तेही काम त्यांनी गावागावच्या तराळ , जागले , येसकर , पाटील पटवारी यांच्यावर सोपविले. रानटी जनावरं म्हणजे वाघ , बिबटे , रानडुकरे , इत्यादींचा गावकऱ्यांनीच उपदव कमी करून टाकला. त्याबद्दलही या मंडळींना थोडेफार कौतुकाचे ' शेपटामागे इनाम बक्षीस 'देण्यात येत होते. हा तपशील आणखीही मोठा आहे. जिजाऊसाहेबांच्या नेतृत्त्वाखाली हीलोकांच्या सोईसुखाची कामे त्यांनी केली. लोकांचेच सहकार्य त्यांत मिळविल्यामुळे पुणे परगणा ताजात��ाणा झाला. सहज मनांत येते की , आजच्या काळात आमच्या निवडून येणाऱ्यालोकप्रतिनिधींना , मग ते ग्रामपंचायतीचे असोत की विधानसभा अन् संसदेचे असोत , त्यांना या शिवशाहीच्या उष:कालात जिजाऊसाहेबांनी केलेल्या जनहितांच्या कार्यातून निश्चित मार्गदर्शनमिळू शकेल आणि प्रेरणाही मिळेल. शिवकालातील आऊसाहेबांचे आणि संस्थानी काळातील राजषीर् छत्रपती शाहू महाराजांचे विधायक कार्य म्हणजे खरोखर महाराष्ट्राला अत्यंत उपयुक्त अशी लोकराज्यकारभाराची गाथाच आहे. पण लक्षात कोण घेतो \nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_6798.html", "date_download": "2019-02-23T23:41:51Z", "digest": "sha1:6TNLVKUVCM2N5JFDTNC6PHHDJGGMRVL7", "length": 11966, "nlines": 40, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ७३ - सुसंस्कृत राजाचे दर्शन", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ७३ - सुसंस्कृत राजाचे दर्शन\nमहाराजांचं मन केवळ राजकारणावरचकेंदित नव्हतं. इतरही अनेक विषयांत तेलक्ष घालीत होते. त्यांना स्वत:ला संस्कृत आणि फासीर् या भाषा येत होत्या , असे म्हणण्यास ठाम पुरावा नाही. पण त्यांना या भाषांचं महत्त्व नक्कीच वाटत होतं. फासीर् ,इंग्रजी , फिरंगी इत्यादी परकीय भाषांचीराजकारणाकरिता जाणती माणसं जवळठेवणं. गरजेचंच होतं. त्याप्रमाणे मुल्लाहैदर उर्फ काझी हैदर , सोनो विश्वनाथडबीर , रघुनाथपंत कोरडे , त्र्यंबकपंत डबीर इत्यादी फार्सी जाणकार महाराजांच्या पदरी होते. त्यातील बहुतेक सर्वांनीच राजकीय कामगिऱ्या उत्तमरितीने पार पाडलेल्या आहेत. या सर्व ��कीलांचा परराज्यांशी सतत संबंध येत होता. पण कोणी लाच खाल्ली आहे वा स्वराज्यदोह केलाय असं उदाहरण नाही. फक्त एकच मनुष्य जरा वेगळा निघाला. तो म्हणजे वरील मुल्ला हैदर. हा फारसनवीस वकील अत्यंत बुद्धिमान आणि महा कारस्थानी व चतुर होता. पण तो पुढे औरंगजेबास जाऊन मिळाला.\nसंस्कृत भाषेवर जसे महाराजांचे प्रेम दिसून येेते तसेच आपल्या बोली मराठीवरही दिसून येते.शाहीर , पौराणिक कथानके आणि तात्त्विक शास्त्रीय गंथलेखन करणारे पंडित कवी महाराजांच्या आदरास पात्र होते. कवींद परमानंद , जयराम पिंड्ये , धुंडीराज व्यास , रघुनाथपंत अमात्य ,बाळकृष्ण ज्योतिषी संगमेश्वरकर , केशव पंडित पुरोहित , संकर्षण सकळकळे , कवीराज भूषण ,गागाभट्ट आदीकरून अनेक भाषाप्रभू महाराजांच्या वलयांत होते. त्यात प्रत्यक्ष युवराज संभाजीराजे यांचीही गणना होती. युवराज शंभूराजे उत्तम संस्कृततज्ज्ञ लेखक होते. वरीलयादीतील प्रत्येकाने एक वा अनेक गंथ लिहीले आहेत. युवराजांनीही दोन संस्कृत पुस्तके लिहीली आहेत. संभाजीराजांना शिक्षण देण्यासाठी उमाजी पंडित या नावाचा शिक्षक नियुक्त करण्यात आलेला होता. संभाजीराजे यांनी संस्कृतमध्ये लिहिलेले एक प्रदीर्घ दानपत्र सापडले आहे. हे दानपत्र म्हणजे शंभूराजांचे थोडक्यात आत्मचरित्रच आहे. जयपूरच्या रामसिंह कछुवाहला त्यांनी लिहिलेली संस्कृत पत्रे उपलब्ध आहेत. स्वत: शिवाजी महाराजांनी लिहिलेली म्हणजेच चिटणीसांनी लिहून घेतलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. त्यातूनही महाराजांचे भाषाप्रभुत्त्व आणि तर्कशुद्ध विचारसरणी दिसून येते. लोकसाहित्याकडेही त्यांचे प्रेमाने लक्ष होते. अज्ञानदास शाहीरांनी अफझलखान वधावरचा लिहिलेला पोवाडा आज उपलब्ध आहे. या अज्ञानदासालामहाराजांनी गौरवपूर्वक एक शेर सोन्याचा तोडा आणि एक जातीवंत घोडा बक्षीस दिल्याची नोंद आहे.\nमहाराजांची मुदा संस्कृतमध्ये आहे. त्यांनी जिंकलेल्या आणि नव्याने बांधलेल्या अनेक किल्ल्यांना संस्कृत नावे दिली. उदाहरणार्थ प्रतापगिरी उर्फ प्रतापगड , चाकण उर्फ संग्रामदुर्ग , सिंधुदुर्ग ,सुवर्णदुर्ग , शिवापट्टण आणि अशी अनेक. पदनामकोश म्हणजेच राज्यव्यवहारकोश. आपल्या भाषेचे आणि आपल्या राष्ट्रीय संस्कृतीचे महत्त्व महाराजांनी पुरेपूर ओळखले होते. संज्ञाबदलल्या की संवेदनाही बदलतात हे त्यांन�� अचूक ओळखले होते. सागरध्यक्ष , राजमंडळ ,अष्टप्रधान , शस्त्रागार इत्यादी राज्यव्यवहारात येणाऱ्या निरनिराळ्या अधिकाऱ्यांची , वस्तंूची आणि वास्तूची नावे संस्कृतप्रचुर ठेवलेली राज्यव्यवहार कोशात आढळतात. त्यांचे शिलालेखहीसंस्कृतमध्ये आहेत. रायगडावर विवेकसभा नावाची एक वास्तू होती. जाणकार शास्त्रज्ञांचा परामर्श घेण्यासाठी आणि चर्चा चिकित्सा करण्यासाठी ही विवेकासभा होती.\nस्वराज्यात सर्वच धर्मांचा आणि कलाकारांचा आदर ठेवला जात होता. महाराजांचे सर्वातमहत्त्वाचे धर्मकार्य म्हणजे स्वराज्याला बाधक ठरणाऱ्या भाबड्या रूढी त्यांनी बाजूला सारल्या. उदाहरणार्थ समुदपर्यटन. स्वराज्यकाळात आमची व्यापारी गलबते मस्कतपर्यंत जात होती. पश्चिम समुदावर मराठी आरमाराचा दरारा आणि वर्चस्व होते.\nया सर्व उपलब्ध पुराव्यातून एकच गोष्ट निदर्शनास येते की , स्वराज्यातील प्रजा सुखी आणि निर्धास्त असली पाहिजे. येथे कोणावरही अन्याय होता कामा नये. गुणीजनांचा सन्मान राखला पाहिजे. स्वराज्य सुसंस्कृत असले पाहिजे. राज्यकर्ता सुसंस्कृत असला की , हे आपोआपच घडत जाते. या बाबतीत परदेशी समकालीन इतिहासकारांनी आणि प्रवाशांनी लिहून ठेवलेल्या हकीकती वाचनीय आहेत.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/manjot-kalra-started-the-world-cup-with-half-century-vs-australia-and-finishes-the-world-cup-with-half-century-vs-australia/", "date_download": "2019-02-23T23:49:56Z", "digest": "sha1:MG5AQEDG565DVN7ES5ZEFM5ADS4JINIF", "length": 8308, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "या खेळाडूने केले भारताकडून अंतिम सामन्यात अर्धशतक", "raw_content": "\nया खेळाडूने केले भारताकडून अंतिम सामन्यात अर्धशतक\nया खेळाडूने केले भारताकडून अंतिम सामन्यात अर्धशतक\nकर्णधार पृथ्वी शॉने अंतिम सामन्यात निराशा केल्यांनतर सलामीवीर मनजोत कार्लाने मात्र संयमाने फलंदाजी करत ४९ चेंडूत ५१ धावा तडकावल्या आहेत. त्याला तेवढीच चांगली साथ पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या शुभमन गिलने दिली आहे.\nमनजोत कार्लाने ह्या विश्वचषकात��ल हे दुसरे अर्धशतक केले असून त्याचे एक अर्धशतक हे ३ धावांनी हुकले होते.\nशुभमन सध्या १९ चेंडूत २६ धावांवर खेळत असून भारतीय संघाने १८ षटकांत १ बाद ११६ धावा केल्या आहेत. ३२ षटकांत संघाला जिंकायला १०१ धावांची गरज आहे. बाद झालेल्या कर्णधार पृथ्वी शॉने ४१ चेंडूत २९ धावा केल्या आहेत.\nतत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ५० षटकात २१७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.ऑस्ट्रेलियाने सकाळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांची सुरवात अडखळत झाली. भारताचा वेगवान गोलंदाज ईशान पोरेलने मॅक्स ब्रायंट(१४) आणि जॅक एडवोर्ड(२८) या दोन्ही सलामीवीरांना लवकर बाद केले. त्यानंतर लगेचच कमलेश नागरकोटीने ऑस्ट्रेलिया कर्णधार जेसन संघाला(१३) बाद केले.\nया खराब सुरवातीनंतर मात्र जोनाथन मेर्लो आणि परम उपाल(३४) यांनी डाव सावरत ७५ धावांची भागीदारी रचली. जोनाथनने १०२ चेंडूत ७६ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला उपाल बाद झाल्यावर नॅथन मॅक्स्विन्नीनेही(२३) चांगली साथ दिली होती. पण पुन्हा एकदा शेवटच्या काही षटकात ऑस्ट्रेलियाच्या तळातल्या फलंदाजांना विशेष काही करता न आल्याने त्यांनी नियमित अंतराने बळी गमावले.\nभारताकडून ईशान पोरेल(२/३०), कमलेश नागरकोटी(२/४१), शिवा सिंग(२/३६), शिवम मावी(१/४६) आणि अनुकूल रॉय(२/३२) यांनी बळी घेत ऑस्ट्रेलियाचा डाव ४७.२ षटकात २१६ धावांवर संपुष्टात आणला.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं ट���म कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/4163", "date_download": "2019-02-23T23:20:47Z", "digest": "sha1:PEOA5BY2ATQO3ZB4OEK5XPGP5HTDR6XJ", "length": 5661, "nlines": 75, "source_domain": "aisiakshare.com", "title": " जंगल पूर्वीचे आज महानगर झाले | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nजंगल पूर्वीचे आज महानगर झाले\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्���ियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://samatol.org/Encyc/2016/11/25/Samatol-for-National-Security.aspx", "date_download": "2019-02-24T00:10:56Z", "digest": "sha1:TANSMDSH3TEJPJ6GVSN5GZW3ZHX7R6HK", "length": 5416, "nlines": 27, "source_domain": "samatol.org", "title": "देशाच्या सुरक्षेसाठी ‘समतोल’ ची निगराणी पथके होणार रेल्वे स्टेशनवर सक्रीय", "raw_content": "\nदेशाच्या सुरक्षेसाठी ‘समतोल’ ची निगराणी पथके होणार रेल्वे स्टेशनवर सक्रीय\nमुंबई , नोव्हेंबर २६ : समतोल फौंडेशन या संस्थेने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक अभिनव पाउल उचलायचे ठरविले आहे. २६/११ मुंबई हल्ल्याला आठ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर समतोल संस्थेने सुरक्षा यंत्रणांना सहकारी म्हणून राज्यातील विविध रेल्वे स्टेशनांवर आता निगराणी पथके स्थापन करण्याचे ठरविले आहे.\nविविध कारणांमुळे घरातून पळून मुंबईसारख्या महानगरांमध्ये येणाऱ्या लहानग्याना मदत करणाऱ्या या संस्थेच्या कार्यकर्त्यांचे जाळे राज्यातील प्रमुख रेल्वे स्टेशनांवर आहे. याच नेटवर्कचा उपयोग करून हे कार्यकर्ते संशयितांवर नजर ठेऊन राहातील व काही संशयास्पद हालचाल जाणवली तर रेल्वे स्थानकांवर सुरक्षा यंत्रणांना लगेच माहिती देतील, अशी माहिती ‘समतोल’ चे सचिव विजय जाधव यांनी दिली आहे.\nगेली १२ वर्षे रेले स्टेशनावर अश्या प्रकारचे काम करणारी महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था आहे.\nविजय जाधव पुढे म्हणाले कि २६ ११ रोजी पाकिस्तानी आतंकी कसाब व त्याच्या साथीदारांनी मुंबई छत्रपती टर्मिनस वर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यावेळी पोलिस, एन एस जी कमांडोंनी आपल्या जिवाची बाजी लावून देशाचे रक्षण केले. परंतु देशाची सुरक्षा ही सामानी नागरिकाच्या सातरकतेवर ही अवलंबून असते. त्यामुळे महाविद्यालयीन युवक व नागरिकांनी देशाच्या सुरक्षे साठी समतोल च्या या अभिनव उपक्रमांत ‘समतोल मित्र’ बनून सहभागी व्हायचे आवाहन समतोल तर्फे करण्यात येत आहे.\nविजय जाधव यांनी पुढे सांगीतले की महाराष्ट्रातील मुंबई छत्रपति शिवाजी टर्मिनस, दादर, कुर्ला, कल्याण टर्मिनस व मुंबई बाहेर पुणे व भुसावळ या अति-महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर समतोल संस्थेचे कार्यकर्ते दिवसरात्र पळून येणाऱ्या लहान मुलांवर लक्ष ठेऊन असतात. हि मुले स्टेशनवरील असामाजिक घटकांसोबत जोडली जाऊ नयेत यासाठी त्याना मनपरीवर्तन शिबिरात आणून त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्याचे काम समतोलचे कार्यकर्ते करीत असतात.\nया पुढील काळात हेच कार्यकर्ते रेल्वे स्टेशनवर घडणाऱ्या व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील घटना व हालचाली यावरही लक्ष ठेवतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/tendulkar-took-to-twitter-to-praise-the-spin-duo-of-kuldeep-and-yuzvendra-chahal/", "date_download": "2019-02-23T23:02:25Z", "digest": "sha1:4UANNS4LBAM4PLWOKPS6RWCPVJ7MWRXX", "length": 6599, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मास्टर ब्लास्टर म्हणतो कुलदीपने फक्त चांगली गोलंदाजी नाही केली तर...", "raw_content": "\nमास्टर ब्लास्टर म्हणतो कुलदीपने फक्त चांगली गोलंदाजी नाही केली तर…\nमास्टर ब्लास्टर म्हणतो कुलदीपने फक्त चांगली गोलंदाजी नाही केली तर…\n काल भारताकडून वनडेत केवळ तिसरी हॅट्रिक घेणाऱ्या कुलदीप यादववर दिग्गजांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यात भारतीय कर्णधारापासून ते अनेक माजी खेळाडूंचा समावेश आहे.\nआजकाल सोशल माध्यमांवर चांगलाच सक्रिय झालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही या गोलंदाजांचे कौतुक करत आहे. सचिनने यासाठी खास ट्विट केला आहे.\nसचिन आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, ” कुलदीप यादव आणि युझवेन्द्र चहल यांनी फक्त चांगली गोलंदाजी केली नाही तर सामना भारताकडे खेचून आणला आहे. विराट आणि अजिंक्यने चांगली फलंदाजी केली. “\nसचिनचा इंग्लिश भाषेतील हा ट्विट:\nया मालिकेतील तिसरा वनडे सामना होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर येथे २४ सप्टेंबर रोजी होणार आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/02/blog-post_14.html", "date_download": "2019-02-23T23:49:58Z", "digest": "sha1:4CAEY25LQ4TSBKFHW5JSMH3J2FGMU53P", "length": 12432, "nlines": 57, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: प्रेमावर बोलू काही....", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nरत होते आणि त्पन्न २२०० कोडॉलर्सच्या घरात होतं\nप्रेम म्हणजे तो. प्रेम म्हणजे ती. प्रेम म्हणजे सर्वस्व. प्रेम म्हणजे ह्रदय. प्रेम म्हणजे विश्वास. प्रेम म्हणजे त्याग. प्रेम म्हणजे जबाबदार्या. प्रेम म्हणजे गुंता इत्यादी. इत्यादी. इत्यादी. प्रत्येक मेंदुनुसार व्याख्या बदलत जाते. पण खरे प्रेम आत साठून राहते. क्षणिक प्रेम उडून जाते. प्रेम म्हणजे सदाचीच टवटवीत राहणारी फुले. प��रसन्नता, बहर, उत्कटता हे प्रेमाचे सामर्थ्य. प्रेमाचे वेड प्रेमिकांच्या हदयात असते. प्रेमाने फुले दिली जातात तेव्हा मन उत्कटतेने काठोकाठ भरून येते. तिने साद देताच तो गाव-शहर ओलांडत, संकटावर मात करीत तिच्या भेटीसाठी निघतो. त्याला ऊन, वारा, पाऊस, रूढी परंपरा या कशाचेच भय वाटत नाही. मिलनगंध हा प्रेमाच्या विश्वातील उत्कटगंध असतो. विरहाच्या वनव्यानंतर हे मिलन झाले तर उत्कटतेची पौर्णिमाच बहरते. म्हणूनच प्रेमवीर काहीही करायला तयार असतात.\nपण प्रेमाच्या आजूबाजूला एक समाज वावरत असतो. आणि तो समाज जगत असतो काही संकेतानुसार. कसे जगायचे ते जगाने ठरविलेले असते. तर प्रेमिकांचे जग वेगळे असते. त्या जगाचे आणि या जगाचे संकेत वेगळे असतात. म्हणून ही दोन जगे कधीच एक होऊ शकत नाहीत. कारण प्रेम म्हणजे ऊन - सावलीचा खेळ असतो. पाहता पाहता दोघात अंतर येते. बोलता बोलता चुका होतात. मग एकमेकांचा छळही सुरु होतो. दोघांचे हे नाते पुरुषाला सामर्थ्य देत असते. पण प्रीतीच्या तारकेने आपल्या सौंदर्याने भुलवावे, फुलवावे, आणि मग मात्र टाकून जावे असले जीवन एखाद्या कमनशिबी प्रियकराच्या वाट्याला येते आणि मग सुरु होते असह्य वेदनांची एक यात्रा. ती क्षणभर हसते आहे, क्षणात रुसते आहे, तिची चंचलता कमालीची निष्ठुर आहे. त्यामुळे जीव व्याकूळ होतो. तशाच तिच्या चेह-यावरचे निष्ठुर भाव आणि मौन यामुळे प्रियकराला काही कळेनासे होते. तो तिला विनवणी करत राहतो.\nतिने त्याच्या जीवनाचे काही धागे सोबत आणलेले असतात. त्यानेही तिच्या जीवनाचे काही धागे सोबत जोडलेले असतात. दोघांनी हसत - खेळत प्रेमाचा गोफ गुंफलेला असतो. तो कधी आणि कसा गुंफला गेला ते दोघांनाही कळलेले नसते. पण अखेर तो दिवस उजाडतो. ती त्याला सोडून जाते. आणि मग उरतो तो फक्त वेदनांचा डोह. त्याचा संशय खरा ठरतो. प्रेयसी म्हणजे प्रेमाचे एक सोंग आहे हे त्याला कळते. मग त्याचे ह्दय स्वतःलाच बोल लावते. कमअस्सल जातीचे सौंदर्य आणि त्याविषयीचे प्रेम म्हणजे \"पाण्यावरच्या रेषा\" होत. त्या रेषा रेखाटून अखेरीस दु:खच लाभणार. याची खात्री त्याला पटते. मनोहर रूपवती, तीव्र, बुध्वती आपली व्हावी म्हणून तो तिला होते नव्हते ते सारे देतो. तिचा प्रत्येक शब्द जीवाच्या जाळ्यात झेलतो. त्याने आपले अंत:करण तिच्या पावलाखाली अंथरले असते. पण ती मात्र नटवा थाट, वैभव, याकडे निघून जाते. उध्वस्त झालेला तो तळमळत राहतो. पण प्रेम म्हणजे काही निर्जीव वस्तू नसते की जी सोडले की संपली. प्रेमाचे धागे अंतरंगात खोलवर गुंफलेले असतात. त्यांच्यावर ताण पडला वा ते धागे तुटले तर वेदना अटळ असतात....\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:50 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-UTLT-index-finger-pressure-health-benefits-in-marathi-5921670-PHO.html", "date_download": "2019-02-23T23:23:29Z", "digest": "sha1:DVDXENLBXL6LMXGCLXDMJ2XZPEFHDK7L", "length": 7402, "nlines": 158, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "index finger pressure health benefits in marathi | मूळव्याध आणि युरिनशी संबंधित आजारात या एक हस्त मुद्रेने होऊ शकतो लाभ", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमूळव्याध आणि युरिनशी संबंधित आजारात या एक हस्त मुद्रेने होऊ शकतो लाभ\nआपल्या हातांमध्ये विविध प्रकारच्या आजारांना नष्ट करण्याची ताकद असते. आजरातून मुक्त करण्यासाठी हात आपल्याला सहायक ठरू शकत\nआपल्या हातांमध्ये विविध प्रकारच्या आजारांना नष्ट करण्याची ताकद असते. आजरातून मुक्त करण्यासाठी हात आपल्याला सहायक ठरू शकतात. याच कारणामुळे आपल्या शास्त्रा���ध्ये हस्त मुद्रांचे ज्ञान आहे. पतंजली योग सूत्राव्यतिरिक्त विविध ग्रंथांमध्ये हस्त मुद्रांविषयी माहिती आढळून येते. येथे जाणून घ्या, शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या अशाच एका हस्त मुद्रेविषयी. ही मुद्रा केल्याने खास फायदे होतील.\nहातावर शरीराच्या खास भागासाठी काही विशेष प्रेशर पॉईंट आहेत. या ठिकाणी प्रेशर दिल्यास चमत्कारिक फायदे होऊ शकतात. हस्त मुद्रांच्या माध्यमातून हेच केले जाते. उदा. तुम्ही तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगरवर दररोज कमीत कमी 2-3 वेळेस 60 सेकंद प्रेशर द्यावे.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, यामुळे होणारे फायदे...\nया ठिकाणी हलकेसे प्रेशर दिल्यास बद्धकोष्ठता दूर होते. यासोबतच पोटाशी संबंधित विविध आजार औषध न घेता ठीक होतात. अंगठा आणि इंडेक्स फिंगर एकत्र करून केवल मुद्रा केल्यास बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि युरिनशी संबंधित आजारात लाभ होतो. यासोबतच वाढलेले वजन कमी करण्यास मदत करते ही मुद्रा.\nआयुर्वेदानुसार आपल्या हाताचे पाचही बोट एका विशेष तत्वाचे प्रतिनिधित्व करतात.\nअंगठा - अग्नी तत्व\nतर्जनी - वायू तत्व\nमधले बोट - आकाश तत्व\nअनामिक - पृथ्वी तत्व\nकरंगळी - जल तत्व\nएक ग्लास रक्ताची किंमत 20 हजार रुपये, 10 लाखांत किडनी; पाहा, काळ्या बाजारात किती आहे मानवी अवयांची किंमत\nहिरव्या गवतावर पायी चालल्याने होतील हे आरोग्य लाभ\nजिमला जाताना या गोष्टींकडे लक्ष द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/2019-cricket-world-cup-qualification/", "date_download": "2019-02-23T23:03:20Z", "digest": "sha1:ARONYOFMG2WJ7DV3ML7W2YYTLQZNXZNW", "length": 12009, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा कोणते संघ २०१९च्या क्रिकेट विश्वचषकाला पात्र ठरू शकतात?", "raw_content": "\nपहा कोणते संघ २०१९च्या क्रिकेट विश्वचषकाला पात्र ठरू शकतात\nपहा कोणते संघ २०१९च्या क्रिकेट विश्वचषकाला पात्र ठरू शकतात\nदर चार वर्षांनी आयोजित केला जाणारा आयसीसीचा ५० षटकांचा विश्वचषक २०१९ साली इंग्लंड देशात होणार आहे. जगातील क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशाला या क्रिकेटच्या महासंग्रामात खेळण्याची इच्छा असते.\nप्रत्येक वेळी या विश्वचषकाच्या फॉरमॅट अर्थात ढाच्यात काही ना काही बदल केले गेले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड देशाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या २०१५ सालच्या विश्वचषकात १४ देशांनी सहभाग घेतला होता.\nपरंतु आर्थिक कारणांम��ळे आयसीसीने हि संख्या १४ वरून १० करण्याचं ठरवलं आहे. आणखी एक कारण म्हणजे सहयोगी देशात या स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर न मिळणारा प्रतिसाद. सचिन तेंडुलकर, मार्टिन क्रोव आणि राहुल द्रविड सारख्या दिग्गजांनी नाराजी व्यक्त करूनही आयसीसी १० संघांनाच यात प्रवेश देण्याबद्दल ठाम आहे.\n१० संघाचं जर या स्पर्धेत भाग घेऊ शकणार असतील तर त्यासाठी पात्रता नक्की काय असावी याची आयसीसीने घोषणा केली आहे.\n१. यजमान देश या स्पर्धेसाठी आपोआप पात्र ठरेल.\nइंग्लंड संघ यजमान असल्यामुळे तो या स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरला आहे.\n२. ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत जे देश आयसीसी क्रमवारीत पहिल्या ७ स्थानावर असेल (यजमान देश सोडून) ते आपोआप या स्पर्धेला पात्र ठरतील.\nसध्याच्या आयसीसी क्रमवारीनुसार पहिले ५ संघ अर्थात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्युझीलँड हे देश या स्पर्धेसाठी आरामात पात्र ठरतील.\nसध्या ६व्या, ७व्या आणि ८व्या स्थानावर असणाऱ्या संघांना अजून बरेच काम करावे लागेल. ज्यात अनुक्रमे पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या आशियायी देशांचा समावेश आहे. वेस्ट इंडिज सध्या ९व्या स्थानावर असून त्यांचे ७८ गुण असून लंकेचे ८८ गुण आहेत.\nवेस्ट इंडिज १ सामना आयर्लंडविरुद्ध तर ५ सामने ४थ्या क्रमांकावरील इंग्लंड संघासोबत खेळणार आहे तर दुसऱ्या बाजूला ८व्या स्थानावरील श्रीलंका भारताबरोबर ५ एकदिवसीय सामने खेळणार असून यात ते विजयच्या दृष्टीने प्रयत्न करतील.\nया काळात पाकिस्तान आणि बांगलादेश संघ कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने खेळणार नाहीत. जर भारत आणि इंग्लंड अनुक्रमे श्रीलंका आणि विंडीजकडून पराभूत झाले तर मात्र पाकिस्तान आणि बांग्लादेश संघाची गणिते बिघडू शकतात.\n३. २०१८ साली या विश्वचषकासाठी पात्रतेची पात्रता फेरी होणार आहे.\nयाचा कालावधी १ ते ४ एप्रिल २०१८ असणार आहे. आधी या स्पर्धेचं आयोजन बांगलादेश करणार होत परंतु आता ही स्पर्धा इंग्लंड आणि आयर्लंड येथे होणार आहे. यात १० देश सहभागी होणार आहे. यात दोन ग्रुप प्रत्येकात ५ संघ असतील. यात भाग घेणारे संघ तीन वेगेवेगळ्या झोनमधून निवडले जातील.\nआयसीसीच्या क्रमवारीत जे संघ शेवटच्या चार स्थानावर आहेत त्यांना पात्रता फेरीमध्ये सरळ प्रवेश दिला जाईल. सद्यस्थितीत अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे हे देश पात्रता फेर��� खेळू शकतात. बाकी संघ ३० सप्टेंबरनंतर घोषित होतील.\nटॉप-४ संघ जे आयसीसी वर्ल्ड लीग चॅम्पिअनशिपमधून २०१९ साली होणाऱ्या मुख्य पात्रता फेरीसाठी पात्र ठरतील. नेदरलँड्स, पापुआ न्यू, स्कॉटलंड, हाँग काँग, केनिया, नेपाळ, नामिबिया आणि अरब अमिराती हे संघ सध्या आयसीसी वर्ल्ड लीग चॅम्पिअनशिपमध्ये खेळत आहेत. तसेच आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन-२ मधील अंतिम फेरीत जाणाऱ्या दोन संघाना पात्रता फेरीत खेळता येईल. २०१८ साली होणाऱ्या या स्पर्धेत ओमान आणि कॅनडा या देशांबरोबर ६ संघ सहभागी होतील.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/kanyakumari-to-leh-ladakh-successful-campaign-cycle/", "date_download": "2019-02-23T23:04:50Z", "digest": "sha1:VAIR4LN4XA5XLKHI6N7SL5PVYHM5K7UF", "length": 9630, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "'कन्याकुमारी ते लेह-लडाख' यशस्वी सायकल मोहिमेबद्दल प्रा. वासंती जोशी यांचा १२ ऑगस्ट रोजी सत्कार", "raw_content": "\n‘कन्याकुमारी ते लेह-लडाख’ यशस्वी सायकल मोहिमेबद्दल प्रा. वासंती जोशी यांचा १२ ऑगस्ट रोजी सत्कार\n‘कन्याकुमारी ते लेह-लडाख’ यशस्वी सायकल मोहिमेबद्दल प्रा. वासंती जोशी यांचा १२ ऑगस्ट रोजी सत्कार\n'भारतीय विद्या भवन', 'इन्फोसिस फाऊंडेशन' तर्फे आयोजन\n ‘कन्याकुमारी ते लेह-लडाख ‘ यशस्वी सायकल मोहिमेबद्दल प्रा. वासंती जोशी यांचा १२ ऑगस्ट रोजी सायं 6 वाजता सत्कार पुण्यात करण्यात येणार आहे.\n‘भारतीय विद्या भवन’, ‘इन्फोसिस फाऊंडेशन’ तर्फे या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली.\nपुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयातील प्रा. वासंती जोशी यांनी केवळ ३५ दिवसात कन्याकुमारी ते लेह-लडाख हे अंतर सायकल चालवत पूर्ण केले. ‘महिलांनी भीतीवर मात करावी, ‘कॉन्करिंग द फिअर ‘ ‘(conquering the fear) या संदेशाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम पूर्ण केला.\nदिनांक २८ मे २०१८ वीर सावरकर जयंती दिनी या उपक्रमास सुरुवात होऊन महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या स्थापना दिनी ५ जुलै २०१८ रोजी या सायकल मोहिमेची सांगता झाली.\nत्यांनी 4120 हजार किमी हे अंतर एकटीने पार केले असले तरी त्यांच्या या उपक्रमात केतकी जोशी, गायत्री फडणीस -परांजपे व गिरीकंद ट्रॅव्हल्स ‘च्या संचालिका शुभदा जोशी अशा तिघींची मोलाची साथ संपूर्ण मोहिमेत लाभली.\nया अभूतपूर्व यशाबद्दल भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी सत्कार करण्यात येणार असून वासंती जोशी यांची मुलाखत व या मोहिमेचे दृक श्राव्य स्वरूपातील अनुभव कथन सादर केले जाणार आहे.\nया कार्यक्रमास सर्व क्रीडा व सायकल प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन भवन चे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी केले आहे.\nयेत्या रविवार दि 12 ऑगस्ट रोजी सायं 6 वाजता भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर���व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\nअंबाती रायडूसाठी भारताचा सलामीवीर उतरला मैदानात\nड्वेन ब्रावोचा मैदानाबाहेर पुन्हा एकदा धुमाकूळ\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/army-conducts-recruitment-rally/", "date_download": "2019-02-23T23:19:48Z", "digest": "sha1:3QX3YJHADXPVFXKQDWVOHOH5SIKMIPXC", "length": 17024, "nlines": 274, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Army conducts recruitment rally | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जा��ारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींब���\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 24 फेब्रुवारी 2019)\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_bramhadev_mandir.htm", "date_download": "2019-02-23T23:09:40Z", "digest": "sha1:QTQ6V7MPVVKMH3TDEU4AQLDYPP63V7XC", "length": 3719, "nlines": 28, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nश्री ब्रह्मदेव मंदिर, कोर्ले\nमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण पासून 12 कि.मी. अंतरावर देवगड तालुक्यातील कोर्ले हे छोटेसे गाव आहे. या गावावर निसर्ग सौंगर्याने मुक्त उधळण केली आहे. खारेपाटण-कोर्ले-मुटाट-सौंदाळे-पडेल हा रस्ता विजयदुर्ग-देवगड तसेच विजयदुर्ग-तरळा मार्गावरील पडेल कॅन्टीन येंथे मिंळतो. हा संपूर्ण रस्ता सुखशांती नदी आणि पुढे वाघोटण आणि आंबेरी खाडी किना-याने जात असल्याने बारमाही वनराईने बहरलेला असतो. या मार्गावरील कोर्ले गावी श्री ब्रह्मदेव मंदिर आहे. हे पेशवेकालीन मंदिर आहे. मंदिरापर्यंत गाडी जाऊ शकते.\nहे मंदिर एकांतात निर्जन ठिकाणी असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव प्राचीन ब्रह्मदेव मंदिर आहे. ते एका उंच टेकडीवर घनदाट वनराईत आहे. सर्व बाजूस या टेकडीवरील वनराई बहरलेली असते. विलोभनीय दृश्य आणि शांत वातावरणीय ही येथील वैशिष्टये जंगलात फिरून वनराईचाही आनंद लुटता येतो.\nयेथे पाण्याचे भरपूर झरे असन ते बारमाही वहातात. त्यातील बरेचसे पाणी मंदिराच्या खालच्या बाजूच्या कुंडात साठविले जाते. येथील वनराईत विविध पशुपक्ष्यांप्रमाणेच इतर प्राण्यांचेही वास्तंव्य आहे. या पर्यटन स्थळाची दखल राज्य शासनाने घेतली असून याचा आता आणखी विकास होईल. त्यामुळे हे पर्यटन नावारूपास येईलच त्याचबरोबर येथे पर्यटकांचा लोंढाही वाढेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ADH-UTLT-life-management-of-devi-bhagvat-5832883-PHO.html", "date_download": "2019-02-23T22:48:43Z", "digest": "sha1:FNTPO6VBMYEUORF7UGV3YD6E6CGAHEKF", "length": 14011, "nlines": 182, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Life Management Of Devi Bhagvat | सुख-शांती हवी असल्यास देवी भागवतामधील या 10 गोष्टी लक्षात ठेवा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसुख-शांती हवी असल्यास देवी भागवतामधील या 10 गोष्टी लक्षात ठेवा\nमनुष्याने काय करावे आणि काय करू नये याचे वर्णन विविध ग्रंथ आणि शास्त्रामध्ये करण्यात आले आहे.\nमनुष्याने काय करावे आणि काय करू नये याचे वर्णन वि���िध ग्रंथ आणि शास्त्रामध्ये करण्यात आले आहे. या गोष्टी लक्षात घेऊन त्यांचे पालन केल्यास जीवन सुखी होऊ शकते. देवी भागवत महापुराणामध्ये स्वतः देवी भगवतीने 10 नियमांविषयी सांगितले आहे. या नियमांचे पालन प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या आयुष्यात करणे आवश्यक आहे.\nदेवी भागवत महापुराणामधील एक श्लोक-\nतपः सन्तोष आस्तिक्यं दानं देवस्य पूजनम्\nसिद्धान्तश्रवणं चैव ह्रीर्मतिश्च जपो हुतम्\nतप, संतोष, आस्तिकता, दान, देवपूजन, शास्त्रसिद्धांताचे श्रवण, लज्जा, सद्बुद्धी, जप आणि हवन- हे दहा नियम माझ्या द्वारे (देवी भगवती) करण्यात आले आहेत.\nपुराणातील या श्लोकाचा सविस्तर अर्थ जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nतपश्चर्या केल्याने किंवा ध्यान लावल्याने मनाला शांती मिळते. मनुष्य जीवनात विविध गोष्टी घडत राहतात आणि प्रत्येक गोष्ट कधीकधी समजून घेणे अवघड होऊन जाते. ध्यान लावल्याने आपले मन एका ठिकाणी केंद्रित होते आणि मनही शांत होते. शांत मनाने कोणत्याही समस्येचे समाधान होऊ शकते. तसेच ध्यान लावल्याने विविध मानसिक आणि शारीरिक रोग नष्ट होतात.\nमनुष्याच्या जीवनात विविध इच्छा असतात. प्रत्येक इच्छा पूर्ण करणे शक्य नसते. अशा स्थितीमध्ये मनुष्याने मनामध्ये संतोष (संतुष्टी) ठेवणे आवश्यक आहे. असंतोषामुळे मनामध्ये लालूच, ईर्ष्या यासारख्या भावना जन्म घेऊ लागतात. ज्यामुळे मनुष्य चुकीचे काम करण्यासाठी तयार होतो. सुखी जीवनासाठी या भावनांपासून दूर राहणे आवश्यक आहे. यामुळे मनुष्याने मनामध्ये नेहमी संतोष ठेवावा.\nआस्तीकातेचा अर्थ आहे - देव-देवतांवर विश्वास ठेवणे. मनुष्याने नेहमी देवतांचे स्मरण करावे. नास्तिक व्यक्ती पशुसमान असतो. अशा लोकांसाठी चांगले-वाईट काही नसते. हे लोक वाईट कर्मसुद्धा कोणत्याही भितीशिवाय पूर्ण करतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी आस्तिकता खूप आवश्यक आहे.\nहिंदू धर्मामध्ये दानाचे खूप महत्त्व आहे. दान केल्याने पुण्य मिळते. दान केल्याने ग्रहदोषाचा नाश होतो. अनेकवेळा मनुष्याला त्याचं ग्रहदशेमुळे अडचणींना सामोरे जावे लागते. दान देऊन किंवा इतर पुण्य कर्म करून ग्रहदोष नष्ट केले जाऊ शकतात. मनुष्याने जीवनात नेहमीच दान-धर्म करत राहावा.\nप्रत्येक मनुष्याच्या खूप इच्छा असतात. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी चांगल्या कर्मासोबतच देवी-देवतांची पूजा करणे आवश्यक आहे. मनुष्य प्रत्येक दुःखामध्ये देवाची आठवण नक्की काढतो. सुखी जीवन आणि कुटुंबावर नेहमी देवाची कृपा राहण्यासाठी दररोज श्रद्धापूर्वक देवाची पूजा करणे आवश्यक आहे.\n6. शास्त्र सिद्धांत ऐकणे\nअनेक पुराण आणि शास्त्रामध्ये धर्म ज्ञानाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी प्राचीन काळात तसेच आजच्या काळातही खूप उपयोगी आहेत. या शास्त्र सिद्धांतांचे जीवनात पालन केल्यास कोणत्याही अडचणीवर मात करणे सहज शक्य होते. शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले सिद्धांत ऐकल्याने पुण्यसुद्धा प्राप्त होते. यामुळे शास्त्र आणि पुराणांचे अध्ययन आणि श्रवण अवश्य करावे.\nप्रत्येक मनुष्यामध्ये लाज (शरम) असणे खूप आवश्यक आहे. बेशरम मनुष्य पशु समान असतो. ज्या मनुष्याच्या मनामध्ये लज्जेचा भाव नसतो तो अनेक दुष्कर्म करतो. यामुळे अनेकवेळा तो स्वतःच नाही तर कुटुंबालाही अडचणीत आणतो. मनुष्याने आपल्या मनामध्ये लज्जा भाव अवश्य ठेवावा.\nकोणत्याही मनुष्याला चांगले किंवा वाईट त्याची बुद्धी बनवते. चांगले विचार जपणारा मनुष्य नेहमी यशस्वी होतो. वाईट विचारांनी कार्य करणारा मनुष्य कधीही प्रगती करू शकत नाही. मनुष्याची बुद्धी त्याचा स्वभाव दर्शवते. यामुळे नेहमी सदबुद्धीचे पालन करावे.\nशास्त्रानुसार जीवनातील विविध समस्यांचे समाधान केवळ देवाचे नामस्मरण केल्याने होते. जो मनुष्य पूर्ण श्रद्धेने देव मंत्राचा जप करतो त्याच्यावर नेहमी देवाची कृपा राहते. देवाचे भजन-कीर्तन केल्याने मनाला शांती मिळते. शांत मनाने मनुष्य प्रत्येक कार्यात यशस्वी होतो.\nकोणत्याही शुभकार्यच्या वेळी हवन केले जाते. हवन केल्याने घरातील वातावरण शुद्ध होते. हवन करताना देण्यात आलेल्या आहुतीचा एक भाग थेट देवतांना प्राप्त होतो. यामुळे घरावर नेहमी देवी-देवतांची कृपा राहते तसेच सकारात्मक उर्जा वाढते.\nदशानन रावणाचा असा आहे वंशवृक्ष, जाणून घ्या, का बनला होता राक्षस\nमहाभारत : हे 5 काम करण्यात घाई करू नये, जीवनात कायम राहील सुख-शांती\nचुकीच्या वेळेला झोपणे आणि नेहमी क्रोध करणे, ज्या लोकांमध्ये असतात हे 6 दोष, ते कधी सुखी राहू शकत नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/amitabh-bachchan-kbc-arijit-singh-smriti-mandhana/", "date_download": "2019-02-23T23:01:34Z", "digest": "sha1:HSJAPFEM5UU7TNDRV65JP2B5RVPK3J7D", "length": 6315, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आणि स्म्रिती मानधनासाठी अरिजित सिंगने गायले 'चन्ना मेरेया'", "raw_content": "\nआणि स्म्रिती मानधनासाठी अरिजित सिंगने गायले ‘चन्ना मेरेया’\nआणि स्म्रिती मानधनासाठी अरिजित सिंगने गायले ‘चन्ना मेरेया’\nइंग्लंडवरून चांगली कामगिरी करून आलेल्या भारतीय महिला संघाच्या सदस्य सध्या चर्चेत आहेत त्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात भाग घेतल्यामुळे. महानायक अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या कार्यक्रमात परवा स्म्रिती मानधनासाठी खास अरिजीत सिंगने एक खास गाणे म्हटले.\nजेव्हा स्म्रिती आणि अमिताभ गप्पा मारत होते तेव्हा स्म्रितीला तिचे आवडते गाणे विचारले असता तिने ‘चन्ना मेरेया’ असे सांगितले. तसेच फलंदाजीला जाण्यापूर्वी आपण हे गाणं नेहमी ऐकतो असेही ती पुढे म्हणाली.\nअमिताभ बच्चन यांनी थोडाही वेळ न घालवता अरिजित सिंगला फोन करून हे गाणं गाण्याची विनंती केली. त्यावेळी अमिताभसह स्म्रितीही भावुक झाली होती. तसेच अरिजितसाठीही हा विसरण्यासाखा क्षण नव्हता.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-505/", "date_download": "2019-02-23T23:16:18Z", "digest": "sha1:OS2CFVHT7QJK57SGCBB625KQQ7ANYG5A", "length": 23627, "nlines": 248, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "चाऱ्या अभावी गुरे-ढोरे कवडीमोल भावात विकली : पारोळा तालुक्यातील शेतक-यांनी मांडल्या व्यथा/ Jalgaon- latest Marathi news trends, breaking news. | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठो��� पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य सं���लनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान maharashtra चाऱ्या अभावी गुरे-ढोरे कवडीमोल भावात विकली : पारोळा तालुक्यातील शेतक-यांनी...\nचाऱ्या अभावी गुरे-ढोरे कवडीमोल भावात विकली : पारोळा तालुक्यातील शेतक-यांनी मांडल्या व्यथा\nपारोळा, जि. जळगाव : या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी नाही, गुरांना चारा नाही. थोडे पार पिक हाती आले असते पण बोण्ड अळीने तोंडचा घास पळविला आणि अशा परिस्थितीत सरकारकडून येणारी बोण्ड अळीची तुटपुंजी मदत तीही अद्याप मिळाली नाही. या मुळे कर्जाच्या ओझा खाली आलेला शेतकरी अर्धमेला झाला आहे, अशा व्यथा पारोळा तालुक्यातील शेतक-यांनी केंद्रीय समितीच्या पथकापुढे मांडल्या.\n६ रोजी सकाळी ११ वाजता दगडी सबगव्हान ता. पारोळा या दुष्काळी गावाला केंद्रीय समितीच्या पथकाने दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. या पथकात केंद्रीय जल आयोगाचे संचालक आर.डी.देशपांडे, सहसचिव छवी झा, डीपाटमेंट आॅफ पल्ससचे संचालक ए. के.तिवारी एमएनसीएफसीच्या सहायक संचालिका डॉ. शालिनी सक्सेना यांचा समावेश होता. या सदस्यांनी या दगडी सबगव्हान गावाची दुष्काळी परिस्थितीची पाहणी करीत शेतक-यांनी संवाद साधला.\nया गावातील बाळू नथा पाटील व नारायण श्रीराम पाटील या शेतकºयांच्या शेताची पाहणी केली. या वेळी नारायण पाटील यांना शेतात किती कापूस पिकला, त्याला खर्च किती आला, कापूस कुठे विकला, किती पैसे मिळाले असे प्रश्न केले. या वेळी हेक्टरी १ क्विंटल कापूस आल्याचे शेतक-यांनी सांगितले.\nया नंतर बाळू नथा पाटील यांना कापूसच पीक का घेता असे पथकाने विचारले असता विकासोचे घेतलेले कर्ज फेड फक्त कापूस उत्त्पन्न घेतल्यावर होते असे सांगितले. या वेळी शासनाने आम्हाला बी बियाणे, रासायनिक खते, यासाठी रोख रक्कम दिली पाहिजे असे सांगितले. तर सरपंच संगीता पाटील यांनी गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, त्या साठी उपाययोजना झाल्या पाहिजे अशी मागणी या पथकाकडे केली तर गावात रोहयो ची कामे सुरू झाली पाहिजे असे निवेदन दिले.\nया वेळी शेतकºयांनी पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरांच्या चाराचा प्रश्न निर्माण झाला आहे, मजुरांना हाताला काम नाही, पंचायत समितीच्या माध्यमातून रोजगार हमी योजनाची कामे नाहीत, शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे, दुष्काळी स्थितीमुळे तो नैराश्याने ग्रस्त झाला आहे. मग या कर्जबाजारीपणाला कंटाळून तो आत्महत्याकडे वळतो, असे या गावातील माजी सरपंच काळू पाटील यांनी सांगितले\nया पथका समवेत जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, प्रांताधिकारी पाचोरा राजेंद्र कचरे,एरंडोल प्रांत विजयनंद शर्मा, अमळनेर प्रांत अधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी जाधवर, कृषी सहायक संचालक रमेश भताने, निवासी नायब तहसीलदार पंकज पाटील, गटविकास अधिकारी आर. के. गिरासे, कृषी अधिकारी एस.पी. तवर, विस्तार अधिकारी सुनील पाटील आदी उपस्थित होते.\nPrevious articleमाझ्याकडचे कर्जाऊ पैसे परत घ्या – विजय माल्या\nNext articleधनगर समाजाच्या विरोधात आदिवासी नेते एकवटले; आंदोलन उभारणार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/01/blog-post_32.html", "date_download": "2019-02-23T22:42:12Z", "digest": "sha1:QBG2CNGN7N36PWY6GIIFZA7PPOFFWK57", "length": 10872, "nlines": 56, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: पुन्हा तुझ्या शहरात...", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nपुन्हा तुझ्या शहरात आलोय. खुप वर्षानंतर... तसा मी पण इथलाच होतो. कधीतरी. इथे येताना मी पण बरोबर घेवून आलो होतो सोबत स्वप्नाना. पण आतल्या लाटांनी मला बाहेर फेकलं. तुला आत घेतलं. बाहेर सुकत राहीलो मी. कित्येक हेलकावे खात वाहत राहिली असशील तू आत. तुझ्या शहरा सोबत पळणं नाही जमलं मला. मध्यरात्र झालीय..तुझ्या शहराच्या मध्यभागी असलेल्या एका चाळीस मजल्यांच्या टॉवरच्या टेरेस वरुन मी पाहतोय. तुझ्या फुगून गेलेल्या, अस्ताव्यस्त पसरलेल्या महाकाय रंगीन शहराकडं. दूर कोपऱ्यात तुझ्या शहरावर अंधाराची चादर धरुन उभा असेल काळ पुरुष तिकडे. त्याच पांघरलेल्या चादरेच्या आतमधुन चालले असतील कित्येक काळे धंदे तुझ्या शहरात. मला फक्त दिसताहेत दूर दूर पर्यंत पसलेल्या दिव्यांच्या रंगबेरंगी माळा. कुठून तरी खड़ खड़ करत येणारे लोकलचे आवाज. लांब पर्यंत पसरत गेलेली सिमेंटची जीवघेणी बेटं. आकाशाचे चुंबन घ्यायला आसुसलेल्या गगनचुंबी इमारती. खाली फुटपाथवर मांडलेले कित्येक उघड्यावरचे संसार. वरती लूडबुड करायला उगवलेली एक चंद्राची कोर. फक्त रात्रीलाच दिवस समजून जन्म घेतलेले कित्येक नर मादी असलेले लोक. लाखो प्रणयक्रीड़ा सुरु असतील या क्षणी तुझ्या निपचिप पडलेल्या शहरातील बंद दरवाजांच्या आत. तर हजारो तरुण माद्या विकल्या जात असतील संपूर्ण शरीरासहित तुझ्याच या शहरात... पसरल���ल्या या गगनचुंबी इमारत्यामधुन... एवढ्या मोठ्या शहरात दहा बाय दहाच्या एखांद्या कोपऱ्यातील घरात तू निपचिप पडली असशील. चिलीपिली सोबत घेवून. कदाचित तुझ्या नराला झेलत...\"खरच तू विटली असशील का आता संसाराला माहीत नाही...\" \"गर्दीनी भरून गेलेल्या या तुझ्या शहरात ह्रदयाने जिवंत राहिली असशील का तू अजुन माहीत नाही...\" \"गर्दीनी भरून गेलेल्या या तुझ्या शहरात ह्रदयाने जिवंत राहिली असशील का तू अजुन माहीत नाही...\" पहाटे 5.40 च्या लोकलमागं धावताना अजूनही तेच सळसळतं रक्त उरलं असेल का तुझ्या देहाच्या धमन्यामधून माहीत नाही...\" पहाटे 5.40 च्या लोकलमागं धावताना अजूनही तेच सळसळतं रक्त उरलं असेल का तुझ्या देहाच्या धमन्यामधून का गेली असशील आटून, इथे स्वप्न घेवून आलेल्या इतर नर माद्या सारखीच का गेली असशील आटून, इथे स्वप्न घेवून आलेल्या इतर नर माद्या सारखीच माहीत नाही...\" पण कधीकाळी याच शहरात तू नात्याचं असं कोणतं 'वस्त्र' चढवुन गेलीस माझ्या अंगावर माहीत नाही...\" पण कधीकाळी याच शहरात तू नात्याचं असं कोणतं 'वस्त्र' चढवुन गेलीस माझ्या अंगावर माहित नाही...\" फक्त ते उतरवू शकलो नाही अजुन मी. एवढेच मला माहीत आहे...\n...तुला कवेत घेतलेल्या या शहरात परत तुलाच शोधणं आता या जन्मी तरी शक्य नाही...\nम्हणून अखेरचा हा दंडवत मला बाहेर फेकुन तुला पोटात घेतलेल्या तुझ्या या शहराला...\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:52 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही क��रणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/delhi-fire-in-hotel-latest-updates-341138.html", "date_download": "2019-02-23T23:10:26Z", "digest": "sha1:A4HCNW4HFG2VX7UIY4ZAY3G22FSPTJA4", "length": 14889, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "देव तारी त्याला कोण मारी! 'ते' प्रवासी मृत्यूच्या दारातून परत आले", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्य�� या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nदेव तारी त्याला कोण मारी 'ते' प्रवासी मृत्यूच्या दारातून परत आले\nसाधारण अर्धातासाच्या फरकाने केवळ दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी बचावले.\nनवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : दिल्लीतील करोलबाग परिसरातील अर्पित हॉटेलला भीषण आग लागली आहे. या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गोवा इथून दिल्लीत प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला आहे.\nगोवा येथून दिल्ली दर्शनासाठी निघालेली डिलर्सची बस नुकतीच हॉटेल अर्पित पॅलेस इथे पोहोचली होती. रूम्स घेणार तोच या दुर्घटनेबद्दल हॉटेल व्यवस्थापनाला समजलं. आरडा-ओरड सुरू झाल्यावर सर्वांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली आणि सर्व प्रवासी बचावले. साधारण अर्धातासाच्या फरकाने केवळ दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी बचावले.\nत्यानंतर प्रसंगावधान ठेवून सहल व्यवस्थापकांनी सर्व पर्यटकांची व्यवस्था दुसऱ्या हॉटेल्समध्ये केली आहे. त्यानंतर या सर्व प्रवाश्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.\nकरोलबाग परिसरातील अर्पित हॉटेलला पहाटेच्या सुमार���स आग लागली. या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला. या भीषण आगीत अनेकजण जखमीदेखील झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहीजण गंभीर असल्याचीही माहिती मिळत आहे.\nदरम्यान, ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे अनेक तासांपासून अथक प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीचं स्वरूप इतकं भीषण आहे की अजूनही विझवण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच आहे.\nआग लागलेल्या अर्पित हॉटेलमध्ये 40 रूम असून केरळमधून दिल्लीत आलेले सात जण याच अर्पित हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांना वाचवण्यात यश आलं आहे. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nVIDEO VIRAL : रजनीकांत यांनी मुलीच्या लग्नात असा धरला ठेका, की सर्वजण पाहातच राहिले\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमोदींची मन की बात; ओमर अब्दुल्लांनी केलं अभिनंदन\nउत्तर प्रदेशात भीषण स्फोट, 10 जणांचा मृत्यू\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.gpedia.com/mr/gpedia/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%3A%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-02-23T23:50:55Z", "digest": "sha1:GJONQ5DGANBJBKBNN34HE3VAAPOP7MTW", "length": 6199, "nlines": 227, "source_domain": "www.gpedia.com", "title": "वर्ग:जीवशास्त्र - Gpedia, Your Encyclopedia", "raw_content": "\nएकूण २५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २५ उपवर्ग आहेत.\n► अनुवंशिकी शास्त्र‎ (१ प)\n► कीटकशास्त्र‎ (११ प)\n► जीवन‎ (७ क, ३ प)\n► जीवभौतिकशास्त्र‎ (१ क)\n► जीवरसायनशास्त्र‎ (१ क, १ प)\n► जीवशास्त्रज्ञ‎ (३ क, १० प)\n► जीवशास्त्राच्या शाखा‎ (१ क)\n► जीवाश्मशास्त्र‎ (२ प)\n► जैवसंपद��‎ (२ प)\n► जैवतंत्रज्ञान‎ (२ क, ५ प)\n► प्रजनन‎ (७ क, ३१ प)\n► प्राणीशास्त्र‎ (२ क, २ प)\n► फुले‎ (२४ प, ८६ सं.)\n► मानवी शरीर‎ (७ क, ९५ प)\n► रोग‎ (१० क, ७७ प)\n► वनस्पतीशास्त्र‎ (५ क, २४ प)\n► वर्गीकरणशास्त्र‎ (१ प)\n► वेदना‎ (३ प)\n► वैद्यकशास्त्र‎ (९ क, ६६ प)\n► वैद्यकशास्त्रे‎ (४ क)\n► शरीर‎ (१ क, ८ प)\n► शरीरशास्त्र‎ (६ क, ६२ प)\n► शरीराच्या अवस्था‎ (६ प)\n► सजीव‎ (६ क, ५ प)\n► सूक्ष्मजीवशास्त्र‎ (१ क, ४ प)\nएकूण १४२ पैकी खालील १४२ पाने या वर्गात आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Vasana-irrigation-scheme-work-bhumipujan/", "date_download": "2019-02-23T23:30:11Z", "digest": "sha1:TL3DEKTSXPRAHOMCWALQ6ES7UCKLPILX", "length": 9386, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लुंग्या-सुंग्यानी वसना योजनेचे श्रेय घेऊ नये : रामराजे ना. निंबाळकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › लुंग्या-सुंग्यानी वसना योजनेचे श्रेय घेऊ नये : रामराजे ना. निंबाळकर\nलुंग्या-सुंग्यानी वसना योजनेचे श्रेय घेऊ नये : रामराजे ना. निंबाळकर\nवसना उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी आघाडी सरकारच्या काळापासून आजपर्यंत पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच योजना पूर्णत्वास जात असून या योजनेच्या कामाचे श्रेय कुणी लुंग्या-सुंग्यानी घेऊ नये.सध्याचे सरकार शेतकरी विरोधी असून शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी जिल्ह्यात व राज्यात पुन्हा राष्ट्रवादीची गरज आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.\nसोनके ता.कोरेगाव येथे वसना उपसा सिंचन योजनेच्या पाणी पूजन कार्यक्रमानंतर चौधरवाडी ता. कोरेगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व नूतन पदाधिकारी यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, सुनील माने यांची प्रमुख उपस्थिती होती.\nकेवळ निवडणुकीपुरता धुरळा उडवणार्‍या लोकांना बळ देऊ नका. शहरीकरणासाठी हजारो कोटींचा निधी देणारे हे सरकार शेतकर्‍यांच्या तोंडाला मात्र पाने पुसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत या सरकारबद्दल प्रचंड राग आहे. गेल्या साडेतीन वर्षात आपल्या भागात सरकारच्या माध्यमातून काय काम झाले का याचा विचार करा, औद्योगिक, बेरोजगारी व शेतीचे प्रश्‍न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीला ताकद द्या, असे आवाहन त्यांनी केले.\nगावपातळीच्या स्थानिक राजकारणात आम्ही लक्ष घालत नाही. उलट वाद वाढविण्यापेक्षाही ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. फलटणकरांनी आजपर्यंत कोणताही भांडणे लावण्याचा उद्योग केला नाही. पण माझ्या वाट्याला कोण गेले तर मात्र मी सोडत नाही. वसना योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. मात्र, उत्तर कोरेगावात लबाड लोकांचे पीक आले असून आमच्यामुळे पाणी आले अशी कोल्हेकुई सुरू आहे. पण आपलं वय काय आपली ताकत काय याचं भान या महाभागांना नसल्याचा टोला ना. रामराजे यांनी लगावला.\nआ. शशिकांत शिंदे म्हणाले, वसना योजनेची मुहूर्तमेढ खा. शरद पवार यांच्या हस्ते रोवली. ना. रामराजेच्या पाठपुराव्यातून ही योजना पूर्णत्वास जात आहे. दरम्यान, सेना-भाजपचे सरकार बाजूला करण्यासाठी गावातील मतभेद बाजूला ठेऊन राष्ट्रवादी हाच गट समजून एकत्र येवूया. आता हे सरकार खाली खेचण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रात हल्लाबोल यात्रा काढली जाणार आहे.\nयावेळी आ. मकरंद पाटील, आ.शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब सोळसकर, संजीवराजे ना. निंबाळकर यांनी मनोगत व्यक्‍त केले.\nप्रारंभी गावातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन केल्यानंतर नूतन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.तानाजीराव शिंदे यांनी प्रस्ताविक केले. बाळासाहेब भोईटे यांनी आभार मानले. यावेळी राजाभाऊ जगदाळे, मंगेश धुमाळ, मनोज पवार, शिवाजी सर्वगोड, संजय साळुंखे, प्रताप कुमुकले, ग्रामस्थ उपस्थित होते.\nआमच्यावरही कृपाद‍ृष्टी ठेवा : आ. शिंदे\nआज जिल्ह्याला निधी मिळत नसल्याने विकास कामे रखडली असून सर्व पश्‍चिम महाराष्ट्राबाबत दुजाभाव केला जात आहे. मात्र, फलटणला भरीव निधी मिळत आहे. मोदी लाटेत आमची सत्ता गेली. मात्र, रामराजेंना दिवा मिळाला. ते केवळ फलटणचे नव्हे तर जिल्ह्याचे नेते आहेत. आम्ही सर्व आमदार निधीच्या बाबतीत उपाशी असल्यामुळे त्यांनी आमच्यावर कृपादृष्टी ठेवावी, असेही आ. शिंदे म्हणाले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमा���तळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/husbands-dies-after-some-time-his-wife-death-in-solapur/", "date_download": "2019-02-23T23:25:31Z", "digest": "sha1:5GIAN6LUGQ7GJMZTC37UPIH6KSKMEY6M", "length": 3648, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर : पती-पत्नीचे एकाच दिवशी निधन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर : पती-पत्नीचे एकाच दिवशी निधन\nसोलापूर : पती-पत्नीचे एकाच दिवशी निधन\nबेंबळे (जि. सोलापूर) : प्रतिनिधी\nमाढा तालुक्यातील बेंबळे नजिक असणाऱ्या घोटी येथील वृद्ध दांपत्याचे एकाच दिवशी म्हणजे बारा तासाच्या अंतराने निधन झाल्याची घटना घडली आहे. लिलावती भोसले आणि एकनाथ भोसले असे या दांपत्याचे नावे आहेत.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, घोटीचे सरपंच नागेश भोसले यांचे वडील एकनाथ भोसले हे आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले होते. उपचार करुन घरी आणले परंतु, त्यांची तब्येत जास्त बिघडल्याचा धक्का त्यांची पत्नी लिलावती यांना सहन झाला नाही. या धक्क्याने सोमवारी दुपारी चार वाजता त्‍यांचे निधन झाले. त्यांच्यांवर सायंकाळी अंत्यसंस्कार केल्यानंतर दहा ते बारा तासांच्या आत एकनाथ भोसले यांचेही मंगळवारी पहाटे निधन झाले. पती-पत्नीचे एकाच दिवशी निधन झाल्याने बेंबळे घोटी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/466371", "date_download": "2019-02-23T23:57:11Z", "digest": "sha1:HOB2C2RGBJB4XBYTCX6LRX3HISPB65GZ", "length": 5766, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मर्केल यांच्याशी हस्तांदोलनास डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘नकार’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मर्केल यांच्याशी हस्तांदोलनास डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘नकार’\nमर्केल यांच्याशी हस्तांदोलनास डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘नकार’\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा नव्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी कोणतीही वक्तव्यबाजी केलेली नाही, तर हस्तांदोलनावरून ते चर्चेत आले आहेत. अमेरिकेच्या दौऱयावर आलेल्या जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि ट्रम्प यांच्या व्हाइट हाउसमध्ये भेटीनंतर औपचारिक छायाचित्रणावेळी ट्रम्प यांनी मर्केल यांच्याशी हस्तांदोलनास नकार दिला.\nओव्हल कार्यालयात बैठकीनंतर औपचारिक छायाचित्रणावेळी ट्रम्प आणि मर्केल यांना तेथे उपस्थित छायाचित्रकार पुन्हापुन्हा हस्तांदोलन करण्यास सांगत होते, ज्यावर मर्केल यांनी पुढे येत ट्रम्प यांना हस्तांदोलनाविषयी विचारत राहिल्या, परंतु ट्रम्प यांनी याकडे डोळेझाक करत आपले तोंड दुसरीकडे फिरविले. ट्रम्प यानीं आपले हात गुडघ्याजवळ ठेवत मर्केल यांच्याकडे पाहणे देखील टाळले. दोन्ही राष्ट्राध्यक्षांच्या बैठकीनंतर ट्रम्प यांच्या वर्तनामुळे त्यांच्यातील चर्चा सौहार्दपूर्ण ठरली नसल्याचे जाणवले.सोशल मीडियावर या घटनेवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.\nप्राप्तीकर विभागाची तृणमूल काँग्रेसला नोटीस\nकाश्मिरात दहशतवाद्यांकडून सीआयडी अधिकाऱयाची हत्या\nहिमकडा कोसळल्याने 5 मृत्युमुखी, 5 बेपत्ता\nईव्हीएम सुरक्षित, कायदेशीर कारवाईचा विचार : निवडणूक आयोग\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616554", "date_download": "2019-02-23T23:39:02Z", "digest": "sha1:H4DDJOM32P5MZ22FASU3AC2MGTDVLNTO", "length": 5837, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बालकाचे अपहरण करणारा गजाआड - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » बालकाचे अपहरण करण��रा गजाआड\nबालकाचे अपहरण करणारा गजाआड\nशहरातील गजबजलेल्या विजापूर वेशीतून बुधवारी रात्री 9.20 च्या सुमारास राजस्थानातून आलेल्या तरुणाकडून तीन वर्षाच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. सजग नागरिकांनी राजस्थानी तरुणाला पकडून चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.\nसावरमल मन्नालाल (वय 21, रा. भार्गव मोहाल्ला, गाव चितवा ता. कुचमन सिटी, जिल्हा नागपूर, राजस्थान) असे राजस्थानी तरुणाचे नाव आहे. उजेर अमिर पठाण हा बुधवारी रात्री वडील डॉ. अमिर पठाण व बहिण अलीना यांच्यासह विजापूर वेस येथे आले होते. त्यांनी येथील हॉटेलात जेवणाच्या पार्सलची आर्डर देऊन ते हॉटेल बाहेर थांबले होते. तेवढय़ात आरोपी मन्नाला तिथे आला, त्याने तिथे असलेल्या गर्दीचा फायदा घेत उजेरला उचलून पुढे चालू लागला. त्याचवेळी डॉ. पठाण यांनी मन्नालाल यास हटकले. त्यावर मन्नालालने हा माझाच मुलगा असल्याचे त्यांना दरडावून सांगितले.\nयावर डॉ. पठाण यांनी उजेरला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र मन्नालालने माझाच मुलगा आहे म्हणून हट्ट धरला. दोघात सुरु असलेला शाब्दिक वाद पाहून, बाजूलाच थांबलेले लोक डॉ. पठाण यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी मन्नालालच्या हातातून उजेरची सुटका केली. मात्र चिडलेल्या जमावाकडून मन्नालाल यास चांगलाच चोप देण्यात आल्याचे समजते.\nदारूडय़ा मुलाकडून संपूर्ण कुंटुंबच संपविण्याचा प्रयत्न\nचोरीतील तब्बल 26 लाख रूपयांचे मुद्देमाल परत\nसांगली ग्रामीण पोलिसांची कोठडीत मारहाण\nदूध पॅकिंगच्या मशिनरीला चढतोय गंज\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/update-dharmendra-sent-farm-fresh-vegetables-to-daughter-esha-deol-photo-viral-340005.html", "date_download": "2019-02-23T22:50:37Z", "digest": "sha1:3J3XY6HWZQ4YULLF54PTH3JCESMN57PE", "length": 14151, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धर्मेंद्र फावल्या वेळात काय करतात? ईशानं सांगितलं गुपित", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला ट���कलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nधर्मेंद्र फावल्या वेळात काय करतात\nईशा देओलला पप्पा धर्मेंद्र यांनी शेतातून खास गिफ्ट पाठवली.\nमुंबई, 08 फेब्रुवारी : ईशा देओल सध्या खूप खूश आहे. तिच्या लाडक्या पप्पांनी तिला खास गिफ्ट पाठवलीय. ही गिफ्ट काय आहे, हे माहितीय तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.\nधर्मेंद्रनं ईशाला ताज्या भाज्या भेट म्हणून पाठवल्यात. खूप कमी जणांना ठाऊक आहे की धर्मंद्रला शेती करायला आवडतं. त्याला वेळ मिळतो तेव्हा तो फार्म हाऊसला जातो.\nतिथूनच त्यानं ईशासाठी वांगी, कांदे आणि कणसं पाठवली. ईशानं त्याचा फोटो इन्स्टावर टाकलाय. त्याला खूप छान कॅप्शनही दिलीय. तिनं लिहिलंय, पप्पांनी थेट शेतातून ताज्या भाज्या पाठवल्यात. खायला चाललीय. या ताज्या भाज्या आशीर्वादापेक्षा कमी नाहीत. सध्या भाज्या इतक्या महाग झाल्यात. पप्पांनी त्या शेतातून पाठवणं ही खूप चांगली गोष्ट आहे.\nधर्मेंद्र 83 वर्षांचे आहेत. बरासचा वेळ ते शेतात घालवतात. ईशा सध्या दुसऱ्यांदा गरोदर आहे. त्यामुळे हेमामालिनी आणि धर्मेंद्र तिची काळजी घेतायत. धर्मेंद्र अनेकदा आपल्या इन्स्टावर शेतातले व्हिडिओ अपलोड करतात. धर्मेंद्र स्वत: शेतकरी कुटुंबातले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nशनायानं नाही तर गुरू-राधिकाचा संसार मोडला 'या' व्यक्तीनं\n48 वर्षांची पूजा बेदी पुन्हा एकदा लग्नबंधनात, जुन्या मित्राशी केला साखरपुडा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/indvsnz-india-women-lost-against-new-zealand-339830.html", "date_download": "2019-02-23T22:52:46Z", "digest": "sha1:3JFJQOTIQMLZIA77AVFJHILG6DQXD2YW", "length": 14856, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "#IndvsNZ T20 : अतितटीच्या सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत ह���ता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\n#IndvsNZ T20 : अतितटीच्या सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव\nतीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडने मालिका खिशात टाकली.\nऑकलंड, 8 फेब्रुवारी : भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत दुसऱ्या सामन्यातही भारतीय महिला संघाला पराभव पत्करावा लागला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने दिलेल्���ा 136 धावांचं आव्हान न्यूझीलंडने 20 षटकांत 6 विकेट गमावत पूर्ण केलं. न्यूझीलंडच्या सुएझ बेटसने 62 धावा केल्या. तिला सोफि डिव्हाईन (19 धावा) आणि अॅमी सॅथर्टवेटने (23 धावा) साथ दिली. भारताच्या अरुंंधती रेड्डीने जम बसलेल्या सुएझला बाद केल्याने विजयाच्या आशा निर्माण झाल्या होत्या. मात्र, मार्टिन आणि रॉव्ह यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.भारताच्या राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर पूनम यादव आणि मानसी जोशीने प्रत्येकी १ विकेट घेतली.\nतत्पूर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मिताली राजच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारताला 20 षटकात 6 बाद 135 धावांपर्यंत मजल मारता आली. जेमायमा रॉड्रीग्जने सर्वाधिक 72 धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांनी निराशा केली. सलामीची फलंदाज प्रिया पुनिया 4 धावांवर बाद झाली. त्यानंतर स्मृती मानधना आणि जेमायमा यांनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. स्मृती 36 धावांवर बाद झाली. या दोघींव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.\nतीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडने मालिका खिशात टाकली. याआधी एकदिवसीय मालिका जिंकलेल्या भारतीय संघाला टी20त मात्र यजमानांना पराभूत करता आलं नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्य��त्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2843", "date_download": "2019-02-23T23:00:05Z", "digest": "sha1:MX43EU6HFRWEQA3OI5SYRODUP2PXO63W", "length": 4721, "nlines": 95, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news sharad pawar on PM candidate | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही - शरद पवार\nमी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही - शरद पवार\nमी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही - शरद पवार\nमी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही - शरद पवार\nगुरुवार, 30 ऑगस्ट 2018\nपंतप्रधानपदाचा उमेदवार आज घोषित करण्याची आवश्यकता नाही. मी स्वत: उमेदवार नाही. सोनिया गांधी, देवेगौडा आणि मी अशा तिघांनी विविध पक्षांशी चर्चा करावी, प्रादेशिक स्तरांवर व्यवहार्य आघाड्यांची निर्मिती करावी असे सूत्र अनेकांनी सुचवले आहे.\nअर्थात याबाबत अंतिम निर्णय सर्वांशी बोलूनच ठरेल. असंही यावेळी शरद पवारांनी स्पष्ट केलं. ते नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते..\nपंतप्रधानपदाचा उमेदवार आज घोषित करण्याची आवश्यकता नाही. मी स्वत: उमेदवार नाही. सोनिया गांधी, देवेगौडा आणि मी अशा तिघांनी विविध पक्षांशी चर्चा करावी, प्रादेशिक स्तरांवर व्यवहार्य आघाड्यांची निर्मिती करावी असे सूत्र अनेकांनी सुचवले आहे.\nअर्थात याबाबत अंतिम निर्णय सर्वांशी बोलूनच ठरेल. असंही यावेळी शरद पवारांनी स्पष्ट केलं. ते नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते..\nशरद पवार sharad pawar दिल्ली\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80/", "date_download": "2019-02-23T23:08:36Z", "digest": "sha1:WVHSN6FUXESSCBCXKPPUB6INAJGXY5LI", "length": 12494, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रियांका गांधी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्���ूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nमोदींना आणखी एक मंत्री धक्का देण्याच्या तयारीत, प्रियांका गांधींची घेतली भेट\n'अपना दल'च्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी नुकतीच काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेटही घेतली आहे.\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा\nSPECIAL REPORT : मोदी साडी विरूद्ध प्रियांका साडी, कुणाची चांगली\nपेपर लीक ते छेडछाड, हे आहेत प्रियांका गांधी यांच्या सचिवावर आरोप\nप्रियांकांच्या टीममध्ये मराठी चेहरा, कोल्हापूरचे खाडे युपीत चमक दाखवणार\nमाझ्याकडून चमत्काराची अपेक्षा करु नका-प्रियांका गांधी\nकाँग्रेस प्रचाराचा नारळ फोडणार, धुळ्यात राहुल गांधींची सभा\nAnalysis : आता गांधी घराण्याच्या चुलती- पुतणीत रंगणार युद्ध\nमहाराष्ट्राच्या नेत्याचा उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का; प्रियांका गांधींना दिलं ‘गिफ्ट’\nVIDEO : पुलवामा हल्ल्यावर प्रियांका गांधींची प्रतिक्रिया\n...म्हणून पहिल्याच PRESS CONFERENCE मध्ये प्रियांका गांधींनी पाळलं मौन\n'राहुल गांधी मला 2015 सालीच राजकारणात आणत होते, पण...'\nप्रियांका गांधींनी दिला WhatsAppनंबर, सांगितले 'या' नावाने सेव्ह करा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/08/blog-post_22.html", "date_download": "2019-02-23T23:07:37Z", "digest": "sha1:MVX2GZYPDTKWWBRJ45T7C7QL6QEKN3MC", "length": 9680, "nlines": 56, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: जखमी झालेला अंधार", "raw_content": "\n��मस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nगावावर सावलीसारखा अंधार पसरत निघाला होता. रानातनं गुरं ढोरं गावाकडं परतू लागली होती. देसायाची म्हातारी सारखी घरातनं आत बाहेर करीत होती. दोन तीन वेळा घरामागच्या रस्त्यावर येऊन डोकावून गेली. पोरगं मुंबईसनं येणार म्हणून आज तिचं कशातच चित्त नव्हतं. तसं सून मागच्या महिन्यात माहेरी गेल्यापासूनच तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. सून परत नांदायला आली नाही तर डोळ्यादेखत पोराचा संसार मोडल या काळजीनं म्हातारी खंगू लागली होती. इतक्यात मामा आलाss मामा आलाss म्हणत दोनी पोरांनी तात्या मुंबईसनं आल्या आल्या आजोळच्या घरात नुसता गलका केला. चुलीपुढं भाकरी थापत बसलेली तात्याची बहिण लगबगीनं तसाच पिठाचा हात घेऊन उठली. धाकटं पोरगं देवापुढं माळेचे मनी मोजत बसलेल्या म्हातारी जवळ गेलं अन हलवून म्हणालं, “म्हातारे आये मामा आलं मुंबईसनं” तात्या बसतोय न बसतोय तोच पोरानी हातातली बॅग ओढली. म्हातारी लेकीकडं बघून म्हणाली, “पोरंग कवा सकाळी निघालं असलं” तात्या बसतोय न बसतोय तोच पोरानी हातातली बॅग ओढली. म्हातारी लेकीकडं बघून म्हणाली, “पोरंग कवा सकाळी निघालं असलं दमला असल प्रवासानं जेवणाचं बघ बया लवकर” तोपर्यंत पोरांनी बॅग उघडली. एक एक करून चाळू लागली. अखेर तळातून एक मिठाईचा पुडा घेऊन सोफ्याला जाऊन खात बसली. बहिणीनं पाण्याचा तांब्या तात्याच्या हातात दिला. “तू कवा आलीस गं” तोपर्यंत पोरांनी बॅग उघडली. एक एक करून चाळू लागली. अखेर तळातून एक मिठाईचा पुडा घेऊन सोफ्याला जाऊन खात बसली. बहिणीनं पाण्याचा तांब्या तात्याच्या हातात दिला. “तू कवा आलीस गं हातात तांब्या घेत तात्या म्हणाला. “तू येणार म्हणून आम्ही दुपारीच आलोय हातात तांब्या घेत तात्या म्हणाला. “तू येणार म्हणून आम्ही दुपारीच आलोय असं म्हणत ती गडबडीनं चुलिकडं वळली. तात्या तोंड धुवून मधल्या घरात येऊन बसला. म्हातारी येऊन जवळ बसली अन म्हणाली, सकाळी पहिल्या गाडीनं धामणगावला जावूया बघ असं म्हणत ती गडबडीनं चुलिकडं वळली. तात्या तोंड धुवून मधल्या घरात येऊन बसला. म्हातारी येऊन जवळ बसली अन म्हणाली, सकाळी पहिल्या गाडीनं धामणगावला जावूया बघ सुगीचं दिस हायती सुंदरीचा सासू अन सासरा रानात जायच्या आत गाठलं पाहिजेल त्यास्नी” तात्या बराच वेळ गप्प राहिला अन म्हणाला, “ उद्या काय ते साक्ष मोक्ष लावूनच येऊ” तात्या बराच वेळ गप्प राहिला अन म्हणाला, “ उद्या काय ते साक्ष मोक्ष लावूनच येऊ\nपूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:25 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/22439?page=7", "date_download": "2019-02-23T23:11:42Z", "digest": "sha1:CPA6PFVNJWTFK4ROYBEJ53BCMVFYGS6S", "length": 26331, "nlines": 274, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम\nलोकमान्य साहित्य सेवा संघ. विलेपार्ले पूर्व\nमॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शन- पार्ले\nलेखिका कविता महाजन यांच्या मुलाखतीने कार्यक्रमांचे उद्घाटन होणार असून स्नेहा अवसरीकर आणि पत्रकार मुकुंद कुळे त्यांची मुलाखत घेतील. ८ जानेवारी रोजी विजय केंकरे हे ‘रंगभूमी, छोटा पडदा ते मोठा पडदा’ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांची मुलाखत घेणार आहेत. ९ जानेवारी रोजी द्वारकानाथ संझगिरी हे उद्योजक किशोर अवर्सेकर आणि रवींद्र प्रभुदेसाई यांची मुलाखत घेतील, तर १० जानेवारी मुकुंद टाकसाळे हे गीतकार स्वानंद किरकिरे यांची मुलाखत घेणार आहेत. ११ जानेवारी रोजी ‘गे आणि लिव्ह इन रिलेशनशिप’ या विषयावर परिसंवाद होणार असून चिन्मय केळकर, उज्ज्वला कद्रेकर आणि अनिल कदम हे त्यात सहभागी होणार आहेत. १२ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’चे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेमार आहेत. तर १३ जानेवारी रोजी ‘भाषा बदलते आहे’ या परिसंवादात प्रवीण दवणे, ‘लोकसत्ता’च्या वरिष्ठ सहसंपादक शुभदा चौकर, प्रदीप भिडे, मनस्विनी लता रवींद्र आपले विचार मांडतील. १४ जानेवारी रोजी ‘बदलती जीवनशैली आणि आरोग्य’ या विषयावर मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांची सुचित्रा इनामदार या मुलाखत घेणार आहेत. १५ जानेवारी रोजी ‘क्रिकेट, वल्र्डकप आणि भारत’ या चर्चासत्रात द्वारकानाथ संझगिरी, प्रवीण आमरे आणि विनोद कांबळी सहभागी होणार आहेत. १६ जानेवारी रोजी आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या मुलाखतीने ‘मॅजेस्टिक’ गप्पांची सांगता होणार आहे. याशिवाय सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.\nमंडळी, आशिष बुक सेन्टरचं बुक\nमंडळी, आशिष बुक सेन्टरचं बुक एक्झिबिशन आहे. २ ते २० ऑगस्ट. सकाळी ९:४५ ते संध्याकाळी ७:४५. १५ ऑगस्टला पण चालू आहे. सुंदरबाई हॉल, इन्कम टॅक्स ऑफिसच्या मागे, चर्चगेट.\nऑक्सफर्ड बुक स्टोअरच्या चर्चगेट आणि भांडुप दोन्ही शाखांमध्ये पुस्तकांचा सेल लागलाय. ३१ ऑगस्टपर्यंत. सकाळी १० ते रात्री १०.\nइंटरनॅशनल लिटरसी डे च्या\nइंटरनॅशनल लिटरसी डे च्या निमित्ताने (७ सप्टेंबर) प्रथम बुक्सने एक कार्यक्रम हाती घेतला आहे. तुम्ही रजिस्टर केलं तर तुम्हाला ते तुम्ही सिलेक्ट केलेल्या भाषेतलं (मराठी, हिंदी, इंग्लीश, कन्नड, तेलुगू) एक पुस्तक फ्री पाठवतील. एखादं ठिकाण निवडून मुलांना ते वाचून दाखवायची जबाबदारी तुमची. तुमच्यापैकी कोणी एखाद्या शाळेत शिकवत असल्यास (शिक्षक किंवा व्हॉलन्टियर म्हणून) तिथे हे सेशन करू शकता. अधिक माहितीसाठी http://www.prathambooks.org/one-day-one-story-2013.\nमुंबईतली नाटकं शिवा़जीपार्कच्या सावरकर स्मारकमध्ये होणार आहेत.\n१३-१५ डिसेंबर दरम्यान ठाण्याच्या \"हनुमान व्यायामशाळेच्या मैदानामधे\" होणार्‍या कार्यक्रमाची माहिती (माबोकर मुग्धानंद कृपेने) इथे देत आहे.\nखालील पिडीएफ मधे संपुर्ण माहिती आहे.\nधन्य्वाद कवे. माझी कसली\nधन्य्वाद कवे. माझी कसली कृपा\nउलट मला येत नव्हते म्हणुन तर तुला विनंती केली.\nकविता, मुग्धानंद, त्या pdf\nत्या pdf मध्ये मला मात्रा, वेलांटी, रफार अशी superscript चिन्हे दिसत नाहीयेत. वाचायला खूप प्रयास पडताहेत त्यामुळे.\nमाधव, आता स्कॅन करून इमेज\nमाधव, आता स्कॅन करून इमेज टाकली आहे.\n''ऋणानुबंध सैनिकांशी, कारगील शौर्यगाथा\"\nरविवार दिनांक २४ नोव्हेंबर २०१३, सायं ५:३० ते ९:३०\nस्थळ : ठाकुर विद्या मंदिर, ठाकुर संकुल, सराफ चौधरी नगर जवळ, कांदिवली (पूर्व), मुंबई - १.\nसादरकर्त्या : श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई, लक्ष्य फाऊंडेशन.\nनॅशनल बुक ट्रस्टचे मुंबई बुक\nनॅशनल बुक ट्रस्टचे मुंबई बुक फेअर\n२९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१३ : वांद्रे-कुर्ला संकुल सकाळी ११ ते सायंकाळी ८.\nकविसंमेलन, पुस्तकाचे प्रकट वाचन, परिसंवाद, नाट्यवाचन असे कार्यकमही आहेत.\nशेवटच्या दिवशी बालसाहित्यावर कार्यक्रम, मुलांसाठी वर्कशॉप आहे.\nज्योत्स्ना प्रकाशनचाही स्टॉल आहे.\nब्रिटिश संग्रहालय आणि छत्रपती\nब्रिटिश संग्रहालय आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय यंच्या वतीने 'द सायरस सिलेंडर व पुरातन पर्शिया - नवा आरंभ' हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. मातीचे सिलेंडर, प्राचीन बॅबिलॉनमधील वस्तू, शिलालेख, पारशी क्युनिफॉर्म, पारसी धर्माचे शिक्के, दागिने, चित्रे इत्यादी पहायची संधी मिळेल. २५ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन चालू आहे. सकाळी १०:१५ ते संध्याकाळी ६. २६ जानेवारीला बंद. अधिक माहिती.\nआ ज डॉ. हू फॅन कम्युनिटी\nआ ज डॉ. हू फॅन कम्युनिटी क्रिसमस ए पिसोड एकत्र बघण���र आहेत. बां द्र्यामध्हे १२.३० ला.\nमहाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनायाने ३ ते ९ जानेवारी दरम्यान मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे सप्तरंग महोत्सवाचे आयोजन केले आहे. अधिक माहिती.\nलोक्स, बॅन्क ऑफ महाराष्ट्र\nलोक्स, बॅन्क ऑफ महाराष्ट्र मध्ये बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या 'शेलार खिंड' या आगामी कादंबरीची आगाऊ नोंदणी सुरु आहे. किंमत ६०० रुपये. नोंदणी केल्यास 'शेलार खिंड' सोबत \"राजा शिव छत्रपती\" चे २ खंड आणि बाबासाहेबांच्या कथाकथनाच्या सीडीज मिळणार आहेत.\nउपवन तलाव, येऊर हिल्स, ठाणे\nउपवन तलाव, येऊर हिल्स, ठाणे पश्चिम\nशुक्रवार, १० जानेवारी - उस्ताद झाकीर हुसेन\nशनिवार, ११ जानेवारी - उस्ताद रशीद खान, रंजनी, गायत्री\nरविवार, १२ जानेवारी - जयतीर्थ मेवुंडी, डॉ एल सुब्रमण्यम\nतिकीट - ३५०, ५५०, ७५०\nठाणे - काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, गडकरी रंगायतन, सन मेग्नाटीका (लुईसवाडी), व्होल्टास हॉलीडे होम (उपवनलेक)\nकुलाबा - रिदम हाऊस\nनवी मुंबई - विष्णुदास भावे नाट्यगृह\nदादर - महाराष्ट्र वॉच कंपनी (६६६२५६६१)\nघाटकोपर - देढिया ग्रुप, नवदुर्ग अपार्टमेंट, घाटकोपर पूर्व (२१०२१२८०)\nडोम्बिवली - कर्नाटक क्लासेस (०२५१-२४८८८००)\nअधिक माहितीसाठी - ७३०३३६९७७७, ७३०३५३९८८८\n१० ते १९ जानेवारी ह्या\n१० ते १९ जानेवारी ह्या कालावधीत विलेपार्ले पूर्व येथील लोकमान्य सेवा संघ इथे मॅजेस्टीक गप्पांचे आयोजन करण्यात आले आहे. या गप्पांना जोडूनच सकाळी १० ते रात्री ९ ह्या वेळेत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.\n१८ जानेवारीपासून दादर येथे\n१८ जानेवारीपासून दादर येथे संस्कृत भाषा साधना वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. आठवड्यातून एक दिवस हा वर्ग होणार असून प्रवेशासाठी संस्कृतचे पूर्वज्ञान वा वयाची अट नाही. अधिक माहितीसाठी संपर्क उज्ज्वला पवार २४४६०२२४ किंवा ९८३३१६०२२४.\nठाणे मराठी विज्ञान परिषद,\nठाणे मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभागाच्या वतीने शनिवार, १ मार्च व रविवार २ मार्च रोजी रायगडावरून दुर्बिणीच्या सहाय्याने आकाश दर्शन, रायगड दर्शन, व शिवथर घळ भेट ह्या सहलीचं आयोजन करण्यात आलं आहे. सहभागी होण्यासाठी मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग, डॉ. भानुशाली हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी पथ, ठाणे येथे संपर्क साधावा.\nरायगडावरून दुर्बिणीच्या सहाय्याने आकाश दर्शन >> हातातील दुर्बिणीने आकाश दर्���न दाखवणार असतील तर शक्य आहे... कारण जेव्हा पार्ल्याच्या लिमयेंनी तिथे ट्रायपॉड लावुन त्याला टेलीस्कोप जोडला तेव्हा रायगड वरिल रखावलदाराने त्यास विरोध केला. त्यांचे म्हणणे रायगडावर पुरातत्व खात्याने कोणतेही स्टॅण्ड लावायची बंदी केली आहे.\nपार्ल्याच्या लिमयेंनी तिथे ट्रायपॉड लावुन त्याला टेलीस्कोप जोडला तेव्हा रायगड वरिल रखावलदाराने त्यास विरोध केला. त्यांचे म्हणणे रायगडावर पुरातत्व खात्याने कोणतेही स्टॅण्ड लावायची बंदी केली आहे.\nमग ट्रायपॉड वापरुन फोटो काढायलाही बंदी असेल\nस्वप्ना, धन्यवाद. अगदी रेग्युलरली बातम्या टाकतेस तू इथे.\nमामी, मुंबई आपुनका जान है\nमामी, मुंबई आपुनका जान है\nहां आपुन की भी आन, बान, शान\nहां आपुन की भी आन, बान, शान और जान है .\nराणीच्या बागेत भरणारे फळाफुलांचे प्रदर्शन किती तारखेला आहे यंदा साधारण जानेवारीच्या शेवट्/फेब्रुवारीचय पहिल्या आठवड्यात असे असते.\nकित्येक वर्षे नियमीत जात होते. गेली पाचसहा वर्षे गेलेच नाही. यंदा जायचेय.\nसाधना, राणिच्या बागेचं माहीत\nसाधना, राणिच्या बागेचं माहीत नाही पण ह्या विकेंडला ठाण्याला गावदेवी मैदानात आहे प्रदर्शन.\n१६ ते २७ जानेवारी बांद्राच्या\n१६ ते २७ जानेवारी बांद्राच्या एमएमआरडीए ग्राउन्डवर महालक्ष्मी सरस २०१४ भरणार आहे. सकाळी १० ते रात्री १०.\n तिथे जाऊन आलात तर प्लीज कसं वाटलं ते इथे लिहाल का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37856?page=2", "date_download": "2019-02-23T23:02:57Z", "digest": "sha1:3JQCY3MMYI7ESZK7DRGULBHMR255F5QZ", "length": 13455, "nlines": 222, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रकाशचित्रे - मूळाक्षरे व बाराखड्यांची | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / प्रकाशचित्रे - मूळाक्षरे व बाराखड्यांची\nप्रकाशचित्रे - मूळाक्षरे व बाराखड्यांची\nमंडळी, ह्या प्रकाशचित्रांच्या खेळासाठी तुम्हाला पार तुमच्या बालवर्गातल्या मूळाक्षरांच्या उजळणीपासून सुरुवात करायची आहे. तर मग काय तय्यार\nया खेळाचे नियम व सूचना काळजीपूर्वक वाचा बर्का नाहीतर छोटीशीच ���ूक सुद्धा तुम्हाला बालवर्गात नेऊन सोडेल.\nखेळाचे नियम व सूचना :\n१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.\n२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.\n३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा भाग घेऊ शकेल, मात्र सलग दोन प्रकाशचित्र देऊ शकणार नाही.\n४. येथे वापरण्यात येणारे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.\n५. मराठीत मूळाक्षरं ४८. यात १२ स्वर (अ ते अ:) व ३६ व्यंजनं (क ते ज्ञ). आजच्या खेळासाठी आपण 'क' ते 'ज्ञ' पर्यंतची ३६ व्यंजन व त्यांच्या बाराखड्या प्रकाशचित्रांच्या माध्यमातून वापरणार आहोत.\nउदाहरणार्थ - पहिले प्रकाशचित्र 'क' च्या बाराखडीने (क पासून कः पर्यंतच्या कुठल्याही एका अ़क्षराने) सुरु होणारे, क क कमळाचा आहे. पुढचे प्रकाशचित्र 'ख' च्या बाराखडीचे (ख पसून खः पर्यंतच्या कुठल्याही एका अक्षराचे) असेल.\n६. अशापद्धतीने आपण बाराखडी चालवत 'ज्ञ' पर्यंत पोचल्यावर पुन्हा 'क' च्या बाराखडी पासून नवीन प्रकाशचित्रांनी सुरुवात करावी. बाराखडी मधील 'ङ', 'ण', 'ञ' आणि 'ळ' ही अक्षरं वगळू शकता.\n७. प्रतिसादाच्या खिडकीच्या वर जे निळे प्रश्नचिन्ह आहे त्यावर टिचकी मारा, बाराखडी मिळेल.\nचला तर मग सुरू करूयात...\nआता यापुढचे प्रकाशचित्र तुम्ही ख च्या बाराखडीपासून (ख ते खः) सुरू होणारे द्यायचे...\nभ - भाकरी -\nम म माळेतला (मण्यांतला)\nम म माळेतला (मण्यांतला)\n आर्च, भाकर्‍या मस्त दिसत आहेत\nती बाजूला आंबावडी आहे का\nआलेले फोटु मस्त हा खेळ अवघड\nहा खेळ अवघड आहे. (माझ्यासाठी)\nमुळाक्षरं मला शाळेत कधी पाठ झाली नाहीत तर आता कुठुन आठवतील\nशैलजा, या खेळावर थोडा गोंधळ\nशैलजा, या खेळावर थोडा गोंधळ होणार हे गृहीत धरुन, तुमच्या मदतीसाठी इथे जागरण चालू आहे. थोडी गंमत केली तर... असो. प्रतिसाद काढून टाकला आहे.\nझकास य हे अक्षर घे\nझकास य हे अक्षर घे\nय य यादीतला य\nय य यादीतला य\nल ल लवंगीतला ल...\nल ल लवंगीतला ल...\nडॅफो, तू व वरून टाकलसं\nडॅफो, तू व वरून टाकलसं माझ्याआधी ते बरं झालं, मी व विसरले होते\nथोडी गंमत केली तर... असो.\nथोडी गंमत केली तर... असो. प्रतिसाद काढून टाकला आहे. >> ओ संयोजक, तुम्ही स्मायल्या पाहिल्या नाहीत का माझ्या पोस्टीतल्या जसे तुम्ही गंम्मत करत होतात, तसेच मीही गंमतीत लिहिले होते. असो, ह्यापुढे वाचनमात्र राहीन.\nस स सोन्यातला स\nस स सोन्यातला स\nळ बाळाचा बरोबर का हो सं��ोजक\nळ बाळाचा बरोबर का हो संयोजक \nईथे जरा निवांत बसुन फोटो\nईथे जरा निवांत बसुन फोटो शोधावे लागतील. कामावरून ते शक्य नाहिये.\nपुढच्या राउंडला हजेरी लावतो. हा खेळ भारी आवडला आहे...\nळ वगळला तरी चालेल असे लिहिलय\nळ वगळला तरी चालेल असे लिहिलय वर... पुढचे अक्षर घ्या... क्ष\nहा खेळ अवघड आहे.\nहा खेळ अवघड आहे. (माझ्यासाठी)\nमुळाक्षरं मला शाळेत कधी पाठ झाली नाहीत तर आता कुठुन आठवतील>>>>>झक्कास +१\nक्ष क्ष क्षारातल (मीठ)\nक्ष क्ष क्षारातल (मीठ)\nसंयोजक हाणतिल आता मला...\nमी पाही पर्यंत पहिली फेरी\nमी पाही पर्यंत पहिली फेरी संपली सुद्धा\nआता दुसरी फेरी हा घ्या पुन्हा क क कमळातला\nख ख खोप्यातला ख\nख ख खोप्यातला ख\nभारी आहे कल्पना ही\nभारी आहे कल्पना ही\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/121?page=67", "date_download": "2019-02-23T23:03:28Z", "digest": "sha1:DW3G6AUVX7264SKXPVOYFTFQ6YLBR3QI", "length": 12033, "nlines": 296, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वृत्तपत्र : शब्दखूण | Page 68 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रसारमाध्यम /वृत्तपत्र\nतडका - स्वभावी बाणे,...\nजशी वेळ येईल तस-तसे\nस्वभावी बाणे बदलु शकतात\nतडका - पाठिंब्याच्या आशा\nजणू उम्मेदिचं बळ असतो\nअन् पाठिंब्याच्या आशा मात्र\nRead more about तडका - पाठिंब्याच्या आशा\nइथे योग्यता पाहिली जाते\nकधी गाथा गायली जाते\nव्यक्तीची योग्यता कळून जाते\nअन् त्यांची यशस्वीता सुध्दा\nजणू त्यांच्यासाठी चालुन येते\nRead more about व्यक्तीची योग्यता,...\nइथे सर्व नोंदी असतात\nतडका - कटू सत्य\nकुणी अश्रु ढाळतो आहे\nतर खेळाडूंना दोष देत\nकुणी शाब्दिक छळतो आहे\nमात्र हार असो की जीत\nहरल्याचं दु:खही पचवावं लागतं\nतडका - निवडणूकातील निवडचूका\nआता वारंवार फिरवू नयेत\nRead more about तडका - निवडणूकातील निवडचूका\nतडका - आपली काळजी,...\nआता वर-वर चढतो आहे\nयात फरक असु शकतो\nजशी वेळ येईल तसा\nहा फरक दिसु शकतो\nबाणा सुध्दा अडलेला असतो\nकठोर बाणा अन् नरम बाणा\nतडका - हरभर्‍याचं झाड\nअजुनही ना त्याची चाड आहे\nमात्र या गोष्टीचा साक्षीदार\nआजही हरभर्‍याचं झाड आहे\nRead more about तडका - हरभर्‍याचं झाड\n���डका - आरक्षणाचा विचार\nकुणी सुध्दा उणा नसावा\nउगीच विचार करू म्हणत\nRead more about तडका - आरक्षणाचा विचार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/392?page=3", "date_download": "2019-02-23T23:20:52Z", "digest": "sha1:275EFKUGEZB7DTKEGBLHGA3GIAF654AF", "length": 16500, "nlines": 282, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दिवाळी : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दिवाळी\nरिकामपणाचे उद्योग - ९ \"हाताने रंगवलेले दिवे\"\nहे दिवाळी करता रंगवलेले दिवे\nमाबोची मातीकाम क्वीन रुनी पॉटर हिला समर्पित\nRead more about रिकामपणाचे उद्योग - ९ \"हाताने रंगवलेले दिवे\"\nदसऱ्यानंतरची एक दुपार. जेवण होऊन आई मागचं आवरत असतानाच बाबा विषय काढतात. \"मुलं काय करतायत गं या दिवाळीला\n“झालं का तुमचं सुरु इतकी चिंता आहे तर करा की फोन तुम्हीच”, खरकटी भांडी सिंकमध्ये टाकत आई पुटपुटली. ते बहुतेक त्यांनी ऐकलं नाही, किंवा तसं दाखवलं नाही.\n“दसऱ्यालाही वाट बघितली, तू जर आज-उद्या बोललीस तर विषय काढ\"\nदर वर्षी ऑक्टोबर महिन्यात गावी हा डायलॉग ठरलेला.\nRead more about येताय ना दिवाळीला\nदिवाळी उद्योग : स्वराज्य तोरण चढे.....\nदिवाळी आली की उत्साह, सजावट, चकली-करंज्यांसोबतच आणखी एक आठवण येते.... लुटुपुटीच्या किल्ल्याची \nयंदाची दिवाळी भारताबाहेर मालदीवमध्ये साजरी करताना अर्थातच ह्या सगळ्याचीच उणीव चुटपुट लावत होती.\nलेकाला दिवाळीच्या आठवणी सांगताना किल्ल्याबद्दल सांगत होते.\nपण कधीच न पाहिलेल्या गोष्टीची कल्पना करायला त्याला काही जमेना.\nमनात आलं , इथेच किल्ला बनवायचा प्रयत्न केला तर \nत्याच इच्छेतून साकार झाला आमचा किल्ला.\n१. किल्लेबांधणीसाठी कच्चा माल.\nRead more about दिवाळी उद्योग : स्वराज्य तोरण चढे.....\nआजही नाक्यावर बंडू नेहमीसारखाच चकाट्या पिटत उभा होता. बंडोपंत उर्फ बंडूला मी तो नाकातला शेंबूड शर्टाच्या बाहीला पुसत गल्लीत लगोरी किंवा विटीदांडू खेळायचा तेव्हापासून ओळखते. गेल्या पाच - सहा वर्षांमध्ये बंडू खूप बदलला आहे. एका चांगल्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी, त्याच्या इतकेच शिकलेली व नोकरी करणारी बायको, नोकरीनिमित्ताने पर��ेशाची वारी, कंपनीच्या खर्चाने वेगवेगळ्या शहरांत व हॉलिडे होम्समध्ये घालवलेल्या सुट्ट्या यांनंतर ''हाच का तो आपला (जुना) बंडू'' असे म्हणण्याइतपत त्याने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र नाक्यावर उभे राहून टंगळमंगळ करत चकाट्या पिटायची त्याची जुनी खोड अद्याप गेलेली नाही.\nRead more about बंड्याची दिवाळी\nआपणा सर्वांना ही दिवाळी\nआनंदाची, सुख-समृद्धीची, उज्ज्वल यशाची, भरभराटीची उत्तम आरोग्याची जावो \nडॅफोडिल्स यांचे रंगीबेरंगी पान\nकलाकार - पूर्वा (१२ वर्षे)\nप्रेरणा - मायबोलीकर रुनी पॉटर यांनी रंगवलेल्या पणत्या\nमाझा सहभाग - मायबोलीवरचा बाफ दाखवणे, पणत्या आणून देणे\nRead more about पूर्वाने रंगवलेल्या पणत्या\nमागचे २ वर्षे स्कुलमुळ्ये दिवाळीला काही खास करता आलं नव्हतं. म्हणून ह्यावेळी काहीतरी करायचं ठरवलं. माझे बाबा दरवर्षी दिवाळीला सगळ्या आप्तेष्टांना, मित्र-मंड़ळींना ग्रिटिंग्ज पाठवतात. इथे अमेरिकेत दिवाळी ग्रिटिंग्ज मिळणं शक्य नाही आणि मिळाले तरी मराठीमध्ये मिळणं अजिबातच शक्य नाही. म्हणून मग घरीच ग्रिटिंग्ज बनवायचं ठरवलं. मायकल्स मधुन कागद, आणि रंग विकत आणले. आणि चक्क ७-८ तासांमध्ये जवळपास ३५ ग्रिटिंग्ज तयार झाले.\nRead more about दिवाळी शुभेच्छापत्रे\nया दिवाळीत .... बघ माझ्ही आठवण येते का \nया दिवाळीत .... बघ माझ्ही आठवण येते का \n[दिवाळीत मला सोडून \"फराळ\" करणाऱ्या माझ्या मित्र-मैत्रिणी माझ्हे हे original समर्पण.... ]\nअमेरिकेत मी ऑफीस मध्ये असताना\nदिवाळी ची तुझ्ही गडबड सुरु असेल\nआजुबाजू ला माणसांची वर्दळ असली तरी ...\nत्यात पहिल्या सारखी मज्जा नसेल .......\nबघ माझ्ही आठवण येते का ........ [१]\nसकाळ होईल ...भूक लागेल\n\"फराळ\" आई स्वतःच आणेल ....\nकारंजी आवडीने खाशील ग तू .......\nपण तुझ्या ताटातल्या चकल्या पळवणारे कुणीच नसेल ...\nबघ माझ्ही आठवण येते का ....... [२]\nदुपार होईल ...बोअर होशील ...\nऑफीस चा ग्रुप CCD मध्ये जमेल ....\nRead more about या दिवाळीत .... बघ माझ्ही आठवण येते का \nमाझ्या ऑफिसातली रांगोळी स्पर्धा\nदिवाळीनिमित्त ऑफिसात रिटेल टिमने रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. वेगवेगळ्या ब्लॉक्सनी आधी रांगोळ्या घातल्या होत्या, त्यांचे आयोजन वेगळे होते आणि हे आयोजन वेगळे होते. इथे सगळ्यांना २x२ चा चौकोन दिला आणि फक्त ५ रंग दिले, कोणाला चाळण किंवा इतर काही वापरायचे असेल तर ते त्यांचे त्यांनी आणायचे. रंग मात्र दिलेलेच ���ापरायचे असे बंधन होते. दिलेल्या रंगात मिठ, तांदुळ किंवा इतर काही मिसळायचे स्वातंत्र्य होते.\nखाली रांगोळीत गढलेल्या रांगोळीवीरांचे फोटो\nRead more about माझ्या ऑफिसातली रांगोळी स्पर्धा\nलखलखती त्या दीप कळ्या, अन पहाट ओली नवी नव्हाळी\nमांगल्याचे समृद्धीचे, गीत छेडते पुन्हा दिवाळी..\nचमचमती ते बिंदू ओले.. ओल्या नवथर सोनसकाळी\nसलज्ज हिरव्या तृणांवरती, विसावते बघ पुन्हा दिवाळी\nसजून जाते अंगण अवघे, रंग रंगूनी फ़ुले कळ्यांनी\nदारी तोरण ऐश्वर्याचे, लावून जाते पुन्हा दिवाळी\nअभ्यंगाची लज्जत ऐसी, गुलाब, चंदन, घेत ओंजळी\nआणि प्रीतीचा दरवळ न्यारा, घेऊन येते पुन्हा दिवाळी\nप्रेम-मायेचा झरा वाहू दे, परमेशा\nचराचराला दान सुखाचे, देऊन जावो पुन्हा दिवाळी..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/01/blog-post_80.html", "date_download": "2019-02-23T22:38:12Z", "digest": "sha1:TRYFZ35TJ4PQB37IXIENTIWDDQLTIX6L", "length": 11109, "nlines": 55, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: दवंडी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nऐका हो ऐका SSSS...... ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक होSSS…. असा हालगीचा आवाज काढीत दवंड्या बोळात शिरून दवंडी द्यायचा. त्याच्या आवाजाची चाहूल लागताच घराघरातली डोकी कान देऊन आणि श्वासाला थांबवून दवंडीचा अंदाज घ्यायची. अरुंद बोळातल्या अंधारातून वाट काढत दवंड्या दुसऱ्या बोळात पुढे निघून जायचा. सोबत मागे फिरणाऱ्या चिलीपिलीना घेवूनच. दवंड्या एखांद्या खिंडाराजळ पा��ट पेटवून हलगीला गरम करायचा. मग हलगी पुन्हा घुमू लागायची. सोबत ऐका हो ऐका SSSS.. ही त्याची आरोळी घेऊनच. जाहीर माहिती देण्यासाठी दवंडीची आरोळी सोडली जाई. जनावरांना लसीकरण, चावडीवरीच्या मिटींगा, कर वसुली, सामुदायिक काम, भांडण तंटा, इत्यादीसाठी दवंडी सोडली जायची. या निमित्ताने लोक एकत्र जमायचे. मग चावडी माणसांनी फ़ुलायची. चावडीसमोरची दीपमाळ तेल पीत मध्यरात्रीपर्यंत तेवत राहयची. तिच्या उजेडात गावाच्या भल्याबुऱ्याच्या चर्चा व्हायच्या. अडल्या नडल्याला मदत व्हायची...\nपण माहिती तंत्रज्ञानाचं वारं गावात शिरलं आणि रात्रीच्या अंधारात घुमणारी दंवडीची आरोळी थांबली. सोबत हलगीवरची थापही विसावली. ती कायमची विझली. दंवडी कालबाह्य झाली. गावागावातील दवंडीचा आवाज बंद झाला. चावडीवरच्या गप्पा थांबल्या. गावाच्या भल्याबुऱ्याचे विषय आटले. त्यांना राजकारणाच्या चर्चाचे स्वरूप आले. स्मार्टफोन आणि सोशल नेटवर्किंगवरल्या आभासी जगातल्या विषयांनी आता ही जागा घेतलीय. आता दवंडी देणे आणि ऐकणे कमीपणाचे मानले जात आहे. चोहीकडे ब्रेकिंग न्यूजचा भडिमार होत असताना आता गाव दवंडीला सामावून घ्यायला तयार नाही. बदलत्या काळासोबत दवंड्याने दंवडी देण्यात काही बदल घडवून आणले नाहीत. गावानेही त्याला ते करू दिले नाहीत. दवंडी देत देतच गावातला नाऱ्या वाढला. जगला. थकला. आता त्याची हालगी काळासोबत भिंतीवरच्या खुंटीला अडकून पडलीय. आणि खुंटीखालच्या पोफडे उडालेल्या भुईवर दवंड्या हालगीकडे हताशपणे बघत दिवसभर गरीबीला झेलत डोळे मिचमिच करत पडून राहतो. अंधार झाला की धरपडत उठावे आणि गावातील पाराकडे तोंड करत ‘ऐका हो ऐका.....’ ची आरोळी हलगी बडवीत अजून सोडावी असे त्याला काळजातून वाटत राहते. पण ती साद ऐकणारी जुनी माणसं आता माती होऊन गेलेली असतात. हलगीची आरोळी ऐकणारे कान आता बहिरे झालेले असतात. गावाच्या बोळाबोळात आता डिजिटल पोस्टर लागलेले असतात. नवी पिढी त्यांचा आदर्श घेत आता मेंदू वाढवत राहते. आणि दवंडीला विझवून गावही त्यांना पोसत राहतो.\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 1:35 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/04/blog-post_50.html", "date_download": "2019-02-23T23:39:44Z", "digest": "sha1:76WI6GBPCYQPP6QBXSDC2TLOS2JDXXIO", "length": 7211, "nlines": 58, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: आठवणी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nएखाद्या वारुळातून भसाभसा मुंग्या बाहेर याव्यात तश्या गर्दीने फुलून गेलेल्या त्या स्टेशनच्या प्लॉटफॉर्मवर लोकलच्या डब्यातून बाहेर पडलेली दोन तरुण डोकी एकमेकांना अचानक येवून धडकली...\nपुरुषी डोक्याच्या आत असलेल्या मेंदूतून नकळत आवाज बाहेर पडला,\nअचानक आलेलं गार वारं रानातल्या पिकांना सळसळ करत हलवून जावं तश्या तिच्या शरीरातील नसा जागच्या जागी काही क्षण हलल्या. अन क���ळीज विझवत शांतपणे त्याच्या डोळ्यांत पहात ती एवढच म्हणाली,\n\"आता दिवसा तरी मी तुला विसरलेय तळातल्या आठवणी ओठावर नकोत आता तळातल्या आठवणी ओठावर नकोत आता नाहीतर तुझ्या आठवणींना जाळून त्यावर फुलवलेला माझा संसार वाकेल...\"\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:18 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/445684", "date_download": "2019-02-23T23:39:13Z", "digest": "sha1:2OXR6PRRPS5OPHNFTHQUDAAKB5QCPV7I", "length": 4397, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "स्पेनच्या लोपेझची विजयी सलामी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » स्पेनच्या लोपेझची विजयी सलामी\nस्पेनच्या लोपेझची विजयी सलामी\nन्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या एटीपी टूरवरील ऑकलंड क्लासिक पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत सोमवारी स्पेनच्या फेलिसियानो लोपेझने न्यूझीलंडच्या व्हिनसचा पराभव करत विजयी सलामी दिली. हॉलंडचा रॉबिन हॅस तसेच झेकचा व्हॅसेली यांनी विजय नोंदविले.\nलोपेझने व्हिनसवर 3-6, 6-4, 6-3, अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनने फ्रान्सच्या स्टिफेनी रॉबर्टवर 6-4, 6-3, हॉलंडच्या रॉबिन हॅसने न्यूझीलंडच्या टिरेनीवर 6-4, 7-5, झेकच्या व्हॅसेल���ने अर्जेंटिनाच्या झेबालोसवर 6-4, 6-3, टय़ुनेसियाच्या जेझारिने अर्जेंटिनाच्या शुवार्झमनवर 7-6 (7-1), 6-3 तसेच जर्मनीच्या डस्टिन ब्ा्राऊनने अमेरिकेच्या मिमोहवर 7-6 (7-4), 3-6, 6-4 अशी मात करत पुढील फेरी गाठली.\nरियल माद्रिदची लढत ऍथलेटिको माद्रिदशी\nभारत-पाक सामन्यात सचिन करणार समालोचन\n‘सुपरमॉम’ मेरी कोमला ऐतिहासिक सुवर्ण\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/466177", "date_download": "2019-02-23T23:31:42Z", "digest": "sha1:5YRGJLIHRCJP2ZBSJCKXUH3EY3OKHZC3", "length": 7272, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोणत्याच पदाची अभिलाषा बाळगली नाही - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » कोणत्याच पदाची अभिलाषा बाळगली नाही\nकोणत्याच पदाची अभिलाषा बाळगली नाही\nजनतेचा कौल काँग्रेस पक्षाला मिळूनसुद्धा सरकार स्थापन करता आले नाही, याबद्दल खंत प्रकट करून त्यास आपण जबाबदार नसल्याचा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी केला आहे. आपण कोणत्याच पदाची अभिलाषा कधीच बाळगली नाही, तसेच कोणत्याही त्यागास तयार होतो, असेही ते म्हणाले.\nगोवा फॉरवर्ड व मगोपने तशी अट घालून आणि पत्रे देऊन पाठिंबा देण्याची गरज होती (जसा भाजपला दिला तसा) असेही निवेदन फालेरो यांनी केले, तथापि सरकार स्थापनेची संधी वाया घालवण्यास जबाबदार कोण याचे उत्तर मात्र त्यांनी शेवटपर्यंत दिले नाही. काल शुक्रवारी पणजीतील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत फालेरो यांनी सांगितले की, काँग्रेसला सरकार स्थापन करण्यास अपयश आले म्हणून माझ्यावर दोषारोप करण्यात येत आहेत.\nगोवा फॉरवर्डची माश�� कुठे शिकली\nगोवा फॉरवर्ड पक्षाने व त्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी काँग्रेसशी बोलणी करण्याचे आणि त्यानंतर पाठिंबा देण्याचे मान्य केले होते. मी (फालेरो) काँग्रेस विधीमंडळ गटाचा नेता म्हणजे मुख्यमंत्री नसावा ही सरदेसाई यांची अट मान्य करण्यात आली होती, परंतु माशी कुठे शिंकली कोण जाणे आणि गोवा फॉरवर्डने भाजपला पाठिंबा दिल्याचे वृत्त आले.\nखंवटेना काँग्रेसने पाठिंबा दिला होता\nअपक्ष आमदार रोहन खंवटे यांना काँग्रेसने पाठिंबा मतदानापूर्वीच दिला होता, तथापि त्यांनीही आयत्यावेळी भाजपला पत्र दिल्याचे आम्हाला कळले, असे फालेरो यांनी निदर्शनास आणले.\nभाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय गोवा फॉरवर्डने अर्थात विजय सरदेसाई यांनी निकालापुर्वीच घेतला होता, असा दावाही फालेरो यांनी केला. काँग्रेस विधीमंडळ गटाचे नेते म्हणून आमदार चंद्रकांत कवळेकर यांची निवड एकमताने करण्यात आली असून सध्या तरी तेच त्या पदावर राहतील व त्यात कोणताही बदल होणार नाही. ते अनेकदा निवडून आले असून त्यांना संधी मिळणे, देणे आवश्यक असल्याचे मत प्रदर्शनही फालेरो यांनी केले.\nलोकांना घरबसल्या सेवा मिळणे आवश्यक\nवाळपई पोटनिवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या\nशशिकलाताईंकडून राजकारणाचे धडे गिरविले\nमहत्वाची कागदपत्रे ठेवा मोबाईलमध्ये\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616756", "date_download": "2019-02-23T23:31:06Z", "digest": "sha1:FWW4RJYZZNWQETJRTBCGP2N5IJ5U3H4A", "length": 5382, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गुणवत्ता शिष्यवृत्तीत ‘केआयटी’ प्रथम - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » ���वृत्ती » कोल्हापुर » गुणवत्ता शिष्यवृत्तीत ‘केआयटी’ प्रथम\nगुणवत्ता शिष्यवृत्तीत ‘केआयटी’ प्रथम\nकोल्हापूर इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज ऑफ इजिनिअरींग (स्वायत्त), कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती-2018 मध्ये ग्रामिण व्यवसायिक गटामध्ये अभियांत्रिकी विभागात प्रथम क्रमांक पटकाविला.\nशिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या समारंभात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे यांच्या हस्ते केआयटीचे संचालक डॉ. विलास कार्जिन्नी व अधिष्ठाता डॉ. महेश चव्हाण यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले.\nगेल्या 10 वर्षापासून केआयटी हे पारितोषिक सलग पटकावित आहे. या पारितोषिकाने केआयटीमध्ये दिले जाणारे शिक्षण व गुणवत्ता अधोरेखित झाले आहे. केआयटीने नॅक ‘ए’ मानांकन, तिनवेळा एनबीए मानांकन, विद्यापीठाची संलग्नता तसेच स्वायत्त दर्जा प्राप्त केला आहे. या यशामुळे विद्यार्थी व पालकांतून कौतुक होत आहे. या यशाबद्दल चेअरमन भरत पाटील, व्हाईस चेअरमन सुनील कुलकर्णी, सचिव दिपक चौगुले यांच्यासह सर्व विश्वस्तांनी अभिनंदन केले.\nसकल मराठा समाजाची बुधवारी महागोलमेज परिषद\n20 रुपयात मिळवा सातबाराची ऑनलाईन प्रत\nशकुंतला गावडे यांना समाजभुषण पुरस्कार जाहीर\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ghal_Ghal_Pinga_Varyaa", "date_download": "2019-02-23T23:39:51Z", "digest": "sha1:JTE3VV3STV4SXIQPQUKFWPXO2MIABLZS", "length": 3112, "nlines": 40, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "घाल घाल पिंगा वार्‍या | Ghal Ghal Pinga Varyaa | आठवण���तली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nघाल घाल पिंगा वार्‍या\nघाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात\nमाहेरी जा सुवासाची कर बरसात\n\"सुखी आहे पोर\"- सांग आईच्या कानात\n\"आई, भाऊसाठी परि मन खंतावतं\nविसरली का ग भादव्यात वर्स झालं,\nमाहेरीच्या सुखाला ग मन आचवलं.\nफिरुन-फिरुन सय येई जीव वेडावतो\nचंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो.\nकाळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,\nहुंगहुंगुनिया करी कशी ग बेजार\nपरसात पारिजातकाचा सडा पडे,\nकधी फुलं वेचायला नेशील तू गडे\nकपिलेच्या दुधावर मऊ दाट साय\nमाया माझ्यावर दाट जशी तुझी, माय..\nआले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला\nमाउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला\nगीत - कृ. ब. निकुंब\nसंगीत - कमलाकर भागवत\nस्वराविष्कार - ∙ सुमन कल्याणपूर\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nगीत प्रकार - भावगीत\n• स्वर- सुमन कल्याणपूर, संगीत- कमलाकर भागवत.\n• स्वर- कालिंदी केसकर, संगीत- ए. पी. नारायणगांवकर.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1759", "date_download": "2019-02-23T23:39:19Z", "digest": "sha1:FZCC7ALNIRDB3C6NDK3VGBPVK7YC464R", "length": 5797, "nlines": 95, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news sharad pawar locked during press conference satara | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदरवाजा न उघडल्याने शरद पवार आतच अडकले\nदरवाजा न उघडल्याने शरद पवार आतच अडकले\nदरवाजा न उघडल्याने शरद पवार आतच अडकले\nदरवाजा न उघडल्याने शरद पवार आतच अडकले\nबुधवार, 9 मे 2018\nसातारा - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले होते. तेथे पत्रकार परिषदेनंतर शरद पवार सभागृहाच्या बाहेर पडण्यासाठी निघाले. मात्र सभागृहाचा दरवाजा न उघडल्याने ते आत अडकले. अनेक जण दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र काही केल्या दरवाजा उघडत नव्हता. सुमारे दहा मिनिटाच्या प्रयत्नानंतर हा दरवाजा उघडला आणि शरद पवार बाहेर आले.\nसातारा - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले होते. तेथे पत्रकार परिषदेनंतर शरद पवार सभागृहाच्या बाहेर प��ण्यासाठी निघाले. मात्र सभागृहाचा दरवाजा न उघडल्याने ते आत अडकले. अनेक जण दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र काही केल्या दरवाजा उघडत नव्हता. सुमारे दहा मिनिटाच्या प्रयत्नानंतर हा दरवाजा उघडला आणि शरद पवार बाहेर आले.\nशरद पवार यांनी सकाळी 11च्या सुमारास पत्रकार परिषद घेतली. यावेळी काही पत्रकार आत येत असताना दरवाजा लॉक झाल्याचे समजले. दरवाजा न उघडल्याने सुमारे 10 मिनीटे सगळ्यांना ताटकळत उभे राहावे लागले. त्यानंतर दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढण्यात आले.\nयावेळी पवारांच्या चेहऱ्यावर कोणतेही त्रासिक भाव नव्हते. ते सगळ्यांना शांत राहण्यास सांगत होते. तसेच त्यांनी हा प्रसंग अतिशय मिश्लिकपणे हाताळला.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/drs-the-dhoni-review-system-in-numbers/", "date_download": "2019-02-23T23:49:18Z", "digest": "sha1:LJKICZ2QFQLITZ3E22GNYAXSDP6X64M5", "length": 7574, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वाचा: डीआरएस पद्धतीमध्ये धोनी किती वेळा यशस्वी ?", "raw_content": "\nवाचा: डीआरएस पद्धतीमध्ये धोनी किती वेळा यशस्वी \nवाचा: डीआरएस पद्धतीमध्ये धोनी किती वेळा यशस्वी \nभारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला आजकाल डीआरएस किंग म्हणून ओळखले जाते. काही वेळा तर डीआरएस पद्धतीला धोनी रेव्हिएव पद्धतही म्हटले जाते. परंतु हा खेळाडू या पद्धतीमध्ये देशाला किती वेळा यशस्वी माहित आहे का \nडीआरएस पद्धत वापरताना यष्टीरक्षक हा नेहमीच महत्वाची जाबाबदारी पार पडतो. त्यामुळे भारतीय संघातही धोनी हाच त्यासाठी एक जबाबदार खेळाडू आहे. गोलंदाज हे गोलंदाजी करत असताना भावनिक होऊन बऱ्याच वेळा कर्णधाराकडे डीआरएस घेण्याचा तगादा लावतात. त्यावेळी यष्टिरकाकडे खरी जबाबदारी असते.\nपरंतु भारताचा हा दिग्गज खेळाडू या पद्धतीमध्ये कमालीचा यशस्वी झाला आहे. यावर्षी धोनीच्या उपस्थितीत ९ वेळा रेव्हिव घेण्यात आला आणि विशेष म्हणजे भारताला ७ वेळा त्यात यश आले. धोनी यावर्षी ७७.७८% वेळा यशस्वी झाला आहे.\n२०११ साली धोनीच्या उपस्थितीत भारताने १४वेळा रेव्हिव घेतले. त्यात भारताला केवळ ३वेळा यश मिळाले तर २ वेळा मैदानावरील पंचांचा कॉल असा निर्णय लागला. २०१३-२०१५ या काळात भारतीय संघाने केवळ आयसीसीच्या स्पर्धांत डीआरएस पद्धत अनुभवली. त्यात धोनी संघात असताना भारताने ५ वेळा रेव्हिव घेतला. त्यात ३ वेळा तो यशस्वी ठरला. २ वेळा अयशस्वी तर १ वेळा अम्पायर्स कॉल असा निर्णय आला.\nLBW निर्णयाच्या वेळी धोनी ४६.६७%, धोनीने झेल घेतला असताना ५४.५५% आणि जवळच्या खेळाडूने झेल घेतला असताना ०% वेळा धोनी यशस्वी झाला आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/live", "date_download": "2019-02-23T23:03:51Z", "digest": "sha1:ARHO2FQ4JDEFS66IOU56GJXEAJPIA3ZM", "length": 6679, "nlines": 126, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Live TV | 24taas.com", "raw_content": "\n जंगलाचा अनुभव देणारा 'गार्डन रिक्षा'वाला\n २४ तास २४ बातम्या \n काही परीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी, धक्कादायक व्हिडिओ समोर\n मुंबई - अहमदाबाद मार्गावर एलपीजी ��ॅंकरला मोठी आग\n जयगड किल्ल्याची तटबंदी ढासळण्याच्या बेतात\n नकली गुन्हे अन्वेषण शाखेचा भांडाफोड, एकाला अटक\n लोकल ठरली आहे मोबाईल चोरांचा अड्डा, चोरीच्या घटनांत वाढ\n ओएलएक्सवर मागवला आयफोन ७ प्लस, हातात आला साबण\n मध्यवर्ती रेल्वे स्थानकात शंभर फूट तिरंग्याचे अनावरण\n अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चिंता नको - मुख्यमंत्री\n मराठा क्रांती मोर्चा या पाच ठिकाणी उमेदवार उभे करणार\n काँग्रेस उमेदवारीसाठी प्रवीण गायकवाड यांचे लॉबिंग, पवारांची घेतली भेट\n वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा\nबदलापूर | खा. पाटलांच्या विरोधात सेना पदाधिकारी आक्रमक\nनांदेड | आदर्श प्रकरणावरून अशोक चव्हणांवर टीका\nऔरंगाबाद | आरोग्य मेळाव्यात खासदार खैरेंनी तोडले तारे\nआंबेगाव | बोअर दुर्घटनेप्रकरणी मालकावर गुन्हा दाखल\nहितगुज | मूळव्याधीचा हॅप्पी एडिंग\nनाशिक | काळ्या धनावर जप्ती\nमुंबई | शिवसेनेची लोकसभा निवडणूक तयारी संदर्भात बैठक\nयुतीच्या निर्णयानंतर कोणतीही नाराजी - शिवसेना\nपरीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी, धक्कादायक व्हिडिओ\nमोदी सरकार, काँग्रेसला धडा शिकवा; वंचिताना ही शेवटची संधी आ...\nपुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विमान अपहरणाची धमकी, हाय अलर्...\nबुलडाण्यातील चिखलीत श्रेयावरून भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांम...\nCM कडून समाजाची फसवणूक, युती विरोधात उमेदवार उभे करणार - मर...\nभाजपचे नरेंद्र पाटील - राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे यांची...\n'या' अल्बममध्ये झळकणार 'बिग बॉस १२' फेम...\nआसाममध्ये विषारी दारूने घेतला ८० जणांचा बळी\nभिवंडी, पालघर या मतदार संघात युतीबाबत पेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/shardul-thakur-explains-why-he-chose-to-wear-sachin-tendulkar-iconic-no-10-jersey-numerology/", "date_download": "2019-02-23T23:00:35Z", "digest": "sha1:ZEFIUJVFSR233MAFVYK3PQOHQ3ROX2HZ", "length": 7225, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "म्हणून शार्दूल ठाकूर वापरतो सचिनच्या १० क्रमांकाची जर्सी", "raw_content": "\nम्हणून शार्दूल ठाकूर वापरतो सचिनच्या १० क्रमांकाची जर्सी\nम्हणून शार्दूल ठाकूर वापरतो सचिनच्या १० क्रमांकाची जर्सी\nश्रीलंकेविरुद्ध चौथ्या सामन्यात १० नंबरची जर्सी घातल्यामुळे सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या शार्दूल ठाकूरने ही जर्सी घालण्याचे कारण स्पष्ट केले आहे.\nसचिन कारकिर्दीच्या उत्तरार्धात १० क्रमांकाची जर्सी वापरात असे. सुरुवातीचा काही काळ १० क्रमांकाची जर्सी वापरल्यानंतर सचिनने ९९ क्रमांकाची जर्सी वापरायला सुरुवात केली. त्यापुढे एकदिवसीय क्रिकेटमध्ये जर्सी वापरता येत नाही.\nटेनिस एल्बो दुखापतीमधून सावरल्यावर सचिनने २००४ साली पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध जबदस्त कमबॅक केले. तेव्हा सचिनचा मोठा भाऊ अजितने त्याला ३३ क्रमांकाची जर्सी वापरायला सांगितले.\n२००७ साली पुन्हा तो विश्वचषक लढतींपासून १० क्रमांकाची जर्सी घालू लागला आणि क्रिकेटमधून निवृत्त होईपर्यंत तो तीच जर्सी घालत असे.\nशार्दूल ठाकूरने आपण ही जर्सी का घालत आहे हे मीडियाशी बोलताना स्पष्ट केले. त्याच्या जन्मतारखेची बेरीज ही बरोबर दहा होत असल्या कारणाने तो त्या क्रमांकाची जर्सी वापरतो असे तो म्हणाला. शार्दूलची जन्मतारीख आहे १६/१०/१९९१.\nविशेष म्हणजे शार्दूल ठाकूर आणि सचिन तेंडुलकर या दोघांच्याही नावाची आद्याक्षरेही ST आहेत.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.gigalight.com/mr/", "date_download": "2019-02-23T22:39:10Z", "digest": "sha1:TIUFIE2Z274VPYGYGFSEZ6MQ44KWVKQD", "length": 11477, "nlines": 76, "source_domain": "www.gigalight.com", "title": "Gigalight | ग्लोबल ऑप्टिकल इंटरकनेक्शन डिझाईन इनोवेटर", "raw_content": "\nएमटीपी / एमपीओ कॅबलिंग\nडेटा सेंटर आणि क्लाउड कॉम्प्युटिंग\nमेट्रो आणि ब्रॉडकास्ट नेटवर्क\nवायरलेस आणि एक्सएमएक्सजी ऑप्टिकल नेटवर्क\nग्लोबल ऑप्टिकल इंटरकनेक्शन डिझाइन इनोवेटर\nसर्व ऑप्टिकल इंटरकनेक्शन उत्पादने Gigalight नाविन्यपूर्ण डिझाइन असणे आवश्यक आहे. येथे Gigalight, विश्वासार्हता आणि सुसंगतता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने ग्राहकांकरिता कमी खर्चासह अधिक संक्षिप्त आणि अधिक सुंदर उत्पादने आणि उपाय तयार करणे हे डिझाइनचे सार आहे.\nविभिन्न हायब्रिड पॅकेजिंग टेक्नोलॉजी (व्हीसीएसईएल, कोऑरेन्ट ऑप्टिक्स आणि सिलिकॉन फोटोनिक्स चिप्ससह) प्लॅटफॉर्मचा वापर करून ग्राहकांसाठी विविध लो कॉस्ट, लो पावर आणि क्लाउड मॅनेजमेंट ऑप्टिकल इंटरकनेक्शन अॅप्लिकेशन्स लागू करणे. या अनुप्रयोगांमध्ये आम्हाला माहित असलेल्या खालील भागांचा समावेश आहे - ऑन-चिप ऑप्टिकल इंटरकनेक्शन, इंटरप्लेट ऑप्टिकल इंटरकनेक्शन, रॅक ऑप्टिकल इंटरकनेक्शन, उपकरण ऑप्टिकल इंटरकनेक्शन, कंझ्यूमर मल्टीमीडिया ऑप्टिकल इंटरकनेक्शन आणि क्लाउड ऑप्टिकल इंटरकनेक्शन.\nGigalight2006 मध्ये स्थापित, हे शेन्झेन, चीनमध्ये मुख्यालय आहे. ग्लोबल ऑप्टिकल नेटवर्क प्लग आणि प्ले मिडलवेअरच्या सर्वोत्तम प्रदाता आणि डिझाइन कलेक्टर बनण्यावर आधारित. आम्ही क्लाउड सेवा प्रदात्यांसाठी, विविध माहिती आणि आयटी ऑपरेटर, नेटवर्क कम्युनिकेशन उपकरणे पुरवण्यासाठी उच्च किमतीचे प्रभावी उत्पादने आणि सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. कंपनी डीसीआय ऑप्टिकल इंटरकनेक्शन टेक्नॉलॉजी, हाय-डेफिनिशन व्हीडीओ ऑप्टिकल ट्रांसमिशन टेक्नोलॉजी, एक्सएमएनएक्सजी ऑप्टिकल नेटवर्क टेक्नोलॉजी, सुसंगत ऑप्टिकल कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि सिलिकॉन फोटोनिक्स चिप एकत्रीकरण तंत्रज्ञान यावर लक्ष केंद्रित करते. मुख्य उत्पादने Gigalight डेटा सेंटर सक्रिय ऑप्टिकल केबल्स, ऑप्टिकल ट्रान्स्व्हिव्हर्स, एमटीपी / एमपीओ केबलिंग सिस्टम, निष्क्रिय ऑप्टिकल घटक, सुसंगत ऑप्टिकल ट्रान्ससीव्हर्स, डीसीआय डब्ल्यूडीएम ट्रान्समिशन सोल्यूशन आणि ऑप्टिकल ट्रान्सीव्हर क्लाउड प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, Gigalight दोन सब मार्केट ब्रॅन्ड देखील विकसित केले आहेतः टीवायएफबर आणि गिगा कॉपर. माजी औद्योगिक मशीन दृष्टी आणि ग्राहक मल्टीमीडियाच्या क्षेत्रात ऑप्टिकल इंटरकनेक्शन सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करते आणि नंतर सर्व्हर सर्व्हरमध्ये हाय-स्पीड इलेक्ट्रिकल इंटरकनेक्शन अनुप्रयोगांवर लक्ष केंद्रित करते.\nडेटा सेंटर आणि क्लाउड कॉम्प्युटिंग\nमेट्रो आणि ब्रॉडकास्ट नेटवर्क\nवायरलेस आणि एक्सएमएक्सजी ऑप्टिकल नेटवर्क\nशेन्झेन, चीन, फेब्रुवारी 15, 2019 - Gigalight नुकत्याच 200G क्यूएसएफपी-डीडी पीएसएमएक्सएनएक्स ऑप्टिकल ट्रान्ससीव्हर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे, कमी खर्चाची 8 प्रदान केली आहे ...\nGigalightअमेरिकन क्षेत्रीय एजंट्सची भर्ती ...2018-11-06\nआमच्याकडे उत्पादनक्षमतेचे 12 वर्षांचे अनुभव आणि ऑप्टिकल संपर्कात R & D मालकीचे आहे. इंडु मधील सर्वात व्यावसायिक आणि तांत्रिक संशोधन व विकास संघ आपल्याकडे आहे ...\nशेन्झेन, चीन, नोव्हेंबर 1, 2018 - Gigalight उच्च-कार्यक्षमता डेटा सेंटरसाठी अधिकृतपणे 100G QSFP28 CLR4 ऑप्टिकल ट्रान्सीव्हर लॉन्च केले ...\nGigalight 200G क्यूएसएफपी-डीडी पीएसएमएक्सएनएक्स ऑप्टिकल ट्रान्सीव्हर मदत डेटा केंद्र कमी किंमतीत विकसित होणे सुरू ठेवा\nया टप्प्यावर, Gigalightकमी किमतीचे एनआरझेड सोल्यूशन मूलभूतपणे पूर्ण केले गेले आहे.\nGigalightअमेरिकन रीजनल एजंट्सची भर्ती सुरु आहे\nGigalight उत्कृष्ट एजंट्सची आवश्यकता आहे. आमच्यात सामील होण्यासाठी आपले स्वागत आहे\nऑप्टिकल Transceiversनिष्क्रिय ऑप्टिकल घटकसक्रिय ऑप्टिकल केबल्सएमटीपी / एमपीओ कॅबलिंगक्लाउड प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्मसुसंगत ऑप्टिकल कम्युनिकेशन\nडेटा सेंटर आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमेट्रो आणि ब्रॉडकास्ट नेटवर्कवायरलेस आणि एक्सएमएक्सजी ऑप्टिकल नेटवर्कसुसंगत ऑप्टिकल कम्युनिकेशन\nआमच्या विषयीसंस्कृतीसन्मानकरीयरआमच्याशी संपर्क साधा\nविशेष ऑफर, बातम्या आणि बरेच काही ऍक्सेस करा.\nआमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा डाउनलोड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/443500", "date_download": "2019-02-23T23:30:16Z", "digest": "sha1:SYZRKUPAJE5V7EDDQEMIMAVMXHJXU7FU", "length": 7228, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विमा कंपन्यांचे खासगीकरण ? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » विमा कंपन्यांचे खासगीकरण \n: लवकरच सरकारच्या मालकीची जनरल इन्शुरन्स कंपनी शेअरबाजारात उतरण्याच्यादृष्टीने पावले टाकण्याची चिन्हे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेच्या मसुद्यावर केंद्रातर्फे महिनाअखेरपर्यंत शेवटचा हात फिरवण्यात येईल. विमा व्यवसायातली सध्या एकच संस्था आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स नामावलीत आहे. न्यू इंडिया ऍशुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स आणि नॅशनल इन्शुरन्स या विमा संस्था सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत आहेत. राष्ट्र पुनर्विमा समूहदेखील खासगी क्षेत्रामध्ये आणण्याबाबतचा विचारविनिमय सुरू आहे.या विमा संस्थांना खासगी क्षेत्रामध्ये उतरविण्यासाठी करावी लागणारी तयारी आणि त्याआधी संस्थांच्या वार्षिक आर्थिक ताळेबंदांच्या आकडय़ात करावी लागणारी सुधारणा यावर आता भर देण्यात येत असल्याचे अधिकाऱयांमार्फत सांगण्यात आले. 2017 च्या आर्थिक वर्षाअखेरपर्यंत एक-दोन संस्थांना नामावली यादीत आणण्याचे आमचे प्रयत्न असतील, असेही सांगण्यात आले.\n2015-16 च्या अर्थसंकल्पावेळी खासगीकरणाची ही योजना सरकारच्या विचाराधीन आहे. याचे सूतोवाच करण्यात अले होते. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (आयआरडीआय) च्या माहिती आधारे या चारही संस्थांचा नफा मागील वर्षापेक्षा कमी असला तरी यंदा पण त्या नफ्यातच आहेत.\nआरोग्य विमा आणि वाहन विमा योजनेत नुकसान भरपाईची टक्केवारी 98.43 आणि 81.18 अशी अनुक्रमे आहे. यातील वाहन विम्याच्या नुकसानभरपाईची टक्केवारी मागील वषीच्या सरासरी (77.14) पेक्षा जास्त आहे. यामुळे विमाधारकांना नुकसानभरपाई देण्याच्या रकमेत वाढ होऊन जी 2014-15 साली रु. 10576 कोटी होती तीच 2015-16 साली रु. 14,962 कोटी झाली. टक्क्मयामध्ये हे प्रमाण 41.47 नी वाढल्याचे दाखवते. सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांचे विमानुकसानीचे प्रमाण 54.42 टक्क्यांनी वाढले असून 2014 सालच्या रु. 7019 वरून 2015-16 साली ते रु. 10839 वर आले आहे.\nसागरमाला प्रकल्पात 8लाख कोटीची गुंतवणूक\nहवाई सेवेसाठी कतार एअरवेजचा लवकरच अर्ज\nमारुती सुझुकीच्या गाडय़ा नव्या वर्षांत महागणार\nस��ग दुसऱया दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वधार\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gujamaniche.wordpress.com/2015/11/17/tii-24/", "date_download": "2019-02-23T23:50:38Z", "digest": "sha1:LYDWDLIFGIVFZBTGEYL552YZGSYNYCVH", "length": 9392, "nlines": 116, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – २४ | गुज मनीचे...", "raw_content": "\nमाझा मित्र ‘ती’च्या प्रेमात वगैरे होता. ती त्याच्याच कॉलेज मधली, त्याची ज्युनियर. माझेही स्टडी सेंटर तेच कॉलेज. त्याने कधीतरी ‘ती’ची तोंडदेखली ओळख करुन दिली. मला फक्त तिचं नावं लक्षात होतं.\nएके दिवशी अचानक कोणीतरी मुलगी मला भेटायला माझ्या शक्रवारपेठेतल्या रुमवर आली. तिने नाव सांगितले तरीही मी तिला पाहून जरा गोंधळलेच. मग तिने माझ्या मित्राचे नाव घेतले. आणि लगेच लिंक लागली. ‘ती’ त्याची ती होती तर…\nती काही कामासाठी मी राहते तिथे आली होती व तिला काही पैशांची गरज होती. त्याने तिला सांगितले असावे की मी त्याच परिसरात राहते. ती माझा माग काढत माझ्याकडे आली. रक्कम अगदीच शुल्लक नव्हती. पंधरावर्षा पूर्वी तेवढ्या पैशात अर्ध्या महिन्याचे मेसचे जेवता येऊ शकत होते. ‘ती’ने हे पैसे त्याला लगेच द्यायला सांगते असे म्हणून गळ घातली. मीही तयार झाले. नशिबाने तेवढे होते माझ्यापाशी. तिचे धन्यवाद वगैरे स्विकारुन मी पैसे दिले व ते पैसे स्विकारुन ‘ती’ निघून गेली.\nती जाताच माझ्या मैत्रिणीने मला फटकारलेच की विसर आता हे पैसे. तिची बत्ताशी खरी निघेल हे वाटलेच नव्हते तेव्हा. ‘ती’ गेली ती गेलीच. नंतर ती काही मला भेटली नाही. तो भेटला काही वेळा पण कुठेकाही मागमूस नाही. मी सुद्धा स्वत:हून पैसे परत मागितले नाहीत. असतात आपले काही घेण��करी असा विचार करुन मी त्यांवर पाणी सोडले. माणूस चुकून विसरतो कधीतरी.\nमुद्दा तो नाहीच मुळी, ज्यावेळी मी तिला मदत केली त्यावेळी शिक्षण, पुस्तकं, पार्ट-टाईम नोकरी, रुमचे भाडे, मेसचा डब्बा या सगळ्यांत महिन्याचा हिशेब जुळवणे ही कसरतच होती. घरुन पैसे घेणं मी जवळ-जवळ बंद करुन टाकलं होतं. जे करायचं ते स्वत:च्या बळावर हा नारा. त्यात हा भुरदंड (तेव्हा) मोठा होता. ‘ती’ला ते विसरणे फारच सहज, सोईस्कर व सोप्पं होतं. आणि मला…\nपुढे तिचे त्याच्याशी लग्न झाले. दोघांनी भरपूर पगाराच्या नोकऱ्या पटकावल्या. परदेशात राहिले बरीच वर्ष. त्यात आनंदच आहे. मधली काही वर्ष संपर्क तुटला. जुना विषय तर मी केव्हाच विसरले होते पण एक माणूसकी म्हणून ‘ती’ने नुसती आभासी ओळख तरी ठेवावी ना ते ही नाही… आज एवढा काळ लोटल्यावर मी थोडीच पैसे परत दे म्हणणार आहे\nकाही माणसं त्यांच्या विशिष्ट वर्तवणूकीमुळे लक्षात राहतात. ‘ती’ त्यांतलीच एक\nदिनांक : नोव्हेंबर 17, 2015\nप्रवर्ग : Authors, असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, पुणे, मैत्री, Friendship, Fun, General, Pune, Relations\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nRasika च्यावर ‘ती’ – २८\nPradnya च्यावर ‘ती’ – २८\nRashmi च्यावर ‘ती’ – २८\nGayatri च्यावर ‘ती’ – २८\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/mns-targets-bjp-mla-ram-kadam-over-praja-foundation/articleshow/65515071.cms", "date_download": "2019-02-24T00:05:08Z", "digest": "sha1:PA7KM3ZFCE2MEYGEIIQS4LHFTSJXDYN4", "length": 12442, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "bjp mla ram kadam: mns targets bjp mla ram kadam over praja foundation - 'डॅशिंग' राम कदम यांच्यावर मनसेचा 'बॅनरहल्ला' | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\n'डॅशिंग' राम कदम यांच्यावर मनसेचा 'बॅनरहल्ला'\nलोकप्रतिनिधींच्या कामगिरीचा अभ्यास करून त्यांना मानांकन देणाऱ्या 'प्रजा फाऊंडेशन'च्या ताज्या अहवालामुळं मुंबईतील भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांची चांगलीच गोची झाली आहे. 'प्रजा'च्या अहवालात शेवटचा क्रमांक देण्यात आलेल्या कदम यांची खिल्ली उडवणारे बॅनर मनसेनं घाटकोपरमध्ये लावले आहेत. 'पप्पू पुन्हा नापास झाला' अशा मथळ्याचे हे बॅनर संपूर्ण घाटकोपरमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत.\n'डॅशिंग' राम कदम यांच्यावर मनसेचा 'बॅनरहल्ला'\nलोकप्रतिनिधींच्या कामगिरीचा अभ्यास करून त्यांना मानांकन देणाऱ्या 'प्रजा फाऊंडेशन'च्या ताज्या अहवालामुळं मुंबईतील भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांची चांगलीच गोची झाली आहे. 'प्रजा'च्या अहवालात शेवटचा क्रमांक देण्यात आलेल्या कदम यांची खिल्ली उडवणारे बॅनर मनसेनं घाटकोपरमध्ये लावले आहेत. 'पप्पू पुन्हा नापास झाला' अशा मथळ्याचे हे बॅनर संपूर्ण घाटकोपरमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत.\nप्रजा फाऊंडेशननं दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील आमदारांचं रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध केलंय. त्यात विधीमंडळाच्या चार अधिवेशनातील आमदारांची कामगिरी लक्षात घेण्यात आली आहे. या अहवालात काँग्रेसचे अमीन पटेल यांचा पहिला, तर राम कदम यांचा क्रमांक शेवटचा लागलाय. कदम यांच्या मतदारसंघात विकासाची कामे होत नाहीत, असंही प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून समोर आलं आहे. हीच संधी साधून मनसेचे स्थानिक विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी हे बॅनर लावले आहेत.\nराम कदम यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर घाटकोपरमध्ये सतत झळकत असतात. डॅशिंग, दयावान, धर्मात्मा, ह. भ. प. अशी अनेक विशेषणं ते आपल्या नावाच्या मागे लावतात. याचा संदर्भ देत मनसेच्या बॅनरमधून राम कदम यांच्यावर उपरोधिक हल्ला चढवण्यात आलाय. 'पप्पू कान्ट डान्स साला... गोविंदा आला रे आला...' असं बॅनरवर नमूद करत राम कदम यांची टर उडवण्यात आली आहे. 'प्रजा'च्या अहवालात खालून पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल कदम यांचे अभिनंदन करतानाच चुक्कल यांनी प्रामाणिक सर्वेक्षण केल्याबद्दल प्रजा फाऊंडेशनचेही आभार मानले आहेत.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषा���ी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nhigh alert in mumbai: रेल्वेमध्ये अतिदक्षता\nशिवाजी पार्कमध्ये कुरियर बॉयचा दोन युवतींवर हल्ला\nUddhav Thackeray: शिवसेना लाचार नाही; उद्धव ठाकरेंनी ठणकावले...\nNarayan Rane: शिवसेना-भाजप युती 'मातोश्री'च्या स्वार्थासाठी;...\nUddhav Thackeray: शिवसैनिकांसमोर युतीची कारणमीमांसा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'डॅशिंग' राम कदम यांच्यावर मनसेचा 'बॅनरहल्ला'...\nभीक मागणाऱ्या महिलेकडे चोरीचे मूल...\nगुरुदास कामत यांचे निधन...\nसहकारी संस्थांमधील गैरकारभार येणार चव्हाट्यावर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/cricket-tr-on-india-vs-england-third-day/", "date_download": "2019-02-23T23:35:28Z", "digest": "sha1:T2CAWVDMZKBLPKIX3YL7ULC2VYAEN36K", "length": 9683, "nlines": 86, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टीम इंडियाने कर्णधार कोहलीला हमाल बनवून ठेवले आहे", "raw_content": "\nटीम इंडियाने कर्णधार कोहलीला हमाल बनवून ठेवले आहे\nटीम इंडियाने कर्णधार कोहलीला हमाल बनवून ठेवले आहे\n भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर (शुक्रवारी, 3 आॅगस्ट) भारताने 5 बाद 110 धावा केल्या अाहेत.\nविजयासाठी भारताला अजून 84 धावांची गरज आहे. तर इंग्लंडला 5 विकेट्सची गरज आहे. त्यामुळे दोन्ही संघाना विजयाची समान संधी आहे.\nइंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 194 धावांचे आव्हान ठेवले आहे.\nपण या धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावाप्रमाणे भारताची दुसऱ्या डावात फलंदाजांची फळी पुन्हा एकदा ढेपाळली.\nत्यामुळे भारतीय चाहत्यांनी अजिंक्य रहाणेसह, शिखर धवन, केएल राहुल आणि मुरली विजयवर जोरदार टीका करत दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूंच्या संघात चेतेश्वर पुजाराचा समावेश करण्याची मागणी केली आहे.\nतर दोन्ही डावात भारतासाठी एकाकी झुंज देणाऱ्या विराट कोहलीला टीम इंडियाचे हमाल कोले आहे असेही एका चाहत्याने ट्विटमधून अन्य फलंदाजांवर टीका करताना म्हणले आहे.\nयापूर्वी या सामन्याच्या सुरवातीलाच भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराला अंतिम अकरा खेळाडूंच्या संघातून वगळण्यात आल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनावर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली होती.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-साहेबांच्या भूमीवर मराठमोळ्या स्म्रीती मानधनाचे वर्चस्व\n-एकेकाळी टीम इंडियावर तुटून पडणारा गोलंदाजही म्हणतो विराट कोहली भारी\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/aus-vs-ind-1st-test-india-tour-of-australia-2018-19/", "date_download": "2019-02-23T22:55:43Z", "digest": "sha1:JILLKJUU6GA4HVSV2YEW7SOXACQ3GGLB", "length": 19846, "nlines": 251, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पुजाराने खिंड लढवली; भारताच्या पहिल्या दिवशी ९ बाद २५० धावा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणु��ीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष���ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान Breaking News पुजाराने खिंड लढवली; भारताच्या पहिल्या दिवशी ९ बाद २५० धावा\nपुजाराने खिंड लढवली; भारताच्या पहिल्या दिवशी ९ बाद २५० धावा\nअडीलेड | भारत-ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून पहिल्या कसोटीला आज सकाळपासून सुरुवात झाली. भारताचे पहिले चार फलंदाज अवघ्या ४१ धावसंख्या असतानाच बाद झाले. नंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराने अखेरपर्यंत खिंड लढवत भारताची धावसंख्या अडीचशेच्या पार नेली. रोहित शर्माच्या ३७ धावा आणि ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्विनच्या प्रत्येकी २५ धावा वगळता कुठलाही फलंदाज टिकू शकला नाही.\nकर्णधार विराट कोहली ३ धावा, सलामीवीर लोकेश राहुल ३ आणि मुरली विजय ११ धावांवर तंबूत परतले. भारताची अवस्था यावेळी चार बाद ४१ अशी होती. चेतेश्वर पुजाराने मात्र एक-एक धाव जोडत २४६ चेंडू खेळले. यात त्याने सात चौकार आणि दोन उत्तुंग षटकारांच्या जोरावर १२३ धावांचे योगदान दिले.\nपुजाराच्या खेळीनेच भारताचा डाव सावरला. भारत मोठी धावसंख्या जरी पहिल्या डावांत उभारू शकला नसला तरी ८७.५ षटकामध्ये भारताने अडीचशे धावांचा पल्ला गाठला आहे.\nऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड, पट कमिन्स, नाथन लियोन या गोलंदाजांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर पुजारा एक धाव चोरण्याच्या नादात धावबाद झाला.\nPrevious article‘२.०’ सिनेमाने ५०० करोड कमाईचा जादुई आकडा ओलांडला\nNext article३२ किलोमीटर दूर बसून केली अँजिओप्लास्टी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनगर लोकसभा : विखेंना समर्थकांचा भाजपसाठी आग्रह\nजळगाव ई पेपर (दि 23 फेब्रुवारी 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangali-three-murders-in-the-district-on-one-day/", "date_download": "2019-02-23T23:32:13Z", "digest": "sha1:KKOKRU2YMLFAJXFRXCFHJ72IWYBDMMAC", "length": 15478, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात एकाच दिवशी तीन खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जिल्ह्यात एकाच दिवशी तीन खून\nजिल्ह्यात एकाच दिवशी तीन खून\nसांगली जिल्ह्यात खुनाच्या तीन घटना घडल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. सांगलीजवळील कुपवाड, जत तालुक्यातील माडग्याळ व कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथे खुनाच्या या घटना घडल्या. कुपवाडमध्ये चार , माडग्याळमध्ये दोन आणि हिंगणगाव खुर्दमध्ये एकाला संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे.\nशहरातील सागर भीमराव माळी(वय26, रा.जुना बुधगाव रस्ता, कुपवाड) या तरूणाचा अनैतिक संबंधातून शुक्रवारी पहाटे खून करण्यात आला. मुख्य संशयित रमेश सिद्राम सूर्यवंशी (वय46,रा.कापसे प्लॉट, कुपवाड) हा स्वतःच कुपवाड पोलिसात हजर झाला. या प्रकरणी सूर्यवंशी याच्या अन्य तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.\nमृत सागर माळी व संशयित रमेश सूर्यवंशी दोघेही शेजारी राहत होते. दोघेही ड्रायव्हर म्हणून काम करतात. माळी याचे संशयित सूर्यवंशी याच्या पत्नीबरोबर गेल्या अनेक महिन्यापासून अनैतिक संबंध होते. त्यामुळे माळी व सूर्यवंशी यांच्यात काही दिवसांपूर्वी वादावादी झाली होती. शहरातील काहींनी या दोघांतील व पती- पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी केली होती. परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले होते.\nत्यानंतर या प्रेमी युगुलाने पलायन केले. गेल्या आठवड्यात सूर्यवंशी याने पत्नी घरातून गायब झाल्याची फिर्याद कुपवाड पोलिसात दाखल केली होती. त्यानंतर तो व त्यांच्या साथीदारांनी माळी व गायब पत्नीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.\nमाळी हा सूर्यवंशीच्या पत्नीसह इचलकरंजीत असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानंतर सूर्यवंशी व त्याच्या साथीदारांनी गुरूवारी रात्री माळी व त्या महिलेला इचलकरंजीतून कुपवाडमध्ये आणले. सूर्यवंशी याने पत्नीला एका नातेवाईकाच्या घरात थांबायला सांगितले. नंतर माळी याला रिक्षातून कुपवाड- मिरज रस्त्यालगतच्या परिसरात नेले. तिथे सूर्यवंशी व त्याच्या साथीदारांनी त्याला बेदम मारहाण केली.\nनंतर त्यांनी त्याला पुन्हा कापसे प्लॉटमधील सूर्यवंशी याच्या नातेवाईकाच्या घरी नेले. तिथेही चौघांनी काठ्यांनी त्याला मारहाण केली केली. या मारहाणीत माळी याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह सांगलीत कृष्णा नदीच्या पुलावरून नदीत फेकून दिला.\nसूर्यवंशी कुपवाड पोलिस ठाण्यात आज सकाळी हजर झाला. पोलिसांनी त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या अन्य तीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. संशयितांनी माळी याचा मृतदेह नदीत फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी आज सकाळपासून नदीत मृतदेहाची शोध मोहीम जोमात राबविली.मात्र रात्री उशिरापर्यंत मृतदेह हाती लागला नाही.या प्रकरणाची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.\nहिंगणगाव खुर्दला तरूणाचा खून\nकडेगाव : शहर प्रतिनिधी\nतालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथे गोविंद उईके (वय20, रा.चरे डोंगरी ,जिल्हा-मंडला , मध्यप्रदेश ) याचा किरकोळ भांडणाच्या कारणावरून दारूच्या नशेत लाकडी ओंडके डोक्यात घालून खून करण्यात आला. याप्रकरणी कुकरे (जिल्हा मंडला ,मध्यप्रदेश ) येथील अल्पवयीन युवकाविरुद्ध कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nगोविंद उईके आणि ब्रिजेस मरकाम हे दोघे तरुण हळद काढण्याचे काम करतात. हिंगणगावच्या हद्दीत चंद्रकांत संपत जाधव यांच्या शेतामध्ये हळद काढण्यासाठी ते काम करीत होते.गुरुवारी (दि.22 ) रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान हे दोघेही तरुण दारू पिऊन नशेत भांडत होते.या भांडणाच्या रागात संशयित युवकाने गोविंद उईके याच्या डोक्यात आणि पाठीत मानेच्या मागील बाजूस लाकडी ओंडक्याने मारहाण केली.या मारहाणीत गोविंद गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.\nयाबाबत हिंगणगावचे पोलिस पाटील दत्तात्रय बबन जाधव(वय45) यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.संशयित आरोपी हा अल्पवयीन असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.पोलिस निरीक्षक के.एस.पुजारी तपास करीत आहेत.\nमाडग्याळमध्ये कौटुंबिक वादातून महिलेचा खून\nयेथे कौटुंबिक वादातून राधाबाई तिप्पाण्णा माळी (वय 50) यांचा गळा आवळून आणि विळ्याने व दगडाने डोक्यात वार करून अमानुषपणे खून करण्���ात आला. गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. राधाबाई हिचा पती तिप्पाण्णा गंगाराम माळी (वय 55) व सवत विमलाबाई तिप्पाण्णा माळी (वय 40, दोघे रा. माडग्याळ) या दोघांना संशयावरून उमदी पोलिसांनी अटक केली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही संशयितांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पण लोकांची चाहूल लागल्याने मृतदेह शेजारच्या घरासमोर टाकून पळ काढला. या घटनेची माहिती सकाळी समजल्यावर राधाबाई यांचा गावातच राहणारा भाऊ शरणाप्पा विठ्ठल कोरे यांनी उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिप्पाण्णा माळी व विमलाबाई माळी यांना अटक केली. रात्री त्यांच्याविरुद्ध खुनाचा व पुरावा नष्ट केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला.\nघटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः तिप्पाण्णा माळी हिचा राधाबाई हिच्याशी पंचवीस वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर थोड्या वर्षांपर्यंत त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. त्यानंतर त्या दोघात वाद सुरू झाला. राधाबाई माळी या गेल्या 10 ते 11 वषार्ंपासून पतीपासून विभक्त होऊन उटगी येथे भावाजवळ राहत होती.\nत्यानंतर तिप्पाण्णा याने विमलाबाई हिच्याशी विवाह केला. पण गेल्या वर्षी गावातील काही लोकांनी राधाबाई व तिप्पाण्णा यांच्यात मध्यस्थी केली. यानंतर ती पुन्हा माडग्याळ येथे तिप्पाण्णा याच्याच्यासोबत राहू लागली.\nमात्र काही दिवसानंतरच तिप्पाण्णा व सवत विमलाबाई यांच्याबरोबर राधाबाईचा दररोज किरकोळ कारणावरुन वाद होऊ लागला. दररोजच्या भांडणाला कंटाळून तिप्पाण्णा व विमलाबाई या दोघांनी मिळून राधाबाई हिचा गुरुवारी मध्यरात्री निर्घृणपणे खून केला, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.\nघटनास्थळी जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी नागनाथ वाकुडे यांनी भेट दिली. उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे व उपनिरीक्षक पी. एम. सपांगे यांना तपासासाठी सुचना दिल्या. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताचे नमुने व इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/497467", "date_download": "2019-02-23T23:39:55Z", "digest": "sha1:ZCKDKTDD5ZVC4RIEC6QGBXMGOY5O4MRD", "length": 4523, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मी भारतात दहशतवादी हल्ले केले : सय्यद सलाहूद्दीन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मी भारतात दहशतवादी हल्ले केले : सय्यद सलाहूद्दीन\nमी भारतात दहशतवादी हल्ले केले : सय्यद सलाहूद्दीन\nऑनलाईन टीम / श्रीनगर :\nहिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहूद्दीनने एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर बोलताना भारतात दहशतवादी हल्ले केल्याची कबुली दिली आहे. हिजबूलने आतापर्यंत काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे आपला हात असल्याची कबुली सलाहूद्दीने पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर दिली आहे.\nमागच्या आठवडय़ात अमेरिकेने सय्यद सलाहूद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. जम्मू – काश्मीरला भारतापासून स्वतंत्र्य करण्यासाठी आपला सशत्त लढा यापुढेही सुरूच राहिल असे सलाहूद्दीनने शनिवारी सांगितले.\nबारावीचा मराठी पेपर व्हॉट्स ऍपवर लीक\nशिवसेनेने सोडले तर पवारांचा हात धरु : आठवले\nपश्चिम बंगालमध्ये वादळी पावसाने घेतले 15 बळी\nवाहतुक अपघातात माजी आमदार दत्तु यांचे निधन\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/559837", "date_download": "2019-02-23T23:39:17Z", "digest": "sha1:PWWKZLJ344OSKCMYTUQ7TFLWVLVUJV7Y", "length": 7861, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कॅनडाच्या पंतप्रधानांचा गुजरात दौरा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कॅनडाच्या पंतप्रधानांचा गुजरात दौरा\nकॅनडाच्या पंतप्रधानांचा गुजरात दौरा\nअहमदाबाद / वृत्तसंस्था :\nकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सोमवारी अहमदाबादचा दौरा केला. या दौऱयादरम्यान ट्रुडो यांनी पत्नी आणि तिन्ही मुलांसमवेत साबरमती आश्रमाला भेट दिली. येथे त्यांनी चरखा चालविण्याचा अनुभव घेतला. आश्रमात पूर्ण ट्रुडो कुटुंब भारतीय पेहरावात दिसून आले. साबरमती आश्रमानंतर ट्रुडो यांनी अक्षरधाम मंदिरात जात दर्शन घेतले.\nट्रुडो यांनी साबरमती आश्रमाच्या अतिथी नोंदवहीत संदेश लिहिला. हे अत्यंत सुंदर ठिकाण असून येथे शांतता, सत्य आणि सद्भावना जोपासली गेल्याचे ट्रुडो यांनी नमूद केले. आश्रमात ट्रुडो पत्नी सोफी आणि मुलगे जेवियर, एला-ग्रेस, हेड्रियनसोबत पोहोचले होते. स्वतःच्या 7 दिवसांच्या दौऱयात ट्रुडो अमृतसर तसेच मुंबईचा दौरा करणार आहेत.\n23 रोजी मोदींची घेणार भेट\n23 फेब्रुवारी रोजी ट्रुडो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अधिकृत भेट घेणार आहेत. ट्रुडो यांचा हा दौरा दोन्ही देशांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. यात युरेनियम, खलिस्तान आणि दोन्ही देशांमधील व्यापाराच्या मुद्यावर चर्चा होऊ शकते. ट्रुडो पंतप्रधान म्हणून स्वतःच्या पहिल्या भारत दौऱयावर आले आहेत. मागील एक वर्षादरम्यान भारतातील कॅनडाची गुंतवणूक 15 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. सरकार तसेच उद्योगक्षेत्राशी निगडित व्यक्तींसोबत ट्रुडो चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर महिला सशक्तीकरण विषयक कार्यक्रमात ते सहभागी होतील.\n-सप्टेंबरमध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो अबे अहमदाबादमध्ये पोहोचले होते. त्यांनी मोदींसोबत रोड शो करत अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाची कोनशिला ठेवली होती.\n-17 जानेवारी रोजी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी मोदींसोबत साबरमती आश्रमाला भेट दिली होती. यावेळी एका तंत्रज्ञान विषयक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.\n-2015 मध्ये मोदींसोबत चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अहमदाबादचा दौरा केला होता. जिनपिंग यांचा गुजरात दौऱयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रस���द्धी मिळाली होती.\nइशरत चकमकीचे आरोपी पांडे यांनी मिळविली पीएचडी\nतुर्कस्तानच्या हल्ल्यात आयएसचे 56 दहशतवादी ठार\nदिल्ली-मुंबई-तेल अवीव विमानसेवा लवकरच\nलग्न सोहळय़ात हवेत गोळीबार, डान्सर तरूणीचा मृत्यू\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/camera-flashes/latest-metz+camera-flashes-price-list.html", "date_download": "2019-02-23T23:10:50Z", "digest": "sha1:DWUOEH72SZD6SEOTHQ64OAU44ZDNOCO4", "length": 11429, "nlines": 266, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या मेट्झ कॅमेरा फ्लॅशेस 2019 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest मेट्झ कॅमेरा फ्लॅशेस Indiaकिंमत\nताज्या मेट्झ कॅमेरा फ्लॅशेसIndiaमध्ये 2019\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये मेट्झ कॅमेरा फ्लॅशेस म्हणून 24 Feb 2019 आहे. गेल्या 3 महिन्यांत 6 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक मेट्झ मेकॅब्लिट्झ 58 एफ 2 सोनी माऊंट फ्लॅश 23,375 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त मेट्झ फ्लॅश लीगत गेल्या तीन महिन्य��ंत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश कॅमेरा फ्लॅशेस संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nशीर्ष 10मेट्झ कॅमेरा फ्लॅशेस\nमेट्झ मेकॅब्लिट्झ 58 एफ 2 सोनी माऊंट फ्लॅश\nमेट्झ मेकॅब्लिट्झ 58 एफ 2 कॅनन माऊंट फ्लॅश\nमेट्झ मेकॅब्लिट्झ 50 एफ 1 सोनी माऊंट फ्लॅश\nमेट्झ मेकॅब्लिट्झ 44 एफ 1 सोनी माऊंट फ्लॅश\nमेट्झ मेकॅब्लिट्झ 44 एफ 1 निकॉन माऊंट फ्लॅश\nमेट्झ मेकॅब्लिट्झ 36 एफ 5 सोनी माऊंट फ्लॅश\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/may10.htm", "date_download": "2019-02-24T00:01:20Z", "digest": "sha1:4U4XDRGBEVUCEWXJI4HCAHC64U7AMCI7", "length": 8685, "nlines": 451, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज १० मे", "raw_content": "\n दूर करी सर्व यातना ॥\n भगवंताच्या उपासनेत निश्चितता ॥\nदेह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार \n एक भजावा रघुपति ॥\nहृदयी करता भगवंताचे ध्यान नामाविण उच्चार दुजा न जाण \n न दुखवावे कोणाचे अंतःकरण \n राम तेथील रहिवाशी ॥\nमी रामाचा, रामा तू माझा हाच अखंड असावा हव्यास ॥\n की जे जीव प्यार झाले मला ॥\nआता याहून दुजे न सांगणे काही रामाविण जगू नाही ॥\nजे जे होणार ते होतच जाते ते भगवंताच्या इच्छेने घडते \n याचे नाव उपासना ॥\nअखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली ॥\n याहून लाभ दुजा न जीवा ॥\n तो ध्यात जावा मानसपूजनी ॥\n याहून अन्य सेवा कोणतीहि न जाण ॥\n तेथे नसावी कशाची अट ॥\n ज्याने होईल मन स्थिर ॥\nआपले जीवन ज्याचे हाती त्याची नेहमी ठेवावी संगति ॥\nजे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे ॥\nमनी न सोडावा धीर आहे म्हणावे माझा रघुवीर ॥\n होईल स्वतःचे विस्मरण ॥\n आपण निमित्ताला कारण ॥\n जैसे प्रपंची असावे वाटते वित्त ॥\n त्यांनी राहावे खबरदार ॥\nआजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा ॥\n परी उपासनेपासून दूर न व्हावे ॥\nराम माझा देता घेता राम माझ्या भोवता ॥\n न ठेवावे आणिक परते ॥\n हीच रामसेवा जाण ॥\n यति संत साधु यांनी \n रामावाचून न राहू दिले जीवास ॥\nठेवावा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपासतापास ॥\n हेच रामाचे सान्निध्य जाण ॥\n तीच पावे देवाधिदेवा ॥\nजे जे होते काही ते ते राम करतो पाही \n समाधानाचा मार्ग सत्य खास ॥\n तेथे न चाले कोणाचे सर्वथा \nम्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये समाधान राखीत जावे ॥\n१३१. चित्ती भगवंताचे ध्यान \nयाहून अन्य सेवा कोणतीहि न जाण ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/452214", "date_download": "2019-02-23T23:31:51Z", "digest": "sha1:DWGGXK4ITAASDF6ZXRFF4ZRXH2SF6ZAG", "length": 7663, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विलंब - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » विलंब\nप्लायवुड बनवणाऱया एका कंपनीची मजेदार जाहिरात आठवते. ‘सालोसाल’ असे काहीसे तिचे शीर्षक होते. एका तरुणाविरुद्ध तरुणीने दाखल केलेला खटला वर्षानुवर्षे चालत राहतो. निकाल लागत नाही. आरोपी आणि फिर्यादी जख्ख म्हातारे होतात. मात्र न्यायाधीश ज्या टेबलवर हातोडा आपटून ‘ऑर्डर, ऑर्डर,’ असे ओरडतात, त्या टेबलवरचे प्लायवुड तसेच टिकून राहते-अशा आशयाची ती जाहिरात होती. कोर्टातला विलंब आपल्या पूर्वजांनाही ठाऊक असल्यानेच मराठीत ‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’ हे सुभाषित जन्मले असावे.\nआपले एक दिवंगत पंतप्रधान नरसिंहराव विद्वान होते, भाषाप्रभू होते. मात्र त्यांच्यावर होणारी एक टीका म्हणजे कोणत्याही समस्येवर ते त्वरेने निर्णय घेत नसत. त्यामागे त्यांची काही भूमिका असेल. पण त्यावरून वाचलेला एक विनोद आठवतो. त्यावेळी मोबाईल आणि इंटरनेटचा प्रसार झाला नव्हता. शाळेला सुट्टी लागल्यावर माहेरी जायचे म्हणून एका मुलाची आई भावाला पत्र लिहिते आणि ते पोस्टात टाकण्यासाठी आपल्या मुलाजवळ देते. नंतर सुट्टी लागल्यावर आई आणि मुलं माहेरी जातात. तेव्हा माहेरची माणसं चकित होतात. त्यांना पत्र मिळालेलं नसतं. आई मुलाला विचारते, “पत्र पोस्टात टाकलं होतंस नं व्यवस्थित’’ तेव्हा मुलगा खिशातून पत्र काढतो आणि बाणेदारपणे उत्तर देतो, “एवढी घाई असेल तर तूच टाक की पोस्टात.’’\nआता रेडीमेड कपडय़ांचा जमाना आला आहे. पण पूर्वी कपडे शिवायला टाकले की ते वेळेवर कधी मिळत नसत. त्यावरून घडलेला विनोद-एका विसराळू प्राध्यापकांनी लग्न ठरल्यावर कपडे शिवायला टाकले आणि नंतर त्यांची पावती हरवली. त्यामुळे दुसरीकडून रेडीमेड कपडे घेऊन ते बोहल्यावर उभे राहिले. पुढे काही वर्षांनी त्यांना ती पावती सापडली. ती घेऊन टेलरकडे गेल्यावर टेलर शांतपणे म्हणाला, “कपडे तयार आहेत, फक्त काजे-बटन आणि इस्त्री राहिलीय. उद्या संध्याकाळी या, तयार ठेवतो.’’\nहे किस्से आठवण्याचे कारण अशीच एक सत्यघटना ‘सॅन फ्रान्सिस्को क्रोनिकल’मध्ये आली आहे. 1917 साली एका महिलेने तेथील वाचनालयातून ‘फोर्टी मिनिट्स लेट’ नावाचे पुस्तक वाचायला नेले आणि परत करायला विसरली. काही दिवसांपूर्वी त्या महिलेचा पणतू जॉन्सनला ते पुस्तक घरात सापडले व त्याने ते वाचनालयात परत केले. शंभर वर्षांनी पुस्तक परत करणे हा तर विलंबाचा विक्रमच झाला.\nटिपू सुलतान जयंतीचा वाद धुमसताच\nसंसारच्यातापें तापलों मी देवा\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/443107", "date_download": "2019-02-23T23:26:31Z", "digest": "sha1:HVWUHVIGCYXIWVSL44VBNW6L7ZHO5PU2", "length": 12032, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गोवंश रक्षणाचा मंत्र जपणारे नाणूस गोसंवर्धन केंद्र - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवंश रक्षणाचा मंत्र जपणारे नाणूस गोसंवर्धन केंद्र\nगोवंश रक्षणाचा मंत्र जपणारे नाणूस गोसंवर्धन केंद्र\nगोमंतकात गोवंश धोक्यात येणाऱया अनेक गोष्टी घडत आहेत. गोवंश अबाधित न राहिल्यास येणाऱया काळात समाजात त्याचे घातक परिणाम होण्याची शक्यता आहे. वाळपई नाणूस येथे गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत असलेले गोरक्षा-गोसंवर्धन या मंत्राचा जप करणारे अखिल विश्व श्रीराम गोसंवर्धन केंद्र म्हणजे वाळपईचे व उभ्या गोमंतकाचे भूषण आहे कारण याच क���ंद्राच्या वैचारिक क्रांतीने समाजात गोवंश रक्षणाचा विचार रुजला जात आहे. एका वेगळय़ाच संकल्पनेद्वारे अवघड स्तरावर ही संकल्पना यशस्वीपणे पार पाडण्यात आली आहे. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना या केंद्राची स्थापना व उभारणी म्हणजे एक योगायोगच होता.\nजवळपास आठ वर्षांपूर्वी या भागात राहणाऱया एका साकी शेळके नामक महिलेची गाय बेपत्ता झाली होती. तिची शोधाशोध करण्यात आल्यानंतर सदर गायीची चोरी करून हत्या करण्याचा डाव आहे, अशा स्वरुपाची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते हनुमंत परब, रामचंद्र जोशी आदी मंडळींनी पुढाकार घेऊन सदर गायीची सुटका करण्यात आली होती. याचवेळी गोवंश धोक्यात आहे, त्यासाठी आपण प्रामाणिक स्तरावर कार्य करण्याची गरज आहे, असा विचार पुढे आल्याने 25 मे 2008 साली गोसंवर्धन केंद्राची स्थापना झाली. गेल्या आठ वर्षांपासून केंद्राचे व्यवस्थापन फक्त गोवंश रक्षण व गोसंवर्धन याच मुद्दय़ावर व विचारधारेवर काम करीत आहे. राज्यात गोहत्या बंदी कायदा अंमलात यावा यासाठी विविध स्तरावर आंदोलन करण्यात येत आहे. सरकार दरबारी प्रयत्न करूनही याची पूर्तता झालेली नाही मात्र व्यवस्थापनाच्या माध्यमातून गोप्रेमींनी आपले प्रयत्न सोडलेले नाहीत. सरकारदरबारी याच स्वरुपात विविध प्रकारे प्रयत्न करीत असताना राज्यात बेकायदा कत्तल पूर्णपणे बंद व्हावी, यासाठी मोठय़ा प्रमाणात कार्य सुरू आहे. यासाठी डिचोली येथे बैलांची बेकायदा कत्तल रोखण्यात आल्यानंतर यासंबंधीच्या कार्याला अधिक गती मिळालेली आहे. त्याचप्रमाणे उसगाव मांस प्रकल्प भागात यासंबंधी विशेष लक्ष देण्यात येत आहे.\nशासनाची कोणतीही मदत नसताना सामाजिक तत्त्वांवर ही प्रक्रिया सुरू आहे. रस्त्यावर अपघातात सापडणाऱया गायींचे पालन या केंद्रातर्फे करण्यात येत आहे. आज जवळपास 350 च्या आसपास गायींचे व्यवस्थापन या केंद्राद्वारे करण्यात येत आहे. यामुळे अनेकवेळा खर्चाचा ताळमेळ साधताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे मात्र अनेक गोप्रेमींकडून होणारी आर्थिक मदतीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा कारभार यशस्वीपणे सुरू आहे.\nया केंद्राच्या उभारणीसाठी रामचंद्र जोशी कुटुंबियांकडून जवळपास पाच एकर जमीन दान करून यासंबंधी विशेष असे योगदान दिले गेले आहे. वाळपई शहरापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर अ��लेल्या केंद्रात गोप्रेमींच्या सहकार्याने सहा गोठा घरांची उभारणी करण्यात आली आहे. या गोठाघरात सेवाभावी वृत्तीने गो-सेवक काम करीत आहेत. गोवंश रक्षण व गोसंवर्धन याच एका भावनेने ते काम करीत आहेत. या केंद्रात नित्यनियमाने धार्मिक उपक्रमांबरोबरच सामाजिक विकासाला महत्त्वपूर्ण स्तरावर चालना देण्याचे महत्त्वाचे योगदान देण्यात येत आहे. गेल्या चार वर्षांपासून कुडाळ येथील चिकित्सक वैद्य सुविनय दामले यांचा मासिक अमावस्या दिनी येथे व्याख्यानाचा कार्यक्रमही होत असतो. त्याचबरोबर रुग्णांवर उपचार करण्याचे कार्यही होताना दिसत आहे. गोसंवर्धन केंद्रात होणाऱया दुग्धोत्पादनातून विविध स्वरुपाचे पदार्थ बनविताना गोमूत्र अर्क देखील तयार करण्यात येत आहे.\nसध्या केंद्रात सप्त गोमाता मंदिराची उभारणी व्हावी यासाठी संकल्प करण्यात आला आहे. गोमंतकात उभे राहणारे अशा प्रकारचे हे पहिलेच मंदिर ठरणार आहे. त्याचबरोबर मासिक सत्संग आयोजित करण्यात येत आहे. यातून बौद्धिक स्वरुपाचा कार्यक्रमही होत असतो.\nगोसंवर्धन केंद्राचे कार्य यशस्वीपणे पार पाडावे यासाठी हनुमंत परब यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन समिती कार्यरत आहे. यात सचिव विवेक जोशी, खजिनदार लक्ष्मण जोशी, व्यवस्थापक रामचंद्र जोशी, सभासद महेश मणेरीकर, गुरुदास वझे, अमरजी बोराना, सुहास जोशी यांचा समावेश आहे.\nलुईझिन फालेरो यांच्या विरोधात बंड\nचीनच्या लिशुई शहराच्या महापौरांची मनपाला भेट\nकेशव धुरी यांना पीएचडी\nमुख्यमंत्र्यांनी पदाची शान घालविली\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-LCL-editorial-about-make-in-india-and-magnetic-maharashtra-5914793-NOR.html", "date_download": "2019-02-23T22:55:50Z", "digest": "sha1:G7YRVW75FXWZMFSQJLSZFDQR7QGKJEWN", "length": 14661, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Editorial about 'Make in India' and 'Magnetic Maharashtra' | घोषणाबाजी व वास्तव (अग्रलेख)", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nघोषणाबाजी व वास्तव (अग्रलेख)\nराज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी म्हणून आधी 'मेक इन इंडिया' व नंतर 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' यांची दमदार घोषणा\nराज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी म्हणून आधी 'मेक इन इंडिया' व नंतर 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' यांची दमदार घोषणा करण्यात आली. सध्या या दोन्ही योजनांबद्दल विरोधकच काय पण सरकारही बोलत नाही. गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. तेथे त्यांनी 'हायपर लूप' तंत्रज्ञानाविषयी करार केले. बुलेट ट्रेनची चर्चा सुरूच आहे तर नाणार प्रकल्प बाहेर जायच्या तयारीत आहे. तरीही राज्य प्रगतिपथावर अाहे, राज्यात गुंतवणूक करण्यासाठी उद्योगस्नेही वातावरण आहे, असे मुख्यमंत्री ठामपणे सांगत असतात. पण जमीन, वीज, पाणी अशा उद्योगाला लागणाऱ्या मूलभूत बाबींबाबत उद्योगस्नेही व पारदर्शी वातावरण तयार करण्यात महाराष्ट्राचे वास्तव भलतेच निराशाजनक असल्याचे केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या साहाय्याने मंगळवारी जाहीर केलेल्या सुलभ व्यवसाय क्रमवारीत दिसून आले.\nया क्रमवारीत महाराष्ट्राचा देशात १३ वा क्रमांक असून आंध्र प्रदेश, तेलंगण या जुळ्या राज्यांनी त्यांच्याकडे सर्वाधिक गुंतवणूक आणण्याची कामगिरी करत अग्रक्रम पटकावला आहे. गेल्या वर्षी आंध्र प्रदेश व तेलंगण ही राज्ये संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर होती. यंदा तेलंगणची कामगिरी काही दशांशाने घसरली, पण त्यांची घोडदौड योग्य दिशेने सुरू आहे, असे प्रशस्तिपत्र केंद्र सरकारने दिले आहे. देशातील राज्यांत सुलभ व्यवसायासाठी तेथील राज्य सरकार किती आग्रही आहे व उद्योजकांना कोणत्या सुविधा सरकार पुरवते याची खातरजमा करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक प्रोत्साहन मंडळाने उद्योजकांकडूनच ७२ आर्थिक सुधारणांविषयी मते मागवली होती. यात सरकारने वकील, वास्तुरचनाकार, इलेक्ट्रिकल कंत्राटदार अशा घटकांनाही सामील केल्यामुळे तयार झालेले सर्वेक्षण हे राज्याच्या खऱ्या औद्योगिक विकासावर क्ष-किरण टाकणारे ठरले.\nजमीन संपादन, विक्री, बांधकाम, पायाभूत सोयी पुरवणे या उद्योगासाठी अत्यावश्यक असलेल्या बाबी सरकार पुरवत असते. पण या सुविधा पुरवणाऱ्या क्रमवारीत झारखंड, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, प. बंगाल यांनी महाराष्ट्रापेक्षा सरस कामगिरी केल्याचे केंद्रीय औद्योगिक प्रोत्साहन मंडळाचा अहवाल सांगतो. फडणवीसांनी महाराष्ट्राच्या कामगिरीवर असे स्पष्टीकरण दिले की, 'मोठ्या राज्यांमध्ये औद्योगिक सुधारणा सर्वदूर राबवणे हे छोट्या राज्यांच्या तुलनेत कठीण असते. त्यामुळे मोठ्या राज्यांसाठी वेगळी गुण पद्धत असावी अशी केंद्राकडे मागणी केली आहे.' वरकरणी हा मुद्दा पटू शकतो. पण खोलात गेल्यावर असे दिसून येते की, गुंतवणुकीसंबंधी जे घटक कार्यरत असतात त्यांची मते केंद्र सरकारने नोंदवून घेतली होती. त्यात महाराष्ट्राविषयी गुंतवणूकदारांनी सकारात्मक मते का नोंदवली नाहीत, हा प्रश्न आहे.\nआंध्र प्रदेशने सुलभ व्यवसायाच्या क्रमवारीत अग्रेसर राहण्याची किमया कशी साध्य केली हा अभ्यासाचा विषय आहे. कदाचित भविष्यात या राज्याचे मॉडेल म्हणून अन्य राज्ये ते राबवू शकतात. आंध्र प्रदेश सरकारने आर्थिक सुधारणा कार्यक्रम राबवताना योग्य करवसुली, अल्पगुंतवणूकदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण, बांधकाम परवानग्या, नवी वीजजोडणी, जमिनीच्या नोंदी व नव्या उद्योगांना प्रोत्साहन यांना अग्रक्रम दिला. सरकारने इमारती व बांधकाम मजूर कायद्यानुसार उद्योगांचे प्रस्ताव, कामगारांचे वेतन, उद्योगाची सद्य:स्थिती, परवानग्या व अंतिम मंजुरी यांना 'एक खिडकी' योजनेखाली आणले. त्यानंतर जमीन व बांधकाम मंजुरी यांच्याबरोबर वास्तुरचनाकारांना उद्योगबांधणीत तिसरा भागीदार म्हणून सामील केले. ही सगळी प्रशासकीय माहिती सरकारने जनतेपुढे खुली ठेवली. त्याने राज्यात पारदर्शी कारभार आहे असे सुखद चित्र उद्योग जगतात गेले.\nराज्यातल्या भूविकास बँकांकडून उद्योगांना पतपुरवठा व्हावा म्हणून सरकार आग्रही राहिले. कोर्टकचेऱ्यांतील, तंट्यात अडकलेल्या जमिनींची माहिती सरकारने वेबसाइटवर जाहीर केली. सरकारने जिऑग्राफिक इन्फर्मेशन सिस्टिमद्वारे राज्यातले आम रस्ते, हमरस्ते, महामार्ग, पाणी, रेल्वेमार्ग, वीज, औद्योगिक बँका यांची माहिती सार्वजनिक केल्याने ���ुंतवणूकदाराला त्याचा फायदा झाला. पर्यावरण नियमांमधील जाचकपणा दूर करून पर्यावरणाची काळजी घेण्याबाबत सरकारने उद्योगांकडून हमी घेतली. आंध्र प्रदेश सरकारचे यश काही महिन्यांपूर्वी राज्यात 'किया मोटर्स' प्रकल्प सुरू व्हावा म्हणून युद्धपातळीवरून केलेल्या हालचालीतून दिसून आले होते.आंध्र प्रदेशची ही मेहनत देशातल्या अन्य राज्यांपेक्षा अधिक यश मिळवून गेली. महाराष्ट्राने उद्योग क्षेत्रातील माहितीचे सुलभीकरण व पारदर्शकता यांमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला असला तरी गुंतवणूक व रोजगार निर्मिती याबाबत राज्याची कामगिरी अगदीच सुमार अशी आहे. घोषणाबाजी व वास्तव यातील फरक दाखवणारी ही घटना आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/movie-reviews/review-of-hindi-movie-fanney-khan/moviereview/65265417.cms", "date_download": "2019-02-24T00:10:41Z", "digest": "sha1:EEQXSYRIU275QDS7A6HIZPLRFJ5BJNOB", "length": 34903, "nlines": 223, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Fanney Khan Review, फन्ने खां सिनेरिव्ह्यू, Fanney Khan Review in Marathi", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं ..\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा..\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना..\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत ..\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: ..\nपाक पुरस्कृत दहशतवादाबद्दल अफगाणि..\nart exhibition: जेजेत आधुनिक कलाव..\nआमचं रेटिंग: 3 / 5\nवाचकांचे रेटिंग :3 / 5\nतुमचे रेटिंग द्या1 (टाकाऊ)1.5 (अगदी वाईट)2 (वाईट)2.5 (थोडा बरा)3 (बरा)3.5 (चांगला)4 (खूप चांगला)4.5 (छान)5 (झकास)\nतुम्ही या सिनेमाला रेटिंग दिलेलं आहे\nकलावंतअनिल कपूर,ऐश्वर्या राय,राजकुमार राव,पिहू संद\nकालावधी2 hrs. 10 Min.तुमच्या शहरातलं शो टाइमिंग\n'फन्ने खां' म्हणजे काय तर मोठे स्वप्न पाहणारा आणि ते पूर्ण करू न शकलेला एक माणूस. त्याच्या पातळीवर तो चांगलाच आहे, त्याच्या वर्तुळात त्याचे कौतुकही होते; परंतु त्याची कला त्या वर्तुळाबाहेर पडू शकत नाही. आपल्या वर्तुळात त्याला फन्ने खां म्हटले जात असले, तरी बाहेर हे नाव कुचेष्टेचेही ठरते. ही गोष्ट अशाच फन्ने खां, उर्फ प्रशांत कुमार (अनिल कपूर) याची आहे. ही गोष्ट खरेतर त्याचीही नाही. त्याच्यातील वडिलांची आहे. आपले राहून गेलेले स्वप्न मुलगी लता (पिहू संद) साकारेल, या आशावादाची आहे. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असण्याचे आहे. कलाकार आणि बाप या दोन्ही पातळ्यांवर मुल��साठी केलेल्या अनेकानेक गोष्टींचीही आहे.\nहा फन्ने खां मोठा गायक, संगीतकार होण्याचे स्वप्न पाहत असतो. त्याला त्याच्या वर्तुळापुढे जाणे जमत नाही. बायको कविता (दिव्या दत्ता) त्याला साथ देत असते. तो आपले स्वप्न मुलीमध्ये पाहतो. ही लता आपल्यापरीने प्रयत्न करत असते. ती गात चांगली असते; परंतु लठ्ठ असते आणि आजच्या 'दिसण्याच्या' जगात 'ऐकणे' होत नसते. तिचा आवाज ऐकण्याऐवजी दिसण्यावरून टोमणे मारले जातात. टीव्हीस्टार, मोठी सेलिब्रेटी गायिका असलेली बेबी सिंग (ऐश्वर्या राय) तिची आदर्श असते. तिचे दिसणे, तिचा पेहराव, तिचे ग्लॅमर हे सारे तिला खुणावू लागते आणि आपणही हे सारे करायला हवे, तरच पुढे जाता येईल, असे तिला वाटू लागते. एकीकडे प्रशांत कुमारची नोकरी जाते. तो टॅक्सी चालवू लागतो. वयात आलेली मुलगी आणि वडील यांच्यात दृष्टिकोनामुळे वाद होतात. 'वडिलांना काही कळत नाही,' यावर तिचा त्या वयातील बहुतेकांप्रमाणे ठाम विश्वास आणि वडील कलाच मोठे करते, या दृष्टिकोनावर ठाम. एकदा काही कारणामुळे आपल्या सेक्रेटरीवर (गिरीश कुलकर्णी) चिडलेली बेबी सिंग गाडीतून उतरून प्रशांत कुमारच्या टॅक्सीत बसते आणि तो तिचे चक्क अपहरण करतो. त्याचा मित्र अधीर (राजकुमार राव) त्याला साथ देतो. पुढे कथा बरीच वळणे घेते. काही अपेक्षित आहेत, काही अनपेक्षित आणि गोष्ट अंताला पोहोचते.\nकथा फारशी नवी नाही, त्यातील अपहरण आपल्याला 'गंमतजंमत' या चित्रपटाची आठवणही करून देते. हे असले, तरी दिग्दर्शक अतुल मांजरेकर यांनी केलेली हाताळणी चांगली झाली आहे. अनिल कपूर त्यांच्या भूमिकेत रंगत आणतात. त्या वडिलांची तडफड ते छान दाखवतात. ऐश्वर्या राय आणि राजकुमार राव यांनी आपापल्या भूमिका, त्यांचे एकमेकांशी बोलणे, गुंतणे साकारले आहे. राजकुमार राव त्याच्या भूमिकेत अगदी योग्य वाटतो. लता आणि तिची आई याही आपापली भूमिका जगतात. पिहूने त्या वयातील मुलीच्या भावना, शरीरावरून सतत बोलल्यामुळे होणारी तडफड चांगल्या प्रकारे दाखवली आहे. तिचे वडिलांवर प्रेम आहे; परंतु तिचा गोंधळ झाला आहे. वडील जुन्या मताचे असल्यामुळे त्यांना काहीही समजत नाही, असे तिला वाटते आहे. या साऱ्या भावना पिहू छान व्यक्त करते. गिरीश कुलकर्णीचा सेक्रेटरी बेरकी आहे. त्याची चालण्याची ढब, बोलणे हे सारे त्या पात्राला पुढे नेणारे आहे.\nहे सारेच छान असले, तरी मध्यंतरानंतर चित्रपट थोडा रेंगाळतो. कथा पुढे जाते आहे, असे वाटत नाही. ती त्याच जागी फिरल्यासारखी वाटते. प्रसंगानंतर प्रसंग येत राहतात, अपेक्षित घटना पुढे येत नाहीत. ग्लॅमरची दुनिया आणि प्रशांत कुमारचे जग यातील फरक कॅमेरा दाखवतो. तो फार चकचकाटाला भुललेला नाही. यामध्ये गाणी खूप महत्त्वाची आहेत. 'अच्छे दिन' आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी म्हटलेले लताचे गाणे ही जमली आहेत. बाकी साऱ्या चित्रपटावर अनिल कपूर छाप पाडतो. 'आपल्या लेकीसाठी स्वप्न पाहणारा, ते पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करणारा बाप,' ही गोष्ट बहुतेकांच्या परिचयाची आहे. अनेकांनी ती जगलेलीही आहे. याच कथेला असलेला 'फिल्मी' झटका म्हणजे हा चित्रपट.\n अगर फिल्म देख चुके हैं, तभी आगे पढ़ें, वरना फिल्म देखने से पहले ही आप जान जाएंगे फिल्म की पूरी कहानी क्लाइमैक्स के साथ\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nसिनेमाला रेटिंग द्या: आपले रेटिंग द्या1 (टाकाऊ)1.5 (अगदी वाईट)2 (वाईट)2.5 (थोडा बरा)3 (बरा)3.5 (चांगला)4 (खूप चांगला)4.5 (छान)5 (झकास)\nतुम्ही या सिनेमाला रेटिंग दिलेलं आहे\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलनियम व अटी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्���ंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nसिनेमाला रेटिंग द्या: आपले रेटिंग द्या1 (बोगस)1.5 (भंपक)2 (यथातथा)2.5 (टीपी)3 (चांगला)3.5 (उत्तम)4 (अतिउत्तम)4.5 (दर्जेदार)5 (सर्वोत्तम)\nआप इस मूवी को रेट कर चुके हैं\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलनियम व अटी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nप्रेक्षक म्हणाले, 'टोटल धमाल'\nबर्थ-डे विशेष: केतकी माटेगावकर\nशालेय विद्यार्थिनींनी घेतले अक्षय कुमारकडून स्वरक्षणाचे धडे\nऐश्वर्याचा नवा लुक पाहिला का\nगायक, संगीतकार, दिग्दर्शक अवधूत गुप्ते\nkhayyam: सुवर्णकाळाचा महान संगीतकार खय्याम\nहरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओक\n'खंडेराया झाली माझी दैना' फेम गायक वैभव लोंढेशी गप्पा\ngully boy: 'गली बॉय' लोकांना कसा वाटला\n'येरे येरे पैसा' - धमाल अॅक्शन ड्रामा\nTanushree Datta: नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचे आरोप\nअभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघातात निधन\nअभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज; प्रकृती गंभीर\nश्रीदेवींच्या अंत्ययात्रेवेळी जॅकलीन हसत होती\nUsha Jadhav: 'मलाही सेक्ससाठी विचारलं होतं'\nईटी ग्लोबल बिझिनेस समिट 2019\nकुंडली 23 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/science-technology/newest-phase-in-earths-history-named-after-meghalaya-rock/articleshow/65049746.cms", "date_download": "2019-02-24T00:18:16Z", "digest": "sha1:2U6BPL2WTFT2APPGLOOVRQNYBZHQBDV6", "length": 12928, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "meghalayan age: newest phase in earth's history named after meghalaya rock - पृथ्वीच्या इतिहासातल्या नव्या 'मेघालय' युगाचा शोध | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nपृथ्वीच्या इतिहासातल्या नव्या 'मेघालय' युगाचा शोध\nभूशास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या इतिहासातल्या एका नव्या युगाचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे याचं भारतातील मेघालयशी कनेक्शन आहे. आजपासून ४,२०० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या युगाला 'मेघालय युग' असं नाव दिलं आहे. या कालखंडात जगभर अचानक खूप दुष्काळ पडला होता आणि तापमानातही घट झाली होती. परिणामी जगातल्या अनेक संस्कृती नामशेष झाल्या होत्या.\nपृथ्वीच्या इतिहासातल्या नव्या 'मेघालय' युगाचा शोध\nभूशास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या इतिहासातल्या एका नव्या युगाचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे याचं भारतातील मेघालयशी कनेक्शन आहे. आजपासून ४,२०० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या युगाला 'मेघालय युग' असं नाव दिलं आहे. या कालखंडात जगभर अचानक खूप दुष्काळ पडला होता आणि तापमानातही घट झाली होती. परिणामी जगातल्या अनेक संस्कृती नामशेष झाल्या होत्या.\nसंशोधकांचं एका आंतरराष्ट्रीय पथकाने मेघालयातल्या एका गुहेतल्या छतातून जमिनीवर सांडलेला चुन्याचा ढीग किंवा स्टॅलेग्माइट जमा केला. यामुळे पृथ्वीच्या इतिहासात घडलेली सर्वात लहान जलवायू परिवर्तनाची घटना परिभाषित होण्यास मदत झाली. म्हणून या युगाला मेघालय युग असं नाव देण्यात आलं.\nपृथ्वीच्या ४.६ अब्ज वर्षांच्या इतिहासाला भूगर्भशास्त्रज्ञांनी अनेक कालखंडात विभागलं आहे. खंडांचं विभाजन, वातावरण बदल, प्राणी किंवा वनस्पतींच्या नव्या प्रजातींची उत्पत्ती अशी कोणती ना कोणती महत्त्वाची घटना प्रत्येक कालखंडात घडली आहे. आपण ज्या कालखंडात आहोत, त्या वर्तमान युगाला होलोसीन युग म्हणून ओळखले जाते. यात गेल्या ११,७०० वर्षांचा इतिहास सामावलेला आहे. तेव्हापासून वातावरणात झालेल्या बदलांमुळे आपण हिमयुगातून बाहेर आलो.\nपण इंटरनॅशनल कमिशन ऑफ स्टॅटिग्राफीनुसार, होलोसीन युगाचंही विभाजन होऊ शकतं. यापैकी सर्वात अलीकडचा म्हणजे १��५० पासून त्यापूर्वीच्या गेल्या ४,२०० वर्षांचा कालखंड 'मेघालय युगा'त येतो. याची सुरुवात मोठ्या दुष्काळाने झाली होती. या दुष्काळाचा प्रभाव दोन शतकांवर राहिला. हिमयुगाच्या समाप्तीनंतर अनेक क्षेत्रात यशस्वी झालेल्या कृषीआधारित समाजावर या दुष्काळाने गंभीर परिणाम केला होता. परिणामी इजिप्त, ग्रीक, सीरिया, पॅलेस्टाइन, मेसोपोटेमिया, इंडस खोरे आणि यांगत्झ नदीच्या खोऱ्यावर परिणाम झाला होता.\nमिळवा विज्ञान-तंत्रज्ञान बातम्या(science technology News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nscience technology News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nkp bot robo: केरळ: देशातील पहिला रोबो पोलीस कार्यरत\n अडीच तासांत ब्रेक होऊ शकतो तुमचा पासवर्ड\nMi Home Security Camera : शाओमीचा होम सिक्युरिटी कॅमेरा लाँच...\nसोशल मीडियाचा मोह आवरा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपृथ्वीच्या इतिहासातल्या नव्या 'मेघालय' युगाचा शोध...\nकसं ऐकावं ऑडिओ बुक\nकाय दिसतं या चष्म्यातून", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://samatol.org/Encyc/2016/8/23/9-year-shrikant-met-to-her-mother.aspx", "date_download": "2019-02-24T00:09:45Z", "digest": "sha1:K5RJOOX3BDLWPEVSKE7PALUHKGDCR5QN", "length": 2288, "nlines": 27, "source_domain": "samatol.org", "title": "जेव्हा 9 वर्षाचा श्रीकांत पुन्हा आईला भेटला....", "raw_content": "\nजेव्हा 9 वर्षाचा श्रीकांत पुन्हा आईला भेटला....\nहैद्राबाद मधील श्रीकांत वडारी वय 9 वर्षे अचानक मुंबईत आला काही पत्ता सांगता येत नव्हता हिंदी भाषा जराही समजत नव्हती. अशा मुलांचे घर शोधून काढणे आव्हान असते.\nसमतोल ने अशी आव्हाने नेहमीच म्हणजे रोजच स���विकारते 20 दिवसात मुलाचे घर शोधून काढले हैद्राबाद मधील आमचे स्नेही युथ फॉर सेवा च्या ग्रुपने चप्पा ना चप्पा हैद्राबाद मधील शोधला व मुलाचे घर शोधून काढले.\nयासाठी आमचे सहकारी हरीहरन यांनी ही हैद्राबाद मध्ये जावून मुलाच्या घरची परिस्थिती जाणून घेतली व मदतीचा हात दिला आहे.\nपोलिस कंट्रोल रूम, चाइल्ड लाईन सर्वांना सांगितले पण कोणी ही यंत्रणांनी प्रतिसाद दिला नाही खरतर यासाठी संवेदनशील ता हवी असते.\nए शक्त्या चल पळ पायात वान्हा नको घालू पळ लवकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/87-44-percent-HSC-results-for-Mumbai-division/", "date_download": "2019-02-23T22:59:52Z", "digest": "sha1:C6QXS2XFNCBUY32ON7OQDQSJN6XBVSER", "length": 7285, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोकणच चॅम्पियन; मुंबई घसरली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोकणच चॅम्पियन; मुंबई घसरली\nकोकणच चॅम्पियन; मुंबई घसरली\nमुंबई विभागाचा बारावीचा निकाल यंदा 87.44 टक्के इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा निकाल सुमारे 1 टक्याने घटला आहेच, त्याचबरोबर राज्याच्या तुलनेतही यंदा मुंबई विभाग मागे पडला आहे. गेल्या वर्षी निकालाची टक्केवारी 88.21 इतकी होती. ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल 85.56 टक्के लागला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घसरली आहे. नेहमीप्रमाणे पुन्हा मुलींनीच बाजी मारली असून, मुरबाड तालुक्याचा सर्वाधिक 92.47 टक्के इतका निकाल लागला. ठाणे जिल्ह्याचा 85.56 टक्के एवढा निकाल लागला आहे.\nमुंबई शाखानिहाय निकालात एचएससी व्होकेशनलचा निकाल 89.15 टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ विज्ञान शाखेचा निकाल 93.10 टक्के इतका लागला आहे. सर्वात कमी कला शाखेचा निकाल 79.71 टक्के इतका लागला आहे. जिल्ह्याच्या निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल 87.28 टक्के लागला आहे. तर रायगड 85.62 टक्के, पालघर 86.10, मुंबई शहराचा निकाल 86.6 टक्के, मुंबई पश्‍चिम उपनगर 87.76 टक्के तर मुंबई पूर्व उपनगराचा 87.76 टक्के इतका लागला आहे. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेच्या निकालात थोडी वाढ झाली आहे.\nमुंबईचा निकाल राज्याच्या तुलनेत कमी लागला असला तरी मुंबईत गुणवंताची काही कमी नाही. बारावीच्या निकालात 90 टक्के गुण मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी मुंबई विभागीय मंडळात आहेत. राज्यभरातील 90 टक्के हून अधिक गुण मिळवणार्‍या 5 हजार 486 विद्यार्थ्यांपैकी मुंबईतील तब्बल 2 हजार 288 विद्यार्थी आहे��. तर सर्वाधिक कमी (फक्त 67) विद्यार्थी कोकणात आहेत.\nमुंबईत प्रवेशात होणार्‍या चुरशीमुळे टक्केवारीला मोठ्या प्रमाणात महत्व आहे. निकालात नव्वदी पार केलेल्या विद्यार्थ्यांच्याबरोबर 75 टक्केहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी मुंबई विभागात सर्वाधिक आहेत. 38 हजार 214 विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह 75 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. गेल्यावर्षी हे गुण मिळवणारे विद्यार्थी 36 हजार 354 इतके होते. 60 हून अधिक गूण मिळवलेले विद्यार्थी 89 हजार 900 विद्यार्थी आहेत. यंदा यात घट झाली आहे. गेल्यावर्षी 92 हजार 426 विद्यार्थ्यांनी 60 टक्केहून अधिंक गुण मिळवले होते तर 45 टक्केहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी 1 लाख 24 हजार 183 आहेत. गेल्या वर्षी 1 लाख 29 हजार 699 इतके होते. राज्यभरात 75 टक्केहून अधिक गुण मिळवणार्‍याची संख्या 1 लाख 25 हजार 139 इतकी आहे. हे प्रमाण गेल्यावर्षीपेक्षा आधिक आहे. गेल्यावर्षी राज्यभरात 1 लाख 10 हजार 784 होते. तर 60 टक्केहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी 5 वाख 7 हजाल 165 विद्यार्थी यंदाच्या निकालात आहेत.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/google-ne-files-go-app/", "date_download": "2019-02-23T22:59:28Z", "digest": "sha1:HJJMRI6IJYPD7XZ7ACTRGKGTOQY7P4W5", "length": 4493, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फोनमधील मेमरी वाढवण्याचा स्मार्ट उपाय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › फोनमधील मेमरी वाढवण्याचा स्मार्ट उपाय\nफोनमधील मेमरी वाढवण्याचा स्मार्ट उपाय\nगुगलने नुकतेच ‘फाइल्स गो’ हे अ‍ॅप सादर केले. हे अ‍ॅप स्मार्टफोनमधील जागा मोकळी करण्यासाठी, फाइल्स शोधण्यासाठी आणि इतरांबरोबर सहजपणे शेअर करण्यासाठी मदत करू शकते. सध्या 16 जीबी किंवा 32 जीबी स्टोरेज असलेले फोन अधिक लोकप्रिय होत आहेत. परंतु जगभरातील अनेक फोन हे 4 जीबी पेक्षा कमी स्टोरेज असलेले आहेत. ग्राहकांना नेहमी त्यांच्या फोनवरील ‘स्टोरेज स्पेस’ ‘फ्री’ ठेवण्यासाठी संघर्ष करावा ��ागतो. फाईल हटविणे किंवा ठेवणे यामधील एका पर्यायाची निवड त्यांना करावी लागते.\n‘फाइल्स गो’च्या वापरामुळे ग्राहकांना सरासरी 1 जीबी एवढी जागा जादा मिळते. तसेच अनेक फायली शेअर करता येतात, क्लाउडवर बॅकअप घेणेही याद्वारे करता येते. ‘फाइल्स गो’ अँड्रॉईड 5.0 वरील आवृत्तीवर चालते. हे अ‍ॅप ऑफलाइनदेखील चालते, असे ‘गूगल’तर्फे सांगण्यात आले आहे.\nमुंबई : धुक्यामुळे लोकल उशीरा; प्रवाशांचा रेल रोको\nपत्नीच्या चेहर्‍यावर पतीने फेकले उकळते तेल\nभूत काढण्याच्या बहाण्याने महिलेशी अश्‍लील चाळे\nभारतीय रेल्वे बनली चोरांचा अड्डा\nफोनमधील मेमरी वाढवण्याचा स्मार्ट उपाय\nशेतकरी प्रश्‍नावरून अधिवेशन तापणार\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/rule-of-hording-on-paper-only-in-maharashtra/", "date_download": "2019-02-23T23:48:50Z", "digest": "sha1:QU4X4IKONORLONHR7IP2TZEPXHMJBU75", "length": 6785, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विकासाला मदत करणारे फलकांवरील नियम कागदावरच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › विकासाला मदत करणारे फलकांवरील नियम कागदावरच\nगावोगावच्या फलकांवरील नियम कागदावरच\nकवठेपिरान : संजय खंबाळे\nगावागावामध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीत लावण्यात येणार्‍या जाहिरात फलकांतून महसूल मिळवण्यासाठी सरकारने ग्रामपंचायतींना सूचना केल्या आहेत. या सूचनांकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष झाले आहे. गावात विनापरवाना लावण्यात येणार्‍या फलकामुळे उत्पन्नात घट होत आहे.\nगावागावामध्ये होणारे विविध कार्यक्रम, उत्सव, यात्रा, राष्ट्रीय सण, वाढदिवस, शुभेच्छा, अभिनंदन अशा अनेक प्रकारच्या जाहिरातींचे फलक झळकत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक नेतेमंडळी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह आपले फोटो असलेले मोठ-मोठे फलक उभे करू लागले आहेत. हे फलक लावत असताना कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीला म���ळणार्‍या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे शासनाची योजना हवेतच विरत आहे.\nग्रामपंचायतीच्या विकासाला मदत करण्यासाठी फलक व जाहिरातीच्या माध्यमातून महसूल उपलब्ध करून घेण्यात यावा या उद्देशाने सरकारने ग्रामपंचायतीच्या हद्दीत लावण्यात येणार्‍या फलकांना शुल्क घेण्याची सूचना केली आहे. मात्र बहुसंख्य ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते आहे.\nगावामध्ये कोणीही कुठेही फलक लावत आहेत. यावर कोणत्याच प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. ग्रामपंचायत कायद्याच्या नियमानुसार ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी फलक लावताना ग्रामपंचायतीची परवानगी व त्याचे शुल्क भरणे बंधनकारक आहे. विनापरवाना फलक लावणार्‍यावर कारवाई करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करून आज अनेक फलक झळकत आहेत.\nआगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून युवकांची फळी तयार करण्याच्या दृष्टीने त्यांचा फोटो लावून शक्तिप्रदर्शन केले जात आहे. फलकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याची माहिती ग्रामपंचायत सचिव, विकास अधिकारी यांना असूनदेखील ते दुर्लक्ष करत आहेत.\nडिजिटल फलक लावण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी शिवाय जे फलक लावण्यात येत आहेत. त्यांच्यावरती कारवाई करुन दंड वसूल केला जाईल. तशा सूचनाही ग्रामपंचायतीला दिल्या आहेत. त्यासाठी विशेष मोहीम लवकरच सुरू करणार आहे.\n- राहुल रोकडे, गटविकास अधिकारी, मिरज\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/dhoni-fan-karunanidhi-often-cancelled-meetings-to-watch-cricket/", "date_download": "2019-02-23T23:57:48Z", "digest": "sha1:KCE5BKYQKFDS4RJSDT7HIS4WIBCIGZY6", "length": 11434, "nlines": 81, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सचिनच्या निवृत्तीच्या भाषणानंतर भावुक झाले होते करुणानिधी", "raw_content": "\nसचिनच्या निवृत्तीच्या भाषणानंतर भावुक झाले होते करुणानिधी\nसचिनच्या निवृत्तीच्या भ���षणानंतर भावुक झाले होते करुणानिधी\nडीएमके पक्षाचे नेते आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री मुथुवेल करुणानिधी यांचे मंगळवारी, 7 आॅगस्टला वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले.\nकरुणानिधी हे भारतीय क्रिकेट संघाचे आणि क्रिकेटचे खुप मोठे चाहते होते. ते क्रिकेट सामने बऱ्याचदा न चुकता बघायचे.\nत्यांनी 2014 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे प्लेइंग इट माय वे हे आत्मचरित्र वाचतानाचा फोटोही ट्विटरवरुन शेअर केला होता. त्यांनी सचिनचे बऱ्याचदा कौतुकही केले आहे. तसेच सचिनचे शेवटच्या सामन्यानंतरचे भाषण भावनिक होते असेही ते म्हणाले होते.\nकरुणानिधी हे त्यांच्या कामात कितीही व्यस्त असले तरी क्रिकेटसाठी वेळ काढायचे. याबद्दल त्यांची मुलगी कनिमोळी यांनी सांगितले होते की ते जेव्हा प्रवासात असायचे किंवा कोणत्या मिटींगमध्ये व्यस्त असायचे तेव्हा घरी फोन करुन नेहमी सामन्याबद्दल माहिती विचारायचे.\nतसेच काहीवेळा तर ते जर कोणता महत्त्वाचा सामना असेल तर त्यांचे काही आपॉइंटमेंट्सच्या वेळेत बदल करायचे किंवा त्या रद्द करत. त्याचबरोबर ते कोणालातरी बरोबर घेऊन सामना पहायचे. मग यात कधीकधी त्यांची भेट घ्यायला आलेले जिल्हा सचिवही असायचे.\nकरुणानिधी हे क्रिकेटबद्दल नेहमीच चर्चा करायचे, असेही कनिमोझी यांनी सांगितले.\nभारतीय संघाचा जर पराभव झाला तरी करुणानिधींना क्रिकेट चाहत्यांप्रमाणे वाईट वाटायचे. काही वर्षांपूर्वी त्यांना त्यांचा आवडता खेळाडू कोणता असे विचारल्यावर त्यांनी बालाजी असे उत्तर दिले होते.\nतसेच ते 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांचेही चाहते होते. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीचेही ते चाहते होते.\nत्यांनी चेन्नई सुपर किंग्जचे सामने पहाण्यासाठी बऱ्याचदा स्टेडीयममध्ये हजेरी लावायचे. परंतू काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांचे स्टेडीयममध्ये जाणे बंद झाले.\nकरुणानिधी यांनी 2011 चा विश्वचषक जिंकल्यानंतर धोनी आणि भारतीय संघाला 3 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तसेच त्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तमिळनाडूच्या असणाऱ्या आर अश्विनला त्यांनी 1 कोटी बक्षीस म्हणून दिले होते.\nत्यांना भारताचे माजी कर्णधार के. श्रीकांत यांचाही खुप अभिमान होता.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–उपकर्णधार रहाणे शेवटच्या रांगेत तर अनुष्का शर्मा पहिल्या, चाहत्यांकडून जोरदार हल्लाबोल\n–वाढदिवस विशेष: फॅब-4 मधील केन विलियमसनबद्दल माहित नसलेल्या या 5 गोष्टी\n–बेन स्टोक्सच्या त्या घटनेचा विडिओ या व्यक्तीने काढला होता\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.attachexpress.com/?option=com_k2", "date_download": "2019-02-23T22:57:33Z", "digest": "sha1:EZK7WUPLSDVRHAUDKIA2VIT7R4YIYCA3", "length": 10638, "nlines": 124, "source_domain": "www.attachexpress.com", "title": "Attach Express", "raw_content": "\nदैनिक आत्ताच एक्सप्रेसच्या Attachexpress.Com व साप्ताहिक नौकरी एक्सप्रेस Naukriexpress.In संकेत स्थळाचे उदघाटनरस्ते विकासकामांना अधिक गती द्या- नितीन गडकरी8 व्या राष्ट्रीय सब-ज्युनियर लंगडी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या लंगडी संघाने द्वितीय पारीतोषिकजय कालिका देवी शिक्षण संस्था संचलित शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये मुख्यमंत्री चषक 2018 अंतर्गत विविध स्पर्धा\n'बँड बाजा बंद दरवाजा'मध्‍ये रॉकीचे लग्‍न एका भूतनी सोबत होणार\n'मंगलम दंगलम'मध्‍ये कब्‍जा किंगचा सकलेचाच्‍या घरावर कब्‍जा\n‘लिटिल चॅम्प’ सुगंधा दातेला माधुरी दीक्षितने बहाल केला ‘लिटिल श्रेया घोषाल’चा किताब\n५२ वर्षीय महिलेला दुसऱ्या गर्भधारणे मध्ये आयव्हीएफ च्या माध्यमातून तीळं जन्माला\nतिसऱ्या ‘आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे’ आयोजन\n'मंगलम दंगलम'मध्‍ये कब्‍जा किंगचा सकलेचाच्‍या घरावर कब्‍जा\n‘लिटिल चॅम्प’ सुगंधा दातेला माधुरी दीक्षितने बहाल केला ‘लिटिल श्रेया घोषाल’चा किताब\n५२ वर्षीय महिलेला दुसऱ्या गर्भधारणे मध्ये आयव्हीएफ च्या माध्यमातून तीळं जन्माला\nतिसऱ्या ‘आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे’ आयोजन\nकला व सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार\nड्रिप कॅपिटलने नागपूरमधील निर्यातदारांसाठी आणले इनव्हॉइस फॅक्टरिंग\nजिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन\n*साप्ताहिक नौकरी एक्सप्रेसच्या वतीने उद्या राज्यस्तरीय 'लोकरत्न' पुरस्कार वितरण सोहळा* -\nधर्मादाय रुग्णालय समितीची बैठक संपन्न\nपरतूर येथील उड्डाणपुलासाठी संपादित केलेल्या जमीनीच्या मालमत्ताधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते इरादापत्राचे वाटप\nमतदारसंघासह जिल्ह्याचा विकास हाच ध्यास - पालकमंत्री बबनराव लोणीकर\nस्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल कुंभार पिपळगाव चे १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे उपस्थितीत उत्साहात संपन्न\nरक्तदान हे जिवनदान : दादाराव गावंडे\n‘लिटिल चॅम्प’ सुगंधा दातेला माधुरी दीक्षितने बहाल केला ‘लिटिल श्रेया घोषाल’चा किताब\n५२ वर्षीय महिलेला दुसऱ्या गर्भधारणे मध्ये आयव्हीएफ च्या माध्यमातून तीळं जन्माला\nतिसऱ्या ‘आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे’ आयोजन\nकला व सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार\nड्रिप कॅपिटलने नागपूरमधी��� निर्यातदारांसाठी आणले इनव्हॉइस फॅक्टरिंग\nजिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन\nदेशात चार वर्षात सव्वा कोटी घरांची निर्मिती २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्प : प्रधानमंत्री\nभारत रशियाकडून खरेदी करणार जगातील सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र\nन्यायमूर्ती रंजन गोगोई बनले देशाचे ४६ वे सरन्यायधीश\nजालन्यात एकेरी वाहतुकीसाठी रस्ते निश्चित झालेत\nऔरंगाबादचा अपूर्व मुंदडा अ‍ॅबेकसमध्ये देशात तिसरा\nराज्यस्तरीय शालेय सेपाक टाकरा क्रीडा स्पर्धेसाठी शेख चाँद पी.जे. यांची निवड समीती सदस्यपदी नियुक्ती\nजनविकास शिक्षण संस्था भोकरदन येथे \" हिंदी भाषा दिवस \" उत्साहात साजरा\n'बँड बाजा बंद दरवाजा'मध्‍ये रॉकीचे लग्‍न एका भूतनी सोबत होणार\n'मंगलम दंगलम'मध्‍ये कब्‍जा किंगचा सकलेचाच्‍या घरावर कब्‍जा\nबॉलिवुडच्या महिलांचा उत्सव साजरा करण्यासाठी बॉलिवुडमधील पुरूषांचे संमेलन\n'साध्यासरळ माणसाची भूमिका साकारणे सगळ्यात कठीण''-\nसतर्कराहा, कामगंध सापळ्यात सापडतात पोळ्यानंतर मोठया प्रमाणात पतंग....\nमहावीर भवन येथे १९ ऑक्टोबर रोजी दस-या निमीत्त्त महामांगलीकचे आयोजन\nमहिको ग्रो तर्फे शेतीमधील नवसंशोधनांचे सादरीकरण शेतकरी, व्यापार आणि वैज्ञानिक समुदायांच्या उपस्थितीत उद्घाटन\nमागेल त्याला शेततळे योजना शेतकऱ्यांसाठी वरदान\nकपाशीवरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन\nपत्रकारितेचा सन्मान,ताकत वाढवा,तिचा अवमान नको*,\nपरतूर शहरा मध्ये नगरपालिकेचे पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले,चार दिवसा आड पाण्याचा पुरवठा, नगराध्यक्षांचे दुर्लक्ष\nआगामी अर्थसंकल्पात तरी मिळावा न्याय\nपॅकेजिंगमधील संधी- देवेंद्र भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/baramati/", "date_download": "2019-02-23T23:16:32Z", "digest": "sha1:7UD2O7L4KICF3SUANVDVSLXHZDIFJ7RS", "length": 12187, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Baramati- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nप्रवीण गायकवाडांसह अमोल कोल्हेंनी घेतली पवारांची भेट, चर्चांना उधाण\nया दोघांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.\nVIDEO : शरद पवारांना 'शकुनी मामा'म्हणता, तुमची औकात काय\nVIDEO : CRPF जवानाला मारहाण प्रकरणी अजित पवार म्हणाले...\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nब्लॉग स्पेस Feb 13, 2019\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : बारामतीत गोडसेचा पुर्नजन्म होणार नाही, बॅनरबाजीने खळबळ\nपार्थ पवारांकडून पिंपरी शहराची गुपचूप पाहणी, काय आहे कारण\nमहाराष्ट्र Feb 11, 2019\nशरद पवार आणि मुख्यमंत्री बारामतीत एकाच व्यासपीठावर येणार\nमहाराष्ट्र Feb 11, 2019\nमुख्यमंत्री चांगलं शिकलेले आहेत, त्यांना असं बोलणं शोभत नाही\nइंदिरांपासून मोदींपर्यंत....पवारांनी थोपवल्या मोठ्या लाटा, आता फडणवीस कसा देणार धक्का\nSPECIAL REPORT : खईके पान बारामतीवाला\nVIDEO : ...नाहीतर आज तुमच्यात नसतो, अजितदादांनी सांगितला थरारक किस्सा\nVIDEO : अजित पवारांना पान खाऊ घालणाऱ्या टपरीवाल्याला अश्रू अनावर\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37112/by-subject/14/2920", "date_download": "2019-02-24T00:13:00Z", "digest": "sha1:EA2A4CGL3C5CMHG6DEMDDNPUD6NSQ56B", "length": 2840, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "craft | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विविध कला /गुलमोहर - इतर कला विषयवार यादी /शब्दखुणा /craft\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूप���े सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/610816", "date_download": "2019-02-24T00:07:44Z", "digest": "sha1:GB4E3SJHKGJ2SO6O7W3PY2FBIDPHCOND", "length": 11710, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कुठ्ठाळीतील वाहतूक कोंडीची सरकारकडून दखल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » कुठ्ठाळीतील वाहतूक कोंडीची सरकारकडून दखल\nकुठ्ठाळीतील वाहतूक कोंडीची सरकारकडून दखल\nअमेरिकेतून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अधिकाऱयांच्या टीमने केली पाहणी\nकुठ्ठाळी जंक्शनवर होणाऱया रोजच्या वाहतूक कोंडीची दखल अखेर सरकारने घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अमेरिकेतून सूचना केल्यानंतरच सरकारी यंत्रणा कार्यान्वित झाली. राज्याचे मुख्यसचिव, पोलीस महासंचालक, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव, वाहतूक अधिकारी आणि साबांखाच्या अधिकाऱयांचा समावेश असलेल्या एका टीमने शुक्रवारी कुठ्ठाळी आणि आगशी या दोन्ही भागात जाऊन पाहणी केली व वाहतूक कोंडीच्या कारणांचा आढावा घेतला.\nया भागातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने काही निर्णय यावेळी घेण्यात आले. कुठ्ठाळी जंक्शनपासून मडगावच्या दिशेने स्लीप वे तयार करुन वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला हे काम हाती घेण्यासंदर्भात सूचना करण्यात आली आहे. आता ताबडतोब हे काम हाती घेतले जाणार आहे. पाहणी करण्यासाठी गेलेल्या टीमने या भागात पाहणी करुन वाहतुकीत कुठे अडथळे येतात, कोणत्या भागात वाहतुकीची कोंडी होते याची पाहणी केली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्यात व कोणती कामे हाती घ्यायला हवी यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.\nमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरच अधिकारी झाले जागे\nमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेत आपल्या तब्येतीचा आढावा घेण्यासाठी गेले आहेत. पर्रीकर गोव्याबाहेर असले तरी गोव्यातील दैनंदिन घडामोडींवर त्यांचे लक्ष आहे. इंटरनेटद्वारे ते गोव्यातील वृत्तपत्रांचे वाचन करतात. गेले काही दिवस कुठ्ठाळीतील सततच्या मेगा ब्लॉकमुळे वृत्तपत्रातून मोठी टीका होत आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षाने कुठ्ठाळीत आंदोलनही केले. याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन अधिकाऱयांना आवश्यक त्या सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांचा आदेश आल्यानंतरच सरकारी यंत्रणा कामाला लागली. तोपर्यंत कोणीही जनतेला भेडसावत असलेल्या समस्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते.\nपुलाचे बांधकम व रस्त्यांवर खड्डे\nप्रमुख रस्त्यावर चाललेल्या कामामुळे वाहतुकीत अडथळा होत आहे. त्याचबरोबर रस्त्यावर पडलेल्या मोठमोठय़ा खड्डय़ामुळे वाहनांची गती कमी होते व त्याचे परिणाम म्हणून वाहतूक कोंडी होते. यावर उपाययोजना करण्याबरोबरच वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आयआरबीच्या दोन तुकडय़ा तैनात करण्यात येणार आहे. शिस्तीत वाहने हाकण्याच्या दृष्टीने आता पोलीस अधिकारी सूचना देणार आहेत.\nउत्तर आणि दक्षिण गोव्याचे पोलीस उपअधिक्षक आणि पोलीस निरीक्षक हे समन्वय साधून वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक सुरळीत करणे यावर भर देणार आहेत. वेर्णा पोलीस निरीक्षक, आगशी पोलीस निरीक्षक यांचेही नियंत्रण राहाणार आहे. या भागात वाहन तपासणी नाके ठेवले जाणार नाहीत. वाहन मध्येच ब्रेकडाऊन झाले किंवा अपघात झाल्यास त्यावर ताबडतोब कारवाई करण्यात येणार आहे.\nवाहन धारकांनी सोसल्या हालअपेष्ठा\nगेले काही दिवस कुठ्ठाळी भागातून पणजी आणि मडगावच्या दिशेने प्रवास करणाऱया वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले. तीन, चार तास वाहतूक कोंडीत अडकण्याचे प्रकार रोजचेच झाले होते, मात्र सरकारच्या कोणत्याही संबंधित यंत्रणेने त्याची दखल घेतली नाही. दक्षिणेतून पणजीत प्रवास करणाऱया अनेक शासकीय अधिकाऱयांनी याचा अनुभव घेतला पण उपाययोजनेबाबत कोणतेही प्रयत्न केले नाही.\nकुठ्ठाळी मार्गे पणजीत येणाऱया आणि पुन्हा दक्षिण गोव्यात जाणाऱया लोकप्रतिनिधीनी तर या समस्येकडे पूर्ण दुर्लक्ष केले. दक्षिण गोव्यातून पणजीत येणाऱयांमध्ये नगरनियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्यासह अन्य दक्षिणेतील आमदार या भागातून रोज प्रवास करायचे मात्र त्यांनीही या समस्येकडे गांभिर्याने पाहिले नाही. अखेर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना आदेश द्यावे लागले.\nगोवा राज्य सहकारी बँकेचे विभाजन अडकले लाल फितीत\nदरवाढीची मागणी डावलल्यास खनिज वाहतूक रोखून धरु\nखाणप्रश्नी तोडग्यासाठी मुख्यमंत्री मोदींना भेटणार\n¬गोवा ही मुख्यमंत्र्यांची मालमत्ता नव्हे\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/paishacha-jhad/articlelist/17858912.cms?curpg=6", "date_download": "2019-02-24T00:08:15Z", "digest": "sha1:HPAWI5HF7DXWJ6JMCIUHMNTRPMIM6MAL", "length": 8355, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 6- Business News in Marathi: Money Manager, Money Management News in Marathi | Maharashtra News", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nअडीच लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त\nप्रश्नः माझे वडिलोपार्जित बुक बायंडिंगचे दुकान आहे. माझे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे. तरी मी कोणत्या प्रकारचा कर भरणे आवश्यक आहे असल्यास काय करावे कर देय नसल्यास काय करावे– जगदीश ना. का...\nआयकर विभाग न भरलेल्या रकमेचा परतावा देत नाहीUpdated: Oct 4, 2016, 03.03AM IST\nफक्त निवृत्तीवेतन उत्पन्नासाठी ‘आयटीआर १’ फॉर्मUpdated: Sep 27, 2016, 03.00AM IST\n‘पीपीएफ’ खात्यातील गुंतवणुकीवर मर्यादित सूटUpdated: Sep 13, 2016, 03.00AM IST\n...तर ज्येष्ठ नागरिकांना 'रिटर्न'ची गरज नाही\n... व्याज उत्पन्न तुमचेच म्हणून गणले जाऊन करपात्रUpdated: Aug 9, 2016, 03.00AM IST\nघरभाड्याचे उत्पन्न करपात्रUpdated: Jul 26, 2016, 03.00AM IST\nअनिवासी भारतीयाला ‘१५ जी’ फॉर्म भरता येणार नाहीUpdated: Jul 19, 2016, 03.00AM IST\nतज्ज्ञाच्या सल्ल्याने आयकराची रक्कम भरावीUpdated: Jul 5, 2016, 03.00AM IST\nआयकर अधिकाऱ्याकडे अर्ज देऊन चूक सुधारून घ्यावीUpdated: Jun 28, 2016, 03.00AM IST\nनवख्या गुंतवणूकदारांकडून हमखास होणाऱ्या चुकाUpdated: Jun 22, 2016, 10.09AM IST\nज्येष्ठ नागरिकांना तीन लाखांपर्यंतची सूट वगळता उर...Updated: Jun 21, 2016, 03.00AM IST\nसूट वगळता उर्वरित उत्पन्नावर करUpdated: Jun 21, 2016, 01.55AM IST\nजुन्या घराच्या विक्रीची रक्कम नव्या घरात गुंतविल्...Updated: Jun 14, 2016, 03.00AM IST\nबँक ठेवींवरील व्याजाबाबत करदात्यांना दोन पर्यायUpdated: Jun 7, 2016, 03.00AM IST\nअनिवासींना करबचतीसाठी गुंतवणुकीचे मर्यादित पर्यायUpdated: May 31, 2016, 03.00AM IST\nवारसाहक्काने मिळणारी रक्कम करमुक्त, व्याज करपात्रUpdated: May 24, 2016, 03.00AM IST\nपुनर्विकासाचा ‘हार्डशिप अलावन्स’ करमुक्त असतोUpdated: May 17, 2016, 03.00AM IST\nपैशाचं झाड याा सुपरहिट\nMutual Fund: निवृत्त जीवनासाठी म्युच्युअल फंड\nनिवृत्तीनंतर तीन वर्षांत पीएफ खाते निष्क्रिय होते\nकायदेशीर वारसावर विवरणपत्राची जबाबदारी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/mitchell-starc-remains-in-doubt-for-the-boxing-day-test-against-england-with-a-bruised-heel/", "date_download": "2019-02-23T23:31:31Z", "digest": "sha1:JYY7EUBGDRDB7PQN2RN3XTIOUTS3PQ35", "length": 8594, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Ashes: बॉक्सिंग डे कसोटीत स्टार्कच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह?", "raw_content": "\nAshes: बॉक्सिंग डे कसोटीत स्टार्कच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह\nAshes: बॉक्सिंग डे कसोटीत स्टार्कच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह\nऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिशेल स्टार्क दुखापतीतून जरी बरा झाला असला तरी मेलबर्न इथे बॉक्सिंग डेला (२६ डिसेंबर) सुरु होणाऱ्या चौथ्या ॲशेस सामन्यात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.\nस्टार्कला तळपायाची दुखापत झाली होती. त्याने ही दुखापत असतानाही तिसऱ्या सामन्यात गोलंदाजी केली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लड विरुद्ध १ डाव आणि ४१ धावांनी विजय मिळवून ॲशेस मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.\nआज सिडनी मध्ये त्याच्या दुखापतीची तपासणी झाली. यात तो दुखापतीतून बारा झाला असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले आहे. पण त्याच्या पायातील थकवा अजूनही असल्याचे म्हटले आहे. तसेच तो संघासोबत चौथ्या सामन्यासाठी मेलबर्नला जाणार आहे.\nअसे असले तरी त्याच्या खेळण्यावर साशंकता आहे त्यामुळे त्याच्या ऐवजी बदली खेळाडू म्हणून जॅक्सन बर्डला संधी मिळण्याची शक्यता आहे.\nस्टार्कने या ॲशेस मालिकेत आत्तापर्यंत झालेल्या ३ सामन्यात सर्वाधिक १९ बळी घेतले आहेत. तसेच त्याने तिसऱ्या सामन्यात जेम्स विन्सला बाद केलेला चेंडू त्याचा या शतकातील सर्वोत्तम चेंडू असल्याचे बोलले गेले होते.\nऑस्ट्रेलिया कर्णधार स्टिव्ह स्मिथ तिसऱ्या सामन्यातील विजयानंतर बोलताना म्हणाला, ” आम्हाला ५-० ने जिंकायला आवडेल आणि या मालिकेतील प्रत्येक सामन्यात हे तीन (स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड) महत्वाचे गोलंदाज हवे आहेत.”\nतसेच स्मिथ पुढे म्हणाला, “पण आम्हाला या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेचा महत्वाचा दौरा करायचा आहे. ज्यात आम्हाला स्टार्क उपलब्ध असायला हवा.”\nयाबरोबरच बीबीसीने सांगितल्याप्रमाणे इंग्लंड गोलंदाज क्रेग ओव्हरटोन याच्याही चौथ्या सामन्यातील खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभे आहे. त्याला कमिन्सने टाकलेला उसळता चेंडू छातीला लागला होता.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/the-stars-have-held-their-nerve-to-defeat-the-renegades-in-their-melbourne-derby-via-a-super-over-countback-in-a-drama-filled-rebel-wbbl/", "date_download": "2019-02-23T23:48:46Z", "digest": "sha1:W5GA7T2DGH7PMHEUPOXMJTZUT4G5TJ2R", "length": 8028, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सुपर ओव्हरमध्येही झाला सामना टाय; असा झाला सामन्याचा निर्णय", "raw_content": "\nसुपर ओव्हरमध्येही झाला सामना टाय; असा झाला सामन्याचा निर्णय\nसुपर ओव्हरमध्येही झाला सामना टाय; असा झाला सामन्याचा निर्णय\nमहिलांच्या बिग बॅश लीगमध्ये काल क्रिकेटमधील एक दुर्मिळ क्षण बघायला मिळाला. मेलबर्न स्टार्स विरुद्ध मेलबर्न रेनिगेड्स यांच्यातील सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाला. त्यामुळे या सामन्याचा निकाल आयसीसीच्या नियमानुसार ज्या संघाने सामन्यात जास्त बाउंड्रीज मारल्या आहेत त्यांना विजेते घोषित करण्यात आले.\nया सामन्यात मेलबर्न स्टार संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद ११८ धावा केल्या होत्या. ११९ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या मेलबर्न रेनिगेड्स संघानेही २० षटकात ६ बाद ११८ च धावा केल्या. यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.\nसुपर ओव्हरमध्ये मेलबर्न रेनिगेड्स संघाने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी ४ बळींच्या मोबदल्यात १० धावा केल्या. याचे प्रतिउत्तर म्हणून मेलबर्न स्टार्स संघाच्याही बिनबाद १० च धावा झाल्या. त्यामुळे अखेर मेलबर्न स्टार्स संघाला सामन्यात सर्वात जास्त बाउंड्रीज मारल्यामुळे विजयी घोषित करण्यात आले.\nत्यांनी सामन्यात एकूण ९ बाउंड्रीज मारल्या. यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. तर मेलबर्न रेनिगेड्स संघाने ६ चौकार आणि आणि २ षटकारांच्या साहाय्याने ८ बाउंड्रीज मारल्या.\nमेलबर्न स्टार्स संघाकडून लिझेल ली तर मेलबर्न रेनिगेड्स संघाकडून एमी सेटरथवेट यांनी त्यांच्या संघाकडून सर्वाधिक धावा केल्या. या दोघींनीही ३१ धावा केल्या.\nअसा आहे आयसीसीचा नियम :\nजर सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाला तर ज्या संघाने सामन्यात सर्वाधिक बाउंड्रीज मारल्या असतील त्या संघाला विजयी घोषित केले जाते.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा ���सप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_1997.html", "date_download": "2019-02-23T23:40:45Z", "digest": "sha1:6MTB6N5ZFH5RFYZXZUJKP3WURKDQYRRC", "length": 11774, "nlines": 44, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ८८ - जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ८८ - जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nअन्य काही उपाये पोट भरावे. असं युवकांना सांगणारे समर्थ आयुष्यभर शौर्य , धैर्याचा आणि भक्ती , निष्ठेचा उपदेश आणि आग्रह जनांना करीत होते. धीर धरा , धीर धरा ,हडबडू गडबडू नका. विवेकी जे गवसेना ,ऐसे काहीच असेना. म्हणून विचारी बना ,विवेकी बना. कृतीशील बना. प्रयत्नांची शिकस्त करा. यत्न तो देव जाणावा. प्रपंच नेटका करा. उगीच वणवण हिंडोनी काय होते म्हणोन योजनाबद्ध , शिस्तबद्ध ,नेटाने हाती काम घ्या अन् ते पूर्ण करा. निरोगी असा. सदा मारुती हृदयी धरा. शक्तीची उपासना करा.\nशक्ती युक्ती जये ठायी , तेथे श्रीमंत धावती. म्हणजेच ईश्वर युक्ती त्यांच्याच मदतीला धावतो.संसार आणि व्यवहार उत्तम करा. जयासी प्रपंच साधेना तो परमार्थी खोटा. सशक्त व्हा. कोण पुसे अशक्ताला , रोगीसा बराडी दिसे. सुंदर दिसा , सुंदर असा , सुंदर जगा असा साराच आणिअजूनही कितीतरी मानवी जीवनाला उपयुक्त अन् मार्गदर्शक असा जीवनवेद समर्थांनी आयुष्यभर सांगितला. स्वत: व्यक्तिगत तीन दगडांचा संसार न मांडता अवघ्या जनलोकांचा संसार सुखीआणि कर्तव्यतत्पर व्हावा यासाठी त्यांनी स्वत:च जीवन महाराष्ट्राच्या सहाणेवर चंदनासारखं झिजवलं. त्या समर्थांनी सज्जनगडावर देह ठेवला , त्या दिवशीही माघ वद्य नवमी होती.\nतानाजी मालुसऱ्याने सिंहगडावर देह ठेवला त्याही दिवशी माघ वद्य नवमी होती. फक्त वर्ष वेगवेगळे. एकाने मराठी मुलुखाला जीवन दिले. दुसऱ्याने मराठी मुलुखासाठी जीव दिला. दोघांनीही वाट्याला आलेली तिथी साजरी केली. या भूमीसाठी या जनलोकांसाठी आपलेहीजीवन वा जीव खचीर् घालणारे कितीतरी समर्थ आणि कितीतरी मालुसरे इतिहासात आपल्याला दिसतात ना युवकांनी आकाशालाही ठेंगणं ठरविणारी आकांक्षा हृदयी धरावी अन् हसतहसतजगावं अन् हसतहसतच येणारी अशी तिथी साजरी करावी असंच हे इतिहासातील वीर आणि विवेकी स्त्री- पुरुष आपल्याला सांगत असतात नाही का युवकांनी आकाशालाही ठेंगणं ठरविणारी आकांक्षा हृदयी धरावी अन् हसतहसतजगावं अन् हसतहसतच येणारी अशी तिथी साजरी करावी असंच हे इतिहासातील वीर आणि विवेकी स्त्री- पुरुष आपल्याला सांगत असतात नाही का बेचैन जगा अन् चैनीत मरा , भानठेवून योजना करा अन् बेभान होऊन काम करा हाच याचा अर्थ.\nतानाजीच्या मृत्युने महाराजांच्या आणि मराठ्यांच्या मनावर दु:खाचं सावट आलं. पंधरा दिवस उलटले. अन् विसाव्या दिवशी म्हणजेच दि. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावरबाळंतीणीच्या दालनावरचा पडदा हलला. सोयराबाईसाहेब , राणीसाहेब प्रसूत झाल्या. त्यांचे पोटी पुत्र जन्माला आला. मनं उमलली. आवतीची भिंगरी फिरली. राजकुमार जन्मास आले. गडावर रीतीप्रमाणे नगारे चौघडे अन् बारुदगोळा उडवीत बंदुका वाजल्या. महाराज यावेळीराजगडावरच होते. त्यांना जिजाऊसाहेबांनी ही आनंदाची बातमी सांगितली. सिऊबा ,राजकुमार जन्मास आले.\nआनंदच , मुलगा जन्माला आला अन् समजा मुलगी जन्माला आली असती तर तरीहीआनंदच. महाराजांच्या पोटी एकूण सहा कन्या जन्माला आल्याच की. फरक नाही.\nपण इथे जरा नियतीनं मानवी मनाला कोपरखळी दिलीच. नवीन जन्माला आलेला हा राजकुमार ( राजाराम महाराज) पालथा म्हणजे पालथ्या स्थितीत जन्माला आला. मानवी मनाला हे असलं काही झालं की , खटकतंच. मन जरा चुकचुकतंच. मग मन शांत करण्यासाठी करा अभिषेक , फोडा नारळ. म्हणा मंत्र. करा शांत. अन् बाळाच्या बऱ्याकरता करा नवस. हेचालतंच. आजच्याही जगात आपण पाहतोच की. पण पुत्र राजाराम जन्माला आल्यावर महाराजांना हेही समजले , ' राजकुमार जन्मास आले , पण पालथे जन्मास आले. '\nहे ऐकताच महाराज चट्कन उद्गारले , ' पालथे जन्मास आले बहुत उत्तम आता दिल्ली पालथी घालतील\nजीवनातल्या अशा घटनांचा पुरोगामी अर्थ लावणारा हा राजा होता. हा तीर्थरुप होता.\nएकूण वातावरण बदलले. नवी पालवी आली. इथं सहज जाताजाता सांगायचंय की , शिवाजी महाराजांच्या जीवनात त्यांनी देवाला किंवा देवीला नवस केल्याची एकही नोंद सापडत नाही. व्यक्तिगत स्वत:च्या सुखदु:खासाठी किंवा स्वराज्याच्या अवघड सवघड कामगिऱ्या फत्ते व्हाव्यात ,आग्ऱ्याच्या कैदेतून सुटावं , सिद्दी जौहरच्या वेढ्यातून पार व्हावं अशा गोष्टींसाठीही महाराजांनी कधी नवस केल्याची नोंद मिळत नाही. त्यांचं मन अत्यंत श्रद्धावंत होतं. पण अंधश्रद्धावंत नव्हतं. ते भावनाशील होते. पण भावनाप्रधान नव्हते. ते स्वकष्टाने , तपश्चयेर्ने यशे मिळवीत होते.नवसासायासांनी नव्हे.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://santsahitya.com/gondavalekarsamadhimandir.org/m-parichay-s.htm", "date_download": "2019-02-23T23:47:44Z", "digest": "sha1:INOD2YJM3BPA57QMB26ESPXPY6KH3JJ7", "length": 5214, "nlines": 29, "source_domain": "santsahitya.com", "title": " श्रीगोंदवलेकर समाधि मंदिर्, गोंदावले - श्रीमहाराजांचा अल्प परिचय (मराठी) ", "raw_content": "\nश्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा अल्प परिचय\nश्रीमहाराजांचा जन्म फेब्रुवारी १८४५ चा गोंदवल्यात, आणि त्यांनी देह ठेवला डिसेंबर १९१३ साली, गोंदवल्यातच. देहातील वास्तव्य उणेपुरे ६९ वर्षे.\nआजोबा श्री लिंगोपंत विठ्ठलभक्त तर वडील श्री रावजी विरक्त. आई गीताबाई तर सर्व गावाचीच आई, सर्व गावाला मदत करणारी. अशा सात्त्विक घरी जन्म घेतल्याने लहानपणापासूनच ईश्वरभक्तीकडे ओढा होता. श्रीमहाराज वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षीच रात्री-अपरात्री नदीकाठी गुहेत निर्भयपणे ध्यानाला बसत. ८ व्या वर्षी गुरुशोधार्थ बाहेर पडले. जवळजवळ सर्व भारतभर फिरले. शेवटी वयाच्या १४ व्या वर्षी येहळेगांवचे संत तुकामाईंचा, कठोर परिक्षेनंतर अनुग्रह झाला, व तुकामाईंनी त्यांचे नाव \"ब्रह्मचैतन्य\" ठेवले.\nआपल्या गुरुच्या आज्ञेनुसार त्यांनी रामोपासना वाढवली. ’श्रीराम जयराम जयजय राम’ ह्या त्रयोदशाक्षरी मंत्राने अनेकांना अनुग्रह दिला. प्रापंचिकांना आपल्या प्रपंचामध्ये राहून परमार्थ कसा करावा हे शिकविले. दीन दुबळे, दुःखी जीवांची, इतकेच नव्हे तर गाईंची सेवा केली व सर्व ठिकाणी प्रेम वाढेल असा उपाय केला.\nश्रीमहाराजांना आज देह ठेऊन १०० वर्षे झाली, तरी चैतन्यरूपाने त्यांचे कार्य चालू असल्याचे जाणवते.\nआईवर त्यांचे अत्यंत प्रेम होते. ते तिच्या आज्ञेबाहेर नसत. बालपणीच्या विवाहातील पत्‍नी वारल्यावर आईच्या आग्रहास्तव दुसरा विवाह वयाच्या ३३ व्या वर्षी केला. पण स्वतःहून एका अंध मुलीला स्वीकारून \n१८९१ ते १९१२ या काळांत श्रीमहाराजांनी गोंदवले, जालना, बेलधडी, हर्दा, गिरवी, मांडवी, आटपाडी, कराड, सिद्धेश्वर-कुरोली वगैरे अनेक ठिकाणी राममंदिरे स्थापिली आणि उपासना वाढवली. श्रीमहाराजांच्या जीवनांत अनेक चमत्कार घडले. पण श्रीमहाराजांनी त्याला यत्किंचितही महत्त्व दिले नाही. उलट जीवनाचे कल्याण करणारी सगुणोपासना, अन्नदान व विशेषकरून नामस्मरण याद्वारे उपासना करावी यावर भर दिला.\nश्रीमहाराजांना जनप्रियत्व आवडायचे. जो निःस्वार्थी राहील त्यालाच जनप्रियत्व येईल, असे ते म्हणायचे.\n’जेथे नाम तेथे माझे प्राण’ हे त्यांचे शेवटचे देहातील शब्द.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/isl-201718-draft-to-include-200-indian-players-the-fourth-edition-of-the-indian-super-league-will-be-held-over-five-months-and-will-include-10-teams-after-the-addition-of-jamshedupr-fc-and-bengaluru/", "date_download": "2019-02-23T23:05:18Z", "digest": "sha1:6S5QWINQVFPCVZNC6LCWPUE5IJFEDQWE", "length": 9168, "nlines": 88, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयएसएल २०१७: २०० भारतीय फुटबॉल खेळाडूंचे उद्या ठरणार भविष्य", "raw_content": "\nआयएसएल २०१७: २०० भारतीय फुटबॉल खेळाडूंचे उद्या ठरणार भविष्य\nआयएसएल २०१७: २०० भारतीय फुटबॉल खेळाडूंचे उद्या ठरणार भविष्य\nइंडियन सुपर लीगचा यंदाच्या मोसमात वाढ झाली असून हा चौथा मोसम पाच महिने चालणार आहे. यात दोन नवीन संघाला स्पर्धेत सामावून घेतले आहे. भारतीय फुटबॉल इतिहासात खूप जुनी असणारी आय लीग स्पर्धेतून इंडियन सुपर लीगमध्ये आलेला बेंगलुरू एफ. सी आणि जमशेदपूर एफ. सी. हे दोन नवीन इंडियन सुपर लीगमध्ये नव्याने दाखल झाले आहेत.\nस्पर्धेच्या नवीन नियमानुसार संघातील भारतीय खेळाडू ठेवण्यात आता मर्यादा येणार असून आता फुटबॉल संघ फक्त १५ ते १८ भारतीय खेळाडू संघात ठेवू शकणार आहे. तर तुम्हाला तुमच्या संघातील दोन सिनिअर खेळाडू ठेवण्याची परवानगी आहे. अंडर २१चे कमीतकमी दोन खेळाडू संघाने घडवण्यासाठी संघात कायम करायचे आहेत. जास्तीत ३ अंडर २१चे खेळाडू संघात ठेवता येतील. दिल्ली डायनॅमो आणि जमशेदपूर एफ सी संघाने अजून कोणताच खेळाडू कायम ठेवला नाही. हे संघ ड्रॅफ्टिंगच्या पुढील फेऱ्यातून संघातील खेळाडू निवडणार आहेत. ड्रॅफ्टिंगच्या तिसऱ्या फेरीपर्यंतची खेळाडूंची यादी तयार झाली आहे.\nफुटबॉल संघानी कायम केलेल्या खेळाडूंची यादी\nसिनियर खेळाडू:१देबजीत मुजामदार ,२प्रबीर दास\nअंडर २१:-अद्याप निवडला नाही\nसिनियर खेळाडू:१सुनील छेत्री, २उदांता सिंग\nअंडर २१:१ निशू कुमार,२ मॉलसवझुला\nसिनियर खेळाडू:१जेजेलाल पेखळलूवा,२करंजीत सिंग\nअंडर २१:१जेरीलाल रिझुवाना,२अनिरुद्ध थापा\nसिनियर खेळाडू:-अद्याप निवडला नाही.\nअंडर २१:-अद्याप निवडला नाही.\nसिनियर खेळाडू: १लक्ष्मीकांत कट्टीमनी, २मंदार राव देसाई\nअंडर २१:अद्याप निवडला नाही.\nएफ सी पुणे सिटी\nसिनियर खेळाडू: १सि.के. विनीत,२संदेश झिंगन\nमुंबई सिटी एफ सी\nसिनियर खेळाडू:१अमरिंदर सिंग२, शेहनाज सिंग\nअंडर २१:अद्याप निवडला नाही.\nसिनियर खेळाडू:१ टी.पी रेहनेश ,रोलिंग बार्जेस\nअंडर २१:अद्याप निवडला नाही.\nसिनियर खेळाडू:अद्याप निवडला नाही.\nअंडर २१:अद्याप निवडला नाही.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-02-24T00:08:14Z", "digest": "sha1:AXMTTFEVRCSPJJG6RXSJLYACZDGWF7RB", "length": 30120, "nlines": 177, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "शाळा सुटली, पाटी फुटली", "raw_content": "\nशाळा सुटली, पाटी फुटली\nमहाराष्ट्र शासनाने ६५४ जिल्हा परिषद शाळा बंद केल्याचा परिणाम हजारो विद्यार्थ्यांवर होणार आहे. अनेकांना आता लांबच्या शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागतीये, न परवडणारी फी भरावी लागतीये – किंवा शिक्षणाविना शाळा सोडावी लागतीये\nमथुरा निरगुडे खुदकन हसते आणि मोठ्याने पण कुजबुजत सांगते, “त्यांनी आम्हाला काहीच शिकवलं नाहीये.” नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या टाके हर्ष गावात आपल्या एका खोलीच्या घराशेजारी बैलगाडीपाशी मथुरा बसली���े. या गावच्या १५०० रहिवाशांपैकी बहुतेक ठाकर या आदिवासी समुदायाचे आहेत.\n२०१७ साली डिसेंबरपर्यंत ११ वर्षांची मथुरा सुमारे आठ किलोमीटरवर असणाऱ्या डहाळेवाडीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचव्या इयत्तेत शिकत होती. त्यानंतर राज्य शासनाने ही शाळा बंद केली. आता ती टाके हर्षपासून चार किलोमीटरवर असणाऱ्या आव्हाटे गावी एका सामाजिक संस्थेने सुरू केलेल्या शाळेत सहावीत शिकतीये.\nदोन्हीतली कोणती शाळा तुला आवडते असं विचारताच ती म्हणते, “आधीची.”\nडहाळेवाडीची जिल्हा परिषद शाळा बंद झाल्यानंतर आव्हाट्यातल्या शाळेने तिथल्या १४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, भगवान मधे सांगतात. याच तालुक्यातल्या वावी हर्षमध्ये राहून ते शिक्षण क्षेत्रात काम करतात. “सरकारकडून कसलंही अनुदान मिळत नाही आणि ते काही मन लावून शाळा चालवत नाहीत,” ते सांगतात. आव्हाट्याच्या शाळेत – श्री गजानन महाराज विद्यालय - आठवड्यातून दोनदाच वर्ग भरतात.\nडहाळेवाडीची जि.प. शाळा बंद झाल्याने जसं मथुराचं नुकसान झालं, तसंच अनेकांचं झालं. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत हजारो मुलांच्या शाळा बंद झाल्या आहेत.\nटाके हर्षमधील जिल्हा परिषद शाळा केवळ चौथीपर्यंत आहे, वरच्या वर्गांसाठी मुलं डहाळेवाडीच्या शाळेत जायची, जी डिसेंबर २०१७ मध्ये बंद करण्यात आली\n२०१४-१५ आणि २०१७-१८ या काळात देवेंद्र फडणविसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाने एकूण ६५४ जिल्हा परिषद शाळा बंद केल्या आहेत. माहितीच्या अधिकाराखाली (मी, जून २०१८ मध्ये) दाखल केलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून ही माहिती प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या उत्तरावरून असं दिसतं की २०१४-१५ मध्ये राज्यातल्या ३६ जिल्ह्यांमध्ये ६२,३१३ जि.प. शाळा होत्या. हा आकडा २०१७-१८ साठी ६१,९५९ इतका कमी झाला आहे.\nआणि विद्यार्थ्यांची संख्या २००७-०८ साली ६० लाख होती, ती २०१४-१५ मध्ये ५१ लाखाला थोडी कमी आणि २०१७-१८ मध्ये ४६ लाख इतकी कमी झाली आहे.\nएप्रिल २०१८ मध्ये शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलं की ज्या शाळांमध्ये १० हून कमी विद्यार्थी आहेत त्या शाळा चालवणं शक्य नसल्याने केवळ अशा शाळाच बंद करण्यात आल्या आहेत. तिथल्या विद्यार्थ्यांचं जवळच्या जि.प. शाळेमध्ये समायोजन करण्यात आलं आहे असंही त्यांनी सांगितलं. जानेवारी २०१८ मध्य�� शासनाने आणखी १३०० शाळा बंद करण्याचा प्रस्ताव दिला. शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध केला आहे.\nमथुरा आणि इतर काही विद्यार्थी मात्र जिल्हा परिषदेच्या पटावरून गळाले. तिची आई, भीमा सांगते की सध्या चालू असलेली जिल्हा परिषदेची शाळा आव्हाट्याच्या पुढे, सामुंडीला आहे, इथनं १० किमी लांब. “पोरी शहाण्या झाल्या की आमचा घोर वाढतो,” बाळाला मांडीत घेऊन बसलेल्या भीमा सांगतात.\nभीमा आणि त्यांचा नवरा माधव दोघं शेतमजूर आहेत. काम असतं तेव्हा दोघांना दिवसाची प्रत्येकी १५० रुपये मजुरी मिळते. “आम्हाला जमीन नाही. दुसरं काही कमाईचं साधन नाही,” भीमा सांगतात. “रोज सकाळी उठून काम शोधलं तर रात्री चूल पेटते.” अशातही भीमाकडे वरचे काही पैसे असले तर ती मथुराला काळी-पिवळीने शाळेत जायला म्हणून २० रुपये काढून देते. नाही तर त्र्यंबकचे घाटरस्ते पायी पार करून शाळेत पोचायला मथुराला ४० मिनिटं लागतात. टाके हर्ष वैतरणा धरणापाशी आहे आणि कोणत्याही शाळेत, सरकारी किंवा खाजगी, पोचायला मथुराला वैतरणा नदी पार करूनच जावं लागतं. “पावसाळ्यात पूल पाण्यात जातो,” भीमा सांगतात. “कित्येकदा तर आम्ही दिवसचे दिवस गावातच अडकून पडतो.”\nटाके हर्षच्या रहिवाशांसाठी सगळ्यात जवळची चालू जि.प. शाळा आव्हाट्याच्या ४ किमीवरच्या खाजगी शाळेहूनही दूर आहे. लांबचं अंतर म्हणजे पोरींना त्रासच होतो. ‘पोरी शहाण्या झाल्या की आमचा घोर वाढतो,’ एक पालक\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा, २००९ नुसार पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी शाळा एक किलोमीटरच्या आत आणि आठवीपर्यंत ३ किलोमीटरच्या आत असावी. “पण हा नियम किती तरी ठिकाणी पाळला जात नाही,” मधे म्हणतात.\nजिल्हा परिषद ही जिल्हा पातळीवरची स्थानिक संस्था आहे आणि तिच्या प्रशासनाचं नेतृत्व राज्य शासनाने नेमलेल्या जिल्हाधिकाऱ्याच्या हाती असतं. महाराष्ट्रात १९६१-६२ साली जिल्हा मंडळांकडून शाळांचा कारभार जिल्हा परिषदांनी आपल्याकडे घेतला आणि तेव्हापासून या शाळा सुरू आहेत. यातल्या बहुतांशी शाळा पहिली ते सातवी किंवा आठवीपर्यंत आहेत, आणि काही मोजक्या शाळा नववी किंवा दहावीपर्यंत आहेत. बोटावर मोजण्याइतक्या अकरावी आणि बारावीपर्यंत.\nजिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण मोफत आहे आणि बहुतेक विद्यार्थी अ���ा शेतकरी, शेतमजूर कुटुंबांमधनं येतात, ज्यांना खाजगी शाळांचा खर्च परवडत नाही. त्यात आदिवासी आणि दलितांची संख्या मोठी आहे – महाराष्ट्रात अनुसूचित जमातींचं प्रमाण राज्याच्या लोकसंख्येच्या ९.४ टक्के आणि अनुसूचित जातींचं प्रमाण ११.८ टक्के इतकं आहे (जनगणना, २०११).\nअसं असतानाही, राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षणासाठी प्रयत्न करण्याऐवजी पाठोपाठच्या सरकारांनी राज्यात सार्वजनिक शिक्षणाकडे सातत्याने दुर्लक्षच केल्याचं दिसतं.\n२००७-०८ सालच्या महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्य सरकारचा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणावरचा खर्च रु. ११,४२१ कोटी म्हणजेच, राज्याच्या वार्षिक सकल उत्पन्नाच्या १.९० टक्के इतका होता. दहा वर्षांनंतर २०१८-१९ मध्ये शालेय शिक्षण (आणि क्रीडा) यावर होणारा खर्च रु. ५१,५६५ करोड इतका वाढला असला तरी तो एकूण अर्थसंकल्पाच्या १.८४ टक्के इतकाच आहे. शिक्षणाप्रती सरकारची अनास्था आणि शाळांसाठीची खालावत जाणारी तरतूद यातून स्पष्ट दिसते.\n‘पावसाळ्यात पूल पाण्याखाली जातो,’ भीमा निरगुडे सांगतात. त्यांची मुलगी मथुरा (मध्यभागी) आणि मथुराची मैत्रीण ज्योती होले यांना नवीन शाळेत पोचण्यासाठी पूल पार करून जावं लागतं\nबृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक संघटनेचे सचिव आणि मनपाच्या शिक्षण समितीवर १६ वर्षं काम केलेले माजी नगरसेवक, रमेश जोशी म्हणतात की ही तरतूद वाढायला पाहिजे होती. “खरं तर शिक्षणावरची तरतूद राज्याच्या सकल उत्पन्नाच्या ४-६ टक्क्यांच्या आसपास असायला हवी. शिक्षणाबद्दल जागरुकता वाढू लागते तसं जास्तीत जास्त मुलं शाळेत यायला लागतात. आपण बजेटच कमी करायला लागलो तर आपण आरटीई (शिक्षण हक्क कायदा) कसा लागू करणार आहोत\nशिक्षक मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून गेलेले कपिल पाटील म्हणतात, “ते हेतूपूर्वक बजेट कमी करतायत. अशाने जे वंचित आहेत त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळेनासं होतं आणि मग समाजातले [काहींचे] फायदे अबाधित राहतात.”\nआपल्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून मग काही पालक त्यांना महागड्या आणि तोशीस वाढवणाऱ्या खाजगी शाळांमध्ये घालतात. सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील मोडनिंब गावात २०१७ साली ४० विद्यार्थ्यांनी जि.प. शाळेतून नाव कमी केलं आणि एका खाजगी शाळेत प्रवेश घेतला, जि.प. शाळेचे शिक्षक परमेश्वर सुरवसे सांगतात.\nजिल्हा परिषद शाळांना रामराम ठोकून दत्तात्रय सुर्वेंनी त्यांच्या मुलाला, विवेकला खाजगी शाळेत घातलंय\nयातलाच एक आहे दत्तात्रय सुर्वेंचा मुलगा, ११ वर्षांचा, सहावीत शिकणारा विवेक. “शिक्षक शाळेत नसल्यागतच होते,” दत्तात्रय सांगतात. “जिल्ह्यातल्या अनेक शाळांना बजेट नाही त्यामुळे वीज तोडलीये. सरळ दिसतं ना, सरकारला जिल्हा परिषद शाळांमधल्या मुलांचं सोयरसुतक नाही.”\nआपल्या मुलाने उत्तमातलं उत्तम शिक्षण घ्यावं अशीच पेशाने शेतकरी असणाऱ्या सुर्वेंची इच्छा आहे. “शेतीत काही भविष्य नाही,” ते म्हणतात. शाळेच्या फीसाठी ते सध्या वर्षाला रु. ३००० खर्च करतायत. “मी त्याची शाळा बदलली कारण मला त्याच्या भविष्याबाबत कसलीही तडजोड करायची नाहीये.”\nशिवाय, अनेक जणांना आपल्या मुलांचं इंग्लिश चांगलं व्हावं अशी इच्छा असते त्यामुळे ते जि.प. शाळेतून काढून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतात, कारण जि.प. शाळा मराठी माध्यमाच्या आहेत, अहमदनगरस्थित शिक्षणक्षेत्रातले कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी सांगतात.\nपरिणामी, २००७-०८ मध्ये राज्याच्या जि.प. शाळांमध्ये पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या १२ लाख विद्यार्थ्यांपैकी दहा वर्षांनंतर २०१७-१८ साली एकूण ३०,२४८ – फक्त २.५ टक्के – विद्यार्थी त्याच शाळेतून दहावी उत्तीर्ण झाले असं माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीवरून दिसतं.\nबहुतेक जि.प. शाळा सातवी किंवा आठवी पर्यंत आहेत, (दहावीपर्यंत नाही) हे वास्तव लक्षात घेतलं तरीही ही आकडेवारी आश्वासक नाही. २००९-१० साली राज्यातल्या जि.प. शाळांमध्ये पहिलीमध्ये ११ लाख विद्यार्थी होते. आठ वर्षांनी, २०१७-१८ मध्ये आठव्या इयत्तेत फक्त १,२३,७३९ विद्यार्थी होते – म्हणजेच, मधल्या सात वर्षांत ८९ टक्के विद्यार्थी शाळेतून गळाले.\nस्थलांतरामुळेदेखील जि.प. शाळेतील विद्यार्थी शाळा सोडतायत. जेव्हा शेतकरी आणि शेतमजूर कामासाठी स्थलांतर करून जातात, तेव्हा मुलंही त्यांच्या सोबत जातात. मराठवाड्यातल्या शेतीबहुल जिल्ह्यांमधून स्थलांतरामध्ये वाढ होतीये – दर वर्षी इथून पश्चिम महाराष्ट्र किंवा कर्नाटकात किमान ६ लाख शेतकरी/शेतमजूर नोव्हेंबर ते मार्च दरम्यान ऊसतोडीसाठी जातात असं ज्येष्ठ शेतकरी नेते कॉम्रेड राजन क्षीरसागर सांगतात.\n���ैलास आणि शारदा साळवे दर वर्षी परभणीच्या देवेगावहून ६० किमीवरच्या बीडच्या तेलगाव खुर्दमधल्या साखर कारखान्यात तोडीला येतात. त्यांच्यासोबत त्यांचा तान्हा मुलगा, हर्षवर्धन आणि शारदाची १२ वर्षांची भाची, ऐश्वर्या वानखेडे असते. “गरिबीमुळे तिला शिक्षणावर पाणी सोडायला लागलंय,” कैलास म्हणतात. ते आणि शारदा देवेगावमधल्या आपल्या पाच एकर रानात कपास आणि सोयाबीनचं पीक घेतात, मात्र वर्षभर पुरेल इतकाही नफा त्यातून निघत नाही. “आम्ही दिवसभर रानात राबणार, तेव्हा आमच्या पोराकडं बघायला सोबत आणलीये तिला.” (पहा, २००० तासांची ऊसतोड)\n‘तिला [डावीकडे, मजुंळाला] शाळा सोडावी लागली, मला पण नाही पटत. पण तिच्या धाकट्या बहिणीचं नाव घातलंय शाळेत. दोघींपैकी एकीलाच पुढं शिकवू शकते मी,’ सुमनबाई लशके म्हणतात\nजेव्हा शाळा सोडण्याची वेळ येते, तेव्हा बहुतेक वेळा घरातल्या मुलींचाच विचार केला जातो. महाराष्ट्रातल्या १५-४९ वयोगटातल्या केवळ २५ टक्के स्त्रियांनी १२ किंवा त्याहून अधिक वर्षं शिक्षण घेतलं आहे, पुरुषांसाठी हेच प्रमाण ३४ टक्के इतकं आहे, असं राष्ट्रीय कुटुंब स्वास्थ्य सर्वेक्षण २०१५-१६ मधे म्हटलं आहे.\nवावी हर्ष या आदिवासी पाड्यावरच्या १३ वर्षांच्या मंजुळा लशकेने २०१७ मध्ये शाळा सोडली कारण तिच्या आईला घरी हाताखाली कुणी तरी हवं होतं. “माझा नवरा दारुडा आहे, तो कामाला जात नाही,” त्या सांगतात. “मी मजुरीला घराबाहेर पडले की आमच्या गुरांकडे लक्ष द्यायला कुणी तरी घरी पाहिजे ना.”\nमंजुळाचं लग्न लावून द्यायचा विचार नसल्याचं सुमनबाई निक्षून सांगतात. “ती लहान आहे अजून,” त्या म्हणतात. “तिला शाळा सोडावी लागली, मला पण नाही पटत. पण तिची धाकट्या बहिणीचं नाव घातलंय शाळेत. दोघींपैकी एकीलाच पुढे शिकवू शकते मी.”\nतिच्या शेजारचे मात्र सांगतात की गावात १५-१६ वर्षातच मुलींची लग्नं लावून दिली जातात. तिथे गोठ्यात मंजुळा बैलांचे दावे सोडते आणि चारायला बाहेर पडते. “मला आवडतं शाळेत जायला,” ती म्हणते.\nअशा तऱ्हेने, सरकार चालवत असलेल्या जि.प. शाळा मोठ्या संख्येने बंद होऊ लागल्यावर महाराष्ट्राच्या वावी हर्ष किंवा टाके हर्षसारख्या छोट्या गाव-पाड्यावरच्या मुलांसाठी, थोडी फार किलकिली झालेली शिक्षणाची कवाडं परत बंद व्हायच्या मार्गावर आहेत.\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.\nत्या जमीन कसतात, मोर्चाही त्यांचाच\nरानातून आणि वनातूनः चलो मुंबई\n‘गावातलं जवळपास समदं माणूस गाव सोडून गेलंय’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/indian-hocky-team-reached-in-semi-final-at-common-wealth-games/", "date_download": "2019-02-23T23:51:54Z", "digest": "sha1:L3H76M7PA2D2A36Q5URMDEAGI76RBVIT", "length": 6597, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: ‘चक दे इंडिया’, मलेशियावर मात करत भारत उपांत्य फेरीत!", "raw_content": "\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८: ‘चक दे इंडिया’, मलेशियावर मात करत भारत उपांत्य फेरीत\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८: ‘चक दे इंडिया’, मलेशियावर मात करत भारत उपांत्य फेरीत\nगोल्ड कोस्ट | राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या हॉकी संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने मलेशियाला २-१ने पराभूत केले.\nभारताच्या हरमनप्रीतनं तिसऱ्या मिनिटात गोल करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.\nत्यानंतर ही आघाडी जास्त वेळ टिकली नाही. १६व्या मिनिटाला मलेशीयाच्या फैजल सारीने गोल करून बरोबरी साधली.\nहाफ टाईमनंतर भारताच्या हरमनप्रीतनं पुन्हा एकदा गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली.\nती आघाडी भारताने शेवटपर्यंत राखून ठेवली आणि मलेशियावर २-१ ने विजय मिळवला. या विजयामुळे भारत आता ‘ब’ गटात पहिल्या क्रमांकावर आहे.\nयाबरोबर भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मो���ा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Ready-to-fight-elections-from-BJP-s-Hatkanangle-says-Sadabhau-Khot/", "date_download": "2019-02-23T23:28:25Z", "digest": "sha1:PX5POXIJJZNUGWPKIRDDFKUWMCEKIU4V", "length": 7065, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपतर्फे ‘हातकणंगले’तून निवडणूक लढविण्यास तयार : सदाभाऊ खोत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › भाजपतर्फे ‘हातकणंगले’तून निवडणूक लढविण्यास तयार : सदाभाऊ खोत\nभाजपतर्फे ‘हातकणंगले’तून निवडणूक लढविण्यास तयार : सदाभाऊ खोत\nहातकणंगले लोकसभा मतदार संघातून भाजपचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची आपली तयारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षश्रेष्ठी यांनी तसा आदेश दिल्यास रिंगणात उतरू व राजकीय स्वार्थासाठी आंदोलन छेडणार्‍यांचा यावेळी मतदार पर्दाफाश करतील, असा विश्‍वासही कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केला.\nमंत्री खोत म्हणाले, बहुजन समाजाचे प्रश्‍न घेऊन शासनामध्ये मी काम करीत आहे. दूध दराचा प्रश्‍न गेले काही महिने आमच्यासमोर होता. यासाठी केंद्रीय स्तरावर चर्चा होऊन दूध अनुदानाचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करून निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न वारंवार यशस्वी होत नाही. शेतकर्‍यांच्याबरोबर इतर घटकांचा विचारही केला गेला पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यात दूध संघाची आता कसोटी आहे. मूळ दर व अनुदान संघाना देणे क्रमप्राप्‍त आहे. खा. राजू शेट्टी यांनी भाजपची साथ सोडून आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे हे निदर्शनास आणून देताना मंत्री खोत म्हणाले, प्रत्येक वेळेस लाटेवर स्वार व्हायचे व पोळी भाजून घ्यायची हे दिवस कायमपणे राहत नाहीत.\nआजपर्यंत खा. शेट्टी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला शिव्याची लाखोली वाहिली आहे. तेच खासदार काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसतील तर जनता त्यांना योग्य धडा शिकवेल. आपल्यापेक्षा मोठा कोणी होऊ नये, या अविर्भावात ते वावरतात. महाभारतातील शकुनी मामांची उपमाही त्यांनी खा. शेट्टी यांना दिली.\nस्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने शेतकर्‍यांची बाजू घेतली. उत्पादन खर्चाला 50 टक्के भाव देण्याचा धाडसी निर्णय घेतला. उसाच्या वाढीव एफआरपीची घोषणा केली. त्यामुळे ऊस दराचा प्रश्‍न निकालात निघाला. राज्यात जलशिवार योजना राबविली. 16 हजार गावे टँकरमुक्‍त केली. सिंचन योजनेला निधी उपलब्ध करून दिला. गोरगरीब दीनदलित प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. ऊठसूठ आंदोलन करणार्‍यांची आंदोलने कायमची बंद व्हावीत, असे परखड मतही त्यांनी व्यक्‍त केले. हातकणंगले मतदारसंघात आपण लवकरच व्यापक दौरा करीत आहोत, अशी घोषणाही मंत्री खोत यांनी केली.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/thane-Detonator-and-gelatin-seized/", "date_download": "2019-02-23T23:09:56Z", "digest": "sha1:KVIQSGNVTBZCDMX6DFNS6PBVUT4WNI23", "length": 5194, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डिटोनेटर व जिलेटिन जप्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › डिटोनेटर व जिलेटिन जप्त\nडिटोनेटर व जिलेटिन जप्त\nदिवा परिसरातील खर्डी जंक्शन येथे स्फोटक असलेल्या इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर आणि जिलेटीन ट्यूबसह तीन जणांना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले. दिलीप तुकाराम राणे (26, रा.चाळ नंबर 2,ओमकार नगर, दिवा) नितीन शांताराम डोंगरे (31, रा.रुम नं.401,संबंगाव ,दिवा) नितीन जयेंद्र कावनकार (23, रा.तुळजाभवानी चाळ, डोंबिवली, कल्याण) अशी आरोपींची नावे असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याची कार्यवाही सुरु होती.\nमुंब्रा येथील एका जागेवर उभ्या असलेल्या भंगार स्कॉर्पिओ गाडीमधून 10 किलो अमोनियम नायट्रेट आणि 9 डिटोनेटर्स जप्त करण्याची कारवाई ठाणे पोलीस, दहशतवाद विरोधी पथक आणि आरपीएफ पथकाने संयुक्तरित्या केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी दिवा परिसरातील खर्डी जंक्शन येथे पुन्हा स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. काहीजण स्फोटक पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 31 इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर व 61 जिलेटीन ट्यूब जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nकेडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द\nपनवेल :जवानांची रिक्षा चालकाला मारहाण\nरक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र पुरेसे\nपनवेल : आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेंना जीवे मारण्याची धमकी\nमोबाईल गेमच्या वादातून महिलेने स्वतःला पेटवले\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_1751.html", "date_download": "2019-02-23T23:38:54Z", "digest": "sha1:VVC4QBC75RNFIAJHOCYSUJDNJRED4Z3T", "length": 13212, "nlines": 42, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग २६ - एक भीषण गनिमी कावा", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुक�� एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग २६ - एक भीषण गनिमी कावा\nशाहिस्तेखानाने मराठ्यांच्या भूगोलाचा आणि गनिमी काव्याचा कधी विचारच केलेला दिसत नाही. पुण्यात आल्यापासून त्याला नाव घेण्यासारखा फक्त एकच विजय मिळाला. तो चाकणवरचा. त्याने या विजयानंतर पूर्ण पाच महिने आराम केला. आपल्या छावणीतील सर्व बातम्या मराठी हेरांच्या मार्फत शिवाजीराजाला बिनचूक पोहोचत आहेत , याची त्याला कल्पनाही नसावी. त्याने जानेवारी १६६१ मध्ये एक मोठी मोहीम कोकणातील मराठी प्रदेशावर करण्याचा आराखडा आखला.\nया मोहिमेचे सेनापतिपद त्याने कारतलबखान उझबेक या सरदाराकडे सोपविले. हा खान घमेंडखोर होता. याच्याबरोबर अनेक सरदार नेमण्यात आले. त्यात सावित्रीबाई देशमुख उर्फपंडिता रायबाघन ही हुशार , वऱ्हाडी सरदारीणही होती. खानाच्या फौजेचा नक्की आकडा उपलब्ध नाही. पण तो पंधरा हजारापेक्षा कमी नक्कीच नव्हता. शाहिस्तेखानाने या कारतलबला पेण , पनवेल , नागोठणे हा भाग जिंकावयाचा हुकूम केला. पण हा कारतलब असा अतिउत्साही म्हणजेच घमेंडखोर होता की , त्याने म्हटले की , ' हुजूर , नागोठणे , पेण , पनवेल तर मी काबीज करतोच , पण कोकणातील शिवाजींचे कल्याण भिवंडीपासून ते दक्षिणेकडे (महाडकडे)असलेली सारी ठाणी आणि मुलूख कब्जा करतो. '\nकारतलबखानाच्या या साऱ्या आत्मविश्वासाचा आणि युद्धतयारीचाही तपशील महाराजांना राजगडावर अचूक पोहोचला. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तो पुण्याहून निघाला. आपण कुठे जाणार आहोत , आपला मार्ग कोणचा , शिवजीराजांचा तो मुलूख कसा आहे. इत्यादी कोणतीही माहिती त्याने आपल्या हाताखालच्या सरदारांना सांगितली नाही. ही गोष्ट रायबाघन या हुशार आणि शूर असलेल्या सरदारणीला आश्चर्याची वाटली. शिवाजी , सह्यादी , मावळे ,गनिमी कावा आणि कोकणी प्रदेश याची तिला चांगली जाण होती. पण तिने कारतलबशी एका शब्दानेही चर्चा वा विचारणा केली नाही. पण हा खान अंधारात उडी मारतोय , नक्की आपलं डोकं फुटणार याचा अंदाज तिला लोणावळ्याजवळ पोहोचल्यावर आला.\nखानाने लोणावळ्यापासून खाली कोकणात उतरणारी आंबेनळीची वाट धरली. खानाचे सैन्य सह्यादीच्या दऱ्याखोऱ्यांत अगदी अनभिज���ञ , म्हणजेच अडाणी होते. आंबेनळीच्या पायथ्याशीचावणी नावाचे बारीकसे गाव होते. त्याच्या परिसरात खान पोहोचला. चावणीपासून ऐन कोकणात जाणारी अरुंद वाट होती. गर्द जंगलातून आणि दोन्ही बाजूला असलेल्या डोंगरातून हीवाट जात होती. ही वाट साडेचार कोस म्हणजेच १५ किलोमीटर अंतराची होती. खानानं या मार्गाने आपल्या सैन्याला चालण्याचा आदेश दिला. या वाटेचे नाव ऊंबरखिंड असे होते. हा दिवस होता दि. २ फेब्रुवारी १६६१ . मोगली फौज त्या भयंकर वाटेने चालू लागली. त्यांना कल्पना नव्हती की , पुढे काय वाढून ठेवले आहे.\nपुढे या वाटेच्या पश्चिम टोकावर एका टेकाडावर झाडीझुडपांत प्रत्यक्ष शिवाजी महाराजघोड्यावर स्वार होऊन उभे होते. आणि या १५ किलोमीटरच्या गर्द झाडीत कमीतकमी पाच हजार मावळे जागोजागी खाचीकपारीत आणि झाडांच्या दाट फांद्यावरही सशस्त्र लपून बसले होते. ही फौज वाघांच्या जाळीत मेंढरांनी शिरावं , तशी चालली होती. शिवाजीराजांना याशत्रूचालीची खबर सतत समजत होती. त्यांच्या मनात कोवळी दया उपजली. ही सारी मोगली फौज आता टिप्पून मरणार हे नक्की होतं. महाराजांना दया आली असावी ती त्या सावित्रीबाई रायबाघनची. महाराजांनी आपला एक वकील वेगळ्या माहितीच्या वाटेनं कारतलबखानाकडेपाठविला. खान चावणी गावाजवळ म्हणजेच पूर्ण पिछाडीस होता. रायबाघनही तेथेच होती. मराठी वकील खानाजवळ जाऊन पोहोचला. त्याने अदबीने खानाला महाराजांचा निरोपसांगितला , ' आपण चुकून आमच्या मुलखात आलेले दिसता. आपण अजूनही त्वरित माघारी निघून जावे , नाहीतर वेळ कठीण आहे. आमची विनंती ऐकावी. '\nयावर खानाला जरा रागच आला. त्याने जबाब दिला की , ' मी काय निघून जायला आलोय काय कल्याण भिंवडीपासून सारं दख्खन कोकण काबीज करणार आहे मी.\nहे सारं वकील आणि तिथंच घोड्यावर असलेली रायबाघन ऐकत होती. ती काहीही बोलत नव्हती. तिच्या डोळ्यापुढे आत्ताच आकाश फाटले होते. खानाने वकिलाला असे फेटाळून लावले.वकील आल्यावाटेने महाराजांकडे गेला. त्याने त्या टेकडीवर घोड्यावर असलेल्या महाराजांना खानाचा बेपर्वाई जबाब सांगितला. दया करणारे महाराज संतापले. आणि त्यांना त्या समारेच्यागर्द ऊंबरखिंडीत ठायीठायी दबा धरून बसलेल्या मावळ्यांना आपल्या पद्धतीने इशारा पोहोचविला. अन् एकदम त्या हजारो मावळ्यांनी खालून चाललेल्या मोगली सैन्यावर बाणांचा आणि गोळ��यांचा मारा सुरू केला. मोगलांची क्षणात तिरपिट सुरू झाली. कोण कुठून हल्ला करतोय , कुठून बाण येताहेत हेच समजेना , गनिमी काव्याच्या हल्ल्याचा हा खास नमुना होता. अक्षरश: हलकल्लोळ उडाला. मोगलांना धड पुढेही जाता येईना अन् मागेही येता येईना ,तुडवातुडव , चेंदामेंदी , आरोळ्या , किंकाळ्या यांनी ऊंबरखिंडीत हलकल्लोळ माजला. याचे नाव गनिमी कावा.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8901.html", "date_download": "2019-02-24T00:00:35Z", "digest": "sha1:NMYOAZHJ3RB5ANBLIAA6C5EKO3WY7UNA", "length": 14152, "nlines": 48, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ६५ - मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ६५ - मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था\nराजकारणाचा खेळ हा आट्यापाट्यांच्याखेळाइतकाच सावधपणानं खेळावा लागतो. शिवाजीराजे आता आग्ऱ्याच्या कैदेतला हा खेळ आट्यापाट्यासारखाच अत्यंत सावधपणे आणि बुद्धिबळाइतक्याच प्रतिभेने खेळत होते. त्यांचे चौफेर सर्व क्षितिजांपर्यंत लक्ष आणि कान टवकारलेले होते.\nमहाराजांना आता पहिला मोठा प्रेमाचाअडसर आडवा येत होता तो रामसिंहाचा.कारण रामसिंहाने जमानपत्र बादशाहाला लिहून दिलं होतं. त्यामुळे जोपर्यंत जमानपत्र अस्तित्त्वात आहे तोपर्यंत रामसिंहाच्या जिवाच्या सुरक्षिततेची काळजी आता महाराजांना वाटत होती. पण स्पष्ट शब्दांत ते बोलूही शकत नव्हते. ते स्वत:ही रामसिंहाला वचन देऊन बसले होते. या काळात मिर्झाराजाचीही मुलाला म्हणजे रामसिंहाला दोन-तीन पत्रे आलीच की , ' तू काळजी घे. '\nऔरंगजेबाने एके दिवशी अगदी सहज सुभेदार फिदाई हुसेन खान याला म्हटले की , ' फिदाई ,तुझ्या हवेलीचे जे बांधकाम चालू आहे ते लवकर पुरे कर. '\nफिदाई हुसेन खान हा एक अतिशय सरळ सज्जन पण कर्तबगार माणूस होता. तो आग्रा सुभ्याचा सुभेदार होता. त्याची स्वत:ची एक भव्य हवेली यावेळी तो बांधत होता. औरंगजेबाच्या डोक्यातअसा डाव घाटत होता की , ही त्याची हवेली बांधून पूर्ण झाली की , त्या हवेलीत अचानक शिवाजी-संभाजीराजे यांना चांगल्या जागी राहण्यासाठी नेऊन ठेवायचे. अगदी कडक बंदोबस्तात. अन् मग तिथेच खोटी नाटी कारणे सांगून राजांना मारून टाकायचे. हा पाताळयंत्री डाव इतर कोणालाही माहिती नव्हता. खुद्द फिदाईलाही तो माहित नव्हता. औरंगजेबाने आता एकमेव लक्ष केंदित केले होते या हवेलीच्या बांधकामावर. ते बांधकामही झपाट्याने चालू होते.\nइथेच औरंगजेब चुकला. आपल्या या हवेलीतील हवेशीर राजकारणाच्या पलिकडे तो सीवा आणखीन काही भयंकर डावपेच आखीत असेल याची पुसटशीही कल्पना औरंगजेबाला आलीनाही. राजकारण कधी आखलेल्या फुटपट्टीच्या रेघेने होत नसते. चाणक्यासारखी माणसे वळसे घेत घेत शेवटी शत्रूचा गळा अचूक आवळतात. महाराजांचं राजकारण नागीणीसारखे वळसे घेत चालू होते.\nमहाराजांनी पहिले प्यादे अडीच घरं हलविले. ' दक्षिणेतील माझे सर्व किल्ले ( म्हणजे सर्व स्वराज्यच की) मी बादशाहांच्या स्वाधीन करून बादशाह सांगतील ती कामगिरी करणार आहे ,'असा साळसूद आव ते आणीत होते. बोलूनही दाखवत होते.\nआणि अचानक एके दिवशी महाराजांची तब्येत बिघडली. कसंसच होऊ लागलं. खरं म्हणजे काहीही होत नव्हतं. हे ढोंग होतं. आपण आजारी असल्याचे ते उत्तम अभिनयाने येणाऱ्या-जाणाऱ्या सरदारांना आणि सिद्दी फुलादखानलाही दाखवत होते. महाराजांचे दुखणे हळूहळू वाढतच होते. म्हणजेच पसार होण्याची बळकट तयारी चालू होती. वैद्य , हकीम आणि औषधे यांचीही रहदारी सुरू झाली होती. एकेका दिवसाने नाटक पुढे सरकत होते.\nएके दिवशी महाराजांनी बादशाहाकडे आपला अर्ज पाठवला की , ' औषधोपचार चालू आहेत. पण बरे वाटत नाही. तरी गोरगरिबांस व फकिर- गोसाव्यांस दानधर्म करण्याकरिता मिठाईवाटण्याची मला परवानगी असावी. मी मिठाईच्या डाल्या हस्तस्पर्श करून येथून बाहेर पाठवीन. ती मिठाई बाहेर वाटली जाईल. फकीर , साधुसंतांचा मला दुवा मिळेल. ���्याने तरी मला बरे वाटेल. तरी आपली परवानगी असावी. '\nयेथे एक आश्चर्याचा धक्का देणारी गोष्ट सांगतो. मिठाईचे पेटारे येणार आणि ती मिठाई पुढे वाटली जाणार ही एक अगदी साधी सरळ कल्पना होती. हा अर्ज बादशाहाकडे गेला. आश्चर्य असे की कोतवाल सिद्दी फुलादखानाने या कल्पनेबद्दल शंका व्यक्त केली आणि बादशाहास नम्रतेची सूचना केली की , ' या सीवाला ही मिठाईची परवानगी देऊ नका. मला धोका वाटतो. '\nम्हणजे फुलादखानालाही यांत चुकचुकल्यासारखे काही वाटलेले दिसते. पण औरंगजेबाला त्यात काहीच वाटले नाही. त्याला शंभर टक्के खात्री होती की सीवा माझ्या कडेकोट कैदेत आहे. अन्लवकरच त्याची रवानगी फिदाईच्या हवेलीत व्हायचीच आहे. बादशाहाचे लक्ष अगदी पोपटाच्या डोळ्याप्रमाणे हवेलीच्या पूर्णतेकडे लागलेले होते.\nएके दिवशी महाराजांनी रामसिंहाकडे ६५ हजार रुपये कर्जाऊ मागितले. औरंगजेबाने या कर्ज देण्या-घेण्याला मुळीच आक्षेप घेतला नाही. कारण त्यात औरंगजेबाचे काहीच जाणार नव्हते. त्याचे लक्ष होते फक्त हवेलीकडे. तो हवेलीतली हवा किल्ल्यात बसून खात होता.\nमिठाईच्या पेटाऱ्यांची ये-जा सुरू झाली. महाराज हात लावीत होते. पेटारे बाहेर जाऊन मिठाई वाटली जात होती. रामसिंहाकडून घेतलेले कर्ज महाराज अचूक वापरीत होते.\nएक दिवस महाराजांनी रामसिंहाला म्हटले की , ' भाईजी , माझ्याकरिता तुम्ही जमानतीतअडकलेले. तुम्हाला किती त्रास होतोय. आता तुम्ही बादशाहांना सांगून ही सर्व जबाबदारी काढून घेण्यासाठी जमानतीचा अर्ज रद्द करून घ्या. ' रामसिंहाला यातील गुप्त डावाची शंकासुद्धा आली नाही. उलट तो ' नाही , नाही महाराज. तुमची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून मीजामीन अर्ज रद्द करून घेणार नाही ' असे निक्षून म्हणाला. त्यामुळे महाराजच अडचणीत अडकले. आता या भोळ्या बिचाऱ्याला मी कसं काय समजावून सांगू खरं बोलायची सोय नव्हती. कारण हा रामसिंह बादशाहाशी निष्ठावंत होता ना खरं बोलायची सोय नव्हती. कारण हा रामसिंह बादशाहाशी निष्ठावंत होता ना त्या निष्ठेपाई त्यानी उलटाच काही प्रकार केला तर त्या निष्ठेपाई त्यानी उलटाच काही प्रकार केला तर महाराज मधात पडलेल्या माशीसारखे अडकले होते. उडताही येत नव्हते अन् बुडताही येत नव्हते.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून ���ेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_9759.html", "date_download": "2019-02-23T23:38:12Z", "digest": "sha1:EZV6C5KPX4EWGCE6TM4NR3QL6FSBF6JW", "length": 12604, "nlines": 41, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ३१ - हौसेने स्वराज्य सजवावे", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ३१ - हौसेने स्वराज्य सजवावे\nदारिद्य कोणाच्या वाट्याला आलं तर ते दु:खदायकच आहे. त्यानं प्रयत्नाला देव मानून उत्तम व्यवहारे धन जोडावे संसार गोड करावा. हौसेनं करावा. ज्याला हौस नाही त्यानं संसार आणि राज्यकारभार करूच नये.\nअन् दारिद्याचा अभिमान धरणं हा तर गुन्हा आहे. शिवाजीराजांनी माणसांना कष्टकरण्याची चटक लावली. हौस निर्माणकेली. म्हणूनच शिवकालीन पत्रात आणि शिवकालीन काही कवींच्या काव्यात सहज उल्लेख येऊन जातात की , ' हे राज्य श्रींच्या आशीर्वादाचं आहे ' ' राज्येश्रींचे राज्य म्हणजे देवताभूमी. 'एका विरकत बैराग्यानं तर म्हटलं की , ' अशुद्ध अन्न सेवो नये ' अशुद्ध अन्न म्हणजे अयोग्य ,पापी , भ्रष्टाचारी मार्गाने मिळविलेली धनधान्य दौलत. तिचा उपभोग घेऊ नये. श्रमानेमिळवावे. श्रम म्हणजे देवपूजा. आम्हाला केवढी मोठी माणसं इतिहासात मिळाली पाहा अयोग्य ,पापी , भ्रष्टाचारी मार्गाने मिळविलेली धनधान्य दौलत. तिचा उपभोग घेऊ नये. श्रमानेमिळवावे. श्रम म्हणजे देवपूजा. आम्हाला केवढी मोठी माणसं इतिहासात मिळाली पाहा शिवाजीराजांसारखा विरक्त , उपभोगशून्य छत्रपती. चक्रवतीर्. जिजाऊसाहेबांच्यासारखी 'कादंबिनीव जगजीवनदान हेतू: ' असलेली आई , राजमाता. नव्हे स्वराज्यमाता आम्हाला या मराठी मातेनं दिली. या मायलेकरांच्या जीवनांत चंगळमंगळ अन् उध��पट्टी केल्याची एकही नोंद, उल्लेख गवसत नाही.\nकादंबिनीव म्हणजे योगिनीप्रमाणे. धर्मपुरुष आम्हाला लाभले तेही सोन्यामोत्यांना 'मृत्तिकेसमान ' मानणारे श्रीतुकाराम महाराजांसारखे तोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी , जोवरी देखिला नाही दृष्टी तुकाराम. या शिवकाळातील सारेच संतसत्पुरुष असे होते. मठ करून ताठाकरणारे नव्हते. जनतेच्या भाबड्या श्रद्धेचा उपयोग करून ' इस्टेटी ' निर्माण करणारे नव्हते. म्हणूनच रयत सुसंस्कारांच्या अभ्यंग स्नानात नहात होती. याचा अर्थ इथं शिवाजीराजांच्यापाच-दहा वर्षांच्या स्वराज्यकाळात अगदी स्वर्गलोक अवतरला असंही नव्हे. समाजाची गती ही सावकाशच असते. स्वराज्यपूर्व काळातील इथलं लोकजीवन किती केविलवाणं होतं. पण स्वराज्यवाढू लागल्यापासून तेच जीवन बदलत गेलं. माणसा खावया अन्न नाही अशी अवस्था असलेला मराठी मुलुख स्वराज्यात भरल्या कणगीला टेकून पोटभर भाकरतुकडा खाऊ लागला होता.\nइ. स. १६६१ ची कोकण मोहिम संपवून महाराज राजगडास परतले. प्रतापगड ते पन्हाळगड याभयंकर कठीण युद्धकाळातून महाराज अगदी तावून सुलाखून बाहेर पडले होते. अजून शाहिस्तेखान पुण्यात होताच. स्वराज्याचे हेर पुण्यावरती घिरट्या घालीतच होते. त्याचे मोठे यश म्हणजे उंबरखिंडीत केलेला कारतलबखानचा दणदणीत पराभव. पण याच साऱ्याघाईगदीर्तून वेळ काढून महाराजांनी गडावर जखमनाम्याचा दरबार भरविला. जखमनामा म्हणजे ज्यांनी ज्यांनी युद्धात कामगिऱ्या केल्या त्या कर्तबगारांचे भर दरबारात भरघोस कौतुक. याच काळात अज्ञानदास उर्फ आगीनदास नावाचा एक नामवंत शाहीर मराठी मुलुखांत गाजतगर्जत होता. या कौतुकाच्या दरबारात महाराजांनी युक्तिबुद्धिवंतांचे छान कौतुक केले याशाहीराचेही. जेधे नाईकांना त्यांनी मानाचे तलवारीचे पहिले पान दिले. वकिलांना ओंजळी ओंजळीने होन आणि शेलापागोटी दिली. युद्धात जे खचीर् पडले त्यांच्या बायकापोरांना 'अडीचसेरी ' म्हणजे पेन्शन दिले. कोणालाही उणे पडू दिले नाही.\nआज आपणही पाहतो ना आपले राष्ट्रपती अशाच राष्ट्रवीरांना , लोकसेवकांना , कलावंतांनाआणि संशोधकांना गौरवाची मानचिन्हे दिल्लीत सन्मानपूर्वक देतात. अशोकचक्र , परमवीरचक्र आणि आमच्यातील महामानवांना भारतरत्न अशासारखे शिरपेंच अर्पण करतात. महाराजांनीही आपल्या कतृत्त्ववंतांचं भरघोस कौतुक केलं न���हमीच.\nअशाच काळात शाहिस्तेखानाच्या छावणीतून खानाचा भाचा नामदारखान हा कोकणातील पेण ,पनवेलजवळच्या मिऱ्या डोंगर उर्फ मिरागड या किल्ल्यावर फौज घेऊन निघाला. राजगडावर खबरा आल्या. महाराजांना शिकारीची संधी आल्यासारखंच वाटलं असावं. ते महाडच्या बाजूने कोकणात उतरले. मिरागड उत्तरेस आहे आणि महाराजांनी मिऱ्या डोंगरावर हल्ला करणाऱ्या नामदारखानाला आणि त्याच्या शाही फौजेला अचानक हल्ला करून असं झोडपून काढलं की ,जणू लोहार तापून लाल झालेल्या लोखंडावर दणादणा घाव घालतो तसं. नामदारखान आपल्यापूर्वपरंपरेप्रमाणे पळून गेला. सारी मोगली मोहिम साफ फसली. ही मोहिम इ. स. १६६२ च्या प्रारंभी झाली. नक्की तारीख सापडत नाही. या मोहिमेत स्वत: महाराज रणांगणावर झुंजत होते.महाराजांच्या या अविश्रांत परिश्रमांना काय म्हणावे महाराजांना विश्रांती सोसत नव्हती. त्यांच्या संपूर्ण जीवनात खास विश्रांतीकरता ते एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी दोनचार महिने जाऊन राहिल्याची नोंद सापडत नाही. स्वराज्यसाधनाची लगबग त्यांनी कैसी केली \nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.wysluxury.com/safety/?lang=mr", "date_download": "2019-02-23T22:45:43Z", "digest": "sha1:J72T6GZ5RCJA5ZSTYHF7MS3GFGLX3PRG", "length": 8738, "nlines": 51, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "सुरक्षितता", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nखासगी सनद जेट बुक\nखाजगी जेट सनद खर्च\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nओपन रिक्त लेग खासगी जेट सनद उड्डाणाचा\nमाझ्या जवळचे खासगी जेट विमानाचा सनद उड्डाणाचा सेवा झटपट कोट\nआपले स्वत: चे खाजगी जेट सनद भाड्याने कसे\nGulfstream G550 खाजगी जेट आतील तपशील\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nप्रकाश खाजगी जेट सनद\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागति�� एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/fifa-u17-world-cup-2017-india-0-3-usa-5-talking-points/", "date_download": "2019-02-23T23:00:12Z", "digest": "sha1:NHKSGZ7M7X7WJJV6GOILR3KDQZEMRUAT", "length": 10748, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पराभूत होऊन��ी भारतीय संघांने या ५ गोष्टी मिळवल्या !", "raw_content": "\nपराभूत होऊनही भारतीय संघांने या ५ गोष्टी मिळवल्या \nपराभूत होऊनही भारतीय संघांने या ५ गोष्टी मिळवल्या \nफिफा अंडर १७ विश्वचषकाचा पहिला सामना भारतीय संघाने युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्याविरुद्ध गमावला आहे. हा सामना जरी भारतीय संघाने गमावला असला तरी या सामन्यात भारतीय संघाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणे आणि विजय मिळवणे या गोष्टीचे जे दडपण असते ते या संघाने प्रथमच अनुभवले आहे.\nया सामन्यात भारतीय संघाला त्यांच्या कामगिरीला न्याय देता आला नाही हे खरे असले तरी काही नवीन समीकरणे या सामन्यात भारतीय संघात दिसून आली. या लेखात आपण चर्चा करणार आहोत भारतीय संघाच्या कालच्या सामन्यातील काही वैशिष्ट्यांची –\n#१ भारतीय आघाडीवीरांचा आक्रमक खेळ-\nअमेरिकेच्या वेगवान मिडफिल्डर्समुळे भारतीय संघाला जास्तीत जास्त वेळ डिफेन्सवर भर देत खेळ करावा लागला. परंतु दुसऱ्या हाफ मध्ये भारतीय फॉरवर्ड्सने उत्तम खेळ केला आणि अमेरिकेच्या डिफेन्समध्ये गोंधळ उडवून दिला. सामन्यानंतर अमेरिकेचे प्रशिक्षक जॉन हॅकवर्थ म्हणाले की, दुसऱ्या हाफमध्ये भारतीय प्रतिआक्रमणे खूप दर्जेदार होती. त्यांमुळे अमेरिकेच्या क्षेत्रात थोडाकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भारतीय खेळाडूंनी त्यांच्या फिनीशींगवर काम केले तर पुढील सामन्यात उत्तम कामगिरी करतील आणि गोल होऊ शकतात.\n#२ डिफेन्समधील उत्तम बांधणी –\nया सामन्यात भारतीय संघाने जरी ३ गोल स्वीकारले असले तरी त्यातील फक्त १ मैदानी गोल भारतीयांनी स्वीकारला आहे. जितेंद्र सिंग आणि अन्वर अली यांनी पहिल्या हाफमध्ये उत्तम खेळाचे प्रदर्शन केले होते.परंतु या सामन्यात आर.के.प्रवीण याने खूप लाजवाब प्रदर्शन केले.\n#३ कोमल थाटाल याचे प्रदर्शन –\nअनेक मोठ्या क्लबचा मुख्य टार्गेट असणाऱ्या या खेळाडूने काल सामन्यात उत्तम प्रदर्शन केले. त्याने विरोधी संघाच्या सीमेत केलेले रन खूप उत्कंटावर्धक होते. त्याची गती आणि पडदालित्य वाखाणण्याजोगे होते. तो सामन्यात गोल करण्याच्या खूप जवळ आला होता पण त्याला गोल जाळ्याचा अचूक वेध घेता आला नाही.\n#४ भारतीय गोलकीपर धीरज मोइरांगथेमची जबरदस्त कामगिरी –\nया सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव���ला सामोरे जावे लागले असतेपण धीराजने काल चांगली कामगिरी करत ती नामुष्की भारतीय संघावर येऊ दिली नाही. धीराजने या सामन्यात डोळ्याचे पारणे फेडणारे काही अफलातून सेव केले.\n#५ एकूणच चांगला खेळ-\n२०१७ मध्ये अमेरिकेचा संघ खूप भन्नाट लयीत आहे. हा संघ गोल करण्याची नवीन मशीन बनला आहे. मागील ११ सामन्यांतील १० सामने हा संघ जिंकला आहे. एक सामना या संघाने बरोबरीत राखला आहे. जिंकलेल्या त्या १० सामन्यात अमेरिकेने प्रत्येक मान्यता ३ किंवा त्यापेक्षा जास्त गोल केले आहेत. या मागील सामन्यात त्यांनी ४२ गोल केले आहेत. या संघाचा एकूण खेळ पाहता भारतीय संघाने त्यांना फक्त एक मैदानी गोल करू देणे हा खेळ म्हणजे खूप वाईट नाही.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/three-batsmen-have-been-dismissed-on-unlucky13-in-indias-2nd-innings/", "date_download": "2019-02-23T23:49:05Z", "digest": "sha1:755MPV567OBUIYQHLT4KYA6DRIOK7734", "length": 7411, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "१३ आकडा टीम इंडियासाठी ठरणार अनलकी?", "raw_content": "\n१३ आकडा टीम इंडियासाठी ठरणार अनलकी\n१३ आकडा टीम इंडियासाठी ठरणार अनलकी\n भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी (3 आॅगस्ट) तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 5 बाद 110 धावा केल्या आहेत.\nभारताच्या या डावात शिखर धवन, केएल राहुल आणि आर अश्विन हे तीन खेळाडू प्रत्येकी 13 धावांवर बाद झाले. त्यामुळे सर्वांनाच अनलकी 13 ची आठवण झाली आहे.\nएका कसोटी सामन्यात 13 धावांवर तीन फलंदाज बाद होण्याची ही कसोटी क्रिकेटमधील 7 वी वेळ आहे. तसेच भारताच्या बाबतीत असे पहिल्यांदाच घडले आहे.\nत्याचबरोबर कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात असे घडण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी 1991 मध्ये पहिल्यांदाच एका कसोटी सामन्यात 13 धावांवर तीन फलंदाज बाद झाले होते.\n13 हा अाकडा अनेक खेळांमध्ये अनलकी म्हणजेच अशुभ मानला जातो. तसेच खेळांप्रमाणेच विविध क्षेत्रातही 13 हा अाकडा अशुभ समजला जातो.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–अमुलकडून कर्णधार विराट कोहलीच्या खेळीला खास मानवंदना\n–कसोटी मालिका बोरिंग ठरली असती परंतु विराटच्या त्या गोष्टीमुळे आता येणार मजा\n–टाॅप ५- इशांत शर्मा सुसाट, एकाच सामन्यात केले अनेक विक्रम\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्य��ण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/shikhar-dhawan-will-be-playing-his-100th-odi-tommorrow-at-the-wanderers/", "date_download": "2019-02-23T23:40:19Z", "digest": "sha1:B5JUPS5RLTHVET5Z5H5WVKJCNURLSGKU", "length": 6674, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "उद्या शिखर धवनही होणार शतकवीर", "raw_content": "\nउद्या शिखर धवनही होणार शतकवीर\nउद्या शिखर धवनही होणार शतकवीर\nभारताचा स्फोटक सलामीवीर शिखर धवनला वनडे कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा गाठण्याची उद्या संधी आहे. उद्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात ६ सामन्यांच्या वनडे मालिकेतील चौथा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना शिखर धवनच्या वनडे कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे.\nशिखरने आत्तापर्यंत ९९ वनडे सामने खेळले आहेत. या ९९ वनडे सामन्यात शिखरने ४५.६५ च्या सरासरीने ४२०० धावा केल्या आहेत. यात त्याच्या १२ शतके आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे. शिखरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशाखापट्टणममध्ये २० ऑक्टोबर २०१० ला वनडे पदार्पण केले होते. या सामन्यात त्याला क्लिंट मॅकेने शून्य धावेवर बाद केले होते.\nशिखर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यात सलग अर्धशतकी खेळी केली आहे. या दोन्ही सामन्यात त्याने कर्णधार विराट कोहलीबरोबर महत्वाची भागीदारी केली. त्यामुळे त्याच्या उद्याच्या १०० व्या सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या खेळीची चाहत्यांना अपेक्षा असणार.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_4981.html", "date_download": "2019-02-23T23:36:57Z", "digest": "sha1:PSI53WKQ3NI4M2D2DW2GBFG2MOPJBO4C", "length": 13052, "nlines": 48, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ४६ - स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ��६ - स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nकुडाळची मोहिम फत्ते करून महाराज ससैन्य मालवणास आले. हा सागरी किनारा. मालवणातून महाराजांचे लक्ष समुदावर फिरत होते. ते बेट त्यांना समोरच दिसत होते. बेटाचे नाव कुरटे बेट. महाराजांनी आपल्या कोकणी शिलेदारांसह हे बेट , होडीतून जाऊन पाहिले. त्यांना फार आवडले. ते म्हणाले , ' इथं सागरी किल्ला बांधावा '.\nखरं म्हणजे सुरतेहून आणलेली संपत्ती सागरी सरहद्द बळकट करण्यासाठी महाराज कुठेतरी पणयोजनापूर्वक खर्च करण्याचा विचार करीत होतेचे. या कुरटे बेटावर जर पाणकोट बांधला तर दक्षिणेकडील गोवेकर फिरंग्यांच्या आणि इतर शत्रूंच्या तोंडावर आपलाही एक जबरदस्त जंजिराउभा राहील हा विचार त्यामागे होता आणि महाराजांनी तो बोलूनही दाखवला , ' येथे जलदुर्ग बांधावा ऐसा मानस आहे '\nयानिमित्ताने यावेळी एक चित्तरकथाच घडली. या नव्या पाणकिल्ल्याचे भूमीपूजन करावे ,त्याकरिता आधी सुमुहूर्त पाहावा अन् लगेच संकल्प सोडून मग कामास सुरुवात करावी असा विचार त्यांचे मनी आला. त्यांनी बरोबरच्या कारभाऱ्यांस पूर्वतयारीची आज्ञा दिली. महाराजांचेबरोबर त्यांचे राज गुरुजी होतेच. अडचण काहीच नव्हती. पण महाराज म्हणाले , ' येथे आपले गुरुजी नकोत ' मग जे मालवणातील स्थानिक धामिर्क कायेर् करणारे नेहमीचे गुरुजी असतीलत्यांनाच बोलवावे. कारभाऱ्यांना कदाचित यावेळी संभ्रमही पडला असेल. आपले गुरुजी आहेत ना जे मालवणातील स्थानिक धामिर्क कायेर् करणारे नेहमीचे गुरुजी असतीलत्यांनाच बोलवावे. कारभाऱ्यांना कदाचित यावेळी संभ्रमही पडला असेल. आपले गुरुजी आहेत ना \nपण यातच या राजाचे मन व्यक्त होणार होते. स्थानिक माणसांकडून अशी कायेर् करवून घेतलीकी , स्थानिक माणसांची मने स्वराज्याच्या कामात अधिकच रुजतात , एकरुप होतात. त्यांची नाती अतूट होतात. मालवणातील स्थानिक गुरुजी होते , कोणी एक जानभट अभ्यंकर वयोवृद्ध स्वभावाने खास मालवणी. जरा तिखट.\nमहाराजांनी जानभटांस आणावयास कारकुनांबरोबर पालखी पाठवली. भटजी घरीच होते. पालखी आली. कारकून म्हणाले , ' कुरट्या बेटावर महाराज राजश्री जलदुर्ग बांधीताती , तरीप्रथम पूजनांस मुहूर्त पाहणे आहे. संकल्प सोडणे आहे. म्हणून राजेश्री आपणास बोलविताती. पालखी आणली आहे. चलावे. '\nपण भटजी साफ नकार देऊन म्हणाले , ' आमचे येणे होत नाही '\nनवलच. एवढा शिवाजीराजा राजकाजासाठी बोलावतोय , पालखी पाठवतोय अन् हे भटजी येतनाहीत. काय कारण जानभट कारणही सांगेनात. पालखी परत गेली. महाराजांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी पालखीसह पुन्हा कारकुनांना जानभटजींकडे निमंत्रण पाठविले. पुन्हा तेच. गुरुजींनी नकार दिला. पालखी परतली. महाराजांनी कारकुनांना पुन्हा पाठविलं अन् म्हटलं की , ' भटजींस घेऊन येणे. न आलियास उचलून घेऊन येणे. '\nअन् तसंच करावं लागलं. कारकुनांनी नम्र जबरदस्ती करून गुरुजींना पालखीतून महाराजांकडेआणलं. महाराजांनी त्यांचे न येण्याचे कारण पुसलं , तेव्हा तो गरीब ब्राह्माण म्हणाला , 'महाराज , येथे धर्मराज्य आले. आनंदच आहे. पण येथे तुम्ही जलदुर्ग बांधू पाहता. आम्हांस संकल्प मुहूर्त सांगावयास बोलविता. पण आम्हांस भय वाटते. कारण की , पलिकडे (वेंगुर्लाभागात) आदिलशाही ठाणी अजून आहेत. ( त्यापलिकडे गोवेकर फिरंगी आहेत.) ते उद्या येथे चालून आल्यास प्रथम आम्हांसच धरतील म्हणून भय वाटते. '\nमहाराजांच्या अगदी मनांतले विचार समिंदरातल्या देवमाशासारखे उसळून आले. स्थानिकसरहद्दीवरील अवघ्या प्रजेस असा पूर्ण विश्वास वाटला पाहिजे की , आमच्या राज्याची ही सरहद्द आमच्या राजाने अगदी पक्की बंदोबस्तात जागती ठेविली आहे. तो आपली पुरेपूर खबरदारीघेणारच आहे , हा विश्वास अवघ्यांच्या मनांत ठाम होणे गरजेचे आहे.\nम्हणूनच तर महाराजांनी या धामिर्क कार्यासाठी स्थानिक वेदमूतीर्ंना बोलविले. महाराजांनी आपला विचारही बोलून दाखविला की , ' चिंता करू नका. येथे असे समर्थ लष्करी ठाणे घालतोकी , आमचे सार्मथ्य पाहून सरहद्दी पलिकडचे जे शत्रू असतील , ते दहशत खाऊन उठोन निघूनच जातील. '\nसरहद्दीच्या रक्षणाबद्दलचा महाराजांचा हा विचार किती मोलाचा होता आमच्याच देशात आमचेच नागरिक निर्वासित व्हावेत हे बरे नव्हे. आमच्या सरहद्दी चिरेबंदीच असल्या पाहिजेत. आमच्या सरहद्दीवरची बायकामाणसेच काय , पोरेबाळेच काय पण गाईवासरेही निर्धास्त असलीपाहिजेत. आमचे राज्यकतेर् आमच्या पाठिशी अहोरात्र जागे उभे आहेत हा विश्वास ठामपणे सर्वांच्या मनांत असला पाहिजे , हा विचार केवढा मोलाचा आहे. महाराजांच्या मनांत तोच होता.\nमग श्रीगणेश पूजन झाले. मुहूर्त ठरला. चिरा बसला. बेटावर बांधकामास सुरुवात झाली. सुरतेतील खंडणी स्वराज्याच्या नव्या आरमारी तळासाठी खचीर् पडू लागली.\nशाही फौजेचा पूर्ण पराभव झाला होता , तरीही विजापूरच्या आदिलशाहाने व्यंकोजीराजेभोसले यांना दोन गावे इनाम दिली , स्वराज्याविरुद्ध अन् भावाविरुद्ध इमानदारीने लढल्याबद्दलचे हे इनाम.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/02/blog-post_15.html", "date_download": "2019-02-23T22:36:30Z", "digest": "sha1:5GU2N657S32OXBTJLLFNRW2I55PKTAIZ", "length": 6567, "nlines": 55, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: घुसमट", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\n...तिच्या घरात वडील जास्त कोणाशी बोलतच नाहीत आता. शेतात जाऊन बाभळीखाली एकटं एकटं बसतात. तिकडेच बसून रडतात. त्यात भरीस भर म्हणून पावसाळ्यात मागची भिंत पण पडलीय. ताईचा तर मागच्या सहा महिन्यात फोनच आलेला नाही. आई पण रात्री बराच वेळ जागीच असते. आता तिला सारखं आतून वाटतं.\n“या आलेल्या मुलानं तरी आपल्याला पसंत करावं....”\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 1:21 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापा��ा कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/05/blog-post_29.html", "date_download": "2019-02-23T22:55:42Z", "digest": "sha1:EW5LOKY3SO7G4AI7MZBSPGEEHLIGYCBN", "length": 7135, "nlines": 54, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: हिरा नानी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\n...तर चांगलं तीन वर्षे धान्य चारून गुबगुबीत फुगलेला तुरेबाज कोंबडा म्हसोबाला कापल्यावर नाना मला म्हणाला, \"चांगलं दोन शेर मटण पडलंय बघ\" असलं आमंत्रण मिळाल्यावर आपुन दुपारपासून लई खुशीत होतो. उगीच इकडून तिकडून फिरत होतो. मला असं फिरताना बघून रस्त्यानं निघालेली हिरा नानी गडबडीनं माझ्याकडं आली अन \"कवा आलास\" असलं आमंत्रण मिळाल्यावर आपुन दुपारपासून लई खुशीत होतो. उगीच इकडून तिकडून फिरत होतो. मला असं फिरताना बघून रस्त्यानं निघालेली हिरा नानी गडबडीनं माझ्याकडं आली अन \"कवा आलास\" या तिच्या प���रश्नाचं उत्तर दयायच्या आधीच पुढं म्हणाली, \"आरं किलुभर गरा अन तांदूळ आणून शिराभात केलाय\" या तिच्या प्रश्नाचं उत्तर दयायच्या आधीच पुढं म्हणाली, \"आरं किलुभर गरा अन तांदूळ आणून शिराभात केलाय म्हाताऱ्याची आज पुण्यतिथी हाय म्हाताऱ्याची आज पुण्यतिथी हाय गरीबाच्यात कोण येतंय जेवायला गरीबाच्यात कोण येतंय जेवायला तू तरी ये सांच्याला, म्हातारा तुझं सारखं नाव काढायचा तू तरी ये सांच्याला, म्हातारा तुझं सारखं नाव काढायचा\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 1:01 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_girye_godi.htm", "date_download": "2019-02-23T23:17:42Z", "digest": "sha1:7MWUWKTG3F7H6DBU4KCFBA3YSS72SVQ6", "length": 3171, "nlines": 27, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nविजयदुर्ग-तळेरे मार्गावर विजयदुर्ग पासून 3 कि.मी. अंतरावर आणि देवगड-विजयदुर्ग मार्गावर देवगड पासून 27 कि.मी. अंतरावर गिर्ये गाव आहे देवगड तालुक्याच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणा-या वाडातर, मुंबरी खाडीप्रमाणेच वाघोटण खाडी आहे. अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर असून ही खाडी खोल पण सुरक्षित आहे. त्यामुळे येथे खडक खोदून आरमारी गोदी उभारण्यात आली आहे. ही गोदी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांणली आहे. तेथे जहाज बांधणीचा मोठा कारखाना उभारला होता. त्याच ठिकाणी आरमारी जहाजे पावसाळयात सुरक्षित ठेवली जात होती.\nसाधारणपणे मराठ्यांची जहाजे 20 ते 150 टनी असत. मात्र ह्या गोदीची क्षमता 500 टनी जहाजांची होती. सुमारे 106 मी. लांब आणि 70 मी. रूंदीची ही गोदी उत्तराभ्सिमुख आहे. ही गोदी म्हणजे मराठ्यांच्या विशेषत: छत्रपती शिवाजी महारांच्या दूरदृष्टीचे प्रतीकच होय. वाघोटण खाडीतील हे नाविक केंद्र म्हणजे मराठ्यांच्या नौकानयनाच्या इतिहासातील अपूर्व कामगिरी होय. कित्येक इतिहासकार, संशोधक येथे भेट देत असतात. पर्यटकांनीही मनमुराद आनंद लुटण्यासारखे हे स्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2018/12/06/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T23:23:25Z", "digest": "sha1:FJJPB365HTBIJXRSDPFRA7TIAQ5OJWGE", "length": 12087, "nlines": 128, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "सिंधुदुर्गच्या छोट्या मासळी व्यावसायिकांना मासळी आयातीसाठी सवलत द्या;शिवसेनेची मागणी | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर सिंधुदुर्गच्या छोट्या मासळी व्यावसायिकांना मासळी आयातीसाठी सवलत द्या;शिवसेनेची मागणी\nसिंधुदुर्गच्या छोट्या मासळी व्यावसायिकांना मासळी आयातीसाठी सवलत द्या;शिवसेनेची मागणी\nगोवा खबर :गोव्याच्या सिमेलगत असलेल्या सिंधुदुर्ग आणि कारवार येथील मासळी आयातीसाठी राज्य सरकारने सवलत द्यावी,तसेच १२ जुलै रोजी मडगावच्या घाऊक मासळी बाजारात मासळीमध्ये सापडलेल्या फॉर्मेलीन प्रकरणात जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कारवाई करावी, प्रसंगी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी आज शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.\nशिवसेना राज्य प्रमुख जितेश कामतम्हणाले, सिंधुदुर्गातील छोट्या मासळी व्यवसायिकांना गोव्यात त्यांची मासळी आणण्यासाठी आयात निर्बंध शिथिल करावेत, अशी विनंती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याशी संपर्क साधून केली होती. गोवा शिवसेना नेत्यांनाही त्यांनी या प्रकरणी मध्यस्थीचे आवाहन केले होते. त्यानंतर पक्षाचे सरचिटणीस मिलिंद गावस आरोग्यमंत्र्यांना भेटले आणि सिंधुदुर्गातील छोट्या मत्स्य व्यावसायिकां समोर निर��माण झालेली समस्या त्यांच्या समोर मांडल्या होत्या. मालवण,शिरोडा आदी भागातून येणारी मासळी अवघ्या काही तासात गोव्यात पोचते. त्यामुळे आयातीसाठी इन्सुलेटेड वाहन किंवा एफडीए नोंदणीची सक्ती या छोट्या व्यावसायिकांना असू नये, अशी शिवसेनेची मागणी आहे.\nकारवार भागातूनही काही तासात गोव्यात मासळी येते त्यामुळे त्या भागातील मासळी व्यापाऱ्यांनाही निर्बंध असू नयेत, असे कामत म्हणाले.\nफॉर्मेलिनच्या प्रश्नावर बोलताना कामत म्हणाले, १२ जुलै रोजी झालेल्या घटनेनंतर सर्वप्रथम शिवसेनेनेच फातोर्डा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली परंतु अजून गुन्हेगारांना शासन झालेले नाही.\nआंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा या भागातून गोव्यात येणाऱ्या मासळीमध्ये फॉर्मेलीन असल्याचा संशय आहे. १२ जुलैच्या घटनेनंतर लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.त्यामुळे कोणीही जनतेच्या आरोग्याशी खेळू नये. शेजारी राज्यात सीमा भागात असलेले मत्स्यव्यवसायिक त्यांची मासळी घेऊन काही तासात गोव्यात पोहोचत असल्याने त्यांना ही सक्ती नको,अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे कामत यांनी निदर्शनास आणून दिले.\nगोव्यात येणाऱ्या मासळीबाबतचा कोणताही तपशील राज्य सरकारकडे उपलब्ध नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून कामत म्हणाले, आपल्या आरटीआय अर्जाला खुद्द सरकारकडूनच असे उत्तर मिळाले आहे.\nयेत्या सोमवारी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग आणि कारवार मासळी व्यवसायिकांचा सहानुभूतीने विचार करावा आणि त्यांना सवलत द्यावी अशी मागणी करताना आयात किंवा निर्यात बंद करून फॉरमॅलिन प्रश्न सुटणार नाही. गुन्हेगारांना आधी पकडा, अशी मागणी कामत यांनी केली.\nPrevious articleगोव्यातील दृष्टीचे लाइफगार्ड मुंबईतील कोळी बांधवांना देणार जीवरक्षकाचे प्रशिक्षण\nNext articleकळंगुट पोलिसांकडून सेक्स रॅकेट उध्वस्त;2 दलालांना अटक,3 युवतींची सुटका\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nसप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँका खुल्या राहणार\nविद्यापीठाच्या निवडणुका 15 दिवसात जाहीर न झाल्यास विद्यापीठावर मोर्चा:शिवसे���ा विद्यार्थी विभागाचा इशारा\nहिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी आतापर्यंत 151 सुविधा केंद्र कार्यरत- मनेका संजय गांधी\nहेरॉइन बाळगल्या प्रकरणी एकास अटक\nकथाबाह्य चित्रपटांच्या दिग्दर्शकांची इफ्फी दरम्यान पत्रकार परिषद वन्यजीव- मानव संघर्षावर सहजीवन हा एकमेव...\nदेशभरातील आरोग्य योजनांच्या लाभार्थींशी पंतप्रधानांचा व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून संवाद\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nज्येष्ठ साहित्यिक गुरुनाथ नाईक यांना महाराष्ट्र सरकारतर्फे मदतीचा धनादेश\nवेंदांताच्या सेसा फूटबॉल अकादमी ने गोव्यातील तरूणाईला फूटबॉल प्रशिक्षण देण्याच्या आपल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/latur-station-robbery/", "date_download": "2019-02-23T23:48:07Z", "digest": "sha1:YZPYNUGLNV5T7PKVHYRDIAOLSMP2FA3J", "length": 9843, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दरोडेखोरांचा धुमाकूळ; लासूर स्टेशन पुन्हा हादरले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › दरोडेखोरांचा धुमाकूळ; लासूर स्टेशन पुन्हा हादरले\nदरोडेखोरांचा धुमाकूळ; लासूर स्टेशन पुन्हा हादरले\nलासूर स्टेशन : प्रतिनिधी\nपूर्वीच्या खून आणि दरोड्याच्या घटनांचा छडा लावण्यात पूर्णतः अपयशी ठरलेल्या सिल्लेगाव पोलिसांच्या नाकावर टिच्चून दरोडेखोरांनी लासूर स्टेशनमध्ये पुन्हा धुमाकूळ घातला. अडत व्यापारी विनोद जाजू यांच्या घरात घुसून मंगळवारी (दि. 20) पहाटे 2 ते 3 वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी जाजू दांपत्याला जबर मारहाण करीत 13 तोळे सोने आणि एक लाखाची रोकड असा पाच लाख 60 हजार रुपयांचा ऐवज लुटला. या दरोड्यामुळे लासूर स्टेशन पुन्हा हादरले. सोबतच सिल्लेगाव पोलिसांची कार्यशून्यताही स्पष्ट झाली.\nदरोडेखोरांच्या हल्ल्यात विनोद गुलाबचंद जाजू आणि सुषमा विनोद जाजू (दोघे रा. गणपती मंदिराजवळ, जुना मोंढा, लासूर स्टेशन) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अडत व्यापारी विनोद जाजू रविवारी रात्री नेहमीप्रमाणे घरी आले. जेवण करून ते कुटुंबीयांसह झोपले. दरम्यान, मंगळवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास गच्चीवरून दोन चोरटे घरात घुसले. ते जाजू दांपत्याच्या शेजारी येऊन बसले. सुषमा जाजू यांना जाग येताच समोर तोंड बांधलेले दोन चोर दिसले. त्यांनी सुषमा यांना जिवे मारण्याची धमकी देत अंगावरील सर्व दागिने काढून देण्यास बजावले. त्यामुळे काहीही न बोलता त्यांनी गळ्यातील पोत, हातातील सोन्याच्या बांगड्या, अंगठी दरोडेखोरांच्या स्वाधीन केले. तितक्यात विनोद जाजू यांना जाग आली. तोच, दरोडेखोरांनी टोकदार शस्त्राने त्यांच्या कानाच्या खाली वार केला. यात ते गंभीर जखमी झाले. विनोद जाजू यांच्या घरावर दरोडा पडल्याची बातमी वार्‍यासारखी गावात पसरली. लगेचच नागरिकांना जुन्या सर्व घटना आठवल्या. यापूर्वी कुठे शटर उचकटून तर कुठे दुकानात घुसून चोरट्यांनी लासूर स्टेशनमध्ये दहशत निर्माण केली होती. आता घरात घुसून मारहाण करून चोरटे ऐवज लुटत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीती पसरली आहे.\nआरडाओरड केली तर जीव घेईन...\nसुषमा जाजू यांच्या अंगावरील सोने काढून घेतल्यानंतर तेवढ्यावर दरोडेखोरांचे समाधान झाले नाही. एकाने विनोद जाजू यांना धमकावत जागेवर बसवून ठेवले तर दुसर्‍याने सुषमा जाजू यांच्याकडून कपाट, किचन व अन्य ठिकाणांची पाहणी करून एक लाख रुपये रोकड काढून घेतली. आरडाओरड केली तर जिवे मारून टाकू, अशी धमकी ते जाजू दांपत्याला देत होते.\nसात दिवसांत शोध लावा...\nप्रभारी पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांनी लासूर स्टेशन येथील घटनास्थळाला भेट दिली. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. ‘चोरांना अटक झालीच पाहिजे, होत कशी नाही, झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत व्यापार्‍यांनीही यात सहभाग नोंदविला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात होता.\nजबरी चोरी, दरोड्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरणे सहाजिक आहे. गुन्हे उघड झाले नाहीत हे आम्ही मान्य करतो, परंतु यामुळे पोलिस काहीच करीत नाहीत असे म्हणणे योग्य नाही. नागरिकांनी पोलिसांवर विश्‍वास दाखविला पाहिजे. सर्व घटनांचा शोध सुरू आहे, असे प्रभारी पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांनी सांगितले.\nलासूर स्टेशनमध्ये 25 सप्टेंबर 2017 रोजी पाटणी यांच्या घरावर दरोडा पडला. यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात राजूलबाई पाटणी यांचा खून झाला होता. ही घटना ताजी असतानाच 14 नोव्हेंबर 2017 रोजी केशरच��द जाजू यांच्या घरात दरोडेखोरांनी हल्ला केला. त्यात त्यांचा खून झाला होता. याशिवाय येथे पाच महिन्यांत दरोड्याच्या चार घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही घटनांचा छडा लावण्यात ग्रामीण पोलिसांना अपयश आले\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/615271", "date_download": "2019-02-23T23:49:32Z", "digest": "sha1:V43Y7RWQXVA2ROXM66NFQ5AS762ZGBZE", "length": 6734, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जपान शेवटच्या सुवर्णपदकाचा मानकरी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » जपान शेवटच्या सुवर्णपदकाचा मानकरी\nजपान शेवटच्या सुवर्णपदकाचा मानकरी\nमिश्र ट्रायथलॉन या यंदाच्या आशियाई स्पर्धेतील शेवटच्या इव्हेंटमध्ये जपानच्या संघाने सुवर्णपदक जिंकले. युका सातो, जम्पेई फुरुया, युको ताकाहाशी व युईची होसोदा यांचा या संघात समावेश राहिला. जपानने 1 तास 30 मिनिटे व 39 सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. दक्षिण कोरियाने रौप्य तर हाँगकाँग व चीन यांनी कांस्यपदकाची कमाई केली.\nट्रायथलॉन इव्हेंटमध्ये 300 मीटर्स जलतरण, 6.7 किलोमीटर्सचे सायकलिंग व 2.1 किलोमीटर्स धावण्याचा समावेश असतो. एकूण 13 संघांनी या इव्हेंटमध्ये सहभाग घेतला. युको ताकाहाशीने यापूर्वी शुक्रवारी महिलांच्या ट्रायथलॉन इव्हेंटमध्ये 1 तास 52 मिनिटे 59 सेकंद वेळेत जपानला आणखी एक सुवर्ण जिंकून दिले होते.\nचीनच्या झोंग मेंगयिंगने रौप्य तर मकाऊच्या होई लाँगने कांस्यपदक मिळवले. दरम्यान, पुरुषांच्या ट्रायथलॉनमध्ये जपानच्या जम्पेई फुरुयाने 1 तास 49 मिनिटे व 43 सेकंद अशा वेळेसह सुवर्ण जिंकले. कझाकस्तानच्या अयान बेईसेनबायेव्हने रौप्य तर चीनच्या लि मिंगक्झूने कांस्य मिळवले. मिश्र ट्रायथलॉन हा एकच इव्हेंट रविवारी या स्पर्धेच्या सांगतेप्रसंगी आयोजित केला गेला. आशियाई स्पर्धेत देखील शेवटच्या दिवशी केवळ एकच इव्हेंट घेतला जाण्याची परंपरा आहे. ती यंदाही कायम राहिली.\nआशियाई स्पर्धेतील पुरुष हॉकीचे सुवर्ण जपानने जिंकले. त्यांनी पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या अंतिम लढतीत मलेशियाला 3-1 अशा फरकाने नमवले. तत्पूर्वी, निर्धारित वेळेत दोन्ही संघात 6-6 अशी बरोबरी झाली. निर्धारित वेळेत 8 मिनिटांचा खेळ बाकी होता, त्यावेळी 5-2 अशी भरभक्कम आघाडी असतानाही प्रथम बरोबरी व नंतर शूटआऊटमध्ये पराभव स्वीकारावा लागल्याने मलेशियाचा संघ कमनशिबी ठरला.\nइंग्लंड संघातून रूनीला वगळले\nफलंदाजीला उतरण्यापूर्वी ‘ती’ काय करते\nविश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर\n6 बोटे त्या भारतीय हेप्टॅथलिटची चिंता\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/shivsena-mp-chandrakant-khaire-may-be-in-trouble-1746380/", "date_download": "2019-02-23T23:09:35Z", "digest": "sha1:5FELFOJZTKJI3L7JJ57KODORERKAUE2M", "length": 10682, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "shivsena MP Chandrakant Khaire May Be In Trouble | चंद्रकांत खैरेंविरोधात विधी विभागाकडून कायदेशीर कारवाईची शिफारस | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nचंद्रकांत खैरेंविरोधात विधी विभागाकडून कायदेशीर कारवाईची शिफारस\nचंद्रकांत खैरेंविरोधात विधी विभागाकडून कायदेशीर कारवाईची शिफारस\nखासदार चंद्रकांत खैरे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.\nचंद्रकांत खैरे (संग्रहित छायाचित्र)\nऔरंगाबाद येथील ब���कायदा धार्मिक स्थळावर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदाराला शिवीगाळ करून आणि धमकावून कारवाईत अडथळा आणणारे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण याप्रकरणी आज विधी व न्याय विभागाकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याबबात राज्य सरकार सोमवारी आपली भुमिका हायकोर्टात स्पष्ट करणार आहे.\nमुंबई उच्च न्यायालयासमोर शुक्रवारी ही माहिती सादर करण्यात आली. दोनदा सुनावणी तहकूब करुनही सरकारी वकील यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करु शकले नाहीत. अखेरीस राज्य सरकारने यावर उत्तर देण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत मागितली आहे. राज्य सरकारची परवानगी मिळाल्यास पोलीस चंद्रकांत खैरेंविरोधात आरोपपत्र दाखल करु शकतात.\nऔरंगाबादच्या वाळूज भागात मंदिराचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या शिवीगाळीचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे. त्यावर खैरे यांनी शासकीय कामात अडथळा आणला काय याचा खुलासा करावा, असे निर्देश शनिवारी न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. दरम्यान, तहसीलदार रमेश मुनलोड महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात येऊन खैरेंविरुद्ध तक्रार दिली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनेतृत्व करायला निघालेल्यांनी आघाडी धर्म विसरू नये\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वा��े मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617450", "date_download": "2019-02-24T00:10:22Z", "digest": "sha1:I57M4FPR26OC2AWECCU5WUORRCUQJYHI", "length": 5126, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "'मिलेक्स 2018' या संयुक्त लष्करी सारवाचे उद्घाटन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » ‘मिलेक्स 2018’ या संयुक्त लष्करी सारवाचे उद्घाटन\n‘मिलेक्स 2018’ या संयुक्त लष्करी सारवाचे उद्घाटन\nपुणे / प्रतिनिधी :\nदहशतवादाचा धोका भारतासह शेजारील देशांना देखील आहे. दहशतवादाला आळा घालण्यासाठी युद्ध कौशल्य आत्मसात करणे आणि आपापसात समन्वय निर्माण करणे हा ‘बिमस्टेक मिलेक्स’ या संयुक्त लष्करी सरावाचे उद्देश अs मत 11 इन्फैंट्री डीव्हिजनचे प्रमुख संजय शर्मा यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.\nपुण्यात सोमवार पासून सूरु झालेल्या बिमस्टेक देशांच्या मिलेक्स 2018 या संयुक्त लष्करी सारवाच उद्घाटन शर्मा यांच्या उपस्थितीत झाले त्यावेळी ते बोलत होते. हा सराव 16 सप्टेंबरपर्यंत चालणार असून यामधे भारत, श्रीलंका, भुटान म्यानमार, बांग्लादेश, या देशांच्या लष्कराच्या तुकडय़ा सहभागी झाल्या आहेत. तर नेपाळ आणि थायलंडचे निरीक्षक यावेळी उपस्थित राहणार आहेत. याच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी लष्कराचे संचलन यावेळी झाले. तसेच हेलिकॉप्टरनी देखील सलामी देण्यात आली.\nजनता मतपेटीतून उत्तर देईल ; शिवसेना\nनिवडणूक आयोगाकडून मार्चच्या आठवडय़ात होणार लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा\nपालिकेचा टेंडर घोटाळा ; 63 अधिकारी, कर्मचारी दोषी\nअडीच वर्षे मुख्यमंत्रिपद न दिल्यास शिवसेना युती तोडणार : रामदास कदम\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदु���्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Blog/Bhavartha", "date_download": "2019-02-23T22:47:16Z", "digest": "sha1:REMFG2XNRZ2VCQAWTCG4O5M4L3H6R7RT", "length": 4179, "nlines": 41, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "भावार्थ | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nसंतांच्या रचनांचे तज्ञांनी लिहिलेले भावार्थ, केवळ संदर्भासाठी.\nअधिक देखणें तरी अरे अरे ज्ञाना झालासी\nअवघाचि संसार सुखाचा असा कसा देवाचा देव\nआजि सोनियाचा दिनु एक तत्त्व नाम दृढ धरीं\nऐक ऐक सखये बाई कन्या सासुर्‍याशीं जाये\nकान्होबा तुझी घोंगडी काय या संतांचे\nकेशवाचे भेटी लागलेंसे घनु वाजे घुणघुणा\nघेई घेई माझे वाचे चंदनाचे हात पायही\nजाऊं देवाचिया गावा जाणीव नेणीव भगवंती\nजेथें जातों तेथें तूं माझा जंववरी रे तंववरी\nजें का रंजलेंगांजले तारूं लागले बंदरीं\nतुज सगुण ह्मणों कीं तुझिये निडळीं\nतूं माझी माउली दादला नको ग बाई\nदेवाचिये द्वारीं उभा धन्य आजि दिन\nनिर्गुणाचा संग धरिला निर्गुणाचे भेटी आलो\nपडिलें दूरदेशीं परब्रह्म निष्काम तो हा\nपाहतोसी काय आता पुढे पुण्य पर‍उपकार पाप ते\nपैल तो गे काऊ पंढरपुरीचा निळा\nपांडुरंगकांती दिव्य तेज बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल\nभेटीलागीं जीवा लागलीसे मोगरा फुलला (१)\nमुंगी उडाली आकाशीं याजसाठीं केला होता अट्टहास\nयोगियां दुर्लभ तो म्यां रात्र काळी घागर काळी\nरुणुझुणु रुणुझुणु रे रूप पाहतां लोचनीं\nरंगा येईं वो येईं लहानपण देगा देवा\nवारियाने कुंडल हाले विठ्ठल हा चित्तीं\nविश्वाचे आर्त विष्णुमय जग वैष्णवांचा\nविंचू चावला वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\nसगुणाची सेज निर्गुणाची सत्वर पाव ग मला\nसमाधि साधन संजीवन सुख पाहतां जवापाडें\nसुंदर ते ध्यान हरि उच्‍चारणीं अनंत\nहेचि दान देगा देवा ज्ञानियांचा राजा\nतू सुखकर्ता तू दुःखहर्ता (२)\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_1294.html", "date_download": "2019-02-24T00:22:30Z", "digest": "sha1:2DNG3CILDPJR7ZOWARXFL5VAFGXLYHGD", "length": 4035, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग १३१ ते १४०", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग १३१ ते १४०\nशिवचरित्रमाला - भाग १३१ - सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला - भाग १३२ - महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे\nशिवचरित्रमाला - भाग १३३ - शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला - भाग १३४ - महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला - भाग १३५ - राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान\nशिवचरित्रमाला - भाग १३६ - मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला - भाग १३७ - आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला - भाग १३८ - शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला - भाग १३९ - सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी\nशिवचरित्रमाला - भाग १४० - स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/4177", "date_download": "2019-02-23T23:42:48Z", "digest": "sha1:M56UXY4QQI72F2Q2BIEKRYKB2RFHR5NX", "length": 26096, "nlines": 73, "source_domain": "aisiakshare.com", "title": " यशाची गुरुकिल्ली | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nअशोक शंकर चव्हाण नावाची अनेक माणसं आपल्याला महाराष्ट्राभर सहज सापडतील. परंतु त्यापैकी मुख्यमंत्रीपद भूषविणारे मा. अशोक(राव) शंकर(राव) चव्हाण हे एकमेव असतील. व इतरामध्ये कुणी शेतमजूर, कुणी गवंडी, कुणी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात कारकून वा कुणी वरच्या हुद्यावरील अधिकारी..... अशी असू शकतील. एकजण यशाची पायरी चढत चढत वरपर्यंत पोचतो व इतर मात्र जीवनाच्या रहाटगाडग्यात अडकून पडलेले, कसेतरी दिवस ढकलत असलेले सापडतील. हे असे का या प्रश्नाचे उत्तर तसे सोपे नाही. काहींना यशाची गुरुकिल्ली सापडते व ते पुढे पुढे जात ते आयुष्यात यशस्वी होतात, व इतर त्यापासून वंचित आहेत एवढेच आपण म्हणू शकतो.\nयशासंबंधी विचार करताना यश हे विविध प्रकारच्या घटकांवर अवलंबून असून हे सर्व घटक एकमेकाशी निगडित आहेत हे लक्षात येईल. आई-वडील, भाऊ- बहिणी, ���रातील इतर वरिष्ठ नातलग, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, शाळा-कॉलेजमधील वरच्या वर्गातील मित्र – मैत्रिणी (peers) इत्यादी सर्वजणांचा आपल्या यशापयशात वाटा असतो. जनुकीय जडणघडण, शाळा-कॉलेजचे वातावरण, सरावासाठी देत असलेला वेळ व घेत असलेले कष्ट, स्वत:मधील उर्मी, संस्कृतीचा वारसा, पिढीजात गुणविशेष, यश मिळवण्यासाठी निवडलेले क्षेत्र, त्या क्षेत्राची बलस्थाने व मर्यादा, (व शेवटी योगायोगाचा (नशिबाचा) भाग...) इत्यादी अनेक घटक आपल्याला घडवत असतात व आपले यश या सर्व घटकांशी जोडलेली असते. यामुळे यशाचे वैज्ञानिक विश्लेषण करणे अत्यंत अडचणीचे ठरते. फार फार तर आपण यशाचे एखादे सांखिकीय (स्टॅटिस्टिकल) प्रारूप शोधण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु यश मिळवण्यासाठी यापैकीच्या प्रत्येक घटकाची टक्केवारी काय असू शकेल याचा अंदाज हा हवामानाच्या अंदाजाइतकाच अत्यंत बेभरवश्याचा ठरेल. कारण यातील प्रत्येक घटक इतर घटकावर काय परिणाम करतात व त्या व्यक्तीवर त्याचे कसे परिणाम होतात हेच कळेनासे होते.\nखुल्या बाजारात यशाची गुरुकिल्ली आम्हालाच सापडली आहे असे छातीठोकपणे दावे करणाऱ्या हजारो पुस्तकांची रेलचेल आहे. सकारात्मक दृष्टिकोन, अथक परिश्रम, संधीचा उपयोग, सुसंवाद, वेळेचे व्यवस्थापन, .... इत्यादी शब्दांची आतिषबाजी करून लिहिलेली पुस्तकं वाचून कुणी यशाच्या शिखरावर पोचलेली उदाहरणं क्वचितच सापडतील. फार फार तर या (महागडया व चकचकीत मुखपृष्ठाच्या) पुस्तकांच्या जोरदार खपामुळे पुस्तकाचे लेखक, प्रकाशक व पुस्तकविक्रीचे दुकानदार यांच्या उत्पन्नात मात्र भर पडलेली दिसेल. यश इतकी सहजपणे मिळणारी चीज असल्यास अशा प्रकारची पुस्तकं लिहिणारेच यशाच्या शिखरावर कायमचेच तळ ठोकून राहिले असते. परंतु टिप्पिंग पॉइंट या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक माल्कम ग्लाडवेल यांचे आउटलायर्स: स्टोरी ऑफ सक्सेस हे पुस्तक अशा गल्लाभरू पुस्तकांमध्ये एक अपवाद म्हणूनच उठून दिसेल.\nया लेखकाच्या मते यशस्वितेच्या शिखरावरील माणसं सेल्फ मेड नसून काही सुप्त लाभदायी घटक, मिळालेली अपूर्व संधी व सांस्कृतिक वारसा यांच्यामुळे त्यांच्या आकलनात, परिश्रम करण्यात व इतरापेक्षा जगाकडे पाहण्याच्या वेगळया दृष्टिकोनात फरक पडत गेला व यशाची पायरी चढत चढत ते वरपर्यंत पोचले.\nमायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स हे स्मार्ट आहेत याबद्द�� दुमत नसावे. परंतु त्यांच्या चाणाक्षपणाच्या मागे श्रीमंत आई-वडील, शालेय शिक्षणाच्या कालखंडात संगणकांशी त्यांची जडलेली मैत्री, व संगणक हाताळण्यासाठी मिळालेला अवसर ही कारणं नजरे आड करता येत नाहीत. गेट्स शिकत असलेल्या सीऍटलच्या त्या शाळेतील संगणकांना मेन फ्रेम संगणकाशी जोडलेले असल्यामुळे भरपूर नवीन गोष्टी शिकणे त्यांना शक्य झाले. अशा प्रकारचे शालेय वातावरण त्या काळात अमेरिकेतसुध्दा दुर्मिळच होते. शिवाय संगणक क्षेत्र भरारी घेण्याच्या पावित्र्याच्या कालखंडात बिल गेट्सचा जन्म झाल्यामुळे तेही त्याला लाभदायी ठरले. म्हणूनच बिल गेट्सनी मिळालेल्या या अपूर्व संधीचे सोने करून संगणक प्रणालीच्या क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवू शकला, यात काही नवल नाही.\nमोझार्ट (1756-1791) या नावाची जादू पाश्चात्य संगीत क्षेत्रातून अजूनही ओसरली नाही. वयाच्या सहाव्या वर्षापासून तो संगीताचे धडे गिरवत होता. आपल्या येथील सतारवादक रवीशंकर, सरोदवादक अमजाद अली खान, तबलापटू झाकीर हुसेन इत्यादी दिग्गजांनीसुध्दा आपापल्या बालपणात भरपूर खस्ता खाल्या. स्वत:च्या गुरूंच्या तालमीत 12 ते 18 तास, सतत, न कंटाळता रियाज केले. उमेदवारीच्या काळात घेतलेल्या परिश्रमामुळेच नंतरच्या काळात ते प्रसिध्दीच्या शिखरावर चढू शकले. 1960च्या दशकात पॉप या संगीतप्रकारात अत्यंत लोकप्रिय झालेल्या बीटल्स ग्रुपला प्रसिध्दीच्या झोतात येण्यापूर्वी जर्मनीतील हॅम्बर्ग येथे 1200 प्रयोग व 10000 तासांचा सराव केल्याशिवाय सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणे अशक्य झाले असते. अनेक अत्युत्तम खेळाडूंना सुरुवातीच्या काळात मिळालेली संधी व उत्तेजनामुळेच ते आता दिग्गज म्हणून नावाजलेले आहेत. सुनील गावसकर वा सचिन तेंडुलकर बरोबर गल्लीबोळात क्रिकेट खेळलेले अनेक बालमित्र असतील. परंतु हे दोघेच परिश्रम, उपजत क्रीडाकौशल्य व शिक्षकांकडून मिळालेल्या योग्य प्रशिक्षणामुळे कुठल्या कुठे पोचले. नाव कमावले. करोडोंनी पैसा कमावला. इतर बालमित्र मात्र तसेच राहिले. अमेरिका वा युरोपमधील नावाजलेल्या विद्यापीठामधून वरच्या क्रमांकात उत्तीर्ण होणाऱ्यामध्ये बहुतेक विद्यार्थी एशिया खंडातील भात-शेतीच्या परंपरेतून आलेले असतात. जेव्हा एशियन देशातील विद्यार्थी उन्हाळा व हिवाळयाच्या सुट्टीतसुध्दा दिवसा व रात्री अभ्यास करत असतात तेव्हा त्यांच्याच देशातील विद्यार्थी मॉल्सच्या कट्टयावर बसून चकाटया पिटत असतात.\nकाल्डवेलच्या मते समाजगटाचा इतिहास, समाजगटाचा वारसा व मिळालेली संधी इत्यादींच्या फलितातूनच चाइल्ड प्रॉडिजी वा विलक्षण बुध्दीमत्ता असलेले जन्मास येतात. नाव कमावतात. यश म्हणजे काही अपवादात्मक प्रक्रिया वा चमत्कृतीपूर्ण कृती असे काही नसून काही विशिष्ट परिस्थिती व इतर अनेक सहायक घटक यांच्या गुणोत्तरातून मिळालेले फलित असते. मुळातच यशस्वी सर्जनशील व्यक्ती कळत न कळत चिकित्सकपणे विचार करत आपले स्थान पक्के करून घेत असते.\nपरंतु ही तर्क पध्दती योग्य वाटत असली तरी ती तितकीशी सुसंगत नाही. फ्रँक सलोवे या अभ्यासकाच्या मते सर्जनशीलता ही काही आकाशातून पडणारी वस्तू नव्हे. तुम्ही त्याची वाट बघत बसल्यास ती काही मिळणार नाही. संधी अशी कधी चालत चालत तुमच्यापर्यंत येत नसते. सर्जनशील व्यक्ती संधीचीच निर्मिती करत असतात. चार्ल्स डार्विनला बीगल या जहाजावर निसर्गनिरीक्षकाचे काम मिळाले म्हणून तो उत्क्रांतीची कल्पना मांडू शकला, या विधानाला काही अर्थ नाही. बीगलवरील ऑफर जरी त्याला मिळाली नसती तरीसुध्दा तो त्यापूर्वीच कॅनरी बेटावरील प्रवासाच्या तयारीत होता. त्यामुळे उत्क्रांतीवादाचे विचार डार्विनच्या डोक्यात घोळत असावेत व बीगलच्या प्रवासात त्यामध्ये सुसूत्रता आली व संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त झाले, असे म्हणणे योग्य ठरेल. बीटल्स ग्रुपला हॅम्बर्गला जाण्याची संधी मिळाली नसती तर ते आणखी कुठे तरी जाऊन 10000 तास सराव करून प्रसिध्दी मिळवू शकले असते. गेट्सच्या यशाचे गुपित त्याला लहानपणी मिळालेल्या संगणक सुविधेत आहे हे विधान त्याच्यावर अन्याय करणारे ठरेल. संगणक प्रणालीऐवजी आणखी कुठल्याही क्षेत्रासाठी त्याच्यातील सर्जनशीलता वापरली असती तरी त्याला यश प्राप्त झाले असते. मोझार्ट वा रवीशंकर चाइल्ड प्रॉडिजी होते हे नाकारण्यात हशील नाही. केवळ सांस्कृतिक वारश्यामुळे वा अथक परिश्रमामुळेच ते अत्युच्च शिखरापर्यंत पोचले, हे चुकीचे ठरेल.\n10000 तास रियाज केल्यानंतरच कौशल्य प्राप्त होते यालाही तसा कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. एका संशोधकाच्या मते डार्विनच्या सिध्दांताप्रमाणे यशस्वितेतही वैविध्य व निवड या प्रक्रियांचा मोठा वाटा असतो. सर्जनशील बुध्द���वंत फार मोठया प्रमाणात विविध कल्पनांना जन्म देतो व त्यातील काही निवडक कल्पनांचा मागोवा घेत असतो. मागोवा घेत असतानाच त्यांच्या सादरीकरणाविषयी विचार करतो. काही आडाखे बांधतो. त्यातील पुनरुक्ती टाळतो व त्यात बंदिस्तपणा आणतो. हे निवडीचे कौशल्यच त्याला यशाच्या अत्युच्च शिखरापर्यंत पोचवते. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये शेकडो राग-रागिण्या आहेत व शेकडो गायन-वादन कलाकार आहेत. परंतु काही कलाकारांचे ठराविक रागच आपल्याला वेगळया उंचीवर नेऊन सोडतात. अभिजात कलाकारांची खरी कसोटी रागाची निवड, राग विस्तार व रसिकांची आवड ओळखून रागाचे प्रस्तुतीकरण यावर निर्भर असते. कुमार गंधर्व यानी आपल्या आयुष्यभरात संगीताविषयी अनेक धाडसी प्रयोग केले. परंतु काही निवडक प्रयोगानाच रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. लता मंगेशकराच्या हजारो गाण्यामध्ये फार फार तर पन्नासेक गाणी आपल्या लक्षात राहतात. त्यामुळे सर्जनशील कलाकारांनासुध्दा काही कष्ट न करता यश पदरात पाडून घेता येते, हे तितकेसे खरे नाही. वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रातील एखादं संशोधन पारितोषकयोग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी उल्लेखांकाचा (सायटेशन इंडेक्स) निकष लावला जातो. इतर संशोधकांनी आपल्या निबंधासाठी या शोधनिबंधाचा संदर्भ म्हणून किती वेळा वापरला यावरून संशोधनाची उपयुक्तता ठरवली जात असते. ज्या संशोधन निबंधाचा उल्लेखांक जास्त ते संशोधन पारितोषक योग्य असे समजले जाते.\nजो सर्जनशील बुध्दीवंत समाजोपयोगी कृती देतो त्याचेच समाज जास्त कौतुक करत असते. त्यामुळे विलक्षण बुध्दीचातुर्य असलेल्यांनी समाजाला सादर केलेल्या अभिजात कृतीवरूनच त्यांच्या सर्जनशीलतेचे मापन केले जाते. त्या तुलनेने इतर सर्व घटक गौण ठरतात.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट��रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/2397", "date_download": "2019-02-23T23:26:39Z", "digest": "sha1:3J6WYKU7LL55CANLV3JIT2RIO7IUC3WM", "length": 33191, "nlines": 469, "source_domain": "aisiakshare.com", "title": " बीएमएम२०१५:बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धा (logo and slogan competition) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nबीएमएम२०१५:बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धा (logo and slogan competition)\nकुठल्याही संस्थेचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य म्हणजे संस्थेचा अभिमान, तिचा इतिहास आणि कर्तुत्व जगासमोर थोडक्यात मांडायची संधी. पुढच्या पिढीला संदेश आणि दिशा द्यायची संधी.\nDan Brown च्या दा विन्ची कोड पासून शिवाजी महाराजांच्या छत्रपती मुद्रेपर्यंत आणि रेड क्रॉस च्या चिन्हापासून हिटलरच्या स्वस्तिकापर्यंत आतापर्यंत आपण अनेक बोधचिन्हे पाहिली.\nजय जवान जय किसान, गर्जा जयजयकार क्रांतीचा या घोषवाक्यांनी आपण देशभक्ती साठी प्रेरित झालो आणि सागरा प्राण तळमळला सारख्या काव्यांनी आपण हळवे झालो.\nआपल्याला असेच बोधचिन्ह आणि घोषवाक्य आपल्या लॉस एंजिलीस मधील २०१५ मधील अधिवेशनासाठी तयार करायचे आहे.\nयासाठी आम्ही बोधचिन्ह आणि घोषवाक्य (logo and slogan competition) अशा दोन स्पर्धा आयोजित करीत आहोत.\nअधिवेशनासाठी मैत्र पिढ्यांचे ही थीम ठरवण्यात आली आहे. बोधचिन्ह आण��� घोषवाक्य या दोन्ही स्पर्धा याच थीम वर आधारित असतील.\nस्पर्धेमधे सहभागी होण्यासाठी आम्हाला खालील पत्त्यावर ईमेल करा:\nस्पर्धेची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2014 आहे.\nविजेत्याना योग्य पारितोषिक देण्यात येईल.\nस्पर्धेचे नियम आणि अधिक माहितीसाठी येथे पहा:\nहिटलरच्या स्वस्तिकाचा यात समावेश\nया अशा प्रकारच्या, चांगल्या विधायक कार्याच्या आवाहनामधे हिटलरच्या स्वस्तिकाचा उल्लेख नसावा असं वाटतं.\nमिसळपाव, मनोगत, उपक्रम, ऐलपैल, मायबोली वगैरे बाकिच्या मराठी संस्थळांवरपण याची माहिती देणार आहात का रादर, ..देणार आहात ना रादर, ..देणार आहात ना\n(मी मिसळपाव नावाचा या आणि ईतर संस्थळांवरचा साधा सभासद आहे. या व ईतर संस्थळांच्या अ‍ॅडमिन मंडळींशी काहिहि संबंध नाहि)\nलिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....\nस्वस्तिक हे हिटलरच्या पूर्वीही मोठं प्रतीक होतं अन हिंदू संस्कृतीपुरतं मर्यादितही नव्हतं. वगळावयाचाच झाला तर हिटलरचा उल्लेख वगळावा, स्वस्तिकाचा नको. त्या मूर्खापायी स्वस्तिक उगा बदनाम झालंय.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nझालंय खरं तसं. हेच बघ - मीहि हिटलर+स्वस्तिक दोघाना वगळा म्हणालो आणि खरंतर त्याने 'अपसव्य' केलेलं स्वस्तिक वापरलं होतंन.\nलिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nनाही, सव्य/अपसव्य असे काही नाही\nमाझीसुद्धा अशीच कल्पना होती, की नाझी पक्षाचे बोधचिन्ह आणि जुने भारतीय चिन्ह वेगवेगळ्या दिशांना गती दाखवते. परंतु हे बरोबर नाही.\nदोन्ही दिशांची स्वस्तिके प्राचीन काळातही वापरली जायची, आणि दोन्ही प्रकारची स्वस्तिके नाझी पक्षाने सुद्धा वापरली. (विकिपीडियाचा \"स्वस्तिक\" पानावरील वेगवेगळी चित्रे बघावीत.)\nबी एम एम काय आहे\nबी एम एम काय आहे\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nजर हे बृहन्महाराष्ट्र मंडळ असे काही असेल तर त्यांना आपली ओळख बीएमएम अशी इंग्रजी/रोमन अद्याक्षरात सांगावी लागावी यालाच दैवदुर्विलास म्हणतात काय\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nबीएमएम हे ब्राह्मण मराठी मंडळ (चित्पावन मंडळाच्या धर्तीवर) किंवा भारतीय मराठी मंडळही (अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धर्तीवर) असू शकते.\nलेखातील दुव्यावर क्लिक केले असता बृहन्महाराष्ट्र मंडळ असे दिसले. त्यात मराठीचा समावेश नाही. मग हा दोन वेळा एम कशासाठी (मात्र आता इंग्लिश आद्याक्षराच्या आरोपांतून मुक्त करता येईल)\nबृहन् (बी) महाराष्ट्र (एम्) मंडळ (एम्). पण हे २०१५ चे प्रकरण आतापासूनच कशाला\nबृहन्महाराष्ट्र हा एकच शब्द\nबृहन्महाराष्ट्र हा एकच शब्द समजला जातो ना\nवेगळे करायचे झाल्यास बृहद् महाराष्ट्र मंडळ असे म्हणावे लागेल असे वाटते (आणि बृहद् नक्की काय महाराष्ट्र की महाराष्ट्र मंडळ असा प्रश्न उद्भवेल असेही वाटते). तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा.\nबॅट सिग्नल फॉर बॅटमॅन.\nपुण्यातील 'बृहन्महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज'चे लघुरूप 'बी.एम.सी.सी.' असे होते.\nयाउलट, 'बॉम्बे'चे (इंग्रजीतसुद्धा) अधिकृतरीत्या 'मुंबई' झाल्यानंतर 'बेस्ट'ला 'बेस्ट'च राखताना त्याचे 'बृहन्मुंबई इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रान्स्पोर्ट' झाले, ते खपून गेले. 'बेस्ट' 'बेस्ट' कशी, 'बी-मेस्ट' का नाही, असा प्रश्न कोणी विचारला नाही.\n(१) भारीच बै शंका तुम्हाला.\n(२) 'बृहन्महाराष्ट्रा'ला जोडायचे की तोडायचे, याबद्दल एकच असा काही संकेत नाही, एकमत नाही. (मराठीजनांस साजेसेच आहे म्हणा हे.)\nबीएमसीसी आणि बीएमसी या दोन्हीत बृहन् शब्द वापरूनही इंग्लिश आद्याक्षरे वेगळी येत आहेत. कदाचित इंग्लिश आद्याक्षरांसाठी काही नियम नसावा असे वाटते.\nकदाचित मुंबईचे लोक (बेस्ट व बीएमसी) पुण्याच्या लोकांपेक्षा (बीएमसीसी) संधीप्रयोग उत्तमप्रकारे जाणतात असे म्हणता येईल.\nयावरुन बीएमएमचे आयोजक मूळचे पुण्याचे असावेत असे दिसते\nआयुष्यात उपस्थित राहिलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या एकमेव अधिवेशनाचे वेळी आलेले काही वैयक्तिक अनुभव लक्षात घेता, या अटकळीशी सहमतीकडे कल होण्यास मला व्यक्तिशः तरी काही प्रत्यवाय दिसत नाही.\nकदाचित मुंबईचे लोक (बेस्ट व बीएमसी) पुण्याच्या लोकांपेक्षा (बीएमसीसी) संधीप्रयोग उत्तमप्रकारे जाणतात असे म्हणता येईल.\nनिष्कर्ष सकृतदर्शनी योग्य वाटत आहे\nहो एकच शब्द हवा\nबृहन्महाराष्ट्र हा एकच शब्द हवा हे बरोबर आहे. (उदा. बृहन्मुंबई महानगरपालिका - बीएमसीचे उदाहरण पाहा) बृहद् हे विशेषण कदाचित मंडळाच्या सदस्यांना लागू होत असावे (विशाल महिलांचा मेळावा हे उदाहरण पाहा)\nमात्र बीएमएमचा दुसरा अर्थ विचार करुनही लागला नाही.\n(उदा. बृहन्मुंबई महानगरपालिका - बीएमसीचे उदाहरण पाहा)\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे अधिकृत इंग्रजी नाव तथा आद्याक्षरे ही अनुक्रमे 'म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई' तथा एमसीजीएम अशी आहेत, अशी शंका येते. (चूभूद्याघ्या.)\n'अहमदनगर'ला सामान्यतः 'नगर' म्हणून का संबोधले जाते 'महाराष्ट्रातले हे एकमेव नगर' असा काही दावा आहे, की 'अहमद'चे नाव घ्यायला लाज वाटते\n(आडनावसुद्धा 'नगरकर' असे असते, 'अहमदनगरकर' असे नव्हे. निजामपूरकरांना जर आपले आडनाव 'निजामपूरकर' असे न सांगता नुसतेच 'पूरकर' असे सांगावेसे वाटत नाही, तर मग अहमदनगरकरांनाच नेमकी काय अडचण येते फार कशाला, दक्षिण महाराष्ट्रात कोठेसे एक इस्लामपूरसुद्धा आहे. खुद्द त्या परिसरातल्या जनतेस त्यास नुसते 'पूर' असे न म्हणता 'इस्लामपूर' असे ठणठणीतपणे संबोधावयास काही प्रत्यवाय वाटल्याबद्दल ऐकलेले नाही. अशा परिस्थितीत नगरकरांचीच ही 'होलियर-द्यान-दाऊ' वृत्ती काही केल्या कळत नाही. असो.)\nअहमदनगर ला नगर तर कुठल्याशा\nअहमदनगर ला नगर तर कुठल्याशा अशोक नगर ला अ.नगर अशी बसची पाटी पुण्यात स्वारी भांबुर्ड्यात पाहिली आहे.\nअन इस्लामपूर मिरजेपासून ५३ किमी दूर, एनेच ४ वरती कोल्लापूरच्या उत्तरपूर्वेस ४५ किमीवर आहे साधारण. तेथील बसस्थानकाजवळ शिवसेनाप्रणीत \"ईश्वरपूर\" अशी पाटी पाहिली आहे. इस्लामपूरच कशाला, सातारा जिल्ह्यात रहिमतपूर अन अफजलपूर देखील आहे. काही जुन्या कीर्तनकारांची/संगीतकारांची आडनावे रहिमतपूरकर, इस्लामपूरकर, अफजलपूरकर, पाच्छापूरकर (हे पाच्छापूर ऊर्फ पातशहापूर असावे असे वाटते) इ. वाचलेली आहेत.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nशिवशेणेने इस्लामपूरकरांचे आडनव बदलून ईश्वरपूरकर करण्याचा आग्रह धरला नाही काय\nनाही, अजून तरी ऐकण्यात आलेला\nनाही, अजून तरी ऐकण्यात आलेला नाही.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nनगरकरांच्या अवांतर शंकांना \"होलियर-द्यान-दाऊ\" वृत्ती म्हणण्याचे कारणही काही केल्या कळत नाही.\nदरम्यान स्टेट्समध्ये राहणार्‍यांनी असा प्रश्न विचारणे कितपत योग्य आहे अशी आणखी एक अवांतर शंका मनात येऊन गेली.\nद बॅट व्याक्रण सेज की बृहद्\nद बॅट व्याक्रण सेज की बृहद् मधल्या द् चा महाराष्ट्र बरोबर संधी करताना न् होतो सबब बृहन्महाराष्ट्र हा शब्द योग्य आहे.\nअन वेगळे केले तरी सवयीने लोक महाराष्ट्रच बृहद् समजतील सवयीने. असा वेगळा लिहिलेला शब्द आजवर पाहिलेला नाही.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nबीएमएम या आयडील�� बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्धा हेही भाषांतरित करुन कंसात इंग्लिशमध्ये सांगावेसे वाटले हाही प्रकार विनोदीच आहे.\nसुद्दलेकनाच्या आनखी चूका शोधूया\nबीएमएम हा प्रकार अखिल विश्व मराठी (साहित्य व इतर) संमेलनापेक्षा वेगळा आहे काय असल्यास दोन्हींच्या अजेंड्यात नक्की काय फरक असतो ते कळाले तर बरे होईल.\n...हा काय प्रकार असतो\n(कधी ऐकण्यात आलेला नाही.)\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/4179", "date_download": "2019-02-23T23:49:11Z", "digest": "sha1:XUWXABU66543BP5LRYDQLT5ZPW7AMUQ4", "length": 5119, "nlines": 64, "source_domain": "aisiakshare.com", "title": " बालगोपालांची वाचन संस्कृती | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.\nधाग्याचा प्रक��र निवडा: :\nही बातमी वाचली का\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://garden.kanchankarai.com/2017_02_03_archive.html", "date_download": "2019-02-23T23:37:19Z", "digest": "sha1:YK7PEQNCPSFNZAOKRCE76INZXY3G5FFM", "length": 87789, "nlines": 416, "source_domain": "garden.kanchankarai.com", "title": "सृष्टी लावण्याचा मळा: 02/03/17", "raw_content": "\nकोथिंबीर आणि पुदिना घरच्या घरी\nआपल्या स्वयंपाकघरात नेहमीच गरज लागणारी गोष्ट म्हणजे हिरवे मसाले. स्वयंपाक स्वादिष्ट बनवण्यासाठी कोथिंबीर व पुदिना हे मसाले हमखास हवे असतातच. हे आणि इतर काही हिरवे मसाले घरच्या घरी सहजच वाढवता येतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांची रोपे आपणांस नर्सरीतून विकत आणण्याचीही गरज नसते. आपल्या स्वयंपाकासाठी आपण बाजारातून जे ह��रवे मसाले आणतो, त्यांतीलच काही आपण लागवडीसाठी वापरू शकतो.\nहे मसाले घरच्या घरी वाढवण्याचा एक मोठा फायदा म्हणजे ते आपल्यास हवे तेव्हा व ताजे असेच मिळवता येतात. बाजारातून आणून फ्रिजमध्ये ठेवलेले मसाले आपला स्वाद काही प्रमाणात तरी गमावून बसतात. त्या उलट आपणच वाढवलेले मसाले वापरण्यात फक्त गंमतच नसते तर त्यांचा नैसर्गिक स्वादही आपण अनुभवू शकतो.\nआलामांडा ही बहुगुणी वनस्पती अशी आहे की, तिला वेलीसारखे किंवा झुडपासारखेही वाढवता येते. साधारण बोगनवेलीसारखी वाढ असणारी ही वनस्पती आहे. अशा वनस्पतींना इंग्रजीत रँब्लर (rambler) अशी संज्ञा आहे. रँब्लर ही संज्ञा साधारणपणे वेल-गुलाबांना वापरली जाते. आलामांडाला सर्वसंमत असे मराठी भाषेतील नाव नाही; परंतु काही ठिकाणी आलामांडाला मराठीत कर्णफूल असे संबोधले जाते. आलामांडाचे इंग्रजीतील साधारण नाव आहे ‘Golden Trumpet’. आलामांडा आता भारतातील बागांत सर्वत्र सापडत असला तरीही ह्य़ा वनस्पतीचे मूळ स्थान भारत नाही; तिचे मूळ स्थान दक्षिण अमेरिकेतील ब्राझिल, मेक्सिको आणि अर्जेटिना येथे आहे. आलामांडाचे कूळ आहे Apocynaceae. खूरचाफा किंवा देवचाफाही ह्य़ाच कुळातील आहे. परंतु खुरचाफ्याच्या काही जातींची फुले सुगंधी असली तरीही आलामांडाच्या कुठल्याही जातीतील फुलांना सुगंध नसतो. आलामांडाच्या पानांना, बुंध्याला किंवा इतर कोणत्याही भागाला इजा झाली तर जखमेतून दुधासारखा पांढरा चीक निघतो. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील असते त्यांना हा चीक त्वचेवर लागल्यास थोडा फार त्रास सहन करावा लागतो; परंतु त्वचा लालसर होऊन खाज येणे इतपतच हा त्रास असतो.\nनिळ्या-जांभळ्या रंगाच्या कृष्णकमळाची फुले अनेकांना माहीत असतात. त्याची गच्च पसरणारी वेल, त्यातूनच डोकावणारी मोहक आणि सुवासिक फुले आपणा सर्वाना हवी हवीशी वाटतात. परंतु कृष्णकमळाच्या अनेक जाती अनेक रंगांत उपलब्ध असतात, हे मात्र अनेकांना माहीत नसते. आपणास हे ऐकून आश्चर्य वाटेल की काही कृष्णकमळांच्या पाकळ्या अगदीच अनाकर्षक असतात. याचे उदाहरण म्हणजे, आपल्या सर्वाना माहीत असलेले निळ्या-जांभळ्या रंगाचे कृष्णकमळ. याच्या पाकळ्या अगदीच फिकट निळ्या रंगाच्या असतात. पाकळ्यांच्या बाहेरील बाजूस संदले असतात. फुलण्याआधी कळी ज्या हिरव्या, पाकळ्यांसम दिसणाऱ्या अवयवांत अवगुंठित असते ती म्हणजे संद��े. आता पाकळ्या अनाकर्षक असल्याने, कीटकांना आकृष्ट करण्यासाठी त्या निरुपयोगी ठरतात. परंतु त्याची भरपाई त्याच फुलातील असंख्य असे तंतुमय अवयव करतात. या आकर्षक अशा तंतूंच्या वलयास ‘परिवलय’ असे म्हणतात. त्यास इंग्रजीमध्ये Corona असे संबोधले जाते. मात्र काही कृष्णकमळांच्या फुलांत पाकळ्याही सुंदर असतात आणि त्या फुलांतही विरळ असे परिवलय असते.\nयुफोर्बयिा मिली ही चिकाच्या निवडुंगाचीच एक जात आहे. भारतात अनेक ठिकाणी शेताच्या कडेला कुंपणासाठी चिकाच्या निवडुंगाची लागवड केली जाते; कारण ह्य़ा निवडुंगाला काटेही असतात आणि गुरे-ढोरेही चिकाचा निवडुंग किंवा त्याची पाने खात नाहीत. खरे तर चिकाच्या निवडुंगाचे मूळ स्थान भारत नसून आफ्रिका खंडातील वाळवंटी प्रदेश आहे. ह्य़ा चिकाच्या निवडुंगाला फुले येत असली तरी ती अगदीच छोटुकली व अनाकर्षक असतात. पण ह्य़ा चिकाच्या निवडुंगाचे एक जवळचे भावंड म्हणजे युफोर्बयिा मिली.\nऑर्किड या वनस्पतीचे दोन प्रकार असतात. एका प्रकारातील ऑर्किड हे निसर्गात जमिनीत वाढणारे असतात तर दुसऱ्या प्रकारचे ऑर्किड वृक्षांच्या बुंध्यांचा आधार घेऊन तेथेच वास्तव्य करत असतात. या दोन्ही प्रकारांमधील, वृक्षांच्या आधाराने वाढणाऱ्या ऑर्किड, डेंड्रोबियमची फुले जास्त आकर्षक असतात. ती जमिनीत वाढणाऱ्या ऑर्किडपेक्षा जास्त कणखरही असतात. अनेक दिवस पाणी मिळाले नाही तरीही त्यांचे फार नुकसान होत नाही.\nपाण्यात फुलणाऱ्या अनेक फुलांना मराठीत आपण कमळ म्हणतो; त्यामध्ये लोटस आणि वॉटर लीली हे दोन प्रकार प्रामुख्याने असतात. ही दोनही फुले एकाच कुळातील असली तरीही शास्त्रीयदृष्टय़ा त्यांची जात वेगवेगळी आहे. त्यांचे कूळ आहे Nymphaeceae. उपरोक्त जाती जरी सर्वाना प्रिय असल्या तरीही त्या घराच्या छोटय़ा बाल्कनीत किंवा िवडोबक्समध्ये वाढवणे कठीणच असते; कारण त्यांच्यासाठी बऱ्यापकी मोठय़ा टाकीची गरज असते. तसेच त्यांना भरपूर फुले येण्यासाठी खूप उन्हाचीही गरज असते. मोठी टाकी आणि भरपूर ऊन बाल्कनीत किंवा िवडोबक्समध्ये ठेवणे/मिळणे शक्य नसते. मग त्याची भरपाई आपण दुसऱ्या एका वनस्पतीची लागवड करून आपली हौस भागवू शकतो. ही पाण्यात वाढणारी वनस्पती म्हणजे कुमुदिनी.\nर्षांतील जवळजवळ आठ महिने सुप्तावस्थेत राहून, पावसाळ्याचे फक्त चारच महिने तरारून वाढणारी वनस्पती म्हणजे सुरण. मोठय़ा नवलाची गोष्ट म्हणजे, सुरणाला वर्षांतून एकदाच आणि एकच पान येते. चांगल्या पोसलेल्या सुरणाचे पान एखाद्या छत्रीएवढे मोठे असू शकते. सुरणाचा कंद म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा एक प्रकार होय. उन्हाळ्याच्या अखेरीस किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीस हा जमिनीतील कंद आपली सुप्तावस्था सोडून वाढू लागतो. त्याचा जमिनीबाहेर वाढणारा, सरळ उंच खोडासारखा वाढणारा अवयव म्हणजे सुरणाच्या एकुलत्या एक पानाचा देठ असतो. या पानाच्या देठावर सापाच्या अंगावर असणाऱ्या चट्टय़ासारखे चट्टे असतात. देठाच्या वरच्या टोकाला छत्रासारखे संयुक्त पान असते. या एकाच पानाच्या सहाय्याने सुरण आपले प्रकाशसंश्लेषणाचे काम करून, आपल्या जमिनीतील कंदात तयार झालेले अन्न साठवत असतो.\nइतके सुंदर फूल व त्याचे नावही तितकेच अप्रतिम; अगदी दुग्धशर्करा योगच म्हणायचा. नेमेचि येतो मग पावसाळा आणि त्या पावसाळ्यातही नेमेचि फुलणारे फूल म्हणजे अग्निशिखा. अग्निशिखा म्हणजे ज्योत. या फुलाची प्रत्येक पाकळी म्हणजे अक्षरश: समईची किंवा निरांजनाची ज्योतच वाटते. कळ्या फुलताना त्या हिरवट-पिवळ्या असतात; नंतर त्या पिवळ्या होतात. कालांतराने पाकळ्यांची टोके लालसर दिसू लागतात. या स्थितीत त्या हुबेहुब ज्योतीसारख्याच दिसतात. शेवटी सर्वच पाकळ्या लाल होऊन जातात.\nआज आपण ज्या वनस्पतीची ओळख करून घेणार आहोत तिचे नाव आहे लसूणपात. तिचे शास्त्रीय नाव आहे Allium tuberosum. ही वनस्पती लसणेचीच एक जात आहे; परंतु या वनस्पतीला आपल्या नेहमीच्या लसणेसारखा कंद नसतो. तसे असेल तर मग या लसूणपातचा काय उपयोग, असे तुम्हाला खचितच वाटेल. हिच्या पानांचा स्वाद हुबेहूब लसणेसारखाच असतो. ही एकदा लावली की वर्षभर आपल्यास तिची हिरवीगार पाने मिळण्याची सोय होते. लसूणपातच्या पानांची चटणी केली तर तिला अगदी लसणेच्या पानांच्याच चटणीची चव व स्वाद येतो. नेहमीच्या लसणेसारखी ही सुप्तावस्थेतही जात नाही, हा तिचा आणखी मोठा फायदा.\nआपल्या मराठीत एक म्हण आहे, ‘पेव फुटले आहे.’ एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ही म्हण आपण वापरतो. पेव या शब्दाचा अर्थ धान्य साठवायची कणगी असा असला तरी पेव ही एक औषधी वनस्पतीही आहे हे अनेकांना माहीत नसेल. पेन्वा असेही हिचे आणखी एक नाव आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला कोकणातल्या अनेक रानावनांतून हिचे कोंब एकाच ��ेळी जमिनीतून फुटून बाहेर पडू लागतात. सर्वत्रच पेवाचे छोटे छोटे कोंब दिसू लागतात. यावरूनच तर ‘पेव फुटणे’ ही म्हण प्रचारात आली असेल का\nजरबेराची छोटी झाडे साधारण १५ ते २० सेंमी आकाराच्या कुंडय़ांमधून सहज वाढवता येतात. प्लस्टिकच्या पिशवीतील जरबेराची रोपे साधारणपणे १५ ते ३० रुपयांपर्यंत नर्सरींमधून उपलब्ध असतात. जरबेराच्या जुन्या जाती नव्या हायब्रीड जातींपेक्षा जास्त कणखर असतात. जुन्या जातीचे एक रोप लावल्यास वर्षांअखेर त्यातून आपल्याला कमीत कमी ५ ते ६ नवी रोपे मिळतात. कारण जरबेराच्या रोपाला जमिनीतून नवे फुटवे फुटतात; त्यांचे विभाजन करून अधिक रोपे बनवता येतात. जुन्या जातींमध्ये सिंगल फुलांच्या (पाकळ्यांची एकच रांग) व डबल फुलांच्या (भरगच्च पाकळ्यांच्या) असे अनेक रंगांतील प्रकार मिळतात.\nया फुलांचे देठ मात्र जरा बारीक असले तरी लांब देठांवर ही साधारण शेवंतीसारखी दिसणारी फुले फारच आकर्षक दिसतात. यांना जवळजवळ वर्षभर फुले येत असतात. पूर्ण उन्हाची जागा यांना मानवते. मातीत ओलावा नेहमीच टिकून राहील हे पाहावे, परंतु पाणी फार जास्त झाल्यास किंवा पाण्याचा निचरा बरोबर न झाल्यास जरबेराची रोपे कुजण्याची शक्यता असते.\nआपल्या छोटय़ाशा परसबागेत किंवा अगदी आपल्या बाल्कनीतही सहजपणे वाढवता येईल अशी एक पालेभाजी म्हणजे ‘विलायती पालक’. अनेक नर्सरीतून याची रोपे शोभेची झाडे म्हणून विक्रीस ठेवलेली दिसतात. तसे पहिल्यास ही मृदुकाय वनस्पती शोभिवंत तर आहेच, पण तिच्या पानांचा व कोवळ्या देठांचा पालेभाजी म्हणून उपयोग करता येतो हे अनेकांना माहीत नसते. ही वनस्पती बहुवर्षांयू असल्याने ती एकदा लावल्यास दोन ते तीन वर्षांपर्यंत विनासायास व भरगच्च, गर्द वाढते. हिची पाने कोवळ्या बुंध्यासकट पालेभाजी म्हणून वापरता येतात. साधारण तीन वर्षांनंतर तिची वाढ खुंटते. त्या वेळी तिचेच साधारण ३ ते ४ इंचांचे लांब बोखे काढून त्यांपासून नवी रोपे करता येतात. विलायती पालकाला साधारणपणे एक वर्षांनंतर कंदमूळ तयार होते. कंदमुळापासूनही आपल्यास अभिवृद्धी करता येते. तसेच काही फुलांना चिमुकली फळेही धरतात. फळांतील बिया जमिनीवर पडून आपोआप रुजतात; त्यांचीही पुनर्लागवडीने अभिवृद्धी करता येते.\nकाही वनस्पतींची पाने त्यांच्या फुलांपेक्षा सुंदर दिसतात. कॅलाडियम ही असलीच एक वनस्पती आहे की, जिची फुले बिलकूल आकर्षक नसतात. आजकाल नर्सरींमधून कॅलाडियमचे अनेक प्रकार उपलब्ध असतात. अळूच्या पानांसारखा आकार असणाऱ्या या वनस्पतींची पाने अनेक रंगांची असतात. अनेक रंग पानांवर शिंपडल्याप्रमाणे प्रकार आढळतात. कॅलाडियम ही वनस्पती अळूच्याच कुळातील आहे. कॅलाडियमलाही अळूच्या कंदासारखे कंद जमिनीमध्ये असतात. हे कंद म्हणजेच कॅलाडियम/अळूची खोडे असतात. जमिनीबाहेर फक्त उंच देठावर पाने दिसतात. फुलेही अधूनमधून धरत असतात. साधारण अँथुरियमच्या फुलांप्रमाणेच कॅलाडियमच्या फुलांची रचना असली तरी, त्या फुलांना शोभा नसते. कॅलाडियम, अँथुरियम, अळू, मनीप्लांट या सर्व एकाच (Araceaea) कुळातील वनस्पती.\nडिस्चिडिया बेंगालेन्सिस (Dischidia bengalensis) ही एक छोटुकली व गर्द वाढणारी वेल आहे. ही वेल भारतातीलच असून बंगालमधील वनांत ही आढळून येते. ही होया वेलीची जवळची नातलग. दोन्ही (Asclepiadaceae) कुळातील. ह्य वेलीला अगदीच लहान, पांढरी फुले येतात. फुलांना सुगंधही नसतो. तसे असल्यास आपणास वाटेल की असली वेल आपण का लावावी. ही लावण्याचा मुख्य फायदा हा की, ही वेलही मातीशिवाय, अगदी लाकडाच्या ओंडक्यावरही वाढवू शकतो. हिची मांसल, लंबगोलाकार पाने फारच आकर्षक दिसतात. डिस्चिडियाचे बरेच प्रकार उपलब्ध होऊ शकतात. त्यात व्हॅरिगेटेड पानांची (हिरव्या पानांवर पांढरे चट्टे असलेली जात), हृदयाकृती पानांची, पानांवर नाजूक सफेद रेघा असलेली अशा जाती उपलब्ध आहेत.\n\"आम्हाला घरामध्येही फुलझाडेच हवीत\" असे सांगणारे अनेक भेटतात. फुलझाडे सर्वानाच आवडत असली तरी घरात, सावलीत ठेवण्याजोगी फुलझाडे त्या मानाने कमीच असतात. परंतु फुलांएवढीच मनमोहक, रंगीत पानांची छोटेखानी वनस्पती म्हणजे बिगोनिया रेक्स. या वनस्पतीला फुले असतात, परंतु ती काही फारशी सुरेख नसतात. बऱ्याच वेळा ती पानांखाली दडलेली राहतात. या वनस्पतीची मुळे तंतूमय असतात; तसेच ती फार खोलवर न जाता मातीच्या वरच्या थरातच वाढत असतात. म्हणून यांना उथळ व पसरट कुंडय़ाच जास्त उपयुक्त ठरतात. हँगिंग बास्केटमधूनही शोभून दिसतात. रोपे जसजशी वाढत जातात तसतशी ती पसरत जाऊन आपल्या पसरट, मोठाल्या, शोभिवंत पानांनी सर्वच कुंडी व्यापून टाकतात. जणू काही पानांचा गालिचाच पसरला आहे असे वाटते.\nगणपती बाप्पाच्या मखरासाठी वापरला जाणारा थर्माकोल नंतर टाकून न देता त्य��च्यातून काही वेगळं बनवता आलं तर..\nगणपतीच्या सजावटीसाठी व पॅकिंगसाठी वापरलेला थर्माकोल (पॉलियुरेथीन) शेवटी इतस्तत: टाकून दिला जातो. यामुळे पर्यावरण दूषित होतेच आणि नाल्यांमध्ये, गटारांमध्ये थर्माकोल अडकून रस्त्यांवर व इतर ठिकाणीही सांडपाणी साचून अनारोग्यास आमंत्रण दिले जाते. या थर्माकोलचे विघटन होण्यास अनेक वष्रे लागतात; दर वर्षी या प्रदूषणात भर पडतच असते. जोपर्यंत थर्माकोलचे उत्पादन व वापर होत राहणार, तोपर्यंत हे प्रदूषण होतच राहणार; त्यावर कसलाही उपाय सध्या तरी दिसत नाही. तर मग होणारे प्रदूषण रोखणे शक्य नसेल तर निदान टाकाऊ\nआपल्या भारतात अनेक औषधी वनस्पतींचे खजिने अगदी सदापर्णी जंगले, रखरखीत वाळवंटे ते हिमालयापर्यंत आढळतात. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, ज्यामध्ये सांगितले आहे की, \"अशी एकही वनस्पती नाही की जिच्यामध्ये औषधी गुण नाहीत, फक्त मनुष्यच ती ओळखण्यास कमी पडतो.\" आपल्या भारतातील पश्चिम घाटातील एका अतिशय उपयुक्त अशा वनस्पतीची आज ओळख करून घेऊ.\nही वनस्पती एक झुडूप आहे. दिसायला साधारणपणे कढीपत्त्यासारखी असते. हिचा उपयोग पालेभाजीसारखा करता येतो. दक्षिण भारतात हिचा वापर बऱ्याच प्रमाणात होत असला तरीही महाराष्ट्रात अजूनही ही बहुगुणी वनस्पती अनोळखीच राहिली आहे. हिला सर्वसाधारणपणे कटुक, चेकुरमाणीस आणि स्वीट लीफ या नावांनी ओळखले जाते. हिचे शास्त्रीय नाव आहे ‘Sauropus androgynus’. ही आवळ्याच्या कुळातील, म्हणजेच ‘Euphorbiaceae’ कुळातील आहे. इतर कुठल्याही पालेभाजीपेक्षा हिच्यामध्ये व्हिटामिन्सचे प्रमाण अधिक असल्यानेच हिला ‘मल्टी व्हिटामिन प्लांट’ हे नाव दिले गेले आहे. १०० ग्रॅम पानांत पुढीलप्रमाणे व्हिटामिन व इतर पौष्टिक गुण आढळतात. एनर्जी ५९ कॅलरीज, ६.४ ग्रॅम प्रोटीन, १.० ग्रॅम प्रोटीन, १.० ग्रॅम फॅट, ९.९ ग्रॅम काबरेहायड्रेट, १.५ ग्रॅम फायबर, १.७ ग्रॅम अ‍ॅश, २३३ मिग्र्रॅ कॅल्शियम, ९८ मिग्रॅ फॉस्फरस, ३.५ मिग्रॅ आर्यन, १०,०२० कॅरोटीन, १६४ मिग्रॅ व्हिटामिन ए, बी आणि सी, ८१ ग्रॅम पाणी.\nआपल्या आजूबाजूला जी हिरवळ दिसते ती सर्व या गटातील वनस्पतींमुळे आहे. आवृतबीजी वनस्पती आजपर्यंतच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील सर्वोत्तम निर्मिती आहे. त्यांच्यात उच्च प्रतीच्या कार्याचे विभाजन झालेले आढळते. उदा. मुळे, खोड, पाने, फुले आणि फळे. या वनस्पतींच्या आकारात आणि आधिवासात प्रचंड वैविध्य आहे. अगदी लहानात लहान वोल्फिया जे टाचणीच्या डोक्याच्या आकाराचे असून पाण्यावर तरंगत वाढते. मोठाल्या वृक्षांचे उदाहरण घ्यायचे झाल्यास एक मोठा समूह आपल्या डोळ्यासमोर येतो, वड, पिंपळ, आंबा, चिंच, नीलगिरी इत्यादी.\nआवृतबीजी वनस्पतींचे दोन भागांत विभाजन केले जाते. एकबीजपत्री उदा. गवत, बांबू, नारळ इत्यादी आणि द्विबीजपत्री – वड, पिंपळ\nसपुष्प वनस्पतींमधील विवाह संस्था\nवनस्पती अचल असतात. प्राणी मात्र चल म्हणजे फिरू शकणारे असल्याने आपला जोडीदार किंवा जोडीदारीण स्वत: शोधू शकतात व त्यांचे मीलन होते. त्यामुळे निसर्गाने वनस्पतिंमध्ये मीलन घडवून आणण्यासाठी अनेक आश्चर्यजनक योजना केल्या आहेत.\nवनस्पतींमध्ये शुक्रनिर्मिती फुलांच्या पुंकेसरांत तर स्त्रीबीजनिर्मिती स्त्रीकेसरात होते. उभयिलगी फुलांमध्ये पुंकेसर तसेच स्त्रीकेसर असतात. तर काही फुलांत केवळ पुंकेसर असलेली नरपुष्पे असतात किंवा केवळ स्त्रीकेसर असलेली स्त्रीपुष्पे असतात.\nनिसर्ग परागकण विविध प्रकारे व वेगवेगळ्या दूतांमार्फत स्त्रीकेसरापर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. परागकण स्त्रीकेसरात रुजल्यावर त्यातील शुक्राणूंचा स्त्रीबीजाशी संयोग होतो व बीजधारणा होते. अशा रीतीने वनस्पतींमधील विवाह सोहळा संपन्न होतो.\nशहर शेती : श्रावणातले वनस्पती संवर्धन\nरावणातील निसर्गानुभव अतिशय आनंददायी असतो. अनेक साहित्यिक आणि कवींनी विविध प्रकारे त्याचे वर्णन केले आहे. ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे’ ही कविता सर्वश्रुतच आहे. जूनमध्ये पावसाळा सुरुवात झाल्यानंतर श्रावण आणि भाद्रपद महिन्यापर्यंत निसर्गात विविध वनस्पती उगवितात. त्यातील अनेक वनस्पती विविध व्याधींमध्ये औषध म्हणून तसेच सकस आहार म्हणून उपयुक्त आहेत. या उपयुक्त वनस्पतींची माणसांना नीट ओळख व्हावी, पुढील पिढय़ांपर्यंत माहितीचा तो ठेवा संक्रमित व्हावा, या हेतूने विविध व्रतवैकल्ये आणि सणांमध्ये हटकून वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे. व्रतवैकल्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व वनस्पती औषधी असणे हा निव्वळ योगायोग निश्चितच नाही. व्रतवैकल्यांच्या माध्यमातून वनस्पती संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.\nझाडांची अभिवृद्धी प्रामुख्याने बियांपासून, छाटकलमाने (फांदी ��ावून), गुटीकलमाद्वारे, भेट कलमाद्वारे, पाचर कलमाद्वारे, डोळा भरून किंवा पानाच्या तुकडय़ांची लागवड करून व कंदांपासून आणि सकर्सपासून होते. पण सर्वात नवीन प्रकार म्हणजे टिश्यू कल्चर, पण यासाठी मोठय़ा प्रयोगशाळेची आवश्यकता असते. यात झाडाच्या पेशींचे शेकडो तुकडे करून त्यांपासून झाडे बनवली जातात, जी एकाचप्रकारची व एकाच वयाची असतात.\nसामान्यपणे सर्वच मोठय़ा झाडांची अभिवृद्धी बियांपासून होते. तसेच बऱ्याच फुलझाडांची नवीन रोपे बियांपासून सहजपणे करता येते. झाडावर फुले जुनी झाली किंवा सुकली की एक तर त्यांना फळे येतात ती कॅप्सूलसारखी असतात. परिपक्व झाल्यावर ही फळे बऱ्याच वेळा फुटतात व बी सर्वत्र पसरते. यामुळे त्यांचे बी जर आपणास गोळा करावयाचे असेल तर ती पिवळसर झाल्यावर त्यांना काढावे अथवा शेंगास्वरूपात असताना त्याला दोरा अथवा रबरबँडने गुंडाळून ठेवावे म्हणजे शेंगा फुटून ही इतरत्र पसरणार नाहीत. तर काहींच्या बिया फुलांच्या मधल्या भागात असतात. याची फुले पूर्णपणे सुकल्यावर त्यांचे बी गोळा करू शकतो. झेंडू, झीनीया, फ्लॉक्स, कॉसमॉस, बालसम (तेरडा) यांसारख्या फुलांच्या बिया त्यांच्या देठाजवळ असतात. त्या सहजपणे पडत नाहीत.\nआधुनिक काळातली घरची परसबाग म्हटलं की, गॅलरीमध्ये किंवा गच्चीमध्ये आपण ही बाग करू शकतो. आपण जर शेवटच्या मजल्यावर राहत असू तर उत्तमच. तुम्हाला गच्चीवर झाडं लावता येतील. कुंडय़ांशिवाय ही बाग असेल. जर खडबडीत जागा असेल तर त्या जागी एक फुटापेक्षा जास्त माती टाकावी.\nआपली एक गंमत असते. एखादे सुंदर फूल पाहिले की आपण म्हणतो, ‘अगदी प्लास्टिकच्या फुलासारखे दिसते.’ तसेच एखादे प्लास्टिकचे सुंदर फूल पाहिले की म्हणतो, ‘अगदी खरोखरीच्या फुलासारखे दिसते.’ तर आज आपण खरोखरीचीच फुले परंतु अगदी प्लास्टिकच्या फुलांसारखी दिसणारी व इतकेच नाही तर जवळजवळ एक महिन्यापर्यंत टिकणाऱ्या फुलांची ओळख करून घेऊ. अँथुरियम ही मनीप्लांट आणि अळूच्या कुळातील एक वनस्पती आहे. हिची मोठाली, हृदयाकृती व झळाळणारी पाने लांब देठावर शोभून दिसतात. ज्यांनी कोणी अळवाची फुले पहिली असतील, त्यांना अँथुरियम व अळू एकाच कुळातील आहेत हे लक्षात येईल. मनीप्लांट, फिलोडेंड्रन, अ‍ॅग्लोनेमा, डायफेनबेकिया याही सर्व अँथुरियमच्या कुळातीलच आहेत.\nमान्सूनच्या आगमनाची वर्दी निसर्गाच्या वेधशाळेलाही\nउन्हाच्या तीव्र झळांनी बेजार झाल्यानंतर पावसाच्या सुखद धारा झेलण्यासाठी आतुर झालेल्यांची सगळी मदार आता फक्त हवामान खात्याच्या अंदाजांवर असते. परंतु जरा सूक्ष्मपणे आपल्या आजूबाजूला जरी डोकावले तरी ‘निसर्गाच्या वेधशाळे’तील अनेक छोटे-मोठे घटक आपल्याला पावसाच्या आगमनाची वर्दी देत असतात.\nयेत्या काही दिवसांत पाऊस धो-धो कोसळणार या जाणिवेने जंगल सक्रिय होतेच. पण शहरातल्या क्राँक्रीटच्या जंगलातही ही वेधशाळा तितकीच प्रभावीपणे कार्यरत असते हे विशेष मुंबईतही पावसाला झेलण्याकरिता पक्षी, किडेमुंग्या सक्रिय झाल्या असून काहींची स्थलांतराची व निवारा शोधण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.\nपावसाळ्यातच नव्हे तर एरवीही संकटात सापडलेल्या, पण पाळीव नसलेल्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना मदत करणाऱ्या संस्थांच्या हेल्पलाइन्सची माहिती आपण घेत आहोत. आणखी काही संस्थांची नावे आणि त्यांच्या हेल्पलाइन्सचे क्रमांक.\nमुंबईमधील प्राण्यांचा होणारा छळ थांबवून त्यांना मदत करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी झटणारी संस्था आहे, ‘द बॉम्बे सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल्स’. त्यांचे ‘बाई साकराबाई दिनशॉ पेटिट प्राणी रुग्णालय’ प्रसिद्ध आहे. त्यांच्या हेल्पलाइनचे दूरध्वनी क्रमांक आहेत- ०२२-२४१३७५१८, ०२२-२४१३५२८५, ०२२-२४१३५४३४.\nत्याचं नाव नोआ स्टायकर. वय अवघं २९ वर्षे. ज्या वयात आपल्याकडे स्थिरस्थावर होण्याची धडपड सुरू असते त्या वयात हा पक्षिवेडा चक्क पाठीवर एक बॅग लटकवून वर्षभरासाठी जगभर फिरला आणि त्याने तब्बल सहा हजारांच्यावर पक्ष्यांच्या नोंदी करून पर्यावरणविषयक दस्तावेजात मोलाची भर घातली आहे. त्याबद्दलचा त्याचा ब्लॉग म्हणजे तर पक्षिवैविध्याचा आरसाच आहे.\nसर्वसामान्य जगाने वेडा म्हणावा असा एक ध्यास त्याने घेतला. एका वर्षांत किमान पाच हजार पक्ष्यांच्या प्रजाती पाहायच्या. पाचच का कारण न थांबता जर प्रवास केला तर किमान इतक्या प्रजाती सहज पाहता येतील असा त्याचा ठाम विश्वास होता. त्याआधी तो दक्षिण-उत्तर अमेरिकेत भरपूर भटकला होताच. पण २०१४ मध्ये त्याच्या डोक्यात हे खूळ मूळ धरू लागले. आपल्यासारख्यांना हे खूळच वाटावे अशीच बाब आहे. कारण पक्षी पाहायला जाणे ही संकल्पनाच आपल्याकडे आत्ता कोठे रुजू लागली आहे. ���ण त्याने हे ठरवले. त्याला अनेकांनी पाठिंबा तर दिला, काही साधनसामग्री आणि अर्थसाहाय्यदेखील मिळाले. परत आल्यानंतरच्या त्या अनुभवावरील पुस्तकाच्या प्रकाशनाची खात्री मिळाली. अर्थात या सर्व व्यावहारिक बाजू झाल्या. पण महत्त्वाचे होता तो जगभरातील पक्षिप्रेमींनी निरीक्षकांनी दिलेला प्रतिसाद. त्याच जोरावर त्याने एक वर्षांत तब्बल ४१ देशांत भटकून सहा हजार ४२ पक्षी प्रजाती पाहिल्या. त्याच नाव नोआ स्ट्रायकर. हा मूळचा अमेरिकेतला. व्यवसायाने लेखक. एका मासिकाचे संपादनाचे काम पाहणारा आणि त्याचं वय अवघं २९ वर्षे.\nश्रीलंका आणि मलयप्रांतातून आलेला सोनमोहोर आणि शंभर टक्के देशी असा आपला बहावा.. रणरणत्या उन्हात हे दोघंही फुललेत.. पण एक फक्त सावलीपुरता आणि दुसरा बहुपयोगी.\nउन्हाळ्याच्या झळा जाणवायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा डोक्यात कितीतरी ‘उन्हाळा स्पेशल समीकरणं’ बनायला सुरुवात झालेली असते. उन्हाळा म्हणजे कमी पाणी, उन्हाळा म्हणजे निव्वळ घाम, उन्हाळा म्हणजे थंडगार पन्हं, उन्हाळा म्हणजे आंबा अशी ठरलेली मानवी समीकरणं तयार होत असताना निसर्गाने आपली जुनी समीकरणं आवरती घ्यायला सुरुवात केलेली असते. सावरीचे, पळसाचे लाल रंगाचे कोडे सुटले असतानाच त्याच आसमंतात पिवळ्या रंगाची समीकरणं तयार असतात. कोरडय़ा, रखरखीत रंगाच्या अस्ताव्यस्त नि कंटाळलेल्या आसमंतावर निसर्गाने पांढरे, पिवळे, हिरवे, पोपटी रंग शिंपडायला सुरुवात केलेली असते. सरत्या वसंताबरोबर या निसर्ग चित्रातला पिवळा रंग गडद झालेला सहजच जाणवून जातो. या जाणिवेला गडद करण्याचं काम आजूबाजूला काही झाडं न चुकता पार पाडत असतात. या झाडांबद्दल आपण खूप विचार करतो असं होतच नाही. थोडक्यात, ही झाडं अगदी संदीप खरे यांच्या कवितेतल्या ओळी ‘नेमस्त झाड मी आहे, मूळ फांद्या जिथल्या तिथे, पावसात हिरवा झालो, थंडीत गाळली पाने’ च्या धर्तीवर स्वतचं ॠतुचक्र साजरं करत असतात. अगदी ताजं उदाहरण म्हणून सध्या अवतीभोवती बेभान फुललेल्या पेल्टोफोरम ऊर्फ कॉपर पॉड झाडाकडे बोट दाखवता येईल.\nगुढीपाडवा आला की आपल्याला आठवण होते ती कडुलिंबाची. हे अस्सल भारतीय, बहुगुणी झाड आहे. कडुनिंब आणि कढीलिंब यातला आपला गोंधळ तर नेहमीच मनोरंजक असतो.\nआज चत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. एका संवत्सरातून दुसऱ्या संवत्सरात प्��वेश करायचा दिवस. अर्थातच मराठी नवीन वर्षांरंभ. फाल्गुन संपून चत्रात प्रवेशणारा निसर्ग जणू उत्साहाने सळसळलेला असतो. आसमंतात या उत्साहाचं िबब सगळीकडे दिसत असतंच. नववर्षांच्या स्वागताला एका झाडाचं महत्त्व अचानक जाणवतं. गुढीपाडवा आणि हे झाड यांचं जणू अतूट समीकरणच बनलेलं असतं. लक्षात आलं असेलच की मी बोलतेय कडुिनबाबद्दल गुढीला बांधायला, शास्त्रापुरती का होईना, निदान चार पानं तोंडात टाकायला याची आठवण हमखास होते. आपल्या देशात सर्वत्र आढळणारं सदाहरित प्रकारात गणलं जाणारं हे झाड जिथली हवा कोरडी असते, तिथे चक्क पानझडी बनून जोमानं वाढतं. देशात बहुतांश राज्यांमध्ये हे आढळत असल्याने बहुतेक सर्व भाषांमध्ये या झाडाला विविध नावे दिली गेली आहेत. मायबोलीत कडुिनब म्हणून ओळखलं जाणारं हे झाड िहदीत िनब म्हणून ओळखलं जातं. कडुिनब माहीत नसलेली व्यक्ती विरळाच म्हणावी लागेल नाही गुढीला बांधायला, शास्त्रापुरती का होईना, निदान चार पानं तोंडात टाकायला याची आठवण हमखास होते. आपल्या देशात सर्वत्र आढळणारं सदाहरित प्रकारात गणलं जाणारं हे झाड जिथली हवा कोरडी असते, तिथे चक्क पानझडी बनून जोमानं वाढतं. देशात बहुतांश राज्यांमध्ये हे आढळत असल्याने बहुतेक सर्व भाषांमध्ये या झाडाला विविध नावे दिली गेली आहेत. मायबोलीत कडुिनब म्हणून ओळखलं जाणारं हे झाड िहदीत िनब म्हणून ओळखलं जातं. कडुिनब माहीत नसलेली व्यक्ती विरळाच म्हणावी लागेल नाही तरीही या झाडाचं वर्णन करायचं झालं तर याला साधारण मध्यम ते मोठय़ा आकाराचं म्हणता येऊ शकतं. ‘मेलिएसी’ कुटुंबातल्या पंधरा ते वीस मीटर उंच होणाऱ्या या झाडाबद्दल लिहावं तितकं कमीच ठरेल.\nनिसर्ग : वृक्षोपनिषद २\nह्या लेखाचा पहिला भाग इथे\nवृक्षांचे महत्त्व संतांनीही जाणले होते. प्राचीन काळी तपस्वी, ऋषी-मुनी घनदाट जंगलात आश्रम उभारून वास्तव्य करीत. त्यांना ‘तपोवन’ म्हणत. आपल्या संस्कृतीतही ‘वानप्रस्थाश्रम’ सांगितला आहे. वयाच्या ५० ते ७५ वर्षे कालावधीसाठी ज्यात अरण्यात वास करून राहण्याचा संदेश आहे. पुराणात तसेच महाभारतात काही त्या वेळची महावने उल्लेखलेली आहेत ज्यात श्रीकृष्णाने, पांडवांनी व अन्य महात्मे, संत, तपस्वी यांनी वास्तव्य केले होते. ही महावने राजेमहाराजे वन्यप्राणी शिकारीसाठी वापरत, तसेच वनविहारासाठी. स्वच्छ सूर्यप्रकाश नैसर्गिक कंदमुळे फळफळावळे, शुद्ध हवा, पाणी, निर्झरांचे झुळझुळ वाहणारे प्रवाह. पशुपक्ष्यांचे आवाज इ. इ.मुळे मन-तन प्रसन्न ताजेतवाने होत असे. वृक्षांची अमाप संख्या असलेली ही वने मानवाला वरदान होती. श्रीमद्भगवद्गीतेतील अध्याय १२ तला श्लोक १८ असा :-\n\"सम:शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो:॥\nनिसर्ग : वृक्षोपनिषद १\nह्या लेखाचा दुसरा भाग इथे\nवृक्षांना मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान आहे. माणसाच्या तिन्ही मूलभूत गरजा पुरवणारं निसर्गाचं देणं म्हणजे वृक्ष. याची जाण ठेवून प्रत्येकाने फक्त वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धन, त्यांचे पालन, संरक्षण यासाठीही प्रयत्न करणं आवश्यक आहे.\n‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ हा संत तुकारामांचा अभंग निसर्गप्रेमाचे उत्तम उदाहरण आहे. पर्यावरणवाद त्यांनी समर्पकपणे सादर केला आहे. वृक्ष हे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेले, निसर्गाने मानवाला दिलेले अमृत वरदान, एक जीवनछत्र, एक आधार-मानवी जीवन व वृक्ष यांच्यात एक अतूट नाते आहे. मानवाला अन्न, वस्त्र, निवारा या ज्या तीन मूलभूत गरजा आहेत, त्यांची एकसमयावच्छेदे पूर्ती करणारे हे निसर्ग देणे. अनादी कालापासून मानवी जीवनाचा अविभाज्य अंग असलेले, मानवाच्या ऐहिक व आध्यात्मिक जीवनात सतत साथ देणारे, सर्वाग उपयोगी पडणारे/ उपयुक्त असणारे, स्थितप्रज्ञ योग्यासारखे, वनचरे व पक्षी यांनाही अन्न, वस्त्र, निवारा देणारे जाती, धर्म, वंश, लिंग, शत्रू-मित्र, गरीब- श्रीमंत, रोगी-निरोगी, साक्षर-निरक्षर, काळा-गोरा, खुजा-उंच इ.इ. कसलाही भेदभाव न करता सर्वाना समभावनेने अंगाखांद्यावर खेळवणारे, वृक्ष हे केवळ मानवच नव्हे, तर सर्व सजीवांचे जीवनदायी तत्त्व आहेत. वृक्ष मानवी जीवनाचे तारक असल्याचे आपल्या पूर्वजांनी जाणले होते व त्यामुळे त्यांनी वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन इ. इ. सारखे कार्यक्रम सुरू केले व अनाठायी वृक्षतोड होऊ नये म्हणून ‘देवराया’ वगैरेसारखे उपक्रम धार्मिक श्रद्धांशी निगडित करून त्या उपक्रमांना एकप्रकारे सबल अधिष्ठान दिले. भारतीय संस्कृतीत अशा प्रकारचे वृक्षप्रेम अनादी कालापासून आहे, तसेच त्याचे संवर्धन करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. भारतीय सण, उत्सव आदींमधूनही वृक्षांना अधिष्ठान प्राप्त आहे. वृक्ष भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान मिळवून आहेत.\nशहर शेती: झाडे लावण्याचे ‘माध्यम’\nआपण झाडे वेगवेगळ्या माध्यमांतून लावू शकतो. माती, कोकोपीट, पालापाचोळा, घरातील भाज्यांचे अवशेष इ. आपण जास्त करून झाडे मातीतच लावतो. यातील मातीचा पोत, प्रकार पाहून मग त्यात मातीच्या गरजेनुसार त्यात सेंद्रिय खते, वाळू, अन्नद्रव्ये घालून तिच्यात झाडे लावली जातात.\nआपल्याला जर मातीची निवड करण्याची संधी असेल तर, अशी माती निवडावी की जी पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे करते. अशी माती तपासण्याची सोपी पद्धत आहे. ओल्या मातीचा घट्ट दाबून लाडूसारखा आकार करावा व जमिनीवर सोडावा जर लाडू जमिनीवर पडून फुटला त मातीचा पोत पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे करणारा आहे आणि लाडू जर नुसता चेपला गेला तर त्यात चिकणमातीचे प्रमाण जास्त आहे असे समजावे. दुसऱ्या प्रकारच्या तपासणीत ओल्या मातीची रिबीनसारखी पट्टी करावी जर पट्टी तयार झाली व ती अखंड राहिली तर मातीची निचरा होण्याची क्षमता कमी आहे असे समजावे.जर मातीत पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत असेल तर त्यात झाडे चांगल्या प्रकारे वाढतात. झाडांच्या मुळांच्या चांगल्या वाढीसाठी व मातीत असणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या वाढींसाठी मातीमध्ये ४५% खनिजे म्हणजे माती, ५% सेंद्रिय घटक व २५% हवा व २५% ओलावा (पाणी) आवश्यक असतो. जी पाण्याचा निचरा करते तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते.\nभूतकाळाचे वर्तमान : घनदाट सावलीचे सौदागर\nलीकडे रोज नवीन नवीन उभी राहणारी गृहसंकुले, मॉल, टॉवर, तिथपर्यंत पोहोचणारे नवीन रस्ते, जुन्या रस्त्यांचे रुंदीकरण यात शेकडो वर्षे उभी असलेली झाडे व दुर्मीळ वृक्ष नामशेष होऊ लागले आहेत. ठाणे महानगरपालिकेने रस्त्याच्या दुतर्फा आता नवीन व भराभर वाढणारी विदेशी वृक्षांची लागवड करावयास सुरुवात केली आहे. त्यात लाल फुलांचा सडा सांडणारा गुलमोहर (मदागास्कर बेट), पिवळ्या फुलांचा सोनमोहर (सिलोन-अंदमान बेट), जांभळ्या निळ्या फुलांचा नीलमोहर-जॅकारंडा (ब्राझिल) इत्यादी रंगीबेरंगी फुलांनी बहरत असलेले परदेशी वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा लावले जात आहेत. या वृक्षांमुळे रस्ता आणि सभोवतालच्या परिसराला एक वेगळीच झळाळी येते. राम मारुती रस्ता या वृक्षांमुळेच आता प्रसिद्ध होऊ लागला आहे. ठाणे नगरपालिकेने सुंदर ठाणे दिसण्यासाठी काही देशी फुलझाडांचाही उपयोग केलेला दिसत��. त्यात गुलाबी-लालसर व जांभळ्या रंगाच्या कांचन वृक्षाचा समावेश आहे. ठाण्यातील मासुंदा तलावपाळी परिसर व गोशाळा तलावाच्या ठाणे किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली कांचनाची झाडे लक्ष वेधून घेतात. या साऱ्या सुशोभीकरणात ठाण्यातील पुरातन वृक्षांकडे मात्र दुर्लक्ष होऊ लागले आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.\nगच्चीवरची बाग: इतर उपयुक्त वरखते\nकडूलिंब किंवा निंबाला आपल्या आयुर्वेदात कल्पवृक्ष मानले गेले आहे. त्या झाडांच्या पंचघटकांचे (पान, फुलं, फळ, सालं, मुळ्या) मानवी आरोग्यास खूप फायदे आहेत. तसेच त्याचे शेतीला उपयोगी होईल असेही फायदे आहेत.\nबाजारात निंबोळीची पेंड १६ ते २० रुपया किलो प्रमाणे मिळते. ही पेंड कोरडय़ा स्वरूपात असते. त्यातून झाडांना नत्र मिळते. हे खत हे झाडाला सावकाश मिळत असल्यामुळे झाडांच्या हळूवार पण खात्रीच्या वाढीस पूरक ठरते. ही खते बरेचदा माती मिश्रित असतात. ती पारखून वापरावीत. शुद्ध निंबपेड ही तेलकट असते. तिला उग्र कडू वास असतो. ती वाळवून झाडांना आठवडय़ातून एकदा चमचाभर दिली तरी उत्तम. निंबोळी खत व निंबोळी पेंड या दोन्हीत फरक आहे. निंबोळी खतात बरेचदा माती, युरिया मिसळलेला असतो.\nगृहवाटिका : बागकामासाठी ‘गृहपाठ’ आवश्यक\n‘कुंडीतील झाडे कार्यालय / घर अशा बंदिस्त जागेतील हवा किती शुद्ध करतात’ याचं उत्तर आहे – ‘अगदी उंच पर्वतावर जेवढी शुद्ध हवा असते तेवढी.’ हे प्रत्यक्षात आणलेले आपण पाहू शकतो दिल्लीतील पहारपूर इंडस्ट्रीजमध्ये. दिल्ली हे सर्वात जास्त प्रदूषण असलेलं शहर, मात्र पहारपूर इंडस्ट्रीजच्या सहा मजली इमारतीमधील हवा पर्वतावरील शुद्ध हवेइतकी शुद्ध आहे. हवा शुद्ध करण्यासाठी त्यांनी भरपूर प्रमाणात कुंडीतील झाडांचा वापर केला आहे. बिल्डिंगची गच्ची अगणित कुंडीतील झाडांनी भरलेली आहे. तसेच बििल्डगमध्ये माणशी चार कुंडय़ा या प्रमाणात कुंडीतील झाडे ठेवली आहेत. त्यात प्रामुख्याने स्नेक प्लांट (सर्पपर्णी), पीस लिली, अरेका पाम आणि मनी प्लांटचा समावेश आहे. गच्चीवरील झाडांमधून सक्र्युलेट केलेली हवा वातानुकूलित यंत्रणाद्वारे सर्व इमारतभर फिरवलेली आहे. ‘ग्रो फ्रेश एअर’ असंच तिथे म्हंटलं जातं आणि खरं आहे ते. भारतातल्या ‘ग्रीन बििल्डग’मध्ये या बििल्डगचा समावेश आहे. ‘ग्रीन बििल्डग’ ही एक वेगळी संकल्प���ा आहे, ज्यात झाडं हा एक घटक असतो.\nखत, माती अन‌् पाण्याविना गच्चीवर भाजीपाल्याची शेती\nशेतातील टाकाऊ वस्तू म्हणून बांधावर फेकून देण्यात येणाऱ्या केळीच्या खांबात माती, पाणी अाणि खताशिवाय भाजीपाला पिकवण्याचा प्रयाेग डाॅ.जे.बी.राजपूत यांनी त्यांच्या परसबागेत केला अाहे. केळीच्या खांबामध्ये असलेले पाणी अाणि विविध अन्नद्रव्य उपयाेगात अाणून डाॅ.राजपूत यांनी परसबागेत चांगल्या प्रकारची मेथीची भाजी उगवली अाहे. अातापर्यंत टाकाऊ वस्तू म्हणून शेतकरी केळीचे खांब फेकून देत हाेते. काही ठिकाणी संशाेधना अंती केळीच्या खाेडापासून धागा बनवण्याचे तंत्र विकसित करण्यात अाले अाहे. मात्र, त्याचा वापर सहज शक्य नसल्याने शेतकरी अजूनही शेताच्या बांधावर केळीचे खांब फेकून देतात. या खांबाचा उपयाेग करण्याच्या दृष्टीने डाॅ.राजपूत यांनी परसबागेत प्रयाेग करून पाहिला. त्यांनी खांबामध्ये कमी दिवसांत येणारी मेथी लावल्यानंतर ती सहज उगवली.\nमहानोरांच्या कविता आणि निसर्ग\nजगण्यासाठी मला दोन्हीही अनिवार्य\nकोथिंबीर आणि पुदिना घरच्या घरी\nसपुष्प वनस्पतींमधील विवाह संस्था\nशहर शेती : श्रावणातले वनस्पती संवर्धन\nमान्सूनच्या आगमनाची वर्दी निसर्गाच्या वेधशाळेलाही\nनिसर्ग : वृक्षोपनिषद २\nनिसर्ग : वृक्षोपनिषद १\nशहर शेती: झाडे लावण्याचे ‘माध्यम’\nभूतकाळाचे वर्तमान : घनदाट सावलीचे सौदागर\nगच्चीवरची बाग: इतर उपयुक्त वरखते\nगृहवाटिका : बागकामासाठी ‘गृहपाठ’ आवश्यक\nखत, माती अन‌् पाण्याविना गच्चीवर भाजीपाल्याची शेती...\nनवीन लेखांची नोंद मिळवा\nआणखी माहिती इथे मिळेल\nकृषी - महाराष्ट्र शासन\nAqua - शेतीविषयक प्रश्नोत्तरे\nकृषी विभाग - महाराष्ट्र शासन\nजैविक बगीचा (बायो कल्चर)\nझिरो बजेट नैसर्गिक / आध्यात्मिक शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/taxonomy/term/4", "date_download": "2019-02-23T22:49:45Z", "digest": "sha1:YQQ6AQWEER2WPA7AAZ4LRO5RMW6CGZS7", "length": 7478, "nlines": 102, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Breaking News in Marathi: Breaking News in Maharashtra, Live Updates in Pune, Live Updates in Mumbai, Latest News in Maharashtra, Marathi News, Breaking Marathi News, Maharashtra News, मराठी ब्रेकिंग न्यूज mukhya new | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'तुम्ही आतापर्यंत जे काही पाहिलं, तो फक्त...\nलोकसभा 2019 : भंडारा : 'तुम्ही आतापर्यंत जे काही पाहिलं, तो फक्त ट्रेलर होता.. पिक्‍चर अभी बाकी है..' अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शनिवार)...\nइम्रान खान हा पठाणाचा मुलगा आहे हे आता सिद्ध...\nटोंक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण करून देताना सांगितले, की पाकिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मी त्यांना फोन करून शुभेच्छा...\nभारताच्या दबावाने 'जैश'च्या मुसक्‍या...\nलाहोर : आंतरराष्ट्रीय दाबावापुढे झुकून पाकिस्तानने जैशे महंमद या दहशतवादी संघटनेच्या प्रशासकीय मुख्यालयाचा ताबा घेतला. जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला...\nसंयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत चीनचा...\nन्यूयॉर्क : जगभरातून दबाव वाढत असतानाच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला मोठा दणका बसला आहे. सुरक्षा परिषदेत आज पुलवामा हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला....\nदिल्लीतील ऑलम्पिक स्पर्धेसाठी पाकिस्तानी...\nपुलवामा येथील दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेसाठी पाकिस्तानी स्पर्धकांना व्हिसा नाकारल्यामुळे भारताबरोबरील ऑलिंपिक खेळांशी संबंधित...\nलोकसभा निवडणूक उधळून लावण्याचा पाकचा होता कट\nनवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये सार्वत्रिक निवडणूक हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा घटक असतो. याच निवडणुकीला...\n'तोंडचे पाणी पळवू' Nitin Gadkari यांचा...\nनवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला युद्धखोरीची धमकी दिलेली असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इम्रान खान यांना थेट इशारा...\nपाकची धारण पाचावर, पीओकेमधील ४० गावांचं स्थलांतर...\nश्रीनगर- पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने चांगलाच धसका घेतला असून पुलवामा हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली. याची धास्ती आता पाकिस्तानने घेतली आहे. पाकिस्तान व्याप्त...\nभाजपला 100 जागा कमी, आता पंतप्रधान कोण हे एनडीए...\nमुंबई : 'गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपला 100 जागा कमी मिळाल्या, तर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घ��कपक्ष ठरवतील', असे भाकीत...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/605673", "date_download": "2019-02-23T23:29:27Z", "digest": "sha1:N3VJXZVSYWGLGQKACLDKUOS76QAC4JIM", "length": 5615, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भीषण दुर्घटनेदरम्यान प्रसूती, मातेचा मृत्यू, मुलगी बचावली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भीषण दुर्घटनेदरम्यान प्रसूती, मातेचा मृत्यू, मुलगी बचावली\nभीषण दुर्घटनेदरम्यान प्रसूती, मातेचा मृत्यू, मुलगी बचावली\n‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी मराठीत म्हण आहे, या म्हणीचा प्रत्यय ब्राझील येथील दुर्घटनेतून आला आहे. येथे एक गर्भवती महिला ट्रकमधून प्रवास करत होती, प्रवासादरम्यान चालकाने संतुलन गमाविल्याने ट्रक उलटून दुर्घटना घडली. या दुर्घटनेवेळी गर्भवती महिला खाली कोसळली, परंतु तिच्या गर्भातून अर्भक बाहेर निघून नजीकच्या गवतावर पडले. या दुर्घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असला तरीही नवजात मुलीला साधे खरचटले देखील नाही. साओ पावलो आणि क्यूरिटिबा या शहरांदरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेनंतर तेथे दाखल झालेले आरोग्य कर्मचारी काही मीटर अंतरावर नवजात मुलीला पाहून अवाप् झाले. अद्भूतपणे बचावलेली ही मुलगी एकदम सुदृढ आहे. दुर्घटनेवेळीच मुलीची गर्भनाळ वेगळी झाली होती, असे डॉक्टरांनी सांगितले. या मुलीवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे. ही महिला कोणत्याही ओळखपत्रांशिवाय ट्रकमधून प्रवास करत होती. या मुलीने संपूर्ण ब्राझीलचे लक्ष वेधून घेतले आहे.\nएकाला पैशांची तर दुसऱयाला परिवाराची चिंता \nनोटबंदीच्या परिणामांबद्दल कॅग ऑडिट करणार\nजीव वाचविण्यासाठी दाऊद, शकील भूमिगत\nलालू यादवांच्या जीवाला कोणताच धोका नाही : पोलीस\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/pune-top5-who-can-take-them-through/", "date_download": "2019-02-23T23:02:15Z", "digest": "sha1:MNEINNDXXDZC3RPJMJ6CECVY5PUDFGEB", "length": 11115, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हे पाच खेळाडू बनवू शकतात पुण्याला चॅम्पियन", "raw_content": "\nहे पाच खेळाडू बनवू शकतात पुण्याला चॅम्पियन\nहे पाच खेळाडू बनवू शकतात पुण्याला चॅम्पियन\nआयपीएल २०१७चा अंतिम सामना उद्या हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार असून, हा सामना महाराष्ट्र डर्बी म्हणजेच मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंट या दोन संघांमध्ये होणार आहे. पुण्याने मुंबईलाच पहिल्या क्वालिफायर मध्ये हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे तर मुंबईने दुसऱ्या क्वालिफायर मध्ये कोलकाता नाईट रायडर्सवर दणदणीत विजय मिळवून, अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. बेन स्टोक्सच्या परतीमुळे निर्माण झालेली पोकळी कोण भरून काढतं हे पहावे लागेल. या सामन्यात पुण्याला आपल्या प्रमुख खेळाडूंकडून नक्कीच जास्त अपेक्षा आहेत. पाहुयात कोण आहेत हे खेळाडू \nमनोज तिवारी हा पुण्याच्या मधल्या फळीचा एक भरवश्याचा फलंदाज बनला आहे. या आयपीएलच्या मोसमात त्याने पुण्याकडून खेळताना ३ वेळा “एफ बी बी स्टायलिएश प्लेअर ऑफ द डे” हा किताब जिंकला आहे. १४ सामन्यांमध्ये त्याने ३५च्या सरासरीने ३१४ धावा काढल्या आहेत, ज्यात २ अर्धशतकांचाही समावेश आहे.\nमूळचा रांचीचा पण पुण्यात राहणारा आणि पुण्याकडून खेळणारा राहुल त्रिपाठी हा या वर्षी आयपीएलचा सर्वात मोठा उदयोन्मुख खेळाडू म्हणून उदयास आला आहे. १३ सामन्यात त्याने ३०च्या सरासरीने ३८८ धाव काढल्या आहेत, तसेच त्याचा स्ट्राईक रेट ही १५० चा आहे. त्याने या मोसमात २ अर्धशतकेही ठोकली आहेत ज्यातील कोलकाता विरुद्धच्या सामन्यात त्याने ९३ धावा काढल्या होत्या.\nरायझिंग पुणे सुपरजायन्ट संघाचा कर्णधार आणि महत्वाचा फलंदाज ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथकडून पुण्याच्या संघाला आणि चाहत्यांना खूप अपेक्षा असणार आह��. त्याने १४ सामन्यात ३८च्या सरासरीने ४२१ धाव केल्या आहेत. त्याने या संघाचं नेतृत्वही खूप चांगल्या प्रकारे केले आहे, तसेच उत्तम क्षेत्ररक्षण आणि काही सुरेख झले टिपून त्याने संघाला नेहमीच सामने जिंकण्यास मदत केली आहे.\nभारताचा उभारता डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट हा रायझिंग पुणे सुपरजायंटसाठी या मोसमात फार महत्वाचा ठरला आहे. त्याने या मोसमात ११ सामन्यात २२ बळी घेतले आहेत, त्यामध्ये सन रायझर्स हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात घेतलेली हॅट्रिक सुद्धा समाविष्ट आहे. पुण्याला, मुंबईला कमी धावसंख्येत रोखायचे असेल तर जयदेवला चांगली गोलंदाजी करावी लागणार हे नक्की.\n१. महेंद्र सिंग धोनी\nभारताचा व पुण्याचा माझी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज महेंद्र सिंग धोनी हा जगात कुठल्या ही संघात सहज प्रवेश करेल असा खेळाडू आहे. बेस्ट फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीकडून पुण्याला तशीच काहीशी अपेक्षा आहे. मागील काही सामन्यात त्याने धडाकेबाज फलंदाजी करत आपण उत्तम लयीत आहोत हे दाखवून दिले आहे. तसेच धोनीच्या अनुभवाचा ही फायदा कर्णधार स्टिव्ह स्मिथला होत आहे असे दिसून येते.\n२०१७च्या आयपीएलमध्ये पुण्याने मुंबईला ३ वेळा नमवले आहे. तशीच कामगिरीकरून पुणे आपली पहिली आयपील ट्रॉफी जिंकणार का याकडे महाराष्ट्राचेच नाही तर भारताचे लक्ष लागून आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/jaldi5-double/results/06-june-2018", "date_download": "2019-02-23T23:57:24Z", "digest": "sha1:52XVK2UM46LCK34F4S3NLXZOIM4T4J5K", "length": 2373, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "जल्दी5 डबल सोडतीचे निकाल June 06 2018", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nबुधवार 6 जून 2018\nजल्दी5 डबल सोडतीचे निकाल - बुधवार 6 जून 2018\nखाली बुधवार 6 जून 2018 तारखेसाठीचे जल्दी5 डबल लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया जल्दी5 डबल पृष्ठाला भेट द्या.\nबुधवार 6 जून 2018\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65228?page=1", "date_download": "2019-02-23T23:18:26Z", "digest": "sha1:PQJEAMZUCY23CQJMXLRARBW2KW6ANOV7", "length": 45863, "nlines": 315, "source_domain": "www.maayboli.com", "title": "थायरॉइड हॉर्मोन्स आणि त्यांचा गोतावळा | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /थायरॉइड हॉर्मोन्स आणि त्यांचा गोतावळा\nथायरॉइड हॉर्मोन्स आणि त्यांचा गोतावळा\nटीपः माबोवर थायरॉइडचा नानबांचा धागा गेली ९ वर्षे चालू आहे. त्यातून वाचकांची या आजाराबद्दलची उत्सुकता व जागरुकता दिसून येते. माझ्या सध्याच्या लेखमालेत मी थायरॉइडवर लिहावे अशी वाचकांची सूचना होती. तसेच मलाही या विषयावर लिहिण्याचा मोह टाळणे अवघड होते. तेव्हा वरील धाग्यावर फारशी चर्चा न झालेले मुद्दे घेउन हा लेख लिहीला आहे. तो वाचकांना उपयुक्त वाटेल अशी आशा आहे.\nशरीरातील विविध इंद्रियांच्या पेशीना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉरमोन्सचे स्थान महत्वाचे आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्त��तून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून ५०हून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात. यापैकी बहुसंख्य हॉर्मोन्स ही स्वयंभू नसून ती मेंदूतील एका प्रमुख ग्रंथीच्या नियंत्रणाखाली असतात. तर ही ‘सर्वोच्च नियंत्रण ग्रंथी’ म्हणजे hypothalamus होय. हिच्यातून विविध ‘प्रवाही’ हॉर्मोन्स स्त्रवतात.\nपुढे ही हॉरमोन्स pituitary या मेंदूतल्या दुसऱ्या ग्रंथीत पोचतात आणि तिला उत्तेजित करतात. मग ही ग्रंथी त्यांना प्रतिसाद म्हणून स्वतःची ‘उत्तेजक’ हॉर्मोन्स तयार करते आणि रक्तात सोडते. पुढे ही हॉर्मोन्स (त्यांच्या प्रकारानुसार) थायरॉइड, adrenal ग्रंथी किंवा जननेंद्रिये यांच्यात पोचतात आणि त्या ग्रंथींना उत्तेजित करतात. सरतेशेवटी या ग्रंथी त्यांची स्वतःची हॉर्मोन्स तयार करतात आणि मग ती विविध पेशींमध्ये पोचून आपापले कार्य करतात. थोडक्यात, एखादी नदी हिमालयात उगम पावते आणि पुढे कित्येक किलोमीटर वाहत जाते, वाहताना काही ठिकाणी तिची नावे बदलते आणि मग लांबवर कुठेतरी संपते, तसाच काहीसा हा प्रकार आहे.\nआता हा मुद्दा अजून स्पष्ट होण्यासाठी आपण थायरॉइडचे उदाहरण घेऊ. ही ग्रंथी आपल्या गळ्याच्या भागात असते. ती स्वतः‘थायरॉइड हॉर्मोन्स ( T४ आणि T३)’ तयार करते. पण तिच्यावरील सर्वोच्च ग्रंथींचे नियंत्रण कसे आहे बघा.\nHypothalamus मुळात TRH हे प्रवाही हॉरमोन सोडते. त्याला प्रतिसाद म्हणून pituitary ग्रंथी TSH हे ‘उत्तेजक’ हॉरमोन सोडते आणि ते थायरॉइडमध्ये पोचून तिला T४ आणि T३ ही हॉरमोन्स तयार करायला लावते.आता T४ आणि T३ ही दमदार आहेत खरी पण ती मनमानी करू शकत नाहीत; ती सतत त्यांच्या ‘वरिष्ठ नियंत्रक’ हॉर्मोन्स च्या गोतावळ्यात अडकलेली आहेत.\nया लेखात आपण थायरॉइड हॉरमोन्सची मूलभूत माहिती, त्यांच्यावरील नियंत्रण आणि थायरॉइडचे काही आजार यांची माहिती करून घेणार आहोत.\nलेखाची व्याप्ती मोठी असल्याने त्याचे खालील विभागात विवेचन करतो:\n•\tथायरॉइड हॉरमोन्सचे उत्पादन आणि वहन\n•\tहॉरमोन्सवरील ‘सर्वोच्च नियंत्रण’\n•\tथायरॉइड ग्रंथीचे आजार आणि\n•\tथायरॉइडचे रोगनिदानआणि रक्तचाचण्या\nथायरॉइड हॉरमोन्सचे उत्पादन आणि वहन\nथायरॉइड ग्रंथीमध्ये ‘थायरोग्लोब्युलिन’ नावाचे एक भलेमोठे प्रथिन असते. त्याच्या मुशीतच थायरॉ���ड हॉरमोन्सचे उत्पादन होते. त्यासाठी लागणारे एक महत्वाचे खनिज म्हणजे ‘आयोडिन’, जे आपल्याला आहारातून मिळवावे लागते. आयोडिनची गंमत म्हणजे ते समुद्राकाठच्या जमिनीत आणि समुद्री-अन्नात भरपूर असते पण, जसजसे आपण समुद्रापासून लांब जातो तसे जमिनीत ते आढळत नाही. पर्वतीय प्रदेशांत तर ते जमिनीत अजिबात नसते. त्यामुळे सर्वांना हे खनिज आहारातून मिळावे यासाठीच आयोडिनयुक्त मिठाची निर्मिती केलेली आहे.\nतर थायरोग्लोब्युलिनमधील एक अमिनो आम्ल (Tyrosine) आणि आयोडिन यांच्या संयुगातून T३ व T४ ही हॉरमोन्स तयार होतात. T३ मध्ये आयोडिनचे ३ तर T४ मध्ये ४ अणू असतात. या दोघांमध्ये T४ हे मुख्य हॉर्मोन असून त्याचे पूर्ण नाव Thyroxine आहे. शरीरास जेव्हा या हॉर्मोन्सची गरज लागते तेव्हा थायरोग्लोब्युलिनचे विघटन होऊन ती रक्तात सोडली जातात. त्यांच्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्यांचे रक्तात वहन करण्यासाठी त्यांना प्रथिनांशी संयोग व्हावे लागते. तेव्हा रक्तात असताना ही हॉर्मोन्स ९९.५% प्रमाणात संयुगित असतात. पण त्यांचे जे अत्यल्प प्रमाण ‘मुक्त’ असते तेवढेच हॉर्मोन प्रत्यक्ष कार्यकारी असते.\nही हॉर्मोन्स सर्व पेशींमध्ये अत्यंत मूलभूत पातळीवर काम करतात. सर्व पेशींची परिपूर्ण वाढ होण्यासाठी आणि त्यांचा चयापचय (metabolism) व्यवस्थित होण्यासाठी ही हॉर्मोन्स अत्यावश्यक आहेत. त्यामुळे पेशींमध्ये उत्तम उर्जानिर्मिती होण्यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे आहे. हृदय आणि चेतासंस्थेच्या कामावरही त्याचे नियंत्रण असते.\nथायरॉइड ग्रंथी ही मुख्यतः T४ रक्तात सोडते आणि मग ते सर्व पेशींमध्ये पोचते. आता इथे एक गंमत होते. प्रथम T४ चे T३ मध्ये रुपांतर केले जाते. आता खऱ्या अर्थाने T३ हेच सक्रीय हॉर्मोन बनते आणि ते पेशींमधले सर्व कार्य करते. एक प्रकारे T४ हा आदेश देणारा नेता आहे तर T३ हा तळागाळात काम करणारा कार्यकर्ता आहे\nपेशींमध्ये जे T४ पोचलेले असते त्यापासून काही प्रमाणात अजून एक हॉर्मोन – reverse T३ (rT३) – तयार होते. मात्र हे हॉर्मोन ‘बिनकामाचे’(inactive) असते. थायरॉइड हॉर्मोन्सच्या गोतावळ्यात ते एकाची भर पाडते, इतकेच.\nआपण सुरवातीस हे पाहिले की TRH >> TSH >> T३ व ४ असा हा हॉर्मोन्सचा ‘खोखो’ सारखा पदानुक्रम आहे. मात्र एकदा पुढच्यास ‘खो’ दिला की काम संपले असे अजिबात नाही. या तिन्ही पातळींवर एक ‘negative feedback’ प्रकारची यंत्रण��� अस्तित्वात असते. ती अशी काम करते:\n१.\tजर काही कारणाने थायरॉइडने गरजेपेक्षा अधिक T३ व ४ तयार केले, तर ‘वर’ नकारात्मक संदेश पाठवला जातो आणि मग TSH सोडण्याचे प्रमाण खूप कमी केले जाते.\n२.\tयाउलट जरका थायरॉइडमध्ये T३ व ४ चे उत्पादन गरजेपेक्षा कमी होऊ लागले, तर ‘वर’ तसा संदेश पाठवून TSH सोडण्याचे प्रमाण बरेच वाढवले जाते.\nअशा प्रकारे रक्तातील T३ व ४चे प्रमाण नेहमी नियंत्रणात ठेवले जाते.\nया ग्रंथीला अनेक कारणांनी इजा होऊ शकते. त्यातून दोन प्रकारच्या रोगावस्था निर्माण होतात:\n१.\tथायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता ( Hypothyroidism ) आणि\n२.\tथायरॉइड हॉर्मोन्सचे अधिक्य ( Hyperthyroidism )\n(येथे जे आजार मुळात थायरॉइडचे (Primary) आहेत, फक्त त्यांचाच विचार केला आहे. तसे Hypothalamus आणि Pituitary यांच्या आजाराचाही थायरॉइडवर परिणाम होऊ शकतो. पण, ते आजार तुलनेने कमी असल्याने त्यांचा विचार केलेला नाही.)\nआता दोघांचा आढावा घेऊ.\nथायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता : याची दोन महत्वाची कारणे स्थानिक आहारविषयक परिस्थितीनुसार अशी आहेत:\n१)\tजगाच्या ज्या भागात अद्याप आहारातून पुरेसे आयोडिन मिळालेले नाही तिथे ‘आयोडिनची कमतरता’ हे मुख्य कारण आहे. त्यामुळे थायरॉइडमध्ये हॉर्मोन्सचे उत्पादन अपुरे होते.\n२)\tयाउलट आहार-संपन्न भागांमध्ये वरील प्रश्न उद्भवत नाही. इथे ‘ऑटोइम्यून थायरॉइडआजार’ हे महत्वाचे कारण आहे. यात रुग्णाच्या शरीरातील काही प्रथिने त्याच्याच थायरॉइडच्या पेशींना मारक होतात आणि मग हळूहळू ग्रंथीचा नाश होतो.\nवरीलपैकी किंवा अन्य कोणत्याही कारणाने थायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता झाली की ‘feedback’ नुसार pituitary ग्रंथी अधिक प्रमाणात TSH सोडते आणि ते थायरोइडमध्ये पोचल्यावर तिला जास्तीतजास्त उत्तेजित करून पुरेसे T३ व ४ निर्माण करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे या रोगावस्थेत सुरवातीस रक्तातील TSH वाढलेले असते. तर आजाराच्या पुढच्या स्थितीत T४ हे कमी होऊ लागते.\nयाचे मुख्य कारण आहे Graves-आजार. हाही एक ‘ऑटोइम्यून’ थायरॉइडआजार आहे. पण इथे परिणाम बरोबर उलटा होतो. ठराविक प्रथिने थायरॉइडला नको इतकी उत्तेजित करत राहतात. त्यामुळे T३ व ४ हे अतिरिक्त प्रमाणात तयार होतात. त्यामुळे त्यांच्या नकारात्मक ‘feedback’ मधून ‘वरून’ TSH सोडणे जवळजवळ बंद होते. त्यामुळे रक्तातील TSH चे प्रमाण नगण्य असते.\nथायरॉइडच्या आजारांमध्ये रक्तचाचण्यांचे खूप महत्व आ��े. बऱ्याच रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत. तसेच सर्व लक्षणे एकाच रुग्णात दिसत नाहीत. एखाद्याच्या बाबतीत फक्त वजन झपाट्याने कमी/जास्त झालेले असते तर अन्य एखाद्याला फक्त जुलाब/ बद्धकोष्ठतेचा त्रास असू शकतो. तर एखाद्याच्या बाबतीत फक्त नाडीचे ठोके जलद वा मंद होऊ शकतात. एकूणच आजाराचे स्वरूप बऱ्याचदा गूढ असते. अशा वेळेस रक्तातील हॉर्मोन्सची मोजणी हा निदानासाठी महत्वाचा आधार ठरतो.\nबहुसंख्य रुग्णांचे बाबतीत मोजक्या २ चाचण्या पुरेशा असतात:\n१.\tTSHची पातळी : ही सर्वात संवेदनक्षम आणि महत्वाची चाचणी आहे. थायरॉइडच्या कोणत्याही रोगावस्थेत सुरवातीस या पातळीत प्रथम बदल दिसतो. ही पातळी अतिसंवेदनक्षम-तंत्राने मोजली जाते.\n२.\t‘मुक्त (Free) T४’ ची पातळी : रक्तात जेवढे मुक्त T४ असते तेच खरे सक्रीय हॉर्मोन असते. त्यामुळे ते मोजले पाहिजे. ‘एकूण T४’ ची मोजणी काही वेळेस विश्वासार्ह नसते.\nआता वरील दोन्ही पातळ्या मोजल्यावर प्रमुख रोगांचे निदान असे केले जाते:\n१.\tथायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता: यात TSH बरेच वाढलेले आणि ‘मुक्त (Free) T४’ कमी झालेले दिसते. रोगाच्या सुरवातीस फक्त TSH वाढलेले पण T४ नेहमीएवढेच असे चित्र असते.\n२.\tथायरॉइड हॉर्मोन्सचे अधिक्य : यात TSH खूप कमी झालेले (कित्येकदा न मोजता येण्याइतके) आणि मुक्त (Free) T४ वाढलेले दिसते.\nइथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की ‘T३’ ची मोजणी ही अजिबात प्राथमिक चाचणी नाही. ‘कमतरते’च्या निदानात त्याची आवश्यकताच नसते आणि ‘अधिक्य’च्या बाबतीत अत्यल्प रुग्णांसाठी तिची गरज पडू शकते. अन्य काही चाचण्या थायरॉइडच्या विशिष्ट रोगानुसार (उदा. कर्करोग) केल्या जातात.\nगेल्या तीन दशकांत थायरॉइडचे आजार समाजात खूप वाढत गेले आहेत. स्त्रियांमध्ये त्यांचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. तेव्हा या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला त्रास होत नसतानाही थायरॉइडची ‘चाळणी’(screening) चाचणी करणे हितावह ठरते आहे. यासाठी फक्त TSH ची मोजणी पुरेशी असते. दोन महत्वाच्या प्रसंगी TSH मोजणे आता अनिवार्य ठरले आहे:\n१.\tगर्भवतीची चाचणी : जरका गरोदर स्त्रीस थायरॉइड-कमतरता असेल तर त्याचा अनिष्ट परिणाम गर्भाचे वाढीवर होतो.\n२.\tनवजात बालकाची चाचणी : जन्मानंतरच्या सुरवातीच्या काळात थायरॉइड हॉर्मोन्स मेंदू व शरीराच्या वाढीसाठी अत्यावश्यक असतात. त्यामुळे त्यां���ी कमतरता नसल्याचे जन्मतःच खात्री करून घेणे आवश्यक आहे.\nपन्नाशीनंतर सर्वच स्त्रियांनी TSH चाचणी नियमित स्वरूपात करावी असा एक मतप्रवाह आहे पण अद्याप तो सार्वत्रिक झालेला नाही.\nथायरॉइड ही एक अतिशय महत्वाची ग्रंथी आहे. तिची हॉर्मोन्स ही शरीरातील सर्व पेशींमध्ये मूलभूत उर्जेसंबंधीचे काम करतात. त्यामुळे त्यांच्या बिघाडाचे परिणाम अनेक इंद्रिय/ यंत्रणांवर होतात. आपली जीवनशैली आणि पर्यावरण यांच्यातील बिघाडांमुळे दिवसेंदिवस थायरॉइडचे आजार वाढत आहेत. आज हॉर्मोन्स संबंधी आजारांमध्ये मधुमेह प्रथम क्रमांकावर आहे. त्याखालोखालचे स्थान थायरॉइड-कमतरतेने पटकावले आहे. आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर अनेकांना थायरॉइडच्या रक्तचाचण्यांना सामोरे जावे लागत आहे. तेव्हा यासंबंधीची मूलभूत माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने हा लेखप्रपंच.\nयात विस्मरण पण येते का >> नाही. नैराश्य, चिंताग्रस्तता हे येते\nलहान मुलांमध्ये होणारे एक\nलहान मुलांमध्ये होणारे एक प्रकारचे मतिमंदत्व ज्याला क्रेटीनिझम म्हणतात, त्याचे प्रमाण पण भारतात खूप\nजास्ती आहे. मुळातच पर्वतीय क्षेत्रामुळे होणा-या आयोडीनच्या कमतरतेमुळे गॉयटरचं प्रमाण प्रचंड असल्यामुळे हा प्रश्न गंभीर ठरतो.\nडॉ रवि, सहमत आहे.\nडॉ रवि, सहमत आहे.\nबऱ्याचदा असे दिसते की जेव्हा प्रगत देश ऑटोइम्युन आजारांशी झगडत असतात तेव्हा गरीब देश अजून कुपोषणाच्या गर्तेत अडकलेले असतात\nमान्य आहे,पण कुपोषणाची समस्या\nमान्य आहे,पण कुपोषणाची समस्या प्रगतीशील देशांमध्ये फारच भयानक आहे आणि त्यांची संख्या पण अफाट आहे. भारतात २५ ते ३४ प्रतिशत मुले कुपोषित आहेत. त्यांचे सध्याचे व नंतरचे आरोग्याचे प्रश्न अक्राळ विक्राळ स्वरूप निर्माण करत आहेत व असतील.\nडॉ, मला एक शंका आहे.\nडॉ, मला एक शंका आहे.\nकाल मी माझ्या भाचीचे रिपोर्ट्स पाहिले. त्यात T3, T4 &TSH असा उल्लेख आहे.\nमात्र तुमच्या लेखात TSH व मुक्त (Free) T४’ ची पातळी या दोन प्राथमिक टेस्ट्स असल्याचे म्हटले आहे.\nया हॉर्मोन्सच्या चाचण्या सुमारे ३५ वर्षांपूर्वी उपलब्ध झाल्या. सुरवातीला T3 , T4 &TSH मोजले जाई. तेव्हा 'मुक्त T4' मोजण्याचे तंत्र उपलब्ध नव्हते.\nसुमारे१५ वर्षांपासून नवे तंत्र विकसित झाले. हळूहळू त्याचा प्रसार झाला. आता ते बहुतेक महानगरांमध्ये उपलब्ध आहे. आता अद्ययावत ��्ञानानुसार मुक्त T4 मोजले पाहिजे आणि T3ची प्राथमिक गरज नाही.\nतरीसुद्धा आपल्याकडील अनेक डॉ च्या हाताला ते २५ वर्षे जुने T3, T4 &TSH असे लिहायची सवय अजून आहे.\nजिथे मुक्त हॉर्मोन मोजायची सोय आहे तिथे 'एकूण' मोजणे अयोग्य आहे .\nधन्यवाद, डॉ. म्हणजे आता\nधन्यवाद, डॉ. म्हणजे आता पुढच्या वेळेपासून टेस्ट्स मोठ्या नावाजलेल्या लॅब मध्येच केलेल्या बर्या .\nडॉ कुमार , काही शंका आहेत\n१) थायरॉईड आहे की नाही हे कधी लक्षात येते . तुम्ही लिहिले आहे तरी पण कोणती लक्षण नॉर्मली असतात \n२) थॉयराईड आहे असे निष्पन्न झाल्यास कोणती प्राथमिक काळजी घ्यावी\nजाई, आभार. थायरॉइड आजाराच्या\nजाई, आभार. थायरॉइड आजाराच्या २ स्थितींची लक्षणे अशी:\n१. कमतरता : थंडी सहन न होणे, वजनवाढ, नैराश्य, सूज, नाडी मंद\n२. आधिक्य : उष्णता सहन न होणे, खूप घाम, चिंताग्रस्त ता, थकवा, मासिक पाळी बिघाड. नाडी जलद.\nकाळजी घ्यायची म्हणजे उपचार नियमित घेणे व तपासण्याही नियमित करणे.\nडोळ्यांचा थायरॉईड या विकाराबद्दल माहिती घेणेही आवश्यक आहे.\nठीक आहे डॉ रवी.\nठीक आहे डॉ रवी.\nथायरॉइड अधिक्यच्या ३०% रुग्णांमध्ये डोळ्यांचा त्रास असतो. त्याची ठळक वैशिष्ट्ये:\n१. नेत्रगोल पुढे येतो. डोळे वटारल्यासारखे दिसतात\n२. रुग्णास एका वस्तूच्या २ प्रतिमा दिसतात\n३. दृष्टीचा आवाका कमी होतो.\n४. स्त्रियांमध्ये हा विकार खूप जास्त\n म्हणजे एकंदरीत आपल्या ह्या ‍‍‍‍‍‍थायराईडच्या चर्चेने रंगत, रंजकता आणली व अतिशय माहितीपूर्ण ठरली.\nथायरॉइड होऊ न देणे - आपल्या\nथायरॉइड होऊ न देणे - आपल्या पाल्या ला हे पालकांच्या हातात आहे का कसे आयोडीन युक्त मिठच खातो. बाकी काय करावे\n म्हणजे एकंदरीत आपल्या ह्या ‍‍‍‍‍‍थायराईडाच्या चर्चेने रंगत, रंजकता आणली व अतिशय माहितीपूर्ण ठरली.\nडॉ रवी, आभार . तुमचेही त्यात\nडॉ रवी, आभार . तुमचेही त्यात योगदान आहे.\nथायरॉइड आजार होऊ न देणे >>>>>\n१. कमतरता : यासाठी आयोडिन युक्त मीठ ( फक्त एका कारणाचा प्रतिबंध शक्य )\n२. अधिक्य: हे आपल्या बिलकूल हातात नाही \nआपला चर्चेत सहभाग, वैयक्तिक\nआपला चर्चेत सहभाग, वैयक्तिक अनुभवकथन आणि शंकानिरसन यामुळे चर्चा चांगली झाली\nहायपो थॉयरॉईड, लो बिपी अन रक्तातील साखरेची कमतरता याचा काही संबंध आहे का\nमला हल्लीच थॉयरॉईड आहे हे कळलंय अन लो बिपी, लो शुगर पण आहे, त्यामुळे चक्कर खूप येते, अशक्तपणाही वाढलाय.\n��जच रक्त तपासणी करून liquid intake वाढवायला सांगितलाय, पण काही औषधे नाही दिलीत म्हणजे थॉयरॉईड ची Eltroxin 50 mg सोडून दुसरे काही नाही\nहायपो थॉयरॉईडमध्ये वरचे बीपी कमी तर खालचे जास्त होते.\nरक्तातील साखरेची कमतरता याचा थेट संबंध नाही\nथायरॉइड च्या रक्तचाचण्या करतेवेळीस एक खबरदारी घ्यायची. ती म्हणजे तेव्हा रुग्णास इतर कुठल्याही प्रकारचा जंतुसंसर्ग (acute infection) झालेला नसावा.\nहे दुर्लक्षून जर चाचण्या केल्या तर त्यांचे निष्कर्ष विश्वासार्ह नसतात .\nमला या चाचण्यांसंबंधी विपुतून\nमला या चाचण्यांसंबंधी विपुतून एक शंका विचारली गेली त्यातून लोकांचा एक गैरसमज जाणवला. म्हणून सर्वांसाठी हे लिहितो.\nTSH, T3 &T4 यांपैकी 'एकूण' व 'मुक्त' हे प्रकार फक्त T3 & T4 लाच लागू आहेत; TSH ला अजिबात नाही.\nTSH हे फक्त TSHच असते\nछान लेख डाॅक्टर. बरीच नवीन\nछान लेख डाॅक्टर. बरीच नवीन माहिती मिळाली.\nहायपोथायराॅइडची गोळी ज्याप्रमाणे सकाळी उपाशीपोटीच घेतली पाहिजे तशी हायपर थायराॅइडची गोळी घ्यायचे काही नियम आहेत का\nहायपर थायराॅइडची गोळी घ्यायचे काही नियम आहेत का\nमाझ्या माहिती प्रमाणे तरी नाही. काहींचे दिवसातून २-३ डोस असतात.\nथायरॉइडचे ‘ऑटोइम्यून’ आजार वाढत चालले आहेत. त्याच्या अनेक कारणांमध्ये रसायनांचा त्रास हे एक महत्वाचे कारण आहे. त्यावर सतत संशोधन चालू आहे. बऱ्याच प्रयोगांत खालील रसायने थायरॉइडला घातक असल्याचे आढळले आहे. ती रसायने आणि त्याचे स्त्रोत असे:\n१.\tPFCs : स्वयंपाकाची नॉन-स्टिक उपकरणे, गालिचे, फोमचे फर्निचर\n२.\tकीडनाशके : विशेषतः ‘फंगस’ मारणारी\n३.\tपेट्रोकेमिकल उद्योगातून बाहेर पडणारी रसायने : या प्रकल्पाच्या जवळ राहणाऱ्यांत या आजारांचे प्रमाण जास्त आहे.\nआतापर्यंत असा समज होता की\nआतापर्यंत असा समज होता की ‘ऑटोइम्यून थायरॉइड आजार’ हा कधीही ‘बरा’ होत नाही आणि त्याचे उपचार कायम घ्यावे लागतात.\nनवीन संशोधनानुसार असे आढळले आहे की या आजाराने ग्रासलेल्या आणि 'हायपो' झालेल्या ५ % रुग्णांमध्ये थायरॉइडचे कार्य पूर्ववत ‘नॉर्मल’ होऊ शकते.\nथायरॉईड आणि calcium ची पातळी\nथायरॉईड आणि calcium ची पातळी यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का\nचांगला प्रश्न. जेव्हा थायरॉइड\nचांगला प्रश्न. जेव्हा थायरॉइड अधिक्य हे गंभीर होते (thyrotoxicosis),तेव्हा हाडे पोखरली जाऊन त्यातील Ca हे रक्तात येते. म्हणून Caची रक्त पातळी वाढते.\nथ��यरॉइड चे आजार स्त्रियांमध्ये जास्त आहेत याचे काही खास कारण असते का \nथायरॉइड आजार स्त्रियांत जास्त\nथायरॉइड आजार स्त्रियांत जास्त आहेत याचे नक्की कारण स्पष्ट झालेले नाही. बरीच गृहीतके आहेत:\n१. स्त्री व पुरुष यांच्यातील क्रोमोसोम फरकाशी त्याचा संबंध असावा.\n२. अनेक पर्यावरणीय घटकांचा थायरॉइड ग्रंथीवर परिणाम होतो. या बाबतीत स्त्रीची ग्रंथी ही पुरुषांपेक्षा अधिक reactive आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-married-woman-raped/", "date_download": "2019-02-23T23:35:11Z", "digest": "sha1:5GC77G7EZI7LUCCAMFZKGGUS6MSJUOOD", "length": 4443, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगलीत विवाहितेवर बलात्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगलीत विवाहितेवर बलात्कार\nएका विवाहितेला ‘तुझ्या पतीचा अपघात मीच केला आहे. तुझ्या मुलाचे अपहरण करेन, अशी धमकी देऊन तिच्यावर दोनवेळा बलात्कार केला. नोव्हेंबरमध्ये मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी एका युवकाविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन जयवंत सरगर (वय 35, रा. गणेशनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.\nरविवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली.नोव्हेंबरमध्ये पीडित महिलेच्या पतीचा अपघात झाला होता. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यावेळी सचिन पीडित महिलेच्या घरी रात्री दीडच्या सुमारास गेला. त्यावेळी त्याने तुझ्या पतीचा अपघात मीच केला आहे. तुझ्या मुलाला शाळेतून पळवून नेईन. तसेच माझ्याशी शरीरसंबंध न ठेवल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.\nत्यानंतर पंधरा दिवसांच्या अंतराने पुन्हा तशीच धमकी देऊन त्याने पुन्हा बलात्कार केला. याप्रकरणी रविवारी पीडित महिलेने त्याच्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सचिन सरगर याला अटक केली आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी सांगितले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/teenager-deependra-gives-kerala-crucial-win/", "date_download": "2019-02-23T23:04:02Z", "digest": "sha1:4ONNF3ZMBQQZPVQCMD2EYCOFOVEXDW2P", "length": 11219, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2018: दिल्लीला हरवित ब्लास्टर्सची पाचव्या क्रमांकावर झेप", "raw_content": "\nISL 2018: दिल्लीला हरवित ब्लास्टर्सची पाचव्या क्रमांकावर झेप\nISL 2018: दिल्लीला हरवित ब्लास्टर्सची पाचव्या क्रमांकावर झेप\n हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात शनिवारी केरळा ब्लास्टर्सने नेहरू स्टेडियमवरील घरच्या मैदानावर दिल्ली डायनॅमोजला 2-1 असे हरविले. या विजयासह ब्लास्टर्सने गुणतक्त्यात पाचवे स्थान गाठले.\nब्लास्टर्सला पुर्वार्धात पेनल्टीचा फटका बसला. कालू उचे याच्या गोलमुळे दिल्लीने खाते उघडले होते, पण ब्लास्टर्सने मध्यंतराच्या एका गोलच्या पिछाडीनंतर उत्तरार्धात दोन गोल करीत विजय खेचून आणला. यात बदली खेळाडू दिपेंद्र नेगी याची कामगिरी बहुमोल ठरली. त्याने ब्लास्टर्सला बरोबरी साधून दिली. मग त्याच्यामुळे पेनल्टी सुद्धा मिळाली. त्यावर कॅनडाचा हुकमी स्ट्रायकर इयन ह्युम याने केलेला गोल ब्लास्टर्सकरीता निर्णायक ठरला.\nरेने म्युलेस्टीन यांना हटवून मुख्य प्रशिक्षक म्हणून डेव्हिड जेम्स यांना पाचारण केल्यानंतर ब्लास्टर्सने सहा सामन्यांत तिसरा विजय मिळविला. मागील दोन सामने गमावल्यानंतर या विजयासह ब्लास्टर्सने आव्हान कायम राखले.\nब्लास्टर्सने ­13व्या सामन्यात चौथा विजय नोंदविला. पाच बरोबरी व चार पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांचे 17 गुण झाले. जमशेदपूर एफसी (12 सामन्यांतून 16) आणि मुंबई सिटी एफसी (11 सामन्यांतून 14) यांना मागे टाकत ब्लास्टर्सने दोन क्रमांक प्रगती करीत पाचवे स्थान गाठले. दिल्लीला 12 सामन्यांत नववा पराभव पत्करावा लागला. सात गुणांसह त्यांचे शेवटचे दहावे स्थान कायम राहिले.\nपुर्वार्धात 34व्या मिनिटाला ब्लास्टर्सच्या प्रशांत के याने दिल्लीच्या सैत्यसेन सिंगला पाठीमागून पाडले. त्याबद्दल प्र��ांतला यलो कार्ड, तर दिल्लीला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यावर कालूने किक मारण्यापूर्वी धुर्तपणे अंदाज घेत ब्लास्टर्सचा गोलरक्षक शुभाशिष रॉय हालचाल करेपर्यंत वाट पाहिली. शुभाशिष उजवीकडे हालताच कालूने डावीकडून चेंडू नेटमध्ये मारत पेनल्टी सत्कारणी लावली.\nदुसऱ्या सत्रात ब्लास्टर्सचे डेव्हिड जेम्स यांनी 46व्या मिनिटाला करण सहानी याच्याऐवजी दिपेंद्र नेगीला बदली खेळाडू म्हणून उतरविले. दिपेंद्रने दोन मिनिटांत प्रशिक्षकांचा निर्णय सार्थ ठरविला. जॅकिचंद सिंगने कॉर्नरवर कालू हेडींगने चेंडू बाहेर घालविण्यापूर्वीच दिपेंद्रने चपळाई दाखवित पायाने चेंडू नेटमध्ये मारला.\n74व्या मिनीटाला दिल्लीच्या प्रतिक चौधरीने दिपेंद्रला पेनल्टी क्षेत्रात पाडले. त्यामुळे ब्लास्टर्सला पेनल्टी बहाल करण्यात आले. त्यावर ह्युमने एकाग्रतेने अचूक फटका मारत गोल नोंदविला. पाच मिनिटे बाकी असताना लोकेन मैतेईने अप्रतिम क्रॉस पास दिला होता, पण त्यावेर गुडजोन बाल्डव्हिन्सन याने मारलेला फटका अचूक नव्हता. त्यामुळे दिल्लीचा गोलरक्षक अर्णब दास शर्मा याने चेंडू सहज अडविला.\nदिल्लीच्या प्रतिकला त्यानंतर भरपाई वेळेत गुडजोनला ढकलल्याबद्दल दुसऱ्या पिवळ्या कार्डला व पर्यायाने लाल कार्डला सामोरे जावे लागले आणि मैदान सोडावे लागले.\nकेरळा ब्लास्टर्स एफसी : 2 (दिपेंद्र नेगी 48, इयन ह्युम 75-पेनल्टी)\nविजयी विरुद्ध दिल्ली डायनॅमोज : 1 (कालू उचे 35-पेनल्टी)\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण क��ड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4", "date_download": "2019-02-24T00:04:31Z", "digest": "sha1:24MB4FW3W2EFOPTXIS4BCVYKJHREPDHS", "length": 25685, "nlines": 154, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "‘आम्ही कंपनीचे गुलाम आहोत’", "raw_content": "\n‘आम्ही कंपनीचे गुलाम आहोत’\nआंध्र प्रदेशाच्या कृष्णा जिल्ह्यातले मक्याचं बियाणं करणारे शेतकरी दूरवरच्या कुठल्या तरी कंपनीकडून त्यांचे पैसे यायची वाट पाहतायत. हा विलंब नेहमीचाच आहे, पण इथे शेतकऱ्यांची कर्जं आणि नुकसान दोन्ही वाढत चाललंय\nरामकृष्ण रेड्डी कृष्णा जिल्ह्याच्या वडलामणु गावात खंडाने घेतलेल्या २.५ एकर जमिनीत मका करतात. आंध्र प्रदेशच्या अगिरीपल्ले मंडलातल्या रेड्डी आणि इतर आठ शेतकऱ्यांनी हैद्राबादच्या आयएमएल सीड्स प्रा. लि. या कंपनीला बियाणं विकण्यासाठी म्हणून एकूण ३० एकरांवर मक्याची लागवड केलीये. “आम्ही सप्टेंबर २०१६ मध्ये लागवड केली आणि मार्च २०१७ मध्ये [सुमारे ८० टन] बियाणं विकलं. आता वर्ष होत आलं तरी कंपनीने आमचे नऊ जणांचे मिळून १० लाख रुपये अजूनही आम्हाला दिलेले नाहीत,” ४५ वर्षीय रामकृष्ण सांगतात.\nहा धंदा असा आहे, कंपनी दर वर्षी सप्टेंबरच्या सुमारास शेतकऱ्यांना संकरित बियाणं देते. बियाणं करणारे शेतकरी त्याची लागवड करतात आणि त्यातून किती तरी पटीत तयार झालेलं बी पुढच्या वर्षी मार्चच्या सुमारास कंपनीला विकतात. मग कंपनी हे बियाणं मक्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना विकते आणि मोठा नफा कमवते. बियाणं करणाऱ्या शेतकऱ्यांना कंपनीकडून काही मोबदला हा खतं, कीटकनाशकं आणि अगदी कर्जाच्या रुपातही दिला जातो, व्याज वर्षाला २४ ते ३६ टक्के. शेतकऱ्याला शेवटी जी काही रक्कम मिळते त्यातून कर्ज – मुद्दल आणि व्याज – कापून घेतलं जातं.\nकंपनीने मार्चच्या अखेरपर्यंत पैसे देणं अपेक्षित असतं, मात्र पैसा बहुतेक वेळा २-३ महिने उशीराच येतो. २०१७ मध्ये मात्र आयएमएल सीड्सने शेतकऱ्यांना पैसेच दिले नाहीत. थकलेली रक्कम, त्यात गेल्या काही वर्षांपासून लागवडीचा खर्च आणि भाव याचा मेळ बसत नाहीये त्यामुळे मक्याचं बियाणं करणारे अनेक शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाले आहेत आणि काहींना तर शेती सोडून द्यायला लागली आहे.\nपिल्ली श्रीनिवास, वय ४०, वडलामणु गावातले, १५ वर्षांपासून मक्याचं बियाणं करणारे एक शेतकरी. ते सांगतात, “माझ्यावर [खाजगी सावकारांचं ]एकूण १५ लाखांचं कर्ज आहे. माझी स्वतःची फारशी जमीन नाही त्यामुळे मी वर्षाला खंडाचे १५,००० रुपये देतो.”\nवडलामणु गावातले बियाणं कंपनीकडून पैसा येण्याची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांपैकी दोघं, पिल्ली श्रीनिवास (डावीकडे) आणि रामकृष्ण रेड्डी (उजवीकडे)\nआयएमएल सीड्सने मात्र पैसे देण्यासंबंधी कसलीही समस्या असल्याचं नाकारलंय. “[शेतकऱ्यांनी तयार केलेल्या] या बियाण्यांमध्ये उगवणीची समस्या आहे, तरीही येत्या १० दिवसांत आम्ही त्यांना त्यांचे पैसे देऊ,” कंपनीचं कृष्णा जिल्ह्यातलं कामकाज पाहणारे चेरुकुरी वेंकटा सुब्बा राव सांगतात. मे २०१८ मध्ये मी त्यांच्याशी बोललो होतो. शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. मी जुलैमध्ये परत त्यांना फोन केला तेव्हा ते म्हणाले की पुढच्या १०-१५ दिवसांत शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळतील.\n“एक वर्ष झालं कंपनी एवढंच म्हणतीये की आम्हाला आमचे पैसे मिळतील,” रामकृष्ण सांगतात. “आम्हाला कंपनीने जे बियाणं दिलं तेच आम्ही लावलं ना. आता त्यांच्या स्वतःच्या बियाण्यात उगवणीची समस्या असेल तर त्याला आम्ही कसे काय जबाबदार आहोत\nबियाणं कंपन्या शेतकऱ्यांना टनामागे पैसे देते, मात्र ते मक्याच्या बियाण्याच्या प्रतवारीवर अवलंबून असतं. पण २००२-२००४ पासून किंमतीत फार वाढ झालेली नाही. शेतकरी सांगतात की याच सुमारास पश्चिम कृष्णा विभागातील नुझविड, अगिरिपल्ले, चतरई आणि मुसुनुरू या मंडलांमध्ये पहिल्यांदा बियाण्यासाठी मक्याची लागवड करायला सुरुवात झाली.\n“२०१७-१८ च्या हंगामात बियाणं करण्यासाठी म्हणून सुमारे ४,००० शेतकऱ्यांनी जवळपास १५,८८७ एकरांवर एकूण २० कंपन्यांसाठी मक्याची लागवड केली,” कृष्णा जिल्ह्याचे कृषी विभागाचे सहसंचालक, मोहन राव सांगतात. राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये, पश्चिम गोदावरी, पूर्व गोदावरी आणि प्रकासम जिल्ह्यांमध्येही बियाण्यासाठी मका पिकवला जातो.\nबियाणं विकण्यासाठी म्हणून मक्याची लागवड करणाऱ्या पहिल्या काही शेतकऱ्यांपैकी एक आहेत मुसुनुरू मंडलातले पेड्डिनेनी वेंकट श्रीनिवास राव. त्यांची ११ एकर जमीन आहे आणि ते बंगळुरूच्या सीपी सीड्स इंडिया या कंपनीसाठी १० एकरांवर मका करतात, कंपनीचा कारखाना नुझविड शहरात आहे. “आठ वर्षांपूर्वी [२०१० मध्ये] टनामागे १२,००० ते १४,००० इतका भाव मिळत होता आणि या वर्षी भाव आहे १६,००० ते १८,००० प्रति टन. पण लागवडीचा खर्च मात्र दुप्पट ते तिप्पट झालाय,” ५४ वर्षीय राव सांगतात.\n‘आम्ही या कंपन्या किंवा त्यांचे मालक पाहिलेलेच नाहीयेत. या कंपन्या त्यांच्या संघटकांमार्फत सगळं काम करतात आणि म्हणूनच कदाचित भाव वाढवण्याच्या आमच्या मागण्या त्यांच्या कानावर देखील गेलेल्या नाहीत.’\n“जमिनीचा खंड एकरी २००० रुपयांवरून २५,००० वर गेलाय,” चिंतलवल्लीचे ४५ वर्षीय तालकोंडा श्रीनू सांगतात. ते बंगळुरूच्या सीपी सीड्स इंडियासाठी तीन एकरात मक्याची लागवड करतात. “हे सगळं पकडता, एकराला ७५,००० रुपयांची नुसती गुंतवणूक आहे. कंपनी आम्हाला टनाला १६,००० रुपये भाव देते. धरून चाला, एकराला सरासरी ३ टन उत्पादन निघालं, म्हणजे काय तर आमच्या हाती केवळ ४८,००० रुपये पडतात,” श्रीनू सांगतात. त्यांच्यावर खाजगी सावकाराचं २ लाखांचं कर्ज आहे, ३६ टक्के व्याजाने आणि त्याच व्याजानी कंपनीचं देखील थोड कर्ज आहेच.\nपण श्रीनू पुढे सांगतात, “आम्हाला तोटा सहन करावा लागला तरी आम्ही [अजूनही ]या कंपन्यांसाठी बियाण्याची लागवड करतोय कारण आमच्यापुढे दुसरा काही पर्यायच शिल्लक नाहीये. व्यापारी पद्धतीने केलेला मका [बाजारात] अजूनच कमी भावाला विकला जातो आणि या भागात इतर कुठली पिकंही फारशी येत नाहीत. शिवाय, इतके वर्ष मी शेती करतोय, ते सोडून मी काही आता [शेत]मजुरी करणारे का\nबियाण्यासाठी मक्याची लागवड करणारे बहुतेक शेतकरी खंडाने शेती करतात आणि त्यांना बँका किंवा इतर संस्थांकडून कर्ज मिळत ना���ी. खरं तर आंध्र प्रदेश परवानाधारक शेतकरी कायदा, २०११ (Andhra Pradesh Licensed Cultivators Act, 2011) नुसार खंडाने शेती करणाऱ्यांनाही कर्ज पात्रता पत्रिका (लोन एलिजिबिलिटी कार्ड) आणि शून्य व्याजदराने कर्ज मिळणं अपेक्षित आहे. बियाणं करणारे बहुतेक शेतकरी शेतमजूर म्हणून किंवा मनरेगावर मजूर म्हणूनही काम करतात.\nएकीकडे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागत असतानाच, बियाणं कंपन्या मात्र रग्गड नफा कमवतायत. “या कंपन्या [अनेक रोपवाटिकांच्या माध्यमातून] शेतकऱ्यांना ३२० रु. किलोनी एक किलोभर बी विकतात आणि नंतर एकरामागे ७ ते ८ लाख रुपये नफा कमवतात,” श्रीनू त्यांचा अंदाज सांगतात.\nसप्टेंबर २०१७ मध्ये वडलामणुच्या नऊ शेतकऱ्यांच्या गटापैकी काहींनी आणि इतरही काही शेतकऱ्यांनी मेटाहेलिक्स लाइफ सायन्सेस या बंगळुरूतल्या कृषी-जैवतंत्रज्ञान कंपनीकडून बी घेतलं आणि मार्च २०१८ मध्ये त्यापासून निघालेलं पीक त्यांना दिलं. मेटाहेलिक्सने त्याच महिन्यात शेतकऱ्यांना टनामागे रु. १९,५०० रुपये अदा केले. आयएमएलचा दर मात्र (अर्थात पैसा हातात आला तर) टनामागे रु. १७,५०० इतका होता.\nपण असे पर्याय मर्यादित आहेत आणि बहुतेक वेळा ‘संघटक’च ते नियंत्रित करत असतात. प्रत्येक गावातल्या बियाण्यासाठी लागवड होणाऱ्या भागात एक किंवा दोन जण संघटकांचं किंवा कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये मध्यस्थाचं काम करतात. ते गावातून बियाणं गोळा करतात आणि कंपनीकडे पोचवतात, बदल्यात त्यांना प्रति टन रु. २००, दलाली मिळते.\nकंपनीला तयार बियाणं दिल्यानंतरही चुकाऱ्याला मात्र विलंब होतो\n“आम्ही या कंपन्या किंवा त्यांचे मालक पाहिलेलेच नाहीयेत. या कंपन्या त्यांच्या संघटकांमार्फत सगळं काम करतात आणि म्हणूनच कदाचित भाव वाढवण्याच्या आमच्या मागण्या त्यांच्या कानावर देखील गेलेल्या नाहीत,” श्रीनू म्हणतात. “भरीस भर, आम्ही एकदा का आमचा माल कंपनीला विकला की आमच्या पैशाचा चुकारा करण्याची जबाबदारी कुणाचीच नाही. माल विकून [मार्च २०१८] इतके महिने झाले तरी अजून मी सीपी सीड्सकडून माझे पैसे येण्याची वाट पाहतोय, ते त्यामुळेच.”\nकाही शेतकऱ्यांना तर ते कोणत्या कंपनीसाठी बियाणं लावतायत हेही माहित नाहीये. त्यांना फक्त त्यांच्या गावातला ‘संघटक’ माहितीये. नुझविडच्या सीपी सीड्सच्या शाखेतला प्रवक्ता, कुमार मला सांगतो, “आमच्या नोंदींप्रम��णे संघटकाला सगळा पैसा देण्यात आला आहे. आता त्याने शेतकऱ्यांना पैसे देण्यास विलंब लावला तर त्याला आम्ही जबाबदार नाही. आमचा आणि संघटकाचा कायदेशीर करार झाला आहे. त्यामुळे तुम्ही हे सगळं त्याला विचारा.”\nमी जेव्हा सीपी सीड्सचे चिंतलवल्लीतले संघटक वल्लभनेनी मुरली यांना भेटलो, ते म्हणाले, “मी कंपनीकडून पैसे मिळण्याची वाट पाहतोय. मी माझ्या खिशातून शेतकऱ्यांना कसा काय पैसा देणार” संघटकाच्या माथ्यावर खापर फोडायचं आणि स्वतःची सगळी जबाबदारी झटकून टाकायची ही कंपनीची चाल आहे असा आरोप शेतकरी करतात.\n“एपीएसएससीए [आंध्र प्रदेश स्टेट सीड सर्टिफिकेशन अथॉरिटी – आंध्र प्रदेश राज्य बी प्रमाणन विभाग] ने शेतकरी आणि बियाणं कंपनीमध्ये होणाऱ्या करारावर लक्ष ठेवलं पाहिजे, पण ते हे काम करत नाहीत,” कृष्णा जिल्ह्याचे अखिल भारतीय किसान सभेचे सचिव निम्मागड्डा नरसिंहा सांगतात. “एपीएसएससीए ने बियाण्याचं प्रमाणन केलं पाहिजे, पण ते क्वचितच हे काम करतात. त्यामुळे मग नकली बी तयार होतं, वडलामणुमध्ये झालं तसंच.”\n“आम्ही कंपनीचे गुलाम आहोत,” हताश होऊन श्रीनिवास राव म्हणतात (लेखाच्या शीर्षक छायाचित्रात दिसतात ते). “बियाणं कंपन्या म्हणजे भारतावर इंग्रजांची राजवट होती ना तशा आहेत.” पण शेतकरी स्वतःच मक्याची बियाण्यासाठी लागवड करून बी बाजारात का विकत नाहीत “बाजारात आज मक्याचा भाव आहे, टनाला रु. ११,०००. त्यामुळे बाजारातले चढ-उतार सहन करण्यापेक्षा कंपनीला १६,००० रुपयाने मका विकलेला परवडतो,” राव उत्तर देतात.\nपर्यायाच्या शोधात, तीन वर्षांपूर्वी चिंतलवल्लीचे ४४ वर्षीय सुगासनी वेंकटा नागेंद्रबाबूंनी त्यांच्या १३ एकर रानात बड्या कंपन्यांसाठी मक्याची लागवड करण्याचं थांबवलं. “मक्याला चांगला भावच मिळत नाही. खतं आणि कीटकनाशकांच्या भरमसाठ वापरामुळे जमिनीचा कस कमी होत चाललाय,” ते सांगतात. “मला नैसर्गिक शेतीची संकल्पना आवडली आणि आता मी त्याच पद्धतीने केळी आणि ऊस लावलाय. त्यामुळे आता माझं बरं चाललंय.”\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nराहुल मगंती आंध्र प्रदेशातील विजयवाड्याचे स्वतंत्र पत्रकार आहेत.\nपोलावरमच्या वंचितांची आशावाद�� आगेकूच\nपेनुगोलानूत आता मिरचीची चव उतरली\n‘ही काही लोकांची राजधानी नाहीये’\nशीतगृह कामगारांचे प्रश्न थंड्या बस्त्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/516971", "date_download": "2019-02-23T23:59:46Z", "digest": "sha1:OBHIUERVKVZCOHBN3AY5NYW6DNIYV74F", "length": 7607, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अवघ्या सात मिनिटात हृदय पोहोचले विमानतळावर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » अवघ्या सात मिनिटात हृदय पोहोचले विमानतळावर\nअवघ्या सात मिनिटात हृदय पोहोचले विमानतळावर\n: हृदय व यकृत वहन करणारी रुग्णवाहिका आणि रुग्णालयातील गर्दी. अवयव दान केलेल्या युवकाचे आई, वडिल, बहिण व भाऊ.\nसोलापूर / प्रतिनिधी :\nयेथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयातून गुरुवारी कर्नाटकातील बसवकल्याणच्या एका मुलाचे हृदय व यकृत काढून त्याचे प्रत्यारोपण करण्यासाठी तातडीने पुण्याला पाठविण्यात आले. अवघ्या सहा मिनिटे 54 सेकंदात ह्रदय व यकृत घेवून ऍम्बुलन्स सोलापूर विमानतळावर पोहोचली. तर इतर काही अवयव ऍम्बुलन्सद्वारे महामार्गाने पुण्याकडे रवाना झाले. हे सोलापुरातील ऐतिहासिक असे दुसरे यशस्वी ग्रीन कॉरिडोर होते.\nकर्नाटकातील बिदर जिह्यातील बसवकल्याण येथील युवक ओंकार अशोक महिंदकर (वय 21) या रिक्षाचालकाचा मंगळवार 12 सप्टेंबर रोजी बसवकल्याण येथे कंटेनरच्या धडकेने अपघात झाला होता. या अपघातानंतर कंटेनरचालक पसार झाला तर जखमी ओंकारला मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचारासाठी उमरगा येथे नेण्यात आले. पुढील उपचारासाठी ओंकार यास सोलापुरातील शासकीय रुग्णालयात बुधवारी पहाटे साडेचार वाजता त्याच्या आई-वडिलांनी दाखल केले. बुधवारी रात्री साडेदहा वाजता शासकीय रुग्णलयातील डॉक्टर्सनी ओंकारचे बेनडेड झाल्याची कल्पना त्यांच्या पालकांना दिली. पोटचा गोळा डोळ्यासमोर मृत्यूशी झगडत असतानाच ब्रेनडेड झाल्याने तो अवयवरुपी तरी या जगात जिवंत रहावा, या उदात्त हेतूने ओंकारच्या पालकांनी त्याचे अवयवदान करण्याची तयारी दर्शवली.\nयानंतर अवयवदानाची तयारी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्सनी सुरु केली आणि पोलिसांना कळविण्यात आले. बुधवारी मध्यरात्रीनंतर ग्रीन कॉरिडोरच्या तयारीला सुरुवात झाली. जीवंत व्यक्तीचेच अवयवदान करता येत असल्याने मृत्यूशी झुंजणाऱया ओंकारला ���ीवंत ठेवण्यासाठी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करीत ओंकारचे ह्रदय चालू ठेवले. ह्रदय, यकृतासह किडनी, डोळे आदी महत्वाचे अवयव यशस्वीपणे प्रत्यारोपणासाठी पाठविता यावेत यासाठी पुण्याहून विशेष वैद्यकीय पथकास बोलविण्यात आले.\nमाळशिरस मध्ये आज मोर्चाची हॅट्रीक\nथकबाकीपोटी पोलीस मुख्यालयासह 18 शासकीय कार्यालयांचे पाणी बंद\nचोरटयाला हाताशी धरून सांगली पोलीसांचा नऊ कोटी 18 लाखांवर डल्ला\nतरुणाच्या खुनातील नऊ जणांना जन्मठेप\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/545483", "date_download": "2019-02-23T23:46:07Z", "digest": "sha1:KELQD6C2E7KCKBJKAEVYTOVAAXMMEQBL", "length": 5143, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पुनरागमनानंतर पहिल्याच लढतीत सेरेना पराभूत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » पुनरागमनानंतर पहिल्याच लढतीत सेरेना पराभूत\nपुनरागमनानंतर पहिल्याच लढतीत सेरेना पराभूत\nअमेरिकन स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सला पुनरागमनानंतर पहिल्याच लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. अबुधाबी येथील टेनिस स्पर्धेत प्रेंच ओपन चॅम्पियन ओस्टापेंकोने सेरेनाला 6-2, 3-6, 10-5 असे पराभूत केले. अवघ्या चार महिन्यापूर्वी सेरेनाने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. यानंतर, ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपूर्वी अबुधाबी येथील स्पर्धेत पुनरागमन करणाऱया सेरेनाला पहिल्याच लढतीत पराभूत व्हावे लागले. ‘बेकनंतर पहिला मॅच नेहमीच कठीण असते. मी पुनरागमन करु शकले, याचाच आनंद जास्त आहे.’ अशा भावना सेरेनाने सामन्यानंतर व्यक्त केल्या. 2017 मधील ऑस्ट्रेलियन ओपनदरम्य��न सेरेना गरोदर असल्याचे कळले होते. यानंतर, सप्टेंबरमध्ये तिने एका बाळाला जन्म दिला होता. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुन्हा एकदा आपण जिंकण्याच्या इराद्याने उतरु, असा विश्वासही तिने यावेळी व्यक्त केला.\nमेरी कॉम उपांत्यपूर्व फेरीत\nएकमेव टी-20 लढतीत लंका विजयी\nदक्षिण आफ्रिकेचा पाकवर 6 गडय़ांनी विजय\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thunderball/results/18-september-2018", "date_download": "2019-02-23T22:50:55Z", "digest": "sha1:6VHV25YFEZX5N3NWWEJSSPR6DHCIZHXY", "length": 2432, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "थंडरबॉल सोडतीचे निकाल September 18 2018", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nमंगळवार 18 सप्टेंबर 2018\nथंडरबॉल सोडतीचे निकाल - मंगळवार 18 सप्टेंबर 2018\nखाली मंगळवार 18 सप्टेंबर 2018 तारखेसाठीचे थंडरबॉल लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया थंडरबॉल पृष्ठाला भेट द्या.\nमंगळवार 18 सप्टेंबर 2018\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/8041", "date_download": "2019-02-24T00:17:49Z", "digest": "sha1:MBKNJZLXYEQLDZLGHTI5Z5FLVBN7Y7M5", "length": 5896, "nlines": 135, "source_domain": "www.maayboli.com", "title": "राग : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /राग\nसांग रे मना का तेवेळी,\nमी दु:खात बुडुनी जातो ॥१॥\nगोड बोलावे कधी कोणी\nमनाला का रोजच वाटते\nमाझ्या टचकन् पाणी येते ॥२॥\nक्षणांत अस्थिर फुलवते ॥३॥\nराग येता मन हे सैराट होते\nघेण्या प्रतिशोध किती आतुरते\nचैतन्य कुठले हे दुर पळवते\nत्याच सिगारेटचा चटका द्यावासा वाटतो..\nकधी कधी, कोणा कोणाला ..\nRead more about त्याच सिगारेटचा चटका द्यावासा वाटतो..\nआयुष्यात इथंवर... मी डोळे मिटुनी आलो...\nमैफिली धुंद शब्दांच्या... डोळे मिटुनी प्यालो...\nगायिले राग त्यांनी जेव्हा... दुख्खी आर्त स्वरांचे...\nमाझ्याच सार्‍या व्यथा मग... मी अनुभवून गेलो...\nडोहात दु:खाच्या माझ्या... मीच बुडताना...\nहरेक हात मदतीचा... मी ठोकरून गेलो...\nजगलो इथे जरी मी... ताठ मानेने...\nजाताना मात्र थोडी... मान झुकवूनी गेलो...\nकुठंवर फेडावे... जीवनाने ऋण हे दु:खाचे...\nदु:खाच्याच दारात आज... जीवनास विकूनी आलो...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://bhagirathacademy.in/testimonials/mpsc/", "date_download": "2019-02-23T23:57:23Z", "digest": "sha1:II7WIFWYXM5BBMVAJSJ2JD2IZMLVRB4N", "length": 33518, "nlines": 112, "source_domain": "bhagirathacademy.in", "title": "MPSC - Bhagirath IAS Athacademy", "raw_content": "\nमाझ्या यशामध्ये रंजन कोळंबे सर आणि सरांच्या पुस्तकांचा मोलाचा वाटा आहे. सरांच्या Mock Interview चा मला खूप फायदा झाला.\nअभयसिंग मोहिते- ((Dy. Collector) राज्यात प्रथम)\nसरांच्या पुस्तकांचा मला UPSC व MPSC दोन्ही परीक्षांसाठी खूप फायदा झाला आहे, आणि मी सलग दोन वर्ष सरांकडे Mock Interview दिला, सरांनी विचारलेली प्रश्नच मला आयोगाच्या प्यानालमध्ये विचारण्यात आले.\nसमाधान शेंडगे- ((Dy. Collector) राज्यात व्दितीय)\nMPSC चा अभ्यास सुरु करतांना सर्वात पहिले पुस्तक वाचलं ते रंजन कोळंबे सरांचे 'भारतीय अर्थव्यवस्था'. माझ्या यशामध्ये सरांच्या सर्व पुस्तकांचा सिंहाचा वाटा आहे.\nप्रशांत खेडेकर- (Dy . Collector राज्यात तृतीय )\nरंजन कोळंबे सरांच्या Interview चा मला खूप फायदा झाला. माझ्यातल्या Positive Quality आणि अजून काय करण्याची गरज आहे, याचे खूप चांगले मार्गदर्शन केले आणि Interview लेक्चरमध्ये पण मुलांनी कुठल्या विषयाचा अभ्यास करावा यापासून कुठला पोशाक घालून Interview ला जावे इथपर्यंत सरांनी मुलांना मार्गदर्शन केले. रंजन सरांसारखे मार्गदर्शन कोणी करू शकत नाही.\nवनश्री लभशेटवर- (Dy . Collector मुलींमध्ये राज्यात प्रथम )\nरंजन कोळंबे सर म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानमूर्ती, मार्गदर्शनाबरोबर जिद्द, चिकाटी जे येथील भागीरथी ते नक्कीच होतील अधिकारी जे येथील भागीरथी ते नक्कीच होतील अधिकारी भगीरथ प्रयत्न व रंजन मार्गदर्शन या��ुळे अशक्य स्वप्न सहज सोपे झाले.\nMPSC अपयाशावरील पहिली मात, पावलो-पावली भगीरथची साथ \nशैलेश काळे- (Dy. SP)\nMPSC च्या नव्या परीक्षा पद्धतीमुळे यशस्वी व्हायचे असेल तर विषयाच्या सखोल माहिती बरोबरच त्या माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमत आणि विषयाच्या मुलभुत संकल्पनांचे संपूर्ण आकलन आवश्यक ठरते. या गोष्टी सहज साध्य झाल्या कोळंबे सरांच्या मार्गदर्शनामुळेच अवघड संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून देण्याच्या सरांच्या हातोरीमुळे Economics , भूगोल, राज्यशास्त्रातील क्लिष्ट संकल्पनाही त्यातील बारकाव्यासह समजल्या. भगीरथ प्रकाशनाच्या पुस्तकातून सर्व विषयांच्या परिपूर्ण आणि अश्ययावत माहिती मिळाली. Mock Interview मध्येही सरांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले. एकूणच परीक्षेतील सर्वच टप्प्यातील यशात कोळंबे सरांचा आणि त्यांच्या टीमचा महत्वाचा वाटा आहे. त्यांच्या या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांची सदैव ऋणी राहीन.\nज्या प्रमाणे श्री कृष्णाचे सारथ्य हि अर्जुनाच्या यशाची गुरुकिल्ली ठरली, त्याप्रमाणे रंजन सरांचे मार्गदर्शन हिच माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे हे मी मानतो. MPSC & UPSC मध्ये यश मिळविण्यासाठी रंजन सरांचे मार्गदर्शन आणि रंजन सरांची पुस्तके याशिवाय कुठलाही पर्याय नाही. महाराष्ट्रात सर्व यशस्वी झालेले विद्यार्थी हे सरांशी पुस्तक स्वरुपात जोडलेले असतातच.\nरणजित पाटील- (Dy. SP)\nकैलास अंदिल- (Tahsildar )\nमाझ्या या यशात भगिरथचा मोठा वाट आहे. मी MPSC चा अभ्यास part time करत होतो. मी पूर्ण वेळ एका ऑटो मोबाईल कंपनीत काम करत होतो. या अभ्यासाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच भगिरथचा उत्कृष्ट अभ्यास साहित्याचा मला फायदा झाला.कमी वेळेत जास्तीत जास्त मुद्दे कव्हर करण्यासाठी श्री. रंजन सरांच्या Economics च्या Book ला पर्याय नही. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यासाठी श्री. रंजन सरांचे मार्गदर्शन घेतले, त्याचा मला खूप फायदा झाला.\nरंजन कोळंबे सरांची संदर्भ ग्रंथ हे MPSC सुरु करणाऱ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली ठरत आहेत. माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना MPSC मध्ये करीअर होऊ शकते असा आत्मविश्वास सरांची पुस्तके वाचल्याने झाला आहे. विद्यार्थ्यांनी जीद्द सोडू नये,पाऊले पुढे पडत गेल्यास मार्ग नक्कीच सापडतोच. MPSC चा अभ्यास केवळ परीक्षापुरताच मर्यादित नसून तो व्यक्तिमत्व घडविण्याचा राजमार्ग आहे. आदर्श व सुज्ञ अधि���ाऱ्यांबरोबरच तसेच नागरीकही समाजाला आवश्यक आहेत, ते MPSC च्या अभ्यासातूनच घडतात. सरांनी उपलब्ध करून दिलेल्या ग्रंथभंडाराबद्दल मन:पुर्वक आभार....... विद्यार्थ्यांना भावी यशासाठी शुभेच्छा- - -\nपुण्यात क्लास लावण्याबद्दल विचार केला तेव्हा मित्र मैत्रिणीना एकच सांगितलं की क्लास लावायचा तर फक्त भागीरथाचाच. क्लासला सुरुवात झाल्यानंतर ते अस का म्हणाले हे समजलं..... कारण श्री रंजन कोळंबे सारंच प्रत्येक विषयाबद्दलच असलेले सखोल ज्ञान व कुठलीही बाब समजावून सांगण्यात असलेली महारथ. जो विषय स्वतः समजायला महिने लागतात, तो विषय सर सहज एका क्लास मध्ये समजावून सांगतात. आज मी माझ्या पहिल्याच प्रयत्नात उप अधीक्षक भूमी अभिलेख चा माझ्या यशामध्ये श्री. रंजन कोळंबे सर यांचे मार्गदर्शन व भगीरथ क्लासचा सिहाचा वाट आहे.\nमाझ्या या लहान यशात माझ्या आई वडिलांचा खूप मोठा हात आहे. तसेच भगीरथ आक्यादमी व श्री. रंजन कोळंबे सर यांचे मार्गदर्शन लाभले. अभ्यास करताना मला सरांनी लिहीलेली पुस्तके खूप फायदेशीर ठरली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी ही पुस्तके आवर्जून वाचावीत असे मला वाटते.\nखरे तर सर्व महाराष्ट्रात जो मुलगा UPSC - MPSC ही स्पर्धा परीक्षा जेव्हा करण्याचा निर्णय घेतो, आणि तो जेव्हा यशस्वी मित्रांकडे पुस्तकाची यादी मागतो तेव्हा त्या यादीमध्ये तुमच्या पुस्तकांचे नाव असतेच असते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि मला असे वाटते आपली पुस्तके मला जे यश मिळाले आहे त्यात भगीरथ प्रकाशनाचा खूप - खूप मोलाचा वाटा आहे. सर आपल्या पुस्तकांमध्ये माहिती आणि नॉलेजच उत्तम संगम झाला आहे. कारण नुसती माहिती देऊन चालत नाही तर त्याचे नॉलेजमध्ये रुपांतर होणे गरजेचे असते. आयोगाचे प्रश्न विचारण्याचे बदलते स्वरूप समजून घेऊन तुम्ही जी पुस्तक आणि Syllabus Coverage केले आहे त्याला जोड नाही. मला माझ्या यशात विविध प्रकारच्या तुमच्या पुस्तकांचा खूप - खूप फायदा झाला, आणि भविष्यात देखील होत राहील याची खात्री आहे. खरे तर हे यश माझ्या एकट्याचे नसून यात माझे आई वडील यांनी आपल्या घामाची फुल करून माझे आयुष्य फुलविले, माझे मोठे बंधू, तसेच तुमच्या सारखे मानवी विद्यापीठ यांचा मोलाचा वाटा आहे. तेव्हा तुमच्या ह्या सर्व Books चा माझ्या स्पर्धक मित्रांना नक्कीच फायदा होतो यात काही शंका नाही. तुमच्या प���ढील वाटचालीस खूप - खूप शुभेच्या अशीच दर्जेदार आणि स्पर्धात्मक पुस्तक आपल्या कडून तयार होऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या मित्राना त्यांच्या अशासाठी खूप - खूप शुभेच्या देतो..... जय हिंद.\nस्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी अत्यावश्यक अशा तीन गोष्टी म्हणजे प्रामाणिक प्रयत्न, उत्तम मार्गदर्शन व दर्जेदार साहित्य. माझ्या यशात श्री कोळंबे सरांनी शेवटच्या दोन गोष्टींची जबाबदारी अतिशय योग्य प्रकारे पूर्ण केली आहे. विशेषतः मला मुलाखतीच्या वेळी कोळंबे सरांचे अमुल्य मार्गदर्शन मिळाले. चालु घडामोडी तसेच स्वतःच्या व्यक्तिमत्वा विषयी प्रश्न कसे हाताळावेत याचे उचित मार्गदर्शन मला मिळाले. माझ्या यशात सरांचा सिहांचा वाट आहे.\nजसे क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूला आदराचे स्थान असते त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील एक असामान्य अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. कोळंबे सर होय. परीस स्पर्शाने ज्याप्रमाणे लोखंडाचेही सोने व्हावे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील असंख्य तरुणांच्या जीवनात सुवर्णरुपी प्रकाश सतत ठेवणारी विश्वास व सामर्थ्याची ज्योत म्हणजे सर होय. प्रत्येक विषयाचं असलेले सखोल ज्ञान, वेळेची तत्परता, कधीही विध्यार्थ्यांसाठी उपलब्ध व इतके सर्व करूनही सदैव प्रसन्न, वर्गात शिकवितांना केवळ विषयानुसार मर्यादित ज्ञानाचं न पोहोचवता इतरही अवांतर ज्ञान प्राप्त होणे हि विद्यार्थांसाठी पर्वणीच असते. अशा प्रकारे अभ्यास करा असे सांगणारे भरपूर परंतु ते करांना कोणत्या गोष्टी टाळाव्या हे सांगणारे कमी. दहा पुस्तके एकदा वाचण्यापेक्षा एक पुस्तक दहा वेळा वाचा हा सरांचा मूलमंत्र. Person Shouldn't be master of one but should be jack of all हे तत्व त्यांनी आपच्यामध्ये पुरेपूर रुजविले. आज भारतीय अर्थव्यवस्था, भारताची राज्यघटना, विज्ञान तंत्रज्ञान व विकास, मानव संसाधन व विकास तसेच सरांच्या इतरही पुस्तके म्हणजे MPSC - UPSC च्या विद्यार्थांना जीव के प्राणच बनला आहे. या पुस्तकांच्या माध्यमातून क्ठीनातल्या कठीण संकल्याना अगदी सोप्या भाषेत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यापर्यंत पोहोचविण्याचे इंद्रधनुष्य पेललेले आहे. सर नेहमी सांगतात की, जर तुम्हाला तुमच्या ध्येयावर ध्येय प्राप्तीच्या साधनांवर व गुरूंवर श्रद्धा असेल व सोबत कठोर परिश्रमाची सांगड असेल तर यशापासून आ���णास कोणीही रोखू शकणार नाही. आपल्या ज्ञानाचा आवाका हा एका परीक्षेपुरातच मर्यादित न ठेवता त्याचा आपल्या जीवनात कसा उपयोग करता येईल व एक सुजाण नागरिक, अधिकारी निर्माणाचे कार्य भगीरथ IAS Academy च्या माध्यमातून चालू आहे. पूर्व, मुख्य व मुलाखत या तीनही टप्यांमध्ये श्री. कोळंबे सर यांच्या मार्गदर्शनाची साथ माळली. विशेषता CSAT ला Tackle कसे करायचे, मुख्य परीक्षेत GS च्या चारही पेपर मध्ये Strategy कशी असावी, एखादया कठीण Topic ची आवडीने तयारी कशी करावी हा सर्वसमावेशक दृष्टीकोन मिळाला. मुलाखती बाबत माझ्या मनात फार भीती होती परंतु सरांकडे Mock Interview मुले आत्मविश्वास वाढला व त्यामुळेच आयोगाच्या प्रत्यक्ष मुलाखतीत चांगले चारीद्नी मला मिळाले याचे सर्व श्रेय सरांनाच जाते. मित्रानो कुठलेही यश प्राप्त करायचे असेल तर स्वतासोबातच प्रामाणिक राहा व काम कुठलेही करा पण त्या कामाला गर्व झाला पाहिजे कि ते तुमाच्याव्दारे पूर्ण होत आहे. त्यासाठी Prioritie ठरवा व त्यानुसार नियोजन करा. सरांनी लावलेल्या भागीरात रुपी वृक्ष अधिक बहरत जावो व त्यामुळेच आमच्या सारख्या ग्रामीण भागातील विध्यार्थी अधिकारी म्हणून सामोरे येतील व आपल्याला विचारांचे अमृत स्वताच्या माध्यमातून समाजात रुजवतील. इतरांसाठी सर म्हणजे केवळ मार्गदर्शक असतील पण माझ्यासाठी ते माझ्या आई वडिलांप्रमाणे दैवत आहे. सर्व विध्यार्थानी सरांचे वाक्य कायम लक्षात ठेवावे. Don't feel low when someone Doubts your caliber. Just be proud of yourself. Because people always dount the 'Gold ' for its purity, not the iron.\nमी Interview guidance साठी कोळंबे सरांकडे आलो होतो. सरांनी अगदी सोप्या पद्धतीने Interview चा Approach कसा असावा, होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात, Current to pics कसे हाताळावेत या विषयी खूप चांगलं मार्गार्दर्शन केले. ज्याचा प्रत्येक्ष Interview मध्ये खूप फायदा झाला. यशाचे गमक - मी BMC मध्ये Engg आहे. जॉब करताना MPSC पास होत नाही असा खूप लोकांकडून ऐकेल होत. मनात ठरवलं आणि 2nd Attempt मध्ये ना. तहसीलदार झालो. मला वाटल की, जर ध्येय (टार्गेट) स्पष्ट असेल तर तिथे पोहोचण्याचा मार्ग आपोआप सापडत जातो.\nस्पर्धा परीक्षेच्या प्रवासाची सुरुवात रंजन कोळंबे सरांच्या मार्गदर्शनाने झाली. कोळंबे सरांमुळे अभ्यासाची योग्य दिशा मिळाली. काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये यापेक्षा काय वाचू नये याचे मार्गदर्शन मिळाले. सरांचे अनेक विषयांवर सखोल व व्यापक पकड आहे त्याचा लाभ क्लास���धील विद्यार्थ्यांना मिळत असत. भगीरथ क्लासेस हे महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षा विश्वातील एक विश्वसनीय केंद्र आहे असे म्हणावयास हरकत नाही.\nगुंतागुंतीचं अर्थशास्त्र सोप्या ओघवत्या शैलीत पहिल्यांदा समजलं होतं ते रंजन सरांमुळे माझे गुण का जातात किंवा मला या विषयाची भिती का वाटते, त्या व्यावहारिकतेपेक्षाही मला अर्थव्यवस्थेविषयी गोडी लागली त्यात आणखीन भर पडण्यासाठी सरांच्या शिबिरांनाही उपस्थित राहायचो झंझावाताप्रमाणे शिबिरे घेण्याची प्रथा सरांनी आणली\nमला मुलाखतीच्या वेळी भगीरथ स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक श्री रंजन कोळंबे सरांनी अतिशय महत्वपूर्ण असे सहकार्य केले मा सरांनी आम्हाला चालू घडामोडी, वैकल्पिक विषय यांची उत्तम माहिती दिली इतिहास हा माझा वैकल्पिक विषय सरांनी खूपच मुळातून घेतला त्याचा खुप फायदा झाला विशेष म्हणजे सरांनी मला अभिरुप मुलाखतीत वैकल्पिक विषयांचे जे प्रश्न विचारले, त्याच स्वरुपाचे प्रश्न आयोगाच्या पॅनलमध्ये कोकाटे सरांनी मला विचारले त्यामुळे भगीरथ Šलासेसचे माझ्या यशामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे\nप्रशिक्षकाची दिग्दर्शकाची निर्मात्याची भूमिका स्पर्धा परीक्षेत आमचे श्री रंजन कोळंबे सर निभवत आहेत त्यातूनच माझ्यासारखे अधिकारी घडत आहेत स्पर्धा परीक्षा आणि श्री रंजन कोळंबे सर हे समीकरण अवघ्या महाराष्ट्राला परिचीत आहे सरांचे मार्गदर्शन मला माझ्या प्रत्येक टप्पयावर लाभले माझ्या यशात कोळंबे सरांचा फारच मोलाचा वाटा आहे सरांबद्दल मला फक्त एकच वाŠय म्हणावेसे वाटते की, श्री रंजन कोळंबे सर हे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अद्वितीय व्यक्तीमत्व आहे\nकपिल पवार- (महा वित्त व लेखाधिकारी)\n‘आज मला मिळालेले हे यश कोळंबे सरांना वगळून शŠयच नव्हते, भगीरथ च्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून सरांनी चालवलेली यशस्वी, प्रामाणिक धडपड मी प्रत्यक्षपणे पाहत आहे कठीण विषय सोपे करुन असंख्य विद्यार्थांना अभ्यास सुलभ करण्यात भगीरथने मिळविलेले यश अमूल्य आहे प्रत्येक विषय तळमळीने, पूूर्ण झोकून देवून शिकवणारे, अत्यंत मन मिळावू, विद्यार्थीप्रिय व कधीही मार्गदर्शनास तयार असणारे अशी सर्वसामान्य विद्यार्थांमध्ये सरांची प्रतिमा आहे ही प्रतिमा अशीच अबाधीत ठेऊन स्पर्धापरीक्षेच्या ज्ञानाची गंगा सर्���दूर पसरविणारे भगीरथ हे नाव चीरकालासाठी सार्थ ठरविण्यासाठी मनापासून सदिच्छा, शुभेच्छा \nमाझ्या यशामध्ये श्री रंजन कोळंबे सरांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले निश्चित गुरुशिवाय यश नाही योग्य गुरु मिळणे यासाठी भाग्यच लागते श्री रंजन कोळंबे सरांचे स्थान माझ्यासाठी गुरुचेच आहे पुढील यशासाठी त्यांचे मार्गदर्शन व आशिर्वाद सतत मिळत राहोत हीच प्रार्थना\nडॉ शामकांत पाटील- (कक्ष अधिकारी)\nकोळंबे सर म्हणजे एक अशी युनिर्व्हसिटी जिच्यात कोणताही अवघड विषय तो सहजतेने शिकावयास मिळतो\nडॉ सदाशिव पददुणे- (तहसिलदार)\nकोळंबे सरांच्या शिकविण्याच्या पद्धतीमुळे सर्वच विषय आवडायला लागले माझा बॅंकिंग या वैकल्पिक विषयाची निवड (जुन्या अभ्यासक्रमातील)केवळ हा विषय कोळंबे सर शिकवतात व त्यामुळे आपल्याला या विषयाच्या अभ्यासात कोणताच प्रॉब्लेम येणार नाही या विश्वासावर आधारलेली होती सरांच्या अर्थशास्त्र आणि विज्ञान विषयातले परिपूर्ण ज्ञान तसेच प्रत्येक विद्यार्थांपर्यंत ते ज्ञान पोहचविण्याची धडपड या गोष्टी प्रेरणादायी ठरल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/rug/M01S171-180.htm", "date_download": "2019-02-23T22:54:40Z", "digest": "sha1:57Y3QXB4AX6JZKQ7EVDXMT2TTRKV3EXS", "length": 102114, "nlines": 467, "source_domain": "satsangdhara.net", "title": " ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १७१ ते १८०", "raw_content": "\nऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १७१ ते १८०\nऋग्वेद - मण्डल १ सूक्त १७१ ( मरुतः सूक्त )\nऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : मरुतः - छंद - त्रिष्टुभ्\nप्रति॑ व ए॒ना नम॑सा॒हमे॑मि सू॒क्तेन॑ भिक्षे सुम॒तिं तु॒राणा॑म् ॥\nर॒रा॒णता॑ मरुतो वे॒द्याभि॒र्नि हेळो॑ ध॒त्त वि मु॑चध्व॒मश्वा॑न् ॥ १ ॥\nप्रति वः एना नमसा अहं एमि सुऽउक्तेन भिक्षेए सुऽमतिं तुराणाम् \nरराणता मरुतः वेद्याभिः नि हेळः धत्त वि मुचध्वं अश्वान् ॥ १ ॥\nतुम्हाला अनेक प्रणिपात करून मी तुमच्याकडे आलो आहे. भक्तांकरितां तुम्ही तातडीने धांव घेतां, तेव्हां तुमचे गुणानुवाद गाऊन तुमच्या कृपेची भिक्षा मी मागत आहे. मरुतांनो, हे सर्व ध्यानीं आणून तुम्हीं मजवर प्रसन्न झालां आहांत तर राग सोडा आणि आपल्या रथाचे घोडे मोकळे करा. ॥ १ ॥\nए॒ष वः॒ स्तोमो॑ मरुतो॒ नम॑स्वान्हृ॒दा त॒ष्टो मन॑सा धायि देवाः ॥\nउपे॒मा या॑त॒ मन॑सा जुषा॒णा यू॒यं हि ष्ठा नम॑स॒ इद्वृ॒चधासः॑ ॥ २ ॥\nएषः वः स्तोमः मरुतः नमस्वान् ��ृदा तष्टः मनसा धायि देवाः \nउप ईं आ यात मनसा जुषाणाः यूयं हि स्थ नमसः इत् वृधासः ॥ २ ॥\nमरुतांनो, हें नमस्कृति पुरःसर म्हटलेलें स्तोत्र तुमचेंच आहे. आणि तें मी अंतःकरणपूर्वक व्यवस्थेनें जुळून म्हटलें आहे. तर त्याचा तुम्हीही मनःपूर्वक स्वीकार करा. खर्‍या कळवळ्यानें त्याचा आस्वाद घेण्याकरितां इकडे या कारण तुमच्या सेवकाची तुम्ही नेहमी अभिवृद्धिच करीत असतां. ॥ २ ॥\nस्तु॒तासो॑ नो म॒रुतो॑ मृळयन्तू॒त स्तु॒तो म॒घवा॒ शम्भ॑विष्ठः ॥\nऊ॒र्ध्वा नः॑ सन्तु को॒म्या वना॒न्यहा॑नि॒ विश्वा॑ मरुतो जिगी॒षा ॥ ३ ॥\nस्तुतासः नः मरुतः मृळयन्तु उत स्तुतः मघऽवा शंऽभविष्ठः \nऊर्ध्वा नः सन्तु कोम्या वनानि अहानि विश्वा मरुतः जिगीषा ॥ ३ ॥\nमरुतांचे स्तवन आम्हीं यथामति केलेलें आहे. तर ते आम्हांवर कृपा करोत. सर्वांचे अत्यंत कल्याण करणारा इंद्रही, त्याची स्तुति केल्यामुळें आम्हांवर प्रसन्न होवो. आम्हांला विजयश्रीची लालसा आहे, म्हणून हे मरुतांनो, तुमच्या भाल्यांची रमणीय वृक्षराजी आमच्या करितां सदैव सज्ज असो. ॥ ३ ॥\nअ॒स्माद॒हं त॑वि॒षादीष॑माण॒ इंद्रा॑द्‌भि॒या म॑रुतो॒ रेज॑मानः ॥\nयु॒ष्मभ्यं॑ ह॒व्या निशि॑तान्यास॒न्तान्या॒रे च॑कृमा मृ॒ळता॑ नः ॥ ४ ॥\nअस्मात् अहं तविषात् ईषमाणः इंद्रात् भिभिया मरुतः रेजमानः \nयुष्मभ्यं हव्या निऽशितानि आसन् तानि आरे चकृम मृळत नः ॥ ४ ॥\nमरुतांनो ह्या महा जाज्वल्य इंद्रापासून मी भयानें थरथर कांपतच दूर निघून गेलों. तुमच्या करितां हविरन्नाची अगदीं तयारी केली होती, परंतु तीं हविरन्ने आम्हांला दूर सारावी लागली ह्या बद्दल आम्हांला क्षमा करा. ॥ ४ ॥\nयेन॒ माना॑सश्चि॒तय॑न्त उ॒स्रा व्युष्टिषु॒ शव॑सा॒ शश्व॑तीनाम् ॥\nस नो॑ म॒रुद्‌भि॑र्वृषभ॒ श्रवो॑ धा उ॒ग्र उ॒ग्रेभिः॒ स्थवि॑रः सहो॒दाः ॥ ५ ॥\nयेन मानासः चितयन्ते उस्राः विऽउष्टिषु शवसा शश्वतीनाम् \nस नो मरुत् ऽभिः वृषभ श्रवः धाः उग्रः उग्रेभिः स्थविरः सहऽदाः ॥ ५ ॥\nहे इंद्रा, सनातन उषा आपल्या सामर्थ्याने प्रकाशल्या असतां तुझ्या कृपेनेंच त्या देदीप्यमान देवींचे दर्शन मानपुत्रांना घडलें, तर हे मनोरथ पूरका, हे पराक्रमी इंद्रा, तूं पुराण पुरुष आहेस, धैर्यबल देणाराही तूंच आहेस, तर भयंकर असा तूं भयंकर अशाच मरुतांना बरोबर घेऊन येऊन आम्हांला सुयश दे. ॥ ५ ॥\nत्वं पा॑हीन्द्र॒ सही॑यसो॒ नॄन्भवा॑ म॒रुद्‌भि॒रव॑यातहेळाः ॥\nसु॒प्र॒के॒तेभिः॑ सास॒हिर्दधा॑नो वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ६ ॥\nत्वं पाहि इन्द्र सहीयसः नॄन् भव मरुत्‍भिः अवयातऽहेळाः \nसुऽप्रकेतेभिः ससहिः दधानो विद्याम एषं वृजनं जीरदानुम् ॥ ६ ॥\nहे इंद्रा, आपल्या बलशाली वीरांचे (मरुतांचे) रक्षण कर आणि मरुतांच्या वरचा राग अगदीं सोडून दे. त्या अत्यंत बुद्धिमान मरुतांचा तूं विजयशाली प्रभु आहेस असे सर्व जग समजतें, तर तात्काळ फलद्रूप होणारा मरुतांचा तुझा आसरा आम्हांस लाभेल असें कर. ॥ ६ ॥\nऋग्वेद - मण्डल १ सूक्त १७२ ( इंद्र सूक्त )\nऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : इंद्रः - छंद - गायत्री\nचि॒त्रो वो॑ऽस्तु॒ याम॑श्चि॒त्र ऊ॒ती सु॑दानवः मरु॑तो॒ अहि॑भानवः ॥ १ ॥\nचित्रः वोः अस्तु यामः चित्रः ऊती सुऽदानवः \nमरुतः अहिऽभानवः ॥ १ ॥\nहे दानशूर मरुतांनो, तुमचें आगमन आश्चर्यकारक होवो. हे नागांप्रमाणें चंचल किरणांच्या मरुतांनो तें आगमन तुमच्या सामर्थ्याच्या योगानें आश्चर्यप्रद होवो. ॥ १ ॥\nआ॒रे सा वः॑ सुदानवो॒ मरु॑त ऋञ्ज॒ती शरुः॑ आ॒रे अश्मा॒ यमस्य॑थ ॥ २ ॥\nआरे सा वः सुऽदानवः मरुतः ऋञ्जती शरुः \nआरे अश्मा यं अस्यथ ॥ २ ॥\nहे दानशूर मरुतांनो, शत्रूच्या शरीरांत नीट घुसणारें तें तुमचें घातक शस्त्र आम्हांपासून दूर असो. तुम्हीं फेंकून मारतां तो तुमचा अशनी पाषाणही दूर असो. ॥ २ ॥\nतृ॒ण॒स्क॒न्दस्य॒ नु विशः॒ परि॑ वृङ्क्तज सुदानवः ऊ॒र्ध्वान्नः॑ कर्त जी॒वसे॑ ॥ ३ ॥\nतृणऽस्कन्दस्य नु विशः परि वृङ्क्त सुऽदानवः \nऊर्ध्वान् नः कर्त जीवसे ॥ ३ ॥\nहे दानशूर मरुतांनो, तृणस्कंदाच्या लोकांना चोहोंकडून घेरून कापून काढा. आम्हीं यश मिळवून जगावें म्हणून आमची उन्नति करा. ॥ ३ ॥\nऋग्वेद - मण्डल १ सूक्त १७३ ( इंद्र सूक्त )\nऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : इंद्रः - छंद - त्रिष्टुभ्\nगाय॒त्साम॑ नभ॒न्यं१॑यथा॒ वेरर्चा॑म॒ तद्वा॑वृधा॒नं स्वर्वत् ॥\nगावो॑ धे॒नवो॑ ब॒र्हिष्यद॑ब्धा॒ आ यत्स॒द्मानं॑ दि॒व्यं विवा॑सान् ॥ १ ॥\nगायत् साम नभन्यं यथा वेः अर्चाम तत् ववृधानं स्वःऽवत् \nगावः धेनवः बर्हिषि अदब्धा आ यत् सद्मानं दिव्यं विवासान् ॥ १ ॥\nहे इंद्रा, जेणेंकरून तूं संतोष पावशील अशा प्रकारचे, आकाश दुमदुमून टाकणारे सामगायन (उद्धाता) गाईल, आणि स्वर्गीय प्रकाशाप्रमाणें लोकोत्तर व जिकडे तिकडे भरून जाणारे असें स्तोत्र आम्हींही मोठ्यानें म्हणूं. तूं आपल्या अमूर्त स्वरूपानें येऊन येथें दर्भासनावर बसतोस त्यावेळीं, ज्यांना कोणीही उपद्रव देऊं शकत नाहीं अशा तेजोरूप धेनु तुझ्या सेवेस तत्पर असतात. ॥ १ ॥\nअर्च॒द्वृ॑षा॒ वृष॑भिः॒ स्वेदु॑हव्यैर्मृ॒गो नाश्नो॒ अति॒ यज्जु॑गु॒र्यात् ॥\nप्र म॑न्द॒युर्म॒नां गू॑र्त॒ होता॒ भर॑ते॒ मर्यो॑ मिथु॒ना यज॑त्रः ॥ २ ॥\nअर्चद् वृषा वृषऽभिः स्वऽइदुहव्यैः मृगः न अश्नः अति यत् जुगुर्यात् \nप्र मन्दयुः मनां गूर्त होता भरते मर्यः मिथुना यजत्रः ॥ २ ॥\nवीर्यशाली पुरोहित वीर्यशाली अशाच आचार्यांसह ताजी ऊन ऊन हविरन्नें तूं एखाद्या क्षुधित सिंहा प्रमाणें एकदम ग्रहण करावींस म्हणून तुला समर्पण करून तुझी उपासना करीत असतो. सर्व श्रेष्ठ देवा, यज्ञ-होता उल्लसित मनानें, आणि सन्मानीय यजमान पत्निसहित तुजला स्तवनानें संतुष्ट करतो. ॥ २ ॥\nनक्ष॒द्धोता॒ परि॒ सद्म॑ मि॒ता यन्भर॒द्गर्भ॒मा श॒रदः॑ पृथि॒व्याः ॥\nक्रन्द॒दश्वो॒ नय॑मानो रु॒वद्गौगर॒न्तर्दू॒तो न रोद॑सी चर॒द्वाक् ॥ ३ ॥\nनक्षत् होता परि सद्म मिता यत् भरत् गर्भं आ शरदः पृथिव्याः \nक्रन्दत् अश्वः नयमानः रुवत् गौः अन्तः दूतः न रोदसी इति चरत् वाक् ॥ ३ ॥\nइंद्रा, तुझ्य यज्ञासाठीं हा जो आचार्य अग्निच्या तीन प्रदक्षिणा करून परत येतो, तो पृथ्वीवर शरद ऋतूंत उत्पन्न होणार्‍या फलसंपत्तिला घेऊनच येतो. ह्या शरद ऋतूंतच घोडे वाटेनें जातां जातां खिंकाळत असतात. बैल डुरकत असतात आणि दिव्य वाचा ही एखाद्या दूती प्रमाणें पृथ्वी व आकाश ह्यांच्या दरम्यान घोंटाळत असते. ॥ ३ ॥\nता क॒र्माष॑तरास्मै॒ प्र च्यौ॒त्नाननि॑ देव॒यन्तो॑ भरन्ते ॥\nजुजो॑ष॒दिंद्रो॑ द॒स्मव॑र्चा॒ नास॑त्येव॒ सुग्म्यो॑ रथे॒ष्ठाः ॥ ४ ॥\nता कर्म अषऽतरा अस्मै प्र च्यौत्‍नानि देवऽयन्तः भरन्ते \nजुजोषत् इंद्रः दस्मऽवर्चा नासत्याऽइव सुग्म्यः रथेऽस्थाः ॥ ४ ॥\nह्या इंद्राला अत्यंत प्रिय असे जे जे पदार्थ आहेत तेच आपण त्याला अर्पण करूं, भाविक जनहि प्रतिभा संपन्न स्तोत्रें त्याच्या प्रित्यर्थ म्हणत आहेतच, तर हा अद्‍भुत, तेजस्वी इंद्र, त्या पदार्थांचा आणि स्तोत्रांचा प्रीतीनें स्वीकार करो. तो नासत्या प्रमाणेंच भक्ताधीन असून त्यांच्या करितां रथावर अगदीं तयार होऊन बसलेला आहे. ॥ ४ ॥\nतमु॑ ष्टु॒हीन्द्रं॒ यो ह॒ सत्वा॒ यः शूरो॑ म॒घवा॒ यो र॑थे॒ष्ठाः ॥\nप्र॒ती॒चश्चि॒द्योधी॑या॒न्वृष॑ण्वान्वव॒व्रुष॑श्चि॒त्तम॑सो विह॒न्ता ॥ ५ ॥\nतं ऊं इति स्तुहि इंद्रं यः सत्वा यः शूरः मघऽवा यः रथेऽस्थाः \nप्रतीचः चित् योधीयान् वृषण्ऽवान् ववव्रुषः चित् तमसः विऽहंता ॥ ५ ॥\nह्या इंद्राचेंच स्तवन कर. हा महा सत्ववान, हा शूर, हा अत्यंत उदार व भक्तांकरितां रथारूढ होऊन बसला आहे. सकल कामनापूरक हाच असून कसाही शत्रू ह्याच्या पुढें येवो, त्याच्यापेक्षां हा वरचढ पृथ्वीला चोहोंकडून ग्रासून टाकणार्‍या अंधःकाराचा नाश करणाराहि हाच आहे. ॥ ५ ॥\nप्र यदि॒त्था म॑हि॒ना नृभ्यो॒ अस्त्यरं॒ रोद॑सी क॒क्ष्ये३॑ नास्मै॑ ॥\nसं वि॑व्य॒ इंद्रो॑ वृ॒जनं॒ न भूमा॒ भर्ति॑ स्व॒धावाँ॑ ओप॒शमि॑व॒ द्याम् ॥ ६ ॥\nप्र यत् इत्था महिना नृऽभ्यः अस्ति अरं रोदसी इति कक्ष्ये३इति न अस्मै \nसं विव्ये इंद्रः वृजनं न भूम भर्ति स्वधाऽवान् ओपशंऽइव द्याम् ॥ ६ ॥\nइंद्र, हा विश्वांतील यच्चावत् शूरांपेक्षां पराक्रमानें खरोखर अतिशयच श्रेष्ठ आहे. हें एवढें विस्तीर्ण क्षितीज, पण तें त्याच्या कंबरबंदालाही पुरणार नाहीं. ह्या स्वप्रतापी इंद्रानें आकाश रूपानें पृथ्वीला कवटाळून धरून नक्षत्रांना आपल्या मस्तकावर शिर्पेंचाप्रमाणें ठेवून दिलेलें आहे. ॥ ६ ॥\nस॒मत्सु॑ त्वा शूर स॒तामु॑रा॒णं प्र॑प॒थिन्त॑मं परितंस॒यध्यै॑ ॥\nस॒जोष॑स॒ इंद्रं॒ मदे॑ क्षो॒णीः सू॒रिं चि॒द्ये अ॑नु॒मद॑न्ति॒ वाजैः॑ ॥ ७ ॥\nसमत्ऽसु त्वा शूर सतां उराणं प्रपथिन्ऽतमं परिऽतंसयध्यै \nसऽजोषसः इंद्रं मदे क्षोणीः सूरिं चित् ये अनुऽमदन्ति वाजैः ॥ ७ ॥\nहे वीरा, तूं सर्व सज्जनांचा पाठिराखा आणि सर्वोत्कृष्ट धुरीण आहेस, तेव्हां संग्रामामध्यें तुला मोठ्या आर्जवानें सहाय्या करितां घेऊन येण्यासाठीं, अत्यंत प्रेमानें एकत्र झालेलें भक्तजन तुज प्रज्ञावंत इंद्राला, यज्ञामध्यें हवि अर्पण करून प्रसन्न करून घेतात. ॥ ७ ॥\nए॒वा हि ते॒ शं सव॑ना समु॒द्र आपो॒ यत्त॑ आ॒सु मद॑न्ति दे॒वीः ॥\nविश्वा॑ ते॒ अनु॒ जोष्या॑ भू॒द्गौः सू॒रींश्चि॒द्यदि॑ धि॒षा वेषि॒ जना॑न् ॥ ८ ॥\nएवा हि ते शं सवना समुद्रे आपः यत् ते आसु मदन्ति देवीः \nविश्वा ते अनु जोष्या भूत् गौः सूरीन् चित् यदि धिषा वेषि जनान् ॥ ८ ॥\nतूं वर्षण केलेल्या दिव्य उदकाच्या धारा ज्याप्रमाणें ह्या भूलोकीं येऊन समुद्रास मोठ्या हर्षानें जाऊन मिळतात, त्याप्रमाणें आम्हीं अर्पण केलेल्या सोमरसाच्या धारा सुद्धां तशाच मोठ्या आनंदानें तुझ्याकडे जातात. ज्ञानी जन काय, किंवा सामान्य जनसमूह काय, सर्वांनाच जर तूं दयार्द्र बुद्धिनें आपलेंसे म्हणतोस तर सर्व जगाची स्तवन वाणी तुझ्याकडेच जावी ह्यांत नवल तें काय \nअसा॑म॒ यथा॑ सुष॒खाय॑ एन स्वभि॒ष्टयो॑ न॒रां न शंसैः॑ ॥\nअस॒द्यथा॑ न॒ इंद्रो॑ वन्दने॒ष्ठास्तु॒रो न कर्म॒ नय॑मान उ॒क्था ॥ ९ ॥\nअसाम यथा सुऽसखायः एन सुऽअभिष्टयः नरां न शंसैः \nअसत् यथा नः इंद्रः वन्दनेऽस्थाः तुरः नः कर्म नयमानः उक्था ॥ ९ ॥\nशूरांच्या अभय वचनांनी उत्तम मित्रच मिळाल्या सारखें होतें. तर अशा प्रकारचे उत्तम मित्र व उत्कृष्ट सहाय्य आम्हांस ह्याच्या कृपेनें मिळालें असें होवो, आणि हा इंद्र त्या चंचल मनाप्रमाणें सर्वगामी खरा परंतु तो आमचें सत्कर्म व स्तोत्र गायन सिद्धीस नेऊन आमच्या उपासनेंतच स्थिर राहील असें घडो. ॥ ९ ॥\nविष्प॑र्धसो न॒रां न शंसै॑र॒स्माका॑स॒दिंद्रो॒ वज्र॑हस्तः ॥\nमि॒त्रा॒युवो॒ न पूर्प॑तिं॒ सुशि॑ष्टौ मध्या॒युव॒ उप॑ शिक्षन्ति य॒ज्ञैः ॥ १० ॥\nविऽस्पर्धसः नरां न शंसैः अस्माक असत् इंद्रः वज्रऽहस्तः \nमित्रऽयुवः न पूःऽपतिं सुऽशिष्टौ मध्यऽयुव उप शिक्षन्ति यज्ञैः ॥ १० ॥\nथोर थोर पुरुषांच्या आणि स्पर्धारहित साधुजनांच्या विनंतीस मान देऊन कां होईना, हा वज्रधर इंद्र सर्वथैव आमचा होवो. एखाद्या नगराधिपतीचा राज्यकारभार उत्तम व्यवस्थित चालला आहे, असें पाहून त्याचें प्रेम संपादन करण्याविषयीं उत्सुक असे लोक जसा त्या नगराधिपतीचा गौरव करतात, त्या प्रमाणें ह्या इंद्राच्या अंतःकरण प्रेमाची इच्छा करणारे भक्त त्याला यज्ञ यागानें प्रसन्न करीत असतात. ॥ १० ॥\nय॒ज्ञो हि ष्मेन्द्रं॒ कश्चि॑दृ॒न्धञ्जु॑हुरा॒णश्चि॒न्मन॑सा परि॒यन् ॥\nती॒र्थे नाच्छा॑ तातृषा॒णमोको॑ दी॒र्घो न सि॒ध्रमा कृ॑णो॒त्यध्वा॑ ॥ ११ ॥\nयज्ञः हि स्म इंद्रं कः चित् ऋंध्न् जुहुराणः चित् मनसा परिऽयन् \nतीर्थे न अच्छ ततृषाणं ओकः दीर्घः न सिध्रं आ कृणोति अध्वा ॥ ११ ॥\nकोठें कोठें इंद्राला संतुष्ट करणारा असा यज्ञयाग चालू आहे, तर कोठें कोठें मनाचा चंचल असा भ्रष्ट मनुष्य विनाकारण भटकत फिरतांना दृष्टिस पडत आहे. पहिले कर्म एखाद्या पवित्र प्रवाहाजवळ तान्हेलेल्या वाटसराकरितां बांधलेल्या घराप्रमाणें होय, आणि दुसरे आतुर मनुष्याला लांबचा रस्ता मेटाकुटीस आणतो त्या प्रमाणें निरर्थक होय. ॥ ११ ॥\nमो षू ण॑ इ॒न्द्रात्र॑ पृ॒त्सु दे॒वैरस्ति॒ हि ष्मा॑ ते शुष्मिन्नव॒याः ॥\nम॒हश्चि॒द्यस्य॑ मी॒ळ्हुषो॑ य॒व्या ह॒विष्म॑तो म॒रुतो॒ वन्द॑ते॒ गीः ॥ १२ ॥\nमो इति सु नः इन्द्र अत्र पृत्ऽसु देवैः अस्ति हि स्म ते शुष्मिन् अवऽयाः \nमहः चित् यस्य मीळ्हुषः यव्या हविष्मतः मरुतः वन्दते गीः ॥ १२ ॥\nहे इंद्रा आज ह्या युद्ध प्रसंगी तूं आमचा अव्हेर करूं नको. हे देव-परिवेष्टित महा पराक्रमी इंद्रा, हा पहा तुझा हविर्भाग येथें तयार आहे. तूं परम थोर आणि सकल कामना पूरक असा देव, तेव्हां माझे - हवि अर्पणोत्सुक भक्ताचे - वेडे वांकडे बोल, तुझे आणि मरुतांचे गुण संकीर्तन करीत आहेत. ते मान्य करून घे. ॥ १२ ॥\nए॒ष स्तोम॑ इंद्र॒ तुभ्य॑म॒स्मे ए॒तेन॑ गा॒तुं ह॑रिवो विदो नः ॥\nआ नो॑ ववृत्याः सुवि॒ताय॑ देव वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ १३ ॥\nएषः स्तोमः इंद्र तुभ्यं अस्मे इति एतेन गातुं हरिऽवः विदः नः \nआ नः ववृत्याः सुविताय देव विद्याम एषं वृजनं जीरऽदानुम् ॥ १३ ॥\nहे इंद्रा, हें आमचे स्तोत्र तुला अर्पण असो, हे हरिदश्व इंद्रा, त्या स्तवनानें प्रसन्न होऊन आम्हांला सन्मार्ग दाखव. देवा ज्यांत आमचें खरें कल्याण आहे, त्याच मार्गाकडे आम्हांला घेऊन जा, म्हणजे तात्काळ फलद्रुप होणारा उत्साह वर्धक असा तुझा आश्रय आम्हाला प्राप्त होईल. ॥ १३ ॥\nऋग्वेद - मण्डल १ सूक्त १७४ ( इंद्र सूक्त )\nऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : इंद्रः - छंद - त्रिष्टुभ्\nत्वं राजे॑न्द्र॒ ये च॑ दे॒वा रक्षा॒ नॄन्पा॒ह्यसुर॒ त्वम॒स्मान् ॥\nत्वं सत्प॑तिर्म॒घवा॑ न॒स्तरु॑त्र॒स्त्वं स॒त्यो वस॑वानः सहो॒दाः ॥ १ ॥\nत्वं राजा इंद्र ये च देवाः रक्षआ नॄन् पाहि असुर त्वं अस्मान् \nत्वं सत्ऽपतिः मघऽवा नः तरुत्रः त्वं सत्यः वसवानः सहःऽदाः ॥ १ ॥\nइंद्रा, जे देव आहेत त्यांचाही तूं राजा आहेस. आमच्या शूर सैनिकांचें रक्षण कर. तूं सर्व साधुजनांत श्रेष्ठ, औदार्यशाली आणि आमचा तारक आहेस, तूं सत्यस्वरूप, संपत्तिदाता आणि धैर्यदाता आहेस. ॥ १ ॥\nदनो॒ विश॑ इंद्र मृ॒ध्रवा॑चः स॒प्त यत्पुरः॒ शर्म॒ शार॑दी॒र्दर्त् ॥\nऋ॒णोर॒पो अ॑नव॒द्यार्णा॒ यूने॑ वृ॒त्रं पु॑रु॒कुत्सा॑य रन्धीः ॥ २ ॥\nदनः विशः इंद्र मृध्रऽवाचः सप्त यत् पुरः शर्म शारदीः ��र्त् \nऋणोः अपः अनवद्य अर्णाः यूने वृत्रं पुरुऽकुत्साय रन्धीः ॥ २ ॥\nहे इंद्रा अभद्र भाषणानें आपली जिव्हा विटाळणार्‍या दुष्ट अधमांचा तूं धुव्वा उडविलास, त्याच वेळेस त्यांच्या निवार्‍याची जागा जे सात शारद दुर्ग (होते) त्याचाही तूं पार विध्वंस करून टाकलास. हे निष्कलंका, लाटांनी उचंबळणार्‍या उदकांचे प्रचंड प्रवाह तूं चालू केलेस आणि तुझा भक्त जो तरुण पुरुकुत्स, त्याच्या स्वाधीन त्याच्या शत्रूस करून दिलेंस. ॥ २ ॥\nअजा॒ वृत॑ इंद्र॒ शूर॑पत्नी॒वर्द्यां च॒ येभिः॑ पुरुहूत नू॒नम् ॥\nरक्षो॑ अ॒ग्निम॒शुषं॒ तूर्व॑याणं सिं॒हो न दमे॒ अपां॑सि॒ वस्तोः॑ ॥ ३ ॥\nअज वृतः इंद्र शूरऽपत्‍नीः द्यां च येभिः पुरुऽहूत नूनम् \nरक्षो इति अग्निं अशुषं तूर्वयाणं सिंहः न दमे अपांसि वस्तोः ॥ ३ ॥\nहे इंद्रा, जगताच्या शत्रूंच्या सैन्याचे धुरीण शूर असून त्यांनी सर्व आकाशगोल व्यापून टाकला आहे. तेव्हां त्यांना तेथून हाकून लाव आणि ज्या अग्निहोत्राचा उच्छेद होऊं नये आणि जें त्वरित फलदायी आहे, त्या आमच्या घरांतील अग्नि होत्राचें व तसेंच इतर उपासनांचे सिंहाप्रमाणे जागरूक राहून रक्षण कर. ॥ ३ ॥\nशेष॒न्नु त इं॑द्र॒ सस्मि॒न्योनौ॒ प्रश॑स्तये॒ पवी॑रवस्य म॒ह्ना ॥\nसृ॒जदर्णां॒स्यव॒ यद्यु॒धा गास्तिष्ठ॒द्धरी॑ धृष॒ता मृ॑ष्ट॒ वाजा॑न् ॥ ४ ॥\nशेषन् नु ते इंद्र सस्मिन् योनौ प्रऽशस्तये पवीरवस्य मह्ना \nसृजत् अर्णांसि अव यत् युधा गाः तिष्ठत् हरी इति धृषता मृष्ट वाजान् ॥ ४ ॥\nहे इंद्रा, तुझ्या वज्राच्या नुसत्या कडकडाटानें व त्याच्या झळाळीनेंच ते सर्व जगाचे शत्रू, तुझा महिमा वृद्धिंगत व्हावा म्हणूनच किं काय जागच्या जागींच गतप्राण होऊन पडले. पहा ह्या इंद्रानें युद्ध करून दिव्योदकाचे कल्लोळ मोकळे करून दिले, प्रकाश धेनूहि मुक्त केल्या, आणि आपल्या अश्वांवर आरूढ होऊन तडाक्यासरशीं दिव्य सामर्थ्यें भक्तास प्राप्त करून दिलीं. ॥ ४ ॥\nवह॒ कुत्स॑मिंद्र॒ यस्मि॑ञ्चा॒कन्त्स्यू॑म॒न्यू ऋ॒ज्रा वात॒स्याश्वा॑ ॥\nप्र सूर॑श्च॒क्रं वृ॑हताद॒भीके॑ऽ॒भि स्पृधो॑ यासिष॒द्वज्र॑बाहुः ॥ ५ ॥\nवह कुत्सं इंद्र यस्मिन् चाकन् स्यूमन्यू इति ऋज्रा वातस्य अश्वा \nप्र सूरः चक्रं वृहतात् अभीके अभि स्पृधः यासिषत् वज्रबाहुः ॥ ५ ॥\nहे इंद्रा, कुत्स नांवाच्या ज्या भक्तावर तूं अत्यंत प्रेम करतोस त्याच्याकडे वायूचे सरळमार्गी व एकसारखे भरधांव धांवणारे घोडे घेऊन ये. उषःकालीं सूर्य आपला एक चाकी रथ आमचेकडे आणो. आणि वज्रधर इंद्र आपला मोर्चा पातकी शत्रूकडे फिरवो. ॥ ५ ॥\nज॒घ॒न्वाँ इं॑द्र मि॒त्रेरू॑ञ्चो॒दप्र॑वृद्धो हरिवो॒ अदा॑शून् ॥\nप्र ये पश्य॑न्नर्य॒मणं॒ सचा॒योस्त्वया॑ शू॒र्ता वह॑माना॒ अप॑त्यम् ॥ ६ ॥\nजघन्वान् इंद्र मित्रेरून् चोदऽप्रवृद्धः हरिऽवः अदाशून् \nप्र ये पश्यन् अर्यमणं सचा आयोः त्वया शूर्ताः वहमानाः अपत्यम् ॥ ६ ॥\nहे हरिदश्व इंद्रा, सज्जनांना प्रेरणा करणारा तूं, अशी तुझी प्रख्याती आहे, म्हणून तुझ्या भक्तांना पीडा करणारे व दानधर्म पराङ्‍मुख असे जे जे दुष्ट होते, त्यांचा तूं संहार करून टाकलास. हे देवा, कोणाचेंच प्रभुत्व मान्य न करणार्‍या त्या दुष्टांना जेव्हां तूं प्रथम बाजूस फेंकून देऊन आपटलेंस त्याच वेळेस प्राणिमात्राचा पाठिराखा तूं आहेस, ही गोष्ट त्यांच्या ताबडतोब प्रत्ययास आली. ॥ ६ ॥\nरप॑त्क॒विरिं॑द्रा॒र्कसा॑तौ॒ क्षां दा॒सायो॑प॒बर्ह॑णीं कः ॥\nकर॑त्ति॒स्रो म॒घवा॒ दानु॑चित्रा॒ नि दु॑र्यो॒णे कुय॑वाचं मृ॒धि श्रे॑त् ॥ ७ ॥\nरपत् कविः इंद्र अर्कऽसातौ क्षां दासाय उपऽबर्हणीं करिति कः \nकरत् तिस्रः मघऽवा दानुऽचित्राः नि दुर्योणे कुयवाचं मृधि श्रेत् ॥ ७ ॥\nहे इंद्रा, काव्यस्फूर्तीच्या प्राप्तिसाठीं ज्ञानी कवींनी तुझे यथार्थ वर्णन केलें कीं, अधार्मिक दुष्टांना तूं भूमी हेंच आंथरूण पांघरूण करून दिलेंस त्या परम कारुणिक प्रभूनें तिन्ही लोक आपल्या औदार्यानें अद्‍भुत रीतीनें मंडित केले आणि रणांगणावर युद्ध करून कुयवाच् ह्याला जमीनदोस्त करून टाकलेंस. ॥ ७ ॥\nसना॒ ता त॑ इंद्र॒ नव्या॒ आगुः॒ सहो॒ नभोऽ॑विरणाय पू॒र्वीः ॥\nभि॒नत्पुरो॒ न भिदो॒ अदे॑वीर्न॒नमो॒ वध॒रदे॑वस्य पी॒योः ॥ ८ ॥\nसना ता ते इंद्र नव्याः आ अगुः सहः नभः अविऽरणाय पूर्वीः \nभिनत् पुरः न भिदः अदेवीः ननमः वधः अदेवस्य पीयोः ॥ ८ ॥\nइंद्रा, तुझे ते पुरातन काळचे पराक्रम नवीन कवींनीही गाइले आहेत. युद्धें मुळींच होऊं देऊं नयेत, म्हणून तूं सर्व पातकी क्रूरांचा कायमचा निःपात करून टाकलास. ईश्वर-भक्तिहीन दुष्टांची सबंध जात व त्यांचे दुर्ग ह्या सर्वांचा उच्छेद केलास आणि ईश्वरनिंदक द्वेष्ट्यांच्या मारक शस्त्रांचे तुकडे करून टाकलेस. ॥ ८ ॥\nत्वं धुनि॑रिंद्र॒ धुनि॑मत���र्‌ऋ॒णोर॒पः सी॒रा न स्रव॑न्तीः ॥\nप्र यत्स॑मु॒द्रमति॑ शूर॒ पर्षि॑ पा॒रया॑ तु॒र्वशं॒ यदुं॑ स्व॒स्ति ॥ ९ ॥\nत्वं धुनिः इंद्र धुनिमतीः ऋणोः अपः सीराः न स्रवन्तीः \nप्र यत् समुद्रं अति शूर पर्षि पारय तुर्वशं यदुं स्वस्ति ॥ ९ ॥\nइंद्रा, तुझ्या गर्जनेबरोबर सर्व जग थरथर कांपतें. धुनि नामक राक्षसानें अडवून धरलेल्या दिव्य उदक धारा तूं अशा रीतीनें मोकळ्या करून टाकल्यास कीं जणों काय नद्यांचे प्रचंड प्रवाहचे प्रवाहच कोसळत आहेत. हे शूरा आकाशरूप समुद्राच्याही पलिकडे तूं सहज निघून जातोस; तर आपल्या बरोबर तुर्वश आणि यदु ह्या तुझ्या भक्तांनाही पार ने. ॥ ९ ॥\nत्वम॒स्माक॑मिंद्र वि॒श्वध॑ स्या अवृ॒कत॑मो न॒रां नृ॑पा॒ता ॥\nस नो॒ विश्वा॑सां स्पृ॒धां स॑हो॒दा वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ १० ॥\nत्वं अस्माकं इंद्र विश्वध स्याः अवृकऽतमः नरां नृऽपाता \nसः नः विश्वासां स्पृधां सहःऽदाः विद्याम एषं वृजनं जीरदानुम् ॥ १० ॥\nहे इंद्रा, तूं सर्वतोपरी आमचा हो. कोणाही निरपराध्याला यत्किंचित्‌हि न दुखवितां तूं प्रेमानें सर्व मनुष्यांचे पालन करतोस तर आमच्या एकूण एक शत्रूंस तूं आमच्या हांतून पादाक्रांत कर म्हणजे तात्काळ फलद्रूप होणार्‍या तुझ्या उत्साह वर्धक आश्रयानें आम्हीं राहूं. ॥ १० ॥\nऋग्वेद - मण्डल १ सूक्त १७५ ( इंद्र सूक्त )\nऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : इंद्रः - छंद - अनुष्टुप्, त्रिष्टुभ्\nमत्स्यपा॑यि ते॒ महः॒ पात्र॑स्येव हरिवो मत्स॒रो मदः॑ ॥\nवृषा॑ ते॒ वृष्ण॒ इंदु॑र्वा॒जी स॑हस्र॒सात॑मः ॥ १ ॥\nमत्सि अपायि ते महः पात्रस्यऽइव हरिऽवः मत्सरः मदः \nवृषा ते वृष्णे इंदुः वाजी सहस्रऽसातमः ॥ १ ॥\nहे इंद्रा तूं उल्लसित हो. हा हर्षकर आणि हर्षरूप सोमरस, तुझें तेजच असा हा सोमरस तूं यज्ञ पात्रांतून प्राशन केला आहेस, प्रमोद-दायक ओजस्वी आणि असंख्य जय मिळवून देणारा हा वीर्यवान् सोमरस तुज वीर्यवंतालाच ग्रहण करण्यास अगदीं योग्य आहे. ॥ १ ॥\nआ न॑स्ते गन्तु मत्स॒रो वृषा॒ मदो॒ वरे॑ण्यः ॥\nस॒हावाँ॑ इंद्र सान॒सिः पृ॑तना॒षाळम॑र्त्यः ॥ २ ॥\nआ नः ते गन्तु मत्सरः वृषा मदः वरेण्यः \nसहऽवान् इंद्र सानसिः पृतनाषाट् अमर्त्यः ॥ २ ॥\nहर्षवर्धक, वीर्यवान्, अत्युत्कृष्ट आणि तीव्र असा सोमरस, हे इंद्रा, आमचा हा अभीष्टदायक शत्रुजित् आणि अमर सोमरस तुला जाऊन पोहोंचो. ॥ २ ॥\nत्वं हि श���रः॒ सनि॑ता चो॒दयो॒ मनु॑षो॒ रथ॑म् ॥\nस॒हावाँ॒ दस्यु॑मव्र॒तमोषः॒ पात्रं॒ न शो॒चिषा॑ ॥ ३ ॥\nत्वं हि शूरः सनिता चोदयः मनुषः रथम् \nसहऽवान् दस्युं अव्रतं ओषः पात्रं न शोचिषा ॥ ३ ॥\nतूं खरोखर दानशूर वीर आहेस तर मज दीन मानवाचा मनोरथ तूं पूर्ण कर. तूं शत्रूंना जिंकणारा, तेव्हां अधार्मिक दस्यूंना मातीच्या भांड्याप्रमाणें आपल्या तेजानें भाजून काढ. ॥ ३ ॥\nमु॒षा॒य सूर्यं॑ कवे च॒क्रमीशा॑न॒ ओज॑सा ॥\nवह॒ शुष्णा॑य व॒धं कुत्सं॒ वात॒स्याश्वैः॑ ॥ ४ ॥\nमुषाय सूर्यं कवे चक्रं ईशानः ओजसा \nवह शुष्णाय वधं कुत्सं वातस्य अश्वैः ॥ ४ ॥\nहे सर्वज्ञा, तूं जगाचा शास्ता आहेस. आपल्या ईश्वरी सामर्थ्यानें सूर्याच्या रथाचें एक चाक काढून घेऊन वायुरूप अश्वांच्या योगानें कुत्साला आणि शुष्णाच्या मृत्यूला अशा दोघांनाही एकदमच शुष्णाकडे घेऊन जा. ॥ ४ ॥\nशु॒ष्मिन्त॑मो॒ हि ते॒ मदो॑ द्यु॒म्निन्त॑म उ॒त क्रतुः॑ ॥\nवृ॒त्र॒घ्ना व॑रिवो॒विदा॑ मंसी॒ष्ठा अ॑श्व॒सात॑मः ॥ ५ ॥\nशुष्मिन्ऽतमः हि ते मदः द्युम्निन्ऽतमः उत क्रतुः \nवृत्रऽघ्ना वरिवःऽविदा मंसीष्ठाः अश्वऽसातमः ॥ ५ ॥\nखरोखर तुझा आनंद पराकाष्ठेचा ओजस्वी, आणि तुझें कर्तृत्व अत्यंत लोकोत्तर असतें, म्हणूनच आपल्या शत्रुविनाशक आणि परमसुखदायक पराक्रमाच्या योगानें व्यापक असें सामर्थ्य प्राप्त करून येणारा तूं अशी वाखाणणी सर्वतोमुखी झालेली आहे. ॥ ५ ॥\nयथा॒ पूर्वे॑भ्यो जरि॒तृभ्य॑ इंद्र॒ मय॑ इ॒वापो॒ न तृष्य॑ते ब॒भूथ॑ ॥\nतामनु॑ त्वा नि॒विदं॑ जोहवीमि वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ६ ॥\nयथा पूर्वेभ्यः जरितृऽभ्यः इंद्र मयःऽइव आपः न तृष्यते बभूथ \nतां अनु त्वा निऽविदं जोहवीमि विद्याम एषं वृजनं जीरदानुम् ॥ ६ ॥\nहे इंद्रा, तान्हेने व्याकूळ झालेल्यास जसें पाणी, त्याप्रमाणेंच प्राचीन काळच्या सद्‍भक्तास तूं आनंदप्रदच झालास, तर अशाच प्रकारच्या पुरातन \"निविद्\" स्तोत्रानें मी ही तुझा धांवा करीत आहे, तर तात्काळ फलद्रूप होणारा व उत्साहप्रद असा तुझा आश्रय आम्हांला प्राप्त होईल असें कर. ॥ ६ ॥\nऋग्वेद - मण्डल १ सूक्त १७६ ( इंद्र सूक्त )\nऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : इंद्रः - छंद - अनुष्टुप्, त्रिष्टुभ्\nमत्सि॑ नो॒ वस्यऽ॑इष्टय॒ इंद्र॑मिंदो॒ वृषा वि॑श ॥\nऋ॒घा॒यमा॑ण इन्वसि॒ शत्रु॒मन्ति॒ न विं॑दसि ॥ १ ॥\nमत्सि नः वस्यःऽइष्टये इंद्र�� इंदो इति वृषा आ विश \nऋघायमाणः इन्वसि शत्रुं अंन्ति न विंदसि ॥ १ ॥\nहे आल्हादकारक सोमरसा, परम सुखाची प्राप्ति आम्हांला व्हावी म्हणून तूं इंद्रास हर्ष उत्पन्न कर. तूंही वीरच आहेस तर त्या वीराच्याच आंगी प्रविष्ट हो. इंद्रा तूं क्रोध भरानें थरारून चाल करून जातोस तोंच एकही शत्रू तुझ्या आसपास ठरेल असा तुला सांपडत नाहीं. ॥ १ ॥\nतस्मि॒न्ना वे॑शया॒ गिरो॒ य एक॑श्चर्षणी॒नाम् ॥\nअनु॑ स्व॒धा यमु॒प्यते॒ यवं॒ न चर्कृ॑ष॒द्वृदषा॑ ॥ २ ॥\nतस्मिन् आ वेशय गिरः यः एकः चर्षणीनाम् \nअनु स्वधा यं उप्यते यवं न चर्कृषत् वृषा ॥ २ ॥\nजो इंद्र सर्व प्राणिमात्रांचा एकच प्रभु होय, त्याच्याच ठिकाणी हे मना, माझ्या स्तवनवाणी रंगून जातील असें कर. बैलांच्या नांगरणीच्या अनुरोधानें जसें धान्य पेरतात, त्याप्रमाणें त्याच्या इच्छेस अनुसरून जीवांचे कर्म बीज पेरलें जात असतें. ॥ २ ॥\nयस्य॒ विश्वा॑नि॒ हस्त॑योः॒ पञ्च॑ क्षिती॒नां वसु॑ ॥\nस्पा॒शय॑स्व॒ यो अ॑स्म॒ध्रुग्दि॒व्येवा॒शनि॑र्जहि ॥ ३ ॥\nयस्य विश्वानि हस्तयोः पञ्च क्षितीनां वसु \nस्पाशयस्व यः अस्मऽध्रुक् दिव्याऽइव अशनिः जहि ॥ ३ ॥\nपांचही लोकांचे प्राप्तव्य सर्वस्व तुझ्याच हातांत आहे, तर आमच्या द्वेष्ट्याला हुडकून काढ आणि विद्युल्लतेच्या धक्यानें मारल्याप्रमाणें त्यास मारून टाक. ॥ ३ ॥\nअसु॑न्वन्तं समं जहि दू॒णाशं॒ यो न ते॒ मयः॑ ॥\nअ॒स्मभ्य॑मस्य॒ वेद॑नं द॒द्धि सू॒रिश्चि॑दोहते ॥ ४ ॥\nअसुन्वन्तं समं जहि दुःनशं यः न ते मयः \nअस्मभ्यं अस्य वेदनं दद्धि सूरिः चित् ओहते ॥ ४ ॥\nजो तुला सोम अर्पण करून तुझी भक्ति करीत नाहीं, जो तुला तुझी भक्ति करून आनंद देत नाहीं व ज्याचा सुगावा सुद्धां कोणास लागत नाहीं अशा प्रत्येक अभक्ताचा एकदम संव्हार करून, त्यांच्या ज्या कांही युक्त्या असतील त्या आम्हांस कळूं दे, आणि असें तूं करशील असा मला - तुझ्या भक्ताला पूर्ण भरंवसा आहे. ॥ ४ ॥\nआवो॒ यस्य॑ द्वि॒बर्ह॑सोऽ॒र्केषु॑ सानु॒षगस॑त् ॥\nआ॒जाविंद्र॑स्येन्दो॒ प्रावो॒ वाजे॑षु वा॒जिन॑म् ॥ ५ ॥\nआवः यस्य द्विऽबर्हसः अर्केषु सानुषक् असत् \nआजौ इंद्रस्य इन्दो इति प्र आवः वाजेषु वाजिनम् ॥ ५ ॥\nज्या एका लोकद्वय-विख्यात पुरुषाचा महिमा स्तोत्रद्वारें एकसारखा विस्तार पावत आहे, त्याला तूं सहाय्य केलेंस, इंद्राला अर्पण केलेल्या हे मनोहरकांति सोमरसा संग्रामांत व सामर्थ्य कसोटीस लावणार्‍या युद्धांतही तूं ओजस्वी योद्ध्यांचे संरक्षण कर. ॥ ५ ॥\nयथा॒ पूर्वे॑भ्यो जरि॒तृभ्य॑ इंद्र॒ मय॑ इ॒वापो॒ न तृष्य॑ते ब॒भूथ॑ ॥\nतामनु॑ त्वा नि॒विदं॑ जोहवीमि वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ६ ॥\nयथा पूर्वेभ्यः जरितृऽभ्यः इंद्र मयःऽइव आपः न तृष्यते बभूथ \nतां अनु त्वा निऽविदं जोहवीमि विद्याम एषं वृजनं जीरदानुम् ॥ ६ ॥\nहे इंद्रा, तान्हेने व्याकूळ झालेल्यास जसें पाणी, त्याप्रमाणेंच प्राचीन काळच्या सद्‍भक्तास तूं आनंदप्रदच झालास, तर अशाच प्रकारच्या पुरातन \"निविद्\" स्तोत्रानें मी ही तुझा धांवा करीत आहे, तर तात्काळ फलद्रूप होणारा व उत्साहप्रद असा तुझा आश्रय आम्हांला प्राप्त होईल असें कर. ॥ ६ ॥\nऋग्वेद - मण्डल १ सूक्त १७७ ( इंद्र सूक्त )\nऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : इंद्रः - छंद - त्रिष्टुभ्\nआ च॑र्षणि॒प्रा वृ॑ष॒भो जना॑नां॒ राजा॑ कृष्टी॒नां पु॑रुहू॒त इंद्रः॑ ॥\nस्तु॒तः श्र॑व॒स्यन्नव॒सोप॑ म॒द्रिग्यु॒क्त्वा हरी॒ वृष॒णा या॑ह्य॒र्वाङ् ॥ १ ॥\nआ चर्षणिऽप्रा वृषभः जनानां राजा कृष्टीनां पुरुऽहूतः इंद्रः \nस्तुतः श्रवस्यन् अवसा उप मद्रिक् युक्त्वा हरी इति वृषणा आ याहि अर्वाङ् ॥ १ ॥\nतूं इंद्र जगद्‌व्यापक, जन मनोरथपूरक, सर्व लोकांचा प्रभू आणि असंख्य लोक ज्याचा धांवा करतात असा आहेस. तुझें स्तवन आम्ही यथामति केलें आहे तर आपले उमदे घोडे रथाला जोडून आपल्या उत्तमोत्तम प्रसादानिशीं माझी विनवणी ऐकण्याकरितां इकडे भूलोकीं मजजवळ ये. ॥ १ ॥\nये ते॒ वृष॑णो वृष॒भास॑ इंद्र ब्रह्म॒युजो॒ वृष॑रथासो॒ अत्याः॑ ॥\nताँ आ ति॑ष्ठ॒ तेभि॒रा या॑ह्य॒र्वाङ् हवा॑महे त्वा सु॒त इं॑द्र॒ सोमे॑ ॥ २ ॥\nये ते वृषणः वृषभासः इंद्र ब्रह्मऽयुजः वृषऽरथासः अत्याः \nतान् आ तिष्ठ तेभिः आ याहि अर्वाङ् हवामहे त्वा सुते इंद्र सोमे ॥ २ ॥\nइंद्रा, तुझे वेगवान अश्व, वीर्यवान्, नामांकित आणि तुजसारख्या वीर श्रेष्ठाच्या रथास जोडण्याला योग्य असेच आहेत; तर भक्तांची प्रार्थना ऐकण्याबरोबर ते रथास आपोआप जोडले जातात. तर हे इंद्रा, त्या रथावर आरोहण करून आमच्याकडे भूलोकीं ये. सोमरस सिद्ध करून आम्हीं तुला आदरानें बोलावीत आहोंत. ॥ २ ॥\nआ ति॑ष्ठ॒ रथं॒ वृष॑णं॒ वृषा॑ ते सु॒तः सोमः॒ परि॑षिक्ता॒ मधू॑नि ॥\nयु॒क्त्वा वृष॑भ्यां वृषभ क्षिती॒नां हरि॑भ्यां याहि प्���॒वतोप॑ म॒द्रिक् ॥ ३ ॥\nआ तिष्ठ रथं वृषणं वृषा ते सुतः सोमः परिऽसिक्ता मधूनि \nयुक्त्वा वृषऽभ्यां वृषभ क्षितीनां हरिऽभ्यां याहि प्रऽवता उप मद्रिक् ॥ ३ ॥\nतूं इष्ट सिद्धींची जणों वृष्टीच करणारा आहेस, तेव्हां तूं भक्तमनोरथपूरक अशाच रथावर आरूढ हो. हा तुजकरितां सोमरस तयार करून त्यांत अनेक स्वादिष्ट पदार्थ घातले आहेत तर हे सकल लोक श्रेष्ठा, तूं आपले उमदे घोडे जोडून खाली (या भूलोकीं) मजकडे ये. ॥ ३ ॥\nअ॒यं य॒ज्ञो दे॑व॒या अ॒यं मि॒येध॑ इ॒मा ब्रह्मा॑ण्य॒यमिं॑द्र॒ सोमः॑ ॥\nस्ती॒र्णं ब॒र्हिरा तु श॑क्र॒ प्र या॑हि॒ पिबा॑ नि॒षद्य॒ वि मु॑चा॒ हरी॑ इ॒ह ॥ ४ ॥\nअयं यज्ञः देवऽयाः अयं मियेधः इमा ब्रह्माणि अयण् इंद्र सोमः \nस्तीर्णं बर्हिः आ तु शक्र प्र याहि पिब निऽसद्य वि मुच हरी इति इह ॥ ४ ॥\nहा येथें देवमान्य असा यज्ञ सुरू आहे, इंद्रा, हा येथें मेध्य पशु, हीं तुज प्रित्यर्थ प्रार्थना स्तोत्रें, हा सोमरस आणि हे येथें तुजकरितां दर्भासन आंथरलें आहे. तर हे सर्व समर्था, इकडे अगत्य ये, सोमरस ग्रहण करून जरा आराम कर, आणि येथें घोडे सोडून त्यांना विश्रांति दे. ॥ ४ ॥\nओ सुष्टु॑त इंद्र याह्य् अ॒र्वाङ्‌उप॒ ब्रह्मा॑णि मा॒न्यस्य॑ का॒रोः ॥\nवि॒द्याम॒ वस्तो॒रव॑सा गृ॒णन्तो॑ वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ५ ॥\nओ इति सुऽस्तुतः इंद्र याहि अर्वाङ्‌ उप ब्रह्माणि मान्यस्य कारोः \nविद्याम वस्तोः अवसा गृणन्तः विद्याम एषं वृजनं जीरदानुम् ॥ ५ ॥\nहे इंद्रा, तुझें स्तवन यथामति उत्तम रीतीनें झालेले आहे. तर ह्या सन्मान्य कवीच्या प्रार्थना-स्तोत्रांकडे खालीं भूलोकीं ये. सुप्रभाती तुझें स्तवन करणार्‍या आम्हां भक्तांस तुझ्या कृपेनें इच्छित लाभ होवो. आम्हांस तात्काळ फलद्रुप होणारा व उत्साहप्रद असा तुझा आश्रय प्राप्त होवो. ॥ ५ ॥\nऋग्वेद - मण्डल १ सूक्त १७८ ( इंद्र सूक्त )\nऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : इंद्रः - छंद - त्रिष्टुभ्\nयद्ध॒ स्या त॑ इंद्र श्रु॒ष्टिरस्ति॒ यया॑ ब॒भूथ॑ जरि॒तृभ्य॑ ऊ॒ती ॥\nमा नः॒ कामं॑ म॒हय॑न्त॒मा ध॒ग्विश्वा॑ ते अश्यां॒ पर्याप॑ आ॒योः ॥ १ ॥\nयत् ह स्या ते इंद्र श्रुष्टिः अस्ति यया बभूथ जरितृऽभ्यः ऊती \nमा नः कामं महयन्तं आ धक् विश्वा ते अश्यां परि आपः आयोः ॥ १ ॥\nहे इंद्रा, आपल्या सज्जनांचे संरक्षण करण्यास ज्याच्यामुळें तूं प्रवृत्त होतोस, अशा प्रकारच्या ��क्तांची विनवणी ऐकून घेण्याचा कळवळा तुझ्या मध्यें वसत आहे, म्हणून आम्हीं विनवितो किं आमच्या उच्च मनोवृत्ति तूं जाळून टाकूं नकोस. आणि उपासनानिष्ठ मनुष्यानें करावयाचीं सर्व कर्तव्यें माझ्या हातून तुझ्या प्रित्यर्थ घडतील असें कर. ॥ १ ॥\nन घा॒ राजेन्द्र॒ आ द॑भन्नो॒ या नु स्वसा॑रा कृ॒णव॑न्त॒ योनौ॑ ॥\nआप॑श्चिदस्मै सु॒तुका॑ अवेष॒न्गम॑न्न॒ इंद्रः॑ स॒ख्या वय॑श्च ॥ २ ॥\nन घ राजा इन्द्रः आ दभत् नः या नु स्वसारा कृणवन्त योनौ \nआपः चित् अस्मै सुऽतुकाः अवेषन् गमत् नः इंद्रः सख्या वयः च ॥ २ ॥\nदोघी बहिणींनी आमच्याकरितां आपआपल्या मर्यादेंत जें जें कांही केलें असेल, त्या विषयीं जगन्नायक इंद्र आमची निराशा न करो. पवित्र वासना उत्पन्न करणारी दिव्य उदकें ज्या ह्या इंद्राला जाऊन मिळाली आहेत, तो हा देव आम्हांला मित्र प्रेम आणि उत्साह पूर्ण असें वय प्राप्त करून देवो. ॥ २ ॥\nजेता॒ नृभि॒रिंद्रः॑ पृ॒त्सु शूरः॒ श्रोता॒ हवं॒ नाध॑मानस्य का॒रोः ॥\nप्रभ॑र्ता॒ रथं॑ दा॒शुष॑ उपा॒क उद्य॑न्ता॒ गिरो॒ यदि॑ च॒ त्मना॒ भूत् ॥ ३ ॥\nजेता नृऽभिः इद्रः पृत्ऽसु शूरः श्रोता हवं नाधमानस्य कारोः \nप्रऽभर्ता रथं दाशुषः उपाके उत्ऽयंता गिरः यदि च त्मना भूत् ॥ ३ ॥\nहा महावीर इंद्र युद्धांत आपल्या शूर सैनिकांसह सदैव विजयी, आणि करुणा भाकणार्‍या प्रत्येक भक्ताची हांक ऐकणारा आहे. तो हवि अर्पण करणार्‍या भक्ताजवळ आपला रथ घेऊन येतो, आणि त्याच्या मनांत आलें म्हणजे (पाहिजे त्याच्या कडून) दिव्य वाणीचा उच्चार करवितो. ॥ ३ ॥\nए॒वा नृभि॒रिंद्रः॑ सुश्रव॒स्या प्र॑खा॒दः पृ॒क्षो अ॒भि मि॒त्रिणो॑ भूत् ॥\nस॒म॒र्य इ॒षः स्त॑वते॒ विवा॑चि सत्राक॒रो यज॑मानस्य॒ शंसः॑ ॥ ४ ॥\nएव नृऽभिः इद्रः सुऽश्रवस्या प्रऽखादः पृक्षः अभि मित्रिणः भूत् \nसऽमर्ये इषः स्तवते विऽवाचि सत्राऽकरः यजमानस्य शंसः ॥ ४ ॥\nसामर्थ्याचा अलंकार हा इंद्र होय. तो भक्तांचे स्तवन ऐकण्याकरितां आपल्या वीरांसहवर्तमान, आपल्या प्रिय भक्तांच्या जवळ येतो. भर युद्धांत नाना प्रकारच्या आवाजांचा एकच कल्लोळ चालला असतांना सुद्धां यजमानाची सत्यार्थपूर्ण स्तोत्र वाणी (ह्या इंद्राच्या) अवर्णनीय उत्साह शक्तीची प्रशंसाच करीत असते. ॥ ४ ॥\nत्वया॑ व॒यं म॑घवन्निंद्र॒ शत्रू॑न॒भि ष्या॑म मह॒तो मन्य॑मानान् ॥\nत्वं त्रा॒ता त्वमु॑ नो वृ॒धे भू॑र्वि���द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ५ ॥\nत्वया वयं मघऽवन् इंद्र शत्रून् अभि स्याम महतः मन्यमानान् \nत्वं त्राता त्वं ऊं इति नः वृधे भूः विद्याम एषं वृजनं जीरदानुम् ॥ ५ ॥\nहे महैश्वरसंपन्न इंद्रा, आपल्याच मोठेपणाच्या घमेंडीत असणार्‍या पातकी शत्रूंस आम्ही तुझ्या बळावर सहज जिंकून टाकूं. तूं आमचा तारक; तूं आमची उन्नति करणारा हो म्हणजे तात्काळ फलद्रूप होणारा व उत्साहप्रद असा तुझा आश्रय प्राप्त होईल. ॥ ५ ॥\nऋग्वेद - मण्डल १ सूक्त १७९ ( इंद्र सूक्त )\nऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : रतिः - छंद - त्रिष्टुभ्, बृहती\nपू॒र्वीर॒हं श॒रदः॑ शश्रमा॒णा दो॒षा वस्तो॑रु॒षसो॑ ज॒रय॑न्तीः ॥\nमि॒नाति॒ श्रियं॑ जरि॒मा त॒नूना॒मप्यू॒ नु पत्नी॒िर्वृष॑णो जगम्युः ॥ १ ॥\nपूर्वीः अहं शरदः शश्रमाणा दोषाः वस्तोः उषसः जरयन्तीः \nमिनाति श्रियं जरिमा तनूनां अपि ऊं इति नु पत्‍नीः वृषणः जगम्युः ॥ १ ॥\nमी आज पुष्कळ वर्षें रात्रंदिवस एकसारखे कष्ट सोसलेले आहेत. जो जो दिवस उगवतो तो तो वार्धक्य मात्र जवळ आणतो. आणि वृद्धदशा ही तर शरीराचा मोहकपणा पार नाहींसा करीत असते, अशी गोष्ट आहे तरी सुद्धां पुरुषांनी स्वस्त्री समागम सुख अनुभवूं नये काय \nये चि॒द्धि पूर्व॑ ऋत॒साप॒ आस॑न्त्सा॒कं दे॒वेभि॒रव॑दन्नृ॒तानि॑ ॥\nते चि॒दवा॑सुर्न॒ह्यन्त॑मा॒पुः समू॒ नु पत्नी॒र्वृष॑भिर्जगम्युः ॥ २ ॥\nये चित् हि पूर्वे ऋतऽसापः आसन् साकं देवेभिः अवदन् ऋतानि \nते चित् अव असुः नहि अंतः आपुः सं ऊं इति नु पत्‍नीः वृषऽभिः जगम्युः ॥ २ ॥\nपहा प्राचीनकाळीं जे जे म्हणून सत्यपरायण महात्मे होऊन गेले आणि जे जे प्रत्यक्ष देवांची सत्यच भाषण बोलत असत एवढी ज्यांची योग्यता त्यांनासुद्धां हार खावी लागली. पण ब्रह्मचर्यव्रताची अखेर त्यांना साधतां आली नाहीं, तेव्हां सामान्यतः स्त्रियांनीही स्वपति समागमसुख अनुभवावें हेंच योग्य. ॥ २ ॥\nन मृषा॑ श्रा॒न्तं यदव॑न्ति दे॒वा विश्वा॒ इत्स्पृधो॑ अ॒भ्यश्नवाव ॥\nजया॒वेदत्र॑ श॒तनी॑थमा॒जिं यत्स॒म्यञ्चा॑ मिथु॒नाव॒भ्यजा॑व ॥ ३ ॥\nन मृषा श्रान्तं यत् अवन्ति देवाः विश्वाः इत् स्पृधः अभि अश्नश्नवाव \nजयाव इत् अत्र शतनीऽथं आजिं यत् सम्यंचा मिथुनौ अभि अजाव ॥ ३ ॥\nआपण श्रम व्यर्थ केले असें म्हणूं नको. खुद्द देवच आपलें रक्षण करतात आणि आपण सर्व प्रतिस्पर्ध्यांवर जयही मिळविला आहे, मग ��णखी काय पाहिजे तुम्हीं आम्हीं दोघेजण जर अगदीं एकमतानें वागत आलों आहोंत तर इहलोकीं ज्यापासून शेंकडो लाभ होतात अशा संसाराचा पणही आपण खास जिंकलाच असें समजा. ॥ ३ ॥\nन॒दस्य॑ मा रुध॒तः काम॒ आग॑न्नि॒त आजा॑तो अ॒मुतः॒ कुत॑श्चित् ॥\nलोपा॑मुद्रा॒ वृष॑णं॒ नी रि॑णाति॒ धीर॒मधी॑रा धयति श्व॒सन्त॑म् ॥ ४ ॥\nनदस्य मा रुधतः कामः आ अगन् इतः आऽजातः अमुतः कुतः चित्त् \nलोपामुद्रा वृषणं निः रिणाति धीरं अधीरा धयति श्वसन्तम् ॥ ४ ॥\nएखाद्या महानदाला अडविलें असतां तो जसा अनावर होतो, त्याप्रमाणें मला अनावर उत्कंठा झाली आहे. येथून तेथून सर्व तऱ्हेनें मी उत्कंठित झालो आहे. मी वीर्यवान, मोठा बुद्धिमान, व धैर्यबलशाली आणि ही लोपामुद्रा तर जातीची अबलाच परंतु हिनें मला सर्वस्वी विव्हल करून शुष्क करून टाकलें आहे. ॥ ४ ॥\nइ॒मं नु सोम॒मन्ति॑तो हृ॒त्सु पी॒तमुप॑ ब्रुवे ॥\nयत्सी॒माग॑श्चकृ॒मा तत्सु मृ॑ळतु पुलु॒कामो॒ हि मर्त्यः॑ ॥ ५ ॥\nइमं नु सोमं अन्तितः हृत्ऽसु पीतं उप ब्रुवे \nयत् सीं आगः चकृम तत् सु मृळतु पुलुऽकामः हि मर्त्यः ॥ ५ ॥\nज्या ह्या सोम रसाच्या तत्त्वाला आम्हीं आमच्या अंतःकरणांत सांठवून ठेविलेलें आहे, त्याच्या पुढें उभा राहून मी प्रार्थना करतों कीं, आम्ही जें कांही पातक केलें असेल, त्याची देव आम्हांस सर्वस्वी क्षमा करो; कारण हा मनुष्यप्राणी असा आहे कीं, त्याला बर्‍या वाईट शेंकडो वासना असणारच. ॥ ५ ॥\nअ॒गस्त्यः॒ खन॑मानः ख॒नित्रैः॑ प्र॒जामप॑त्यं॒ बल॑मि॒च्छमा॑नः ॥\nउ॒भौ वर्णा॒वृषि॑रु॒ग्रः पु॑पोष स॒त्या दे॒वेष्वा॒शिषो॑ जगाम ॥ ६ ॥\nअगस्त्यः खनमानः खनित्रैः प्रऽजां अपत्यं बलं इच्छमानः \nउभौ वर्णौ ऋषिः उग्रः पुपोष सत्याः देवेषु आऽशिषः जगाम ॥ ६ ॥\nअगस्त्य ऋषिंनी स्वतः हातांत कुदळ घेऊन खणल्याप्रमाणें तपश्चर्येचे फार मोठे कष्ट सोसले, त्यांनाही संतति स्वाधिनता आणि अविनाशी बल ह्यांची इच्छा होती व त्यांनी सामर्थ्यवान होऊन दोन्ही वर्णांचा उत्कर्षच केला, तेव्हां ईश्वराच्या सत्य अशा आशिर्वादाचें फल त्यांस देवलोकीं मिळालें. ॥ ६ ॥\nऋग्वेद - मण्डल १ सूक्त १८० ( अश्विनौ सूक्त )\nऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : अश्विनौ - छंद - त्रिष्टुभ्\nयु॒वो रजां॑सि सु॒यमा॑सो॒ अश्वा॒ रथो॒ यद्वां॒ पर्यर्णां॑सि॒ दीय॑त् ॥\nहि॒र॒ण्यया॑ वां प॒वयः॑ प्रुषाय॒न्मध्वः॒ पिब॑न्ता उ॒षसः॑ सचेथे ॥ १ ॥\nयुवोः रजांसि सुऽयमासः अश्वाः रथः यत् वां परि अर्णांसि दीयत् \nहिरण्ययाः वां पवयः प्रुषायन् मध्वः पिबतौ उषसः सचेथे इति ॥ १ ॥\nहे अश्वी देव हो, तुमचा रथ अंतरिक्षरूपी रजोमय समुद्राच्या भोंवताली भ्रमण करीत असतांना सुद्धां तुमचे घोडे अगदीं सुयंत्र चाललेले असतात, तुमच्या सुवर्णमय चाकांच्या धावांपासून अमृत तुषार उडत असतात, आणि तुम्हीही मधुर रस प्राशन करून उषांबरोबर इकडे येत असतां. ॥ १ ॥\nयु॒वमत्य॒स्याव॑ नक्षथो॒ यद्विप॑त्मनो॒ नर्य॑स्य॒ प्रय॑ज्योः ॥\nस्वसा॒ यद्वां॑ विश्वगूर्ती॒ भरा॑ति॒ वाजा॒येट्टे॑ मधुपावि॒षे च॑ ॥ २ ॥\nयुवं अत्यस्य अव नक्षथः यत् विऽपत्मनः नर्यस्य प्रऽयज्योः \nस्वसा यत् वां विश्वगूर्ती इति विश्वगूर्ती भराति वाजाय ईट्टे मधुऽपौ इषे च ॥ २ ॥\nतुम्ही जेव्हां विशेष गतीनें धांवणारा, लोक हितकर, अति पवित्र व वेगवान अशा सूर्यापूर्वीं येऊन पोहोंचतां, तेव्हां भक्तांचे स्तवन अशा अर्थाचें चाललेलें असतें कीं \" हे मधुर रसाभिलाषी आणि सर्व लोकप्रिय अश्वी हो, भगिनी उषा हिनें तुम्हांस घेऊन यावें, आणि आम्हांस दिव्य सामर्थ्य आणि उत्साह ह्याचा लाभ व्हावा\". ॥ २ ॥\nयु॒वं पय॑ उ॒स्रिया॑यामधत्तं प॒क्वमा॒माया॒मव॒ पूर्व्यं॒ गोः ॥\nअ॒न्तर्यद्व॒निनो॑ वामृतप्सू ह्वा॒रो न शुचि॒र्यज॑ते ह॒विष्मा॑न् ॥ ३ ॥\nयुवं पयः उस्रियायां अधत्तं पक्वं आमायां अव पूर्व्यं गोः \nअन्तः यत् वनिनः वां ऋतप्सू इति ऋतऽप्सू ह्वारः न शुचिः यजते हविष्मान् ॥ ३ ॥\nतुम्हीं दिव्य धेनूच्या अपरिपक्व परंतु प्रकाशमय कांसे मध्यें परिपक्व व उत्कृष्ट असें अमृत तत्त्व ठेविलेलें आहे म्हणून हे सत्य स्वरूप अश्वीहो, अरण्यांत अंतर्भागी वेड्या वांकड्या गतीनें वाहणरा वाराही जसा पवित्र, त्या प्रमाणे पवित्रांतःकरणानें हा तुमचा भक्त तुमची सेवा करीत असतो. ॥ ३ ॥\nयु॒वं ह॑ घ॒र्मं मधु॑मन्त॒मत्र॑येऽ॒पो न क्षोदो॑ऽवृणीतमे॒षे ॥\nतद्वां॑ नरावश्विना॒ पश्वऽ॑इष्टी॒ रथ्ये॑व च॒क्रा प्रति॑ यन्ति॒ मध्वः॑ ॥ ४ ॥\nयुवं ह घर्मं मधुऽमन्तं अत्रये अपः न क्षोदः अवृणीतं एषे \nतत् वां नरौ अश्विना पश्वऽइष्टिः रथ्याऽइव चक्रा प्रति यन्ति मध्वः ॥ ४ ॥\nतुम्ही अत्रि ऋषीकरितां त्यांच्या प्रार्थनेवरून प्रखर उष्णतेला पाण्याच्या प्रवाहाप्रमाणें शीतल व मधुर रसयुक्त करून टाकलेंत, म्हणून हे शूर अश्वी देवहो, तुमच्या प्रित्यर्थ पशु यज्ञ होत असतो आणि मधुर रस आम्हांकडे रथाच्या चक्रा प्रमाणें झर झर धांवत येत असतात. ॥ ४ ॥\nआ वां॑ दा॒नाय॑ ववृतीय दस्रा॒ गोरोहे॑ण तौ॒ग्र्यो न जिव्रिः॑ ॥\nअ॒पः क्षो॒णी स॑चते॒ माहि॑ना वां जू॒र्णो वा॒मक्षु॒रंह॑सो यजत्रा ॥ ५ ॥\nआ वां दानाय ववृतीय दस्रा गोः ओहेन तौग्र्यः न जिव्रिः \nअपः क्षोणी इति सचते माहिना वां जूर्णः वां अक्षुः अंहसः यजत्रा ॥ ५ ॥\nहे अद्‍भुत कर्मकारी अश्वीहो, वृद्ध झालेल्या तुग्र पुत्रानें तुम्हांस आपणांकडे वळविले त्या प्रमाणें तुम्हीं वरदान द्यावें म्हणून घृताहुतीनें तुम्हाला मी आपल्याकडे वळवीन असें करा. तुमच्या महिम्यानें आकाश आणि पृथ्वी हीं दोन्ही व्यापून टाकली आहेत. हे पूज्य देवांनों, पातकांचे जाल तुमच्यापुढें पार फाटून त्याच्या चिंधड्या होऊन जातात. ॥ ५ ॥\nनि यद्यु॒वेथे॑ नि॒युतः॑ सुदानू॒ उप॑ स्व॒धाभिः॑ सृजथः॒ पुरं॑धिम् ॥\nप्रेष॒द्वेष॒द्वातो॒ न सू॒रिरा म॒हे द॑दे सुव्र॒तो न वाज॑म् ॥ ६ ॥\nनि यत् युवेथे इति निऽयुतः सुदानू इति सुऽदानू उप स्वधाभिः सृजथः पुरंऽधिम् \nप्रेषत् वेषत् वातः न सूरिः आ महे ददे सुऽव्रतः न वाजम् ॥ ६ ॥\nहे अत्युदार अश्वीहो, तुम्हीं भक्तांकडे येण्याकरितां घोडे जोडतां तेव्हांच तुम्हीं आपल्या प्रभावानें भक्तामध्यें बुद्धिमत्ता उत्पन्न करतां. मग त्या बुद्धिमंत भक्तानें तुम्हाला प्रसन्न करून घेऊन वार्‍याप्रमाणें पहिजे तिकडे संचार करावा. पण तो भक्त असतो सत्कर्मरत; तेव्हां त्याचें महत्त्व वाढावें, म्हणून त्याला पवित्र सामर्थ्याचाही लाभ होतो. ॥ ६ ॥\nव॒यं चि॒द्धि वां॑ जरि॒तारः॑ स॒त्या वि॑प॒न्याम॑हे॒ वि प॒णिर्हि॒तावा॑न् ॥\nअधा॑ चि॒द्धि ष्मा॑श्विनावनिंद्या पा॒थो हि ष्मा॑ वृषणा॒वन्ति॑देवम् ॥ ७ ॥\nवयं चित् हि वां जरितारः सत्याः विपन्यामहे वि पणिः हितऽवान् \nअध चित् हि स्म अश्विनौ अनिंद्या पाथः हि स्म वृषणौ अंन्तिऽदेवम् ॥ ७ ॥\nआम्हीं स्तोतेजन हेच तुमचे इमानी सेवक. तुमचे नाना प्रकारें गुण संकिर्तन करतों, परंतु धनाढ्य व धर्म विमुख कंजुष मनुष्य तसाच एकीकडे पडलेला आहे त्याची आम्हीं पर्वाही करीत नाहीं. म्हणूनच हे निष्कलंक व वीर्यवान अश्वीहो, देवाला निरंतर हृदयांत वागविणार्‍या आम्हां भक्तांचे रक्षण करीत असतां. ॥ ७ ॥\nयु॒वां चि॒द् धि ष्मा॑श्विना॒व् अनु॒ ��्यून् विरु॑द्रस्य प्र॒स्रव॑णस्य सा॒तौ ॥\nअ॒गस्त्यो॑ न॒रां नृषु॒ प्रश॑स्तः॒ कारा॑धुनीव चितयत्स॒हस्रैः॑ ॥ ८ ॥\nयुवां चित् हि स्म अश्विनौ अनु द्यून् विऽरुद्रस्य प्रऽस्रवणस्य सातौ \nअगस्त्यः नरां नृषु प्रऽशस्तः काराधुनीऽइव चितयत् सहस्रैः ॥ ८ ॥\nहे अश्वीदेवहो. ज्ञान जलाचा प्रचंड ओघ आपलासा व्हावा म्हणून थोर पुरुषांमध्यें श्रेष्ठ असा अगस्त्य ऋषि दररोज प्रातःकाळीं तुम्हांस जागृत करतो, त्यावेळीं काराधुनी नामक मंजुल वाद्याच्या ध्वनी प्रमाणें मनोहर अशा हजारों स्तवनांनी तो तुम्हांला आळवीत असतो. ॥ ८ ॥\nप्र यद्वहे॑थे महि॒ना रथ॑स्य॒ प्र स्य॑न्द्रा याथो॒ मनु॑षो॒ न होता॑ ॥\nध॒त्तं सू॒रिभ्य॑ उ॒त वा॒ स्वश्व्यं॒ नास॑त्या रयि॒षाचः॑ स्याम ॥ ९ ॥\nप्र यत् वहेथे इति महिना रथस्य प्र स्यन्द्रा याथः मनुषः न होता \nधत्तं सूरिऽभ्यः उत वा सुऽअश्व्यं नासत्या रयिऽसाचः स्याम ॥ ९ ॥\nसर्व संचारी देवहो, तुम्हीं आपल्या स्वर्गगामी रथाच्या जोरावर पाहिजे तिकडे जातां, पण आमचेकडे येतां ते मात्र कोणातरी एखाद्या मनुष्याच्या होत्या प्रमाणे (रूप घेऊन) येत असतां. तर आमच्या यजमानांना बुद्धिचापल्यरूप उत्तम अश्व द्या, म्हणजे हे नासत्यहो, आम्हींही त्यांच्या ऐश्वर्याचे विभागी होऊं. ॥ ९ ॥\nतं वां॒ रथं॑ व॒यम॒द्या हु॑वेम॒ स्तोमै॑रश्विना सुवि॒ताय॒ नव्य॑म् ॥\nअरि॑ष्टनेमिं॒ परि॒ द्यामि॑या॒नं वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ १० ॥\nतं वां रथं वयं अद्य हुवेम स्तोमैः अश्विना सुविताय नव्यम् \nअरिष्टऽनेमिं परि द्यां इयानं विद्याम एषं वृजनं जीरदानुम् ॥ १० ॥\nअश्वीदेवहो, ज्याच्या धांवा कधींही मोडत नाहींत व जो नक्षत्र लोकाभोंवती भ्रमण करीत असतो असा तुमचा नामांकित रथ, त्याला स्तोत्राच्या योगानें आम्हीं कल्याणाकरितां आज इकडे प्रार्थना करून आणवितो, म्हणजे तात्काळ फलद्रुप होणारा व उत्साहप्रद असा तुमचा आश्रय आम्हांस प्राप्त होईल. ॥ १० ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/cm-fadanvis-may-take-big-dicision-about-farmers-341092.html", "date_download": "2019-02-23T23:40:40Z", "digest": "sha1:6IPEYDOQSMAIHHAD7BCDKT5R4WPBTCOZ", "length": 15333, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन?", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nशेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.\nमुंबई, 12 फेब्रुवारी : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राज्य सरकारही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.\nप्रधानमंत्री किसान सन्मान योजना याअंतर्गत मिळाणाऱ्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून हेक्टरी मर्यादा ठेवण्यात आली आहे. ही मर्यादा वाढवण्याचा वा काढूनच टाकण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात चर्चा होईल, अशी शक्यता आहे.\nदुसरीकडे, केंद्र सरकारनं केलेल्या मदतीच्या घोषणेपेक्षा अधिक काही रक्कम राज्य सरकारनं द्यावी, अशी सूचनाही केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केली होती. त्याबाबतही आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्राबरोबरच राज्य सरकारही शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करणार का, याकडे आता लक्ष लागलेलं आहे.\nकाय आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना\nदोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठीच ही योजना लागू होणार आहे. पण विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे कोरडवाहू शेती असली तरी ती दोन हेक्टर म्हणजे पाच एकरपेक्षा अधिक आहे. आणि सध्या या भागात तीव्र दुष्काळ आहे.\nत्यामुळे दोन हेक्टरची मर्यादा वाढविण्याची किंवा ती काढून टाकण्याची तसंच रक्कम वाढविण्या���ी मागणी या भागांतील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली आहे. त्यामुळे आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत काही निर्णय होतोय, हे पाहावं लागेल.\nVIDEO : राहुल गांधींनी केली नरेंद्र मोदींची नक्कल, UNCUT भाषण\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/thane-kokan-news/navi-mumbai/incentive-allowance-to-doctors-employees/articleshow/65774158.cms", "date_download": "2019-02-24T00:21:39Z", "digest": "sha1:YGM5AMPIEPCG2T6OJOZDAN772HKMZD3R", "length": 11416, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navi mumbai News: incentive allowance to doctors, employees - डॉक्टर, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nडॉक्टर, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nमहात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत विमा कंपनीकडून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील वैद्यकीय संस्थांना प्राप्त होणाऱ्या एकूण विमा रकमेपैकी २० टक्के रक्कम या संस्थांमधील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तसेच या योजनेंतर्गत मिळणाऱ्या विमा रकमेतील २५ टक्के रक्कम दरवर्षी राज्य सरकारला मिळणार आहे.\nराज्यातील दारिद्��्यरेषेखालील (पिवळी शिधापत्रिकाधारक) आणि दारिद्र्यरेषेवरील (केशरी शिधापत्रिकाधारक) कुटुंबांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ऑक्टोबर २०१६ पासून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत एकूण ११०० उपचारांचा समावेश आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील सफेद शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबेही या योजनेचे लाभार्थी आहेत. या योजनेत समाविष्ट असलेल्या उपचारांसाठी कुटुंबातील एक अथवा सर्व सदस्यांसाठी वार्षिक विमा संरक्षण रक्कम दरवर्षी प्रतिकुटुंब दोन लाख रुपये इतकी आहे. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी हीच रक्कम तीन लाख इतकी आहे.\nवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत वैद्यकसेवा पुरविण्यात येतात. या रुग्णसेवेसाठी वैद्यकीय संस्थांना प्राप्त होणाऱ्या विमा रकमेपैकी प्रत्येक प्रकरणाबाबत २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून रुग्णसेवा पुरविणाऱ्या संबंधित संस्थेतील सर्जन, फिजीशियन, भूलतज्ज्ञ, कन्सल्टंट, वैद्यकीय समन्वयक, स्टाफ नर्सेस, सिस्टर्स, कर्मचारी आदींना देण्यात येईल.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nनवी मुंबई याा सुपरहिट\nअंथरुणावरूनच ‘तो’ झालाय कुटुंबाचा ‘कणा’\n१०५ वर्षीय वृद्धावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया\nकल्याण-तळोजा मेट्रोला सिडकोचा हातभार\nधावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू\nविमानतळाचा 'टॅक्सी वे' धोक्याचा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nडॉक्टर, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता...\nसिडकोच्या घर नोंदणीसाठी मोबाइल अॅप...\n‘पैसे लुटण्यासाठीच केला संघवी यांचा खून’...\n'पोलिस कर्तव्य बजावत होते'...\nसीबीआयचे अपयश, पोलिस आरोपमुक्त...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/rohit-sharma-turns-wicketkeeper-to-get-ms-dhoni-at-the-crease/", "date_download": "2019-02-23T23:04:56Z", "digest": "sha1:VTFGUHVKCTY2NRG2DLK3OYH5B2T5CRUP", "length": 7439, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Video: असे हातवारे करून रोहितने केले धोनीला फलंदाजीसाठी पाचारण", "raw_content": "\nVideo: असे हातवारे करून रोहितने केले धोनीला फलंदाजीसाठी पाचारण\nVideo: असे हातवारे करून रोहितने केले धोनीला फलंदाजीसाठी पाचारण\n भारत विरुद्ध श्रीलंका संघात काल पार पडलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात भारतच्या विजयाची आणि रोहित शर्माच्या शतकाची जशी चर्चा झाली तशीच अजून एका गोष्टीची चर्चा झाली ती म्हणजे ज्या प्रकारे रोहितने बाद झाल्यावर हातवारे करून एम एस धोनीला फलंदाजीसाठी पाचारण केले त्याची. याचा व्हिडीओ ही सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे.\nरोहित काल १३ व्या षटकात ४३ चेंडूत ११८ धावा करून झेलबाद झाला तेव्हा प्रशिक्षक रवी शास्त्रींनीं ड्रेसिंग रूममधून कोणाला फलंदाजीसाठी पाठवायचं असे रोहितला विचारले. तेव्हा रोहितने यष्टिरक्षक जसा उभा असतो तसा अभिनय करून धोनीला फलंदाजीला पाठवा असे सुचवले. धोनीला काल तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली होती.\nकालच्या सामन्यात रोहितने आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याच्या डेव्हिड मिलरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्याने ३५ चेंडूंतच त्याचे शतक पूर्ण केले होते. तसेच काल धोनीनेही यावर्षी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत.\nभारताने या सामन्यात श्रीलंकेवर ८८ धावांनी विजय मिळवून ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअस�� पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thursday-super-lotto/results/24-may-2012", "date_download": "2019-02-23T23:52:33Z", "digest": "sha1:FURSXS6GQUCXKTL5JM7JWORZSZ7NW3IE", "length": 2515, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "गुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल May 24 2012", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार 24 मे 2012\nगुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल - गुरूवार 24 मे 2012\nखाली गुरूवार 24 मे 2012 तारखेसाठीचे गुरूवार सुपर लोट्टो लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया गुरूवार सुपर लोट्टो पृष्ठाला भेट द्या.\nगुरूवार 24 मे 2012\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/534397", "date_download": "2019-02-23T23:32:47Z", "digest": "sha1:POF24VME6R6OTEQHFGM5KMBR7MVDPJEA", "length": 5362, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीसोबात श्रीदेवी झळकणार? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीसोबात श्रीदेवी झळकणार\nसैराटच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीसोबात श्रीदेवी झळकणार\nऑनलाईन टीम / मुंबई :\n‘सैराट’ चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’मध्ये जान्हवी कपूर आर्चीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आर्चीच्या आईची व्यक्तिरेखा जान्हवीची रिअल लाईफ आई म्हणजेच श्रीदेवी साकारण्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे.\n‘आर्चीच्या आईची व्यक्तिरेखा लहानशी असली, तरी महत्त्वपूर्ण आहे. ती ग्रेसफुल दिसायला हवी. तिने स्वतःचा आब राखायला हवा. आईचे बंडखोर लेकीवर जीवापाड प्रेम आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा मागास समाजातील तरुणावर मुलीचे प्रेम असल्यामुळे वडिलांचा तिला प्रचंड विरोध आहे. मात्र अशा परिस्थितीतही आईने तिची बाजू उचलून धरली आहे.’ असे सिनेमाशी संबंधित सूत्रांनी सांगितलं आहे.\nश्रीदेवी यांना सिनेमाची ऑफर देण्यात आली असून त्यांनी अद्याप आपलं उत्तर दिलेलं नाही. मात्र मुलीचं पदार्पण असल्यामुळे त्या ही ऑफर नाकारण्याची शक्मयता कमी आहे. सैराट चित्रपटाची कथा महाराष्ट्रात घडली होती, मात्र ‘धडक’ची कहाणी राजस्थानात घडताना दिसणार आहे.\nगणेशोत्सवानिमित्ताने प्रारंभी विनति करु गणपती गाणे सादर\nअण्णाभाऊ साठे लघुचित्रपट महोत्सव आजपासून\nराकेश बापट दिसणार ‘अंडरवर्ल्ड डॉन’च्या भूमिकेत\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/04/blog-post_51.html", "date_download": "2019-02-23T23:59:41Z", "digest": "sha1:RX3VIR65WZFUU4HLVBOEN2EIZM2O2UI5", "length": 6650, "nlines": 54, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: पाटल्या", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nदोन पोरींची लग्नं पार पाडल्यावर परवा तिसऱ्या पोरीचं लग्न ठरल्यावर रातभर डोळं उघडं ठेवून झोपलेला नवरा बघून, सकाळी मंगलाबाईनं जुन्या लाकडी पेटीतून कापडात बांधलेला पितळेचा डबा काढला. अन सोफ्यात भिताडाला टेकून बसलेल्या मेलेल्या नवऱ्याला जिवंत करत ती एवढच म्हणाली, \"आयनं केलेल्या या तीन तोळ्याच्या पाटल्या हायत्या उठा अन पेठत जाऊन मोडा...\"\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:08 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B2%C2%A0-1600", "date_download": "2019-02-23T23:52:53Z", "digest": "sha1:PAT5JZH3HZD6QXWL3G37WDB67FNOSSUQ", "length": 6524, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यास निवडणूक आयोगाचा 'ग्रीन' सिग्नल | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यास निवडणूक आयोगाचा 'ग्रीन' सिग्नल\nलोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यास निवडणूक आयोगाचा 'ग्रीन' सिग्नल\nलोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यास निवडणूक आयोगाचा 'ग्रीन' सिग्नल\nलोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यास निवडणूक आयोगाचा 'ग्रीन' सिग्नल\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nलोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्यास आमची काहीच हरकत नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. मात्र त्यांनी यावेळी नवी व्यवस्था लागू होण्याआधी घटना आणि कायद्यात योग्य ते बदल केले जाण्याची तसंच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि इतर पर्यायी संसाधनं उपलब्ध होतील याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. मुख्य निवडूणक आयुक्त ओ पी रावत यांनी इंदोरमध्ये प्रेस क्लबच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिलीय. ‘सरकारने लोकसभा, विधानसभा आणि अन्य संस्था निवडणुका एकत्र करण्यासंबंधी २०१५ मध्ये निवडणूक आयोगाचा सल्ला मागितला होता.\nलोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्यास आमची काहीच हरकत नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. मात्र त्यांनी यावेळी नवी व्यवस्था लागू होण्याआधी घटना आणि कायद्यात योग्य ते बदल केले जाण्याची तसंच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि इतर पर्यायी संसाधनं उपलब्ध होतील याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. मुख्य निवडूणक आयुक्त ओ पी रावत यांनी इंदोरमध्ये प्रेस क्लबच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिलीय. ‘सरकारने लोकसभा, विधानसभा आणि अन्य संस्था निवडणुका एकत्र करण्यासंबंधी २०१५ मध्ये निवडणूक आय��गाचा सल्ला मागितला होता. आम्ही सरकारला यासंबंधी सविस्तर उत्तर दिलं होतं. यासाठी संविधानात काही बदल करणं गरजेचं असल्याचं आम्ही सांगितलं होतं’.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/546773", "date_download": "2019-02-23T23:37:20Z", "digest": "sha1:LTK4T6K3K6CJZUHMIZ44TORVEZVCVUVA", "length": 8334, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आसगावात 22 कोटी खर्चून वीज केंद्र उभारणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » आसगावात 22 कोटी खर्चून वीज केंद्र उभारणार\nआसगावात 22 कोटी खर्चून वीज केंद्र उभारणार\nम्हापसा ः येथील सरकारी संकुलात नागरिकांच्या समस्या जाणून घेताना मंत्री विनोद पालयेकर. बाजूला दुर्गादास कामत, माजी पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर व अन्य.\nआसगाव भागात विजेचा लपंडाव सुरू आहे हे लक्षात घेऊन आसगाव येथे वीज खात्याचे सबस्टेशन उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 22 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी म्हापसा येथे बोलताना दिली. म्हापसा सरकारी संकुलात उपजिल्हाधिकारी कार्यालयात मंत्र्यांनी गुरुवारी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.\nमांद्रे भागासाठीही सुमारे 45 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पुढील तीन महिन्याच्या कालावधीत प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. बार्देश येथे पाण्याची समस्या तीव्र असून यावर उपाय म्हणजे येथे नवी पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. हणजूण भागात गेल्या 20 वर्षापासून 50 घरांना पाणी मिळत नव्हते. त्याकडे लक्ष देताना नवीन मोटार व नवीन पाईपलाईन घालून येथील नागरिकांना पाणी देण्यात येईल, असे पालयेकर यांनी सांगितले.\nकुचेली म्हापसा ते शिवोली दरम्यान नवीन पाईपलाईन\nआंत शिवोलीतील जनतेला गोवा फॉरवर्डवर विश्वास आहे. गोयकारांचे राज्य सत्तेत आहे. शिवोली मतदारसंघात एकूण 23 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. म्हापसा कुचेली ते शिवोली बाजारपेठ दरम्यान नव्याने पाईपलाईन घालण्यात येणार आहे. शिवोली बायपास रस्ता रुंद करण्यात येणार असून ते काम जीएसआयडीसी मार्फत करण्यात येईल. शिवोलीत सर्वत्र हॉटमिक्स रस्ते करण्यात येणार आहेत. हॉटमिक्सचे काम दर्जेदार अस���ल, असेही मंत्री म्हणाले.\nदरगुरुवारी म्हापसा सरकारी संकुलात उपस्थित राहणार\nआपण दर गुरुवारी म्हापसा सरकारी संकुलात नागरिकांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी उपस्थित राहणार आहे. बार्देश तालुक्यातील अन्य मंत्री येथे नागरिकांचे म्हणणे ऐकण्यासाठी का येत नाहीत हे आपल्याला माहित नाही. कदाचित ते आपल्या मतदार संघातच नागरिकांचे म्हणणे ऐकण्यासाठी उपस्थित होत असतील. ग्रामीण विकासमंत्री जयेश साळगावकर लवकरच याच संकुलात नागरिकांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी उपस्थित राहतील. म्हादईबाबत आपला निर्णय ठाम असून पत्रकारांनी नाहक यावर भडक लिखाण करून या प्रश्नाला कलाटणी देऊ नये, असेही मंत्री पालयेकर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले.\nसमाज उन्नतीसाठी शिरोडकरांचे स्वप्न साकार करुया\nसेक्स पर्यटन टाळण्यासाठी राज्यपालाकडून उपायांचा आढावा\nफोंडय़ातील खराब रस्त्यांची कधी सुधारण करणार \nमाजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांचा 80 वा. वाढदिवस उत्साहात साजरा\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mt-fact-check/rowan-atkinson-dead-mr-bean-killed-by-internet-once-again-with-death-hoax-post-of-british-comic-actor-going-viral/articleshow/65101622.cms", "date_download": "2019-02-24T00:08:33Z", "digest": "sha1:U5OLRYLJIHRJEHGP46QO3BEPXKWUVUZT", "length": 12865, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Rowan Atkinson: rowan atkinson dead? mr. bean killed by internet once again with death hoax post of british comic actor going viral - अफवा माफियांनी मिस्टर बीनला पुन्हा मारले! | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nअफवा माफियांनी मिस्टर बीनला पुन्हा मार���े\nलहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांवरच आपल्या अभिनयाची मोहिनी घालणारा मिस्टर बीन अर्थात, अभिनेते रोवन अकिन्सन यांच्या निधनाच्या बातमीनं अफवांचा बाजार पुन्हा एकदा गरम झालाय. 'फॉक्स न्यूज'च्या नावानं या बातमीची फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यानं अनेकांना धक्का बसला होता.\nअफवा माफियांनी मिस्टर बीनला पुन्हा मारले\nलहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांवरच आपल्या अभिनयाची मोहिनी घालणारा मिस्टर बीन अर्थात, अभिनेते रोवन अकिन्सन यांच्या निधनाच्या बातमीनं अफवांचा बाजार पुन्हा एकदा गरम झालाय. 'फॉक्स न्यूज'च्या नावानं या बातमीची फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यानं अनेकांना धक्का बसला होता. अर्थात, हा खोटारडेपणा लगेचच उघड झाल्यानं बीन यांच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडलाय.\nलॉस एंजलिस इथं एका अपघातात मिस्टर बिन यांचा मृत्यू झाल्याची फेसबुक पोस्ट नुकतीच व्हायरल झाली होती. मिस्टर बीन या पात्राच्या लोकप्रियतेमुळं ही बातमी जगभरात वाऱ्यासारखी पसरली. याबद्दल माहिती मिळताच रोवन यांच्या निकटवर्तीयांकडून अफवेच खंडन करण्यात आलं. रोवन यांना कसलाही अपघात झाला नसून ते सुखरूप आहेत, असं स्पष्ट करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत अफवामाफियांनी डाव साधला होता.\n'हॉक्स स्लेअर नेट'नं या बातमीची पडताळणी केल्यानंतर वेगळंच सत्य समोर आलं. त्यानुसार, बीन यांच्या बातमीच्या पोस्टवर क्लिक करताच ही पोस्ट शेअर करणाऱ्या वेबसाइटची फेसबुक विंडो उघडली जाते आणि एक व्हिडिओ समोर येतो. मात्र, हा व्हिडिओ शेअर केल्याशिवाय फेसबुक युजर्सना तो पाहता येत नाही. युजरने व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करताच त्याच्या कम्प्युटरवर व्हायरस हल्ला होण्याची किंवा फेसबुक पेज हॅक होण्याची शक्यता वाढते.\nकलाकार आणि प्रसिद्ध व्यक्तींविषयी त्यांच्या चाहत्यांना किंवा सामान्य नागरिकांना अधिक उत्सुकता असते. याचा गैरफायदा काही भामटे घेतात आणि सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांना फसवतात. याआधीही मिस्टर बिन यानं मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची अफवा पसरवण्यात आली होती. त्यामुळं लोकांनी अशा अफवांपासून सजग राहण्याची गरज आहे.\nमिळवा मटा Fact Check बातम्या(mt fact check News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmt fact check News याच्याशी स���बंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nमटा Fact Check याा सुपरहिट\nFAKE ALERT: शाहरुख खानने पाकिस्तानमधील पीडितांसाठी ४५ कोटींच...\nFAKE ALERT: इराकचा स्फोट पुलवामा हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज...\nfact check: पीएम मोदी-नितीश कुमारांच्या हसऱ्या फोटोमागचे सत्...\nFACT CHECK: इसिसकडून व्हॉट्सअॅपचे प्रोफाइल फोटो हॅक\nFAKE ALERT: पुलवामा हल्ल्यातील ७५ टक्के शहीद जवानांना निवृत्...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअफवा माफियांनी मिस्टर बीनला पुन्हा मारले\nसोनाली बेंद्रेला कॅन्सर, 'टाटा'च्या नावानं अफवा...\nशेतकऱ्यांवर गोळीबार नव्हे, ते तर मॉक ड्रील\nमंगोलियातल्या दरडींचे 'ते' व्हिडिओ फेक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/609838", "date_download": "2019-02-23T23:31:55Z", "digest": "sha1:7KL3FOELSR5OLAGNJLFDPAQE2PNNK7BS", "length": 17415, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गोवंडीतील विषबाधेच्या घटनेतून बोध घ्यावा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गोवंडीतील विषबाधेच्या घटनेतून बोध घ्यावा\nगोवंडीतील विषबाधेच्या घटनेतून बोध घ्यावा\nपालिकेने मागील सुगंधित दुधाची बाधा, खिचडीची बाधा असो वा आता घडलेली औषधी गोळय़ांची बाधा या घटनांची गंभीर दखल घेऊन त्यातून बोध घ्यायला पाहिजे. तसेच यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी दक्षता घेऊन ठोस उपाययोजना करायला हवी.\nमुंबईतील गोवंडी, संजयनगर येथील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेतील 219 विद्यार्थ्यांना औषधी गोळ्य़ांमधून विषबाधा झाल्याची घटना गेल्या आठवडय़ात घडली. यामध्ये चांदणी शेख (12) या विद्यार्थिनीचा मफत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. तर काहींचा आरोप आहे की, खिचडी खाल्ल्याने ही विषबाधा झाली. या सर्व घटना प्रकारामुळे महापालिकेचा शिक्षण विभाग रडारवर आहे.\nयापूर्वीही पालिकेच्या शाळेत अन्नातून म्हणजे सुगंधित दुधातून काही विद्यार्थ्यांना बाधा झाल्याची घटना एक नव्हे तर दोनवेळा घडली होती. त्यावेळी शिक्षण समिती अध्यक्षपदी मंगेश सातमकर असताना त्यांच्या पुढाकारातून पालिकेच्या विद्यार्थ्यांना 27 प्रकारच्या शालेय वस्तू देण्याची योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी हे गरीब घरातील असल्याने व काहींना पौष्टिक आहारही मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्याच्या हितासाठी काही वर्षांपूर्वी या विद्यार्थ्यांना वेलची, स्ट्रॉबेरी अशा चवीचे सुगंधित दूध टेट्रापॅकमधून देण्याची योजना सुरू करण्यात आली होती. मात्र 2010 ते 2012 या कालावधीत या सुगंधित दुधामुळे काही विद्यार्थ्यांना बाधा झाल्याचे त्यांना मळमळ होणे, उलटय़ा होणे, डोकेदुखी, चक्कर आल्यासारखे होणे असे त्रास झाल्याच्या घटना 6 वेळा घडल्या. मात्र, या दूधबाधा झाल्याच्या अधिकतर घटना या उर्दू माध्यमांच्या शाळेत घडल्या आहेत. मुस्लिम मुलांबाबत जास्त घडल्या असून त्यावेळी तर काही जणांनी ही मुस्लिम मुले रात्री मांसाहार करीत असल्याने व दुसऱया दिवशी सकाळी दूध प्यायल्याने ते दूध पचन न झाल्याने कदाचित बाधा झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर त्यावेळी दुधात दोष असल्याचा व दुधात दोष नसल्याचा असे दोन अहवाल दोन प्रयोगशाळेतून प्राप्त झाले होते. त्यामुळे या घटनांचे तीव्र पडसाद पालिकेत उमटले व अखेर हे सुगंधित दूध देण्याची योजनाच बंद करण्यात आली. त्यावर विद्यार्थ्यांना चिक्की, बिस्किट्स, शेंगदाणे देण्याचे पर्याय काही नगरसेवकांनी सुचवले. मात्र, दूध बंद झाले व त्या दुधासह हे पर्यायही कागदावरच राहिले.\nऔषधी गोळय़ांच्या माध्यमातून अथवा खिचडीच्या माध्यमातून जी काही विषबाधा विद्यार्थ्यांना झाली ही घटनाही उर्दू शाळेत म्हणजे मुस्लिम विद्यार्थ्यांच्या बाबतीतच घडलेली आहे. ज्याप्रमाणे सुगंधित दूध योजना बंद झाली त्याप्रमाणेच आता या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित महत्त्वाची औषधी गोळय़ा व खिचडी देण्याची योजनाही बंद होणार की काय, अशी शंका निर्माण होत आहे. मात्र, पालिका प्रशासनाने या सर्व घटनेत पालिका यंत्रणेचा कोणताही दोष नसल्याचे सांगत आपले हात अगोदरच वर केले आहेत. पालिका आरोग्य खात्याच्या प्रमुख पद्मजा केसकर यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, महापालिकेच्या या उर्दूशाळेतील विद्यार्थ्यांना 6 ऑगस्ट रोजी लोह व फॉलिक ऍसिडयुक्त औषधी गोळय़ा देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यादिवशी कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नव्हता. त्यानंतर ज्या विद्यार्थीनीचा गुरुवारी रात्री उलटय़ा होऊन दुर्दैवी मफत्यू झाला ती चांदणी मोहम्मद शेख (12) ही विद्यार्थिनी 7 ऑगस्टला शाळेत आली नव्हती. ती 8 व 9 ऑगस्ट रोजी शाळेत आली होती. मात्र, त्यावेळीही तिला कसलाही त्रास झाल्याची तक्रार नव्हती. मात्र, गुरुवारी रात्री तिला उलटय़ा झाल्या व त्यातच तिचा दुर्दैवी मफत्यू झाला. त्यानंतर तिचा मफतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.\nया घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले व काही पालकांनी शुक्रवारी त्यांच्या मुलांना राजावाडी व शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावर बालरोगतज्ञांनी या सर्व मुलांची तपासणी करून त्यांना तपासून व उपचार करून घरी सोडले. वास्तविक, देशभरातील विविध शाळांमधील विविध माध्यमांच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत लोह व ऍसिडयुक्त जंतनाशक गोळय़ांचे वाटप करण्यात येत असते. मात्र, कोठेही अनुचित घटना घडलेली नाही, असा खुलासा केसकर यांनी करीत पालिकेची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तर त्या मफत मुलीच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या फुफ्फुसात टीबी आढळून आल्याने कदाचित त्यामुळे तिला रक्ताच्या उलटय़ा होऊन तिचा मफत्यू झाल्याचा अहवाल आला असल्याचे समजते. मात्र, याप्रकरणी ज्यावेळी चौकशी अहवाल प्राप्त होईल तेव्हाच ही घटना का घडली त्याचे खरे कारण समोर आल्यानंतर सर्वच शंकाकुशंकवरून पडदा उठणार आहे.\nमात्र या घटनाप्रकारामुळे संतप्त पालकांनी त्या विद्यार्थीनीच्या मफत्यूच्या घटनेनंतर आपल्या मुलांना रुग्णालयात उपचारासाठी नेले होते तर काही संतप्त नागरिकांनी त्या शाळेत धाव घेऊन या शाळेची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या शाळेत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत वेळीच जमावाला सौम्य लाठीमार करून हटविल्याने पुढील घटना प्रकार टळला. त्यामुळे हे प्रकरण फारच गंभीर असून ते नीटपणे न हाताळले गे���्यास त्याचे वेगळे पडसाद उमटू शकतात. या शाळेत देण्यात आलेल्या औषधी गोळय़ांचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी एफडीएने ताब्यात घेतले आहेत. तसेच या विद्यार्थ्यांना शाळेत देण्यात आलेल्या खिचडीमध्ये वापरण्यात आलेल्या कोरडय़ा अन्नाचे नमुनेही ताब्यात घेण्यात आले आहेत. या नमुन्यांची चाचणी करून येत्या आठवडाभरात त्याचा अहवाल दिला जाणार असल्याचे समजते. मात्र, या घटनेचे तीव्र पडसाद पालिकेच्या आगामी स्थायी समिती व पालिका सर्वसाधारण बैठकीत उमटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विशेषत: विरोधी पक्ष, समाजवादी पक्षाचे गटनेते आणि पहारेकरी भाजपकडून पालिका प्रशासनाला या घटनेबाबत चांगलाच जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका शिक्षण विभागाला व सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांना थोपविणे जरा अवघडच होणार असल्याचे दिसते. कदाचित विरोधकांकडून मफत विद्यार्थीनी चांदणी शेख हिच्या कुटुंबाला पालिकेने आर्थिक मदत देण्याची आणि या प्रकरणी जबाबदार अधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणी केली जाऊ शकते.\nमात्र, पालिकेने मागील घटनांची गंभीर दखल घेऊन त्यातून बोध घ्यायला पाहिजे. तसेच यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी दक्षता घेऊन ठोस उपाययोजना करायला हवी. अन्यथा पालिकेच्या शिक्षण व्यवस्थेवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.\n….तेथे कर माझे जुळती\nसरकारी काम, सहा महिने थांब\nसॅमसंग गॅलक्सी ऑन6 सादर\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616768", "date_download": "2019-02-23T23:27:41Z", "digest": "sha1:EGJYKCC6XPGDBUY4NP3DKVRGSWODTLY2", "length": 12070, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "यशस्वी होण्यासाठी अहंकार सोडा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » यशस्वी होण्यासाठी अहंकार सोडा\nयशस्वी होण्यासाठी अहंकार सोडा\nराग, द्वेष करुन आजपर्यंत कोणाचेही चांगले झालेले नाही. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी अहंकार सोडला पाहिजे, असे प्रतिपादन त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डी.वाय.पाटील यांनी केले. संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह येथील महापालिका शिक्षण समितीच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्रसंगी ते बोलत होते. महापौर शोभा बोंद्रे अध्यक्षस्थानी होत्या.\nडी.वाय. पाटील म्हणाले, अपघाताने कुठलीही गोष्ठ होत नाही. आपली इच्छा शक्ती असल्यास सर्व काही होणे शक्य आहे. आपले राज्यपाल होण्याचे ध्येय होते. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सोनिया गांधी यांच्यामुळे हे शक्य झाले. ध्येय गाटण्यासाठी सातत्याने पाठलाग केला पाहिजे.\nप्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव म्हणाले, प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने महापालिका, खासगी अनुदानित प्राथमिक शाळांकडील चांगली कामगिरी करणाऱया शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार, विशेष व शिक्षकेत्तर कर्मचारी सत्कार करण्यात येतो. यंदाही अशा पद्धतीने पुरस्कार देण्यात येत आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये 10 हजार पेक्षा जास्त विद्याथी आहेत. 500 शिक्षक असून समितीच्या मालकीच्या 75 इमारती आहेत. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मनपा शाळांकडे नेहमी लक्ष असते. शाळा तेथे ग्रंथालय, शाळा तेथे प्रयोगशाळा करण्याचा त्यांचा मानस आहे. महापालिकेच्या शाळेतील 24 विद्यार्थी राज्यपातळीवर चमकले आहेत. पटसंख्या कमी आहे म्हणून एकही शाळा बंद झालेली नाही. किंबहुना काही शाळा खासगी शाळांना लाजवेल असे काम करत आहेत.\nयावेळी महापौर शोभा बोंद्रे, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी शाळांच प्रगतीचा आढावा घेतला. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले युवराज सरनाईक सुप्रिया देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.महापालिका शाळांतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील स्वाती लंगडे, विचारे विद्यालयातील विष्णू परीट, वि.स. खांडेकर विद्यालयातील चारुशिला बिडवे, वीर कक्कय विद्यालयातील युवराज सरनाईक, जरग विद्यालयातील शैलजा पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित केले. खासगी अनुदानित शाळांतर्गत शैलाजी वन्नाजी विद्यालयातील सुप्रिया देशपांडे (मुख्याध्यापिका), तेजस मुक्त विद्यालयातील संगिता साळोखे, दि मॉडर्न स्कूलच्या गिरीजा जोशी, सन्मित्र विद्यालयातील शिवाजी वसंत भोसले (मुख्याध्यपक), शैलाजी वन्नाजी विद्यालय सुनिता हंकारे यांना आदर्श पुरस्कार देण्यात आला. तसेच मोहन हांडे, नामदेव जाधव यांना आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार देण्यात आले. यावेळी शिक्षण समिती सदस्य छाया पोवार, मेहजबीन सुभेदार, श्रावण फडतारे आदी उपस्थित होते.\nअंतर्गत कुरघोडी बंद करा : सदस्या रुपाराणी निकम\nचांगले विद्यार्थी घडवण्यासाठी सक्षम शिक्षक असले पाहिजेत. जुन्या काळातील शिक्षक शिस्तप्रिय होते. आता हे दिसून येत नाही. मनपा शाळेंची पाहणी केली असता अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याचे आढळून आल्या. यामुळे शाळांवर परिणाम होत आहे. विद्याथी-शिक्षकांमधील अंतर कमी झाले पाहिजे. सतत संवाद ठेवला पाहिजे. सर्वच शिक्षकांचे चुकते असे नाही. शिक्षकांचेही काही प्रश्न आहेत. ते आम्हाला सांगा सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे सदस्या रुपाराणी निकम यांनी सांगितले.\nमहापौर बोंद्रे आमदार तर जाधव उपमहापौर होतील\nबोंद्रे घरण्याशी आपले चांगले संबध आहेत. माजी आमदार दिवंगत श्रीपतराव बेंद्रे यांच्याशी नेहमी संवाद होत होता. शोभा बोंद्रे महापौरपदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभळत आह. आज त्या महापौर आहेत, पुढील काळात आमदारही होतील, असे डी.वाय. पाटील यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षक समिती सभापती अशोक जाधव यांनी डी.वाय. पाटील यांचा आपण मानसपुत्र आहे. त्यांची इच्छा आपण महापौर व्हावी ही असल्याचे सांगितले. हाच धागा पकडत डी.वाय. पाटील म्हणाले, मनपाच्या सध्याच्या सभागृहात अशोक जाधव महापौर जरी होवू शकणार नसले तरी ते उपमहापौर मात्र, नक्कीच होतील.\nशिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. एस.डी.पाटील यांचे निधन\nरविना साखरे यांचा सवलतीच्या दरात भाजी उपक्रम कौतुकास्पद\nमृणाल खोत राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत प्रथम\nमोदी सरकार जवाब दो… \nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अ��िसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617659", "date_download": "2019-02-23T23:33:46Z", "digest": "sha1:GI4MPQYTZUGU7XUG4ODDZZVBNDYH3Y54", "length": 7186, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडीला स्थगिती? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडीला स्थगिती\nधारवाड खंडपीठाकडून स्थगिती मिळाल्याची चर्चा : आरक्षणासंदर्भात 20 रोजी सुनावणी\nराज्यात 12 सप्टेंबर रोजी मुदत संपणाऱया नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका नुकताच पार पडल्या. मात्र याठिकाणी न्यायालयीन आदेश होईपर्यंत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुका घेऊ नये असा आदेश सोमवारी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने दिला असल्याची चर्चा आहे. याला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी या वृत्ताची निपाणीत चर्चा सुरु होती.\n31 मे रोजी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल 3 सप्टेंबर रोजी जाहीर झाला. याचदिवशी सदर स्थानिक संस्थांसाठी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यानुसार निपाणीत सत्तेची मोर्चेबांधणी सुरु होत असतानाच 7 रोजी अचानक नगरविकास खात्याने निपाणीसह राज्यातील 13 नगरपालिका, 15 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आरक्षणात बदल केला. त्यामुळे 32 ठिकाणी सत्तेची गणिते पुन्हा विस्कटली.\nआरक्षणातील बदलाविरोधात काहींनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात धाव घेतली होती. त्यानुसार सोमवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने आरक्षण बदलातील गोंधळ लक्षात घेऊन राज्यातील नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणुकीला तात्पुरता बेक लावल्याचे स���जते. यासंदर्भात सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र 20 सप्टेंबर रोजी नगराध्यक्ष आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.\nदरम्यान सदर स्थगितीसंदर्भातील वृत्त समजताच सोमवारी सायंकाळी निपाणीत अनेक अफवा उठल्या. आरक्षण बदलले असल्याची अफवाही पसरली. यातून सर्वत्र फोनाफोनी सुरु झाली. मात्र काही वेळातच केवळ स्थगिती मिळाल्याचे समजल्याने काहींनी सुटकेचा निःश्वास सोडला. असे असले तरी स्थगितीमुळे नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक लांबणार असल्याचे दिसत आहे.\nरेशनकार्ड वितरणात लाभार्थींची फसवणूक \nवन सुरक्षा रक्षक नेमणुकीसाठी प्रक्रिया सुरू\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nबेळगावमध्ये कामगारांचा संप यशस्वी\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/cricket-india-in-england-virat-kohli-says-he-has-nothing-to-prove-ahead-of-england-tests/", "date_download": "2019-02-23T23:07:26Z", "digest": "sha1:VXAGJKYWER42FHVMCBU4TO7F42AGMYBB", "length": 9055, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही, विराट कोहली गरजला", "raw_content": "\nमला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही, विराट कोहली गरजला\nमला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही, विराट कोहली गरजला\nभारत-इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला आज बुधवारपासून (१ ऑगस्ट) सुरवात होत आहे.\nया कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहलीची या इंग्लंड दौऱ्यात कामगिरी कशी होणार यावरुन सर्वत्र जोरदार चर्चा होत होती.\nया चर्चेला पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने पूर्णविराम दिला आ��े.\n“मी अशा कोणत्याही मनस्थितीत नाही की मला इथे स्वत:ला सिद्ध करायचे आहे. मी इथे फक्त संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. निश्चितपणे मला संघासाठी धावा करायच्या आहेत आणि भारतीय क्रिकेट संघाला पुढे न्यायचे आहे.” असे विराट पत्रकार परिषदेत म्हणाला.\nतसेच कोहलीने तो एक व्यक्ती म्हणून खूप परीपक्व झाला आहे आणि टीकाकारांकडे तो दुर्लक्ष करायला शिकलाय असे त्याने पत्रकार परिषदेत सांगितले.\n“मी जेव्हा नवखा होतो त्यावेळी वृत्तपत्रे वाचायचो त्यामुळे साहजिकच माझ्यावर दडपण यायचे. मात्र आता मी कोणतेही वृत्तपत्र वाचत नाही. त्यामुळे माझ्यावर कोणीही काहीही टीका केली तर मला फरक पडत नाही. खेळावर लक्ष केंद्रीत करने हे माझे एकमेव ध्येय आहे.” असे कर्णधार कोहली म्हणाला.\n२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीची कसोटी मालिकेत अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली होती. त्याचा पाच कसोटी सामन्यात फक्त १३४ धावा करता आल्या होत्या.\nग्लंड विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर होणार आहे.\nभारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१ हजार धावा करणारा खेळाडूच झालाय मुलाचा कोच\n-टाॅप ५- इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत होणार हे ५ खास विक्रम\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी क��्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/india/underworld-don-ravi-pujari-arrested-denied-his-identity-saying-im-anthony-fernandes/461646", "date_download": "2019-02-23T22:47:59Z", "digest": "sha1:FCLOZ6KNHXYTA2OCOWQOSFX76L7TXN2C", "length": 17662, "nlines": 91, "source_domain": "zeenews.india.com", "title": "रवी पुजारी म्हणतो, माय नेम इज 'अँथनी फर्नांडिस' | underworld don ravi pujari arrested denied his identity saying Im Anthony Fernandes", "raw_content": "\nरवी पुजारी म्हणतो, माय नेम इज 'अँथनी फर्नांडिस'\nरवी पुजारी याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.\nमुंबई : अंडर्वल्ड गँगस्टर रवी पुजारीच्या प्रत्यार्पणास आणखी दिरंगाई होऊ शकते असं सध्या उदभवलेली परिस्थिती पाहून स्पष्ट होत आहे. सेनेगल सरकारच्या ताब्यात असणाऱ्या रवी पुजारी याने त्याची ओळख स्वीकारण्यास नकार दिला असून, त्यासंबंधी त्याने सेनेगल सरकारकडे आपला पासपोर्ट सुपूर्द करत याविषयीचा अर्ज दाखल केला आहे. वकिलांच्या मदतीने त्याने आपली ओळख रवी पुजारी अशी नसून, बुर्किना फासोचा अँथनी फर्नांडिस नामक रहिवासी असल्याचं सांगितलं आहे.\nसेनेगलमध्ये असणाऱ्या भारतीय दूतावास अधिकाऱ्यांशी संपर्कात असणाऱ्या भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून पुजारीच्या प्रत्यार्पणासाठीचे कागदपत्र पुरवण्यात आले आहेत. ज्यामध्ये १३ रेड- कॉर्नर नोटीस असून, मुंबई आणि कर्नाटक येथील गुप्तचर यंत्रणा, पोलिसांकडून देण्यात आलेली नोटीस आणि खोट्या पासपोर्टसंबंधी सेनेगल सरकारला दिलेला अहवाल सोपवण्या�� आला आहे. सूत्रांचा हवाला देत 'टाईम्स ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार भारतीय दूतावासाला पुजारीची ओळख पटवून देणारे प्रत्यार्पणासाठीचे पुरावे सादर करण्यासाठी आणखी काही वेळ लागणार असल्याचं स्पष्ट होत आहे.\nपुजारीच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेमध्ये मुंबई आणि कर्नाटक पोलिसांकडून त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या डीएनएचे पुरावे मागवण्यात आले असून, अटक करण्यात आलेला इसम हाच पुजारी असल्याचं सिद्ध करण्यात या पुराव्यांची मदत होणार आहे. त्याच्या बहिणींकडूनही डीएनएच्या नमुन्यांची मागणी करण्यात येणार असल्याचं कळत आहे. पुजारीच्या बहिणी जयलक्ष्मी सालियान आणि नैना पुजारी या दिल्लीमध्ये राहतात.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुजारीच्या पत्नीकडे आणि त्याच्या तीन मुलांकडे बुर्किना फासोचे पासपोर्ट आहेत. पुराव्यांची होणारी ही जमवाजमव पाहता पुजारीच्या प्रत्यार्पणास आणखी वेळ दवडला जाऊ शकतो हे आता स्पष्ट होत आहे. सध्याच्या घडीला पुजारी ज्या देशाच्या ताब्यात आहे त्यांच्याकडून दोन्ही देशांतर्फे मांडण्यात येणारी बाजू ऐकून त्यानुसार पुढील निर्णय देणं अपेक्षित आहे. मुख्य म्हणजे अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी असणाऱ्या रवी पुजारी याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ज्यामुळे व्यापारी, हॉटेल मालक, सोन्याच्या दागिन्यांचे दुकान मालक आणि चित्रपट व्यवसायातील पुजारीशी जोडल्या गेलेल्या काही मंडळींमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. तेव्हा येत्या काळात प्रत्यार्पणाच्या या प्रक्रियेला पुढे कोणतं वळण मिळणार हेच पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.\nमोदींविरोधात विरोधकांनी उपसलं उपोषणाचं हत्यार\nयुतीच्या निर्णयानंतर कोणतीही नाराजी - शिवसेना\nपरीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी, धक्कादायक व्हिडिओ\nमोदी सरकार, काँग्रेसला धडा शिकवा; वंचिताना ही शेवटची संधी आ...\nपुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विमान अपहरणाची धमकी, हाय अलर्...\nबुलडाण्यातील चिखलीत श्रेयावरून भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांम...\nCM कडून समाजाची फसवणूक, युती विरोधात उमेदवार उभे करणार - मर...\nभाजपचे नरेंद्र पाटील - राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे यांची...\n'या' अल्बममध्ये झळकणार 'बिग बॉस १२' फेम...\nआसाममध्ये विषारी दारूने घेतला ८० जणां��ा बळी\nभिवंडी, पालघर या मतदार संघात युतीबाबत पेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/movie-reviews/reveiw-of-hindi-movie-mulk/moviereview/65265400.cms", "date_download": "2019-02-24T00:06:08Z", "digest": "sha1:CTFYOACYJR4745IHBRSYGN5SJSMTIWH2", "length": 37273, "nlines": 223, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Mulk Review, मुल्क सिनेरिव्ह्यू, Mulk Review in Marathi", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं ..\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा..\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना..\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत ..\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: ..\nपाक पुरस्कृत दहशतवादाबद्दल अफगाणि..\nart exhibition: जेजेत आधुनिक कलाव..\nजयदीप पाठकजी, महाराष्ट्र टाइम्स, Sat,4 Aug 2018 03:45:57 +05:30\nआमचं रेटिंग: 3.5 / 5\nवाचकांचे रेटिंग :3 / 5\nतुमचे रेटिंग द्या1 (टाकाऊ)1.5 (अगदी वाईट)2 (वाईट)2.5 (थोडा बरा)3 (बरा)3.5 (चांगला)4 (खूप चांगला)4.5 (छान)5 (झकास)\nतुम्ही या सिनेमाला रेटिंग दिलेलं आहे\nकलावंतऋषी कपूर,तापसी पन्नू,प्रतीक बब्बर,मनोज पाहावा,रजत कपूर,आशुतोष राणा,नीना गुप्ता,कुमुद मिश्रा\nकालावधी2 hrs. 20 Min.तुमच्या शहरातलं शो टाइमिंग\nचार घटका करमणुकीची मूळ ओळख कायम ठेवून काही सिनेमे समाजाला आरसा दाखवण्याचं काम करीत असतात. 'मुल्क' हा असाच वास्तवाच्या अगदी जवळ जाणारा सिनेमा आहे. 'प्रत्येक मुस्लिम दहशतवादी नसतो', हा या सिनेमाचा 'वनलाइनर' म्हणता येईल. त्या अनुषंगाने येणारी गोष्ट पडद्यावर दाखवली जाते. या देशात राहताना विशिष्ट परिस्थिती एखाद्या मुस्लिम कुटुंबाला काय काय भोगावं लागतं त्याचं तपशीलवार चित्रण घडतं. मध्यंतरानंतर सिनेमा 'फिल्मी' होतो, 'लेक्चरबाजी'चा काही ठिकाणी अतिरेकही होतो; पण तरीही 'मुल्क' एकदा पाहायला हवा. एक सामाजिक चित्रपट म्हणून त्यात मांडलेला मुद्दा महत्त्वाचा आहे.\nसिनेमाची गोष्ट बनारस, लखनौमध्ये घडते. मुराद अली महंमद (ऋषी कपूर) नावाचे एक वरिष्ठ वकील आपल्या कुटुंबासह बनारसमध्ये राहत आहेत. मुराद आणि त्यांचा भाऊ बिलाल (मनोज पाहावा) या दोघांची कुटुंबे एकत्रपणे राहत आहेत. शहरात एक बॉम्बस्फोट होतो आणि या बॉम्बस्फोटात बिलालच्या मुलाचा म्हणजेच शाहीदचा (प्रतीक बब्बर) सहभाग असल्याचे निष्पन्न होते. दहशतवादविरोधी पथकाच्या कारवाईत शाहीद मारला जातो आणि कोर्टात खटला उभा राहतो. शाहीदचे संपूर्ण कुटुंबच कसे दहशतवादी आहे आणि या कुटुंबानेच बॉम्बस्फोट���चा कट रचल्याचे आरोप केले जातात. त्यानंतर सुरू होतो महंमद कुटुंबाचा कोर्टातील लढा. मूळची हिंदू असलेली; पण लग्नानंतर कुटुंबाची सून झालेली आरती महंमद (तापसी पन्नू) हा लढा लढते. सरकारी पक्षाकडून संतोष आनंद (आशुतोष राणा) कोर्टात उभे राहतात. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी रंगवलेला हा 'कोर्टरूम ड्रामा' प्रत्यक्ष पडद्यावरच पाहायला हवा. त्यातील बारकावे, निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी मांडलेले पुरावे आदी गोष्टी तपशीलवार पाहण्यासाठी 'मुल्क'चा अनुभव घ्यायला हवा.\nकोणत्याही दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या मुस्लिम आरोपींकडे तपास यंत्रणांचा पाहण्याचा पूर्वग्रह, काही गोष्टींची 'गृहीतके' मांडून त्याच वाटेवरून केला जाणारा तपास, कोर्टामध्ये विशिष्ट धर्माला लक्ष्य करून केले जाणारे आरोप-प्रत्यारोप आदी गोष्टी सिनेमात तपशीलवार मांडल्या जातात. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो असे स्पष्ट करून विशिष्ट धर्मातील लोकांकडे संशयाच्या नजरेतून पाहिले जाणे, धर्माच्या नावावर भडकवली जाणारी डोकी, केली जाणारी अतिरेकी कृत्ये, तरुणांचा करून घेतलेला वापर असे अनेक मुद्दे अधोरेखित करण्यात येतात. त्यामुळे सिनेमाचा आशय निश्चितच वास्तवाला धरून आहे. मुस्लिमांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाचे दाखले दिग्दर्शक देतो. फाळणीनंतर देशातील मुस्लिमांना काय काय सोसावं लागतं त्याचे संदर्भही येतात. राष्ट्र म्हणजे नक्की काय, राष्ट्रभक्ती म्हणजे नक्की काय, त्याच्या व्याख्या काय आहेत, असे प्रश्नही उपस्थित केले जातात.\nकुटुंबांमध्ये नजरेआड सुरू असलेल्या गोष्टींकडे काणाडोळा केल्यामुळे एखाद्या कुटुंबाची कशी फरफट होते त्याची प्रातिनिधिक गोष्ट म्हणजे 'मुल्क' हा सिनेमा. देशात धर्माच्या नावावर 'आपले' आणि 'ते' असा केलेला भेदभाव, त्यामागे असलेले राजकारण, धर्माच्या नावावर दोन समुदायांमध्ये उभारल्या गेलेल्या भिंती, संशयित म्हणून मुस्लिमांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे या गोष्टी टोकदार संवादातून मांडल्या जातात. मुस्लिमांची ही व्यथा मांडताना कोर्टातील आरोप-प्रत्यारोपांचे नाट्य दिग्दर्शक पडद्यावर जिवंत करतो. त्यामध्ये अर्थातच 'स्वगता'चा भाग जास्त येतो. मुराद आणि आरती दोघेही त्यांच्या मनाची व्यथा मांडतात. ही व्यथा मांडताना सिनेमा वास्तवाची कास सोडून 'फिल्मी' होतो. मानवतेच्या गोष्टी आणि सामाजिक संदेश मांडण्याच्या नादात 'लेक्चरबाजी'चा अतिरेक होतो. सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाला 'शहाणे करून सोडायचे' असा चंगच बांधल्यासारखी डायलॉगबाजी केली जाते.\nसिनेमाची सुरुवात काहीशी संथ होते. मध्यंतरापर्यंत तो काहीसा वेग पकडतो. महंमद कुटुंबाला 'देशभक्ती' सिद्ध करण्यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये एक प्रकारचा नाटकीपणा आहे. त्यामुळे त्यात रंगणारे 'नाट्य' अपेक्षेप्रमाणेच सुरू राहते. ऋषी कपूर यांनी रंगवलेला मुराद जबरदस्त आहे. एका देशभक्त मुस्लिमाची कैफियत ते प्रभावीपणे साकारतात. तापसी पन्नूही पुन्हा एकदा जोरदार 'परफॉर्मन्स' देते. कोर्टातील लांबलचक संवादांच्या काही प्रसंगात तिची दमछाक होते; पण तरीही तिचा अभिनय दाद देण्याजोगाच. आशुतोष राणा, रजत कपूर, मनोज पाहावा आपापल्या भूमिकांना योग्य न्याय देतात. प्रतीक बब्बरची व्यक्तिरेखा पूर्णपणे विकसित न झाल्याने त्याला फार फूटेज दिलं जात नाही. बल्लू सलुजा यांचं संकलन परफेक्ट. संगीत प्रभावी नाही; पण पार्श्वसंगीत आशय पकडणारं. थोडक्यात काय तर 'मुल्क' हा एक सामाजिक सिनेमा आहे. एका वेगळ्या विषयावरचं भाष्य म्हणून तो निश्चित पाहण्यासारखा आहे.\n अगर फिल्म देख चुके हैं, तभी आगे पढ़ें, वरना फिल्म देखने से पहले ही आप जान जाएंगे फिल्म की पूरी कहानी क्लाइमैक्स के साथ\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nसिनेमाला रेटिंग द्या: आपले रेटिंग द्या1 (टाकाऊ)1.5 (अगदी वाईट)2 (वाईट)2.5 (थोडा बरा)3 (बरा)3.5 (चांगला)4 (खूप चांगला)4.5 (छान)5 (झकास)\nतुम्ही या सिनेमाला रेटिंग द���लेलं आहे\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलनियम व अटी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nसिनेमाला रेटिंग द्या: आपले रेटिंग द्या1 (बोगस)1.5 (भंपक)2 (यथातथा)2.5 (टीपी)3 (चांगला)3.5 (उत्तम)4 (अतिउत्तम)4.5 (दर्जेदार)5 (सर्वोत्तम)\nआप इस मूवी को रेट कर चुके हैं\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलनियम व अटी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nप्रेक्षक म्हणाले, 'टोटल धमाल'\nबर्थ-डे विशेष: केतकी माटेगावकर\nशालेय विद्यार्थिनींनी घेतले अक्षय कुमारकडून स्वरक्षणाचे धडे\nऐश्वर्याचा नवा लुक पाहिला का\nगायक, संगीतकार, दिग्दर्शक अवधूत गुप्ते\nkhayyam: सुवर्णकाळाचा महान संगीतकार खय्याम\nहरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओक\n'खंडेराया झाली माझी दै���ा' फेम गायक वैभव लोंढेशी गप्पा\ngully boy: 'गली बॉय' लोकांना कसा वाटला\n'येरे येरे पैसा' - धमाल अॅक्शन ड्रामा\nTanushree Datta: नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचे आरोप\nअभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघातात निधन\nअभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज; प्रकृती गंभीर\nश्रीदेवींच्या अंत्ययात्रेवेळी जॅकलीन हसत होती\nUsha Jadhav: 'मलाही सेक्ससाठी विचारलं होतं'\nईटी ग्लोबल बिझिनेस समिट 2019\nकुंडली 23 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/video?page=7", "date_download": "2019-02-23T22:50:00Z", "digest": "sha1:EDDZGCPK55GMTJB6LCIZHKOVXNB32PE2", "length": 6675, "nlines": 138, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Latest Videos | 24taas.com", "raw_content": "\nनाशिक| सरकार आदिवासी शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळणार\nमुंबई | मोबाईल कुठे ठेवायचा \nसोलापूर | सैराट फेम आर्ची बारावी परीक्षेला\nनवी दिल्ली | २०व्या 'भारत रंग' महोत्सवाचा उत्साह\nरणसंग्राम | उस्माबादच्या युवा मतदारांची पसंती कुणाला \nमुंबई | अभियंता भरती प्रक्रियेत सनी लिओनी अव्वल\nमुंबई | अर्जुन खोतकरांनी घेतली आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची भेट\nहितगुज | डोळ्यांसाठी वनौषधी-वैद्य आबासाहेब गडदे २१ फेब्रुवारी २०१९\nबंगळुरू | लष्करप्रमुखांचं तेजस विमानातून उड्डाण\nजळगाव | खडसे आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर\nनाशिक | किसान सभेच्या लाल वादळाची मुंबईकडे कूच\nबंगळुरू | तेजस वायुदलात दाखल होण्याचा मार्ग मोकळा\nयवतमाळ | काश्मीरी विद्यार्थ्यांना युवासेनेची मारहाण\nकानपूर - भिवानी कालिंदी एक्सप्रेसमध्ये स्फोट\nपुणे | भावे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्याचं स्वागत\nमुंबई | विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा राजमार्ग 'वेदगुरूकुल'\nनवी दिल्ली | कैद्यांनी सादर केेलेलं नाटक चर्चेचा विषय\nनवी दिल्ली | राफेल प्रकरणात पुन्हा सुनावणी होणार\nकाश्मीर | जैशप्रमाणे आता हिजबुलही हल्ल्याच्या तयारीत\nरायगड | एसटीमध्ये बॉम्ब सापडल्याने रायगडमध्ये खळबळ\nबिहार | बिहारच्या अभियंता परीक्षेत सनी लिऑनी अव्वल \nआजचे राशिभविष्य | शनिवार | 23 फेब्रुवारी 2019\nपहिल्याच दिवशी 'टोटल धमाल' सिनेमाने कमवले एवढे कोटी\nPulwama Attacked : फुटीरतावादी नेता यासीन मलिकला अटक\nभारताने पाक सोबत खेळावं की नाही \nभुजबळ सध्या जामिनावर बाहेर, किती बोलावं याचा विचार करावा- मुख्यमंत्री\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत- ट्रम्प\nचंद्रकांत खैरे ख���सदार आहेत की चमत्कारी बाबा, अक्षरशः तारे तोडले \n'मॅजिक मिक्स'मुळे बेस्टचे ५ हजार कर्मचारी झाले तंबाखू मुक्त\nशिवसेनेचा नवा नारा, आधी काश्मीर नंतर मंदिर\nवही-पुस्तकाप्रमाणे घडी घालता येणारा सॅमसंगचा गॅलेक्सी फोल्ड लॉन्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/mar03.htm", "date_download": "2019-02-23T23:07:37Z", "digest": "sha1:MYB462LMUORTSSUI3H4CJAEBACTLCFN3", "length": 9377, "nlines": 413, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज ३ मार्च", "raw_content": "\nपुष्कळ लोक जोडधंदा करतात; म्हणजे, त्यांचा एक मुख्य धंदा असतो, आणि त्याला मदत म्हणून दुसरा धंदा करतात. त्यांचे सर्व लक्ष मुख्य धंद्यात केंद्रित झालेले असते. म्हणजे, जोडधंद्यामुळे जर मुख्य धंद्यात व्यत्यय येऊ लागला तर तो जोडधंदा जरूरीप्रमाणे बंदही करतात, किंवा नफानुकसानीचा प्रसंग आला, तर जोडधंद्यातल्या नफानुकसानीकडे विशेष आस्थेने पाहात नाहीत. प्रत्येक माणसाने परमार्थ हा मुख्य धंदा ठेवून, प्रपंच हा जोडधंदा म्हणून करावा; म्हणजेच प्रपंचात होणार्‍या लाभहानीचा परिणाम भगवंताच्या अनुसंधानावर होऊ देऊ नये. परमार्थाच्या आड प्रपंच न येईल अशा युक्तीने वागावे. भाजीला जसे मीठ लागते तसा परमार्थाला प्रपंच लागतो. मीठ नसेल तर भाजी आळणी लागते, पण मीठ जास्त झाले तर भाजी खाववत नाही. त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ यांचा संबंध आहे. काही लोकांना सवयीने मीठ जास्त लागते, तसे ज्यांना प्रपंचाची सवय झाली आहे, त्यांना तो जास्त लागतो. त्यांची गोष्ट निराळी, पण ज्यांना प्रपंच नवीन सुरू करायचा आहे, त्यांनी तरी तो बेतानेच करावा. भगवंत डोळयांपुढे ठेवून वागावे. प्रपंचात व्यवहार जतन करावा खरा, पण प्रपंच हाच सर्वस्व नव्हे.\nभगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी तो बरा नाही; मग प्रपंचात सुखसोयी असल्यामुळे तो होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे होवो. प्रत्येकाला प्रपंचाची अत्यंत जरूरी आहे; पण आपण त्याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देतो, आणि त्यामुळे सर्व बिघडते. प्रपंच पाहिजे आणि दुःख नको असे म्हणणे वेडेपणाचे आहे. मूल असेल तर ते कधी तरी आजारी पडायचेच. प्रपंच हा कुणाला सुटला आहे हा प्रपंच, हा संसार, भगवंतानेच उत्पन्न केला आहे तर तो कुणाला तरी सुटेल का हा प्रपंच, हा संसार, भगवंतानेच उत्पन्न केला आहे तर तो कुणाला तरी सुटेल का तसा न���सता प्रपंच तापदायक नाही, तर आकुंचित प्रपंच हा तापदायक आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या या खिशातले पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातले आपले मन काढून भगवंताकडे लावावे; तसे करण्यात समाधान आहे. नवराबायकोचे ध्येय एकच असेल तर त्यांचा प्रपंच सुखाचा होतो. जो मनुष्य हौसेने प्रपंच करील, त्याला तो करायला चोवीस तासही पुरणार नाहीत; पण जो जरूरीपुरता प्रपंच करील, त्याला तीनचार तास पुरतील. प्रपंचामध्ये कर्तव्याला चुकू नये, पण त्यामध्ये आसक्तीने गुंतून राहू नये. आपले व्यवहाराचे कर्तव्य मनापासून केल्यानंतर त्याचे फळ रामाकडे सोपवावे. रामाचे नाव शक्य तितके घेऊन, आपले मन त्याच्या ठिकाणी चिकटावे यासाठी मनापासून प्रार्थना करावी.\n६३. प्रपंच हा मोडक्या वस्तू नीट करण्याचा कारखाना आहे. तिथे मोडक्या\nवस्तू जितक्या जास्त असतील तितकी शिकणाऱ्याला संधी जास्त असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/marathi-infographics/sports-marathi-infographics/ipl-2018-team-ranking-till-sunday-23-april/articleshow/63877537.cms", "date_download": "2019-02-24T00:17:04Z", "digest": "sha1:PJMD2VFD3KJZSGHUNN4N4OETMOQES5HL", "length": 9032, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Team Ranking: ipl 2018: team ranking till sunday, 23 april - IPL 2018: आतापर्यंत कोण कुठे? | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nIPL 2018: आतापर्यंत कोण कुठे\nआयपीएल २०१८ ही स्पर्धा दिवसेंदिवस रंगत असून जेतेपद पटकावण्यासाठी विविध संघांमध्ये चुरस दिसून येतेय. रोजच्या रोज लागणाऱ्या धक्कादायक निकालांमुळं गुणांचं पारडे या संघाकडून त्या संघाकडं झुकत आहे. हा खेळ जसजसा रंगत जाईल, तसतसे गुणांचे आकडेही बदलत जाणार आहेत.\nआयपीएल २०१८ ही स्पर्धा दिवसेंदिवस रंगत असून जेतेपद पटकावण्यासाठी विविध संघांमध्ये चुरस दिसून येतेय. रोजच्या रोज लागणाऱ्या धक्कादायक निकालांमुळं गुणांचं पारडे या संघाकडून त्या संघाकडं झुकत आहे. हा खेळ जसजसा रंगत जाईल, तसतसे गुणांचे आकडेही बदलत जाणार आहेत. मात्र, पुढील चित्र कसं असेल याचा अंदाज आतापर्यंतच्या आकड्यांवरून बांधता येऊ शकतो. हा अंदाज सांगणाऱ्या आकडेवारीवर एक नजर...\nमिळवा इन्फोग्राफिक्स बातम्या(Marathi Infographics News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nMarathi Infographics News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nIPL 2018: आतापर्यंत कोण कुठे\nIPL: आयपीएल व्हावे देसी...\nअश्विनचे विक्रमी ३०० बळी...\nविराटचा ८ हजार धावांचा नवा विक्रम\nमॅरेथॉनमध्ये प्रथमच भाग घेताय, हे वाचा......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/up-police-encounter-case-question-citizens-against-hate/articleshow/64092626.cms", "date_download": "2019-02-24T00:25:49Z", "digest": "sha1:H6ZJ6C7Q6OP7X6LUNPED6LYDCKWKA2RL", "length": 14397, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Fake encounters: up police encounter case question citizens against hate - एन्काउंटरच्या नावाखाली दलित-मुस्लिमांच्या हत्या | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nएन्काउंटरच्या नावाखाली दलित-मुस्लिमांच्या हत्या\nउत्तर प्रदेशात एन्काउंटरच्या नावाखाली खून केले जात असून त्यात मरणाऱ्यांमध्ये दलित आणि मुस्लिम समाजातील लोक सर्वाधिक असल्याचा धक्कादायक दावा मानवाधिकारासाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने केला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही या संस्थेने केली आहे.\nएन्काउंटरच्या नावाखाली दलित-मुस्लिमांच्या हत्या\nनवी दिल्ली: उत्तर प्रदेशात एन्काउंटरच्या नावाखाली खून केले जात असून त्यात मरणाऱ्यांमध्ये दलित आणि मुस्लिम समाजातील लोक सर्वाधिक असल्याचा धक्कादायक दावा मानवाधिकारासाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने केला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही या संस्थेने के��ी आहे.\n'सिटीजन अगेन्स्ट हेट' या संस्थेने हा दावा केला असून तसा अहवालही त्यांनी तयार केला आहे.उत्तर प्रदेशात १६ आणि मेवात परिसरात झालेल्या १२ एन्काउंटरची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. २०१७-२०१८ मध्ये हे एन्काउंटर झाले होते. सर्वोच्च न्यायालयातील वकील प्रशांत भूषण यांनी हे एन्काउंटर नसून खून असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं उत्तर प्रदेशात त्यांची स्वतंत्र टीम पाठवून या प्रकरणाची चौकशी करावी, असंही भूषण यांनी म्हटलं आहे.\n'कोणताही न्याय न करताच या हत्या करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या अशा प्रकारच्या हत्यांची चौकशी कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत केल्या जातात. अशा चौकश्यांना स्वतंत्र आणि निष्पक्षपाती चौकशी म्हणता येणार नाही. त्यामुळेच आयोगाने त्यांची स्वतंत्र टीम पाठवून या प्रकरणाची चौकशी करायला हवी,' असंही भूषण यांनी सांगितलं. एन्काउंटरच्या नावाखाली करण्यात आलेल्या खूनांची चौकशी आयोगानं करावी म्हणून 'सिटीजन अगेन्स्ट हेट' या संस्थेच्या शिष्टमंडळाने आयोगाचे अध्यक्ष एच. एल. दत्तू यांची भेटही घेतली आहे.\nयोगी आदित्यनाथ यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या १२ महिन्यात १२०० एन्काउंटर करण्यात आले आहेत. त्यात ५० हून अधिक गुंडांना ठार मारण्यात आले आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर एन्काउंटर होऊनही उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीत काहीही कमी झाली नसल्याचंही उघड झालं आहे.\nयूपी- ४५५, असाम- ६५, आंध्रप्रदेश- ६३, मणिपूर-६३3, झारखंड- ५८, छत्तीसगड- ५६, मध्यप्रदेश- ४९, तमिलनाडू- ४४, दिल्ली- ३६, हरयाणा- ३५, बिहार- ३२, पश्चिम बंगाल- ३०, उत्तराखंड- २०, राजस्थान-१९, महाराष्ट्र- १९, कर्नाटक- १८, गुजरात- १७, जम्मू-कश्मीर- १७, केरळ- ०३, हिमाचल- ०३.\n>> राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार १ जानेवारी २००५ ते ३१ ऑक्टोबर २०१७ पर्यंत म्हणजे गेल्या १२ वर्षात देशात १२४१ बनावट एन्काउंटर झाले आहेत. त्यातील ४५५ बनावट एन्काउंटर एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत. याच १२ वर्षात उत्तर प्रदेश पोलिसांच्या कोठडीत ४९२ जणांचा मृत्यू झाला आहे.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइन��े फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nterrorism: शरण या, अन्यथा मारले जाल; 'त्या' काश्मिरी तरुणांन...\nCAPF Air Travel: निमलष्करी दलाच्या जवानांना काश्मीरमध्ये विम...\nपुलवामा हल्ला आम्हीच केला: जैशचा दावा कायम\nKashmiri Students : काश्मिरींवर हल्ले; महाराष्ट्रासह ११ राज्...\nArvind Kejriwal: 'विनवण्या करून थकलो, काँग्रेस ऐकतच नाही'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nएन्काउंटरच्या नावाखाली दलित-मुस्लिमांच्या हत्या...\nमी मंदिरात गेल्यावर भाजपला त्रास होतो: राहुल...\nkarnataka: राहुल म्हणजे 'रिकाम्या बादलीवाला दबंग'...\nलालूंना मुलाच्या लग्नासाठी पॅरोल मंजूर...\nkarnataka: व्होटर आयडीवरून भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/04/blog-post_8.html", "date_download": "2019-02-23T22:36:25Z", "digest": "sha1:XRJKRGXN44LHZRYT6IRD2KUBSF765RLS", "length": 7647, "nlines": 56, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: आड (बावडी)", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\n...गावात आड होता. आडावर रहाट होता. रहाटाला मोठी साखळी ह���ती. साखळीला बादली अडकवून भल्या पहाटे पाणी ओढणारी माणसं होती. आडाचं पाणी पोटात साठवणारे मातीचे रांजण होते. रहाटाला करकरणारा आवाज होता. बाजूला धुणी धोपटणाऱ्या कासोट्यातल्या बायका होत्या. खाली घरंगळत वाहणाऱ्या पाण्यात खोटी शेती पिकवणारी लहान पोरं होती. \"नांदायला नांदायला आडाचं पाणी शेंदायला\" गाणी गाणारे आवाज होते. पण काळाचा पक्षी उंच उडतो. गावासोबत आडही आटून जातो. आड रिता रिता होत जातो...\n...आड आजही असतो. वरती मोडलेला रहाटही असतो. गंजलेली साखळीही असते. पण पाण्यात तरंगणारं कासव कधीच मेलेलं असतं. गावाच्या लग्नाच्या द्रोण, पत्रावळ्या पोटात घेऊन आड अर्धा मुजलेला असतो. आता रात्रीच्या अंधारात अंगावर पडणाऱ्या फुटक्या दारूच्या बाटल्याना झेलत आड रात्रभर रडत राहतो...\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:36 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/mar04.htm", "date_download": "2019-02-23T23:33:00Z", "digest": "sha1:DNYZ4WHXM3OQUJKMZGY4D2KHY2LMNC7M", "length": 8988, "nlines": 413, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज ४ मार्च", "raw_content": "\nप्रपंचाचे स्वरूप समजून घेऊन नामात राहावे.\nआपले जीवन किती अस्थिर आहे हे लढाईच्या काळात चांगले समजून येते. अशा अस्वस्थतेच्या काळात मनाने घाबरू नये. काळजी न करता शांत चित्ताने भगवन्नामांत कर्तव्य करीत राहावे. काळजीला म्हणा कारण असे काहीच लागत नाही, कारण ती आपल्या काळजापर्यंत, नव्हे काळजापाशीच असते. काळजी करायचीच म्हटले म्हणजे कोणत्याच गोष्टी तिच्यातून सुटत नाहीत. काळजीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. ज्याला काळजी नाही त्याने भगवंत आपलासा करून घेतला हे समजावे. भगवंतावर पूर्ण विश्वास टाकून, तुम्ही काळजी करण्याचे एकदम बंद करा.\nज्याप्रमाणे कुणाचीही कुंडली मांडली, मग तो श्रीमंत असो की गरीब असो, तरी तिच्यामध्ये सर्व ग्रह यायचेच, त्याचप्रमाणे जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला सर्व विकार असायचेच. भगवंताचे अवतार जरी झाले किंवा साधुपुरूष जरी झाले तरी त्यांनाही विकार असतातच. अर्थात्‌ त्या विकारांच्या बरोबर प्रेम, दया, शांती, क्षमा, हे गुणही त्यांच्या अंगी असतात. ग्रह हे या जन्माचे आहेत, पण विकार हे मागच्या जन्मापासून असलेले असतात. या विकारांना वश न होता, म्हणजेच त्यांचे नियमन करून, गुणांचे संवर्धन करणे हे प्रपंचात मनुष्याला शिकायचे असते.\nकुटुंबातल्या व्यवहारामध्ये प्रत्येक घटकाने आपापले स्थान ओळखून असावे. ज्याला स्वतःच्या मुलाबद्दल प्रेमामुळे इतकी खात्री असते की, आपण सांगितलेले आपला मुलगा केल्याशिवाय राहणार नाही, तो बाप खरा. ज्याला अशी उत्सुकता असते की, वडिलांनी आपल्याला सांगावे आणि आपण ते करावे, तो मुलगा खरा. बापाचा पैसा हा मुलाने अनीतीने वागण्यासाठी नाही. जो मुलगा अनीतिने वागतो, त्याला बापाने पैसा देऊ नये. ज्याप्रमाणे वर बसणाऱ्याची मांड पाहून घोडा दांडगाई करतो, त्याचप्रमाणे बापाचे पाणी ओळखूनच मुलगा वागतो. गृहिणीने स्वतः स्वयंपाक करून घरातल्या माणसांना जेवायला घालावे; त्या करण्यामध्ये प्रेम असते. प्रत्येक गृहिणीला घरामध्ये थोडे तरी काम पाहिजेच. खरोखर, विवाहामध्ये बंधने फार आहेत; कारण ती अत्यंत पवित्र गोष्ट आहे. जो मनुष्य तरूणपणी स्वाभाविक रीतीने आणि नीतिनियमानुसार वागेल त्याला म्हातारपण मुळीच दुःखदायक होणार नाही. आज ज्याने चांगले वागण्याचा निश्चय केला त्याचे मागले पुसलेच. भगवंत रोज संधी देतो आहे; आज सुधारले आणि कालचे पुनः केले नाही म्हणजे पूर्वीचे ना��ीसे होते, हीच संधी.\n६४. जो शहाणा असेल त्याने समजून, व जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/mar05.htm", "date_download": "2019-02-23T23:58:56Z", "digest": "sha1:D63WGCZS6LUWXW5JBS2ZPCGBFVVXNFYB", "length": 8811, "nlines": 413, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज ५ मार्च", "raw_content": "\nभगवंताचे नाम कधी सोडू नये.\nजगामध्ये सर्वस्वी खरे असे अस्तित्व एकच असले पाहिजे; त्यालाच आपण 'भगवंत' असे म्हणतो. भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामूळे मनुष्याचा विचार त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मानवी विचार हा शब्दमय आहे; म्हणून विचाराच्या भूमिकेवर उभे राहून भगवंताची कल्पना करायला शब्द हेच साधन आहे. याला 'नाम' असे संत म्हणतात. ज्या अंतःकरणात नाम आहे, म्हणजे ज्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम, आस्तिक्यबुद्धी, भाव, श्रद्धा आहे, तिथे भगवंत विशेष प्रकट झालेला दिसून येतो. भगवंताबद्दल आस्तिक्यबुद्धी असणे, म्हणजे स्वतःबद्दल नास्तिकबुद्धी असणे होय. एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे भगवंत आणि अहंपणा एका अंतःकरणात राहू शकत नाहीत. संत हे भगवंताशी एकरूपच झालेले असतात. भगवंताचे नाम घेणे म्हणजे आपल्या कर्तेपणाचा अभिमान कमी करणे होय. नामाचे प्रेम लागले म्हणजे कर्तेपणाचा अभिमान कमी होतो. कर्तेपणा भगवंताकडे सोपविल्यावर आपली स्वतःची इच्छा राहातच नाही. जिथे इच्छा नाही तिथे यशापयशाचे महत्व उरत नाही. कधी सुख तर कधी दुःख, कधी यश तर कधी अपयश, हा प्रपंचाचा धर्मच आहे हे ओळखून, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना 'त्याच्या' इच्छेने आणि सत्तेने घडून येतात अशी जाणीव ज्याच्या अंतःकरणात उमटली त्याला भगवंताचे अस्तित्व खरे समजले. 'मी खरा नसून तोच खरा आहे' हे सांगण्यासाठी जिथे 'मी' च उरत नाही, ती खरी पूर्णावस्था होय. तिथे 'मी त्याला जाणतो' हे देखील संभवत नाही.\nसंत ओळखू यायला आणि त्याची भेट घडायला, भगवंताचे नामच घेत राहणे आवश्यक आहे. नाम घेत असताना, सदाचरण कधी सोडू नये, नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत, निराश कधी बनू नये, देहाला उगीच कष्टवू नये; पण काही झाले तरी भगवंताचे नाम कधी सोडू नये. कर्तव्याचे फळ प्रारब्धाधीन असल्याने, जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे; किंबहुना, भगवंताच्या सत्तेने सर्व सूत्रे हलतात, म्हणून प्रारब्धदेख��ल त्याच्या नजरेखाली काम करते.\nनाम घेणे म्हणजे सर्वस्व देणेच होय. मोठा अधिकारी आपल्या सहीचा शिक्का करतो; तो ज्याच्या हातामध्ये असतो तो मनुष्य त्या शिक्क्याने साहेबाइतकेच काम करवून घेऊ शकतो. हे जसे व्यवहारामध्ये आहे, अगदी तसेच भगवंताच्या बाबतीतही आहे. जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम त्याचे नाम करीत असते.\n६५. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की, त्याच्या आड दुसरे काही येत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gromor.in/mr/why-gromor", "date_download": "2019-02-23T23:40:51Z", "digest": "sha1:BGASORD4BHYMHTB5VJK6AVMONOXO67B7", "length": 3733, "nlines": 51, "source_domain": "gromor.in", "title": "Avail Instant Small Business Loan Online At a Low Interest Rate | Gromor Finance", "raw_content": "\nआम्ही तुम्हाला संपर्क करू का\nकर्जासाठी सोपा ऑनलाइन फॉर्म भरा.\nआवश्यक कागदपत्रे सादर करा\nकर्जासंबंधी कागदपत्रे पडताळणीसाठी अपलोड करा.\nऑटोमॅटिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मंजूरी मिळते.\nकर्जाची रक्कम प्राप्त करा\nकर्जाची रक्कम वापरून आपला व्यवसाय वाढवा.\nग्रोमोर कर्ज घेण्यासाठी 5 महत्त्वाची कारणे\nसाधा आणि सोपा ऑनलाइन अर्ज\nसोपा, जलद व साधा अर्ज जो कुठूनही भरता येतो.\nतुमचाच विचार करून कर्जाची रचना केली आहे, त्यामुळे जलद परतफेड करणे शक्य असते.\nपारदर्शक आणि वाजवी मूल्यांकन\nतंत्रज्ञानावर आधारित अर्जाचे ऑटोमॅटिक व पारदर्शक मूल्यांकन.\nसुरक्षा उपाय आणि सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे तुमची संवेदनशील माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.\nलघु उद्योग, स्वत:चा व्यवसाय असणारे आणि इतर व्यवसायांकडे आम्ही लक्ष केन्द्रित केले आहे.\nप्रतिलिपी अधिकार © २०१७ ग्रोमोर फायनॅन्स. सर्वाधिकार सुरक्षित. ग्रोमोर फायनॅन्स हे सहायता सेविंग्स आणि ईन्वेस्ट्मेंट्स प्रायवेट लिमिटेड (आरबीआय मध्ये नोंदणीकृत गैर बँकिंग वित्तीय संस्था) ह्यांचे ट्रेडमार्क आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/2nd-test-india-vs-england/", "date_download": "2019-02-23T23:44:06Z", "digest": "sha1:7ZJZDFDHEYEI3NEPAVMYVPSPGGV4CU5V", "length": 12346, "nlines": 86, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात दोन मोठे बदल", "raw_content": "\nदुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात दोन मोठे बदल\nदुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात दोन मोठे बदल\n इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला दिवस पावसामुळे वाया गेला होता. या सामन्य��त इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला आहे.\nया सामन्यासाठी भारतीय संघात चेतेश्वर पुजाराला शिखर धवनच्या तर कुलदीप यादवला उमेश यादवच्या जागी संधी देण्यात आली आहे.\nइंग्लंड संघाने बेन स्टोक्सच्या जागी ख्रिस वोक्सला संधी दिली आहे तर डेविड मालनच्या जागी ओली पोपला संधी देण्यात आली आहे.\n5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत पहिला सामना जिंकून इंग्लंड संघ 1-0 असा आघाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या सामन्यातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. पण त्याचबरोबर इंग्लंडचा संघही त्यांची विजयी लय कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.\nभारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये आत्तापर्यंत 58 कसोटी सामने झाले असुन भारताला यात फक्त 6 सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर इंग्लंडने 31 सामने जिंकले आहेत आणि 21 सामने हे अनिर्णित राहिले आहेत.\nभारताने इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स मैदानावर 17 कसोटी सामने खेळले असून त्यातील 2 सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे. तसेच 11 सामन्यात पराभव पत्करला आहे, तर 4 सामने अनिर्णित राहिले आहेत.\nभारताने 1986 साली लॉर्ड्सवर पहिला कसोटी विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 ला भारताने लॉर्ड्सवर कसोटी विजय मिळवला आहे. 2014 नंतर भारत आणि इंग्लंडमध्ये लॉर्ड्सवर कसोटी सामना झालेला नाही.\nअसा आहे ११ जणांचा संघ:\nभारत: विराट कोहली(कर्णधार), केएल राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी.\nइंग्लंड: अँलिस्टर कुक, केटॉन जेनिंग्स, जो रूट (कर्णधार), ओली पोप, जॉनी बेअस्ट्रो, जॉश बटलर, ख्रिस वोक्स, सॅम करन, आदिल राशिद, जेम्स अॅंडरसन, स्टुअर्ट ब्रॉड.\nइंग्लंड विरुद्ध भारत कधी होणार आहे दुसरा कसोटी सामना\nइंग्लंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना 9 आॅगस्ट 2018 पासून सुरु होणार आहे.\nकोठे होईल इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना\nइंग्लंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.\nकिती वाजता सुरु होईल इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना\nभारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.\nइंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोणत्य�� चॅनेलवर पाहता येईल\nसोनी टेन 3,सोनी टेन 3 एचडी, सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना पाहता येणार आहे.\nइंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना ऑनलाइन कसा पाहता येईल\nsonyliv.com या वेबसाईटवर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना ऑनलाइन पाहता येईल.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–अनुष्का शर्मा टीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्यामागे हे आहे खरे कारण\n–सौरव गांगुली म्हणतो, हे केल्यास आर अश्विनची ताकद आणखी वाढणार\n-आयसीसीने घेतला महत्त्वाचा निर्णय, टी-२० क्रिकेट येणार धोक्यात\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय ���ुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/bharat-bandh-live-updates-today-over-rising-petrol-diesel-prices-by-opposition-parties/articleshow/65747639.cms", "date_download": "2019-02-24T00:29:34Z", "digest": "sha1:A6ATUWMDI2GSQKVN5XGRAK4HJC3ZLSNU", "length": 23460, "nlines": 206, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: bharat bandh live updates today over rising petrol diesel prices by opposition parties - Bharat Bandh LIVE : 'भारत बंद' आंदोलनाला सुरुवात | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nBharat Bandh LIVE : 'भारत बंद' आंदोलनाला सुरुवात\nकाँग्रेससह देशातील डाव्या पक्षांनी आज इंधन दरवाढीविरोधात 'भारत बंद'ची हाक दिली आहे. बंदला राज्यातून मनसेनेही पाठिंबा दिला आहे. या 'भारत बंद' आंदोलनाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स...\nBharat Bandh LIVE : 'भारत बंद' आंदोलनाला सुरुवात\nकाँग्रेससह देशातील डाव्या पक्षांनी आज इंधन दरवाढीविरोधात 'भारत बंद'ची हाक दिली आहे. बंदला राज्यातून मनसेनेही पाठिंबा दिला आहे. बंदमध्ये सहभागी असलेल्या पक्षाचे नेते आज रस्त्यावर उतरणार आहे. बंद शांततेच्या मार्गाने आणि सरकारी मालमत्तेचं नुकसाने होऊ न देता आंदोलन करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. बंदमध्ये अनेक ठिकाणी दुकानं, बाजारपेठा, कार्यालयं बंद राहणार आहेत.\n>> 'भारत बंद' आंदोलनाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स...\n>> कोल्हापूरः 'भारत बंद'साठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, घोषणा देण्यावरुन दोन कार्यकर्त्यांमध्ये भररस्त्यात मारामारी\n>> निवडणुका जिंकणे पैसे कमवणं आणि पुन्हा निवडणुका लढवणं हेच भाजपचं कामः राज ठाकरे\n>> पैसे अडले, कामं अडली की बाहेर पडतो म्हणून धमक्या द्यायच्या. लोकांच्या सुख दुःखाशी त्यांना काही घेणं नाही, राज यांची शिवसेनेवर टीका\n>> पार्टी विथ डिफरन्स वैगरे काही नाही. हे काँग्रेस पेक्षा वाईट आहेत. खास करून मोदी आणि शहाः राज ठाकरे\n>> महाराष्ट्र हगणदारीमुक्त केला मग सकाळी बसलेले काय मोर असतात का\n>> देशाची सूत्र राजाच्या हातात असावी, व्यापाऱ्याच्या हाती नकोः राज ठाकरे\n>> सरकारची नोटाबंदी फसली, जीएसटी फसलं आणि आता डिझेल, पेट्रोलचे भाव वाढवून सरकारने जनतेच्या खिशात हात घातलाः राज ठाकरे\n>> शिवसेनेची अवस्था केसाळ क��त्र्यासारखीः राज ठाकरे\n>> शिवसेनेला स्वतःची भूमिका नाही. त्यांना फारसं महत्त्व देण्याचं कारण नाहीः राज ठाकरे\n>> आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांविरोधात कडक कलम लावली गेली, भाजपला याचे परिणाम भोगावे लागलतीलः राज ठाकरे\n>> इंधन दरवाढ हा आंतरराष्ट्रीय मुद्दा मग काँग्रेसविरोधात बंद का, राज ठाकरेंचा सवाल\n>> इंधनाचे दर सरकारच्या हातात नसतात ही थापः राज ठाकरे\n>> मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत पत्रकार परिषद\n>> सरकारला विरोध करण्याचा शिवसेनेचा ड्रामाः निरुपम\n>> शिवसेनेशिवाय मुंबईतही बंद यशस्वी करून दाखवला, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांचा दावा\n>> शिवसेनेने तोंडपाटीलकी सोडावी. शिवसेनेचा वाघ आता भूंकू लागला आहे. सोशल मीडियातून शिवसेनेवर टीका होतेः अशोक चव्हाण\n>> बंदमध्ये सहभागी न झालेली शिवसेना सत्तेसाठी लाचार झालेली आहे. शिवसेनेचा खरा मुखवटा जनतेसमोर आला आहेः अशोक चव्हाण\n>> सरकार चालवण्यात मोदी अपयशी, आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्नः अशोक चव्हाण\n>> बंद दरम्यान कुठेही हिंसक घटना घडली नाहीः अशोक चव्हाण\n>> जनतेने उत्फुर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतला. व्यापारी आणि दुकानदारांनी दुकानं बंद ठेऊन आंदोलनाला पाठिंबा दिलाः अशोक चव्हाण\n>> राज्यात 'भारत बंद' शंभर टक्के यशस्वी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा दावा\n>> खोटी आश्वासनं देणारे मोदी, भाजपचे दिवस भरले. आता पुन्हा सत्तेवर येणे नाही. अटल नव्हे तर हे अट्टल भाजप आहे, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आरोप\n>> औरंगाबादेत भारत बंदला ७५ टक्के प्रतिसाद, काँग्रेसचा दावा\n>> काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची दुपारी ४.३० वाजता पत्रकार परिषद\n>> भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची संध्याकाळी ६.३० वाजता कृष्णकुंजवर पत्रकार परिषद\n>>मुंबई: भांडूप रेल्वे स्थानकात मनसे कार्यकर्त्यांचा रेलरोको\nVIDEO: मुंबईत भांडूप रेल्वे स्थानकात मनसे कार्यकर्त्यांचा रेलरोको #BharatBandh @mnsadhikrut https://t.co/43vif3E7FL\n>>पुणे : पौड रोड परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी बस टायरमधील हवा सोडली\n>> औरंगाबाद: काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली 'रास्ता रोको'\n>> मुंबई: घाटकोपर स्थानकात मनेसेच्या कार्यकर्त्यांचे 'रेल रोको'\n>> नवी दिल्ली: इंधनाचे दर कमी करणे सरकारच्या हातात नाही; केंद्रीय मंत्री रवीशंकर प्र���ाद यांचे स्पष्टीकरण\n>> नागपूर: संविधान चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांचे रास्ता रोको\n>> औरंगाबाद : शहरात अाज पेट्रोल ८९.२६ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७८.४६ रुपये प्रतिलिटर\n>> नाशिक: बस सेवा बंद असल्याने कॉलेजच्या विद्यार्थिनींना लवकर सोडले\n>> नागपूर: काँग्रेसची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी\nVIDEO: नागपुरात काँग्रेसची नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी, दरवाढीविरोधात संताप #BharatBandh https://t.co/WticfCBsQn\n>> मुंबई: मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा मनसैनिकांचा प्रयत्न\n>> कोल्हापूर: ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने उंटावरून आंदोलन\n>>औरंगाबाद: मनसेकडून उपहासात्मक पोस्टर लावत इंधन दरवाढीचा निषेध\n>> नाशिक: मनमाड शहरात कडकडीत बंद\n>> नाशिक: वाहने,दुकाने बंद करण्याचे काँग्रेस नेत्यांचे आवाहन\nVIDEO: नाशिकमध्ये काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर, रिक्षा वाहतूक केली बंद #BharathBandh https://t.co/2uXZxTc7L7\n>>औरंगाबाद : इंधन दरवाढीच्या विरोधात डाव्या लोकशाही आघाडीतर्फे निदर्शने\n>> मुंबई: काँग्रेस नेते अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, संजय निरूपम यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\n>> मुंबई: चेंबूर, वाशी नाका व प्रतीक्षानगर डेपोच्या गेटजवळ बेस्टच्या बसवर दगडफेक\n>> मुंबई: विक्रोळी स्थानकात मनसेचे 'रेल रोको'\n>> मुंबई: अंधेरी स्थानकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकल रोखली\n>>मुंबई: संजय निरूपम यांच्यासह अनेक कार्यकर्ते रेल्वे ट्रॅकवर उतरले\n>>मुंबई: अंधेरी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रं ३ वर काँग्रेसचे आंदोलन\n>> चेंबूरमधील आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात\n>> नाशिक: पंचवटी बस डेपोमध्ये काँग्रेस, मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन\n>> कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कारवाई करणार: पुणे पोलीस आयुक्त\n>> राहुल गांधी आणि विरोधी पक्ष नेते राजघाटपासून रामलीला मैदानाकडे रवाना\n>> दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात\n>> मनसे कार्यकर्त्यांनी कुमठेकर रस्त्यावर फोडली पीएमटी बस\n>>काँग्रेसच्या मोर्चाला राजघाटावरून सुरुवात होणार\n>> काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजघाटावर पोहोचले\n>> पुण्यात बससेवा, रिक्षा, पेट्रोल पंप सुरळीत सुरू\n>> इंधन दरवाढीविरोधात विजयवाडामध्ये सीपीआय आणि सीपीएमची निदर्शने\n>> पुण्यात मनसे कार्यकर्त्यां���डून पीएमटी बसेसची तोडफोड\n>> विरारमध्ये मनसे कार्यकर्ते रस्त्यावर, मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी\n>> ओडिशामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, रेल्वे रोखली\n>> तेलंगणा: काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर, बस डेपोसमोर बसून आंदोलन\n>> राज्यासह देशभरात 'भारत बंद' आंदोलनाला सुरुवात\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nhigh alert in mumbai: रेल्वेमध्ये अतिदक्षता\nशिवाजी पार्कमध्ये कुरियर बॉयचा दोन युवतींवर हल्ला\nUddhav Thackeray: शिवसेना लाचार नाही; उद्धव ठाकरेंनी ठणकावले...\nNarayan Rane: शिवसेना-भाजप युती 'मातोश्री'च्या स्वार्थासाठी;...\nUddhav Thackeray: शिवसैनिकांसमोर युतीची कारणमीमांसा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nBharat Bandh LIVE : 'भारत बंद' आंदोलनाला सुरुवात...\nआयुषी भावे 'महाराष्ट्राची श्रावणक्वीन'...\nBharat Bandh: शाळा सुरूच राहणार\nक्षयरुग्णांमध्ये ३३ टक्के वाढ...\nवयोवृद्ध महिलेला दहा वर्षांनी न्याय...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/849", "date_download": "2019-02-23T23:00:40Z", "digest": "sha1:SH63CEY6O3H4GPSHFTUEVHBD5FX72R6P", "length": 38389, "nlines": 205, "source_domain": "aisiakshare.com", "title": " नारायण सान्याल आणि काही प्रश्न... | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nनारायण सान्याल आणि काही प्रश्न...\nज्या माणसाला मदत केली म्हणून डॉ. बिनायक सेन यांना अटक झाली होती त्याला, नारायण सान्याल, यांना आता सर्वोच्च न्यायालयाने जामिन दिला आहे. त्या संबंधीची माहिती आजच्या वृत्तपत्रातून आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीचा दुवा इथे देत आहे.\nबातमी नीट वाचली. म���त्र हे वाचल्यावर काही प्रश्न मनात आले. मूळातच एका नक्षलवाद्याला सुप्रिम कोर्टाने, शिक्षा भोगत असताना, जामिन दिला आहे ही एक महत्वाची आणि लक्षणिय बाब आहे. हा निर्णय देताना कोर्टाने काही बाबींचा विचार केला त्या अशा,\nनारायण सान्याल हे माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे एक वरिष्ठ नेते, कोअर कमिटीचे सदस्य आणि वैचारिक बाजूवर प्रभाव असणारे गृहस्थ. वय ७८ वर्षे. आरोप राजद्रोह / देशद्रोह केल्याचा. रायपूर उच्च न्यायालयाने आरोप शाबित झाल्यामुळे जन्मठेप ठोठावली आहे. याच खटल्यात, त्यांना मदत केली म्हणून डॉ. बिनायक सेन यांनाही राजद्रोह केल्याचा आरोप ठेवून उभे करण्यात आले होते. त्यांच्यावरही आरोप सिद्ध झाला आणि जन्मठेप झाली. मात्र त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. माध्यमातूनही त्यांच्या न्यायालयिन लढाईला खूप प्रसिद्धी मिळाली. इतकेच नव्हे तर त्यांच्या अपिलाच्या सुनावणीला युरोपियन युनियनचे प्रतिनिधी हजर होते. शेवटी डॉ. सेन यांना १५ एप्रिल २०११ला जामिन मिळाला आणि ते तुरूंगातून बाहेर आले.\nनारायण सान्याल यांना जामिन देताना सर्वोच्च न्यायालयाने डॉ. सेन आणि सान्याल यांच्यात समानता आणण्यास होकार दिला आणि म्हणूनच जामिन मंजूर केला गेला. एकाच खटल्यात दोघांवर आरोप समान असताना आणि समान शिक्षा झाली असताना एकाला जामिन दिला गेला तर दुसराही जामिनास पात्र आहे अशी भूमिका न्यायालयाने घेतली.\nसान्याल यांनी आत्ता पर्यंत एकूण ६ वर्षे तुरूंगात घालवली आहेत आणि ती ग्राह्य धरली तर एकूण शिक्षेच्या जवळजवळ निम्मी शिक्षा त्यांनी भोगली आहे. हा मुद्दाही न्यायलयाने मान्य केला. तसेच त्यांचे वयही लक्षात घेतले गेले.\nयावर छत्तिसगड सरकारतर्फे सान्याल यांच्यावर असलेले इतर अनेक आरोप न्यायालयाच्या निदर्शनास आणले. शिवाय ते माओवाद्यांच्या संघटनेचे उच्च पदाधिकारी आहेत यावरही भर दिला.\nमात्र या युक्तिवादावर, सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका विशेष दखल घेण्यासारखी आहे.\nसान्याल यांनी कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात स्वतः भाग घेतला आहे का या बद्दल न्यायलयाने पृच्छा केली. बहुसंख्येला मान्य न होणारे मत केवळ वैचारिक पातळीवर मांडणे आणि त्याचा प्रसार करणे, केवळ यावरून त्या व्यक्तिला एखाद्या खटल्यात इतर आरोपींपेक्षा वेगळी वागणूक देण्यास आधार होऊ शकत नाही असे न्य��यालयाचे म्हणणे पडले.\nमात्र यासगळ्यापेक्षाही जास्त दखल न्यायालयाच्या पुढील विधानांची घ्यावीशी वाटली...\nएकंदरच परिस्थितीवर अशा प्रकारची भाष्यं बरेच जण करत असतात. आपणही करतो. अगदी जवळजवळ याच शब्दात... मात्र हे भाष्य आता सर्वोच्च न्यायालयाकडून आलंय.\nमूळात आरोप सिद्ध होऊन शिक्षा भोगत असताना जामिन दिला जाऊ शकतो का या सगळ्या प्रकरणात न्यायालयाने घेतलेली भूमिका आणि प्रस्थापित यंत्रणेवर ओढलेले ताशेरे यांचा एकूणच माओवादी चळवळ, हिंसा इत्यादींवर कसा आणि किती परिणाम होईल या सगळ्या प्रकरणात न्यायालयाने घेतलेली भूमिका आणि प्रस्थापित यंत्रणेवर ओढलेले ताशेरे यांचा एकूणच माओवादी चळवळ, हिंसा इत्यादींवर कसा आणि किती परिणाम होईल व्यवस्था अपयशी ठरते आहे आणि म्हणून मग लोक सशस्त्र लढ्याच्या दिशेने जातात किंबहुना व्यवस्थाच त्यांना तसं करायला भाग पाडते अशा आशयाची विधानं सर्वोच्च न्यायलयाने करणे योग्य की अयोग्य व्यवस्था अपयशी ठरते आहे आणि म्हणून मग लोक सशस्त्र लढ्याच्या दिशेने जातात किंबहुना व्यवस्थाच त्यांना तसं करायला भाग पाडते अशा आशयाची विधानं सर्वोच्च न्यायलयाने करणे योग्य की अयोग्य आणि असं विधान करताना, सध्या न्यायसंस्थेची जी काही गत झाली आहे (जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड किंवा न्यायसंस्थेतला भ्रष्टाचार इ. इ.) त्यामुळेही माओवाद्यांना अनुकूल वातावरण तयार होते, खतपाणी मिळते याची जाण सर्वोच्च न्यायालयाला आहे का आणि असं विधान करताना, सध्या न्यायसंस्थेची जी काही गत झाली आहे (जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड किंवा न्यायसंस्थेतला भ्रष्टाचार इ. इ.) त्यामुळेही माओवाद्यांना अनुकूल वातावरण तयार होते, खतपाणी मिळते याची जाण सर्वोच्च न्यायालयाला आहे का असली तर त्याबद्दल काय केले जात आहे\nया सगळ्यावरच एकंदर मतं आणि चर्चा वाचायला आवडेल.\n(सगळ्यांनाच एक विनंती : वर दिलेल्या दुव्यावरील बातमी नीट वाचून मगच प्रतिसाद द्यावा.)\nबातमी वाचली, मुळातून सारे\nबातमी वाचली, मुळातून सारे डिटेल्स माहित नसल्याने प्रतिसाद देणे घाईच होईल.\nमात्र इथल्या अनेकांकडून विषेशतः श्रामो, आरा, अतिवास व खुद्द बिका यांच्या प्रतिक्रीया वाचायला उत्सूक आहे.\nमात्र धाग्यात शेवटी दिलेले विधान हे कोर्टाचे 'सजेशन' आहे (ऑर्डर नाही) असे समजतो\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nसर्वप्रथम ध���्यवाद. महत्वाचा विषय आणल्याबद्दल.\nबातमी वाचली. मूळ निकालपत्र वाचायला उत्सुक आहे.\nकेसचे डिटेल्स माहीत नाहीत, पण मला वाटते शिक्षा \"भोगत\" असताना जामीन मिळालेला नाही; शिक्षा \"झालेली\" असताना, (केस अपिलात वगैरे असताना) जामीन मंजूर झालेला आहे, आणि त्यात हा आरोपी वयोवृद्ध आहे, ऑलरेडी अंडर ट्रायल असताना (होणार्‍या) शिक्षेच्या अर्धा काळ कस्टडीत होता हे मुद्दे मांडले जाऊन त्याचा विचार झाला आहे. हे ठीकच आहे.\nप्रत्यक्ष सहभाग, चिथावणी की निव्वळ प्रचार\nगुन्हेगारी कृत्यात प्रत्यक्ष सहभाग घेणं आणि इतरांना गुन्हेगारी कृत्यासाठी चिथावणी देणं यामध्ये प्रत्यक्ष सहभागाला नेहमीच जास्त शिक्षा असं आपल्या न्यायव्यवस्थेचं मार्गदर्शक तत्त्व आहे का की उलट चिथावणी देणारा 'मास्टरमाइंड' म्हणून जास्त शिक्षा भोगतो की उलट चिथावणी देणारा 'मास्टरमाइंड' म्हणून जास्त शिक्षा भोगतो म्हणजे हिटलरनं स्वतः कुणाला गॅस चेंबरमध्ये पाठवलं नाही, पण राष्ट्रप्रमुख म्हणून हाताखालच्या लोकांना तसं करायला लावलं; तर मग गॅस चेंबरवरच्या रखवालदारापेक्षा हिटलरचा गुन्हा मोठा नव्हे का\nअर्थात, गुन्हेगारी कृत्यांना चिथावणी देण्याचे आरोप सन्यालांवर आहेत का याविषयी मी मुळात साशंक आहे. कारण -\nसन्याल यांनी सरकारला अमान्य असणार्‍या किंवा लोकशाहीला घातक असणार्‍या विचारांचा निव्वळ प्रचार केला असेल, तर त्याला गुन्हेगारी कृत्यांसाठीची (माओवाद्यांनी केलेल्या हत्या, अपहरणं, इ.) चिथावणी म्हणता येईल का हे इथे बसून ठरवणं कठीण आहे. देशद्रोहाचा आरोप केला जाता यावा यासाठी निव्वळ प्रचार पुरेसा असावा. म्हणूनच देशद्रोहाविषयीचा कायदा कालबाह्य झाल्याचे आरोप होत असावेत असा माझा कयास आहे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nकायद्याचा कीसच काढायचा असेल\nकायद्याचा कीसच काढायचा असेल तर भाग वेगळा. म्हणजे, सन्यालांवर नेमके कोणते आरोप होते, आणि त्याबाबत पुरेसे पुरावे सादर केले गेले होते की नाही, इत्यादि. माझ्या स्वल्प माहितीप्रमाणे नारायण सन्याल हे \"जाने माने\" नक्षल नेते आहेत. नेते आहेत, म्हणजे अर्थातच ते आघाडीवर बंदूक वगैरे घेऊन जात नसावेत, तर \"क्रांतीकारकांना\" मार्गदर्शन वगैरे करत असावेत. अर्थातच बोलून, लिहून वगैरे. बंदूक स्वतः हातात न धरता. आता भारत पाक युद्ध झाले तर मनमोहन सिंग, प्रतिभाताई स्वतः थोडीच जाणारेत बॉर्डरवर इन्सास हातात घेऊन. असो. तर कोर्टातल्या मॅटरबद्दल फार माहीत नसल्याने नो कॉमेंट्स.\nतरीही कोर्टाने उच्चारलेले शब्द रोचक आहेत. माझ्या काही शंका आहेत त्या व्यक्त करतो.\nसन्याल यांची मते \"मेजॉरिटी\" ला मान्य नाहीत - याचा अर्थ मला समजला नाही. मेजॉरिटी म्हणजे कोण आणि ज्या मायनॉरिटीला हे मान्य आहे ते लोक कोण आणि ज्या मायनॉरिटीला हे मान्य आहे ते लोक कोण सन्यालांची मते म्हणजे कोणती मते सन्यालांची मते म्हणजे कोणती मते माओवाद्यांना समर्थन देणारी मते माओवाद्यांना समर्थन देणारी मते कायदा म्हणजे मेजॉरिटी का कायदा म्हणजे मेजॉरिटी का आणि कायद्याला मान्य नसलेल्या गोष्टी बोलणे न्यायालयाला चालते आणि कायद्याला मान्य नसलेल्या गोष्टी बोलणे न्यायालयाला चालते बोलणे आणि (त्याचा परिणाम म्हणून होणारी) कृती या संबंध नसलेल्या गोष्टी आहेत का\nहे तर जाम रोचक आहे. ट्रायबल आणि रुरल एरियातल्या डिसकण्टेटबद्दल ठीकच आहे, पण नॉन ट्रायबल आणि अर्बन डिसकण्टेटबद्दल सरकारला विचार करायला कोर्‍ट केंव्हा सांगणार आहे नक्षलवाद्यांनी शहरांमध्ये गोळ्या चालवायला सुरु केल्यानंतर\nहाऊ वी हॅव ट्रीटेड त ट्रायबल्स हे \"वी\" कोण ट्रायबल एरियामधले आमदार ट्रायबल असतात. खासदार ट्रायबल असतात. मंत्री त्या भागातून गेलेले ट्रायबलच असतात. सरपंच ट्रायबल. पंचायत समिती मेंबर ट्रायबल. जिल्हा परिषद सदस्य/ अध्यक्ष ट्रायबल. अंगणवाडी सेविका बाय डिफॉल्ट ट्रायबल. आशा दिदि ट्रायबल. शिक्षा सहायक ट्रायबल. एएनएम ट्रायबल. आता मिळतच नसतील तर बीडीओ, तहसीलदार, कलेक्टर, इन्स्पेक्टर, एसपी हे नाइलाजाने नॉन ट्रायबल. हां, नक्षलवादी हे मात्र नक्की नॉन ट्रायबल असतात. (उदा. नारायण सन्याल. किंवा अपहरणामध्ये कुणाकुणाला तुरुंगातून सोडवायचे त्यांची यादी पहावी. तोंडी लावायला थोडे इकडे तिकडे पकडलेले आदिवासी मिलिशिया असतात ते सोडा.) त्यांनी मरायला पुढे केलेले मिलिशिया ट्रायबल असतात. पोलीस फोर्स मध्येही फ्रंटलाइनला असलेले पोलीस बरेचसे ट्रायबलच असतात. त्यामुळे हे \"वी\" नेमके कोण असतात याची उत्सुकता आहे.\nव्हाय शुड समवन टेक अप आर्म्स या थीमवर अनेक हिन्दी/ इंग्लिश सिनेमे येऊन गाजून गेलेले आहे��. फर्स्ट ब्ल्ड म्हणा किंवा पान सिंग तोमर म्हणा. आता हे सुप्रीम कोर्टानेच म्हणल्याने सिनेमावाल्यांचा शहाणपणा अधोरेखीत झाला आहे असे म्हणावेसे वाटते.\nइट इज फॉर द स्टेट टू फाइंड द सोल्यूशन्स. यात नवीन काहीच नाही. पण \"स्टेट\" मध्ये न्यायव्यवस्थाही अपरिहार्यपणे येते हे नमूद करावेसे वाटते.\nसान्याल यांच्याबद्दल फार माहिती नाही, पण काही सामान्य प्रश्न आहेत.\nहाऊ वी हॅव ट्रीटेड त ट्रायबल्स\nइथे जात (ट्रायबल या अर्थी) महत्त्वाची आहे, का नाही रे-होय रे हे वर्गीकरण मरायला पुढे एवीतेवी आदिवासीच आहेत ना\nकायदा बहुसंख्यांना मान्य नसेल तर तो कायदा वास्तवात टिकू शकतो का\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nआहेरे नाहीरे; सामान्यीकरण आणि ध्रुवीकरण\nनीट समजले नाही. थोडे समजाऊन सांगा.\nनाही रे आहे रे वर्गीकरण करण्यासाठी \"ट्रायबल\" \"नॉन ट्रायबल\" असल्या संज्ञा वापरल्या जाव्यात काय तशाच प्रकारे \"हिंदु\" \"मुस्लीम\" असेही शब्दप्रयोग वापरात असावेत काय तशाच प्रकारे \"हिंदु\" \"मुस्लीम\" असेही शब्दप्रयोग वापरात असावेत काय हे असले जातीवाचक/ धर्मवाचक शब्दप्रयोग झाल्यामुळे आपण परिस्थिती अजूनच अवघड करत नाही काय हे असले जातीवाचक/ धर्मवाचक शब्दप्रयोग झाल्यामुळे आपण परिस्थिती अजूनच अवघड करत नाही काय मधु कोडा नावाच्या एक नेत्याने झारखंडमध्ये हजारो कोटींचा गफला केला. हा नेता ट्रायबलच. त्याच्या आजुबाजूला असलेली आणि लाभार्थी झालेली बरीचशी मंडळीही ट्रायबलच होती/ आहेत.\nराउरकेल्याच्या एडीएम चा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. त्यांनी अतिक्रमणात एका वस्तीतील पनासेक दुकाने सपाट केली. रस्त्यात येत होती म्हणून. विरोध जबरदस्त होता, कारण ही वस्ती तीस चाळीस वर्षांपासून होती. आणि वदंता अशी होती की इथे एसटी, अर्थात ट्रायबल/ आदिवासी मंडळी असल्याने कुणाची हिंमत नाही हात लावण्याची. तिथे रस्ता बांधण्यासाठी फंड मंजूर झालेला होता, आणि एक पूल होत होता त्याला जोडणारा हा रस्ता होता. ही वस्ती सरकारी जमिनीवर होती. एडीएमना वस्तीकडे काणाडोळा करायला हरकत नव्हती; पण मंडळींनी काही रस्ताच सोडला नव्हता. कुठे पाच फूट कुठे दहा फूट असा वाकडातिकडा चिंचोळा रस्ता कम पायवाट - जेमतेम मोटरसायकल जाईल अशी वाट होती. बोलून पाहिले. तर हे लोक म्हणाले आम्हाला नको तुमचा रस्ता बिस्ता. आम्हाला डेव्हलप��ेंट पण नको. आम्ही बरे आहोत असेच. मग एडीएम नी फार काही न बोलता दुसर्‍या दिवशी तीन बुलडोझर घेतले, पाच प्लॅटून फोर्स घेतला आणि जेवढा हवा होता तेवढा रुंद रस्ता दुकाने पाडून मोकळा केला. जी माणसे आडवी आली त्यांच्याशी वाद न घालता संध्याकाळपर्यंत \"आत\" ठेवले. ह्याचे फार पडसाद उमटले. निदर्शने - एडीएम चोर है - वगैरे झालीच; पण नॅशनल कमिशन फॉर एस सी एसटी कडून नोटीस आली आणि एडीएमना हजर रहायला समन्स आले. नॉन ट्रायबल मंडळींनी ट्रायबल लोकांची घरे \"हेरुन\" पाडली, आणि एडीएमनी नॉन ट्रायबल लोकांचा एजंट म्हणून काम केले वगैरे. एडीएमनी लिखित उत्तर दिले - एकही \"घर\" पाडले नाही, फक्त दुकाने पाडली, तीही केवळ रस्त्याच्या गरजेपुरती. ज्यांची दुकाने पाडली त्यांची ही नावांची यादी - यात अमुक एक आदिवासी आहेत, आणि तमुक इतर आहेत. जे आदिवासी आहेत, त्यातील अमुकजण सरकारी नोकरीत आहेत, आणि त्यांचा हा अतिक्रमणाचा गुन्हा दखलपात्र असून ते नोकरी जाण्याच्या पात्रतेचा गुन्हा करुन बसलेले आहेत. बाकीचे जे आहेत ते नॉन ट्रायबल असून, ज्या एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटच्या हजेरीत ही कायदेशीर कारवाई झाली, ते अधिकारी जन्माने (आणि योगायोगाने) ट्रायबल आहेत. बंदोबस्तावर असलेले अनेक पोलीसही ट्रायबल असून मा. कमिशनने इच्छा दर्शवल्यास त्यांची यादी देता येईल. त्यामुळे दुकाने पाडले गेलेले लोकही \"ट्रायबल\" माणसाने \"नॉन ट्रायबल\" लोकांची दुकाने/ घरे पाडली अशी तक्रार करु शकतात. अर्थात, ही कारवाई कायदेशीर असून ट्रायबल-नॉन ट्रायबल हा मुद्दा केवळ गौण नसून, खोडसाळ आहे, तरी माननीय कमिशनला विनंती आहे की हे पिटिशन दाखल करणार्‍यांना समज देण्यात यावी, कारण असल्या तक्रारींमुळे समाजात ध्रुवीकरण होऊन ट्रायबल लोक हे इतर समाजात मिसळण्याऐवजी वेगळे पाडले जातात आणि त्यांचे अधिकच नुकसान होते.\nदीड वर्षं होऊन गेले आहे. अजून तरी एडीएमना त्यानंतर या प्रकरणात नोटीस वगैरे आलेली नाहीये.\nहे उत्तर अतिशय थेट आहे. एडीएमचे उदाहरण अत्यंत चपखल.\nशेवटी जिकडे स्वार्थ साधला जातो त्या बाजूचे 'आपण' - बाकी उरलेले 'ते' असा स्वच्छ व्यवहार आहे..\nकाही अतिशय छान आणि रोचक\nकाही अतिशय छान आणि रोचक मुद्द्यांबद्दल समाधानी आहे.\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/denial-of-taking-ten-rupees-coins-from-banks/", "date_download": "2019-02-23T23:49:07Z", "digest": "sha1:BGTTDX7QV3UW3LJLTRX2YL2FOTO4X5OG", "length": 6324, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बँकांकडून दहाची नाणी घेण्यास स्पष्ट नकार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बँकांकडून दहाची नाणी घेण्यास स्पष्ट नकार\nबँकांकडून दहाची नाणी घेण्यास स्पष्ट नकार\nवाघोली ( ता. हवेली ) येथील काही बँका दहा रुपयाची नाणी स्वीकारण्यास नकार देत असल्यामुळे सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. आयडीबीआय बँक, महाराष्ट्र बँक दहा रुपयाचे नाणी घेण्यास ग्राहकांना स्पष्ट नकार देत आहेत. त्यामुळे सामन्य ग्राहकांना या पैशाचे करायचे काय असा प्रश्‍न पडला आहे.\nभारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ग्राहकांना दैनंदिन व्यवहारा���ाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून दहा रुपयाच्या नाण्यांची निर्मिती केली. दहा रुपयाची नाणे चलनातून बाद झाल्याची अफवा काही नागरिक, व्यापार्‍यांकडून पसरविली जात आहे. बाजारामध्ये अनेक ठिकांनी दुकानदार, व्यापारी, पंप चालक दहा रुपयाची नाणी नाकारत असतांनाचे चित्र आहे. पाच किंवा दहा रुपयांचे चलनी नाणे व्यवहारातून बाद झालेले नसतांना देखील खुद्द बँकाच नाणी घेण्यास नकार देत असतील तर त्या बँकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. बँकेकडून दहाची नाणी घेण्यास स्पष्ट नकार देवून रिझर्व बँकेचे आदेश असल्यामुळे घेता येत नाही असे सांगून पैसे स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. वाघोली येथील एका ग्राहकाच्या मुलाने आयडीबीआय बँकेत खाते उघडले. दहा-दहा रुपयाचे कॉईन जमा करून आयडीबीआय बँकेत भरण्यासाठी त्याने वडिलांना ( दि. 12 जून ) पाठवले तेंव्हा कॅशिअरने नाणी घेण्यास नकार दिला. याबाबत ग्राहकाने त्यांना तसे लेखी द्या असे म्हणताच समोर रिझर्व बँकेचे सूचनापत्र वाचा असे सांगण्यात आले. त्यावर ग्राहकाने ते इंग्रजीमध्ये आहे वाचता येत नाही असे सांगताच वाद नको म्हणून कॅशिअर महिलेनी दुसर्‍या कर्मचार्‍याकडे पाठवले. ग्राहकाने बँक व्यवस्थापकाला भेटण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची भेट होऊ शकली नसल्यामुळे ग्राहकाने थेट वरिष्ठांशी संपर्क करून बँक दहाची नाणी स्वीकारत नसल्याची तक्रात केली. त्यानंतर ग्राहकाची नाणी जमा करून घेण्यात आली असली तरी मात्र मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. ग्राहकांची दिशाभूल करणार्‍या संबधित अधिकार्‍यांवर व कर्मचार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Married-woman-raped/", "date_download": "2019-02-23T22:55:32Z", "digest": "sha1:XDE67NIDZVODQ5SIGSPJO6MZD4G6XR4X", "length": 5437, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विवाहितेवर बलात्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon �� विवाहितेवर बलात्कार\nशौचास निघालेल्या महिलेवर रविवारी रात्री बलात्कार झाला आहे. याप्रकरणी नवीनकुमार कांबळे व शिवानंद यरगट्टी या दोघांना यमकनमर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विवाहितेवरील बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.\nयमकनमर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला रविवारी रात्री शौचाला जात असताना अंधारात दबा धरून बसलेल्या नराधमांनी तिच्यावर झडप घातली. तिला नजीकच्या निर्जन परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.\nदरम्यान, ती महिला बर्‍याच उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका ठिकाणी ती बेशुद्धावस्थेत आढळली. तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिने दिलेल्या माहितीतून तिच्यावर बलात्काराची माहिती उघड झाली. त्यानंतर यमकनमर्डी पोलिस ठाण्यात नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.\nमिळालेल्या माहितीनुसार यमकनमर्डी पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपींचा तपास सुरू केला. काही वेळातच त्यांनी नवीनकुमार कांबळे व शिवानंद यरगट्टी यांना ताब्यात घेतले. या दोघांकडून बलात्कारप्रकरणी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली.\nसोमवारी पिडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. बलात्काराचा प्रकरणात अन्य काही आरोपी आहेत का याचाही यमकनमर्डी पोलिस शोध घेत आहेत.\nआज ‘उ. कर्नाटक बंंद’ची हाक\nकारची काच फोडून ४० ग्रॅम सोने लंपास\nयमगर्णीनजीक बस कलंडली; ४० जखमी\nबँकिंग क्षेत्र विश्‍वासावर अवलंबून\nअथणी तालुक्यातील अपहृत मुलगी मिरजेत आढळली\nनाट्य महोत्सवास शानदार प्रारंभ\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/HSC-Examination-Result-Parbhani-district-resulted-in-89-90-percent/", "date_download": "2019-02-23T22:56:47Z", "digest": "sha1:AVWFPYEDBBHXRWWAMLXAAGFIGPUYXROA", "length": 6174, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोरीच भारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › पोरीच भारी\nजिल्ह्याचा निकाल ८९.९० टक्के\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल 30 मे रोजी जाहीर केला. यंदाच्या निकालांमध्येही मुलींनीच बाजी मारली. शिक्षण मंडळाच्या वतीने ऑनलाइन परीक्षेच्या निकालाची विभागवार माहिती देण्यात आली. त्यानुसार बारावीच्या परीक्षेत एकूण 89.90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुलांची संख्या 87.97 टक्के तर मुलींची संख्या 92.94 टक्के इतकी आहे. जिल्ह्यातून बारावी परीक्षेस एकूण 22 हजार 664 विद्यार्थी बसले होते. यापैकी 20 हजार 306 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 12 हजार 165 मुले तर 8 हजार 141 मुलींचा समावेश आहे.\nबारावीचा निकाल बुधवारी दुपारी 1 वाजल्यापासून परीक्षाथीर्र्ंना ऑनलाइन पाहता आला. हा निकाल पाहण्यासाठी नेटकॅफेवर एकच गर्दी झाली होती. तसेच प्रत्येकाकडे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाइल आल्याने अनेकांनी आपला निकाल मोबाइलवर पाहिला. निकाल पाहिल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.\nनिकालात परभणी जिल्हा औरंगाबाद विभागात पहिला\nऔरंगाबाद विभागातील इतर जिल्ह्यांच्या निकालावर मात करीत परभणीने या विभागात निकालामध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. यामध्ये परभणी-89.90, औरंगाबाद-89.15, बीड-89.08, जालना-87.45, हिंगोली-86.40 टक्के असा निकाल लागला आहे. यात औरंगाबाद विभागात परभणीने बारावीच्या निकालात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.\nअसा आहे शाखानिहाय निकाल\nजिल्ह्यात बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली वरचढ ठरल्या आहेत. यात तिन्ही शाखांमधून मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये विज्ञान-94.67 टक्के, कला-84.36 टक्के, वाणिज्य-91.93 टक्के, एचएससी-व्होकेशनल- 84.55 टक्के निकाल लागला आहे.\nपरभणी-93.04 (मुले-91.91 तर मुली-94.88), पूर्णा-90.23 (मुले-86.88 तर मुली-94.32), गंगाखेड-88.91 (मुले-86.70 तर मुली-92.43), पालम-82.77 (मुले-81.82 तर मुली-84.67), सोनपेठ-88.82 (मुले-87.04 तर मुली-91.44), जिंतूर - 92.03 (मुले-90.40 तर मुली-94.66), पाथरी-90.12 (मुले-88.62 तर मुली-91.93), मानवत-72.51 (मुले-68.29 तर मुली-80.99), सेलू-93.90 (मुले-92.57 तर मुली-95.73) असा निकाल जाहीर झाला आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Parbhani-Hingoli-Local-Government-Institute-Election-result/", "date_download": "2019-02-23T23:54:44Z", "digest": "sha1:7AQGYOSO53LVHNIEWNUD4KELRR2KVCPI", "length": 8136, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देशमुख की बाजोरिया, पैजावर पैजा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › देशमुख की बाजोरिया, पैजावर पैजा\nदेशमुख की बाजोरिया, पैजावर पैजा\nपरभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणासाठी सोमवारी मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरापासूनच युती व आघाडीच्या समर्थकांनी आपलाच उमेदवार विजयी होणार असा दावा केला आहे. विजयाचा दावा करण्याबरोबरच निवडणूक निकालावर हौशी कार्यकर्त्यांनी लाखोंच्या पैजा लावल्या आहेत. आघाडीच्या उमेदवाराकडून उशिरापर्यंत रसद पुरवठा झाला नसल्याने नाराज झालेल्या काही मतदारांनी आघाडीचा धर्म सोडून उमेदवाराला हात दाखविल्याची चर्चा सुरू असल्याने निकालात चमत्कार होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.\nपरभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे विप्लव बाजोरिया व काँग्रेसचे सुरेश देशमुख यांच्यात सरळ लढत झाली. तर अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांनी माघार घेत शिवसेनेच्या उमेदवारास पाठिंबा दिल्याने रविवारी रात्री निवडणुकीचे गणित बदलल्याचे बोलले जात आहे. परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मागील महिन्याभरापासून मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघातून ऐन वेळी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. तर दुसरीकडे विदर्भातून आलेले विप्लव बाजोरिया यांना शिवसेनेचे उमेदवार म्हणून समोर करण्यात आल्याने नाराजीचा सूर होता.\nउद्योगपतीचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने लक्ष्मीदर्शनाची आस मतदारांना लागली होती. जवळपास पाचशे मतदार असलेल्या या मतदारसंघात सुरुवातीपासून मोठी चुरस पाहावयास मिळाली. आघाडीचे सुरेश देशमुख यांचे पारडे सुरवातीला जड असल्याचे बोलले जात होते.\nराष्ट्रवादी व काँग्रेसचे मतदार मोठ्या संख्येने असल्यामुळे बाजोरिया यांना ही निवडणूक जड जाईल अशी चर्चा प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात होती. परंतु आघाडीचे सुरेश देशमुख यांनी मतदानाच्या दिवशी दुपारपर्यंत मतदारांना खिळवत ठेवल्याने अनेकांचा भ्रमनिराश झाला. शिवसेनेचे बाजोरिया यांनी आपल्या समर्थकांमार्फत रविवारी रात्री आघाडीतील काठावरील व नाराज मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला त्यांना काहीअंशी यश आल्याने त्यांनी सोमवारी सकाळी गाठीभेटी वाढवत मतदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे आघाडीच्या उमेदवाराकडून मतदारांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.\nहिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या सोयीनुसार मतदारांचा कल ओळखून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. हिंगोलीच्या मतदान केंद्रासमोर केवळ शिवसेनेचा टेंट होता. तसेच सेनेचे प्रमुख पदाधिकारीही मतदान केंद्राबाहेर तळ ठोकून होते. तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मात्र आपल्या बैठकीत मतदारांचे मन वळविण्यात मग्‍न असल्याने मधल्या काळात बाजोरियाच्या समर्थकांनी आघाडीच्या मतदारांशी संधान साधल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Action-for-Lovers-couples/", "date_download": "2019-02-23T22:54:19Z", "digest": "sha1:BAI7XOLRNZZ5523OPAUJ6JIUZV6VLNTQ", "length": 6401, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रेमी युगलांचा बाजार उठला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › प्रेमी युगलांचा बाजार उठला\nप्रेमी युगलांचा बाजार उठला\nपुणे : प्रसाद जगताप\nनेहमीप्रमाणेच सायंकाळी सहाचा सुमार..., मावळतीला झुकलेल्या सुर्यांची सोनेरी किरणे..., झेड ब्रीजवर बसून प्रेमाच्या दुनियेत वाहून जाण्यासाठी सज्ज झालेले प्रेमी युगल आणि प्रेमी युगल प्रेमाच्या दुनियेत बुडणार इतक्यात दहा-पंधरा वाहतूक पोलिसांनी झेड ब्रीजवर बसलेल्या प्रेमीयुगलांच्या दुचाकींवर धडक कारवाई करत त्यांचा बाजार उठवला.\nडेक्कन वाहतूक पोलिसांकडून झेडब्रीजवर दुचाकी पार्क करून वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणार्‍या प्रेमी युगलांवर सोमवारी सायंकाळी धडक कारावाई करण्यात आली. आणि पुन्हा येथे बसू नका, असा सज्जड दमच त्यांनी भरला. तसेच त्यांच्याकडून पावत्या फाडून दंड वसूल करण्यात आला असल्याचे या परिसरातून जात असताना ‘पुढारी’च्या प्रतिनिधीला पाहायला मिळाले.\nझेडब्रीजवरून जाताना सायंकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. ती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली. तसेच येथे बसलेल्या प्रेमीयुगलांकडून लायसन्सची मागणी करत अनेकांना दंड भरण्यास भाग पाडले. येथे बसलेले अनेक प्रेमीयुगल हे महाविद्यालयीन तरूण असल्यामुळे अनेकांकडे लायसन्स देखील नव्हते. या कारवाईमुळे दररोज गर्दीने भरगच्च असलेला झेडब्रीज काही मिनिटांतच रिकामा झाला. आणि या परिसरात सायंकाळी शुकशुकाट पहायला मिळाला.\nझेड ब्रीजवर अनेक प्रेमी युगलांच्या दुचाकींवर वाहतूक पोलिस कारवाई करण्यात येत होती. तसेच त्यांना याठिकाणी पुन्हा बसू नका, असा सज्जड दम देखील दिला जात होता. याचवेळी येणार्‍या-जाणार्‍या पुणेकर नागरिकांनी सुध्दा ‘घरी जाऊन प्रेम करा’ असा प्रेमी युगलांना सज्जड दमच दिला.\nशहरातील मध्यवर्ती ठिकाणी जाण्यासाठी झेडब्रीजचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. पुलावर नो पार्कींग असतानाही काही दुचाकीस्वार नो पार्कींगच्या ठिकाणी वाहने पार्क करत असल्याचे आढळून आले होते, त्यानुसार डेक्कन वाहतूक पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशीच कारवाई कायम करण्यात येणार आहे. -सुभाष जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, डेक्कन\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Maharashtra-leads-in-implementation-of-Rera/", "date_download": "2019-02-23T23:46:36Z", "digest": "sha1:PB37VXNWQHC2A33CKLBVGY5VKB7URDVZ", "length": 5813, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘रेरा’ अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘रेरा’ अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर\n‘रेरा’ अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर\nघर खरेदी करताना ग्राहकाला भेडसावणार्‍या समस्यांचे सकारात्मक निवारणासाठी केंद्र शासनाने स्थावर संपदा (विनियम व विकास) कायदा लागू केला. याच कायद्यास अनुसरून, राज्यात महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या माध्यमातून ‘रेरा’ची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी घडामोडी राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सोमवारी (दि.10) दिली.\nमहारेरा कायद्याला राज्यामध्ये लागू होऊन दोनवर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने आयोजित पहिल्या प्रादेशिक कार्यशाळेचे उद्घाटन पुरी यांच्याहस्ते ‘यशदा’ येथील सभागृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे आर्थिक सल्लागार अनुपम मिश्रा, केंद्रीय गृहनिर्माणचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा, महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी, गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार उपस्थित होते.\nहरदीपसिंह पुरी म्हणाले, रेरा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी ग्राहकांची फसवणूक होत असे. स्थावर संपदा कायद्यात निरोगी, कार्यक्षम, स्पर्धात्मक वाढीसोबतच पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. विकसक व खरेदीदार यांच्यातील वाद सोडविण्यापेक्षा, त्यांच्यामध्ये या कायद्याच्या माध्यमातून सौहार्दपूर्ण वातावरण निर्मिती करणे रेराचा उद्देश आहे. महारेराच्या माध्यमातून दाखल झालेल्या सुमारे चार हजार तक्रारींपैकी पंच्याहत्तर टक्के तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nमहारेरांतर्गत 17 हजार पाचशे सदुसष्ट प्रकल्प व 16 हजार पंचेचाळीस रिअल इस्टेट एजंटांनी नोंदणी झाली आहे, अशी माहिती संजय कुमार यांनी दिली. अनुपम मिश्रा यांनी आभार प्रदर्शन मानले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-marathi-panchang/articleshow/65649315.cms", "date_download": "2019-02-24T00:20:10Z", "digest": "sha1:JKO3ZSUIS3BIPKEOBZ4YL4JZJZOVWHOR", "length": 9654, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily marathi panchang News: daily-marathi-panchang - आजचे मराठी पंचांग:सोमवार ३ सप्टेंबर २०१८ | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nआजचे मराठी पंचांग:सोमवार ३ सप्टेंबर २०१८\nआजचे मराठी पंचांग:सोमवार ३ सप्टेंबर २०१८\nसोमवार, ३ सप्टेंबर २०१८\nभारतीय सौर १२ भाद्रपद शके १९४०, श्रावण कृष्ण अष्टमी सायं. ७.१९ पर्यंत,\nचंद्रनक्षत्र : रोहिणी रात्री ८.०४ पर्यंत, चंद्रराशी : वृषभ, सूर्यनक्षत्र : पूर्वा फाल्गुनी,\nसूर्योदय : सकाळी ६.२५, सूर्यास्त : सायं. ६.५१,\nचंद्रोदय : रात्री १२.३५, चंद्रास्त : दुपारी १.०८,\nपूर्ण भरती : पहाटे ५.०६ पाण्याची उंची ३.४८ मीटर, सायं. ४.४५ पाण्याची उंची ३.३९ मीटर\nपूर्ण ओहोटी : सकाळी १०.५१ पाण्याची उंची २.१७ मीटर, रात्री ११.१० पाण्याची उंची १.३५ मीटर\nदिनविशेष : कालाष्टमी, गोपाळकाला, श्री ज्ञानेश्वर महाराज जयंती\nमिळवा पंचांग बातम्या(daily marathi panchang News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily marathi panchang News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, २२ फेब्रुवारी २०१९\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार, २१ फेब्रुवारी २०१९\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, २० फेब्रुवारी २०१९\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, १९ फेब्रु���ारी २०१९\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, २३ फेब्रुवारी २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआजचे मराठी पंचांग:सोमवार ३ सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग:रविवार २ सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग: शनिवारी, १ सप्टेंबर २०१८...\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार ,३१ ऑगस्ट २०१८...\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार ,३० ऑगस्ट २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/marathi-infographics/lifestyle-marathi-infographics/the-five-dirtiest-spots-inside-a-plane/articleshow/61221593.cms", "date_download": "2019-02-24T00:24:11Z", "digest": "sha1:FFXCO4QSRGYNIX3YCSLLMGOERS46GB7W", "length": 8506, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "dirtiest spots inside a plane: the five dirtiest spots inside a plane - विमानातील पाच 'डर्टी स्पॉट' | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nविमानातील पाच 'डर्टी स्पॉट'\nविमानप्रवास सर्वात आरामदायी असल्याचा तुमचा समज असला तरी विमानातील या पाच जागा तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतात...\nविमानप्रवास सर्वात आरामदायी असल्याचा तुमचा समज असला तरी विमानातील या पाच जागा तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतात...\nमिळवा इन्फोग्राफिक्स बातम्या(Marathi Infographics News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nMarathi Infographics News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nसलमान खानने घेतली नवी एसयुव्ही (SVU) कार\nGhazi Rashid: पुलवामा हल्ल्यांचा मास्टरमाइंड गाझीसह दोघांचा ...\nimran khan: भारताने युद्ध पुकारल्यास प्रत्युत्तर देऊ; इम्रान...\nजास्तीजास्त रुग्णांसाठी तयार रहा, पाकिस्तान लष्कराचे रुग्णाल...\nhigh alert in mumbai: रेल��वेमध्ये अतिदक्षता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nविमानातील पाच 'डर्टी स्पॉट'...\nतुमची कार पाण्यात अडकली तर काय कराल\nअसा करा कपालभाती योग\nयोगा तुमच्या जीवनशैलीला साजेसा\nलठ्ठपणा: एक जागतिक समस्या...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/on-this-day-in-1990-india-need-24-runs-to-avoid-follow-on-and-9-wickets-down-vs-england-and-kapil-dev-did-this-six-six-six-six/", "date_download": "2019-02-23T23:43:06Z", "digest": "sha1:H45ZSMH5T6TRX6Q4OPUPLE42ZK7BLE36", "length": 7526, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तेव्हा कपिलने ४ चेंडूत ४ षटकार ठोकून फॉलोव ऑन वाचवला होता!", "raw_content": "\nतेव्हा कपिलने ४ चेंडूत ४ षटकार ठोकून फॉलोव ऑन वाचवला होता\nतेव्हा कपिलने ४ चेंडूत ४ षटकार ठोकून फॉलोव ऑन वाचवला होता\nआजपासून बरोबर २७ वर्षांपूर्वी ३० जुलै १९९० रोजी भारताचा विश्वविजेता कर्णधार कपिल देवने इंग्लड विरुद्ध इंग्लंडमध्ये ४ चेंडूत ४ षटकार खेचून भारताला फॉलोव ऑन पासून वाचवले होते.\nइंग्लंडमध्ये झालेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा लॉर्ड मैदानावर झाला. पहिल्या डावात यजमान इंग्लंड संघाने १६२ षटकांत ६५३ धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या डावात भारताने ९ विकेट्सवर ४३० अशी होती आणि भारताला फॉलोव ऑन टाळण्यासाठी २४ धावांची गरज होती. मैदानात कपिल देव आणि नरेंद्र हिरवानी ही जोडी होती.\nत्यावेळी कपिल देव यांनी एडी व्हेंमिंग्स या गोलंदाजाला ४ चेंडूत सलग ४ षटकार ठोकले. विशेष म्हणजे त्याच्या पुढच्याच षटकात हिरवानी पहिल्याच चेंडूवर बाद झाले परंतु भारताने १ धावेने इंग्लंड विरुद्ध फॉलोव ऑन टाळला.\nभारत या सामन्यात पुढे २४७ धावांनी पराभूत झाला. परंतु कपिल देव यांची ही खेळी आजही चाहते विसरले नाहीत.\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीला तेव्हा नुकतीच सुरुवात झाली होती आणि हा सचिनचा केवळ ८वा सामना होता तर भारतीय संघाचा कर्णधार होता मोहम्मद अझरुद्दीन.\nपहिला डाव: ६५३/४ घोषित\nदुसरा डाव: २७२/४ घोषित\nपहिला डाव: ४५४ सर्वबाद\nदुसरा डाव: २२४ सर्वबाद\nइंग्लंडने हा सामना २४७ धावांनी जिंकला.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजा���ने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Last-phase-of-flatination-for-an-alternative-bridge/", "date_download": "2019-02-23T22:57:47Z", "digest": "sha1:AQ5W6D6TEFEAI7KM3YVOFN22CJIV6DPV", "length": 6044, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पर्यायी पुलासाठी सपाटीकरण अंतिम टप्प्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पर्यायी पुलासाठी सपाटीकरण अंतिम टप्प्यात\nपर्यायी पुलासाठी सपाटीकरण अंतिम टप्प्यात\nपंचगंगेवरील शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे काम अखेर सोमवारी सुरू करण्यात आले असून, मंगळवारी कोल्हापूरकडील बाजूला जमीन सपाटीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. पंचगंगेवरील पर्यायी पुलाचे काम पुरातत्त्व कायद्यामुळे रखडले आहे. पुलाचे सुमारे 20 टक्के बांधकाम शिल्लक राहिले आहे. त्याकरिता पुरातत्त्व कायद्यात बदल करण्यात आला आहे. त्याचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. मात्र, ते राज्यसभेत अद्याप मंजूर न झाल्याने, पुलाच्या बांधकामासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सर्व प्रक्रियेला विलंब होत असल्याने सर्वपक्षीय कृती समितीने आक्रमक भूमिका घेत शिवाजी पुलावर भिंत बांधून तो वाहतुकीसाठी बंद करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर पर्यायी पुलाचे काम सुरू करण्यासाठी पुरातत्त्व विभागाची परवानगी मिळाल्यानंतर काम करण्याच्या अटीवर वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. या वर्कऑर्डरनुसार पहिल्या टप्प्यात जमीन सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.\nसोमवारी जेसीबीच्या साहाय्याने हौदाचे बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली. सायंकाळपर्यंत हौदाचे बहुतांश बांधकाम पाडण्यात आले. मंगळवारी सकाळी हौदाचे बांधकाम पूर्णपणे पाडण्यात आले. त्यानंतर या भागात खोदकाम सुरू करून जमीन सपाटीकरण करण्यात आले. या पाण्याच्या हौदासह तेथील झुडपे काढण्यात आली. जमीन सपाटीकरणास जेसीबी आणि मनुष्यबळाचा वापर करण्यात आला. सोमवारी झालेल्या आंदोलनामुळे पुन्हा काही प्रकार घडू नये म्हणून शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी शिवाजी पुलानजीक सुरू असणार्‍या खोदकामाच्या ठिकाणी भेट दिली. ठेकेदार बापू लाड यांच्याशी चर्चा करून सूचना केल्या. दरम्यान, कृती समितीचे आर. के. पोवार आणि बाबा पार्टे यांनी कार्यकर्त्यांसह खोदकामाच्या ठिकाणी भेट देऊन कामाबाबत माहिती घेतली.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Movement-of-closure-hydroelectric-power-station/", "date_download": "2019-02-23T23:05:38Z", "digest": "sha1:ILZQSELW6BYAVYCHSYNGRBNTX2VEFQHZ", "length": 7257, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जलविद्युत केंद्र बंद करण्याच्या हालचाली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जलविद्युत केंद्र बंद करण्याच्या हालचाली\nजलविद्युत केंद्र बंद करण्याच्या हालचाली\nकौलव : राजेंद्र दा. पाटील\nराज्यातील पहिले व देशातील दुसरे जलविद्युत निर्���िती केंद्र म्हणून ओळखले जाणारे राधानगरी येथील शाहूकालीन जलविद्युत निर्मिती केंद्र गुंडाळण्याच्या हालचाली सुरू आहेत. या केंद्रातील कर्मचार्‍यांना प्रतिनियुक्‍तीवर पाठवले असून, शाहू महाराजांच्या दूरद‍ृष्टीचे प्रतीक असलेले हे केंद्र बंद करण्याच्या हालचालींमुळे जनतेतून संतप्‍त प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत.\nराधानगरी धरणाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर 1952 साली राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र येथे उभारण्यात आले होते. या केंद्रात 1.2 मेगावॅट क्षमतेची चार जनित्रे कार्यरत आहेत. त्यापैकी तीन जनित्रे आजही सुस्थितीत सुरू आहेत. मात्र, या केंद्राच्या शेजारीच दहा वर्षांपूर्वी ‘बीओटी’ तत्त्वावर खासगी जलविद्युतनिर्मिती केंद्र सुरू केले आहे. तेव्हापासून जुन्या केंद्राला जलविद्युत निर्मितीसाठी पाणी सोडले जात नाही. केवळ पावसाळ्यातील अतिरिक्‍त पाण्यावरच वीजनिर्मिती केली जाते.\nराज्यात वीजनिर्मिती कंपनीच्या कार्यकक्षेत हे एकमेव जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. जलविद्युत विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या शिफारशीनुसार या केंद्राचे अस्तित्व संपुष्टात आणण्याच्या ठरावाला कंपनीने एप्रिल 2017 मध्ये मंजुरी दिली होती. दि. 15 नोव्हेंबरच्या आदेशानुसार या केंद्राकडील अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता वगळता अन्य पदे रद्द केल्याचे समजते. सध्या केंद्राकडे अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता व अन्य दोन कर्मचारीच ठेवले आहेत.\nअन्य सहा कर्मचार्‍यांना काळम्मावाडी व तिलारी प्रकल्पाकडे प्रतिनियुक्‍तीवर पाठवले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे अस्तित्व संपुष्टात येणार, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी हे केंद्र शाहू स्मारक म्हणून सुरू ठेवावे, अशा आशयाचा ठराव ग्रामसभांतून केला होता. त्यावेळी पाटबंधारे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी हे केंद्र सुरू ठेवण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, हे आश्‍वासन ‘बोलाचा भात अन् बोलाचीच कढी’ ठरले आहे. हे केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने पुन्हा जनआंदोलन उभारले जाण्याची शक्यता आहे.\nगोकुळ’ला बदनाम करणार्‍यांविरोधात निषेध मोर्चा\nतिरडी मोर्चावरून मनपा सभेत बोंबाबोंब\nराजकीय आखाड्यात दोन हात करू\nदूध संघांवरील कारवाई मागे घेऊ\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास अटक\nपर्यायी शिवाजी पुलाचे काम लागणार मार्गी\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Plastic-Ban-Bamboo-Product-increase-of-demand/", "date_download": "2019-02-23T23:27:12Z", "digest": "sha1:LOAQJ6TYOTYK6V3MIIJLBDNHYHGLSEZY", "length": 4768, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्लास्टिकबंदीने बांबू उत्पादनाची चलती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › प्लास्टिकबंदीने बांबू उत्पादनाची चलती\nप्लास्टिकबंदीने बांबू उत्पादनाची चलती\nमहाराष्ट्रात प्लास्टिकवर बंदी आल्यापासून बांबूच्या उत्पादनाकडे ग्राहक पुन्हा नव्याने वळल्याने बांबूच्या कारागिरांना सुकाळ तर प्लास्टिक व्यवसायात दुष्काळ आला आहे.\nडिजिटल युगात प्लास्टिक अतिक्रमण करत असतानाच शासनाने महाराष्ट्रभर यावर बंदी घातली आहे. झटपट मिळणार्‍या, बाजारपेठर झगमगाट निर्माण करणार्‍या प्लास्टिक वस्तूंकडे ग्राहकांनी पाठ फिरवून लाकूड, बांबूपासून तयार करण्यात येणार्‍या विविध वस्तूंकडे ग्राहक पुन्हा वळला आहे. बाजारपेठ बांबूच्या वस्तूंनी गजबजू लागली असून कारागिरांच्या घरीही वस्तू खरेदी साठी ग्राहकांची वर्दळ होऊ लागली आहे. मनुष्याला जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत बांबूच्या वस्तू लागतात. या वस्तूंना पूर्वापार मागणी वाढू लागली आहे. यात घरात रोजच्या लागणार्‍या वस्तूंपासून ते लग्न शुभारंभ, डेकोरेशन आदीसाठी वापर करतात. ग्रामीण भागात पावसाळ्यात पावसापासून संरक्षण होण्यासाठी यरल्याचा वापर करावा लागतो. शेतीसाठी लागणारी शेतीची औजारे, इमारत बांधकाम करण्यासाठी, शेतात खोप घालणे, वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर करण्यासाठी लाकूड व बांबूची मागणी वाढल्याने बुरुड व्यवसाय तेजीत आहे. येथील समाज कामात मग्न आहे, तर प्लास्टिक व्यावसायिक अडचणीत सापडल्याने मालकासह कामगारांना रोजगाराची चिंता लागली आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली ���ाँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Take-higher-education-and-teach-in-village-school/", "date_download": "2019-02-23T22:56:39Z", "digest": "sha1:WQWYFRXAG53E27VTSYJK4EEROU67XN3L", "length": 8183, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उच्च शिक्षण घ्या आणि गावच्या शाळेत शिकवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › उच्च शिक्षण घ्या आणि गावच्या शाळेत शिकवा\nउच्च शिक्षण घ्या आणि गावच्या शाळेत शिकवा\nविज्ञानाचा गावोगावी प्रसार करण्याच्या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडिया (नासी) या संस्थेच्या पुणे शाखेने पुढाकार घेतला असून, त्याअंतर्गत उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपापल्या गावच्या शाळेत जाऊन शिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षी विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आपल्या शिक्षणाचा व अनुभवाचा फायदा करून दिला.\nग्रामीण भागातील शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी विद्यापीठात शिकत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा ग्रामीण भागात उपयोग होऊ शकतो. तेथील विद्यार्थ्यांना तसेच, शिक्षकांनाही अभ्यासात मदत होऊ शकते. त्याचबरोबर आपल्याच शाळेतील विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असल्याचे पाहून बर्‍याच मुलांना प्रेरणाही मिळते. हाच उद्देश डोळ्यासमोर धरून पुणे विद्यापीठ आणि नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडिया (नासी) या संस्थेने मिळून गावच्या शाळेत शिकवा हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावातील शाळेत शिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.\nत्यानुसार हे विद्यार्थी मुलांना अधिक चांगल्या प्रकारे शिकवतात, वेगवेगळे प्रयोग व उपक्रम करून दाखवतात, त्यासाठी लागणारी साधनेही पुरवतात. या विद्यार्थ्यांना लागणारी सर्व प्रकारची मदत विद्यापीठ व ‘नासी’तर्फे केली जाते. याशिवाय त्यांना हे करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून गावच्या शाळेत जाण्यायेण्याचा प्रवास ख���्च आणि मानधन म्हणून प्रति व्याख्यान पाचशे रुपये दिले जातात. त्याचा लाभ बीड, गोंदिया, नांदेड, अमरावती, पुणे अशा जिल्ह्यांमधील काही शाळांना झाला आहे. अशी माहिती विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि ’नासी’च्या पुणे शाखेच्या समन्वयक डॉ. दीपाली मालखेडे यांनी दिली.\nइतर राज्यांमधील विद्यार्थीसुद्धा या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. ते या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेत जाऊन शिकवू शकतात. या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद आणि त्याची उपयुक्तता पाहता, तो उच्च शिक्षण घेणार्‍या इतरही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ववाऽलहशार्.ीपर्ळिीपश.रल.ळप या ई-मेलवर संपर्क साधावा. त्यावर विद्यार्थी-शिक्षक आपल्या सूचनाही कळवू शकतात, असेही डॉ. मालखेडे यांनी सांगितले.\nदक्षिणेकडून मागणी वाढल्याने कांदा महागला\nउच्च शिक्षण घ्या आणि गावच्या शाळेत शिकवा\nपिंपरी : अडीच वर्षांच्या मुलीवर बापाकडून लैंगिक अत्याचार\nसोशल मीडियावर महापालिकेचे फुस्स\nसमाविष्ट ११ गावांमधील बांधकाम परवानगींचा तिढा अखेर सुटला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/deadline-day-transfer-window/", "date_download": "2019-02-23T23:49:44Z", "digest": "sha1:YWEMABBSSHYN4E7Q4GNRQMQ6VYYBL6ZU", "length": 9095, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ट्रान्सफर विंडोमध्ये आतापर्यंत १०,५०० कोटी रुपयांचा लिलाव", "raw_content": "\nट्रान्सफर विंडोमध्ये आतापर्यंत १०,५०० कोटी रुपयांचा लिलाव\nट्रान्सफर विंडोमध्ये आतापर्यंत १०,५०० कोटी रुपयांचा लिलाव\nउद्यापासून सुरू होणाऱ्या प्रीमियर लीगच्या ट्रान्सफर विंडोचा आज शेवटचा दिवस आहे. यामध्ये झालेल्या लिलावात आतापर्यंत क्लब्सने १०,५०० कोटी रुपये (१.२ बिलीयन पौंड) पेक्षा जास्त खर्च केले आहेत.\nयामध्ये लीव्हरपूलने सर्वाधिक असे १५०० कोटी रुपये (१६��� मिलीयन पौंड) तर तोटेनहॅमला यामध्ये एकाही खेळाडूला घेता आले नाही. मागील हंगामातील लिलावात क्लब्सने १.५ बिलीयन पौंड पेक्षा जास्त खर्च केला होता.\nपोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याने जुवेंट्स फुटबॉल क्लबसोबत चार वर्षांसाठी ८४६ कोटी रुपयांचा करार केला आहे. हा या हंगामातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.\nत्यातच चेल्सीने गोलकिपर केप अरिझबालागाला करारबध्द केल्याने एक जागतिक विक्रम केला. या २३ वर्षीय फुटबॉलपटूने ६३० कोटी रुपयांमध्ये सात वर्षासाठीचा करार केला. याआधी हा विक्रम ब्राझिलियन गोलकिपर अॅलिसोन बेकर याच्या नावे होता. बेकरसाठी लीव्हरपूलने ६२.५ मिलियन युरो मोजले होते.\nतसेच उद्या प्रीमियर लीगचा पहिला सामना लीसेस्टर सिटी विरुद्ध मॅंचेस्टर युनायटेड असा सामना आहे. मात्र या सामन्यात कोण खेळणार हे अजून निश्चित नाही. कारण युनायटेडचा पॉल पोग्बा याचा क्लब सोडायचा विचार आहे. तर काही खेळाडू दुखापतीतून सुधारत आहेत.\nलीसेस्टरचा हॅरी मग्युरे हा पण क्लब सोडण्याच्या विचारातच होता. मात्र त्याने आपण सामन्यासाठी सज्ज आहोत, असे ट्विट करून संघाकडून खेळण्याचा विचार कायम आहे हे दर्शविले.\nविजयाने या हंगामाती सुरूवात करण्यासाठी हा सामना दोन्ही क्लबसाठी महत्त्वाचा असणार आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–११ वर्षांपुर्वी अनिल कुंबळेने कसोटीत केला होता अजब कारनामा\n–बेन स्टोक्सने मला जीवे मारले असते\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्य���साठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/wriddhiman-saha-has-no-problem-batting-at-no-6-calls-it-a-flexible-slot/", "date_download": "2019-02-23T23:00:52Z", "digest": "sha1:NKR72L2JKAT4Q5F6PP6MGKK4OKTC754L", "length": 7527, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कसोटी संघातील ६व्या क्रमांकासाठी वृद्धिमान सहाची जोरदार फलंदाजी", "raw_content": "\nकसोटी संघातील ६व्या क्रमांकासाठी वृद्धिमान सहाची जोरदार फलंदाजी\nकसोटी संघातील ६व्या क्रमांकासाठी वृद्धिमान सहाची जोरदार फलंदाजी\nसध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील कसोटी मालिकेत भारतीय संघातील सहाव्या स्थानासाठी बरीच चर्चा रंगली आहे. यात आता भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान सहाने हे स्थान अनिश्चित असल्याचे सांगितले आहे.\nसहाच्या फलंदाजी क्रमवारीत सध्या सतत बदल करण्यात येत आहेत. याविषयी तो म्हणाला ” असं नाही की मी नेहमी ७ किंवा ८ व्या स्थानी खेळतो, मी ६ व्या स्थानीही फलंदाजी करतो. जडेजा, अश्विन आणि मी प्रतिस्पर्ध्यांच्या क्षमतेनुसार फलंदाजी क्रमवारीत बदल करतो.”\nकोलकातामध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात सहाने ६व्या क्रमांका ऐवजी ८ व्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. याबद्दल तो म्हणाला “सामन्याच्या परिस्थितीनुसार ६,७ किंवा ८ व्या यापैकी कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करायची हे ठरते. संघ व्यवस्थापनेच्या म्हणण्यानुसार यापैकी कोणताही क्रमांक असू शकतो.”\nपहिल्या कसोटीत ५ गोलंदाज खेळवले गेले होते या विषयी बोलताना सहा म्हणाला ” तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये सामना २० बळी घेऊनच जिंकू शकता. त्यामुळे गोलंदाजांना आधी प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आता माझ्यासह अश्विन आणि जडेजालाही तळाच्या फळीत योगदान द्यावे लागेल.”\nभारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना २४ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबरला नागपूरला खेळेल.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/blogs/dear-zindagi-dayashankar-mishras-marathi-blog-on-life-talk-on-making-life-decisions/441729", "date_download": "2019-02-23T23:26:22Z", "digest": "sha1:V2PFF5PEFBKSOAPR6BUH5Q6Y7NY7PCTU", "length": 20320, "nlines": 106, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Dear zindagi: Dayashankar Mishra's Marathi blog on life talk on Making life decisions", "raw_content": "\nडिअर जिंदगी : जीवनाला निर्णयाच्या उन्हात फुलू द्या\nवेग�� होणं किंवा ठीक करून घेणं, हे वेगवेगळं वाटत असलं, पण ही एकच बाब आहे.\nदयाशंकर मिश्र : टायटॅनिक १४ एप्रिल १९१२ रोजी अटलांटिकमध्ये एका हिमनगाच्या टोकाला धडकून बुडलं. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. यावर पुढे जाऊन टायटॅनिक नावाचा सिनेमा बनवण्यात आला. टायटॅनिक ही त्या महिलेची कहाणी आहे, ज्या महिलेला त्या लाईफबोटमध्ये जागा मिळाली होती. या महिलेला जहाजावर जाऊन परतण्यासाठी ३ मिनिटांची वेळ देण्यात आली होती. जहाजातील आपल्या खोलीत जाऊन तिने महागडे, अमूल्य वस्तूंच्या जागी ३ संत्री उचलल्या, आणि ती लाईफबोटमध्ये बसली.\nबुडणाऱ्या टायटॅनिकमधून बाहेर येण्याआधी या महिलेने ३ संत्री निवडल्या. कारण त्या घनघोर अंधारात त्या ३ संत्री तिला थोडा वेळ कामात येऊ शकल्या. पण असे निर्णय तेव्हाच का घेतले जाऊ शकतात, जेव्हा जीवन आणि मृत्यू यातलं अंतर स्पष्ट दिसत असेल. हे अशावेळी शक्य नाहीय का, जेव्हा असा परिस्थिती सामान्य असेल. अशावेळी जेव्हा नात्यातील पेच अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत. तर अशावेळी निर्णय घेऊन आपण जीवनाला नव्या वळणावर घेऊन जाऊ.\nडिअर जिंदगीला मिळत असलेल्या प्रतिसादात, ई-मेलमध्ये सर्वात जास्त अडचण न घेतल्या गेलेल्या, गुंतागुंतीच्या निर्णयावर आहेत.\nआपल्या आनंदाला आपण दुसऱ्यांशी एवढं जास्त जोडून दिलं आहे की आपला सुख, भावना, या सर्व दुसऱ्यांच्या भरवशावर आहेत. यात कुणीही असू शकतं, मित्र, सखा, स्नेही, जीवनसाथी, किंवा आपल्यावर प्रेम करणारा दुसरा कुणीतरी.\nजेव्हा आपल्या पतंगाचा दोरा आपण दुसऱ्याच्या हातात देतो, तेव्हा पतंग तर त्याच्याच हिशेबाने उडणार आहे. कधी कधी तुम्हाला हे देखील सांगितलं जात असेल, की मांजा गुंडाळलेली फिरकी तर तुमच्या हातात आहे, असं तुम्हाला वाटत असेल, पण राजा तोच असतो, ज्याच्या हातात पतंगाचा मांजा आहे. तोच पतंगाची दिशा ठरवतो, फिरकी ज्याच्या हातात आहे तो नाही.\nयासाठी नात्यात समन्वयावर नजर असावी, पण या बाबतीत सतत सजग राहणे देखील आवश्यक आहे की, पतंगाचा दोरा एकतर्फी नियंत्रणात जायला नको. निर्णय एकतर्फी तर घेतला जात नाहीय ना. नात्यात दीर्घकाळ असं होत आलं आहे. तेथे तणाव, डिप्रेशनचं बीज हळूहळू आपली जमीन तयार करतं राहतं.\nचला प्राधान्याने हे समजून घेऊ या...\nपती-पत्नी एका दुसऱ्यासोबत आनंदी नाहीत, सुखी नाहीत. या एक दोन वर्षापासून. पण नात्यात ग���डवा निर्माण करण्यासाठी ते काहीच करत नाहीत. हो मध्ये मध्ये ते नात्यात गोडवा निर्माण करण्यासाठी असं काही करतात, की जसं सरकार रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी डांबर भरतं.\nहे व्यवस्थित लक्षात घ्या, रस्त्यातील खड्ड्यांमध्ये डांबर भरलं, म्हणजे रस्ता दुरूस्त झाला असं नाही. तसंच जीवनसाथीशी असलेल्या नात्याशी संबंधित असतं. दीर्घकाळापर्यंत एकमेकांप्रती स्नेह, प्रेम आणि नात्यात प्रेमाची गुंतवणूक आणि सहनशीलता ठेवल्याशिवाय नातं पुढे जाणं शक्य होत नाही.\nआपण ज्या गोष्टींपासून सुखी नाहीत. या गोष्टींपासून आपण स्वत:ला दूर नेलं पाहिजे. किंवा अशा गोष्टी संवादाने ठिक केल्या पाहिजेत. या गोष्टी तुम्हाला खूप वेगवेगळ्या वाटतील, पण खरं तर या एकच आहेत.\nजीवनाचा प्रवास मोठा आहे, पण अनंत नाही. यात खूप वेळ नक्कीच आहे, पण तो अमर्यादीत नाही. जीवनाला असमंजस, दुविधा आणि अर्निर्णित टप्प्यातून बाहेर काढा. जीवनाला निर्णयाच्या उन्हात फुलू द्या. निर्णय चुकीचे असू शकतात. पण ते कधी एवढे पण चुकीचे नकोत की, त्या निर्णयापासून भीती वाटेल.\nनिर्णय न घेणे, निर्णय टाळत राहणे, महत्वाची कामं पुढे ढकलणे, मानवासाठी तो मोठा अपराध आहे.\nम्हणून भीतीच्या जगातून बाहेर या. जीवनात आपल्या निर्णयाचा सुगंधाचा दरवड असला पाहिजे.\nपता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)\nZee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4,\nसेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)\nराज्यकर्त्यांचा मराठा आणि अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव- शरद पवारांचं पत्र\nयुतीच्या निर्णयानंतर कोणतीही नाराजी - शिवसेना\nपरीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी, धक्कादायक व्हिडिओ\nमोदी सरकार, काँग्रेसला धडा शिकवा; वंचिताना ही शेवटची संधी आ...\nपुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विमान अपहरणाची धमकी, हाय अलर्...\nबुलडाण्यातील चिखलीत श्रेयावरून भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांम...\nCM कडून समाजाची फसवणूक, युती विरोधात उमेदवार उभे करणार - मर...\nभाजपचे नरेंद्र पाटील - राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे यांची...\n'या' अल्बममध्ये झळकणार 'बिग बॉस १२' फेम...\nआसाममध्ये विषारी दारूने घेतला ८० जणांचा बळी\nभिवंडी, पालघर या मतदार संघात युतीबाबत पेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/may27.htm", "date_download": "2019-02-23T22:52:25Z", "digest": "sha1:Q7PKQWARESCBWQESWVTOKK4YOWJBJXCI", "length": 9070, "nlines": 412, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज २७ मे", "raw_content": "\nनिरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच.\nप्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे. पण तो कुणाला शक्य आहे आणि कुणी करावा, याचा विचार करायला पाहिजे. ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल त्याच शेतातले पाणी बाहेर टाकता येते, आणि ते हितावहही होते. इतर शेतांच्या बाबतीत ते होत नाही, अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरूर आहे. हीच दृष्टी परोपकार करणार्‍या व्यक्तीने ठेवावी. ज्या महात्म्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला, जगाच्या कल्याणाकरिताच जन्म घेतला, त्यांनाच परोपकाराचा अधिकार. मग प्रश्न येतो की, इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्‍नही करू नये की काय तर तसे नाही. परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्‍न असणेच जरूर आहे. परंतु परोपकार म्हणजे काय, आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल, हे पाहणे आवश्यक आहे. भगवंताची सेवा या भावनेने दुसर्‍याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल, आणि त्यापासून नुकसान होण्याची भिती नाही. परंतु हे वाटते तितके सोपे नाही. कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की, थोडेसे काही आपल्या हातून झाले की, \"ते मी केले, मी असा चांगला आहे,\" अशा तर्‍हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो. सबब, ज्या ज्या वेळी दुसर्‍याकरिता काही करण्याची संधी मिळेल त्या त्या वेळी तिचा फायदा घेऊन मनाला शिकवण द्यावी की, \"देवा, तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही कृपा झाली. अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करवून घे.\" ही विचारसरणी जागृत राहिली नाही, तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही. म्हणून अत्यंत जपून वागणे जरूर आहे. परोपकार याचा सरळ अर्थ पर-उपकार; म्हणजे दुसर्‍यावर केलेला उपकार. यावरून असे लक्षात येईल की, परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते. एक उपकार करणारा, आणि दुसरा उपकार करून घेणारा. जगातल्या सर्वसामान्य व्यक्ति पाहिल्या, तर आपल्या स्वतःवरून असे दिसते की, मी एक निराळा, आणि प्रत्येक व्यक्ति आणि वस्तुमात्र गणिक सर्व जग निराळे. मनाच्या या ठेवणीमुळेच जर आपल्या हातून दुसर्‍याचे कधीकाळी एखादे काम होण्याचा योग आला, तर 'मी दुसर्‍याचे काम केले' ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो. म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्�� संतांनी दिली आहे. नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होते.\n१४८. जगात परोपकारी म्हणून नावाजलेले, पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले\nमोठेमोठे लोकसुद्धा मानाबिनात कोठेतरी अडकल्यावाचून राहणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_2986.html", "date_download": "2019-02-23T23:36:25Z", "digest": "sha1:EI3MLF2FZVTPSTK4KIA3UMYP5ZEGAENV", "length": 13764, "nlines": 46, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग २० - आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग २० - आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही\n' हम लढाई करना चाहते नहीं , ऐसाबहाना बनाकर सीवाको धोका देना ' याआदिलशाहच्या हुकूमाप्रमाणेचअफझलखानाने महाराजांना ठार मारण्याचा घातकी डाव केला. पण हा डाव त्याच्यावरच उलटला. महाराज अत्यंत सावध होते. अफझलखानच महाराजांच्या हातून भयंकर जखमी झाला. संभाजी कावजी कोंढाळकर या मावळी शिलेदाराने खानाचा शिरच्छेद केला. महाराजांना संपवावयास आलेला खान स्वत:च संपला.\nत्यास त्याचा अहंकार आणि गाफीलपणा सर्वस्वी कारणीभूत होता. खान आपल्याला निश्चित दगा करणार आहे , मारणार आहे. याच्या अगदी विश्वसनीय बातम्या प्रारंभापासूनच महाराजांनासमजलेल्या होत्या. त्यामुळे ते अत्यंत सावध होते. त्यातून पुराव्यानिशी हेही सत्य आहे की ,खानानेच महाराजांवर पहिला घाव घातला. अशा परिस्थितीत महाराजांनी जर बेसावध ,भोळसट आणि आमच्या नेहमीच्याच भारतीय स्वभावाप्रमाणे वेंधळेपणा ठेवला असता तर तर महाराज मारले गेले असते. जगानेच ' हा सारा बावळटपणाचा परिणाम ' म्हणून महाराजांनाच दोष दिला असता. असली भारतीय वेंधळी उदाहरणे इतिहासात काय कमी आहेत \nमहाराजांच्या विचारसरणीवर आणि कृतीवर महाभारताचा , चाणक्यनीतीचा आणि योगेश्वर कृष्णनीतीचा फार मोठा परिणाम दिसून येतो. त्यांच्या दोन अन्य राजकीय घडामोडींतून हेच दिसून येते.\nखानाच्या फौजेची मावळ्यांनी दाणादाण उडवली. पण हत्यार टाकून शरण आलेल्या शत्रूसैनिकांना त्यांनी ठार केले नाही. कोणाचीही विटंबना केली नाही. हाल केले नाहीत. नंतर सर्वांना सोडूनच दिले. ही आमची संस्कृतीच होती. महाराजांना खानाचे प्रचंड युद्धसाहित्य , खजिना ,हत्ती , घोडे वगैरे घरपोच मिळावे , तसे मिळाले.\nमोहीम फत्ते करून रात्री महाराज सैन्यानिशी पुढच्या मोहिमेला निघाले. ११ नोव्हेंबर १६५९च्या पहाटे , म्हणजेच खानाच्या दारुण पराभवानंंतर १५ तासांच्या आत महाराज वाईत येऊन दाखल झाले. ते आईला आणि कुटुंबियांना भेटायला प्रतापगडावरून राजगडाला गेले नाहीत. विजयदिन साजरा करण्यासाठी आणि अन्य जल्लोष गाजविण्यासाठी क्षणभरही न थांबता पुढील प्रचंड विजय मिळविण्यासाठी ते आदिलशाही मुलुखावर आणि किल्ल्यांवर तुटूनपडले.\nआम्ही उत्सवबाजांनी आज हे लक्षात घ्यावे. अवघ्या १५ दिवसांत (दि. २५ नोव्हेंबर १६५९ )महाराज कोल्हापुरात , नेताजी पालकर विजापुरास , दौलोजी कोकणात राजापुरास आणि इतर चार मावळी सरदार शिरवळ , सासवड , सुपे आणि पुणे या ठाण्यांवर जाऊन धडकले. शिरवळ ,सुपे ही चारही ठाणी मराठ्यांनी खानाच्या वधाच्याच दिवशी (दि. १० नोव्हेंबर) काबीज केली.राजापुरास खाडीत असलेल्या आदिलशाही लढाऊ गलबतांवर दौलोजी नावाच्या मराठी सरदाराचा छापा पडला. प्रत्यक्ष महाराजांनी नांदगिरी , वसंतगड , वर्धनगड , कराड ,सदाशिवगड , भूषणगड इत्यादी शाही किल्ले काबीज केले. याच धडाक्यात पन्हाळगडासारखा अजिंक्य गड महाराजांनी २९ नोव्हेंबर रोजी घेतला. कोल्हापुरची महालक्ष्मी तीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर स्वतंत्र झाली.\nअफझलखानाच्या आक्रमणाचा परिणाम काय स्वराज्य बुडालं नाही , वाढलं. दिरंगाई , आळस, चंगळबाजी अजिबात न होऊ देता हा प्रचंड विजय मराठ्यांनी मिळविला होता. आम्हीउत्सवबाजांनी हे पुन्हा पुन्हा लक्षात घेतले पाहिजे. महाराजांचे नुसते जयजयकार आता पुरे\nनेताजी पालकराला थेट विजापुरावर सोडताना महाराज त्याला आज्ञा देत होते , ' सरनोबत ,थेट विजापुरावर चालून जा. ते काबीज करा. अन् आदिलशाह बादशाहलाच ताब्यात घ्या. '\nएवढी अफाट अन् अचूक झेप घेणारा दुसरा एखादा सेनापती वा राजा आपल्याला इतिहासात गेल्या एक हजार वर्षांत तरी सापडतोय का महाराजांच्या या उद्योगांत केवळ झो���डशाही नव्हती, क्रौर्य नव्हतं , तर त्या पाठीमागे उदात्त , उत्कट आणि उत्तुंग स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान होते. साधुसंत म्हणजे मानवतेचे महाउपासक. महाराजांच्या या पवित्र व पुण्यकरी कार्याला सर्व साधुसंतांचाआशीर्वादच होता. कोणाही अन् कोणत्याही धर्मातील संताने महाराजांच्या निषेधाचे पत्रक काढले नाही. त्यांना आशीर्वादच दिला.\nआदिलशाहसकट राजधानी विजापूरही ताब्यात घेण्याची महाराजांची आकांक्षा होती. तसं घडलं असतं , तर महाराष्ट्रात केवढी क्रांती झाली असती पण सपाटीच्या प्रदेशात असलेले बळकटतटबंदीचे फार मोठे विजापूर शहर अवघ्या चार-पाच हजार स्वारांच्यानीशी काबीज करणे नेताजीला जमले नाही. सतत आठ दिवस नेताजी धडका देत होता. शहराच्या तटाबुरुजांवर शाही तोफखाना होता. माणूसबळ नेताजीपाशी अगदीच तुटपूंजे ठरत होते. अखेर त्याने माघार घेतली आणि तो महाराजांना सामील होण्यासाठी पन्हाळगडाकडे निघून गेला.\nमहाराजांचा स्वतंत्र तोफखाना नव्हता. धावत्या मराठी सैन्याबरोबर तोफखाना नेल्याचे एकही उदाहरण शिवचरित्रात नाही. कारण तोफाच नाहीत. मराठी किल्ल्यांवर तोफा असायच्या तेवढ्या होत्या. अशा या गरीब मराठी स्वराज्याने केवळ माणसांच्या आणि घोड्यांच्या जीवावर हेअसे अवघड विजय मिळविले. युद्धसाधने कमी पैसा कमी , माणसे कमी , सारेच काही तोकडे आणि मुठभर. महत्त्वाकांक्षा मात्र एवढी अचाट होती की , त्यापुढे गगन ठेंगणे पडत होते.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/443718", "date_download": "2019-02-23T23:30:48Z", "digest": "sha1:N7DYR3Z4UA44CWW47EQI5MD6Y6JA5XR2", "length": 4084, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रॉयल एनफिल्डचे क्लासिक 350 एडिशन लाँच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Automobiles » रॉयल एनफिल्डचे क्लासिक 350 एडिशन लाँच\nरॉयल एनफिल्डचे क्लासिक 350 एडिशन लाँच\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nआपल्या ग्राहकांसाठी रॉयल एनफिल्ड कंपनी तर्फे नवीन वर्षाचे आनोखे गिफ्ट आणले असून या कंपनीने आपले लोकप्रिय मॉडेल क्लासि��-350ची रीडिच सीरिज लाँच केली आहे. 1.46 लाख रूपये या नव्या मॉडेलची किंमत आहे.\nया सीरीजमध्ये रॉयल एनफील्डच्या मोटारसायकलचा रंग आणि इतर गोष्टींमध्ये बदल करण्यात आले आहे. रॉयल एनफील्ड रिडीच लाल,निळा आणि हिरव्या रंगात आता उपलब्ध झाली आहे. ही पेंट स्कीम 50 च्या दशकात रॉयल एनफिल्ड मोटारसालकलने तयार केली होती.\nलॅम्बोर्गिनी हुराकान RWD स्पायडर लवकरच लाँच\nही आहे पहिली मेड इन इंडिया जीप, लवकरच लाँच होणार\nVOLVOची पहिली मेड-इन-इंडिया कार\nटॉप गन रायडींगच्या वतीने मोटार बाईक ट्रेनिंग आयोजित\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/three-and-a-half-thousand-of-adulterated-khawa-seized/articleshow/65760053.cms", "date_download": "2019-02-24T00:29:45Z", "digest": "sha1:GEOF6RNNNHNZLNXDIHDBC5OESTIY5R7L", "length": 10235, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: three and a half thousand of adulterated khawa seized - साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nसाडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त\nम टा प्रतिनिधी, पुणे गुजरातवरून आलेला साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला आहे...\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nगुजरातवरून आलेला साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला आहे. या प्रकरणी तीन ट्रॅव्हलचालकांना ताब्यात घेतले असून खवा व त्यांचा अन्न व औषध प्रशासनाकडे देण्यात आले आहे.\nगणेश उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून सराईतांची तपासणी सुरू आहे. त्यादरम्यान गुजरातमधून ट्रॅव्हल्सने भेसळयुक्त खवा पुण्यात आणल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त समीर शेख, उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील यांच्या पथकाने पद्मावती येथे थांबलेल्या ट्रॅव्हल्सवर छापा टाकला. त्या वेळी त्यात साडेतीन हजार किलो खवा आढळून आला. हा खवा अहमदाबाद येथून भावेश पटेल याने ट्रॅव्हल्समध्ये ठेवला होता, तो अमरावतीला नेला जात होता. पुण्यातून हा माल दुसऱ्या ट्रॅव्हल्सने घेऊन जाणार असल्याचे सांगितले. पोलिसांनी खवा जप्त केला असून पुढील कारवाईसाठी भावेश पटेल व ट्रॅव्हल्स चालकांना 'एफडीए'च्या ताब्यात देण्यात आले आहे.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nShivjayanti 2019: रायगडावर होता ‘लिहिता मंडप’\nSambhaji Statue: पुण्यातील 'त्या' उद्यानात गडकरींऐवजी संभाजी...\nमाझा तोफखाना तयार आहे: ठाकरे\nपुणेः बोलण्यात गुंतवून पळवली २८ लाखांची रोकड\nमारहाणीला कंटाळून पतीच्या डोक्यात दगड घातला\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसाडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त...\nविद्यार्थी शिकणार निसर्ग वाचन...\n‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त...\nमांडवासाठी नोटिसा देण्यास सुरुवात...\nबांधकामांना महापालिका देणार मुदतवाढ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/arjuna-award-in-2017-paralympian-devendra-jhajharia-recommended-for-khelratna-award-17-players-also-recommended-for-arjuna-award-including-cheteshwar-pujara-harmanpreet-kaur/", "date_download": "2019-02-23T23:03:28Z", "digest": "sha1:DYVHO6ZZ4DOBV4KOUJJCT4O2K5U6676C", "length": 7850, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वाचा कोणकोणत्या खेळाडूंची झाली खेलरत्नसाठी शिफारस !", "raw_content": "\nवाचा कोणकोणत्या खेळाडूंची झाली खेलरत्नसाठी शिफारस \nवाचा कोणकोणत्या खेळाडूंची झाली खेलरत्नसाठी शिफारस \nआज क्रीडाजगतात अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या खेलरत्न पुरस्कारासाठी खेळाडूंच्या शिफारसी करण्यात आल्या. त्यात माजी भारतीय हॉकी कर्णधार सरदार सिंग आणि पॅरालम्पिक भालाफेकपटू देवेंद्र झाझारिया यांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.\nनिवड समितीच्या मते सरदार सिंग आणि देवेंद्र झाझारिया यापैकी एकाला किंवा संयुक्तपणे हा पुरस्कार दिला जावू शकतो. याचा अंतिम निर्णय क्रीडा मंत्रालय घेणार आहे.\nया वर्षी १७ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यात क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आणि हरमनप्रीत कौर, पॅरालंपिक पदक विजेता मारिआप्पा थांगवालू आणि वरुण भाटी आणि गोल्फर एसएसपी चाव्रासिया यांचा समावेश आहे.\nसरदार सिंग हे आधुनिक हॉकीमधील मधल्या फळीतील एक उत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो आणि त्याने कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सलग दोन वेळा रौप्य पदक मिळवून दिले आहे. २०१५ हॉकी विश्व लीगमध्ये भारताला ब्रॉंझपदक मिळवून देताना तो संघाचा कर्णधारही होता. २०१५ मध्ये त्याला भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nदोन वेळचा पॅरालम्पिक सुवर्णपदक विजेता देवेंद्र झाझारियाचीही खेलरत्नसाठी शिफारस करण्यात आली आहे. खेलरत्नसाठी शिफारस होणारा देवेंद्र झाझारिया हा पहिला पॅरालम्पिक विजेता आहे.\n३६ वर्षीय झझरिया हा दोन पॅरालंपिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी अ��ू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/kavita-pu-la-deshpande.html", "date_download": "2019-02-23T23:36:04Z", "digest": "sha1:KKX4KFFLPV7RRZUPWXMAHGGEAS3BXOQX", "length": 10865, "nlines": 174, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): पुलंच्या काहीच्या काही कविता Kavita Pu La Deshpande", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nपुलंच्या काहीच्या काही कविता Kavita Pu La Deshpande\nमी पु. ल. दे.\nमी एकदा आळीत गेलो\nचाळ घेऊन बाहेर आलो\nतोंडात भरली सगळी चाळ\nमी तर मुलाखाचा वाचाळ\nकधी पायांत बांधतो चाळ\nउगीच नाचतो सोडून ताळ\nवजन भारी उडते गाळण\nगाळणे घेऊन गाळतो घाम\nविकतो तेथे हंसणे ताजे\n‘ खुदकन् हसू ’ चे पैसे आठ\n‘ खो खो खो ’ चे एकशे साठ\nकुणी निंदा - कुणी वंदा\nह्याला कां नाही लागत ठेच \nहा लेकाचा शहाणा की खुळा \nमग मी मारतो मलाच डोळा\n व्हाल का हो नवकवी\n रेघ बी. ए. ची ओलाडां\n तुम्ही चालवली भितं चालवून दावा झणी\nएक नाटक कंपनी बाप रखुमादेवीवरा \nमाझा जीव टांगल्यासारखं वाटतंय'\nमाझी थोर साहित्यिक आत्या दम्याने\nऎवजी तुम्ही 'सुटलो' म्हणालात....\nजेव्हा तारका खेळून दमल्या नव्हत्या\nएकच सारेमय दूरवर भुंकत होता\nनाक्यावरच्या पोलीस डुलक्या घेत होता\nत्या वेळी तुझे घुंघुंर ऎकू आले.\nतुझ्या घुंघूंराच्या नादाने रातकिडे दचकले...\nपण मी नाही दचकलो...\nमी काय रातकिडा आहे\nआरसे मिळेनासे झाले आहेत.\nम्हटल्यावर, 'बेकार आहे' म्हणत\nतेव्हाच मी तुमचं लक्षण\nनिळ्या तळ्याच्या काठावरचा बगळा\nएका अपुर-या चित्राला मदत करायला\nकाळ्या ढगाच्या दिशेने उडाला...\nमी त्या बगळ्याल्या 'थ्यंक्यु' म्हणालो.\nपंचवीस मार्क कमी पडून नापास\nझालेले चिरंजीव तिर्थरूपांना म्हणाले,\n'मी पहिल्यापासूनच मार्क्सविरोधी गटात आहे.'\n'वटेश्वरा, पुढल्या जन्मोजन्मी मला\n'ह्यां' च्या समोरच्या बि-हाडातल्या\nआज तुझ्या बुध्यांला गुंडळलेलं\nसुत उद्या पहाटे मी\nउलंटं फिरवून घरी परत नेणार आहे.\nतेव्हा आजचं सुत हे एक नुसतचं\nबंडल आहे हे ध्यानात ठेव.'\nअसे म्हणाला की तो मला म्हणतो,\nतुला अजूनही इतकी खात्री आहे\n'सुर्य आता म्हातारा झालाय.'\nइथल्या मंडईचे देखील विद्यापिठ आहे.\nआणि विद्यपीठाची मंडई झाली आहे.\nबोलणे आ इथला धर्म आहे\nआणि ऎकणे हा दानधर्म आहे.\nम्हणून वक्ते उपदेश करतात\nआणि स्रोते उपकार करतात.\nउपचारांना मात्रा जागा नाही.\nतिला सोशल वर्कची घाई\nपण वर्कच कुठे उरले नाही\nवर्क थोडे बाया फार\nनोकर - शोफर - बेरा - कुक\nघरात आंबून चालले सुख\nकरीन म्हणते हलका भार\nकार घेऊन निघते रोज\nहरेक दुःखावरती डोज -\nपाजीन म्हणतेः पिणार कोण \nसगळ्या जणींना करते फोन\n'' मला कराल का हो मेंबर \n'' अय्या , सॉरी , राँग नंबर \n'' सगळ्या मेल्या मारतात बंडल ''\nम्हणून स्वतःच काढते ' मंडळ '\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2018/01/blog-post_29.html", "date_download": "2019-02-23T23:30:47Z", "digest": "sha1:KF6M3EEXJXWWUQRW7NAB66JQVH4KEOUC", "length": 8609, "nlines": 89, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: मध्यरात्री पेटवलेली प���रेयसी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nकित्येक वर्षानंतरही तुझ्या आठवणी\nबंद खिडक्यांच्या फटीमधून शिरून\nभयान रात्री माझ्या मेंदूला\nछळू लागल्या तेव्हा मात्र\nअखेर तुझ्या आठवणींचा खून करायचाच\nमग तुला कोंबलेली अडगळीतली\nजुनी ट्रंक मी बाहेर काढली\nमध्यरात्री सुनसान झालेल्या रस्त्यावर आलो\nतर लुटून नेल्यागत शहर गप्पगार पडलेलं\nआकाशाकडे वर पाहिलं तर\nमला पाहून हसू फुटलं\nमी पुन्हा प्रचंड चिडलो.\nकाठोकाट भरलेली तुझ्या आठवणींची ट्रंक\nरस्त्यावर एका क्षणात मी विस्कटली,\nतू दिलेली प्रेमपत्रं, भेटवस्तू आणि\nतुझ्या कवितांचे विखुरलेले कागद\nया साऱ्यांची मिळून एक चिता रचली रस्त्यावर.\nहोळीच्या ढिगात ऊस उभा करावा\nतशी तुझ्या तसबिरीला त्या चितेवर उभी केली\nकाडेपेटी काढली आणि त्या मध्यरात्री\nमी तुला भर रस्त्यावर पेटवून दिली.\nधडाधडा जळणाऱ्या तुझ्या चितेची उब घेता घेता\nअर्धवट जळालेल्या कागदाच्या एका तुकड्यावर\nआणि तेथेच मी अडकलो -\nत्यात तू लिहलं होतंस,\n\"निदान आता जाळलेल्या आठवणींचं ‘श्राद्ध’ तरी\nनाहीतर आणखी गुंतून जाशील,\nआणि नव्याने जळत राहशील\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 3:27 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/high-profile-sex-racket-exposed-in-nagpur-306235.html", "date_download": "2019-02-23T23:05:45Z", "digest": "sha1:JZGV4AANT5W5KVZOV5RGBGAPF3J5RZQI", "length": 14278, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागपुरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, विदेशी महिला ताब्यात", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कल���कारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nनागपुरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, विदेशी महिला ताब्यात\nया महिलेकडून २ लाख ८५ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला\nप्रवीण मुधोळकर, 20 सप्टेंबर : नागपूर पोलिसांनी एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून यात दलाल असलेली महिला आणि तिच्या साथीदारला अटक करण्यात आलीये. तर दोन युवतींना सुद्धा ताब्यात घेतलंय.\nनागपूरच्या एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये हाय प्रोफाइल देह व्यापार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आपल्या म���णसाला त्या ठिकाणी ग्राहक बनवून पाठविलं आणि या सगळ्या रॅकेटची सूत्रधार असलेल्या प्रणिता जयस्वाल नावाच्या महिलेला तो भेटला आणि मग सगळा पर्दाफाश झाला.\nया मुली विदेशी असल्याचं सांगितलं जात आहे मात्र त्यांच्या कडे असलेल्या ओळख पत्रावरून त्या दिल्लीच्या असल्याचं दिसून येते मात्र पोलिसांना त्या विदेशी असल्याचा संशय आहे.\nजी महिला या मुली पुरविण्याचा काम करते तिचे तर इतर राज्यात सुद्धा जाळे असल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस आता त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे.\nया कारवाईमुळे नागपुरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालत असल्याचं उघड झालं. या महिलेकडून २ लाख ८५ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून त्यात २ अमेरिकनं डॉलरचा सुद्धा समावेश आहे.\nअंगावर काटा आणणारा VIDEO, तरुणाने एसटी खाली घेतली उडी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2061", "date_download": "2019-02-23T23:55:57Z", "digest": "sha1:YVPVJ3DBR7P65DMSDWMHHKEDTXXSYUNV", "length": 5330, "nlines": 94, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news rain updates rain deaths mumbai | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते ब��ल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाचे पाच बळी\nमुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाचे पाच बळी\nमुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाचे पाच बळी\nमुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाचे पाच बळी\nसोमवार, 25 जून 2018\nजोरदार बरसत परतलेल्या पावसाने रविवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पाच जणांचा बळी घेतला. मुंबईत मेट्रो चित्रपटगृहाजवळ झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला. बदलापूरला बॅरेज धरणाखालच्या ओढ्यावर पोहोण्यासाठी उतरलेल्या तरूणाचा, तर नवी मुंबईत खारघरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. चेंबूरमध्ये घराच्या छताचा काही भाग कोसळल्याने ज्येष्ठ नागरिक जखमी झाला. पावसाचा जोर आठवडाभर असाच कायम राहणार असून येत्या 24 तासांत जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.\nजोरदार बरसत परतलेल्या पावसाने रविवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पाच जणांचा बळी घेतला. मुंबईत मेट्रो चित्रपटगृहाजवळ झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला. बदलापूरला बॅरेज धरणाखालच्या ओढ्यावर पोहोण्यासाठी उतरलेल्या तरूणाचा, तर नवी मुंबईत खारघरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. चेंबूरमध्ये घराच्या छताचा काही भाग कोसळल्याने ज्येष्ठ नागरिक जखमी झाला. पावसाचा जोर आठवडाभर असाच कायम राहणार असून येत्या 24 तासांत जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2019-02-24T00:06:59Z", "digest": "sha1:OWFAL6OJVWQ3Q2JGBOAWFLDEJGYF6AXM", "length": 31653, "nlines": 158, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "‘आम्हाला आमचं गावही नाही, ना आमचा देश’", "raw_content": "\n‘आम्हाला आमचं गावही नाही, ना आमचा देश’\nगेली अनेक दशकं मुंबईतील बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानात पुरेशा पाण्याच्या आणि इतर सुविधा नसतानाही वारली समुदाय राहत आहे, कारण त्यांना भीती आहे पुनर्वसनाची. जगण्यासाठी चाललेल्या त्यांच्या या संघर्षात त्यांना आपली वैशिष्ट्यपूर्ण कला देखील गमवावी लागली आहे.\nवारली लोक त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलेसाठी - भौमितिक आकृत्या वापरून काढलेल्या चित्रांसाठी - ओळखले जात असले तरी उत्तर मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या (संजय गांधी पार्क) त्यांच्या लाकूड, विटा आणि अॅसबेसटॉसनं बांधलेल्या साध्या घरात, या कलेचा मागमूसही नाही.\n“इथे फक्त एकच वारली कलाकार राहतो,” आशा कावळे सांगतात. त्या रावळपाडाच्या रहिवाशी आहेत. “बाकी आम्ही सगळे पोटापाण्याचं बघतो.” ४३ वर्षांच्या आशा किंवा त्यांचे दोन धाकटे भाऊ यांपैकी कोणालाही चित्र कसं काढतात, हे शिकवण्यात आलेलं नाही. “ते इतकं महत्त्वाचं असेल असं कधी वाटलं नाही,” त्या म्हणतात.\nही कला ठाऊक असलेला एकमेव कलाकार, २५ वर्षांचा दिनेश बरप, जो आपल्या कुटुंबासोबत संजय गांधी पार्क येथील नवा पाडा येथे राहतो, तो पण हे मान्य करतो: “वारली लोकांनाच त्यांची कला पसंत नाही.” चित्र कसं काढायचं हे दिनेश आपल्या आजीकडून शिकला. बालवाडीत काम करणाऱ्या त्याच्या आईने, शामू यांनीसुद्धा आपल्या आईकडून धडे घेतले. पण तो म्हणतो, “आमच्याकडे पैसा नसल्यानं ती या कामाला वेळ देऊ शकली नाही.”\nशिवाय, आशा सांगतात त्याप्रमाणे बराच काळ संजय गांधी पार्क येथे राहणारे वारली “[पुनर्वसनाच्या] भीतीखाली राहत आहेत. ते आम्हाला येऊन सांगतात की आम्ही तुम्हाला कधीपण बाहेर हाकलून लावू. मग आम्ही काय करणार आम्हाला अनोळखी जागेत नव्यानं घर बांधावं लागेल,” तरीसुद्धा आशा यांचं कुटुंब “या जागी सात पिढ्यांपासून” राहत आहे. “राग येतो तो याचा”, त्या म्हणतात, “की त्यांनी आमची जमीन हिसकून तिच्यावर आम्हालाच छोटी-मोठी कामं दिलीत, आमच्यावर काय उपकार करतायत काय आम्हाला अनोळखी जागेत नव्यानं घर बांधावं लागेल,” तरीसुद्धा आशा यांचं कुटुंब “या जागी सात पिढ्यांपासून” राहत आहे. “राग येतो तो याचा”, त्या म्हणतात, “की त्यांनी आमची जमीन हिसकून तिच्यावर आम्हालाच छोटी-मोठी कामं दिलीत, आमच्यावर काय उपकार करतायत काय\nआशा कावळे यांच्याकडे १९६८ पासूनच्या मालमत्ता कराच्या पावत्या आहेत, पण त्यांचा दावा आहे की, त्यांचं कुटुंब येथे ‘सात पिढ्यांपासून’ राहत आलं आहे\nबरेच वारली लोक संजय गांधी पार्क मध्ये सेवक, रक्षक, मजूर आणि माळी म्हणून काम करत असले, तरी त्यांनी उद्यानातच राहावं की राहू नये, यावर वादविवाद चालूच आहे. हे भांडण न्यायालयाच्या १९९७ सालच्या एका निर्णयापासून सुरु आहे.\nकाम मिळालेल्यांपैकी एक म्हणजे आशा यांचे पती, जे दशकभरापूर्वी वारले. आशा यांचा जन्म संजय गांधी पार्क इथलाच. आणि त्या वयाच्या पाचव्या वर्षीच आपल्या आईबरोबर सरपण अन् भाजी विकायला बोरिवलीच्या बाजारात जायला लागल्या. तरुण वयात त्या एका वेष्टन कारखान्यात काम करत होत्या. २००१ पासून त्या उद्यानातील निसर्ग माहिती केंद्रात माळी म्हणून रुजू झाल्या. बागकाम, सफाई, कधीकधी येणाऱ्यांच्या शंकांना उत्तर देणं, हे सगळं करता करता १० तासांच्या वर वेळ निघून जातो आणि महिन्याला त्यांची ७,००० रुपये कमाई होते.\nसंजय गांधी पार्कच्या पाड्यांमध्ये राहणाऱ्या वारली लोकांच्या सांगण्यानुसार, उद्यानाच्या १०३ चौरस किमी क्षेत्रात त्यांच्या जमातीची अंदाजे २०००-३००० माणसं विखुरली आहेत. संजय गांधी पार्कच्या संकेतस्थळानुसार, हे वन्यक्षेत्र १९५० साली कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून उभं करण्यात आलं. आणखी जमीन ताब्यात घेऊन १९६८ साली त्याचं बोरिवली राष्ट्रीय उद्यान झालं. १९८१ साली याचं नाव बदलून 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' असं ठेवण्यात आलं. वारली ही एक अनुसूचित जमात असून महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये - जसे की नालासोपारा, जव्हार, डहाणू आणि धुळे तसेच गुजरात आणि दादरा व नगर हवेली या ठिकाणी सुद्धा त्यांची वस्ती आहे.\nआशा यांच्याकडे पिढ्यान् पिढ्या येथे राहत असल्याचा दाखला नसला तरी त्यांच्याकडे १९६८ पासूनच्या मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर भरल्याच्या पावत्या आहेत. तरीसुद्धा त्या म्हणतात, “आम्हाला पक्कं घर बांधण्याची परवानगी नाही अन् आमच्यातील बऱ्याच जणांच्या घरात शौचालय, गॅसच्या शेगड्या किंवा नळजोड नाही.”\nलक्ष्मी वारखंडे, ज्या केलडापाडा येथे राहतात, यांच्या तक्रारीदेखील सारख्याच आहेत - त्यांची सर्वांत मोठी तक्रार म्हणजे त्यांच्या पाड्यात नसलेली सार्वजनिक शौचालयं - ज्यामुळे त्यांना उघड्यावर शौचाला जावं लागतं. लक्ष्मी आपल्या साठीत असून त्या काही वेळ उद्यान सफाईचं काम करतात, ज्याचे त्यांना महिन्याला फक्त ८०० रुपये मिळतात; त्या गुजराण करण्यासाठी आपल्या मुलावर अवलंबून आहेत, जो संजय गांधी पार्क सफारीची देखभाल करतो.\n‘आम्हाला इमारतीत राहायला पाठवू नका,’ नवपाडाच्या शमू बरप म्हणतात, त्यांचा मुलगा दिनेश हा राष्ट्रीय उद्यानात राहणारा वारली जमातीचा एकमेव कलाकार आहे\nइथे राहणाऱ्या बहुतेक सर्वच कुटुंबांप्रमाणे, वारखंडे कुटुंबियांना केवळ एकच सार्वजनिक नळ वापरता येतो आणि चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. आणि बहुतेक सर्वच कुटुंबांप्रमाणे कधी वीज पुरवठा खंडित होईल, या भीतीतच राहावं लागतं. ते वनविभागासोबत एका 'वीज-भागीदारी सूत्रा'चा वापर करून जवळच्या विजेच्या खांबावरून जोडणी घेतात. अर्थात, अशी भागीदारी करणारी ७-८ कुटुंबं मिळून बिल भरतात.\nबरेच वारली लोक संजय गांधी पार्क मध्ये सेवक, रक्षक, मजूर आणि माळी म्हणून काम करत असले, तरी त्यांनी उद्यानातच राहावं की राहू नये, यावर चर्चांचं थैमान चालूच आहे. हा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या १९९७ सालच्या एका निर्णयापासून सुरु आहे. १९९५ साली बॉम्बे एन्व्हार्यलमेंटल ऍक्शन ग्रुप द्वारे दाखल केलेल्या जनहित याचिकेत वन विभागाच्या एका अशा सर्वेक्षणाचा उल्लेख करण्यात आला होता उद्यानाच्या सीमेअंतर्गत ४००,००० लोक राहतात असा दावा करण्यात आला होता. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने असा निर्वाळा दिला की, १९९५ पूर्वी येथे राहत असल्याचं प्रमाण देऊ शकणाऱ्यांना ७००० रुपयांचा ‘दंड’ भरून पुनर्वसनासाठी पात्र होता येईल. इतरांना निष्कासित करून त्यांचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्याचा आदेश देण्यात आला.\nसहाय्यक वनसंवर्धक आणि संजय गांधी पार्कच्या प्रवक्त्या कल्पना टेमगिरे सांगतात की आतापर्यंत पुनर्वसनासाठी पात्र असलेल्या ११,८३० कुटुंबांना चांदिवलीत घरे देण्यात आली असून १३,६९८ कुटुंबं अजून प्रतीक्षा यादीत आहेत. मे २००२ मध्ये प्रसिद्ध आलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली - पर्यावरण व्यवस्थापन आराखडा या अहवालानुसार १९९७ साली एकूण ६७,००० झोपड्यांनी उद्यान क्षेत्रात अतिक्रमण केलं होतं, आणि २००० पर्यंत, यांतील ४९,००० झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या.\nपाड्यांमध्ये शौचालयांचा अभाव ही लक्ष्मी वारखंडे यांची सर्वांत मोठी तक्रार आहे, आणि इतर सर्वच कुटुंबांप्रमाणे, त्यांच्याही कुटुंबाला केवळ एकच सार्वजनिक नळ वापरता येतो\nइथे राहणाऱ्या बहुतांश वारली लोकांकडे १९९५ पूर्वीचं रहिवाशी प्रमाण आहे. मात्र, ज्यांना दंड भरणं परवडलं नाही (किंवा भरायची इच्छा नव्हती) ते संजय गांधी पार्क च्या आतच राहत आलेत. यात दोन मुलं, दोन सुना आणि पाच नातवंडं असणाऱ्या आशा यांच्या कुटुंबाचा समावेश होतो. त्यांना ७००० रुपये भरणं परवडत नव्हतं, आणि शिवाय त्यांना “मोकळी हवा आणि खुल्या जमिनीच्या बदल्यात खिडक्या आणि जाळ्यांच्या घरात” जाऊन राहायचं नव्हतं.\n१९९७ सालची गोष्ट आहे, शमू बरप यांना आठवतं, “आमचं जंगल सोडून आम्हाला २२० स्क्वेअर फूट फ्लॅटमध्ये राहायचं नव्हतं. हे तर असंच झालं की आम्हाला आमचं गावही नाही, ना आमचा देश.” शमूची सून, २८ वर्षांची मानसी विचारते, “आमच्याच जमिनीकरिता आम्ही ७००० रुपये दंड का बरं भरायचा” मानसी आपल्या शिवणयंत्राचा वापर करून तागाच्या पिशव्या आणि काही कलाकुसरीच्या वस्तू बनवते - जे ती एका स्थानिक सामाजिक संस्थेच्या मदतीने विकते, त्यातून ती दिवसाचे ५० ते २०० रुपये कमावते.\nनवापाडा येथे असलेल्या वस्तीत स्वतःचं शौचालय आणि गॅस व पाणीपुरवठा असलेल्या कुटुंबांपैकी एक म्हणजे बरप कुटुंब. शमू, आता ४७, यांना ३३ वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवतोय, जेव्हा एक १४ वर्षांची नवरी बनून त्या संजय गांधी पार्क च्या बोरिवली प्रवेशद्वारापासून ३५ किमी दूर असलेल्या नवापाडा येथे पहिल्यांदा आल्या होत्या. “माझ्या सासूबाईंनी मला त्यांची शेती कुठे असायची तो भाग दाखवला आणि या जागेची ओळख करून दिली,” त्या सांगतात.\nएका वर्षानंतर, जेव्हा तिच्या मुलाचा जन्म झाला, तेव्हा त्याला शिकवायची तिची खूप इच्छा होती. पण, ती म्हणते, “आमच्या जातीत कुणीच शिकलेलं नाही.” एका सामाजिक संस्थेने ९०च्या दशकात संजय गांधी पार्क च्या आतील भागात एक बालवाडी सुरु केली, तेव्हा शमू तिथे एक स्वयंपाकीण म्हणून रुजू झाल्या. “खरं २००० नंतरच सगळ्यांनी आपली मुलं शाळेत पाठवायला सुरु केली,” त्या म्हणतात. अर्तात शिक्षण नाही म्हणजे पारंपरिक कला असणार असं मात्र होत नाही. “पैशाची अडचण होती म्हणून आम्हाला हातात फावडं, कोयता अन् झाडू घ्यावा लागला, आणि हातचा कुंचला सोडावा लागला.”\n‘आमच्याच जमिनीकरिता आम्ही दंड का भरायचा’ मानसी बरप (डावीकडे) विचारते. आरती टोकरे (उजवीकडे) हिला वाटतं की बाहेर पडलं तर अधिक संधी उपलब्ध होतील\nसंजय गांधी पार्क मध्ये राहणाऱ्या सगळ्या वारल्यांपैकी शमू यांच्या चौघा मुलांपैकी सगळ्यात धाकटा मुलगा, दिनेश आपल्या पोटापाण्यासाठी चित्रं काढतो. तो पारंपरिक वारली साहित्य आणि रंगांचा - काळी मात��, गायीचं शेण, तांबडी माती - वापर करून दिवसाला सहा ते सात तास खर्च करून कॅनव्हास आणि साड्यांवर चित्रं काढतो. ही चित्रं तो ऑनलाईन तसेच काही ग्राहकांच्या संपर्कातून विकत असतो आणि त्याने देश-विदेशातून त्याला भेट देणाऱ्या माणसांच्या प्रतिक्रियांची नोंद देखील ठेवली आहे (मात्र, या कामातून होणाऱ्या कमाईबद्दल तो बोलू इच्छित नाही.) दिनेश लहान मुलांना वारली चित्र काढायला देखील शिकवतो.\nलक्ष्मी वारखंडे यांना अजूनही वाटतं की “चित्रं काढून पोट भरता येत नाही,” तरी शमू यांना आशा आहे की “तरुण पिढी आमच्या ह्या कलेला वर आणेल.”\nदरम्यान, वारली लोकांच्या मागण्या अजूनही त्याच आहेत: त्यांना आपल्या घरी विजेचे मीटर, शौचालय, पाण्याचा नळ, आणि पक्कं घर बांधायची परवानगी हवी आहे. जर इथनं दुसरीकडे जावंच लागणार असेल तर, शमू म्हणतात, “आम्हाला इमारतींत राहायला पाठवू नका, आम्हाला इथेच संजय गांधी पार्कच्या आजूबाजूला राहायला जागा द्या.”\nतरीसुद्धा, पुनर्वसन प्रकल्प रखडलेला आहे. एक वन अधिकारी (ज्यांनी नाव सांगण्यास नकार दिला), सांगतात की असं का: “पुनर्वसनाचा दुसरा टप्पा यशस्वी झाला नाही कारण पोवई जवळील चांदिवली येथे उपयोजित प्रकल्प विमानतळाच्या फनेल झोन मध्ये येतो.”\n‘आम्ही कसंबसं बाहेर राहू,’ आरती म्हणते, ‘पण त्या राहणार नाहीत’ - तिच्या सासूबाईंच्या मोठ्या आई, गौरी धडगेंबद्दल (वर), ती म्हणते\nआणखी एक वन अधिकारी संथ गतीनं होणाऱ्या पुनर्वसनामागची कारणं सांगतात: “संजय गांधी पार्क मध्ये काम करणाऱ्या अनेक संस्थांचा एकमेकांशी काहीच ताळमेळ नाही - चार महानगर पालिका- मुंबई, ठाणे, मीरा-भायंदर आणि वसई-विरार - जोडीला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि इतरही.”\nआणि सहाय्यक वन संवर्धक के. एम. दाभोलकर म्हणतात, “शासन मरोळ-मरोशी येथे राहणाऱ्या पात्र कुटुंबांना आरेजवळ [बोरिवलीस्थित संजय गांधी पार्क पासून १५ किमी] हलवण्याच्या प्रयत्नात आहे.”\n११९७ मधील न्यायालयाचा निकाल आणि रखडलेल्या पुनर्वसनात फसलेल्या वारली लोकांना वन हक्क कायदा, २००६ मुळे दिलासा मिळाला आहे. हा कायदा जंगलाच्या जमीन आणि साधनसंपत्तीवरील आदिवासी लोकांच्या अधिकारांचं रक्षण करतो. कायद्याच्या कलम ३(१)(म) अन्वये “जंगलात भटकंती करणाऱ्या अनुसूचित जमाती तसेच इतर भटके यांना कायदेशीर मोबदला न देता अथवा पुनर्वसन न ��रता त्यांच्या वन्य जमिनीतून अवैधपणे निष्कासित अथवा स्थलांतरित केले असता त्यांच्या तत्पर पुनर्वसनासाठी तसेच त्यांना पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे...”\nपण संजय गांधी पार्क च्या प्रवक्त्या टेमगिरे म्हणतात, “या कायद्याचा भर पूर्वी ग्राम सभांवर होता आणि २०१५ मध्ये [आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या एका सूचनेनंतर] महानगर पालिकादेखील या कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या. आता महानगरपालिका जेव्हा एका समितीचं गठन करील, तेव्हाच आम्ही पुढील कारवाई करू.”\nवारल्यांच्या तरुण पिढीतील काही जण पुनर्वसन प्रकल्प चालू होण्याची वाट पाहत आहेत, आणि त्यांची इथून हलायला हरकत नाही. आरती टोकरे, २३, म्हणते, “यातून आणखी संधी उपलब्ध होतील.” आरती बृहन्मुंबई मनपामध्ये कंत्राटावर सकाळी बोरिवली स्टेशनच्या जवळील रस्ते झाडते, तिने आपल्या झोपडीत एक खाऊचं दुकान उघडलं आहे, आणि पावसाळ्यात संजय गांधी पार्क मध्ये वेगवेगळ्या काकडी आणि इतर दोडकी, इत्यादीसारख्या भाज्या पिकवून त्या बोरिवलीच्या बाजारात विकते.\nतिच्या झोपडीच्या समोरच तिच्या सासूबाईंच्या आई, गौरी धाडगे यांची झोपडी आहे, ज्या आता सत्तरीला टेकल्या आहेत. “आम्ही कसंबसं बाहेर राहू,” आरती म्हणते, आणि त्यांच्याकडे पाहत म्हणते, “पण त्या राहणार नाहीत.”\nKaushal Kaloo कौशल काळू रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे रसायन अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत.\nअपेक्षिता वार्ष्णेय मुंबईस्थित मुक्त लेखिका आहेत.\nसुदूर प्रवासांचं एक ग्रंथालय\nदसऱ्याच्या दिवशी आगळं सीमोल्लंघन\nमधासारखी गोड आई आणि हुलग्यासारखा दोड जावई\nझेंडू सारखी तजेलदार गाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616170", "date_download": "2019-02-23T23:35:29Z", "digest": "sha1:AKTX65JYJP55GPA4OYPTAVDLKH2MN6C4", "length": 3979, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अल्पवयीन मुलीला पळविणाऱयास कोठडी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अल्पवयीन मुलीला पळविणाऱयास कोठडी\nअल्पवयीन मुलीला पळविणाऱयास कोठडी\nकणकवली तालुक्यातील एका अल्पवयीन युवतीला पळवून नेल्याबाबत गुन्हा दाखल झालेल्या सत्यवान शिवाजी मेस्त्राr (30, रा. शिरवल-देवगड) याला मंगळवारी साताऱयाहून अटक करण्यात आली. त्याला बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. त्याच्यावर भा. दं. वि. 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलीस उपनिरीक्षक जयश्री पाटील करीत आहेत.\nगोव्याच्या रिया कांबळी सौभाग्यवती सुंदरी\nकोकणातील पहिला झुलता पूल अद्यापही ‘झुलत’च\n‘ग्लोबल’चा ‘सुंदर मालवण’साठी उपक्रम\nयापुढे देवस्थानच्या उत्सव समित्या राहणार नाहीत\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/djoker-nole-d-21st-seed-albert-ramosvinolas-6-2-6-3-6-3-to-advance-to-the-4r-for-the-11th-time-where-he-will-meet-hyeon/", "date_download": "2019-02-23T23:33:27Z", "digest": "sha1:FYYKVE3L7SJRGZUBWQUVIQ75MZBOII64", "length": 7659, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Australian Open 2018: ६वेळचा विजेता नोवाक जोकोविच चौथ्या फेरीत", "raw_content": "\nAustralian Open 2018: ६वेळचा विजेता नोवाक जोकोविच चौथ्या फेरीत\nAustralian Open 2018: ६वेळचा विजेता नोवाक जोकोविच चौथ्या फेरीत\n सर्बियाचा नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्या फेरीत पोहचला आहे. त्याने अल्बर्ट रामोस विलोनसला ६-२, ६-३, ६-३ असे पराभूत केले.\nजोकोविच दुखापतीमुळे गेले अनेक महिने बाहेर होता. त्याने या स्पर्धेत झोकात आपले पुनरागमन केले आहे. त्याला स्पर्धेत १४वे मानांकन आहे.\n२ तास २१ मिनिटे चाललेल्या सामन्यात जोकोविचने विलोनसला कोणतीही संधी दिली नाही. जोकोविच सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाल्यामुळे बराच वेळ त्याला खेळणेही अवघड झाले होते तरीही त्याने विलोनसला कोणतीही संधी दिली नाही.\nजोकोविच जुलै महिन्यात विम्बल्डनमध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तो प्रथमच कोर्टवर परतला आहे. तो आज पूर्ण लयीत खेळत नसूनही चांगला विजय मिळवू शकला हे विशेष.\nजोकोविच हा १२ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता असून त्याने ऑस्ट्��ेलियन ओपन तब्बल ६वेळा जिंकले आहे. २०१६मध्येही त्याने ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे तो येथील टेनिसप्रेमींचा कायमच पहिल्या पसंतीचा खेळाडू राहिला आहे.\nजोकोविचचा सामना आता दक्षिण कोरियाच्या ह्येन चुंगशी उपउपांत्यपूर्व फेरीत होणार आहे. त्याने स्पर्धेतील संभाव्य विजेत्या अलेक्झांडर झवेरव पराभूत केले आहे. ५ सेट चाललेल्या सामन्यात ह्येन चुंगने अलेक्झांडर झवेरवला ५-७, ७-६, २-६, ६-३, ६-० असे पराभूत केले.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/4382", "date_download": "2019-02-23T22:49:10Z", "digest": "sha1:KIPNTVRDTVKX7YWBQGOXAZU5ORGYW4CA", "length": 4859, "nlines": 59, "source_domain": "aisiakshare.com", "title": " स्वप्न तुझे पाहताना..... | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/5471", "date_download": "2019-02-23T23:40:32Z", "digest": "sha1:V7LBEXH6PPS6GULEFTRPM2TRUA5TT5XO", "length": 20248, "nlines": 232, "source_domain": "aisiakshare.com", "title": " अभियांत्रिकी पदविकेनंतर असणाऱ्या कोर्सेसची माहिती हवी आहे | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nअभियांत्रिकी पदविकेनंतर असणाऱ्या कोर्सेसची माहिती हवी आहे\nमाझा भाऊ सध्या अभियांत्रिकी पदविका अर्थात डिप्लोमा इन मेकॕनिकल इंजीनिअरींग करत आहे.\nपुढच्या वर्षी त्याला मेकॕनिकल इंजीनिअरींगशी संबंधित कोर्स करायचा आहे. तरी मार्गदर्शन हवे आहे.\nमूलभूत आहेत बाकी आवडीनुसार निवडा\nपोथी पढी पढी जग मुआ...पंडित भया ना कोय...\nढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय..\nऐसीव‌रील‌ ग‌��‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\n( थत्तेचाचांचा सल्ला विनोदी नाही.)\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \n+१ टु थत्तेचाचा. जर रेगुलर\nजर रेगुलर कॉलेजात जाणे शक्य नसेल फॉर सम रीझन तर ए एम आय ई यांच्यातर्फेच्या एग्झाम्स देऊन डिग्री मिळते. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स ऑफ इंडिया ही ती संस्था. अधिक माहितीकरिता खालील वेबसाईट पहा.\nबाकी ऑटोक्याड, प्रो-ई, कटिया, अ‍ॅन्सिस, फ्लुएंट, इ. कोर्सेस तर आहेतच. पण मेन म्ह. प्रोग्र्यामिंगही ठीकठाक शिकून घ्या. आजकाल हार्डकोर मेकवाल्यांनाही थोडेफार लागते असे ऐकून आहे.प्लस इंडस्ट्री इण्टर्नशिप्स, रोबॉटिक्स प्रॅक्टिस यूजिंग रास्पबेरी पाय इ.इ. असंख्य अनंत गोष्टी आहेत.\nआयायटीच्या प्रोफेसरांनी दिलेल्या लेक्चरांची सेरीज़ इथून डौनलोड करता येईल. बहुतेक सर्व ब्रँचमधील सर्व विषय आहेत.\nई तो बस आईसबर्ग का टिपवा है.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nमेकॅनिकल इंजिनियरिंगची डिग्री हा मार्ग (त्यातल्या त्यात) सर्वोत्तम आहे. डिग्री घेतल्यावर पुढे अनेक पर्याय खुले होतात. पण पुढे करिअर नक्की कोणत्या क्षेत्रात करायचंय\nमेकॅनिकल इंजीनिअरींगशी संबंधित कोर्स करायचा आहे >>> का बरं त्याची आवड आहे म्हणून का त्याची आवड आहे म्हणून का मग ठीक आहे. नाहीतर ज्याच्यात भरपूर पैसे मिळतील, असे काही करायला सांगा, मग ते मेकॅनिकल इंजीनिअरींगशी संबंधित असो वा नसो.\nखात्रीने* भरपूर पैसे मिळतील\nखात्रीने* भरपूर पैसे मिळतील असा कोणता व्यवसाय तुम्हाला ठाऊक आहे का\n*व्यवसाय करणार्‍याचे टॅलेंट काहीही असो आणि तो मेहनत करो अथवा न करो; भरपूर पैसा खात्रीने मिळेल असा व्यवसाय.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\n*व्यवसाय करणार्‍याचे टॅलेंट काहीही असो आणि तो मेहनत करो अथवा न करो; भरपूर पैसा खात्रीने मिळेल असा व्यवसाय.\nअमेरिकेबाबतच्या अनुभवावर आधारितः भरपूर पैसा (बर्‍यापैकी) खात्रीने मिळेल असा व्यवसाय म्हणजे रियल इस्टेट आणि स्टॉक मार्केट. भारतात पण स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवता येईल.\nइतर काही उदाहरणे: (अजिबात मेहनत लागणार नाही, असे म्हणत नाही, पण काही पर्याय सुचवतो).\n१. एका मित्राने डिप्लोमा झाल्यावर कोचिंग क्लास सुरू केले मुलुंडला. आता मुंबईत ३ जागा घेतल्या आहेत, म्हणजे बर्‍यापैकी यशस्वी असावा.\n२. एक मित्र जो माझ्याबरोबर कंपनीत ड्राफ्टसमन म्हणून काम करत होता, तो न्यूझिलंडला स्थलांतरित झाला, स्वतःचे घर आणि गाडी आहे त्याच्याकडे + एक जागा घेतली वसई की नालासोपारा इथे.\n३. माझा मावसभाऊ सीओईपी मधून मेटलर्जी ईंजिनियर झाला, आता रेडिमेड कपड्यांचे दुकान चालवतो आणि होलसेलरपण आहे. जेव्हा पगाराइतके पैसे मिळायला लागले, तेव्हा नोकरी सोडली. आता नोकरीच्या पगारापेक्षा जास्ती कमावतो.\n४. एक मित्र एलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा झाला. आता परदेशातून जुनी CNC मशीन्स मागवतो आणि विकतो. आता MIDC मध्ये फॅक्टरीपण टाकली आहे.\n५. एक मित्र जो माझ्या सोसायटीत राहायचा, B.Sc. होता आणि ६००० रुपये पगारावर काम करायचा (साधारण १९९६ साली), आता Niche काम करतो (काय करतो ते सांगू शकणार नाही, त्याला काँपिटिशन नकोय). आता खरोखर करोडपती आहे.\n६. एक मित्र जो एलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा झाला, नंतर ऑडिटिंग क्षेत्रात शिरला आणि तो पण आता पैशाच्या दृष्टीने खूपच यशस्वी आहे. भारतात आणि भारताबाहेर त्याचे क्लाएंट आहेत.\n७. दूरचा एक नातेवाईक डिप्लोमा झाल्यावर इन्व्हेस्टमेंट, ब्रोकर, पोस्टाच्या योजना, इंशुरन्स प्रॉडक्ट विकतो. खूश आहे, परदेशी फिरून वगैरे येतो अधून मधून सुट्टीसाठी.\nही निवडक उदाहरणे झाली. इतर पर्यायः एक्स्पोर्ट-इंपोर्ट करणे, सॉफ्टवेअरमध्ये जाणे आणि फ्रीलान्सर म्हणून काम करणे, मर्चंट नेव्हीत जाणे, क्रूझवर काम करणे वगैरे. क्रूझवर काम करताना बरेच भारतीय दिसले, एक जण म्हणाला मी भारतात एल.एल.बी करतोय आणि एक जण IGNOU मध्ये काहीतरी शिकत होता.\nवरच्या कुठल्याच उदाहरणात इनकलूडिंग रिअल इस्टेट पैसा आणि टॅलंट लागतंच\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\n मी कधीच म्हटले नाही की\n मी कधीच म्हटले नाही की टॅलेंट आणि/किंवा मेहनत नसताना पैसे कमवता येतील.\nकुठल्या उदाहरणात तुम्हाला खूप पैसा लागेल असे दिसले केवळ तिसर्‍या उदाहरणात त्याची स्वतःची दुकानाची जागा होती इतकेच. पण दुकानाची जागा भाड्याने पण घेता येते. रिअल इस्टेटमध्ये बिनभांडवलाचा बर्ड-डॉगिंग प्रकार असतो. पण आता सगळीच माहिती मी आयती कशी काय देऊ केवळ तिसर्‍या उदाहरणात त्याची स्वतःची दुकानाची जागा होती इतकेच. पण दुकानाची जागा भाड्��ाने पण घेता येते. रिअल इस्टेटमध्ये बिनभांडवलाचा बर्ड-डॉगिंग प्रकार असतो. पण आता सगळीच माहिती मी आयती कशी काय देऊ ज्याने त्याने शोधली पाहिजे. बाकी सगळी उदाहरणे rags to riches प्रकारातली आहेत.\nमाय बॅड .... मेहनत आणि टॅलंट\nमेहनत आणि टॅलंट असंच म्हणायचं होतं.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/607460", "date_download": "2019-02-23T23:51:18Z", "digest": "sha1:BJEBBBSGRF4M3QZNYXZEHNCENA5BPSNQ", "length": 3254, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "या आठवडय़ात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nयेत्या शुक्रवारी कमल हसनचा मह���्त्वाकांक्षी ‘विश्वरुपम 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर मराठीमध्ये कोणताही चित्रपट रिलीज होणार नाही. तर ‘द मेग’ हा हॉलीवूडपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n– संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई\n‘द मदर’मधून रविनाचे कमबॅक\nबसस्टॉपमध्ये दोन पिढय़ांची भिन्न विचारसरणी\nआयर्न मॅनचा महागडा सूट गेला चोरीला\nकोकणकन्या शमिका भिडेची गणेशभक्तांना सुरेल भेट\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616172", "date_download": "2019-02-23T23:29:13Z", "digest": "sha1:SUPO7TIAZ24327ZQZNGZRBGPQLWQT6VE", "length": 10812, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पाच लाखाची विदेशी सिगारेट जप्त - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पाच लाखाची विदेशी सिगारेट जप्त\nपाच लाखाची विदेशी सिगारेट जप्त\nबांदा : 1. कारवाईत जप्त करण्यात आलेली सिगारेट. 2. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची तपासणी करतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व कर्मचारी. मयूर चराटकर\nइन्सुली तपासणी नाक्यावर बांदा पोलिसांची कारवाई : मुंबईला जाणाऱया खासगी बसमध्ये हेते पार्सल : बसवर पार्सल देणारा गोव्याचा तरुण ताब्यात\nसिंधुदुर्गातून मुंबईच्या दिशेने होणारी विदेशी बनावटीच्या सिगारेटची तस्करी बुधवारी उघड झाली आहे. इन्सुली येथील तपासणी नाक्यावर खासगी बसमधून सतराशे पॅकेटस्चा 5 लाख 10 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर बेकायदा सिगारेट कुरियर केल्याप्रकरणी महम्मद सन्फिर मोयजू मोहल (35, मूळ केरळ, सध्या रा. गोवा) याला बांदा पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई दुपारी दीडच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे गोवा येथून परदेशी सिगारेट सिंधुदुर्गमार्गे जात असल्याचे निष्पन्न होत आहे. याचा आतंरराष्ट्रीय रॅकेटशी संबंध आहे का, हे तपासाअंती पुढे येणार आहे.\nगोव्याहून मुंबईत बेकायदा विदेशी बनावटीच्या सिगारेटची वाहतूक होणार असल्याची पक्की माहिती बांदा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांनी आपल्या सहकाऱयांसमवेत इन्सुली तपासणी नाक्यावर सापळा रचला होता. गोव्याहून मुंबईला जाणारी एका खासगी बस तपासणी नाक्यावर आली असता कर्मचाऱयांनी ती थांबविली. बसची तपासणी केली असता क्लीनरच्या मागील बाजूला दोन बॅग आणि खोका आढळला. त्यात पाहणी केली असता विदेशी बनावटीची सिगारेट असल्याचे उघड झाले. याबाबत चालकाला विचारणा केली असता त्याचे बिल नसून सदर पार्सल आम्हाला मुंबई येथे पोहोचविण्यासाठी पणजी कार्यालयातून दिल्याचे सांगितले. त्यावर पोलिसांना संशय आला. चालकाकरवी त्यांनी बसच्या पणजी येथील बुकिंग ऑफिसला फोन लावला. त्यावर तेथील कर्मचाऱयांनी ते पार्सल देणाऱया तरुणाचा मोबाईल नंबर देत त्याला आपण बांद्याला पाठवून देत असल्याचे सांगितले. तो तरुण तासाभरात बांदा येथे आला. त्यानंतर बस सोडण्यात आली.\nबसमध्ये दोन बॅगमध्ये ‘बेन्सन ऍण्ड हेजेस’ कंपनीच्या ब्ल्यू गोल्ड एस्टॅब्लिश लंडन या ब्रँडच्या तब्बल 1700 पॅकेटस होत्या. बाजारभावाप्रमाणे त्यांची किंमत 5 लाख 10 हजार एवढी आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत मिशाळ, कॉन्स्टेबल संजय कोरगावकर, हेमंत पेडणेकर, मनिष शिंदे यांच्या पथकाने केली.\nसिगारेट जाणार होती मुंबईला\nसंशयिताकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने सदरचे पार्सल मला एका व्यक्तीने बसवर देण्यास सांगितल्याचे कबूल केले. त्याप्रमाणे मी ते बसवर देण्याचे काम केले. सदर पार्सल मुंबई येथे घेण्यासाठी एक व्यक्ती येणार होता, असे त्याने सांगितल्याचे निरीक्षक कळेकर यांनी सागितले.\nआंतरराष्ट्रीय रॅकेट पुढे येण्याची शक्यता\nसुमारे पाच लाखाची सिगारेट लंडन बनावटीची आहे. ती सिगारेट गोवा येथे येते कशी आणि तेथून बिनबोभाटपणे मुंबईकडे जाते कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात बडय़ा धेंडांचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याचा योग्य तपास केल्यास पोलिसांना आंतरराष्ट्रीय रॅकेट सापडण्याची शक्यता आहे.\nबिल नसतांना पार्सल कसे\nविदेशी बनावटीच्या सिगारेटचे पार्सल खासगी बसच्या प्रशासनाने सहजपणे का स्वीकारले, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे यात त्यांचा हात आहे का, हे पोलिसांना तपासावे लागणार आहे. एखादी साधी पिशवी बसवर घ्यायची झाल्यास चालक अनेक प्रश्न विचारतो. मग एवढे मोठे पार्सल सहजपणे कसे घेतले, असा सवाल उपस्थित होत आहे.\nकाँग्रेसची तिन्ही अपिले जिल्हा न्यायालयाने फेटाळली\nशिक्षक भारतीचे धरणे आंदोलन\nअमेरिकेच्या जहाजात ‘ऑरोराचा राजा’ विराजमान\nकाँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आजपासून\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/tianmen-mountains-winter-in-china-341101.html", "date_download": "2019-02-23T22:50:33Z", "digest": "sha1:RS7AHXUUDXA47ILK2GQ7LRYF3VLDUPF2", "length": 16999, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Special Report : चीनमधल्या 'या' पर्वत रांगेवर अवतरलंय बर्फाचं जग", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्य��� दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्या��यीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nSpecial Report : चीनमधल्या 'या' पर्वत रांगेवर अवतरलंय बर्फाचं जग\nSpecial Report : चीनमधल्या 'या' पर्वत रांगेवर अवतरलंय बर्फाचं जग\nसौंदर्याची व्याख्या निसर्ग सतत सिद्ध करत असतो. ही व्यख्या सिद्ध करण्यासाठी यंदा निसर्गानं चीनमधील तियान्मेन पर्वतरांग निवडली आहे. चीनच्या हुनान प्रांतातली या पर्वतरांगेवर बर्फाचं जग निर्माण झालं आहे. गेल्या सहा दिवसांत जगभरातील एक लाखाहून अधिक पर्यटकांनी या ठिकाणाला भेट दिली. पाहुया सौदर्याने नटलेल्या या पर्यटन स्थळाची एक झलक...\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nमहाराष्ट्र 7 hours ago\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nमहाराष्ट्र 8 hours ago\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nVIDEO : महामार्गावर 'बर्निंग टँकर'चा थरार, वायू गळतीमुळे आगडोंब\nमहाराष्ट्र 10 hours ago\nVIDEO : नाडीवर हात ठेऊन जपद्वारे प्रमोद महाजनांना वाचवलं असतं - चंद्रकांत खैरे\nVIDEO :मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरसाठी वापरली शेतकऱ्याची शेती, अडीच महिन्यानंतरही हेलिपॅड जैसे थेच\nVIDEO : वाफेच्या इंजिनावर धावली शंभर वर्ष जुनी ट्रेन\n पुण्यात हजारो भाडेकरूंना मिळणार मोफत घरं\nSpecial Report: या 120 वर्षांच्या आजींचा 'Fitness Funda' पाहून तुम्ही हडबडाल\nSpecial Report: पवारांकडून पार्थच्या उमेदवारीला ब्रेक, 'मावळ'मधून कोण\nSpecial Report: ग्राहक बनून आले आणि SBI मधून 28 लाखांची रोकड केली लंपास\nVIDEO: माढ्यात शरद पवारांविरोधत भाजपकडून 'हा' मंत्री मैदानात\n'पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा द्या, बिलात 10 टक्के सूट मिळवा'\nSpecial Report : नाराज मित्रांना सेना-भाजप कसं सांभाळणार\nSpecial Report : ठाण्यात राष्ट्रवादीसाठी 'कुणी उमेदवार देता का उमेदवार'\nSpecial Report: चर्चेचं सोंग घेऊन पाठीत खंजीर खुपसणं पाकचा इतिहास\nVIDEO: जमिनीचा वाद पेटला, महिलेला विवस्त्र करून मारहाण\nSpecial Report: पुणेकरांवर आणखी एका कराचा बोजा\n पुण्याच्या थीम पार्कमध्ये 14 लाखाचं झाड\nशेतकरी शिष्टमंडळ आणि महाजनांमध्ये सकारात्मक चर्चा, मोर्चा मागे घेण्याचा निर्णय\nVIDEO: माढाचा मी विचार करतोय पण त्यांनी सांगून टाकलं - शरद पवार\nएसटी बसमध्ये 'IED' बॉम्�� कुणी ठेवला\nSpecial Report: तब्बल 15 तासानंतर हा चिमुरडा मृत्यूच्या काळोखातून सुटला\nSpecial Report: जैशचे आत्मघातकी हल्लेखोर भारतात घुसले\nSpecial Report: पेपर लिहायचा सोडून विद्यार्थी आर्चीलाच पाहण्यात दंग\nVIDEO: काश्मिरी मुस्लीम तरुणीने गायलं 'पसायदान'\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nRailway Jobs : रेल्वेत 1.30 लाख Vacancies; कसं करायचं अप्लाय\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Kevha_Tari_Pahate", "date_download": "2019-02-23T22:58:54Z", "digest": "sha1:KP6D5DB5QWWDBLXBADNIZU2LDINXLIRW", "length": 2764, "nlines": 35, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "केव्हातरी पहाटे | Kevha Tari Pahate | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nकेव्हातरी पहाटे उलटून रात गेली\nमिटले चुकून डोळे हरवून रात गेली\nसांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे\nउसवून श्वास माझा फसवून रात गेली\nकळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी\nकळले मला न केव्हा निसटून रात गेली\nउरले उरात काही आवाज चांदण्याचे..\nआकाश तारकांचे उचलून रात गेली\nस्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती\nमग ओळ शेवटाची सुचवून रात गेली\nगीत - सुरेश भट\nसंगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर\nस्वराविष्कार - ∙ पद्मजा फेणाणी-जोगळेकर\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nगीत प्रकार - चित्रगीत , शब्दशारदेचे चांदणे , नयनांच्या कोंदणी\n• स्वर- पद्मजा फेणाणी-जोगळेकर, चित्रपट- निवडूंग.\nनंदादीप हा लाविते श्रीहरी\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/nokia-6216-classic-price-mp.html", "date_download": "2019-02-23T23:11:38Z", "digest": "sha1:2S2JQM26HAI5ICKZKNJLREJHR6IFUQ6U", "length": 11825, "nlines": 319, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "नोकिया 6216 क्लासिक India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनोकिया 6216 क्लासिक किंमत\nनोकिया 6216 क्लासिक वरIndian बाजारात सुरू 2009-05-09 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nनोकिया 6216 क्लासिक - चल यादी\nसर्वोत्तम 5,820 तपशील पहा\nनोकिया 6216 क्लासिक - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत नोकिया 6216 क्लासिक वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nनोकिया 6216 क्लासिक वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nनोकिया 6216 क्लासिक - वैशिष्ट्य\nहँडसेट कलर Coco Pearl\nबॅटरी कॅपॅसिटी 1000 mAh\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4937 पुनरावलोकने )\n( 4727 पुनरावलोकने )\n( 4990 पुनरावलोकने )\n( 5005 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1269 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n3/5 (1 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/01/blog-post_58.html", "date_download": "2019-02-23T23:48:26Z", "digest": "sha1:6EKD4EDKWRKM54FHB2ZWK724APRYWOSY", "length": 6268, "nlines": 60, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: जिद्दी राम्या", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विका���ाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nटीबीच्या आजाराने बायको मेल्यावर\nलाल रेबिनींची फुले बांधून\nपाराजवळच्या शाळेत सोडायला निघालेला,\nमजूरी करणारा 'जिद्दी राम्या'.\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 11:53 PM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_9259.html", "date_download": "2019-02-23T23:39:21Z", "digest": "sha1:GM2BAI4XX7NFGKRPSMNKIYWRSSZWQQOT", "length": 14780, "nlines": 44, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग २ - संजीवनी लाभू लागली...", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग २ - संजीवनी लाभू लागली...\nआदिलशहाने पुणे परगण्याची जहागिरी शहाजीराजांच्या नावाने दिली होती. शहाजीराजांना दक्षिण कर्नाटकातही आदिलशहाने जहागिरी दिली आणि त्यांची रवानगी दक्षिणेकडे केली. त्याचवेळी शहाजीराजांनी पुणे जहागिरीचा सर्व कारभार ' शिवाजीराजे यांसी अर्जानीमोकास ' दिला. शिवाजीराजे पुणेजहागिरीचे पोटमोकासदार झाले. म्हणजेच प्रत्यक्ष कारभार जरी शिवाजीराजांच्या नावाने झाला , तरी वडीलकीच्या नात्यानं तो कारभार जिजाऊसाहेब पाहू लागल्या. त्यांचीमायाममता मोठी. जरबही मोठी. स्वप्नही मोठे. जी माणसं कारभार पाहण्याकरता म्हणून पुणे जहागिरीकडे शहाजीराजांनी नेमून दिली तीही फार मोठ्या योग्यतेची दिली.\nशिस्तीनं , काटेकोरपणे हुकुमांत वागणारी. कारभार चोख करणारी. निष्ठावंत आणि प्रामाणिक. अशी माणसं असली की , उत्कर्षच होत असतो. मग ते छोटे संसार असोत की मोठी साम्राज्येअसोत. उत्तम अनुशासन ही हुकमी शक्तीच असते. पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहणारे सगळेच कारभारी अनुभवी , भारदस्त , वयानेही बहुतेक साठी-सत्तरी ओलांडलेले. बाजी पासलकर , दादोजी कोंडदेव , गोमाजी नाईक , पानसंबळ नूरखानबेग , बंकीराव गायकवाड ,येसबा दाभाडे , नारोपंत मुजुमदार आणि असेच तजरुबेकार आणखी काही. ' ज्यास जे कामसांगितले , ते त्याने चोख करावे ' ऐश्या ताकदीचे आणि युक्तीबुद्धीच्या ऐपतीचे हे सारे होते.\nजिजाऊसाहेबांची तडफ वेगळीच होती. कर्तबगारीचे आणि समतोल न्यायबुद्धीचे संस्कार त्यांच्यावर नेमके कुणी केले इतिहासाला त्यांची नावे माहीत नाहीत. पण कथा कीर्तनातील पौराणिक स्त्रियांची चरित्रं सर्वांप्रमाणे त्यांच्याही मनावर नक्कीच संस्कार करीत होती. प्रत्यक्ष नजिकच्या काळात शाही घराण्यात कर्तृत्व गाजविलेल्या स्त्रियांची एकेक हकीकत जुन्या लोकांकडून त्यांच्याही कानांवर जात असणारच. आदिलशाहीतील बेगम बबुवाजीखानम ,अहमदनगरची शाहजादी चाँदबिब्बी अन् त्यापेक्षाही प्रत्यक्ष भेटणाऱ्या मावळमुलुखातील कितीतरी मराठ्यांच्या लेकीसुना त्यांना दिसत होत्या ना इतिहासाला त्यांची नावे माहीत नाहीत. पण कथा कीर्तनातील पौराणिक स्त्रियांची चरित्रं सर्वांप्रमाणे त्यांच्याही मनावर नक्कीच संस्कार करीत होती. प्रत्यक्ष नजिकच्या काळात शाही घराण्यात कर्तृत्व गाजविलेल्या स्त्रियांची एकेक हकीकत जुन्या लोकांकडून त्यांच्याही कानांवर जात असणारच. आदिलशाहीतील बेगम बबुवाजीखानम ,अहमदनगरची शाहजादी चाँदबिब्बी अन् त्यापेक्षाही प्रत्यक्ष भेटणाऱ्या मावळमुलुखातील कितीतरी मराठ्यांच्या लेकीसुना त्यांना दिसत होत्या ना कारीच्या कान्होजी जेध्यांची आई अनसाऊ जेधे ही त्यातलीच.\nआसवलीच्या ढमाळपाटलांची आई रुपाऊ अन् अशा अनेक कितीजणी यमदूतांच्या नजरेला नजर भिडवून जगत आलेल्या बायका आऊसाहेबांना दिसत होत्या. आपणहून माणसांनी शिकायचं असतं ते हेच असंच. मराठी रक्तात जन्मता:च असणार शौर्य आणि धैर्य आऊसाहेबांच्या रक्तात होत. एका बखरकारांनी लिहून ठेवलंय की , ' जिजाऊ सारखे कन्यारत्न ईश्वरानेच निर्माण केले 'कितीही कठीण संकटं पुढं आली , तरी तिळमात्रही न डगमगता धैर्यानं तोंड देणारी होती हीमराठ्याची मुलगी. आऊसाहेबांना आपला शिवबा उदात्त , उत्कट आणि उत्तुंग यशाचा मानकरी करायचा होता. याचं द्योतक म्हणजे शिवाजीराजांची तयार झालेली राजमुदा.\nप्रतिश्चंदलेखेव वधिर्र्ष्णुविश्ववंदिता साहसूनो शिवस्येषा मुदा भदाय राजते\nकेवढा उत्तुंग आणि उदात्त ध्येयवाद सांगितलाय या राजमुदेत सदैव प्रतिपदेच्या चंदासारखी विकसित होत जाणारी ही शिवमुदा विश्वाला वंद्य आणि लोककल्याणकारी ठरो. संजीवनीनावाचा एक विलक्षण मंत्र विश्वाच्या कल्याणासाठी कचाने मिळविला म्हणे सदैव प्रतिपदेच्या चंदासारखी विकसित होत जाणारी ही शिवमुदा विश्वाला वंद्य आणि लोककल्याणकारी ठरो. संजीवनीनावाचा एक विलक्षण मंत्र विश्वाच्या कल्याणासाठी कचाने मिळविला म्हणे तोच हा मंत्र असेल का तोच हा मंत्र असेल का शिवाजीराजांच्या आज्ञापत्रांवर हाच मंत्र राजमुदा म्हणून झळकू लागला आणि शिवाजीराजांचा वावर सुरू झाला. मावळातल्या शेतकरी सवंगड्यात कुणी मराठा , कुणी माळी ,कुणी साळी , कुणी तेली , कुणी रामोशी , कुणी महार , कुणी धनगर , कुणी ब्राह्माण तर कुणी मुसलमानही. अन् आदिलशहाच्या कानाशी कुजबुजत तक्रारी जाऊ लागल्या की , हा शहाजीराजाचा पोरगा हलक्या लोकांच्यात वावरतो. मुहम्मद आदिलशहाने ही कुजबुजहसण्यावारी नेली. त्याचा विश्वासच बसेना की , शहाजीराजाचा एवढासा पोरगा मावळी डोंगरात बंड पुकारील शिवाजीराजांच्या आज्ञापत्रांवर हाच मंत्र राजमुदा म्हणून झळकू लागला आणि शिवाजीराजांचा वावर सुरू झाला. मावळातल्या शेतकरी सवंगड्यात कुणी मराठा , कुणी माळी ,कुणी साळी , कुणी तेली , कुणी रामोशी , कुणी महार , कुणी धनगर , कुणी ब्राह्माण तर कुणी मुसलमानही. अन् आदिलशहाच्या कानाशी कुजबुजत तक्रारी जाऊ लागल्या की , हा शहाजीराजाचा पोरगा हलक्या लोकांच्यात वावरतो. मुहम्मद आदिलशहाने ही कुजबुजहसण्यावारी नेली. त्याचा विश्वासच बसेना की , शहाजीराजाचा एवढासा पोरगा मावळी डोंगरात बंड पुकारील या आदिलशाही विरुद्ध पण ते सत्य होतं. खरोखरच बंडाची राजकारणं शिवबाच्या डोक्यात घुमत होती.\nपण खरंच शक्य होतं का अशक्यच होतं. शिवाजीराजांच्या समोर केवळ आदिलशाही होती का अशक्यच होतं. शिवाजीराजांच्या समोर केवळ आदिलशाही होती का नाही. दीडदोन लाखाची फौज सहज उभी करू शकणाऱ्या आदिलशहाशिवाय पलीकडे गोवळकोंड्याचा कुतुबशहाही होता. भीमा नदीच्या उत्तरेला भीमेपासून थेट हिमालयापर्यंत प्रचंड साम्राज्य आपल्या तळहातावर नाचवणारा मुघल बादशहा शाहजहान दिल्लीत होता. कोकणच्या किनाऱ्यावर खाली पोर्तुगीज होते. वर जंजिऱ्याचा सिद्दी होता. अन् शिवाय इथल्या कुठल्याही चांगल्या कामाल कडाडून विरोध करीत या सर्व शत्रूंना मदत करणारे आमचे लोकही होतेच.\nएवढ्या मोठ्या बळाला तोंड देण्याइतका शिवाजीराजांपाशी काय होतं सैन्य काहीच नव्हतं. पण या सर्वांहुनही एक बलाढ्य गोष्ट त्यांच्या काळजांत होती. कोणती आत्मविश्वास अंधश्रद्धा नव्हे. भाबडी अश्रद्धाही नव्हे. बुध्दीनिष्ठ श्रद्धा. अभ्यासपूर्ण श्रद्धा. अन् याच भावनांनी भारावलेली मावळीभावंडे. अशाच असंख्य भावंडांना ते हाका मारीत होते. न बोलत्या शद्बांत. कारण त्यांचे शद्ब इतिहासाच्या कागदपत्रांवर फारसे उमटलेच नाहीत. पण ते नक्की एकेकाला बोलावत होते. त्यांचा एकेक शब्द मंतरलेला होता. महाराजांचं मनुष्यबळ बोटं मोजावीत इतक्याच मोजमापात वाढत होतं. शत्रू परातभर होता. मावळे चिमूटभर होते. पण वडिलांनी वापरलेला अन् सह्यादीनेशिकवलेला एक महामंत्र महाराजांच्या मस्तकात सदैव जागा होता. कोणता \nशत्रूच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीतकमी फौजेनिशी आणि कमीत कमीयुद्धसाहित्यानिशी , कमीतकमी वेळांत पूर्ण पराभव करण्याची शक्ती होती या गनिमी काव्यात.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://samatol.org/Encyc/2017/3/9/%E0%A4%8F-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B3-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%B3-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0.aspx", "date_download": "2019-02-24T00:10:46Z", "digest": "sha1:QMN3DDUEOBUQ2BWBXPEL2RR5Q5KLAMSE", "length": 10831, "nlines": 38, "source_domain": "samatol.org", "title": "ए शक्त्या चल पळ पायात वान्हा नको घालू पळ लवकर", "raw_content": "\nए शक्त्या चल पळ पायात वान्हा नको घालू पळ लवकर\n२९ वे मनपरिवर्तन शिबिर\n“ए शक्त्या चल पळ”\nपायात वान्हा नको घालू पळ लवकर\nहे शब्द आहेत शिबिरातील विरू भोसले अकलूज मधील ८ वर्ष वयाच्या मुलाचे. मुंबईमध्ये अनेक वेळा मोठ्या मुलांच्या संगतीने फिरायला म्हणून यायचा.मुंबईची गोडी लागली मोठ्या मोठ्या बिल्डिंग,लाईट,स्टेशन ला लावलेले स्क्रीन हे पाहून विरूला अकलूज मध्ये राहवयाचे नाही म्हणून\nतो मुंबई ला ट्रेन मध्ये फिरायला यायचा. पारधी समाजाचा असल्यामुळे फिरणे हि त्याची सवयच होती.पण आपल्याला जोडीदार असावा म्हणून विर ने पुन्हा अकलूज ला जाऊन आपला मित्र शक्ती पवार\nयालाआणले दोघांची खूपच मैत्री भारी जणू जय-विरू सारखी.\nशक्ती घिसाडी समाजाचा दोघांची हि भाषा वेगळी पण दोघेही दोघानाच समजेल अशी भाषा बोलायचे.शक्ती यायला तयार नाही म्हणून विरु ने त्याला विमानात बसायला मुंबईत मिळतं असे सांगितले त्यामुळे शक्ती विमान बघायला मिळेल या आनंदाने विरू बरोबर आला. दोघे सारख्याच वयाचे असल्याने कोणीही त्यांना पैसे व खायला द्यायचे त्यामुळे त्यांना तशी काही चिंता नव्हती. शिवाय बाहेरचा प्रवास बराच झाल्याने माणसे ओळखण्याची कला त्यांना अवगत होती.\nजेव्हा विरू आणि शक्ती सांताक्रूझ ला पोहचले. तारेचे कुंपण पोलीस कर्मचारी बघून शक्तीने विचारले “अरे इमान कुठं हाय” वीरूने लगेच उत्तर दिले “विमान थांबत का जमिनीवर ते तर लगेच उडत असतंय”, “त्यामुळे तुला बसायला नाय मिळनार.दोघांनीही प्रयत्न केला पण काही आत जाता आले नाही फिरता फिरता सी.एस.टी. स्टेशनवर आले.आणि समतोलच्या कार्यकर्त्यांची नजर त्यांच्यावर पडली.दोघांनाही जवळ घेऊन विचारपूस केली.त्यांनी खोटे नाटे सांगितले पण रोजची सवय असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतले.\nअशा प्रकारची अनेक राज्यातली वेगवेगळ्या पण छोट्या छोट्या कारणांनी शहराकडे येणारी रोजची मुले वाटेल तिकडे भरकटत जातात.२९ व्या शिबिरात छत्तीसगढ,पं.बगाल मध्यप्रदेश,तामिळनाडू,आंध्र प्रदेश,महाराष्ट्र या राज्यातील २५ मुले होती. भाषा वेगळी,समस्या वेगळी कारणे वेगळी पण भावना सर्वांच्या एकच होत्या.वेळ आली म्हणून मागतो अस मुलं म्हणतात परंतु भीक शब्द लवकर उच्चारात नाहीत.\nसंक्रातीच्या दिवशी मुलांचे शिबिर सुरु केले प्रत्येक शिबिरात कार्यकर्त्यांची कसोटी लागते. २५ सायकली चोरणारा,ट्रक वाल्याकडून हप्ते जमा करून पोलिसांना देणारा,आरोपीची माहिती पोलिसांना खबर करणारा तर वडिलांनी दारूपायी पटरीवर फेकून देणारे या शिबिरात होते.शिबिरातून पळून जाण्या साठी सुरवातीला अनेकदा मुले प्रयत्न करत,पण कार्यकर्त्यांनी लावलेला जीव मुलांना गुंतवून ठेवतो म्हणून तर मुले पळत नाहीत हेच या शिबिराचे वैशिष्ट्य असते. मुलांच्या मनाचे परिवर्तन झाले तरच पुन्हा तो त्या मार्गाला जाणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी दाखवण्याचा त्यांना समजण्याचा प्रयत्न शिबिरात असतो. शाळेत जाऊनही लिहिता वाचता न येणारी मुले १० दिवसातच स्वतःचे नाव पत्ता लिहितात घरातून बाहेर राहणे साधे काम नाही. मुलंही बुद्धीने हुशार असतात व त्यांना\nसांभाळणे तेवढेच कठीण असते.\nमकर संक्रांत ,२६ जानेवरी,समतोल मित्र महोत्सव, महाशिवरात्रीची तयारी मुलांनी आपल्या मनाने पण आनंदात साजरा केला.आलेल्या पाहुण्यांना आम्ही असा उत्सव कधीच पहिला नाही असे उद्गार काढायला लावतात. घराची आवड,शिक्षणाची आवड,होस्टेलमधील शिस्त याचा परिचय झाल्यावर मुलांना मुलांच्या घरी संपर्क करणे,पालकांचे समुपदेशन करण्यात येते. अनेक पालकही मुलांची चातकाप्रमाणे वाट पाहत असतात याची जाणीव असतेच.\n५ मार्चला घाटकोपरच्या शेठ धनजी देवशी राष्ट्रीय शाळेत सकाळच्या सत्रात या मुलांना पालकांकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला.महिला बाल विभाग बालकल्याण समितीचे श्री संजय सेंगर,अकोला अध्यक्ष ,महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे डायरेक्टर राजू पाटील व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांताचे सेवा सहप्रमुख श्री.विवेकजी भागवत उपस्थित होते.\nज्या पालकांना अंधत्व आहे त्या आई वडिलांच्या काळजाला जेव्हा स्वतःच्या मासांच तुकडा चिकटतो. तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात तेव्हा सभागृहतील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येतात, भावनांना वाट मोकळी होते हेच तर समतोलचे खरे लक्ष्य आहे.आपला समाज हा बालप्रेमी समाज व्हावा, मुलांबद्दल प्रेम राहावे अडचणीत असणारे मुल हे माझे मुल हि भावना तयार व्हावी म्हणून हा प्रयत्न केला जातो.शासन दरबारी याची दखल घ्यावी म्हणून प्रयत्न केले जातील असा विश्वासही मिळतो.\nखऱ्या अर्थाने समाजाचा समतोल बांधला जातो .पुढचे शिबिर असेच नवीन मुलांना घेऊन होईल कारण अजूनही समाजात असमतोल आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-507/", "date_download": "2019-02-23T23:17:01Z", "digest": "sha1:IGQELYZUEGVWFEH4CB4XAYLMGWXT72VP", "length": 22470, "nlines": 249, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शेंदुर्णी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक : उपऱ्या नेत्यांना शुक्रवार पासून शेंदुर्णीत बंदी/ Jalgaon- latest Marathi news trends, breaking news. | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन ���र्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान maharashtra शेंदुर्णी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक : उपऱ्या नेत्यांना शुक्रवार पासून शेंदुर्णीत बंदी\nशेंदुर्णी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक : उपऱ्या नेत्यांना शुक्रवार पासून शेंदुर्णीत बंदी\nराष्ट्रवादीची मागणी मान्य : निवडणूक आयोगाची तंबी\nदिग्विजय सूर्यवंशी| शेंदुर्णी ता: जामनेर | शेंदुर्णी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक प्रचार करण्यासाठी शहर हद्दी बाहेरील राजकीय नेते, कार्यकर्ते व इतर व्यक्तीनाही मतदानाच्या ४८ तास अगोदर पासून शहरात वास्तव्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे. निर्बंध घातलेल्या कालावधी मध्ये असे व्यक्ती आढळल्यास कारवाई केली जाईल. राष्ट्रवादी तर्फे करण्यात आली होती मागणी.\nनिवडणूक प्रक्रिया पूर्ण पणे मुक्त आणि निर्भयतेच्या वातावरणात पार पदवी म्हणून निवडणूक प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत राहिल्यातर कायदा व सुव्यव��्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याबाबतचे पत्र निवडणूक निर्णायक अधिकार्यांना राष्ट्रवादीतर्फे देण्यात आले होते. त्यानुषंगाने स्थानिक निवडणूक निर्णायक अधिकारी यांनी दाखल घेत धुळ्याच्या निवडणूक अध्यादेश प्रमाणे शेंदुर्णी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक मतदाना साठी लागू केला आहे.\nजिल्ह्यातील अनेक नेते कार्यकर्ते शेंदुर्णीत तळ ठोकून\nकाही पक्षांनी १७ प्रभागांच्या प्रचाराची धुरा जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि नेत्यांवर दिली आहे. स्थानिक उमेदवाराच्या प्रचाराची धुरा पूर्णपणे पार पडत आहेत यामुळे गेल्या दहा पंधरा दिवसांपासून शेंदुर्णीत तळ ठोकून असल्याने प्रचाराची धुरा असलेल्या परातीनिधींची चांगलीच गोची होणार आहे.\nबेकायदेशीर पणे शेंदुर्णीत आढळ्यास त्यांच्यावर आयोगातर्फे कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अध्यादेश निवडणूक निर्णायकअधिकारी जितेंद्र पाटील यांनी पारित केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे समाधान व्यक्त करण्यात आले आहे.\nतळांनीरामाना ३ दिवस सुट्टी\nआयोगातर्फे उत्पादन शुल्क विभागाला पत्र दिले असून ३ दिवस तळानि रामाना प्रतीक्षा करावी लागणार आहे. दि. ८ पासून ते १० तारखेपर्यंत मद्य विक्री, वाहतूक, आणि अवैध साठवण यावर बंदी घालण्यात आली असून कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाही करण्यात येईल. तसेच, उत्पादन शुल्क विभागातर्फे हॉटेल व बियर बार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णायक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले.\nPrevious articleसारसनगरच्या वार्डात भगवे वादळ\nNext articleओले सारसनगर प्रशासनाकडून कोरडे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_siddheshwar_mandir.htm", "date_download": "2019-02-23T23:09:09Z", "digest": "sha1:NAHBVBUCHT5HAJ3ETXUSQQAIW5VUXKHX", "length": 5693, "nlines": 30, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nश्री सिद्धेश्वर मंदिर, तेंडली अरण्य, सदानंदगड, साळशी\nनांदगांव-देवगड मार्गावरील नांदगावपासून 13 किमी. अंतरावर आणि देवगड बंदरापासून 27 किमी. अंतरावर शिरगांव आहे. येथून साळशी हे गांव 6 किमी. अंतरावर आहे. हे एक ऐतिहासिक, निसर्गरम्य, आणि इनाम गांव आहे. सुमारे 300 वर्षांपूवर्भ् पाटण महाल, कुडाळ महाल प्रमाणे साळस महाल प्रसिध्द होता. येथे जाण्यासाठी उत्तम डांबरी रस्ता आहे.\nयेथील एस.टी. बस स्थानकानजिकच सुप्रसिध्द ऐतिहासिक, श्री देव सिद्धेश्वर-पावणाईची मंदिरे आहेत. ती पूर्वाभिमूख आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये अन्यत्र कोणत्याही शिव मंदिरात नसेल एवढी मोठी नंदीची मूत्ार्ी या मंदिरासमोर आहे. या मंदिराच्या चारही बाजूला तटबंदी आहे. येथे अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत. या पावणाई देवीच्या अधिपत्याखाली एकूण 84 खेडी येतात. या मंदिरास दिलेल्या प्राचीन सनदांचा अभ्यास केला असता साळशी गावचे प्रशासन या देवालयांशी केंद्रीत झाल्याचे आढळते. आजही या देवलयांचा कारभार सनदांप्रमाणे चालतो. ह्या सनदा इंग्रजी व मोडी भाषेत आहेत. यामुहे ब्रिटिशकालीन आणि स्ांस्थान कालीन अशा प्रशासनचा एक वेगळा नमुना आपणास पहावयास मिळतो.\nया गावाच्या चारबाजूस असलेल्या हिरव्यागर्द दाट जंगलातील वनराई, वा-याने वेळूच्या बनातून येणारे संगीत, बारमाही वाहणारे निर्मळ व शुध्द पाणी, दाट जंगलात मनसोक्त लपाछपीचा खेळ खेळणारे नानविध पशु-पक्षी, हिरव्या झाडीत निळे पिसारे फुलवून नाचणारे मोर, 100 वर्षांपूर्वीचे मोठाले वृक्ष पर्यटकांच्या मनाला भुरळ घालतात.\nयेथून 2/3 किमी. अंतरावर तेंडली हे घनदाट अरण्या आहे. येथे बिबट्या, वाघ, तरस, कोल्हे, सांबर, भेकर, रानडुककर, साळींदर, ससे , शेकरू, घोरपड, माकडे इत्यादी प्राणी तसेच हिरवा राघू, रानमैना, कवडा, लाव्हा, रानकोंबडी, घार, लांब मानेचे कावळे, गरूड, धनेश (हॉर्न बिल) इत्यादी पक्षी विपुल प्रमाणात आहेत. सध्या दुर्मिळ होत असलेला धनेश येथे आढळतो.\nसाळशी गावापासून 2 किमी. अंतरावर ऐतिहासिक किल्ला सदानंदगड आहे. शिलाहार भोज राजाच्या साम्राज्यात इ.स. 1100 ते 1200 दरम्यान किंवा विजयनगरच्या राजांकडून उभारलेल्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला असावा. येथे एक छोटे तळे आहे. गडावरून दिसणारी नैसर्गिक शोभा अवर्णनीय आहे. गडावर पायवाटेने जावे लागते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_131.html", "date_download": "2019-02-24T00:21:11Z", "digest": "sha1:WZH4LWJGHDA7GXP44ZWNVAFTZPAPBXSI", "length": 10615, "nlines": 47, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग १४ - मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग १४ - मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nयाच कोकण स्वारीतून (इ. स. १६५७ -५८ ) शिवाजीराजे कुडाळपर्यंत समुद आणि भूमी कब्जात घेत पोहोचले होते.देशावरीलही लोणावळ्याजवळच्या अनेककिल्ल्यांचा कब्जा राजांनी घेतला होता.राजमाची , लोहगड , तुंगतिकोना आणिपूवीर् शहाजीराजांच्यासाठी बादशाहच्याताब्यात देऊन टाकलेला कोंढाणा राजांनीकाबीज केला होता. कोकणातील पणसह्यादीवर असलेले माहुली , कोहजगड ,सिद्धगड , मलंगगड , सरसगड , इत्यादीगडही जिंकले होते. स्वराज्य वाढलं होतं.\nविजापूरचा अर्धांगवायू झालेला बादशाह मोहम्मद आदिलशाह चार नोव्हेंबर १६५६ रोजी मृत्यू पावला होता आणि त्याचा मुलगा अली आता बादशाह झाला होता. हा अली वयाने १७ - १८वर्षांचाच होता. त्याची आई ताजुल मुख्खदीरात उर्फ बडीसाहेबा हीच सर्व कारभार पाहत होती.\nक्वचितच एखाद्या झटापटीत स्वराज्याच्या मावळी सेनेचा पराभव होत होता. नाही असं नाही. पण उल्लेख करावा असा एकही विजय या काळात आदिलशाही सेनेला कुठेही मिळाला नाही. सर्वत्र विजयाचाच घोष उठत होता मराठ्यांचा. त्यामुळे आधीच हादरून गेलेल्या विजापूरच्याशाही दरबा���ची अवस्था चिंताक्रांत झाली होती. खरं म्हणजे ही विजयाची गगनभेदी गर्जना साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर एकदम उठली होती. हीच शिवक्रांती सगळीकडेच परकीय शत्रू विस्मित आणि बेचैन झाले होते. स्वकीय शत्रूंना काय तोटा त्यांचं पोट सततच दुखत होतं. राजांच्या या सुसाट कोकण स्वारीमुळे (इ. स. १६५७ - ५८ ) आदिलशाही गलबलून गेली होती.शिवाजीविरुद्ध काय करावं हेच बड्या बेगमेस आणि शाहास समजत नव्हतं. विचार करीत बसायलाही सवड नव्हती. सतत मराठी वादळाच्या बातम्या येत होत्या.\nया मराठी विजयांचं मर्म कोणचं होतं का जय मिळत होते का जय मिळत होते असं कोणचं ' मिसाईल 'महाराजांना गवसलं होतं असं कोणचं ' मिसाईल 'महाराजांना गवसलं होतं आम्ही तरुणांनी आज याचा अभ्यास केला पाहिजे. महाराजांनीच अनेक प्रसंगी स्वत: उद्गारलेल्या शब्दांत ते मर्म सापडले. ते आपल्या मावळ्यांना म्हणताहेत.\n' आपापले काम चोख करा ', ' हे राज्य श्रीच्या आशीर्वादाचे आहे ', ' पराक्रमाचे तमाशे दाखवा ', ' या राज्याचे रक्षण करणे हा आपला फर्ज (कर्तव्य) आहे , त्यांस चुकू नका. ' सिंधू नदीचेउगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापावेतो अवघा मुलूख आपला. तो मुक्त करावा , ऐसा मानस आहे.\nआणि असेच कितीतरी वमीर् भिडवित असे शब्द महाराजांनी आपल्या जिवलगांच्या पाठीवर हात ठेवून आयुष्यभर उच्चारले. हे शब्द हृदयी कोरूनच मावळ्यांनी स्वराज्याकरता सर्वस्व पणाला लावले. अनुशासन , शिस्त , निस्वार्थ सेवा , स्वच्छ राज्यकारभार आणि नेत्यांवरतीनितांत विश्वास हे शिवशाहीच्या यशाचे मर्म होते. म्हणूनच हरघडी , हरदिवशी , नित्यनवा दिन जागृतीचा उगवत होता. मावळ्यांच्या आकांक्षापुढति गगन रोज झुकत होतं , ठेंगणं ठरत होतं. त्यातूनच भरत होतं स्वराज्य आणि बहरत होते स्वाभिमानी संसार. आळस , अज्ञान , अन्अहंकार यांची हकालपट्टी झाली होती. अन् लाचारी , फितुरी आणि हरामखोरी यांना स्वराज्यात जागा नव्हती. असं सारं घडलं तरच राष्ट्र उभं राहत असतं. फुलत असतं.\nशिवकालात तसं पाहिलं तर रणांगणावर होणाऱ्या जखमांमुळे कण्हण्याचेच क्षण रोज आणिअखंड उठत होते. पण पोरं हसत हसत कण्हत होती. अभिमानानं कण्हत होती , अन् मग कोणी एखादा शाहीर डफावर थाप मारून गर्जत होता. ' मराठियांची पोरं आम्ही , भिणार नाही मरणाला '\nअन् मग माझ्यासारख्या सह्यादीच्या दऱ्याखोऱ्यात भिरभिरणाऱ्या गोंधळ्याला ��ुचू लागतं की ,\nमऱ्हाठियांची पोरे आम्ही नाही भिणार मरणाला\nसांगुनि गेला कुणी मराठी शाहीर अवघ्या विश्वाला.\nतीच आमुची जात शाहीरी मळवट भाळी भवानिचा.\nपोत नाचवित आम्ही नाचतो. दिमाख आहे जबानिचा\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_9235.html", "date_download": "2019-02-24T00:10:04Z", "digest": "sha1:H4DFOKMQ4VK77KRNBI72BGUW4X2EWS7R", "length": 13186, "nlines": 43, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग २८ - त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग २८ - त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा\nउंबरखिंडीच्या मोहिमेत कारतलबखान उझबेग याची अगदी नाचक्की झाली. समृद्ध साहित्याने सुसज्ज असलेली फौज कमीसैन्यबळाच्या आणि तुटपुंज्यायुद्धसाहित्याच्या शिवाजीराजापुढे का मारखाते आहे , याचा सूक्ष्म अभ्यास तर राहोच, पण साधा वरवरचा विचारही कोणत्याही मोगली सेनापतीने कधीच केला नाही.\nसहज बोलतो , पाहा पटतं का आजही आमचे कारखाने आजारी पडतात. कायमचे बंदही पडतात. तोट्यात तर नेहमीच असतात. घोटाळे आणि भानगडी यांच्या मनोरंजक कथांनी आमचे विनोदी वाङ्मय समृद्धही होत असते. असं का होतं आजही आमचे कारखाने आजारी पडतात. कायमचे बंदही पडतात. तोट्यात तर नेहमीच असतात. घोटाळे आणि भानगडी यांच्या मनोरंजक कथांनी आमचे विनोदी वाङ्मय समृद्धही होत असते. असं का होतं या सर्व आमच्या पराभवाचं नातं कारतलबखान आणि शाहिस्तेखानसारख्या बेशिस्त अहंकारी , अभ्यासशून्य , कुचराईबाज , उपभोगवादी , निष्ठाहीन म्हणूनच पराभूत सेनापतींशी जुळलं ��हे का या सर्व आमच्या पराभवाचं नातं कारतलबखान आणि शाहिस्तेखानसारख्या बेशिस्त अहंकारी , अभ्यासशून्य , कुचराईबाज , उपभोगवादी , निष्ठाहीन म्हणूनच पराभूत सेनापतींशी जुळलं आहे का तेच नातं आम्हाला उदात्त आणि उत्तुंग , विश्वकल्याणकारीम्हणूनच अनुकरणीय शिवाजीराजांशी जोडता येईल का \nहीच वरील अवस्था आपल्याकडे प्रत्येक क्षेत्रांत आणि विषयांत अनुभवास येते आहे. आम्ही निखळ आनंदाने , एकजुटीने , शिस्तीने , अनुशासनाने खेळांच्या क्षेत्रात तरी वागायला नको का म्हणजे मग आम्हाला ऑलिम्पिकमध्ये एखादं तरी सोन्याचं पदक मिळेल कीम्हणजे मग आम्हाला ऑलिम्पिकमध्ये एखादं तरी सोन्याचं पदक मिळेल की या सर्वअपयशांच्या मुळाशी एकच कारण आहे. आम्हाला ' राष्ट्रीय ' चारित्र्यच नाही.\nदिल्लीत औरंगजेब फार मोठ्या अपेक्षेने शाहिस्तेखानाच्या दक्षिण मोहिमेवर लक्ष ठेवून होता. पण ते त्याचं लक्ष केवळ आशाळभूत ठरलं. शाहिस्तेखानाला आता महाराष्ट्रात उतरून अडीच वषेर् झाली होती. खर्च अफाट आणि मिळकत जवळजवळ शून्यच. टोळधाडीप्रमाणे मराठी मुलखाला आणि मराठी संसारांना ओरबाडीत , कुरतडीत तो बसला होता. त्यामुळे त्याच्याबद्दलयेथील जनतेत फक्त दहशतच होती.\nमहाराज उंबरखिंडींच्या युद्धानंतर दक्षिण कोकणात , राजापूरच्या रोखाने मोहिमेवर होते. स्वराज्याला विरोध करणाऱ्या स्वकीयांना उदार मनाने वागवून आपल्या ' ईश्वरी कार्यात ' सामीलकरून घेण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच असे. संपूर्ण शिवचरित्र अभ्यासताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती अशी स्वकीय विरोधकांना महाराज समजावून सांगून , कधी मायेनं तर कधी रागावून स्वराज्यात येण्याचा आग्रह करत होते. कुणी आले , कुणी नाही आले. जे आले त्यांचे कल्याण झालं. कीतीर् झाली. पण जे कडवा विरोध करीत राहिले , त्यांचा अखेर कठोर हातानं त्यांनी समाचार घेतला. पण त्यांचा पाडाव करण्यासाठी महाराजांनी स्वत:चीच शक्तिबुद्धी वापरली. त्यासाठी त्यांनी कोणाही शत्रूपक्षीय सत्ताधीशाची मदत घेतली नाही. उदाहरणार्थ ,चंदराव मोऱ्यांचा अगदी दु:खी मनाने , निरुपायाने बिमोड केला. पण कोणा जंजिरेकर सिद्दीची ,इंग्रजांची वा परकीय शक्तीची मदत घेतली नाही. अशीच उदाहरणे आणखी पाच तरी सांगता येतील. मी हे इथं एवढं आवर्जून का सांगतोय कारण पुढच्या इतिहासात पेशव्यांनी हीच भयंकर आत्मघातकी चूक अनेकदा केली. उदाहरणार्थ तुळाजी आंग्ऱ्यांचा पराभव आणि बंदोबस्तकरण्याकरता नानासाहेब पेशव्यांनी इ. १७५५ मध्ये मुंबईच्या इंग्रजांशी मैत्री केली आणि आंग्ऱ्यांचा बिमोड केला. इंग्रजांनी सुवर्णदुर्गाच्या समुदात आंग्ऱ्यांचं म्हणजेच शिवाजीमहाराजांच्या स्वराज्याचं आरमार समुदात बुडविलं. फडफडणाऱ्या आमच्याच भगव्याझेंड्यांसह हे आमचं आरमार समुदाच्या तळाशी गेलं. परक्यांना आपल्या राष्ट्रव्यवहारात आपणहून आमंत्रण देणं हा केवढा आत्मघात कारण पुढच्या इतिहासात पेशव्यांनी हीच भयंकर आत्मघातकी चूक अनेकदा केली. उदाहरणार्थ तुळाजी आंग्ऱ्यांचा पराभव आणि बंदोबस्तकरण्याकरता नानासाहेब पेशव्यांनी इ. १७५५ मध्ये मुंबईच्या इंग्रजांशी मैत्री केली आणि आंग्ऱ्यांचा बिमोड केला. इंग्रजांनी सुवर्णदुर्गाच्या समुदात आंग्ऱ्यांचं म्हणजेच शिवाजीमहाराजांच्या स्वराज्याचं आरमार समुदात बुडविलं. फडफडणाऱ्या आमच्याच भगव्याझेंड्यांसह हे आमचं आरमार समुदाच्या तळाशी गेलं. परक्यांना आपल्या राष्ट्रव्यवहारात आपणहून आमंत्रण देणं हा केवढा आत्मघात अशा खूप चुका पेशवाईत झाल्या. शेवटी परकीय शत्रूंनी आम्हालाच गिळून टाकलं.\nअशा चुका चुकूनही होऊ नयेत यासाठी महाराज अखंड सावधान होते.\nइथं एक गम्मत झाली. (इ. १६६१ मार्च) महाराज दक्षिण कोकणात दौडत असतानाच त्यांनी तानाजी मालुसरे या आपल्या काळजातल्या सौंगड्याला एक कामगिरी सांगितली. कोणती संगमेश्वर भागातील रस्ते दुरुस्त करण्याचे काम त्यांनी तानाजीला सांगितले. आता बघासंगमेश्वर भागातील रस्ते दुरुस्त करण्याचे काम त्यांनी तानाजीला सांगितले. आता बघा एवढा मोठा तालेवार , भीमासारखा हा योद्धा , त्यानं दु:शासनासारख्या शत्रूशी लढाया करायच्या की हातात कुदळ फावडं अन् घमेली घेऊन रस्ते दुरुस्त करायचे एवढा मोठा तालेवार , भीमासारखा हा योद्धा , त्यानं दु:शासनासारख्या शत्रूशी लढाया करायच्या की हातात कुदळ फावडं अन् घमेली घेऊन रस्ते दुरुस्त करायचे अन् तो मराठा मर्द तेही कामप्रेमानं अन् हौसेनं जीव लावून करतोय बघा अन् तो मराठा मर्द तेही कामप्रेमानं अन् हौसेनं जीव लावून करतोय बघा उन्हातान्हात. दिवसभर केवळ श्रमदानी पद्धतीने नव्हे उन्हातान्हात. दिवसभर केवळ श्रमदानी पद्धतीने नव्हे फोटू काढला की ठेवलं घमेलं खाली. मग ह���रतुरे. महाराजांना आणि त्यांच्या जिवलगांनानाटकं करणं कधी जमलंच नाही.\nसंगमेश्वरचे रस्ते दुरुस्तीचे काम करीत असतानाच तानाजीवर एकदा सुर्व्यांच्या आदिलशाही टोळ्यांनी सशस्त्र हल्ला चढविला. कुदळ फावडी टाकून तानाजीने आपल्या मावळ्यांसकट उलटाहल्ला केला. जय झाला. सुर्वे पळाले. पुन्हा रस्ते दुरुस्ती सुरू. खरोखर या सगळ्या मावळी स्वभावांचं मूळ कशात आहे ते शिवाजीराजांनी या सौंगड्यांना सहज शिकविलेल्या स्वराज्यधर्मात आहे. हे वेगळंच निरोगी अन् हौशी वेड राजांच्या सौंगड्यांना लागलं. त्यातूनउगविलेलं पिक निरोगी अन् सकस उगवलं.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/605286", "date_download": "2019-02-23T23:38:53Z", "digest": "sha1:VKEEBR6ORRAPDOKARG3XQ7IH5WTK3CRL", "length": 4466, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सोमवार दि. 30 जुलै 201 आजचे भविष्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » सोमवार दि. 30 जुलै 201 आजचे भविष्य\nसोमवार दि. 30 जुलै 201 आजचे भविष्य\nमेष: सतत चांगल्या घटना घडतील, अपेक्षित वृत्त समजेल.\nवृषभः नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित कराल, प्रगतीकडे वाटचाल.\nमिथुन: योग्य व मधूर वाणीने बिघडलेले संबंध पुन्हा जुळतील.\nकर्क: वाहन अपघात वगैरे प्रकरणात चुकुनही पडू नका.\nसिंह: तुमची चूक नसतानाही त्रास होण्याची शक्यता.\nकन्या: नोकरी व्यवसायात अडचणी उद्भवतील, जुनी प्रकरणे त्रासदायक.\nतुळ: कुणासाठी कितीही चांगले केले तरी त्याचे श्रेय मिळेलच असे नाही.\nवृश्चिक: दृष्टी दोषापासून जपावे, कुणाशीही वाकडेपणा घेऊ नका.\nधनु: विवाह व इतर शुभ कार्ये पुढे ढकलावीत.\nमकर: विद्यार्थ्यांना घवघवीत यश, घराण्यातील काही दोष कमी होतील.\nकुंभ: नोकरीत अचानक उच्च पद मिळण्याची शक्यता.\nमीन: नको ती जबाबदारी घेऊ नका काहीतरी घोटाळा दिसून येईल\nआजचे भविष्य गुरुवार दि. 30 नोव्हेंबर 2017\nआजचे भविष्य गुरुवार दि. 28 जून 2018\nआजचे भविष्य गुरुवार दि. 14 फेब्रुवारी 2019\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/mayanti-langer-wanted-suresh-rainas-wi-fi-password/", "date_download": "2019-02-23T23:27:59Z", "digest": "sha1:KVT3J37VYMCNXPAI7JOCIILLL24UV3ZD", "length": 6562, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मयंती लँगरला हवा सुरेश रैनाच्या वायफायचा पासवर्ड !", "raw_content": "\nमयंती लँगरला हवा सुरेश रैनाच्या वायफायचा पासवर्ड \nमयंती लँगरला हवा सुरेश रैनाच्या वायफायचा पासवर्ड \nकानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडिअमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील वनडे सामन्यादरम्यान टेलिव्हिजन अँकर मयंती लाँगेरने एक स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. ज्यात भारतीय फलंदाज सुरेश रैनाच्या नावाचे वायफाय नेटवर्क दिसत आहे. या ट्विटमध्ये तिने रैनाला त्याचा पासवर्डविषयी विचारले आहे.\nया तिच्या पोस्टवर रैनाच्या अनेक चाहत्यांनी तिला ट्विट केले आहे. सध्या रैना उत्तर प्रदेश संघाकडून रणजी सामन्यात खेळत आहे. त्याला भारतीय संघात स्थान दिले गेलेले नाही.\nसुरेश रैना नुकताच भारतीय संघात निवड होण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या यो यो टेस्टमध्ये अपयशी झाला आहे. त्यामुळे त्याला त्याचे भारतीय संघातील स्थान गमवावे लागले.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/publications/abhishek-typesetters-and-publishers", "date_download": "2019-02-23T22:59:35Z", "digest": "sha1:RTY4KEZFDPCVGGUIX546N7ZGIYA5MU2U", "length": 14300, "nlines": 396, "source_domain": "www.cart91.com", "title": "अभिषेक टाईपसेटर्स अ‍ॅण्ड पब्लिशर्सची पुस्तके खरेदी करा ऑनलाईन | आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nअभिषेक टाईपसेटर्स अ‍ॅण्ड पब्ल���शर्स\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nअभिषेक टाईपसेटर्स अ‍ॅण्ड पब्लिशर्स\nसापेक्षतेचे शतक अल्बर्ट आइनस्टाइन\nअभिषेक टाईपसेटर्स अ‍ॅण्ड पब्लिशर्स\nअभिषेक टाईपसेटर्स अ‍ॅण्ड पब्लिशर्स\nअभिषेक टाईपसेटर्स अ‍ॅण्ड पब्लिशर्स\nअभिषेक टाईपसेटर्स अ‍ॅण्ड पब्लिशर्स\nअभिषेक टाईपसेटर्स अ‍ॅण्ड पब्लिशर्स\nअभिषेक टाईपसेटर्स अ‍ॅण्ड पब्लिशर्स\nअभिषेक टाईपसेटर्स अ‍ॅण्ड पब्लिशर्स\nशिवाजी महाराजांचा जन्म दिनांक\nडी. व्ही. आपटे, एम. आर. परांजपे\nअभिषेक टाईपसेटर्स अ‍ॅण्ड पब्लिशर्स\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2861", "date_download": "2019-02-23T22:51:40Z", "digest": "sha1:TYYYAIQFCSBMS3ZY6D5MMI7UXLQNJJPX", "length": 14110, "nlines": 139, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news politics rahul gandhi on demonetisation rafel deal narendra modi | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनोटबंदी फसवी.. राफेल विमानांची किंमत अचानक का बदलली\nनोटबंदी फसवी.. राफेल विमानांची किंमत अचानक का बदलली\nनोटबंदी फसवी.. राफेल विमानांची किंमत अचानक का बदलली\nनोटबंदी फसवी.. राफेल विमानांची किंमत अचानक का बदलली\nगुरुवार, 30 ऑगस्ट 2018\nमोदींची नोटाबंदी फसवी.. - राहुल गांधी\nVideo of मोदींची नोटाबंदी फसवी.. - राहुल गांधी\nनोटाबंदी आणि राफेलच्या मुद्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केलीय. मोदींची नोटबंदी फसवी होती हे आता उघड झालंय असं सांगत या सरकारनं सामान्यांचा पैसा उद्योगपतींवर उधऴला असा आरोपही राहुल गांधींनी केलाय. नोटबंदीच्या माध्यमातून सरकारनं काळ्या पैशांचे पांढरे पैसे केले असा आरोपही राहुल गांधींनी केलाय. राफेल करारवरून मोदी आणि अंबानींमध्ये नेमकं कोणतं डील झालं असा सवालही राहुल गांधींनी विचारलाय.\nनोटाबंदी आणि राफेलच्या मुद्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केलीय. मोदींची नोटबंदी फसवी होती हे आता उघड झालंय असं सांगत या सरकारनं सामान्यांचा पैसा उद्योगपतींवर उधऴला असा आरोपही राहुल गांधींनी केलाय. नोटबंदीच्या माध्यमातून सरकारनं काळ्या पैशांचे पांढरे पैसे केले असा आरोपही राहुल गांधींनी केलाय. राफेल करारवरून मोदी आणि अंबानींमध्ये नेमकं कोणतं डील झालं असा सवालही राहुल गांधींनी विचारलाय.\nराफेल करारावरुनही राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला. राफेल विमानांची किंमत अचानक का बदलली गेली असा सवाल राहुल गांधींनी विचारला.\nराहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे :\n- नोटाबंदीचे निर्णय घेण्याचे कारण काय होते याची अद्याप माहिती नाही.\n- पंतप्रधानांनी नोटाबंदी केली कारण 15-20 उद्योगपतींकडे बेहिशेबी मालमत्ता होती. त्यामुळे त्यांचे हेच लक्ष्य होते.\n- काळ्या पैशाला पांढऱ्या पैशात रुपांतरीत केले.\n- याचे उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातील एका बँकेचे संचालक असलेले अमित शहा यांच्या बँकेतून 700 कोटी रुपये बदलण्यात आले.\n- मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले.\n- बड्या उद्योगपतींना फायदा व्हावा यासाठी नोटाबंदी.\n- तुम्ही देशावर नोटाबंदीचा मोठा आघात का केला, आपल्या पंतप्रधानांनी नोटबंदी का केली, याचे उत्तर अद्याप कोणाकडे नाही.\n- 15 ते 20 उद्योगपतींकडे बँकांचे कर्ज होते, जनतेच्या खिशातून पैसे काढून उद्योगपतींना दिले. - नोटाबंदीच्या काळात अनेक जणांचा काळा पैसा पांढरा झाला.\n- गेल्या 70 वर्षांत असे झाले नव्हते ते मोदींनी करून दाखविले, त्यामुळे त्याचे उत्तर त्यांनी द्यायले हवे.\n- अनिल अंबानी यांना काँग्रेस पक्षावर बदनामीचा खटला दाखल केला आहे, पण सत्य बदलणार नाही.\n- नोटाबंदी चूक नव्हती तर तुमच्यावर झालेला हल्ला, आक्रमण होते. पंतप्रधानांनी चूक नाहीतर हे सर्व मुद्दामच केले.\n- मोदी जनतेचा पैसा घेऊन उद्योगपतींना देतात.\n- अरुण जेटली पूर्णपणे फसले आहेत.\n- अनिल अंबानी 45 हजार कोटींच्या कर्जात आहे.\n- 520 कोटींचे राफेल 1600 कोटींवर गेला कसा \n- मोदी आणि अनिल अंबानी यांनी काय डील केली आहे, याची माहिती द्यावी.\n- राफेल डीलवरून पंतप्रधान खोटे बोलत आहेत, असा आरोप राहुल यांनी केला.\n- मोदी जेव्हा खोटे बोलतात, तेव्हा आम्ही ते खोटं पकडतो.\n- मोदींनी गरिबांचे पैसे उद्योगपतींना दिले.\n- अनि��� अंबानींच्या नव्या कंपनीला राफेलचे कंत्राट\nनोटाबंदी काँग्रेस राहुल गांधी rahul gandhi पत्रकार उत्तर प्रदेश अरुण जेटली arun jaitley\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\nराहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे :\n- नोटाबंदीचे निर्णय घेण्याचे कारण काय होते याची अद्याप माहिती नाही.\n- पंतप्रधानांनी नोटाबंदी केली कारण 15-20 उद्योगपतींकडे बेहिशेबी मालमत्ता होती. त्यामुळे त्यांचे हेच लक्ष्य होते.\n- काळ्या पैशाला पांढऱ्या पैशात रुपांतरीत केले.\n- याचे उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातील एका बँकेचे संचालक असलेले अमित शहा यांच्या बँकेतून 700 कोटी रुपये बदलण्यात आले.\n- मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले.\n- बड्या उद्योगपतींना फायदा व्हावा यासाठी नोटाबंदी.\n- तुम्ही देशावर नोटाबंदीचा मोठा आघात का केला, आपल्या पंतप्रधानांनी नोटबंदी का केली, याचे उत्तर अद्याप कोणाकडे नाही.\n- 15 ते 20 उद्योगपतींकडे बँकांचे कर्ज होते, जनतेच्या खिशातून पैसे काढून उद्योगपतींना दिले. - नोटाबंदीच्या काळात अनेक जणांचा काळा पैसा पांढरा झाला.\n- गेल्या 70 वर्षांत असे झाले नव्हते ते मोदींनी करून दाखविले, त्यामुळे त्याचे उत्तर त्यांनी द्यायले हवे.\n- अनिल अंबानी यांना काँग्रेस पक्षावर बदनामीचा खटला दाखल केला आहे, पण सत्य बदलणार नाही.\n- नोटाबंदी चूक नव्हती तर तुमच्यावर झालेला हल्ला, आक्रमण होते. पंतप्रधानांनी चूक नाहीतर हे सर्व मुद्दामच केले.\n- मोदी जनतेचा पैसा घेऊन उद्योगपतींना देतात.\n- अरुण जेटली पूर्णपणे फसले आहेत.\n- अनिल अंबानी 45 हजार कोटींच्या कर्जात आहे.\n- 520 कोटींचे राफेल 1600 कोटींवर गेला कसा \n- मोदी आणि अनिल अंबानी यांनी काय डील केली आहे, याची माहिती द्यावी.\n- राफेल डीलवरून पंतप्रधान खोटे बोलत आहेत, असा आरोप राहुल यांनी केला.\n- मोदी जेव्हा खोटे बोलतात, तेव्हा आम्ही ते खोटं पकडतो.\n- मोदींनी गरिबांचे पैसे उद्योगपतींना दिले.\n- अनिल अंबानींच्या नव्या कंपनीला राफेलचे कंत्राट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://blog.couponmoto.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2019-02-24T00:14:34Z", "digest": "sha1:UVAVDBPVLSPAPV5VOFGXHWAWZG6WQFVU", "length": 5009, "nlines": 121, "source_domain": "blog.couponmoto.com", "title": "जागतिक रक्तदाता दिन - CouponMoto", "raw_content": "\nदरवर्षी, १४ जून रोजी जगभरातील देश जागतिक रक्तदाता दिन साजरा करतात. हा कार्यक्रम स्वैच्छिक, अमर्याद रक्तदात्यांना त्यांच्या जीवनसत्त्गत्या रक्ताच्या मोबदल्याबद्दल आणि त्यांच्या गरजू रुग्णांना रक्त आणि रक्त उत्पादनाची गुणवत्ता, सुरक्षा आणि उपलब्धता याची खात्री करुन घेण्यासाठी नियमित रक्तदान देण्याबद्दल जागरूकता वाढविण्याबद्दल धन्यवाद देतो.\nदेशात दरवर्षी जवळजवळ २५% पेक्षा अधिक लोकांना जीवनात रक्ताची गरज भासते.\nरक्तदान केल्याने हृदयाच्या झटक्याची शक्यता कमी होते.\nरक्तदान केल्याने कॅन्सर तसेच अन्य विकारांची संभाव्यता कमी होते.\nरक्तदान केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर निघून जातात.\nरक्तदानानंतर बोनमॅरो शरीरात नवीन रक्तपेशी तयार करते यामुळे शरीराला तंदुरुस्ती देखील मिळते.\nरक्तदान केल्यास अवेळी होणाऱ्या मृत्यूची संख्या रोखली जाऊ शकते.\nरक्तदान कोण व केव्हा करु शकते \n१८ वर्षापुढे वय व ५० किलोग्रॅम अथवा अधिक वजन असलेली व्यक्ती रक्तदान करू शकते.\nरक्तदान करण्यापूर्वी व थोडा वेळ नंतर धूम्रपान करू नये.\nरक्तदान करणाऱ्या व्यक्तीने रक्तदानाच्या २४-४८ तासापूर्वी मद्यपान केलेले नसावे.\nएकदा रक्तदान केल्यानंतर पुढील रक्तदान ३ महिन्यानंतर करू शकतो.\nगुरूपौर्णिमा- गुरुचे आपल्या आयुष्यातील महत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_kunkeshwar.htm", "date_download": "2019-02-23T23:09:25Z", "digest": "sha1:HBXJR2WLJUGZEAADRTQH46KJ7PUG2IHE", "length": 6550, "nlines": 31, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nकोकणची काशी समजले जाणारे तीर्थ क्षेत्र, रस्त्याने देवगडपासून 15 कि.मी. अंतरावर आहे. कुणकेश्वर मुंबईपासून 453 कि.मी. तर नांदगावपासून 45 कि.मी. अंतरावर आहे. अरबी समुद्राच्या किना-यावर अत्यंत्ा निसर्गरम्य परिसरात हे स्थळ आहे. तेथे शंकराचे मंदिर आहे. देवगडपासून कुणकेश्वरपर्यंत संपूर्ण रस्ता नागमोडी, घाटाचा आणि आमराईतून गेला आहे. वाटेत माडांच्या आणि चिकूच्या बागाही लागतात. देवगडपासून कुणेश्वर पर्यंत रस्तयाने वहानाने जाण्यास 1 तास लागतो. मंदिरापर्यंत जाण्यास उत्तम डांबरी रस्ता आहे. देवगडहून कुणकेश्वरला पायी-पायीही जाता येते. पायी पायी जाण्यास साधारणत: 1 तास लागतो. या मार्गे जाताना 2 कि.मी. आमराइतून गेले���ा डांबरी रस्ता, त्यानंतर होडीने ओलांडावी लागणारी सुंदर खाडी, त्यानंतर सुमारे 1 कि.मी. लांबीचा स्वच्छ, पांढरा शुभ्र वाळूचा, निळाशार प्ााण्याचा विस्तीर्ण आणि स्वच्द किनारा आणि उर्वरित प्रवास हा समुद्र किना-यावरून, समुद्र लाटांच्या व मंजूळ आवाजाच्या सानिध्यातून डोंगरातून गेलेल्या पायवाटेचा आहे.\nस्वच्छ, सुंदर आणि पांढ-या शुभ्र वाळूची लांबच लांब कातवण गावापर्यंत पसरलेली सुमारे 5 कि.मी. लांबीची किनरपट्टी कुणकेश्वरला लाभली आहे. निसर्गाने कुणकेश्वरला अप्रतिम सौंदर्य बहाल केले आहे. या भागात नारळ, पोफळी, काजूच्या असंख्य राई आहेत. येथे विपुल प्रमाणात मत्स्य संपत्ती आहे. पारंपारिक रापण पध्दतीने येथे मासेमारी केली जाते.\nयेथील शंकराचे मंदिर म्हणजे शिल्पाकृतीचा आणि स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुनाच आहे. अकराव्या शतकाच्या दरम्यान यादवांनी हे मंदिर बांधल्याचा उल्लेख आढळतो. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीचे असले तरी त्यावर कोकणी संस्कृतीचा प्रभाव आढळतो. या मंदिराच्या शिखरावर अनेक शिल्पे आहेत. विशेषत: वेद, भैरू, कामधेनू इ. शिल्पे लक्षणीय आहेत. मंदिरात शिवलिंगाशिवाय पाव्रती मातेचीही मूर्ती आहे. याशिवाय नंदीच्या मागील बाजूस श्री देव मांडलीक मंदिर, समाधी मंदिर तसेच परिसरामध्ये अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. मंदिराच्या पूर्वेला डोंगर उतरणीवर इ.स.920 साली गुहा उघडकीस आली आहे. त्याची माहिती या पर्यटन गाईड मध्ये स्वतंत्र दिली आहे.\nकोकणातील इतर मंदिराप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणकेश्वर मंदिराला ब-याच वेळ भेटी दिल्याचे संदर्भ आढळतात. त्यांनी या मंदिराच्या जीर्णोध्दारही केला होता. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते.\nअसे आध्यात्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिक, पवित्र ठिकाण सौंदर्याने ओतप्रोत भरलेले आहे. हल्ली येथे पर्यटकांचा लोंढा वाढलेला आहे.\nया ठिकाणी रहाण्याकरिता भक्त निवास आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/chandrakant-sahasrabudhe", "date_download": "2019-02-24T00:03:27Z", "digest": "sha1:7EKMJTCMA7BF3I3GQYFDE76SLIAYBR2G", "length": 15057, "nlines": 414, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक चंद्रकांत सहस्त्रबुद्धे यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nप्रा.डॉ. चंद्रकांत सहस्त्रबुध्दे ची सर्व पुस्तके\nसामान्य विज्ञान माला भाग 2\nसामान्य विज्ञान माला भाग 1\nझोप एक अजब विश्व्\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/25506?page=2", "date_download": "2019-02-23T23:12:55Z", "digest": "sha1:MSUDYBBM7GSUOVIBLYWDJSTGKDVG75E7", "length": 9326, "nlines": 121, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आलू चला के | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आलू चला के\n२ मिनिटे (उकडलेले बटाटे हाताशी असतील तर)\n५ मिनिटे (बटाटे मावेमध्ये उकडणार असाल तर)\n१५ मिनिटे (बटाटे कुकरमध्ये उकडणार असाल तर)\nतेल, धणापूड, जीरापूड (भाजलेल्या जीर्‍यांची असेल तर उत्तम), तिखट, गरम मसाला*, मीठ, किंचित आमचूर (ऑप्शनल) ...... आणि अर्थात बटाटे.\n*हा माझ्याकडे बेसिक गरम मसाला असतो तो वापरते. म्हणजे दालचिनी, लवंग, मिरे भाजून पूड करून ठेवलेला. पण बादशाहचा नबाबी मटण मसालाही छान लागतो. किंवा इतर कोणताही आपल्या आवडीनुसार गरम मसाला.\nसाधारण २-३ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे.\nबाकी साहित्य अंदाजाने आणि चवीप्रमाणे.\nउकडलेल्या बटाट्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात किंवा हाताने साधारण क��स्करून घ्यावे. एखाद चमचा तेल कढईत घालून गरम झाल्यावर बटाटे टाकावेत. चांगले परतून घ्यावेत. एखाद मिनिटे परतल्यावर उर्वरीत जिन्नस (आधीच एकत्र करून ठेवलेले बरे) टाकून पुन्हा परतून एखाद मिनिटाकरता झाकून ठेवावे. सुकंसुकंच होतं ते तसंच करावं. पाणी घातलं तर चव जाते. गरमगरम चपाती, पराठ्याबरोबर खावे. एकदम झक्कास. मग मला दुवा द्यावी.\nउत्तर प्रदेशात तसेही आलू भयंकर प्रिय. शिवाय मोठ्या कुटुंबात हे असले प्रकार बरेच उपयोगी पडत असणार. माझ्या साबा सांगतात की, एक बाई सबंधवेळ स्वयंपाकघरात रांधत असायची. रोट्या गरमगरम करून द्यायच्या. नाश्त्याला मग त्याचबरोबर त्याच तव्यावर आलू असे चलाके द्यायचे. हवं तर बरोबर वाटीभर साखर घातलेलं घट्ट गोड दही. की एक माणूस संपवला. दुसरा त्याचवेळी असेल तर उत्तम नाहीतर प्रत्येकाची नाश्त्याला येण्याची वेळ वेगळी असायची आणि प्रत्येकाला हे असं वेगवेगळं करून द्यायचं. खायचं काम नाही हे, खरं ना\nया प्रकाराला 'चला के' म्हणतात कारण 'चलाना' म्हणजे चालवणे म्हणजे कढईत परतणे. माझ्या साबा याला 'आलू फिराई' असेही म्हणतात. उदा. \"आज बस आलू फिराई कर देते है|\" असं. आता हे 'आलू फिराई' म्हणजे आलू कढईत फिरवणे की फ्रायचं फिराई झालंय ते माहीत नाही. सुरवातीला ही शंका विचारण्याकरता माझं हिंदीचं सगळं ज्ञान पणाला लावलं तरी ही माझी शंका त्यांच्यापर्यंत पोहोचेलच याची खात्री नव्हती म्हणून विचारलंच नाही. आता सवय झाली म्हणून विचारत नाही. एकूण काय, तो घोळ तसाच आहे. जाऊ द्या आपल्याला आलू चला के नाहीतर फिराई करून खाण्याशी मतलब\nआलू चलाइलेSSSSS ..... तवे पे पियाSSSSSSS\n- हवी तर बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर वर पेरावी.\n- यातच वाफवलेली मटार घातली तरी छान लागते.\nआज मामीची खूप आठवण आल्यामुळे\nआज मामीची खूप आठवण आल्यामुळे आलू चालवून घेतले मस्त झाली भाजी: )\nआलू चलाचला के झूम//// \nआलू चलाचला के झूम//// मस्त रेसिपी आणि मुलांना पण आवडेल मस्त रेसिपी आणि मुलांना पण आवडेल कसुरी मेथी पण भारी लागेल यात असं वाटतंय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/452", "date_download": "2019-02-23T22:47:31Z", "digest": "sha1:SDROZV73I3HQ7E6KGOGCA3ZXLFJB5BEY", "length": 22316, "nlines": 185, "source_domain": "aisiakshare.com", "title": " येत्या पंचवार्षिक योजनेतील रस्तेबांधणी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nयेत्या पंचवार्षिक योजनेतील रस्तेबांधणी\nलवकरच भारताची पुढची पंचवार्षिक योजना जाहीर होईल. (२०१२-२०१७) . या पंचवार्षिक योजनेमधील अनेक मुद्दे हळुहळू जाहीर होत आहेत. अलिकडे वाचलेल्या एका बातमीनुसार, येत्या पंचवार्षिक योजनेत १ ट्रिलियन डॉलर्स (१००० दशकोटी डॉलर्स) रस्तेबांधणीच्या कामात खर्च होणार असे दिसते. (दुवा : http://www.ibef.org/download/Updates_150710.pdf ).\nया आणि अशा बातम्यांमधून काही प्रश्न निर्माण होतात.\nगेल्या पंचवार्षिक योजनेच्यापेक्षा ही रक्कम दुप्पट आहे. (गेल्या योजनेमधे ५०० बिलियन डॉलर्स योजलेले होते. ) १ ट्रिलियन डॉलर्स ही रक्कम प्रचंड मोठी आहे यात काहीही शंका नाही. मात्र ती या आपल्या खंड्प्राय देशाच्या रस्त्यांच्या रचनेकरता पुरेशी आहे का गेल्या पंचवार्षिक योजनेत या संदर्भात झालेला खर्च आणि एकंदर रस्त्यांची अवस्था यांचा ताळमेळ घातलेला कुठे पहायला मिळेल \nया संदर्भात काही वर्षांपूर्वी एनाराय लोकांकरता बाँड वितरित करावेत अशी बातमी होती. परंतु केंद्रीय अर्थखात्याने त्याला नकारघंटा वाजवली होती. ( दुवा : http://articles.economictimes.indiatimes.com/2010-07-15/news/28484437_1_... ) १ ट्रिलियन घोषित केले तरी इतके पैसे खरोखरीच मिळवताना नाकी नऊच येणार आहेत. तर निदान या पूर्वीच्याच सुचवणीचा विचार करायला हरकत नसावी.\nमी स्वतःही आळशीपणे याची उत्तरं शोधलेली नाहीत. जमेल तसं पहाते. पण तोपर्यंत प्रश्नः\n१. एक एकक रस्ता, उदा. दोन लेनचा एक मीटर लांबीचा रस्ता बांधताना काय खर्च येतो\n२. असा रस्ता किती काळ टिकण्याची अपेक्षा असते\n३. भारतात किती लांबीचे रस्ते सध्या आहेत\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n४. भारतातील रस्तेबांधणीसाठी येणारा खर्च भारतीय पंचवार्षिक योजनेमध्ये दाखवतांना तो डॉलर्समध्ये का दाखवलाय\n५. ज्या गांवांना जायला अजिबात रस्ता नाही तिथे रस्ते बांधणं जास्त महत्वाचं की गोल्डन क्वाड्रिलॅटरल्स बांधणं जास्त महत्वाचं\n६. रस्ते बांधण्यासाठी कॉन्ट्रॅक्टस घेणार्‍या कंत्राटदाराकडून त्या रस्त्याच्या ठराविक वर्षे टिकण्याबाबतीत गॅरंटी लिहून घ्यावी काय\n७. \"नवर्‍याचं हृदय जिंकण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो\" या वचनातला रस्ता बांधण्यास अंदाजे किती खर्च ��ेईल\n१. एक एकक रस्ता, उदा. दोन लेनचा एक मीटर लांबीचा रस्ता बांधताना काय खर्च येतो\n२. असा रस्ता किती काळ टिकण्याची अपेक्षा असते\n३. भारतात किती लांबीचे रस्ते सध्या आहेत\n१. टू मेनी व्हेरीएबल्स. कच्च्याचा पक्का करायचा आहे की डांबरीकरण करायचं आहे की जमीन विकत घेऊन नविन रस्ता बनवायचा आहे. जमीनीवर रस्ता आहे, नदीवरुन आहे, दरीवरुन आहे, की घाट आहे, गावा बाहेरून आहे, भर वस्तीतून आहे.. वगैरे वगैरे.\n२. परत मेनी व्हेरीएबल्स. भारताच्या कोणत्या भागात आहे. उन्हाळा किती कडक आहे (डांबर वितळेल का), पाऊस किती आहे), पाऊस किती आहे रहदारी कीती आहे, सायकल वाले जास्त आहेत की डंपर जाणारेत रहदारी कीती आहे, सायकल वाले जास्त आहेत की डंपर जाणारेत गावातला रस्ता असेल तर टेलिफोनवाले, इलेक्ट्रीसिटीवाले, गटारवाले कितीवेळा खोदायची शक्यता आहे गावातला रस्ता असेल तर टेलिफोनवाले, इलेक्ट्रीसिटीवाले, गटारवाले कितीवेळा खोदायची शक्यता आहे\n३. माहित नाही. पण ह्या आकड्याने काय होईल\n४. ग्लोबलाईझेशनचा जमाना आहे\n५. गोल्डन रस्ते. उगाच का त्यांना गोल्डन म्हणतात पण अर्थातच देशाच्या दृष्टीने महत्त्वाची शहरं जोडणारे रस्ते बांधणं जास्त महत्त्वाचं. भावनेचा प्रश्न वेगळा.\n६. जरूर घ्यावी, बाँड पेपर वर घ्यावी.\n७. नवर्‍याला चूलीवरचं आवडत असेल तर पीठ, लाकूड, भाजलेल्या हातांच्या उपचाराचा आणि त्यामुळे लावलेल्या जेवणाच्या डब्याचा खर्च पकडून पाच-सात हजार प्रति वर्ष. सरकारी कंत्राटदारांप्रमाणे पॅचवर्क करून वर्षाची पाच वर्षही करता येतात\nआपण दिलेल्या दुव्यात इन्फ्रास्ट्रक्चर असा शब्दप्रयोग आहे. त्याचे रस्तेबांधणी असे भाषांतर योग्य वाटत नाही. पायाभूत सुविधा असे म्हणता येईल. रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, इमारती, वीज, असे अनेक प्रकार पायाभूत सुविधांमध्ये मोडतात.\nही रक्कम कमी की अधिक, पुरेशी की अपुरे असा प्रश्न असेल, तर माझ्या मते घ्याल तेवढी रक्कम कमीच आहे. प्रश्न आहे, येत्या पाच वर्षांमध्ये ही रक्कम खर्च करण्याची आपली क्षमता आहे काय माझ्या मते, त्या दृष्टीने विचार करता ही रक्कम खूप जास्त आहे. खर्च होणार नाही. म्हणजे, होईलही, पण पाच वर्षांमध्ये गेल्या योजनेच्या दुप्पट रक्कम खर्च करणे हे जबरदस्त मोठे आव्हान आहे. यंत्रणा आहे तेवढीच आहे. पीपीपी करुन करुन किती करणार. आणि हा पैसा विविध राज्य सरकारा���ना वाटला जाणार, तिथून पुन्हा जिल्ह्यांना वाटला जाणार. काही मोजके मोठे प्रकल्प केन्द्र सरकार आपल्या अखत्यारीत करायला घेणार. त्यात सगळ्या प्रोसीजर सांभाळत हे अवाढव्य प्रकल्प पाच वर्षांत पार पाडायचे. आणि जे प्रकल्प अवाढव्य नाहीत, ते विखरुन देशभर वाटायचे, आणि त्याचा पाठपुरावा करायचा. अवघड आहे.\nबाय द वे, इथे आपल्या सूचना नियोजन आयोगाला पाठवण्याची सोय आहे.\nआरा, फारच उपयुक्त दुवा दिलात. अनेक आभार.\nतुम्ही दिलेल्या दुव्यावरून इथे गेलो. इथे सभासदत्त्व घेत्ले की सरकार अनेक विषयांवर चर्चासत्रे उघडली आहेत. त्यात भाग घेता येतो व आपले मत देता येत.\nसर्व ऐसीअक्षरेवच्या सभासदांनी तिथे आपापले मत द्यावे असे सुचवतो.\nसरकारने अनेक 'नेमके' प्रश्न चर्चेला घेतले आहेत. यातील एकेका विषयावर ऐसीअक्षरेवर देखील सर्वंकश चर्चा करता येतील असे वाटते. मी वेगवेगळ्या धाग्यात अशी चर्चा सुरु करतो आहे. (जमल्यास इतरांनीही सुरू कराव्यात)\nया धाग्यावर 'इन्फ्रास्ट्रक्चर' संबंधित प्रश्नांवर चर्चा करता येईलच\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nआपण दिलेल्या दुव्यात इन्फ्रास्ट्रक्चर असा शब्दप्रयोग आहे. त्याचे रस्तेबांधणी असे भाषांतर योग्य वाटत नाही.\nहेच लिहायला आलो होतो. मात्र आरांचा 'एवढा खर्च पाच वर्षांत कसा करणार' हा प्रश्न मला सुचला नव्हता. (हा थोडासा 'लाखाची गोष्ट' मधल्यासारखा प्रश्न वाटतो.) मला 'एवढे पैसे उभे कुठून करणार' हा प्रश्न मला सुचला नव्हता. (हा थोडासा 'लाखाची गोष्ट' मधल्यासारखा प्रश्न वाटतो.) मला 'एवढे पैसे उभे कुठून करणार' असा प्रश्न पडला होता. कारण सध्या जीडीपी १.७ ट्रिलियन आहे. पुढच्या पाच वर्षांत दहा टक्के वाढ वगैरे धरूनही सगळे मिळून अदमासे १० ट्रिलियन होतील. त्यातले सरकारला मिळणार ३ ट्रिलियन. मग इतर सगळे खर्च सांभाळून १ ट्रिलियन पायाभूत सुविधांसाठी खर्च करता येतील का\nकदाचित पीपीपी मधून रहातील उभे. पण जगाचंच जीडीपी ७० ट्रिलियन असताना सगळ्यांचेच सगळे खर्च भागवून भारतातल्या गुंतवणुकीसाठी तेवढे मिळतील का त्यात एवढा फायदा आहे का त्यात एवढा फायदा आहे का हे गणित नक्की कळलेलं नाही.\nपंचवार्षिक योजना या नियोजन पद्धतीला किती महत्त्व राहिलं आहे हा एक प्रश्न आहे.\nआरा म्हणतात त्या दृष्टीनं या एक ट्रिलियन डॉलरचा विचार करावा लागेल. हा एक ट्रिलियन डॉलरचा खर्च म्हणजे वास्तवा��� असेट क्रिएशन आहे. ती क्षमता आपल्याकडे नाही. बाकी योजना म्हणून 'कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे पश्चिमेकडे' चालू राहील.\nमुसु, बरे आहात ना मला आधी वाटलं साहित्यात रस्तेबांधणी वगैरे नवा काही सिद्धांत आला की काय मला आधी वाटलं साहित्यात रस्तेबांधणी वगैरे नवा काही सिद्धांत आला की काय हा माझा स्टिरिओटाईप आहे.\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/5877", "date_download": "2019-02-23T22:40:33Z", "digest": "sha1:RTBQYNZXBWU7US2U7S6FBMWJXI6KYO73", "length": 21563, "nlines": 69, "source_domain": "aisiakshare.com", "title": " अनुवाद कार्यशाळा अनुभव | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nगेल्या काही वर्षांपासून भारतीय भाषांतील तसेच परदेशी भाषांत���न मराठीत ललित साहित्यकृती अनुवादित करण्याचे प्रमाण वाढले आहे. याचाच अर्थ अनुवादित साहित्याला मागणी आहे. आणि तसे अनुवाद करण्यासाठीही बरेच जण पुढे येत आहेत. तसे पहिले तर अनुवाद करणे काही नवीन नाही. संस्कृत साहित्याचे मराठीत, इंग्रजीत तसेच इतर भाषांत अनुवाद, रुपांतर, आणि इतर रूपांमध्ये होतच आहे. कित्येक क्लासिक साहित्यकृतींचे, जी युरोपियन, रशियन भाषांतून इंग्रजीत अनुवादित केली जात आहेत. तसेच गेल्या काही वर्षांपासून, खाजगीकारण, उदारीकरण, जागतिकीकरण(खाउजा) यामुळे भारताकडे परकीय संस्था बाजारपेठ म्हणून पाहू लागल्या, तसे तसे, त्यांच्या उत्पादनाच्याशी निगडीत मजकुराचे मराठी तसेच इतर भारतीय भाषांत अनुवाद करण्याचे प्रमाण वाढले आहे, सॉफ्टवेअर क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात, जाहिरात क्षेत्रात अनुवाद करण्याचे प्रमाण वाढले आहे. मी देखील काही वर्षांपासून कन्नड भाषांतून मराठी काही निवडक साहित्य कलाकृतींचे/लेखांचे, स्वान्त-सुखाय, विषयाची आवड म्हणून, हौसेकरिता, अनुवाद करतोय. एक पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे. त्याबद्दलचे अनुभव मी एका अनुवादाची कहाणी यात लिहले आहे.\nललित साहित्याच्या अनुवादाला वाढती मागणी लक्षात घेवून, अनुवादाची गुणवत्ता वाढण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून, महाराष्ट्र साहित्य परिषद(मसाप) आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यात एका अर्ध-दिवसीय अनुवाद कार्यशाळेचे आयोजन केले गेले. उमा कुलकर्णी, भारती पांडे, रविंद्र गुर्जर इत्यादी सारखे ज्येष्ठ, अनुभवी अनुवादक-साहित्यिक मार्गदर्शन करणार होते, म्हणून मी त्याला हजर होतो. अनुवादाशी संबंधित कार्यशाळा, आणि काही छोटे-मोठे अभ्यासक्रम देखील आहेत. मी अजून पर्यंत तश्या अभ्यासक्रम किंवा कार्यशाळा यांना उपस्थित राहिलो नव्हतो हेही एक कारण होते.\nही कार्यशाळा पुण्यातील नुकतेच शतक पार केले अश्या प्रसिद्ध स. प. महाविद्यालयात, तेही तेथील तितकेच प्रसिद्ध ज्ञानेश्वर सभागृहात होते. मसापचे मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविकात नोंदवले की ह्या सभागृहात हा कार्यक्रम होतो आहे, हे औतिच्यपूर्ण आहे, कारण ज्ञानेश्वर हे आद्य अनुवादकच होते, कारण त्यांनी भगवद्गीतेचा संस्कृत मधून प्राकृत/मराठी मध्ये भावानुवादच केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसिद्ध हिंद�� साहित्यिक, तसेच अनुवादक, दामोदर खडसे होते. त्यांनी त्यांच्या भाषणात अनुवादासंबंधी बरेच मुद्दे मांडले. भाषेवरील प्रभुत्व, दोन्ही भाषा ज्या ठिकाणी बोलल्या जातात त्या जागेची भौगोलीक, संस्कृती पार्श्वभूमी माहिती असेल तर संदर्भांचे भाषांतर सहज आणि पटेल असे होईल. त्यांनीच एकूणच अनुवादकाकडे प्रगल्भता हवी यावर जोर दिला. त्यांनी इंग्रजीमध्ये फ्रेंच भाषेतून कित्येक शब्द आले आहेत याची माहिती दिली. वेगवेगळे शब्दकोश, संगणकाची मर्यादित मदत आवश्यक आहे. संगणकाद्वारे केलेले भाषांतर(computer assisted translation-CAT) अजून खुपच प्राथमिक स्थितीला आहे. असे संगणकीय भाषांतर आणि शब्दकोश शब्दासाठी पर्याय देतात, पण योग्य तो पर्याय वापरण्याचा विवेक अनुवादकाकडेच असतो, असेही त्यांनी नमूद केले.\nकार्यशाळेचे ढोबळ स्वरूप असे होते की तीन वक्त्यांची भाषणे, त्यानंतर प्रश्नोत्तरे, आणि शेवटी चर्चा, ही अनुवादाची वाटचाल: आव्हाने आणि समस्या यावर होता.\nत्यानुसार पहिल्या वक्त्या म्हणून उमा कुलकर्णी यांनी त्यांचे अनुवाद-क्षेत्रातील अनुभव कथन केले. त्यांचे कन्नड कथा आणि कादंबऱ्या मराठी आणण्याचे काम प्रसिद्धच आहे. त्यांनी प्रामुख्याने देशी भाषांतील अनुवादासंबंधी मुद्दे मांडले. सुरुवातच त्यांनी नवख्या अनुवादकांना अनुवादासंबंधित करार जो प्रकाशक आणि मूळ लेखक, यांच्यात असतो त्याबद्दल आणि इतर तत्सम बाबतीत मार्गदर्शन केले. त्यांनी कन्नड आणि मराठी भाषेतील अनुवादाचे गमतीदार प्रसंग, अनुभव नमूद केले. भाषिक, प्रांतिक भेद कसा आहे, आणि कसा सारखा आहे याचे त्यांनी स्पष्टीकरण केले.\nप्रसिद्ध अनुवादिका भारती पांडे यांचे त्यानंतर श्रोत्यांशी संभाषण झाले. त्यांनी मराठी, इंग्रजी दोन्ही पुस्तकांचे भाषांतर, तसेच स्वतंत्र साहित्य निर्मिती केली आहे. त्यांनी अनुवादाला दुय्यम स्थान अजूनही आहे याची खंत प्रकट केली. अनुवादकाला मूळ कलाकृतीशी प्रामाणिक राहावे लागते. स्वतःचे विचार, नैतिक मूल्ये अनुवाद करताना आड येवू देऊ नयेत. अनुवाद आणि रुपांतर यात फरक कसा ते त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. त्यांनी Pearl Buck च्या The Good Earth या कादंबरीचे भाषांतर न करता, भारतीयीकरण केले, रुपांतरीत केले. त्यांनी त्यांच्या इतर पुस्तकांचे जसे की अरुण शौरी यांच्या इंग्रजी भाषेतील, आणि क्लिष्ट विषयावरील पुस्तकाचे, तसेच ओ��ो रजनीश यांच्या एका पुस्तकाच्या अनुवादाचे अनुभव वाटले.\nशेवटी कित्येक प्रसिद्ध इंग्रजी कादंबऱ्यांचे अनुवादक म्हणून अनेक वर्षे काम करत असलेले रविंद्र गुजर यांचे मार्गदर्शन लाभले. Godfather, Papillon, Second Lady, Sicilian वगैरे कादंबऱ्या त्यांनी मराठी आणल्या आणि त्या तुफान गाजल्या. ४०-५० वर्षांपूर्वी अनुवाद करताना काय काय अडचणी येत असत, त्यातून कसे निभावले याची कहाणी त्यांनी सांगितली.\nत्यानंतर कार्यक्रमाचा शेवटच्या भागात एक चर्चासत्र आयोजित केले होते. रविंद्र गुजर यांनी समन्वयक/संवादक म्हणून भूमिका बजावली. संस्कृती प्रकाशनच्या तसेच मसापचा पदाधिकारी सुनिताराजे पवार यांनी प्रकाशकाची, पांडुरंग कुलकर्णी यांनी वाचकाची, आणि विजय पाध्ये यांनी ललित साहित्यकृतीव्यतिरिक्त भाषांतर क्षेत्रातील व्यावसायिक या नात्याने आपापली भूमिका मांडली. सुनिताराजे एकूणच प्रकाशकाच्या दृष्टीने अनुवादाचे क्षेत्र कसे विस्तारात चालले आहे, मागणी किती आहे या बद्दल सांगितले. त्याचबरोबर त्याचे महत्व, काम करण्याच्या पद्धती, काही कायदेशीर बाबी यावर प्रकाश टाकला. पांडुरंग कुलकर्णी यांनी अनुवादित साहित्य वाचनाचे त्यांचे अनुभव आणि प्रवास कथन केले. तर विजय पाध्ये यांनी त्यांचे तांत्रिक दस्तावेजांचे भाषांतर, त्याचे क्षेत्र यावर प्रकाश टाकला. त्यांचा याच विषयावर एक लेख मी पूर्वी ‘भाषांतरमीमांसा’ या पुस्तकात वाचला होता. त्यातील मुद्देच त्यांनी परत मांडले. त्या क्षेत्रातील काम करण्याची पद्धत कशी आहे, कोणती पथ्ये पाळावीत, तसेच मानधनाच्या मुद्द्यावर देखील प्रकाश टाकला. मी वर म्हटल्याप्रमाणे, हे क्षेत्र आणि त्यातील संधी वाढतच आहेत. शब्दाला शब्द आणि त्याला पैसे असा कारभार असतो. मी संगणक क्षेत्रात असल्यामुळे आणि आमच्या software productचे भाषांतराचे काम करवून घेण्याची जबाबदारी मी निभावल्यामुळे मला ते काय सांगताहेत हे समजत होते(त्या अनुभवाबद्दल लिहायचे आहे कधीतरी, पाहुयात)\nसाधारण १०० च्या आसपास अनुवादोछुच्क, अनुवादोत्सुक कार्यशाळेला हजर होते. ही कार्यशाळा मला विशेष भावली नाही. मसापने ही कार्यशाळा आयोजित केल्यामुळे अपेक्षा अशी होती की फक्त ललित साहित्यकृतीच्या अनुवादाचा विचार केला जाईल. तांत्रिक भाषांतर क्षेत्रांचा यात समावेश करण्याची गरज नव्हती. ते क्षेत्र आणि त्याती��� गोष्टी ह्या इतर संस्था हाताळतायेत, आणि ते अगदी व्यावसायिक पद्धतीने काम चालू आहे. ललित साहित्यकृतीच्या अनुवादाचे क्षेत्र ही एक मुळात कला आहे, पण त्याला काही तंत्र, पथ्य देखील देखील आहे. ललित साहित्यकृतीच्या अनुवादाच्या क्षेत्रात गुणवत्ता वाढली पाहिजे, त्यावर जास्त लक्ष केंद्रित करावयास हवे होते. काही प्रात्यक्षिकांचा देखील समावेश करायला हवा होता. असो, हा पहिलाच प्रयत्न होता. पुढील कार्यशाळा ह्या सर्व गोष्टींचा विचार करेल अशी अशा आहे.\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1776", "date_download": "2019-02-23T23:15:22Z", "digest": "sha1:4WEBFC2UYNZW7ZR2GCPQ3GMYJS56LRCS", "length": 5671, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news eknath khadse jalgaon | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएसीबी कडून क्लीन चिट मिळाल्यांनतर खडसेंचं जळगावात जल्लोषात स्वागत\nएसीबी कडून क्लीन चिट मिळाल्यांनतर खडसेंचं जळगावात जल्लोषात स्वागत\nएसीबी कडून क्लीन चिट मिळाल्यांनतर खडसेंचं जळगावात जल्लोषात स्वागत\nएसीबी कडून क्लीन चिट मिळाल्यांनतर खडसेंचं जळगावात जल्लोषात स्वागत\nशुक्रवार, 11 मे 2018\n​माजी मंत्री एकनाथ खडसेंचं जळगावात जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. पुण्याच्या भोसरी भूखंडाप्रकरणी एसीबी कडून क्लीन चिट मिळाल्यांनतर पहिल्यांदाच ते जळगावात आले होते, यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी खडसे समर्थक मोठ्या संख्यनं उपस्थित होते. माजी मंत्री खडसे हे सकाळी दादर अमृतसर एक्प्रेसनं भुसावळ रेल्वे स्टेशनमध्ये येताच खडसे समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताश्यांचा गजरात मोठ्या उत्साहात स्वागत केलं. त्यानंतर वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली.\n​माजी मंत्री एकनाथ खडसेंचं जळगावात जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. पुण्याच्या भोसरी भूखंडाप्रकरणी एसीबी कडून क्लीन चिट मिळाल्यांनतर पहिल्यांदाच ते जळगावात आले होते, यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी खडसे समर्थक मोठ्या संख्यनं उपस्थित होते. माजी मंत्री खडसे हे सकाळी दादर अमृतसर एक्प्रेसनं भुसावळ रेल्वे स्टेशनमध्ये येताच खडसे समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताश्यांचा गजरात मोठ्या उत्साहात स्वागत केलं. त्यानंतर वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/prithvi-shaw-gets-compared-to-sachin-tendulkar/", "date_download": "2019-02-23T23:06:17Z", "digest": "sha1:76DQMQOUGGUFMTS5NNAMT7RTVOU5FVZQ", "length": 6904, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तो तेंडुलकर आहे; या दिग्गजाने केली शॉची तुलना सचिनशी!", "raw_content": "\nतो तेंडुलकर आहे; या दिग्गज���ने केली शॉची तुलना सचिनशी\nतो तेंडुलकर आहे; या दिग्गजाने केली शॉची तुलना सचिनशी\n१९ वर्षांखालील विश्वचषकात काल पार पडलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात भारताचा कर्णधार पृथ्वी शॉने चमकदार कामगिरी केली . या सामन्या दरम्यान विंडीजचे माजी क्रिकेटपटू इयान बिशप यांनी पृथ्वी शॉची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी केली आहे.\nकाल पृथ्वीने फलंदाजी करताना पुढे येऊन काही फटके मारले. हे फटके बघून बिशप यांना समालोचन करताना सचिनची आठवण झाली आणि ते म्हणाले “तो तेंडुलकर आहे.”\nकाल भारताने ऑस्ट्रेलियावर १०० धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात १८ वर्षीय पृथ्वीने ९४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. तसेच त्याने कालच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही पटकावला होता.\nत्याच्या या खेळीचे सर्वांनी कौतुक केले होते. कर्णधार म्हणून त्याचा कालचा पहिला विजय होता.\nपृथ्वी मागील काही महिन्यांपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळताना चांगल्या धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने आजपर्यंत ९ सामन्यात ५ शतके आणि ३ अर्धशतकांसह ९६१ धावा केल्या आहेत.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्क��र किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/05/blog-post_30.html", "date_download": "2019-02-23T22:36:21Z", "digest": "sha1:EIAJ6M7BQF324IR2E7YAFGCLNR4IN2XZ", "length": 8897, "nlines": 54, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: 'नटसम्राट'", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nअभिरुचि सिटीप्राइड ला 'नटसम्राट' पाहून आलो. ग्रैजुएट ला असताना हे नाटक अभ्यासक्रमात होते. 'टु बी ऑर नॉट टू बी', 'कुणी घर देता का..', 'दूर व्हा..' अशी बरीच स्वगते अगदी आजही तोंडपाठ आहेत. वि.वा. शिरवाडकर तथा तात्यासाहेब यांनी 'किंग लिअर' वरून हे 'नटसम्राट' नाटक लिहले आहे. या नाटकाचा आता सिनेमा बनवला आहे. नाना पाटेकर यांनी साकारलेल्या 'गणपतराव बेलवलकर'ने अभिनयाचा कळस चढवला आहे.पुढे दीर्घकाळ लोक नानाना विसरणार नाहीत हे नक्की. अगदी वन मॅन शो सिनेमाच्या तांत्रिक बाबीकड़े खुप लक्ष्य घातलेय मांजरेकरनी. इतर सर्वानी आपल्या भूमिका जबाबदारीने सांभाळल्यात. विशेषता विक्रम गोखले यानी. नाटकाचा सिनेमा करणे तसे सोपे काम नाही. पण ते आव्हान येथे लीलया पेललय.मात्र गणपतराव बेलवलकरांचं कुटुंब दाखवताना मूळ नाटकात असलेली नली, शारदा,नंदया ही नावं का बदललीत नाही कळाले. अर्थात नानांच्या अभिनया पुढे या छोट्या गोष्टी खुप मागे पडतात. सिनेमा संपल्या नंतर टाळ्यांचा आवाज होतो आणि सर्वजन जाग्यावर निशब्द होतात. अर्थात पूर्वाधापेक्षा उत्तरार्ध छान जमलाय. मध्यंतरा नंतर काहीसा द्विधा मनस्थितित असलेला प्रेक्षक वर्ग सिनेमा संपल्या नंतरही जेव्हा थियटर बाहेर न पड़ता जागेवर उभा राहून बेलवलकरांची स्वगते ऐकतो यातच या सिनेमाचे यश आले आहे. शेवटी प्रत्येक मराठी माणसासाठी हा चित्रपट एक चांगला अनुभव असेल. हा अनुभव सर्वानी घ्यायलाच हवा......\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 3:57 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/police-Combing-operation/", "date_download": "2019-02-23T22:57:28Z", "digest": "sha1:DKLN4IW5FK5TGEB25LI6OLPJJUOTWJVM", "length": 4453, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राहात्यात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › राहात्यात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन\nराहात्यात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन\nकोपरगाव, शिर्डी, लोणी, राहाता परिसरातील वाढत्या चोर्‍या व लूटमार यांसारख्या घटना सातत्याने होत असल्याने काल मध्यरात्री साकुरी व गोदावरी वसाहत येथे कोबिंग ऑपरेशन मोहीम राबविण्यात आल���. नगर-मनमाड महामार्गावर साई सिद्ध संकल्प मंगल कार्यालयाजवळ रात्री 3.15 वाजता 6 व्यक्ती पोलिसांना दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना किशोर भाऊसाहेब बनसोडे (वय 19), अजित बाबासाहेब बनसोडे (वय 19) सनी जगन्नाथ बनसोडे (वय 21) सुभाष ज्ञानेश्वर पवार (वय 22) सागर प्रकाश गायकवाड (वय 22) शनिदेव सुधाकर थोरात (वय 21, सर्व साकुरी व राहाता) यांना हत्यारांसह गस्तीवरील पोलिसांनी अटक केली.\nया मोहिमेदरम्यान नीरज विलास बनसोडे (20), रवी भारत बनसोडे (वय 24, दोघे साकुरी), प्रदीप ज्ञानेश्वर कासार ( वय25, रा. गणेशनगर), सोमनाथ मुरलीधर डांगे (वय 28, रा. राहाता), बाबासाहेब लक्षण आरणे (वय 40, रा. साकुरी) यांना राहाता न्यायालयाने पकड वॉरंट जारी केल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. तसेच राहाता शहरात संशयास्पद फिरणारे सागर चंद्रकांत थोरात (वय 23, रा. एकरुखे), प्रदीप सुनील सोनवणे (21, रा. काकडी ता.कोपरगाव), सुदर्शन सुधाकर थोरात (वय 30 रा.साकुरी), या यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Student-shoes-Problem-in-belgaon/", "date_download": "2019-02-23T22:57:35Z", "digest": "sha1:6FAXTGQCPEQKQWLF3CVGEKNSVMZBWP2N", "length": 7180, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वातंत्र्यदिन तोंडावर, निम्मे विद्यार्थी बुटांविना! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › स्वातंत्र्यदिन तोंडावर, निम्मे विद्यार्थी बुटांविना\nस्वातंत्र्यदिन तोंडावर, निम्मे विद्यार्थी बुटांविना\nस्वातंत्र्यदिन दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र तालुक्यातील निम्म्या सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना अजूनही बूटभाग्य पदरी पडले नसल्याने जुन्या बुटांनीच स्वातंत्र्यदिनाला हजेरी लावावी लागणार आहे. आधी निधी वितरणातील घोळ आणि यानंतर अधिकारी, मुख्याध्यापक आणि शाळा सुधारणा समिती यांच्यातील समन्वयाचा अभाव यामुळे बूट वितरणास दिरंगाई झाल्याने पालकवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.\nबूट खरेदीसाठी शाळांना आवश्यक अनुदान मंजूर झाले खरे. मात्र सदर अनुदान खात्यावर जमा करताना अदलाबदली झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यासंदर्भात सीआरपी अधिकार्‍यांची बैठक घेऊन प्रत्येक शाळेतील विद्यार्थी संख्या आणि आवश्यक अनुदान याबाबत माहिती जमवून वितरणातील दोष दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले.\nया प्रक्रियेसाठी पंधरा दिवसाचा कालावधी लोटल्याने प्रत्यक्ष रक्कम खात्यावर जमा होण्यास विलंब झाला. आता प्रत्येक शाळेच्या आवश्यकतेनुसार एसडीएमसीच्या खात्यावर बूट खरेदीसाठी लागणारा निधी जमा करण्यात आला आहे. खरेदीची प्रक्रिया पारदर्शक आणि योग्यरीतीने होण्यासाठी चार जणांच्या कमिटीच्या देखरेखीखाली सर्व व्यवहार पार पाडण्याची सूचना मुख्याध्यापकांना करण्यात आली आहे. त्यानुसार एसडीएमसी अध्यक्ष, मुख्याध्यापक, एक सहशिक्षक आणि एक विद्यार्थी अशा चार जणांच्या देखरेख समितीद्वारे खरेदी प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे.\nतीन विके्रत्यांकडून कोटेशन मागवून यापैकी सर्वात कमी दर असलेल्याकडून बुटांची खरेदी करण्याची आवश्यकता आहे. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 265 रु. तर सहावी, सातवी, आठवीसाठी 275 रु. याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. शाळांकडून शक्यतो लिबर्टी आणि लान्सर या कंपन्यांचे बूट खरेदी करण्यास प्राधान्य दिले जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक जोड बूट आणि दोन जोड सॉक्स खरेदी करावे लागणार आहेत.\nस्वातंत्र्यदिन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने मुख्याध्यापक व एसडीएमसी अध्यक्ष यांची बूट खरेदीसाठी धावपळ उडाल्याचे दिसून येत आहे.मागील वर्षी बूट खरेदीसाठी काही शाळांना अनुदान कमी पडले होते. यामुळे शाळेच्या अनुदानातून फरक रक्कम खर्ची पडली आहे. शाळांनी खर्च केलेली वाढीव रक्कम अजून जमा झाली नाही. सदर शिल्लक रक्कम त्वरित जमा करण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवास���तील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/The-music-drama-festival-from-Panaji-on-February-23/", "date_download": "2019-02-23T22:59:49Z", "digest": "sha1:JZR2R75HPDNDEMAP2NOCMK62BASDDEOV", "length": 7319, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पणजीत २३ फेब्रुवारीपासून संगीत नाटक महोत्सव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › पणजीत २३ फेब्रुवारीपासून संगीत नाटक महोत्सव\nपणजीत २३ फेब्रुवारीपासून संगीत नाटक महोत्सव\nगोवा कला अकादमी आयोजित यंदाच्या संगीत नाटक महोत्सवासाठी एकूण 8 नाटकांची निवड करण्यात आली आहे. सदर महोत्सव दि. 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2018 दरम्यान कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात होणार आहे. निवड करण्यात आलेल्या नाटकानुसार महोत्सावाला सविस्तर कार्यक्रम पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आला आहे.\nदि. 23 फेबु्रवारी रोजी महोत्सवातील प्रारंभी नाट्यप्रयोग प्रा. वसंत कानेटकर लिखित सं. कधीतरी कोठेतरी श्री रघुगोनशेट सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, कोरगाव या संस्थेतर्फे सादर केला जाणार आहे. दि. 24 रोजी रेनबो स्पोर्टस् अ‍ॅण्ड कल्चरल क्‍लब, होंडा- सत्तरी ही संस्था अशोकजी परांजपे लिखित सं. संत गोरा कुंभार हे नाटक सादर करण्यात येणार आहे. दि. 25 रोजी प्रा. वसंत कानेटकर लिखित सं. मत्स्यगंधा हे नाटक श्री ओमकार थिएर्ट्स पेडणे ही संस्था सादर करणार आहे. दि. 26 रोजी होंसेकर प्रासादिनी नाट्य संपदा, मडकई या संस्थेचे द. ग. गोडसे लिखित सं. धाडिला राम तिने का वनी हे नाटक सादर होणार आहे. दि.27 रोजी री म्हारेंगण देव प्रासादिक नाट्य मंडळ, गावणे- बांदोडा ही संस्था बाबाजीराव राणे लिखित सं. राजा हरिश्‍चंद्र हे नाटक महिला कलाकार सादर करणार आहे.\nदि. 28 रोजी जगदिश दळवी लिखित सं. लावणी भुलली अभंगाला हे नाटक मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक आणि क्रीडा संस्था मोरजी ही संस्था सादर करणार आहे. दि. 1 मार्च रोजी विद्याधर गोखले लिखित सं. जय जय गौरीशंकर हे नाटक चौरंग नागेशी बांदोडा ही संस्था सादर करणार आहे. नाट्यतरंग म्हापसा गोवा या संस्थेचे गोविंद बल्लाळ देवल लिखित सं. संशयकल्लोळ हे महोत्सवातील शेवटचे नाटक दि. 5 मार्च रोजी सादर होणार आहे.\nकला अकादमीकडे आलेल्या प्रवेशिकांमधून प्रत्यक्ष तालमी पाहून वरील सर्व नाटकांची निवड करण्यात आली आहे. डॉ. वंदना घांगुर्डे, नामदेव शेट व चंद्रकांत फटी गावस यांनी तालमीसाठी निरीक्षक म्हणून काम पाहिले. महोत्सवातील सर्व नाटके रोज सायंकाळी 7 वाजता होणार आहेत. सर्व संस्था व रसिकांनी हा महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन कला अकादमीने केले आहे.\nशॅक मालकांना सरकारने शंभर टक्के भरपाई द्यावी\nअन्न, औषधातील भेसळ रोखण्यास‘एफडीए’ची फिरती प्रयोगशाळा\nखासगी वाहने व्यवसायासाठी वापरणार्‍यांवर होणार कारवाई\nकामत यांच्या अटकेची गरज नाही\nद.गोव्यातील विद्यार्थ्यांना खपवाव्या लागतात लॉटर्‍या\nइतिहासकारांची बांधिलकी राजकीय पक्षांशी नको\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Bhokardan-complete-harinama-week/", "date_download": "2019-02-23T22:55:56Z", "digest": "sha1:5H4SU33XVKE2BPONNMD6UX4BF7H7IKMV", "length": 4602, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फतेहपूरमध्ये हरिनाम सप्ताहाची सांगता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › फतेहपूरमध्ये हरिनाम सप्ताहाची सांगता\nफतेहपूरमध्ये हरिनाम सप्ताहाची सांगता\nफत्तेपूर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दहीहंडी फोडून करण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या दिंडीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी हाती टाळ घेऊन फुगडी खेळली. सप्ताहाची सांगता रामायणाचार्य विष्णू महाराज सास्ते आणि महादेव महाराज गिरी यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली. सास्ते महाराजांनी साध्या आणि सोप्या भाषेत रामाच्या विविध लीला सांगितल्या.\nया लीलेतून त्यांनी तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा व आई- वडिलांची सेवा करण्याचा संदेश दिला. सप्ताहादरम्यान काकडा आरती, श्रीमद भागवत कथा, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांना लाभ मिळाला. यावेळी शिस्तबद्ध नियोजन टाकळीतील ग्रामस्थांनी केले होते.\nसप्ताहकाळात लक्ष्मण महाराज कराड, मुरलीधर महाराज, कल्याण महाराज भुजंग, भागवत महाराज उगले, ज्ञानेश्‍वर माऊली महाराज, शिवाजी महाराज तळेकर, विट्ठल महाराज शिंदे या ना���वंत महाराजांचे कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले. कीर्तन श्रवणासाठी भाविकांची दररोज गर्दी होत असत. सोमवारी (दि.19) सकाळी 9 वाजता ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महादेव महाराज गिरी यांचे काल्याच्या किर्तन झाले त्यानंतर महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/bridegroom-death-in-devrwadi-chandgad/", "date_download": "2019-02-23T23:17:58Z", "digest": "sha1:EC2EJ5DCZTAEL6JRHYIC6NNARDIJ7UCA", "length": 2854, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्‍हापूर : चंदगडमध्ये विवाहा दिवशीच नवरदेवाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : चंदगडमध्ये विवाहा दिवशीच नवरदेवाचा मृत्यू\nकोल्‍हापूर : चंदगडमध्ये विवाहा दिवशीच नवरदेवाचा मृत्यू\nदेवरवाडी येथील दयानंद लक्ष्मण भोगण (वय २७) या नवरदेवाचा बोहल्यावर चढण्याआधीच हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आजच त्याचा लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. हळदी समारंभाच्या आदल्या रात्री त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सर्च नातेवाईक शोक सागरात बुडाले. दयानंद हा एकुलता एक होता.\nदयानंद याच्या मृत्‍यूमुळे परिसरातून हळहळ व्‍यक्‍त करण्यात येत आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/The-question-of-teachers-will-be-addressed-says-Niranjan-Davkhare/", "date_download": "2019-02-23T23:56:26Z", "digest": "sha1:EZBAQ3DRT4YDXT2R2OVJDLISNSLFRPU2", "length": 5356, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावणार : आ. डावखरे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावणार : आ. डावखरे\nशिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावणार : आ. डावखरे\nकोकण पदवीधर संघात प्रामाणिकपणे शिक्षणक्षेत्रात चांगले काम सुरु आहे. जे प्रश्‍न आहेत ते प्राधान्याने मी सोडवणार आहे. भाजपचे सरकार न्याय मिळवून देण्यास सक्षम आहे.आपण प्रलंबित मागण्या तातडीने सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आहे, अशी ग्वाही कोकण पदवीधर मतदारसंघाचे आ.निरंजन डावखरे यांनी दिली.\nसंगमेश्‍वर तालुका भाजपतर्फे देवरुख येथे आमदारांचे स्वागत करण्यात आले.यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, पंचायत समिती सदस्या स्मिता बाईत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रुपेश कदम, नगराध्यक्षा मृणाल शेट्ये,उपनगराध्यक्ष सुशांत मुळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.\nयावेळी संस्थाचालकांनी आपल्या विविध मागण्यांची निवेदने आ. डावखरे यांना दिली. मागण्यांमध्ये आकृतीबंध निश्‍चित करणे, शालार्थ पद्धती, शिक्षक पगार, कायम शिक्षक नेमणूका या अशा अनेक कारणांमुळे संस्थाचालक नाराज असल्याचे शिक्षणसंस्था चालकांनी निदर्शनास आणून दिले. शालार्थ प्रक्रियेत अडीच हजारांच्यावर फाईल्स पडून आहेत. मात्र, आर्थिक व्यवहाराने या फाईल हलतात असा थेट आरोपही यावेळी करण्यात आला. ज्यु.कॉलेजलाही शिक्षकांना वेतन नाही, विद्यापीठाच्या कोकण विभाग उपकेद्रांत विद्यार्थ्यांना सोयीसुविधा नाहीत, असे सांगण्यात आले. शंभर वर्षे पूर्ण झालेल्या वाचनालयांना शासनाने जाहीर केलेले पाच लाखांचे विशेष अनुदान पाच वर्षे झाली तरी मिळालेले नाही. याकडे लक्ष पुरवावे, अशा मागण्या संचालकांनी बोलून दाखवल्या. प्रश्‍नांबाबत आपण पाठपुरावा करु, असे आश्‍वासन आ. डावखरे यांनी दिले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Helpless-Vehicles-problem-in-satara/", "date_download": "2019-02-23T23:15:54Z", "digest": "sha1:POP3XMQFGIASBP5SD6GHR6MD5S57XXS2", "length": 6434, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेवारस वाहनांचा धनी शोधणार कधी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › बेवारस वाहनांचा धनी शोधणार कधी\nबेवारस वाहनांचा धनी शोधणार कधी\nसातारा : सुशांत पाटील\nसातारा शहर परिसरात बहुतांशी रस्त्यावर बेवारस वाहने उभी आहेत. ही वाहने कित्येक दिवसापासून धूळ खात पडली आहेत. त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे. रस्त्याच्या कडेला असणारी ही वाहने धोकादायक ठरत असून अशा बेवारस वाहनांचा धनी शोधणार तरी कधी असा सवाल सातारकरांनी प्रशासनाला केला आहे.\nसातार्‍यातील मुख्य पेठेत जागोजागी बेवारस वाहने आढळून येतात. ही वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी केली असल्यामुळे अपघाताला निमंत्रण देत आहेत. रात्रीच्या वेळी अशा वाहनांमुळे अपघाताचे प्रसंगही उदभवलेले आहेत. तरी देखील पोलीस प्रशासन याबाबत कोणतीच कारवाई करत नाही.\nएकीकडे पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीच्या नियमांबाबत कडक अंमलबजावणी होते. सातार्‍यातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्रश्‍नाला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत. रस्त्यावर नो पार्किंगमध्ये एखादे वाहन अथवा चारचाकी लावलेली दिसली की वाहतूक पोलीस त्या वाहनावर लगेचच कारवाई करतात. शहरातील एकेरी वाहतूक व्यवस्था मोडणार्‍यांवर देखील वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. दुसरीकडे मात्र सातार्‍यातील रविवार पेठ, शनिवार पेठ, गुरुवार पेठ, पोलीस मुख्यालयासमोर, मल्हार पेठ, गोडोली परिसर, झेडपी रोड, केसरकर पेठ तसेच शहरातील बर्‍याच गॅरेजच्या बाहेर कोणत्याही कारवाईची तमा न बाळगता रस्त्यावरच नादुरुस्त, अपघातग्रस्त वाहने धूळखात पडलेली आहेत.\nभंगार वाहनावर कारवाई कधी होणार\nएरवी नो पार्किंगला काही अवधी जरी वाहन पार्क केले असले तरी वाहतूक पोलिसांच्या क्रेनने वाहन उचललेले असते. मात्र, बेवारस वाहने महिनोन महिने रस्त्याकडेला धूळखात पडलेली असूनदेखील त्या वाहनांवर कारवाई का होत नाही असा सवाल नागरिक करु लागले आहेत.\nतळ्यांवरील खर्चाचा हिशेब द्या\nवाईत शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न\nकोल्हापूर, रत्नागिरीचे एकतर्फी विजय\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकास अटक\nपोकलेनच्या धक्क्याने निढळचा वृद्ध जागीच ठार\nदिग्गजांची साथ अन् त्यांचे योगदान\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखा��ी मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/robbers-in-vairag-solapur/", "date_download": "2019-02-23T23:41:55Z", "digest": "sha1:ITROLXIQ4CJYTT6FPG7U76V4BK6F3D5C", "length": 11754, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दरोडेखोरांचा धुमाकूळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › दरोडेखोरांचा धुमाकूळ\nयेथील छत्रपती शिवाजीनगर येथे राहणार्‍या एका माजी प्राचार्यांच्या घरावर सहा दरोडेखोरांच्या सशस्त्र टोळीने मारहाण करून घरातील 60 हजारांचा ऐवज पळविल्याची धक्‍कादायक घटना सोमवारी पहाटे घडली. हरिश्‍चंद्र बाबुराव भोसले, असे दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्या माजी प्राचार्यांचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. वैराग पोलिसांत अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nछत्रपती शिवाजीनगर येथे राहणारे तुळशीदास जाधव प्रशालेचे माजी प्राचार्य हरिश्‍चंद्र भोसले हे आपल्या घरी पत्नीसह राहतात. सोमवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्यादरम्यान अज्ञात सहा दरोडेखोरांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला. घरात कोणीतरी आले असल्याचा आवाज भोसले यांना आला. त्यावेळी दरोडेखोरांनी त्यांना दाबून धरले. भोसले यांनी उठण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी भोसले यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर भोसले गच्चीवर पळत गेले. वर जाऊन त्यांनी शेजार्‍यांना ओरडून उठवण्याचा प्रयत्न केला.\nतोपर्यंत दरोडेखोरांनी कपाटातील तीस हजार रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण, दहा हजार रुपयांची सोन्याची कर्णफुले, सोन्याची साखळी, चांदीची वाटी, साडेचार हजार रोख, पाच हजार रुपये किमतीचा नोकिया कंपनीचा मोबाईल असा सुमारे साठ हजार रुपयांचा ऐवज पोबारा केला होता.\nआरडाओरड ऐकून नागरिक घटनास्थळी धावले असता भोसले दाम्पत्य प्रचंड घाबरलेले होते. दरोडखोरांनी केलेल्या मारहाणी मध्ये हरिश्‍चंद्र भोसले हे जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच दहशत निर्माण झाली ह��ती. दरोडेखोरांचा तपास लावण्यासाठी ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळावरून दरोडेखोरांचे ठसे घेतले असून श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या घटनास्थळी बार्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे, पोलिस निरीक्षक सुहास जगताप व स्थानिक सोलापूर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे आदींनी भेट देऊन पाहणी केली. दरोड्याचा गुन्हा घडल्याचे समजताच परिसराची नाकाबंदी करण्यात आली.\nघटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुहास जगताप हे करीत आहेत.\nसोमवारच्या पहाटे केम रेल्वेस्थानकावर चोरट्यांनी वाराणसी-म्हैसूर एक्स्प्रेस गाडीवर 10 ते 12 दरोडेखोरांनी दरोडा घातला. सुमारे 40 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज व एक मोबाईल, असा एकूण 50 हजार रुपयांपर्यंतचा ऐवज पळविला आहे. यामुळे रेल्वेमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. वाडी रेल्वेस्थानकावरील रेल्वे पोलिसांकडे याची नोंद झाली असून सोमवारी सायंकाळपर्यंत सोलापूर रेल्वे पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला होता.\nवाराणसी-म्हैसूर एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेत प्रवास करत होती. दौंड स्थानकावरून निघाल्यावर सोमवारी पहाटेदरम्यान केम स्थानकावजवळ आल्यावर तिचा वेग कमी झाला. त्याचा गैरफायदा दरोडेखोरांनी घेत एस-7 या डब्यावर हल्ला चढविला. सीट क्र. 66 (एस-7) व सीट क्र 47 (एस-8) यावर बसलेल्या प्रवाशांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. गाढ झोपेत असलेल्या अनेक प्रवाशांनी खिडक्या उघड्या ठेवल्या होत्या. त्याचाच गैरफायदा 10 ते 12 दरोडेखोरांनी घेतला. खिडकीमधून हात घालून झोपलेल्या महिला प्रवाशांची सोन्याची चेन हिसका मारुन पळविण्यात आली व दुसर्‍या प्रवाशाचा खिशामधील महागडा मोबाईल चोरुन नेला. ज्यावेळी प्रवाशांना चोरी झाल्याचे लक्षात आले त्यावेळी त्यांनी तिकीट पर्यवेक्षक ब्रिजभूषण यांच्याकडे तक्रार नोंदविली. त्यांनी वाडी येथील रेल्वे पोलिसांकडे ही तक्रार दिली. सोमवारी दिवसभर ही तक्रार कुर्डुवाडी रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्याची प्रक्रिया चालू होती. अखेर हा गुन्हा सोलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. अशाप्रकारे रेल्वे बोगीवर दरोडा पडण्याच्या घटना वारंवार घडत असून दरोडेखोरांची टोळीच या लोहमार्गावर सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे. या टोळीचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांसमोर उभे ठाकलेले आहे.\nभिगवण ते कुर्डुवाडी स्थानकादरम्यान वाढल्या चोर्‍या\nकुर्डुवाडी ते भिगवण या लोहमार्गावर रात्रीच्या वेळी क्रॉसिंगला थांबलेल्या रेल्वेगाड्यांवर वारंवार दरोडा, चोरी व लुटालुटीच्या घटना सातत्याने घडत आहेत. भाळवणी, पोफळज, वाशिंबे, पारेवाडी, जिंती ही रेल्वे स्टेशने संवेदनशील बनली आहेत. दोन दिवसांअगोदर चेन्‍नई-दादर या गाडीवर दरोडा टाकून 1 किलो सोने लंपास करण्यात आल्याची घटना ताजी असताना पुन्हा दरोड्याचा प्रयत्न झाला आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/447685", "date_download": "2019-02-23T23:43:50Z", "digest": "sha1:KG5ETCKYPLMQVLW4ENUA4U6XPXVI4UIH", "length": 10029, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अमरिंदर सिंग यांना जे. जे. सिंग यांचे खडे आव्हान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमरिंदर सिंग यांना जे. जे. सिंग यांचे खडे आव्हान\nअमरिंदर सिंग यांना जे. जे. सिंग यांचे खडे आव्हान\nउत्तर प्रदेश, गोव्याबरोबरच पंजाब विधानसभेची निवडणूकही अटीतटीची होणार असल्याचा रागरंग दिसू लागला आहे.\nपतियाळा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अमरिंदर सिंग यांच्या विरोधात अकाली दलाने माजी लष्करप्रमुख जे. जे. सिंग यांची उमेदवारी घोषित केली आहे. अमरिंदर सिंग हे पतियाळा राजघराण्याशी संबंधित असल्याने आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने पतियाळाची लढत चुरशीची होणार, यात शंका नाही.\nपंजाबमध्ये अकाली दल-भाजप युती असून या युतीचे उमेदवार म्हणून जे. जे. सिंग रिंगणात उतरणार आहेत. दि. 17 रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या लढतीचे वैशिष्टय़ म्हणजे ‘राजा विरुद्ध प्रजा’ असा रंग येऊ लागला आहे.\nसिंग यांचा बेळगावशी संबंध\nअमरिंदर सिंग हे पतियाळाच्या राजघराण्याचे आहेत. तर जे. जे. सिंग या��चे आजोबा लष्करात शिपाई होते. तसेच वडील कॅप्टन होते. मात्र, जे. जे. सिंग आपल्या कर्तबगारीने लष्करप्रमुख पदापर्यंत पोहोचले होते. त्यांचा बेळगावशी संबंध म्हणजे ते एमएलआयआरसीचे कमांडंट होते. या पार्श्वभूमीवर त्यांचा बेळगावशी निकटचा संबंध होता आणि अजूनही आहे. हे लक्षात घेऊन ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख आणि ‘लोकमान्य’चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी पतियाळा येथे जाऊन जे. जे. सिंग यांना शुभेच्छा दिल्या. तसेच बेळगाव शहर म. ए. समितीचे अध्यक्ष म्हणूनही किरण ठाकुर यांनी त्यांना सीमाप्रश्नाची पार्श्वभूमी कथन केली. वैशिष्टय़ म्हणजे चंदीगढही पंजाब-हरियाणा सीमाप्रश्नाशी संबंधित आहे. जे. जे. सिंग यांना बेळगावच्या सीमाप्रश्नाबाबत चांगली माहिती आहे.\nप्रचार कार्यालयात घेतली भेट\nअकाली दल-भाजप युतीच्या पतियाळा येथील प्रचार कार्यालयात जाऊन किरण ठाकुर यांनी जे. जे. सिंग यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अमरावती येथील ‘दै. हिंदुस्थान’चे संपादक विलास मराठे त्यांच्यासमवेत होते. पतियाळा मतदारसंघात 70 टक्के हिंदू असून त्याचा फायदा अकाली दलाला होईल, असा विश्वास वाटतो. याचे कारण म्हणजे भाजप युतीमध्ये आहे. जे. जे. सिंग यांच्या प्रचाराने आतापासूनच वेग घेतला आहे. आतापर्यंत झालेल्या कोपरा प्रचार सभांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.\n‘प्रकाशसिंग बादल झिंदाबाद’, ‘सुखविंदरसिंग झिंदाबाद’, ‘भाजप झिंदाबाद’, ‘जे. जे. सिंग झिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे जे. जे. सिंग यांच्या पत्नी अनुपमा यांनीही महिला प्रचार आघाडी हाती घेतली आहे.\nअमरिंदर सिंगांचा विश्वास डळमळला\nस्वतः जे. जे. सिंग सर्वसामान्य मतदारांची भेट घेत असून त्यांचे प्रश्न समजावून घेत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये आत्मियता निर्माण झाली आहे. त्यामुळेच की काय, अमरिंदर सिंग यांनी आपल्या पारंपरिक मतदारसंघाबरोबरच आणखी एका मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांचा आत्मविश्वास डळमळू लागला आहे. आपण निवडून आलो तर पतियाळा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू, सर्वांचे प्रश्न सोडवू, अशी ग्वाही जे. जे. सिंग देत आहेत.\nअमेठीत एकाच कुटुंबातील 11 जणांची हत्या\nराज्यसभेच्या गुजरातमधील लढत निर्णायक टप्प्यात\nपुरावे असल्यास चौकशी व्हायला ���वी ; जय शहाप्रकरणी आरएसएसची भूमिका\nमंत्रिमंडळ विस्ताराबाबत 18 रोजी दिल्लीत चर्चा\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616975", "date_download": "2019-02-24T00:01:10Z", "digest": "sha1:34T3EO7GXIMGMBTHLSQJARLWHPRB3ANG", "length": 10941, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जेतेपदासाठी ज्योकोव्हिक-पोत्रो आज आमनेसामने - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » जेतेपदासाठी ज्योकोव्हिक-पोत्रो आज आमनेसामने\nजेतेपदासाठी ज्योकोव्हिक-पोत्रो आज आमनेसामने\nअमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीत आज सर्बियाचा नोव्हॅक ज्योकोव्हिक व जुआन मार्टिन डेल पोट्रो यांच्यात जेतेपदासाठी निर्णायक लढत रंगणार आहे. पहिल्या उपांत्य लढतीत नदालला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली लागल्यानंतर पोत्रोला पुढे चाल मिळाली तर दुसऱया उपांत्य लढतीत ज्योकोव्हिकने जपानच्या निशिकोरीला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. पोत्रोविरुद्ध माघार घ्यावी लागली त्यावेळी नदाल 7-6 (7-3), 6-2 अशा फरकाने पिछाडीवर होता.\n2010 मध्ये मनगटावर दोन मोठय़ा शस्त्रक्रिया करवून घ्यावे लागलेल्या डेल पोट्रोने अलीकडेच पुनरागमन केले असून ग्रँडस्लॅममध्ये आतापर्यंत नदालविरुद्ध झालेल्या तिन्ही लढतीत त्याला पराभव स्वीकारावे लागले होते. याशिवाय, एकूण 16 लढतीत 11 वेळा पोट्रोच्या पदरी निराशा आली आहे. 2009 मध्ये पोत्रोने नदालविरुद्ध शेवटचा विजय मिळवला होता. पण, येथे महत्त्वपूर्ण उपांत्य लढतीत 69 मिनिटे रंगलेल्या पहिल्या सेटमध्ये नदालची चांगलीच दमछाक झाली आणि त्यानंतर दुसऱया सेटमध्���े त्याला माघार घेणे भाग पडले. दुसऱया सेटमध्ये 2-1 अशा सर्व्हवरच त्याने ट्रेनरला पाचारण केले होते.\nविद्यमान जेत्या नदालने यावेळी गुडघ्याला मसाज करुन घेतला. शिवाय, रिटेप केले. पण, लवकरच त्याला आणखी खेळणे शक्य नसल्याचे जाणवले आणि त्याने पंचांना आपण माघार घेत असल्याचे सांगितले. नदालला अलीकडे गुडघ्याच्या दुखापतीने चांगलेच त्रस्त केले केले असून याचा त्याला बऱयाचदा फटका बसत आला आहे.\nस्पर्धेतील पुरुष एकेरीच्या दुसऱया उपांत्य लढतीत सर्बियाच्या विद्यमान विम्बल्डन चॅम्पियन ज्योकोव्हिकने 19 व्या मानांकित केई निशिकोरीला पराभूत करत जेतेपदाच्या निर्णायक लढतीत आपले स्थान निश्चित केले. ज्योकोव्हिकने 2 तास 22 मिनिटे चाललेल्या या सामन्यात 6-3, 6-4, 6-2 असा विजय संपादन केला. दोनवेळा चॅम्पियन ठरलेल्या ज्योकोहिकने या स्पर्धेच्या अंतिम लढतीत पोहोचण्याची ही आठवी वेळ आहे. त्याने 37 मिनिटातच पहिला सेट जिंकत वर्चस्वाचे इरादे स्पष्ट केले व पुढील सलग दोन सेट्समध्येही तोच करिष्मा कायम राखला.\nनिशिकोरीने दुसऱया सेटमध्ये नेटवर येत आक्रमक खेळ साकारण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात त्याला अंतिमतः फारसे यश प्राप्त झाले नाही. गतवर्षी ज्योकोव्हिकला ढोपराच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. यंदा मात्र त्याने ती कसर भरुन काढण्याच्या इराद्याने अगदी थाटात अंतिम फेरी गाठली आहे. अर्थात, यंदा या स्पर्धेत 6 सामन्यात केवळ एकच सेट गमावणाऱया डेल पोट्रोविरुद्ध त्याला तांत्रिकदृष्टय़ा आणखी सरस खेळ साकारावा लागेल, हे स्पष्ट आहे.\nपुरुष दुहेरीत ब्रायन-सॉक विजेते\nया स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत अमेरिकेच्या माईक ब्रायन व त्याचा राष्ट्रीय सहकारी जॅक सॉक या जोडीने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या जोडीने लुकास्झ कुबोत व मार्सेलो यांना 6-3, 6-1 अशा फरकाने मात दिली. ब्रायनसाठी हे विक्रमे 18 वे पुरुष दुहेरी ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.\nअंतिम फेरीतील दोन्ही संघसहकारी माजी विम्बल्डन विजेते असल्याने येथे त्यांच्यात चुरस रंगेल, अशी अपेक्षा होती. पण, ब्रायन व जॅक या जेडीने सरळ सेट्समध्ये विजय मिळवत लढतीतील हवाच काढून घेतली. ब्रायन व त्याचा जुळा भाऊ बॉब यांच्यानंतर एखाद्या अमेरिकन जोडीने पुरुष दुहेरीतील जेतेपद मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली. 2012 मध्ये ब्रायन बंधू जेते ठरले होते. बॉबला यंदा दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर रहावे लागले आहे.\nऑस्ट्रेलिया अ खेळाडूंचा बहिष्कार मागे\nसराव सामन्यात कुलदीप, जडेजा, राहुलची चमक\nपुणेरी पलटणचा हरियाणाला दे धक्का\nदिविज शरण-आर्टेम शेवटच्या सोळांमध्ये\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/cricket-india-vs-england-we-are-only-side-who-can-beat-england-in-england-ravindra-jadeja/", "date_download": "2019-02-23T23:11:53Z", "digest": "sha1:MVG7DVMAGUTVBKJTLLSE6WNFRLLOIZRJ", "length": 8037, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "'हा' कारनामा करण्याची धमक फक्त टीम इंडियातच आहे", "raw_content": "\n‘हा’ कारनामा करण्याची धमक फक्त टीम इंडियातच आहे\n‘हा’ कारनामा करण्याची धमक फक्त टीम इंडियातच आहे\nभारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला बुधवारपासून (१ ऑगस्ट) सुरवात होत आहे.\nया कसोटी मालिकेत भारतीय संघ विजयी कामगिरी करेल असे मत भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने व्यक्त केले आहे.\nतसेच इंग्लंडला इंग्लंडच्या भूमिवर पराभूत करण्याची धमक फक्त भारतीय संघातच आहे. एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत जडेजा म्हणाला.\n“२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात आमच्याकडे अनुभवी खेळाडू नव्हते. आता मात्र तसे नाही. आज आमच्याकडे अनुभवी खेळाडूंसह गोलंदाजांची भक्कम फळी आहे. तसेच गोलंदाजीत अनेक पर्याय आमच्याकडे आहेत.” असे जडेजा म्हणाला.\n“आज जगात भारत हा एकमेव संघ आहे. जो इंग्लंडला इंग्लंडमध्ये पराभूत करु शकतो. कारण भारतीय संघात जवळपास सगळ्याच खेळाडूंकडे २५-३० कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना अनुभवाचा तुम्हाला कायमच लाभ होत असतो.” असे मत जडेजाने व��यक्त केले.\nआज बर्मिंघहम येथील एजबेस्टन मैदानावर होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि नवखा कुलदीप यापैकी अंतिम ११ खेळाडूंच्या संघात कोणाला स्थान मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-विराटला कसे रोखायचे हे आम्हाला चांगलेच ठाउक आहे\n-‘हे’ केल्यास विराट कोहलीला मोठी खेळी करण्यापासून कोणी रोखू शकणार नााही\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/simona-halep-wins-a-marathon-battle-beating-76-lauren-davis-4-6-6-4-15-13/", "date_download": "2019-02-23T23:05:04Z", "digest": "sha1:FXYTWXYBXZ5OZXBXUKWS4SNHZVGI4XRB", "length": 7954, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Australian Open 2018: एका सामन्यादरम्यान तिने खाल्ली तब्बल दीड डझन केळी", "raw_content": "\nAustralian Open 2018: एका सामन्यादरम्यान तिने खाल्ली तब्बल दीड डझन केळी\nAustralian Open 2018: एका सामन्यादरम्यान तिने खाल्ली तब्बल दीड डझन केळी\n ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आज सकाळच्या सत्रात सिमोना हॅलेप आणि लुरेन डेविस यांच्यात झालेल्या सामन्यात अव्वल मानांकित हॅलेपने ४-६. ६-४, १५-१३ असा विजय मिळवला.\nहा सामना तब्बल ३ तास ४४ मिनिटे चालला. दोन्हीही खेळाडूंची संपूर्ण सामन्यात चांगलीच दमछाक झाली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये हॅलेपने तब्बल तीन मॅच पॉईंट वाचवत लुरेन डेविसवर विजय मिळवला.\nया संपूर्ण सामन्यात ऊर्जा टिकून राहण्यासाठी तिने तब्बल १८ केली खाल्ली. या संपूर्ण सामन्यात हॅलेपने ४ किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कोर्टवर पार केले होते. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंवर प्रेक्षकांकडून कौतुकाचा जोरदार वर्षाव झाला.\nयाबरोबर हॅलेपने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिचा चौथ्या फेरीचा अर्थात उपउपांत्यफेरीचा सामना नाओमी ओसाका बरोबर होणार आहे.\nया सामन्याला महिलांच्या टेनिसमधील एक मोठा सामना असलयाचे अनेक दिग्गजांनी मतं व्यक्त केले. “मी जवळपास संपल्यात जमा होते. परंतु शेवटी आम्ही चांगला खेळ केला हे महत्वाचे आहे. ” असे सामना संपल्यावर हॅलेप म्हणाली.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम ���ोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2016/12/blog-post.html", "date_download": "2019-02-23T22:37:19Z", "digest": "sha1:BNGKE4KMSLJIDMDIUZGX7KL3XLYMCXHY", "length": 33744, "nlines": 90, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: प्रीती आणि मृत्यू", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nमाधवचं गावाहून अचानकच पत्र आलं. \"ताबडतोब निघून ये, मी वाट पाहत आहे\". माझा स्वताच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. माधवचं पत्र आणि तेही तब्बल दहा वर्षानी. इतक्या दिवसानी त्याला माझी आठवण का यावी आणि तेही तब्बल दहा वर्षानी. इतक्या दिवसानी त्याला माझी आठवण का यावी तो गावी कधी गेला तो गावी कधी गेला पण एवढं मह्त्वाचं काय काम असेल\nमी पटकन बॅग भरली. साडी बदलली. आरशासमोर आले. स्वतला निरखुन पाहिलं. त्याला पूर्वी आवडणारी लाल रंगाची साडी नसले होते. दीपक नुकताच ऑफिसला गेला होता. मुलेही शाळेत गेली होती. दीपकला फोन करुन \" मैत्रीण सीरियस आहे गावी जातेय अर्जन्ट मुलांना शाळेतून घे\" म्हणून सांगितलं. ल��बगीने स्टेशनवर आले. कोकणात जाणारी ट्रेन नुकतीच प्लॉटफॉर्मवर येत होती. तिकिट घेतली आणि गाडीत अगदी स्वतला झोकून दिलं. 'खट्ट खट्ट' आवाज करीत गाडी कोकणच्या दिशेने धावू लागली. मी मात्र विचारात हरवून गेले....\nतो आजारी तर नसेल ना पत्नीशी भांडण तर झाले नसेल ना पत्नीशी भांडण तर झाले नसेल ना किती वर्षानी आपली भेट होणार किती वर्षानी आपली भेट होणार संसाराच्या जीवघेण्या चक्रात आपण अजूनही त्याला का विसरू शकलो नाही. इतर स्मृतींचे रंग काळाबरोबर पुसट होत जातात. पण प्रीतीच्या आठवणींचे रंग...खरच संसाराच्या जीवघेण्या चक्रात आपण अजूनही त्याला का विसरू शकलो नाही. इतर स्मृतींचे रंग काळाबरोबर पुसट होत जातात. पण प्रीतीच्या आठवणींचे रंग...खरच अखंड उजळत राहतात. प्रसंगी मनुष्य प्रेमात हरेल, पण विसरु शकेल का अखंड उजळत राहतात. प्रसंगी मनुष्य प्रेमात हरेल, पण विसरु शकेल का किती चीड़ आली होती त्याची त्यावेळी किती चीड़ आली होती त्याची त्यावेळी लग्नास नकार दिला म्हणून. माझ्या लग्नात सुद्धा किती आनंदाने तो वावरत होता. पण मी. छे लग्नास नकार दिला म्हणून. माझ्या लग्नात सुद्धा किती आनंदाने तो वावरत होता. पण मी. छे किती अस्वस्थ होते त्या दिवशी. किती अश्रु ढाळले असतील त्या रात्री. एकांतातील पहिल्या भेटीची रात्र किती उन्मादक, काव्यमय, इतकी रहस्यपूर्ण रात्र पती पत्नीच्या जीवनात पुन्हा कधीच उगवणार नसते किती अस्वस्थ होते त्या दिवशी. किती अश्रु ढाळले असतील त्या रात्री. एकांतातील पहिल्या भेटीची रात्र किती उन्मादक, काव्यमय, इतकी रहस्यपूर्ण रात्र पती पत्नीच्या जीवनात पुन्हा कधीच उगवणार नसते दोन नद्यांचे आलिंगन, आकाश आणि पृथ्वी यांचे चुंबन...छे दोन नद्यांचे आलिंगन, आकाश आणि पृथ्वी यांचे चुंबन...छे किती वर्णने वाचली असतील मी पुस्तकातुन. पण... पण ती रात्र मला एखांद्या हिंस्र पशूने आपल्या भक्षावर गपकन धाड़ टाकावी तशी वाटली.\n दिवस कसे जातात. अगदी वळवाच्या पाऊसासरखे. त्याच्या सहवासातील ते ‘सोनेरी दिवस...’ एकत्र सागरकिनारी फिरणं, हसणं, बागड़णं, बेधुंद होऊन नाचणं...सायंकाळी समुद्रात बुड़ताना सूर्याला पाहणं... कॉलेजला एकत्र जाणं...एकत्र डिनर... मैत्री...आणि त्या मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले कळलेसुद्धा नाही...\nते काहीही असो. प्रेम हे टप्प्याटप्प्यानच वाढते. प्रिय व्यक्तीच्या वागन्यातू��, बोलन्यातून, सहवासातून, एकमेकांच्या आवडी - निवडीतून, एकमेकांचे दोष झुगारुन विश्वासाने जगन्यातच खरे प्रेम असते हेच खरे\nमग माझं प्रेम स्वच्छ, निर्मळ असुनसुद्धा त्याने का माझा त्याग केला असेल का मला दूर लोटली असेल. खरच का मला दूर लोटली असेल. खरच जवळ येणं किती सोपे असते. पण दूर जाणं किती अवघड गोष्ट असते.\nमाधवला फुले किती आवडायची. बकुळी, चमेली, मोगरा, पारिजातक, अबोली...किनाऱ्यावर वाळूत फिरताना त्याने वेणीत घातलेली पारिजातकाची फुले मी अजूनही जपून ठेवलीत. त्याची आठवण म्हणून. तोच त्याचा एकमेव स्पर्श होता. क्षितिजापासून धावत किनाऱ्यापर्यंत येवून अंग भिजविणाऱ्या लाटा...मी माझं सर्वस्वच देवून टाकलं होतं...त्याच्या एका चुंबनासाठी मी किती आसुसले होते. पण छे त्याने कधीच माझं हे स्वप्न पूर्ण केले नाही. त्याच्या प्रेमात वासनेची छटाही कुठे नव्हती. पुरुष बोलून तरी दाखवतात. पण स्त्री...ती कधीच तिला हवी ती गोष्ट बोलून दाखवित नाही. कदाचित दोघांनाही एकाच सुखाची ओढ़ असेल. पण त्याच्या वागण्यात या गोष्ठी कधीच आल्या नाहीत.\n माधव कायमचा जीवनात आला असता तर...तर जगण्याला किती बहार आला असता. किती आनंद निर्माण केला असता त्याने. नाहीतर दीपक...छे पती असूनसुद्धा मी कधीच त्यांच्याशी एकरूप झाले नाही. त्यांना जीवन म्हणजे नुसत्या शरीराच्या भूका वाटतात. पण... स्त्रीला आणखीही काही हवं असते. हे त्यांना का कळत नाही. त्यांची प्रतिष्ठा, संपती याविषयी आपणास कधीच का आकर्षण वाटत नसावे. त्यांच्या दृष्टीने केवळ पैसा म्हणजे जीवन-आनंद असेलही. पण छे पती असूनसुद्धा मी कधीच त्यांच्याशी एकरूप झाले नाही. त्यांना जीवन म्हणजे नुसत्या शरीराच्या भूका वाटतात. पण... स्त्रीला आणखीही काही हवं असते. हे त्यांना का कळत नाही. त्यांची प्रतिष्ठा, संपती याविषयी आपणास कधीच का आकर्षण वाटत नसावे. त्यांच्या दृष्टीने केवळ पैसा म्हणजे जीवन-आनंद असेलही. पण छे नुसत्या पैशावर माणसे जीवनात आनंद निर्माण करू शकतील\nमाधवनं असे अचानक का पत्र पाठविले असेल. असे कोणते काम असेल त्याचे. त्याने मला त्याच्या लग्नाचे निमंत्रण सुद्धा पाठविले नाही. लग्नानंतर कधी भेटावयास सुद्धा आला नाही. तरीही किती काळजीने आपण वेड्यासारखे त्याला भेटायला निघालोय. ते काहीही असो, 'जी आपल्या प्रिय व्यक्तीसाठी कुठलेही दान देवू शकते तिच खरी स��त्री. अजूनही आठवते त्याची शेवटची भेट...\nत्यावेळी माझं एकच मागण होतं. निदान मला एक दिवस तरी तुझी पत्नी कर. माझ फक्त एक चुंबन...पण छे माझी ही इच्छा त्याने कधीच पूर्ण केली नाही. शेवटी माणूस आशेवर आणि स्वप्नावरच जगतो हेच खरे\n...गाडीचा मोठ्याने हॉर्न वाजला. तशी मी तंद्रीतून जागी झाले. माधवच्या भूतकाळीन आठवणीत रमत मी कितीतरी तास हरवून गेले होते. मी खिडकीतून बाहेर पाहिले. गाडीने कोकणच्या निसर्गरम्य जगात प्रवेश केला होता. सगळीकडे नारळ - पोफळीच्या वेड लावणाऱ्या बागा दिसत होत्या. समुद्र तूफानी लाटानी उसळ्या घेत होता. किनाऱ्याच्या मिलनासाठी तो धावत होता. मी ही जणू महानदी बनून कोकणात उतरले होते. जणू सागरालाच मिळायला...\nमी स्टेशनवर उतरले. आणि एका पाऊलवाटने चालू लागले. त्या पाऊलवाटा मला माझ्या माधवच्या दिशेने घेवून जात होत्या. बाजुचा हिरवागार पसरलेला निसर्ग, टुमदार घरे, तांबडी माती, उंच डोंगर, आकाशाला गवसणी घालणारी नारळांची झाडे. पाण्यात होडी सोडून दूरवर मासे पकडायला निघालेले कोळी...हे सारं पूर्वीसारखच अगदी ताजेतवानं वाटत होतं. लाल मातीतून चालत-चालत मी ओढ्यातून वर निघाले. चिखलातील कमळे जणू मला बघून हसत होती. त्यांची धनीण त्यांना खूप दिवसांनी दिसत होती. किनाऱ्याच्या काठावर असलेल्या टेकडीवरचे गर्द हिरव्या झाडीतले त्रिकोणी आकाराचे माधवचे कौलारू घर मला स्पष्ट दिसू लागले.\nमी दबक्या पावलांनी अंगणात आले. दार उघडेच होते. हळूच आत शिरले. खोलीत किंचितसा अंधार होता. पलिकडे एका कॉटवर माधव निस्तेज पडला होता. झोपल्या अस्वस्थेतच त्याने खिडकी उघडली. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. तो माधवच होता की दुसरा कोणी पाण्याविना वठलेल्या झाडासारखा तो हडकुळा मनुष्य बनला होता. त्याच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे उमटली होती. ओठ सुकले होते. गाल आत गेले होते. मी जवळ येताच तो उठण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला उठताना त्रास होत होता. त्याच्या हातांना स्पर्श करून मी उठवू लागले. वीज सळसळावी तसे काही रोमांच माझे सर्वांग शहारून गेले. त्याच्या अंगांत किंचित ताप होता. पण तरीही त्याचा स्पर्श... माझ्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले... ‘माधव पाण्याविना वठलेल्या झाडासारखा तो हडकुळा मनुष्य बनला होता. त्याच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे उमटली होती. ओठ सुकले होते. गाल आत गेले होत��. मी जवळ येताच तो उठण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला उठताना त्रास होत होता. त्याच्या हातांना स्पर्श करून मी उठवू लागले. वीज सळसळावी तसे काही रोमांच माझे सर्वांग शहारून गेले. त्याच्या अंगांत किंचित ताप होता. पण तरीही त्याचा स्पर्श... माझ्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले... ‘माधव काय अवस्था केलीस ही काय अवस्था केलीस ही\nत्याने माझ्या डोळ्यात वेड्यासारखे पाहत हास्य केले. पण ते हास्य मला पूर्वीसारखे वाटले नाही… ते हास्य मला माझ्या माधवचे वाटले नाही... पूर्वी किनाऱ्यावर फिरताना त्याने केलेले हास्य आज वाटले नाही... त्याच्या सुकलेल्या ओठातून नकळत शब्द बाहेर पडले...’यामिनी तू आलीस, खरच माझी यामिनी आली. मी... मी स्वप्न तर पहात नाही ना माझी यामिनी आली. मी... मी स्वप्न तर पहात नाही ना\nइतक्यात एक छानशी, तीन चार वर्षाची लहान गोरी-गोमटी मुलगी माझ्याजवळ आली. मला मिठी मारून बिलगली आणि म्हणाली ‘बाबा माझी आई आली हीच माझी आई ना हीच माझी आई ना’ माधवन ‘हो’ म्हंटलं. तशी धावतच ती शेजारच्या घरात ‘माझी आई आलीsss’ म्हणत पळत बाहेर निघून गेली. मला आश्चर्यच वाटलं. तिला आपली आईसुद्धा ओळखता येवू नये. पण तिची आई तर मला कुठेच दिसत नव्हती.\nसर्व चेहऱ्यावर एकवटून हास्य करीत त्याने माझा हात हातात घेतला. क्षणभर मला काहीच कळेना. माधवला वेड तर लागले नाही ना मी त्याला प्रतिकार केला. पण... नंतर मी ही त्याच्याकडे ओढले गेले. मी एक संसारी स्त्री आहे हे मी विसरून गेले. मी त्याला घट्ट मिठी मारली. खिडकीतून बाहेर पाहिलं... समुद्र्याच्या लाटा जणू किनाऱ्याच्या मिलनासाठी वेगाने धावत होत्या. पानाच्या गर्दीतून जशी नकळत कळी वर यावी तसे त्याने मला त्याच्या बाहूत घेतले. सृष्टीतील सर्व फुलांचा सुगंधच जणू मला मिळाल्याचा भास होत होता. दिपकने लग्नानंतर माझी किती चुंबने घेतली असतील... किती मिठ्या... पण छे मी त्याला प्रतिकार केला. पण... नंतर मी ही त्याच्याकडे ओढले गेले. मी एक संसारी स्त्री आहे हे मी विसरून गेले. मी त्याला घट्ट मिठी मारली. खिडकीतून बाहेर पाहिलं... समुद्र्याच्या लाटा जणू किनाऱ्याच्या मिलनासाठी वेगाने धावत होत्या. पानाच्या गर्दीतून जशी नकळत कळी वर यावी तसे त्याने मला त्याच्या बाहूत घेतले. सृष्टीतील सर्व फुलांचा सुगंधच जणू मला मिळाल्याचा भास होत होता. दिपकने लग्नानंतर माझी किती चुंबने घेतली ��सतील... किती मिठ्या... पण छे माधवच्या हडकुळ्या झालेल्या शरीराच्या मिठीत जे स्वर्गसुख होते, जी आसक्ती होती, जी आतुरता होती. ती दीपकच्या पोलादी बाहूत मला कधीच मिळाली नव्हती. आज मला विसरायचं होतं, की मला घर, संसार, मुले आहेत. मला विसरायचं होतं, की त्यालाही पत्नी, मुलगी आहे...\n आकाशाला भेटायला निघालेल्या नारळाच्या उंच झाडाने वादळाबरोबर खाली झावळी सोडून द्यावी तसे त्याने मला क्षणार्धात दूर लोटले. तो निस्तेज, अबोल, डबडबलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत कॉटवर पडू लागला. मी त्याला पुन्हा स्पर्श करू लागले... पण तो टेबलाकडे बोट दाखवीत डोळे मिटू लागला. मला काहीच कळेना. मी त्याच्या कपाळावर हात ठेवू लागले. त्याचे शरीर थंड होत चालले होते. हालचाल मंदावत होती. जणू त्याच्या जीवनाची नदी मृत्यूच्या सागराजवळ पोहचली होती. त्याच्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले... ‘यामिनी... ss.. ज्योती... ss... कदाचित शेवटचेच असावे. होय\nमी लगबगीने टेबलाकडे पाहिलं. त्याच्यावरती एक फाईल होती. मी उघडली. त्यावेळी मी वेडी कशी झाली नाही हेच मला कळत नाही. त्याच्या रक्तात एच.आय.व्ही.चे विषाणू आले होते. पण कसे केव्हा आणि तेही माधवसारख्या सुसंस्कृत माणसाच्या शरीरात फाईल मध्येच मला एक पत्र मिळाले. लिहिलं होतं....\nमाझ्यावरील आज विश्वास उडाला ना तुझा पण वेडे माधवच्या प्रीतीवर विश्वास ठेव. हा माधव शेवटपर्यंत फक्त तुझाच राहिला. माझ्या जीवनात आलेली पहिली आणि शेवटची स्त्री तूच आहेस. जीवनात प्रेम पुन्हा पुन्हा येईल, पण प्रीती... फक्त एकदा. हो एकदाच पण वेडे माधवच्या प्रीतीवर विश्वास ठेव. हा माधव शेवटपर्यंत फक्त तुझाच राहिला. माझ्या जीवनात आलेली पहिली आणि शेवटची स्त्री तूच आहेस. जीवनात प्रेम पुन्हा पुन्हा येईल, पण प्रीती... फक्त एकदा. हो एकदाच ‘माणसाला जे हवे असते तेच त्याच्यापासून खूप दूर जाते यालाच या जगात जीवन म्हणतात’. मला अखंड फक्त तुझच प्रेम हवं होतं. अबोलीच्या फुलासारखं ‘माणसाला जे हवे असते तेच त्याच्यापासून खूप दूर जाते यालाच या जगात जीवन म्हणतात’. मला अखंड फक्त तुझच प्रेम हवं होतं. अबोलीच्या फुलासारखं फुल सुकलं तरी टवटवीत दिसणारं.\nपण जीवन हे खरच महाकाव्य असावं जगातल्या चांगल्या वाईट गोष्टीनी लिहिलेलं. मी लग्नास नकार दिला म्हणून तू त्यावेळी किती चिडलीस. रागवलीस. नाराज झालीस. पण कसं सांगू जगा��ल्या चांगल्या वाईट गोष्टीनी लिहिलेलं. मी लग्नास नकार दिला म्हणून तू त्यावेळी किती चिडलीस. रागवलीस. नाराज झालीस. पण कसं सांगू ती काळरात्र मला अजूनही आठवते. मला नुकतच कंपनीत प्रमोशन मिळालं होतं. ते माझ्या स्वार्थी मित्रांना पाहवत नव्हतं. त्यांनी या गोष्टीचा फायदा उठविला तो जंगी पार्टी आयोजित करूनच. त्या रात्री मला खूप मद्द्य देण्यात आलं... संगीत ताल धरू लागलं. स्त्री पुरुषांच्या जोड्या बेहोष होऊन नाचू लागल्या. कुणीतरी मुद्दाम आमंत्रित केलेल्या बाजारपेठेतल्या कृत्रीम सौंदर्याच्या नटव्या परुंतु विषारी बाहुल्या माझ्याभोवती फिरू लागल्या... पण मी या गोष्टीला प्रतिसाद दिला नाही तेव्हा मात्र मला कसलेतरी इंजेक्शन टोचले गेले... याच्या पुढे मला आजही काहीच आठवत नाही.\n मी लग्नच केलेलं नाही. माझं लग्न झालय असं मी तुला पत्रातून सांगितलं. त्याबद्दल क्षमा कर. ज्योती माझी मुलगी नाही या जगात व्यभिचारातून जन्मलेल्या आणि ज्यांना आपले आईबाप कोण आहेत हे माहित नसणाऱ्या निष्पाप कोवळ्या कळीसारखीच या पृथ्वीतळावर जन्माला आलेली एक अनाथ कळी आहे ती. पण... त्या कळीवर मी खूप प्रेम केलय. माझ्या जगण्याचा आधार होती ती. माझी वात्सल्याची भूक मी शांत केलीय.\nशेवटी, ज्योती आजपासून तुझी मुलगी असेल. फक्त तुझी... तुझे संस्कार तिच्यावर कर. तिला शिक्षण दे. तिचं बालमन जेव्हा जेव्हा मला विचारे, ‘बाबा माझी आई कुठाय’ तेव्हा-तेव्हा मी तिला तुझा फोटो दाखवत असे. आणि ‘हीच तुझी आई खूप दूर आहे, पण एक दिवस नक्की येईल. तुला माझ्यापासून दूर घेवून जायला.’ असे सांगून कशीतरी तिची समजूत काढत असे. माझ्या मृत्यूपत्रानुसार सर्व इस्टेट ज्योतीची आणि तुझी असेल. माझ्या हातून कागदावर उतरलेली ही अक्षरे शेवटची असतील.\nयीमिनी, तुझ्या डोळ्यात पाणी... वेडे तुला अजून जगायचंय... माझ्या छे\nमी माधवकडे पाहिलं. तो निष्पर्ण चमेलीसारखा पडला होता...\n“राम नाम सत्य आहे” च्या घोषात माधव अखेरच्या प्रवासासाठी स्मशानाकडे गेला. मी चिमुकल्या ज्योतीला घेवून स्टेशनच्या दिशेने चालू लागले. “आईss, बाबा कुठायेत ते का येत नाहीत आपल्या सोबत ते का येत नाहीत आपल्या सोबत’ तिचं बालमन मला विचारू लागलं. माझे डोळे भरून आले. शारीरिक प्रेमाच्या सुखाच्या पलीकडेही प्रीती असू शकते हे आज मला कळून चुकले होते. मी सहज क्षितिजाकडे पाहिलं. सू���्याचा लाल गोळा समुद्रात बुडत होता. एकेकाळी हवासा वाटणारा तो क्षण आज नकोसा वाटत होता. आज त्यात मला माझ्या माधवच्या अग्नीच्या लाल ज्वाला दिसत होत्या...\n…ज्योतीचा चिमुकला हात हातात घेवून मी कुठे चालले होते मला माझा संसार होता. घरदार होते. मुलेबाळे होती. खरच मला माझा संसार होता. घरदार होते. मुलेबाळे होती. खरच ज्योतीचा माझ्या घरात स्वीकार होणार होता का ज्योतीचा माझ्या घरात स्वीकार होणार होता का माझ्या घरात तिला माझ्या मुलाइतकेच हक्काचं स्थान मिळणार होतं का माझ्या घरात तिला माझ्या मुलाइतकेच हक्काचं स्थान मिळणार होतं का आज मला यातलं काहीच माहित नव्हतं. माझ्या दृष्टीने या जगात फक्त दोनच गोष्टी खऱ्या होत्या.... “प्रीती आणि मृत्यू”.\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 10:08 PM\nअतिशय सुंदर... आणि तितकेच सत्यही...\nया जगातील अनेक दुःखाचे मूळ (न मिळालेले) प्रेमच आहे (असे मला वाटते).\nअसंख्य जण एकमेकांच्या प्रेमात आहेत पण एकमेकांचे नाहीत..\nआणि जे एकमेकांचे आहेत ते प्रेमात नाहीत...\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-electricity-agents-issue-in-pune/", "date_download": "2019-02-23T22:57:17Z", "digest": "sha1:C6PBCHEYOB6VESS2E3BLV35P3GQG5N3P", "length": 6329, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वीजग्राहकांनी एजंटांना थारा देऊ नये | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वीजग्राहकांनी एजंटांना थारा देऊ नये\nवीजग्राहकांनी एजंटांना थारा देऊ नये\nमहावितरणमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार मंजुरी, नावात बदल आदींबाबतची प्रक्रिया सुटसुटीत करण्यात आली आहे. या कामांसाठी कोणत्याही स्वयंघोषित एजंटांना वीजग्राहकांनी थारा देऊ नये असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणच्या पुणे परिमंडलात वीजग्राहकांना नवीन वीज जोडणी यासह इतर कामांसाठी एजंटाकडे जाण्यास अभियंते आणि वायरमन जाण्यास भाग पाडतात. याबाबत ‘पुढारी’मध्ये सविस्तर बातमी प्रसिध्द करण्यातआली होती. त्यानुसार महावितरणने प्रसिध्दि पत्रक काढून वीज ग्राहकांना जागृत राहण्याचे आवाहन केले आहे.\nवेबसाईट किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय वेबसाईटवर नवीन वीजजोडणीचा एक पानी अर्ज उपलब्ध आहे व लागणारी आवश्यक कागदपत्रे व महत्वाचे म्हणजे वीजजोडणीसाठी लागणार्‍या शुल्काची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. ऑनलॉईन किंवा अर्ज भरून दाखल केलेल्या नवीन वीजजोडणीची महावितरण अंतर्गत प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन करण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतर त्याची स्थिती ग्राहकांना स्वतः वेबसाईटवर पाहता येते किंवा महावितरण कार्यालयातून त्याबाबत माहिती घेता येते.\nपुणे व पिंपरी चिंचवड शहरांत एक खिडकी ग्राहक सुविधा केंद्रात वीजजोडणीबाबतच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती अर्जांसह उपलब्ध आहे. नवीन वीजजोडणी, वीजभार मंजुरी, नावांत बदल आदींच्या विविध सेवांसाठी पद्मावती, रास्तापेठ, नगररोड, पर्वती व बंडगार्डन विभागातील ग्राहकांनी रास्तापेठ येथील ग्राहक सुविधा केंद्गात तसेच कोथरूड विभागातील ग्राहकांनी एसएनडीटी कॉलेजजवळील ग्राहक सुविधा केंद्गात, शिवाजीनगर विभागातील ग्राहकांनी चतुश्रृंगी मंदिरासमोरील ग्राहक सुविधा केंद्गात तर पिंपरी, भोसरी विभागातील ग्राहकांनी पिंपळे सौदागर येथील ग्राहक सुविधा केंद्रात संपर्क करू शकतात. अशी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.त्यामुळे वीजग्राहकांना कोणत्याही स्वयंघोषित एजंटांकडे जाण्याची कुठलीही आवश्यकत�� नाही.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/1316", "date_download": "2019-02-23T22:52:24Z", "digest": "sha1:4CVBEUHCDC4RSWGVGZZUHDBBD27UZRIZ", "length": 6977, "nlines": 98, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सिमेंटच्या जंगलातलं हिरवं बेट: कोथरुड, पुणे | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसिमेंटच्या जंगलातलं हिरवं बेट: कोथरुड, पुणे\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nहा तर नेहमीचा फिरायला जाण्याचा रस्ता. त्याचे पर्यटनस्थळ वगैरे करु नका बुवा. नगरसेवकाला वगैरे भेटणार असाल तर या टेकडीवर होऊ घातलेली अतिक्रमणे (सीमा दाखवणारे पांढरे दगड दिसू लागलेत, कुठेकुठे सपाटीकरणही सुरु आहे. एक देऊळ तर निलाजरेपणाने उभे राहिले आहेच) थांबवायला सांगा. बाकी आहे तसे असू द्या.\nउसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्र���म निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/geoffrey-boycott-labels-adil-rashid-a-spoilt-child-over-michael-vaughan-row-as-england-recall-furore-continues/", "date_download": "2019-02-23T23:37:01Z", "digest": "sha1:DSRHCEVIMCVXK6CU5UAVDEEOUA2CXLYB", "length": 8559, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मायकेल वॉन नंतर आणखी एका दिग्गजाने साधला आदिल रशिदवर निशाना", "raw_content": "\nमायकेल वॉन नंतर आणखी एका दिग्गजाने साधला आदिल रशिदवर निशाना\nमायकेल वॉन नंतर आणखी एका दिग्गजाने साधला आदिल रशिदवर निशाना\nभारता विरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघात फिरकी गोलंदाज आदिल रशिदची आश्चर्यकारकपणे निवड झाली आहे.\nआदिल रशिदच्या या निवडीवर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनसह अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.\nयामध्ये आता इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक जेफ्री बॉयकॉट यांची भर पडली आहे.\nएका वृत्तपत्रात लिहलेल्या स्तंभात जेफ्री बॉयकॉट यांनी आदिल रशिदच्या निवडीवर जोरदार टीका केली आहे.\n“इंग्लंडच्या निवड समितीने अशा खेळाडूची निवड केली आहे, जो खेळाडू कसोटी क्रिकेटसाठी मनापासून तयार नाही. जो क्रिकेटपटू कौंटीमध्ये चार दिवसीय सामने खेळण्याचे टाळतो त्याची इंग्लंडच्या कसोटी संघात निवड होणे हस्यास्पद आहे.” असे जेफ्री बॉयकॉट म्हणाले.\nतसेच या स्तंभात आदिल रशिदने मायकेल वॉनवर केलेल्या टिकेबद्दल बॉयकॉट यांनी त्याचा जोरदार समाचार घेतला.\n“मायकेल वॉनला इंग्लिश क्रिकेट चाहते सर्वोत्तम कर्णधार आणि फंलदाज म्हणून कायम स्मरणात ठेवतील. मात्र दहा वर्षानंतर आदिल रशिदला त्याच्या कसोटी कामगिरी साठी कोणीही लक्षात ठेवणार नाही.” असे बॉयकॉट म्हणाले.\nभारत-इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज बुधवारपासून (१ ऑगस्ट) बर्मिंघहम येथील एजब���स्टन मैदानावर सुरु होणार आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–अॅलिस्टर कुक म्हणतो, यामुळेच भारतीय संघ अव्वल स्थानी\n–मांजरेकर आज विराटला सल्ला देतायं, उद्या फेडररला देतील\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/south-africa-win-the-2nd-test-by-135-runs-and-clinch-the-freedom-series-2-0/", "date_download": "2019-02-23T23:02:46Z", "digest": "sha1:HJ3NM4EQS3AS4UHGMG6F7FVFJSUUBRAQ", "length": 7971, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय फलंदाजांची हाराकिरी; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत २-० अशी विजयी आघाडी", "raw_content": "\nभारतीय फलंदाजांची हाराकिरी; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत २-० अशी विजयी आघाडी\nभारतीय फलंदाजांची हाराकिरी; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत २-० अशी विजयी आघाडी\n दक्षिण आफ्रिकेने आज भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत ३ सामन्यांची कसोटी मालिकेतही २-० अशी विजयी बाधत घेतली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला १३५ धावांनी पराभूत केले. लुंगी एन्गिडी या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने दुसऱ्या डावात ६ बळी घेतले.\nआज पहिल्या सत्रातच भारताने ७ बळी गमावले. त्यामुळे भारतावर जवळ जवळ तीन वर्षांनी कसोटी मालिकेत पराभूत होण्याची नामुष्की आली आहे. दुसऱ्या डावात भारतासमोर जिंकण्यासाठी २८७ धावांचे आव्हान होते.\nभारताकडून या डावात रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. परंतु त्यालाही त्याचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात अपयश आले. रोहितने ७४ चेंडूत ४७ धावा केल्या. त्याला मोहम्मद शमीने(२८) चांगली साथ दिली होती. परंतु रोहित बाद झाल्यानंतर शमीची लगेच बाद झाला.\nत्याआधी भारताने आज ३ बाद ३५ धावांपासून खेळायला सुरुवात केली. पहिल्या डावाप्रमाणे या डावतही चेतेश्वर पुजारा(१९) धावबाद झाला. यानंतर ठराविक काळानंतर पार्थिव पटेल(१९), हार्दिक पंड्या(६), आर अश्विन(३) यांनी देखील आपले बळी गमावले.\nदक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडी(६/३९) आणि कागिसो रबाडा(३/४७) या दोन गोलंदाजांनीच बळी घेत भारताचा डाव १५१ धावत संपुष्टात आणला.\nदक्षिण आफ्रिका पहिला डाव: सर्वबाद ३३५ धावा\nभारत पहिला डाव: सर्वबाद ३०७ धावा\nदक्षिण आफ्रिका दुसरा डाव: सर्वबाद २५८ धावा\nभारत दुसरा डाव: सर्वबाद १५१ धावा\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर सं��ाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.onlymarathi.com/tula-pahate-re-marathi-serial/", "date_download": "2019-02-23T23:48:05Z", "digest": "sha1:BCA4NN6YR37UDNGIEZYCTEK5ARRIQ7SG", "length": 7915, "nlines": 144, "source_domain": "www.onlymarathi.com", "title": "Tula Pahate Re Marathi Serial|ZEE Marathi|Top Marathi shows - Marathi Entertainment Site", "raw_content": "\nस्टोरी: तुला पहते रे हा सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची भूमिका असलेला एक मराठी रोमँटिक नाटक टेलिव्हिजन शो आहे. ते वेगवेगळ्या जगाचे आहेत, ते वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आणि दोन भिन्न दशकापासून आहेत. हे जोडपे सिद्ध करतील की जेव्हा दोन आत्मा एकमेकांना उद्देशून असतात, तेव्हा दोघेही दोन युगांच्या संबंधातही भेटू शकतात\nझी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आणि टी.आर.पी.चे उच्चांक देखील गाठले. अभिनेता सुबोध भावेने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलंय तसेच नवोदित अभिनेत्री गायत्री दातारसह त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचेही भरपूर प्रेम मिळतंय. ‘विक्रांत’ आणि ‘ईशा’ यांच्या भूमिकांभोवती जरी या मालिकेची कथा फिरत असली, तरी ईशाची आई सौ. निमकर यांचीही भूमिका तेवढ्याच ताकदीची आहे. मात्र, ईशाच्या आईची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री कोण आहे माहिती आहे का\n‘तुला पाहते रे’ मालिकेत ईशाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव आहे ‘गार्गी फुले-थत्ते’. गार्गी फुले या मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके आणि दिग्गज अभिनेते निळू फुले यांची कन्या आहेत.\nछोट्या पडद्यावर विविध मालि���ा रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणाऱ्या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरू आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. यात ‘तुला पाहते रे’ ही मालिका सध्या तुफान गाजतेय. ही मालिका सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बार्क म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाने या आठवड्यात कोणत्या मालिका प्रेक्षकांनी अधिक पाहिल्या याचा रिपोर्ट दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/854", "date_download": "2019-02-23T22:40:55Z", "digest": "sha1:PL6KBXTPPI55WINJAUIV4INSAS23KJGJ", "length": 7555, "nlines": 125, "source_domain": "aisiakshare.com", "title": " एक मुखवटा... (चारोळी) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nकधीतरी प्रत्येकाच्याच हसऱ्या चेहऱ्यामागे,\nदु:खाचा एक काळोख दडलेला असतो...\nह्या फसव्या जगाला फसविण्यासाठी,\nप्रत्येकानेच एक मुखवटा चढवलेला असतो...\nनटामुखी मुखवटा मेकपचा असतो\nपात्राचा चेहरा काही नटाचा नसतो\nस्क्रिप्टमध्ये लिहिलं \"हस\", तर हसतो\n\"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे...\"\nप्रेक्षकाचा मुखवटा जाणत्याचा असतो\nफसतो तरी आव कळत्याचा असतो\nस्वतःच पात्राचा मुखवटा चढवतो\nनकळत स्वतःलाच आरशात बघतो\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\n\"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे...\"\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्��ान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/597476", "date_download": "2019-02-23T23:53:03Z", "digest": "sha1:UHU4IN6FOLAN2QZERHOCO7LFDMIBJT7K", "length": 4839, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने हजारो कोटींचा जमीन घोटाळा : काँग्रेस - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने हजारो कोटींचा जमीन घोटाळा : काँग्रेस\nमुख्यमंत्र्यांच्या सहमतीने हजारो कोटींचा जमीन घोटाळा : काँग्रेस\nऑनलाईन टीम / मुंबई :\nनवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जागेबाबत मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने हा हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.\nतसेच यात मंत्रालयातील अनेक मोठय़ा अधिकाऱयांचा हात असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिडकोच्या ताब्यातील या जागेची किंमत बजारभावाप्रमाणे 1600 कोटी रूपये इतकी आहे.मात्र ती केवळ 3 कोटी रूपयांत बिल्डर मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.\n‘फ्रिडम 251’ मोबईल कंपनीच्या संचालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा\nसालगडय़ाच्या मुलाशी लग्न केल्याने आई वडीलांकडूनच मुलीची हत्या\nडॉ. अरुणा ढेरेंचा तावडेंकडून सत्कार\nमॅरेडियन टॉवरमध्ये आग, चीनी युवकांचे पासपोर्ट अन् कागदोपत्रे जळून खाक\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/mumbaicityfc-wishes-ranbir-kapoor-a-very-happy-birthday/", "date_download": "2019-02-23T23:18:58Z", "digest": "sha1:C7OGQMXN2ORF6U2YMQEVLEDOVTPI6LGP", "length": 7889, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मुंबई सिटी एफसीच्या खेळाडूंनी दिल्या रणबीर कपूरला जन्मदिनाच्या शुभेच्छा!!", "raw_content": "\nमुंबई सिटी एफसीच्या खेळाडूंनी दिल्या रणबीर कपूरला जन्मदिनाच्या शुभेच्छा\nमुंबई सिटी एफसीच्या खेळाडूंनी दिल्या रणबीर कपूरला जन्मदिनाच्या शुभेच्छा\nइंडियन सुपर लीग मधील मुंबई सिटी एफसी संघाचा सह मालक रणबीर कपूर याला मुंबई सिटी संघातील खेळाडूंनी जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबई सिटी एफसीच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत या संघातील मुख्य खेळाडूंनी रणबीरला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.\nया व्हिडिओच्या सुरुवातीलाच मुंबई सिटीचा मुख्य डिफेंडर सर्बियन खेळाडू लुसियान गोयन त्याच्या मुलासोबत आपणाला दिसतो. लुसियन गोयन याचा आपल्या संघविषयीचा जिव्हाळा या व्हिडिओमधून दिसतो. लुसियन आणि त्याचा मुलगा लुका हे मुंबई सिटीच्या जर्सीमध्ये दिसतात. यामध्ये लुका मुंबई सिटी संघाला गोल म्हणून चीयर करताना दिसतो.\nत्यानंतर मुंबई सिटी संघाचा ब्राझेलीयन मिडफिल्डर लिओ कोस्टा रणबीर कपूर याला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो. लिओ कोस्टा आणि रणबीर यांच्यात खूप जवळची मैत्री आहे. त्यानंतर भारतीय खेळाडू गोलकीपर अमरिंदर सिंग आणि बलजीत सिंग हे रणबीरला शुभेच्छा देताना दिसतात.\nबालजीत सिंग हा भारताचा खूप होतकरू स्ट्रायकर आहे. सुनील छेत्रीनंतर तो भारतीय संघाचा भार आपल्या खांदयावर घेईल असे अ��ेक फुटबॉल पंडितांची भाकित आहेत. या नवीन मोसमात बालजीत मुंबई सिटी संघासाठी किती महत्वाचा खेळाडू ठरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/publications/ganraj-publication", "date_download": "2019-02-24T00:09:46Z", "digest": "sha1:WX5WUZMVPUEGN466TFXUCT56XWTXY57T", "length": 14272, "nlines": 409, "source_domain": "www.cart91.com", "title": "गणराज पब्लिकेशनची पुस्तके खरेदी करा ऑनलाईन | आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nप्रा मारुती लोंढे, प्रा मेघना गोरे\nवस्तुनिष्ठ संगणक व माहिती तंत्रज्ञान\nशालेय मित्र मराठी व्याकरण\nशालेय मित्र भारतीय राज्यघटना\nप्रा प्रकाश मोरे, प्रा सुजाता निंबाळकर\nPSI, STI, ASST पूर्व परीक्षा मार्गदर्शन\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/apr10.htm", "date_download": "2019-02-23T23:04:19Z", "digest": "sha1:NBSUYCLTUGFACVLCDGZH6C3UHNNLQWLA", "length": 8414, "nlines": 447, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज १० एप्रिल", "raw_content": "\nसर्वस्वी राहावे रामास अर्पण \nआता ऐका माझे वचन मनाने व्हावे रामार्पण ॥\nमाझे नातेगोते एक राम हा भाव ठेवून जावे रामास शरण ॥\n जो कृपेची साक्षात्‌ मूर्ति ॥\nरामा आता करणे नाही उरले जाण तुला आलो मी अनन्य शरण ॥\n सत्य नाही दुजा आता ॥\n तैसे मनाने सुखदुःख भोगावे ॥\nमी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाण तोपर्यंत नाही समाधान ॥\nसर्वस्वी राहावे रामास अर्पण हाच उपाय सांगती साधुजन ॥\nरामाला अर्पण व्हावे कोण्या रीती त्याचा मार्ग सज्जन सांगती ॥\n फळाची आशा ठेवू नये ॥\n कर्तव्य या दृष्टीने कर्म करावे ॥\nप्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान तेथे व्हावा प्रयत्‍नाचा उगम ॥\n येणे कर्म होईल सहज रामार्पण ॥\nवृत्ति राखावी अत्यंत शांत हेच संताचे मुख्य लक्षण जाण ॥\nजे जे घडेल काही ते ते राम‍इच्छेने पाही ॥\n परि असावे खबरदार ॥\nत्राता राम जाणुनी चित्ती निर्भय कराव�� आपली वृत्ति ॥\nथोर भाग्य उदया आले रामराय घरी आले ॥\nआता रामाचे व्हावे आपण व्यवहार प्रपंच करावा जतन ॥\nन दुज्याचा दोष पाहावा त्याचा आपणापाशीच ठेवा ॥\n मन राखावे भगवंताशी स्वतंत्र ॥\n परतंत्र वाटेल त्याला ॥\n त्याला नाही दुजी हानि ॥\n नीतिधर्माचे असावे आचरण ॥\n यांनी न सोडावा रघुवीर ॥\nकाळ फार कठीण आला बुध्दिभेद त्वरित झाला ॥\nआता सांभाळावे सर्वांनी आपण रामाविण न जाऊ द्यावा क्षण ॥\n राम ठेवील तसे असावे ॥\nमाझा राम जोडला हे जाणले ज्याने त्याला न उरले करणे ॥\nराम ठेवील ज्या स्थितीत त्यात समाधान मानावे ॥\nरामास जे करणे असेल ते तो करील ॥\nसदा सर्वकाळ माझ्याशी वास हाच धरावा हव्यास ॥\nत्याला न जावे लागे कोठे घरबसल्या राम भेटे ॥\n तयास नाही यमाचे बंधन ॥\n महद्‌भाग्य घरी आले ॥\nएका परमात्म्याशिवाय नाही कोणास शरण तोच खरा धन्य धन्य ॥\n कल्याण होईल खास ॥\n१०१. अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/minister-rajkumar-badole-pa-takes-10-lakhs-rupees-bribe/articleshowprint/65781457.cms", "date_download": "2019-02-24T00:07:01Z", "digest": "sha1:6URM2XXVDCPGE4Z7GM2MJJPTVTSIGCEB", "length": 3361, "nlines": 5, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "मंत्र्यांच्या पीएला १० लाखांची लाच दिली?", "raw_content": "\nराज्य सरकारमध्ये भ्रष्टाचार होत नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांकडून केला जातो. पण हा दावा फोल ठरवणारी घटना खुद्द मंत्रालयातच घडली आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या पीएला १० लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप उस्मानाबादमधील अरुण निटुरे यांनी केला आहे.\nभोसरी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंचे मंत्रीपद गेले. तर महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडेंवर चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले. आता सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंच्या पीएचं लाचखोरीचं प्रकरण समोर आलं आहे. शाळेच्या अनुदानासाठी बडोलेंच्या पीएला आपण १० लाख रुपये दिले, असा गंभीर आरोप संस्थाचालक अरुण निटुरे यांनी केला आहे. गेल्या तीन वर्षापासून आपण पाठपुरावा करतायेत. तरीही काम होत नसल्याने आपण जाब विचारायला गेलो. त्यावेळी आरेरावी केल्याने निटुरे यांनी अधिकाऱ्याला चोपले. बडोले यांच्या दालनालगत असेल्या कक्षात हा प्रकार घडला. ही घटना घडली त्यावेळी बडोलेंचा पीएही होता. गेल्या आठवड्यात शुक्रवारी ही घटना घडली. पण या घटनेव�� मंत्री आणि अधिकारी मौन बाळगून आहेत. मंत्र्यांच्या पीएचं आणि सेक्शन अधिकाऱ्याचं साटंलोटं असल्याचा आरोप निटुरे यांनी केला आहे.\nउस्मानाबादचे अरुण निटुरे हे एका आश्रमशाळेची मान्यता आणि एक आश्रमशाळा अनुदानावर आणण्याची प्रक्रिया करत आहेत. यासाठी ते तीन वर्षांपासून मंत्रालयात चकरा मारत आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.datemypet.com/mr/are-you-ready-to-commit-to-a-pet", "date_download": "2019-02-23T23:14:02Z", "digest": "sha1:LLVTUQNZKKNO6GHW4WG3HHJZP3CCSOFE", "length": 11332, "nlines": 55, "source_domain": "www.datemypet.com", "title": "आपण एक पाळीव प्राणी करण्यासाठी करण्यासाठी सज्ज आहे?", "raw_content": "\nप्रेम & लिंग प्रौढ जिव्हाळ्याचा संबंध साठी सल्ला.\nसुचालनमुख्यपृष्ठसल्लाप्रेम आणि लिंगप्रथम तारीखऑनलाइन टिपापाळीव प्राणी अनुकूल\nआपण एक पाळीव प्राणी करण्यासाठी करण्यासाठी सज्ज आहे\nशेवटचे अद्यावत: फेब्रुवारी. 22 2019 | 2 मि वाचा\nविद्यापीठ मध्ये मला माहीत लोक रक्कम पाळीव प्राणी खरेदी आणि / किंवा जरी असताना काहीतरी मला लक्षात. मी पोस्ट माध्यमिक शिक्षण-मांजरे त्यांच्या वर्षात पाळीव प्राणी सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या घेणार्या होते की मित्र आणि ओळखीचा होता, कुत्रे, पक्षी, मासे, ससे, hedgehogs आणि भांडे पोट डुकरांना.\nतो धावबाद आणि पाळीव प्राणी मिळविण्यासाठी जोरदार आकर्षक वाटते करू शकता परंतु आपण एक पाळीव प्राणी व येतो की बांधिलकी विचार आहेत होय, प्रेम आपल्या पाळीव प्राण्याचे आपण निरपेक्ष आणि जीवनातील सर्व उच्च आणि फॅ दरम्यान आपण असू, पण ते काळजी थोडा आवश्यक करू. येथे आपण तयार असाल तर हे ठरविण्यात मदत करण्यासाठी काही टिपा आहेत:\nपाळीव प्राणी एक आर्थिक बांधिलकी आहे\nकाही पाळीव प्राणी कमी किमतीच्या असू शकते आणि काही पाळीव प्राणी कमी खर्च सुरू पण हळू हळू लहान दैव खर्च करू शकता. गेल्या काही वर्षात, माझे कुत्रा सोपे देखभाल केली होती. त्यांनी एक लहान कुत्रा आहे, त्यामुळे त्याच्या अन्न सेवन लहान होता आणि क्वचितच पशुवैद्य भेट होते. मात्र, तो जवळजवळ आहे 15 आणि आता वृद्ध आणि आजारी. त्याने औषधे एक हात आणि एक चेंडू दर महिन्याला खर्च. हॉस्टेलची, प्राणी वय किंवा जीवनशैली पर्वा न करता आजारी करा. आपण पैसे बाहेर शेल घेऊ शकता, तसेच आपल्या पाळीव प्राण्याचे वेळ हा विचार करणे आवश्यक आहे की काहीतरी आहे.\nपाळीव प्राणी एक वेळ बांधिलकी आहेत\nकाही पाळीव प्राण��� \"कमी देखभाल\", असे म्हटले आहे तर ते अजूनही रोज त्यांना पाप काही वेळ लागेल. आहार, तो पाळीव प्राणी दररोज काळजी येतो तेव्हा grooming आणि व्यायाम विचार फक्त काही गोष्टी आहेत. आपण सतत प्रवास किंवा घरी नंतर शाळा किंवा काम अधिक वेळ खर्च करत असाल, तर, तो काळ पाळीव प्राणी जात मिळत बंद ठेवण्यासाठी एक चांगली कल्पना असू शकते. आपण सतत आपण दूर असताना आपल्या प्राणी पाळीव प्राणी-बसणे त्यांना विचारत आहेत तर तो इतरांना ओझे होऊ शकतात. आपले जीवन अधिक पाळीव प्राणी मिळविण्यासाठी पंतप्रधान वेळ असेल स्थायिक होते कदाचित तेव्हा.\nपाळीव प्राणी एक दीर्घकालीन बांधिलकी आहेत\nपाळीव प्राणी सध्या आपली जीवनशैली फिट, तरी, त्यांना पुढील वर्षी मध्ये 5 वर्षे मी पाळीव प्राणी प्राप्त करण्याची इच्छा समजून, पण प्राणी एक दीर्घकालीन बांधिलकी आवश्यक आहे, अशी स्वीकृती. पाळीव प्राणी होते कोण आहे हे मला माहीत असंख्य लोक यापुढे त्यांना काळजी नाही कारण रस्ता खाली नंतर त्यांना देण्यास होते. ते पदवी आणि एक नवीन शहर किंवा अपार्टमेंट हलविले त्यांना त्यांच्या पाळीव प्राण्याचे घेता येत होते शाळेत पण एकदा तर ते त्या पाळीव प्राणी होते. हे कोणीही बनवू इच्छिते निर्णय आहे, त्यांच्या प्रिय पाळीव प्राण्याचे भाग येत, एकतर तात्पुरते किंवा कायमचे. वेळ बांधिलकी सारखे, आपले जीवन जरा कमी अगदी छोटं आहे होईपर्यंत कदाचित आपण प्रतीक्षा करावी.\nआपण बाहेर जा आणि पाळीव प्राणी अवलंब त्यामुळे आधी, आपल्या संशोधन करावे आणि भविष्यात आपल्या योजना विचार. आपण इच्छुक पाळीव प्रकार मध्ये पहा, काय आवश्यक आहे योग्यरित्या त्यांना काळजी घेणे आणि त्या आवश्यकता आपल्या वर्तमान जीवनशैली फिट तर. विलंब आपल्या तयार होईपर्यंत पाळीव प्राणी मिळत चूक काहीही नाही, त्यामुळे निर्णय लव्हाळा नाही.\nTwitter वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nFacebook वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nReddit वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nGoogle+ वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\n7 पाळीव प्राणी प्रेमी बद्दल सत्य\nपाळीव प्राणी शहरी खरोखर जीवन बदलून आहे. आणि बाहेर त्या पाळीव प्राणी प्रेमी सर्व…\nजवळजवळ पाच वर्षे अण्णा कोकरा, 36, उदासीनता कधी कठीण आहे. ती मदत केली आहे…\nएक पाळीव प्रा���ी संगोपन करणारा ओळखणे\nतुम्ही सोडून जा पुढील वेळी, व्यवसाय किंवा सुख साठी आहे की नाही हे, आपण इच्छित असाल…\nपाळीव प्राण्यांचे प्रेमी केवळ निर्माण अग्रगण्य ऑनलाइन डेटिंगचा वेबसाइट. आपण एक जोडीदार शोधत आहात की नाही, आपल्या पाळीव प्राण्याचे किंवा फक्त कोणी मित्रासह फिरायला, स्वत: ला आवडत पाळीव प्राणी प्रेमी - येथे आपण शोधत आहेत नक्की शोधण्यात सक्षम व्हाल.\n+ प्रेम & लिंग\n+ ऑनलाइन डेटिंगचा टिपा\n+ पाळीव प्राणी अनुकूल\nप्रेम शेअर करत आहे\n© कॉपीराईट 2019 तारीख माझ्या पाळीव प्राण्याचे. बनवलेला द्वारे 8celerate स्टुडिओ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/dj-owner-reach-bombay-high-court-against-police-decision-1748815/", "date_download": "2019-02-23T23:23:02Z", "digest": "sha1:2FJFNEQRYEL5VUD4RYPY7JXZMFXI36U5", "length": 12735, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dj Owner reach bombay high court against police decision | ‘डीजे’मालक उच्च न्यायालयात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nमनोरंजन उद्योगासाठी सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाबाबत दिलेले आदेश पोलीस सोयीने वापरत आहेत.\nपरवानगी नाकारण्याच्या पोलिसांच्या कृतीला आव्हान\nमुंबई : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात ‘डीजे’ वा त्यासारख्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाद्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलीस अशी वाद्ये वाजवण्यास परवानगी नाकारत असल्याने ‘डीजे’ मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.\n‘डीजे’वर कुठलीही बंदी नसताना पोलीस काही ठिकाणी परवानगी नाकारत आहेत, तर काही ठिकाणी ही वाद्ये न वापरण्याविषयी नोटीस बजावण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे. या निर्णयामुळे ऐन उत्सवाच्या काळात व्यावसायिक नुकसान सोसावे लागणार आहे, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. आवाजाची पातळी कमी ठेवण्याची तयारी असेल तर ही बंदी उठवण्याबाबत विचार करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे.\nराज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषणाबाबतच्या अंतरिम आदेशाचा चुकीचा अर्थ काढून पोलिसांना आणि संबंधित यंत्रणांना त्य���विषयीचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी ‘डीजे’ आणि अन्य वाद्यांवर बंदी घालणारे आदेश काढले आहेत. प्रत्यक्षात सर्वोच्च वा उच्च न्यायालयाने बंदीबाबतचा कुठलाही आदेश दिलेला नाही. असे असतानाही उच्च न्यायालयाने आदेश दिल्याचे सांगत ही बंदी घालण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनीकेला आहे.\nमनोरंजन उद्योगासाठी सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाबाबत दिलेले आदेश पोलीस सोयीने वापरत आहेत. मात्र त्याच वेळी विविध उद्योग, उत्पादन केंद्रे, फटाक्यांचे कारखाने, वाहनांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण याबाबत पोलीस काहीच कारवाई करीत नाहीत, असा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला आहे. शहरांमध्ये ध्वनीची पातळी तशीही अधिक आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.\nत्यामुळे गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात ‘डीजे’सारखी वाद्ये वाजवण्यास परवानगी देण्यात यावी आणि याचिका प्रलंबित असेपर्यंत कुठलीही कठोर कारवाई करू नये, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.\n‘प्रोफेशनल ऑडिओ अ‍ॅण्ड लाइटनिंग असोसिएशन’ने अ‍ॅड्. सतीश तळेकर यांच्यामार्फत ही याचिका केली असून न्यायमूर्ती शंतनु केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली. गणेशोत्सव सुरू होत असल्याने याचिकेवर तातडीने म्हणजे शुक्रवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. सरकारने याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनेतृत्व करायला निघालेल्यांनी आघाडी धर्म विसरू नये\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीच��� वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/47135", "date_download": "2019-02-23T23:05:02Z", "digest": "sha1:TFAZ7JCH54X7LWER66FTA7RS6C5LMI7Q", "length": 8406, "nlines": 187, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वारली- मोर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वारली- मोर\n काळ्या वरचा मोर फार\n काळ्या वरचा मोर फार आवडला\nसर्व चित्रे सुंदर झालीत.\nसर्व चित्रे सुंदर झालीत.\nखूप सुंदर. तिसरा सगळ्यात\nखूप सुंदर. तिसरा सगळ्यात जास्त आवडला.\nनलिनी, कृपया वारली चित्रकला शिकवायचं मनावर घे.\nखुप सुंदर.. तिसरा एकदम मस्त..\nखुप सुंदर.. तिसरा एकदम मस्त..\nखूप सुंदर. तिसरा सगळ्यात\nखूप सुंदर. तिसरा सगळ्यात जास्त आवडला. >>>+++१११\nमस्त. पहिल्या दोघांकरता कुठले\nमस्त. पहिल्या दोघांकरता कुठले माध्यम वापरले आहे\nपहिल्या दोघांकरता कुठले माध्यम वापरले आहे>>> रंगीत कागद आणि अ‍ॅक्रेलिक रंग वापरलेत.\nपहिला आणी तिसरा खास आवडला.\nपहिला आणी तिसरा खास आवडला. दुसरा पण छान आलाय. छान झालीय वारली सिरीज.\nअतिशय नाजूक आणि सुबक काम\nअतिशय नाजूक आणि सुबक काम केलंय\nकिती वेळ लागला करयला\nकिती वेळ लागला करयला\nकिती वेळ लागला करयला>>एक मोर काढायला मला साधारण दिड ते दोन तास लागले.\nसगळी चित्र छानच, ३ रे जास्त\nसगळी चित्र छानच, ३ रे जास्त आवडले.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63173", "date_download": "2019-02-23T23:15:03Z", "digest": "sha1:QJ6YF425MUWZ6IXHURILMHSZQ2AE633S", "length": 6749, "nlines": 157, "source_domain": "www.maayboli.com", "title": "देव भक्त | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /देव भक्त\nविट्ठल भक्ता भेटी धावले \nदेव-भक्त हे द्वैतचि नुरले\nसंपूर्ण काव्य भक्तीतले निखळ\nसंपूर्ण काव्य भक्तीतले निखळ सौंदर्य अतिशय चफकलतेने उभे करतेच पण देवाला भक्ता सारखा करण्यातले कसब औरच . मला खूप आवडले .\nनिवडक १० चे बंधन वाढवावे लागेल ॲडमिनला .\nअगदी खूप छान ,\nअगदी खूप छान ,\nदेव भक्त असे द्वैत अद्वयत्व न\nदेव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंड��ता\nदाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला अता \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/pm-narendra-modi-on-africa-tour-1263926/", "date_download": "2019-02-23T23:45:41Z", "digest": "sha1:TM6XLGRX7NRGJCXYPPAVMQODNSY375VO", "length": 27666, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PM Narendra Modi on Africa tour | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nमैत्रीचे बंध बळकट करण्याची संधी\nमैत्रीचे बंध बळकट करण्याची संधी\nपंतप्रधान मोदी यांचा आफ्रिका दौरा गुरुवारपासून सुरू झाला.\nभारत- आफ्रिका शिखर परिषदेचे संग्रहित छायाचित्र\nपंतप्रधान मोदी यांचा आफ्रिका दौरा गुरुवारपासून सुरू झाला. व्यापार, सेवा आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने काही करार या दौऱ्यात होऊन भारत – आफ्रिकेचे संबंध अधिक दृढ होतील. मात्र वंशभेदाला थारा न देता आफ्रिकन नागरिकांना आपण अधिक सन्मानाची वागणूक दिली पाहिजे याचेही भान या निमित्ताने ठेवावे लागेल..\nजूनच्या पहिल्या आठवडय़ात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को आणि टय़ुनिशिया देशांना भेटी दिल्या. त्यानंतर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पश्चिम आफ्रिकेतील घाना, आयव्हरी कोस्ट आणि दक्षिणेतील नामिबियाला भेटी दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून ११ जुलैपर्यंत दक्षिणेतील मोझाम्बिक, दक्षिण आफ्रिका, टांझानिया आणि केनियाच्या दौऱ्यावर आहेत. ऑक्टोबर २०१५ मधील तिसऱ्या भारत-आफ्रिका शिखर परिषदेनंतर भारत आणि आफ्रिका संबंधात सातत्य राखण्यासाठी उच्चस्तरीय भेटींची निश्चितच गरज होती. सागरी, खाद्य आणि ऊर्जा सुरक्षितता, संयुक्त राष्ट्रसंघ सुधारणा, अनिवासी भारतीयांशी संवाद हे मोदींच्या दौऱ्याचे मुख्य बिंदू असतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.\nमोदी यांनी यापूर्वी सेशेल्स आणि मॉरिशस या आफ्रिकन देशांना (बेटांना) भेटी दिल्या असल्या तरी मुख्य आफ्रिकन खंडाला ते प्रथमच भेट देणार आहेत. मोझाम्बिकला ३४, तर केनियाला ३५ वर्षांनी भारतीय पंतप्रधान भेट देणार आहेत. दक्षिण आफ्रिका आणि टांझानियाला मनमोहन सिंग यांनी आपल्या कार्यकाळात भेट दिली होती. आफ्रिकेचा नकाशा पाहिला तर ध्यानात येईल की, उपरोल्लेखित चारही देशांना सागरी किनारा आहे. आफ्रिकेतील इतर भूभागवेष्टित (लॅण्ड लॉक्ड) देशांमध्ये जाण्यासाठी भारतीय व्यापाऱ्यांना या देशांतील बंदरांवर अवलंबून राहावे लागते. हिंदी महासागराच्या पश्चिमेला असलेल्या या चार देशांच्या भेटीच्या माध्यमातून सागरी धोरणाला असलेले प्राधान्य अधोरेखित केले आहे. विशेष आर्थिक क्षेत्राची निगराणी, नौदलाचे प्रशिक्षण, गुप्त वार्ता प्रशिक्षण याद्वारे भारत आफ्रिकेशी जोडला गेला आहे. सागरी सुरक्षेच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आफ्रिकेने ‘एकात्मिक सागरी रणनीती २०५०’ विकसित केली आहे. या रणनीतीचा भारताच्या नाविक आणि वाणिज्यिक रणनीतीशी मेळ घालण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण आहे.\nव्यापार, सेवा आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने मोठी बाजारपेठ म्हणून भारत आफ्रिकेकडे पाहत आहे. मुखर्जी यांच्या उपस्थितीत आयव्हरी कोस्टमध्ये भारताच्या एक्झिम बँकेची शाखा पुन्हा चालू करण्यात आली आहे. भारताने आपल्या आर्थिक राजनयात ‘लाइन ऑफ क्रेडिट’वर भर दिला आहे. तिसऱ्या शिखर परिषदेत यासंबंधीच्या घोषणा भारताने केल्या होत्या. भारताने आफ्रिकेतील सेवा क्षेत्रावर लक्ष वळविले, कारण आपल्या बँकिंग क्षेत्रावर पायाभूत सुविधांसंबंधित कर्जाचा बोजा वाढल्याने बांधकाम क्षेत्रातील भारतीय संस्था आफ्रिकेत गुंतवणुकीस उत्सुक नाहीत. यामुळेच एक्झिम बँकेच्या साह्य़ाने ‘लाइन ऑफ क्रेडिट’ माध्यमातून येत्या तीन वर्षांत १०००० कोटींची मदत देण्यात येणार आहे. विविध देशांना थोडा थोडा निधी देण्यापेक्षा एकाच देशाला अधिक निधी देऊन प्रकल्प पूर्ण करता यावा यासाठी प्रकल्पाचे किमान भांडवल, कर्ज देण्याची किमान मर्यादा यासंबंधीचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे शिथिल करण्याची विनंती एक्झिम बँकेने रिझव्‍‌र्ह बँकेकडे केली आहे. पहिल्या दोन परिषदेत भारताने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होऊ शकली नाही. त्याची पुनरावृत्ती टाळून भारताबद्दलचा विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी या बाबींची आवश्यकता आहे.\nम���दी यांची मोझाम्बिक भेट केवळ काही तासांची आहे. भारताच्या आफ्रिकेतील एकूण गुंतवणुकीपैकी एक चतुर्थाश हिस्सा मोझाम्बिकमध्ये आहे. नैसर्गिक वायूंच्या निर्यातीत मोझाम्बिकचा कतार आणि ऑस्ट्रेलियानंतर क्रमांक आहे. त्यामुळे ऊर्जेची तूट जाणवणाऱ्या भारताला मोझाम्बिक खुणावतो आहे. याशिवाय डाळींच्या वाढलेल्या किमतींमुळे सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आफ्रिकन देश डाळींच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच डाळींच्या किमती नियंत्रणात येण्यासाठी मोदींच्या दौऱ्यापूर्वी मोझाम्बिककडून येत्या पाच वर्षांत तूर आणि इतर डाळींची दुपटीने आयात करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. याशिवाय मोझाम्बिकमधील २०००० भारतीय समुदायातील काही महत्त्वाच्या लोकांशी मोदी संवाद साधणार आहेत.\nमोदींच्या भेटीचा पुढचा टप्पा दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिकेत किमान १५० भारतीय कंपन्यांची उपस्थिती आहे. त्यामुळे या देशात मोदी ‘मेक इन इंडिया’चा नारा देणार आहेत. याशिवाय महात्मा गांधी यांना ज्या पीटरमॅरीटस्बर्ग स्टेशनवर अपमानास्पदरीत्या उतरवण्यात आले तिथपर्यंत मोदी रेल्वेने जाणार आहेत, तसेच गांधींच्या फिनिक्स आश्रमाला भेट देणार आहेत. स्वत:ची प्रतिमा आणि देशांतर्गत राजकारणाच्या दृष्टीने गांधींशी नाते बळकट करण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. भारताबाहेर भारतीय वंशाचे सर्वाधिक लोक डर्बन शहरात राहतात. या ठिकाणी ८ जुलै रोजी ‘अनिवासी भारतीयांशी संवादाचा भव्य कार्यक्रम’ होणार आहे. द. आफ्रिका संरक्षण तंत्रज्ञानात अग्रेसर आहे. संरक्षण क्षेत्रात भारताने मुक्त परकीय गुंतवणुकीला चालना दिली आहे. संरक्षण क्षेत्रात संयुक्त उत्पादनाच्या दृष्टीने भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील खासगी कंपन्यांमध्ये मोदींच्या उपस्थितीत सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे.\nटांझानिया या छोटय़ा देशात मोदींचा मुक्काम काही तासांचा आहे. या देशाला लाइन ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या देशातील भेटीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मोदींचा आफ्रिकेतील ‘सोलार ममाज्’ म्हणवल्या जाणाऱ्या महिलांशी होणार असलेला संवाद. अजमेरजवळील ‘बेअरफूट कॉलेज’मध्ये सौर ऊर्जेशी संबंधित तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण महिलांना दिले जाते. या प्रशिक्षितांना ‘सोल��र ममा’ म्हणून ओळखले जाते. अशा सौर-माता भारतासह जगभर आहेत. हवामान बदल आणि ऊर्जा सुरक्षिततेच्या पाश्र्वभूमीवर सौरऊर्जा आघाडीच्या माध्यमातून जागतिक पातळीवर जबाबदार देश म्हणून उदयाला येण्याची भारताची महत्त्वाकांक्षा आहे. सौरऊर्जा आघाडीला ‘ग्लोबल ते लोकल’ स्वरूप देण्यासाठी या सौर-मातांची भूमिका महत्त्वाची आहे. सौरऊर्जा आघाडीच्या यशस्वितेसाठी भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या आफ्रिका खंडाची भूमिका कळीची आहे.\nकेनियाशी भारताचे जुने व्यापारी संबंध आहेत. कच्छमधील व्यापाऱ्यांनी केनियाला स्थलांतर केले होते. व्यापारी संबंधांना गती देण्याचा मोदी यांचा प्रयत्न असेल. भारत हा केनियाचा दुसरा मोठा व्यापारी भागीदार देश आहे. तेथील विमा क्षेत्रात भारतीय कंपन्यांचा दबदबा आहे. केनियाशी असलेल्या जुन्या संबंधांचा फायदा उठवण्यासाठी सॉफ्ट पॉवरवर मोठा भर देण्यात येणार आहे. नैरोबी विद्यापीठाची स्थापना भारतीय वंशाच्या लोकांनी केली होती. तेथील विद्यार्थ्यांशी मोदी संवाद साधणार आहेत. तसेच केनियातील खेळाडूंच्या क्रिकेट आणि हॉकीच्या प्रशिक्षणासाठी भारताने हात पुढे केला आहे, तर भारतात दर्जेदार अ‍ॅथलिट घडविण्यासाठी केनियाची मदत घेण्यात येईल. अर्थातच केनियातील भारतीयांसोबत मोदी यांचा कार्यक्रम आहे.\nया देशांचा दौरा करून मोदी द्विपक्षीय संबंधांना गती देण्याच्या प्रयत्नात आहेत; परंतु यामध्ये काही अडथळे निश्चितच आहेत. भारत ते आफ्रिका खंड अशी प्रत्यक्ष विमानसेवा नाही. त्याचा परिणाम व्यापार, पर्यटन या क्षेत्रांवर साहजिकच होतो. संयुक्त राष्ट्रसंघाचे स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी भारत आतुर आहे. मात्र आफ्रिकेतील देशांच्या ‘एझुल्विनी कन्सेन्सस’ या सहमती करारानुसार आफ्रिकेला नकाराधिकारासहित दोन जागा हव्या आहेत. नकाराधिकाराबाबत भारत अतिआग्रही नाही. भारताच्या ‘जी-४ गटा’त कोणत्याही आफ्रिकन देशांचा समावेश नाही, त्यामुळे भारताने सुचवलेल्या सुधारणांना आफ्रिकन देशांचा पाठिंबा मिळवण्यासाठी मोदींना मोठी कसरत करावी लागणार आहे. दुसरा तात्कालिक मुद्दा आण्विक पुरवठादार गटाच्या सदस्यत्वाचा आहे. दक्षिण आफ्रिकेची अधिक स्पष्ट भूमिका समोर येण्यासाठी मोदींना प्रयत्न करावे लागतील.\nभारत हा आफ्रिकेतील नैसर्गिक साधनांच्या नव्हे, तर मानवी संसाधनांच्या क्षमता विकसनासाठी उत्सुक आहे. यामागचा नेमका हेतू सांगून भारत आणि आफ्रिका यांच्या परस्परअवलंबित्वाची गरज स्पष्ट करण्याचे आव्हान मोदींसमोर असेल. शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीयांच्या मानसिकतेचा. आफ्रिकन बाजारपेठेची गोमटी फळे हवी असतील, तर वंशभेदाला थारा न देता आफ्रिकन नागरिकांना अधिक सन्मानाची वागणूक देणे गरजेचे आहे. विविध उच्चस्तरीय भेटींमुळे द्विपक्षीय संबंधांत सातत्य येत आहे. येत्या काळात आश्वासनांची पूर्तता करणे भारत आणि आफ्रिका संबंधांसाठी गरजेचे आहे. अतिप्राचीन काळी गोंडवाना महाखंडाचा भाग असलेले भारत आणि आफ्रिका वर्तमानात भौगोलिकदृष्टय़ा हिंदी महासागराद्वारे जोडलेले आहेत. आता शाश्वत विकासाच्या दृष्टीने मैत्रीचे नवीन पूल बळकट करण्याची संधी या दौऱ्यामुळे मिळेल.\nलेखक दिल्लीस्थित सोसायटी फॉर पॉलिसी स्टडीज् संस्थेत सीनिअर रिसर्च असोसिएट म्हणून कार्यरत आहेत. aubhavthankar@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनेतृत्व करायला निघालेल्यांनी आघाडी धर्म विसरू नये\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thursday-super-lotto/results/09-august-2018", "date_download": "2019-02-23T23:06:21Z", "digest": "sha1:43A3WE5E7D2HES2WWFRVMRUMGDBSPDYH", "length": 2548, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "गुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल August 09 2018", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार 9 ऑगस्ट 2018\nगुरूवार सुपर लोट���टो सोडतीचे निकाल - गुरूवार 9 ऑगस्ट 2018\nखाली गुरूवार 9 ऑगस्ट 2018 तारखेसाठीचे गुरूवार सुपर लोट्टो लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया गुरूवार सुपर लोट्टो पृष्ठाला भेट द्या.\nगुरूवार 9 ऑगस्ट 2018\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post.html", "date_download": "2019-02-23T23:41:44Z", "digest": "sha1:E5UDCO4KITTEG6UXYRRDZI2USUJH7CRO", "length": 2468, "nlines": 35, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): नमस्कार,", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/venkaiah-naidu-is-an-avid-badminton-player/", "date_download": "2019-02-23T23:03:47Z", "digest": "sha1:U4VSQSVGELP4N7YJ577SKO2AP4GIS2AA", "length": 7010, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारताचे १५वे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बॅडमिंटन चाहते...", "raw_content": "\nभारताचे १५वे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बॅडमिंटन चाहते…\nभारताचे १५वे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बॅडमिंटन चाहते…\nभारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू यांची निवड झाली. त्यामुळे त्यांनी आजपर्यत कारकिर्दीत केलेल्या कामगिरीचा तसेच त्यांच्या कारकिर्दीचा माध्यमांवर आढावा घेतला जात आहे.\nपरंतु बॅडमिंटन खेळणे ही गोष्टसुद्धा त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग राहिली आहे. व्यंकय्या नायडू हे अगदी पहिल्यापासून बॅडमिंटन खेळतात आणि ते मोठे बॅडमिंटन चाहते आहेत ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीतही नसेल. चेन्नई येथील बोट क्लबमध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते आपल्या जुन्या मित्रांबर���बर बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेत असतात.\n२०१७ वर्षाची सुरुवात देखील त्यांनी बॅडमिंटन खेळानेच केली आहे. मंत्री आणि आधी खासदार असताना देखील ते दिल्ली येथे त्यांच्या घरासमोर बॅडमिंटन खेळत असत. त्यासाठी त्यांनी घरासमोरील गवतावरच बॅडमिंटन कोर्ट बनवलं आहे.\nसोशल मीडियावर बॅडमिंटन खेळतानाचे असंख्य फोटो व्यंकय्या नायडू यांनी प्रसिद्ध केले आहेत.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/pandit-neharu-birth-anniversary-special-blog-nagorao-yevatikar/", "date_download": "2019-02-23T23:11:25Z", "digest": "sha1:SJ6HX5PLJCZT2NWMCNKJGJD2QFHUWJQN", "length": 27458, "nlines": 256, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Blog : जगाचे शांतीदूत पंडीत नेहरू | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोह��ा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान ब्लॉग Blog : जगाचे शांतीदूत पंडीत नेहरू\nBlog : जगाचे शांतीदूत पं���ीत नेहरू\nभारतात लोकशाही समाजवादाचा पाया घालणारे थोर शिल्पकार आणि जगाला शांततेचे महत्व सांगणारे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची आज आज जयंती.\nसुखी, समृद्ध आणि ऐश्वर्यसंपन्न अश्या नेहरू घराण्यात दिनांक 14 नोव्हेंबर 1889 रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू वकिलीचा व्यवसाय करीत होते. जवाहरलाल यांना बाहेरील विषम वातावरणाचा संबंध येवू नये यासाठी त्यांचे प्राथमिक शिक्षण इंग्रज गवर्नेसच्या देखरेखीखाली घरीच पूर्ण करण्यात आले.\nत्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना विदेशात पाठविण्यात आले. बैरिस्टरची पदवी मिळवून ते भारतात परतले. विदेशात शिक्षण घेताना जॉन स्टुअर्ट मिल, ग्लैडस्टन, जॉन मोर्ले इत्यादी विचारवंत लेखकांच्या पुस्तक वाचनातून त्यांना राजकीय व सामाजिक जीवनाची माहिती मिळाली. रसेलच्या वाचनातून त्यांनी मानवतावाद आत्मसात केले तर बर्नाड शॉ यांच्यामुळे ते समाजवादी बनले. सन 1916 मध्ये त्यांचा विवाह कमला कौर यांच्याशी झाला.\nभारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी ह्या त्यांच्या एकुलती एक कन्या होत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात असताना इंदिराजींना लिहिलेली पत्रे आजही प्रसिध्द आहेत. त्यांच्या पत्रव्यवहारातूनच इंदिराजीचे व्यक्तिमत्व घडले असे म्हणणे अतिशयोक्तिचे ठरणार नाही.\nपं. नेहरुनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीतून केली. महात्मा गांधीजींच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्या राजकीय कार्याला व्यापक बैठक व निश्चित अशी दिशा मिळाली. सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी आणि पंडीत नेहरू या त्रिकुटामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले. पंडीत नेहरू हे गांधीजीचे आवडते शिष्य होते.\nस्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण या प्रश्नांची उकल गांधीजीनी पंडीत नेहरू यांची निवड करून चुटकीसरशी सोडविली. ही निवड सार्थ ठरविताना पंडीत नेहरू यांनी सलग बारा वर्षे पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली. भारत स्वतंत्र होत असताना निर्वासितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, काश्मीरचा प्रश्न, हैद्राबादवरील निजाम आणि गोव्यातील पोर्तुगीज यांच्या विरुद्ध कारवाईचा प्रश्न यासारख्या समस्या त्यांनी सोडविल्या.\nदे���ात लोकशाही समाजवादाचा पाया घालताना पंचवार्षिक योजनेची सुरुवात केली आणि शेती व उद्योगधंद्यास चालना देवून देशाला प्रगती पथावर नेण्याचे काम त्यांनी आपल्या करकिर्दीत केले.\nभारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांना अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला. बेचाळीसच्या लढ्यात त्यांना अहमदनगरच्या तुरुंगात तीन वर्षे काढावे लागले. याच काळात त्यांनी जगप्रसिध्द अशी ऐतिहासिक कादंबरी डिस्कवरी ऑफ इंडिया ( भारत एक खोज ) आणि ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे ग्रंथ लिहून काढले.\nकॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण भारतभ्रमण केले. या प्रवासात त्यांना भारतातील गरिबी आणि दारिद्रय फार जवळून पाहायला मिळाले. या जनतेचे दारिद्रय दूर केले नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे त्यांनी त्यावेळीच ठरविले. समाजातील प्रत्येक व्यक्तीला महत्त्व आहे आणि तिला पूर्ण विकासाची संधी द्यायला हवी असा त्यांचा आग्रह होता.\nआंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेने सोडविण्याच्या दृष्टीने त्यांनी जगासमोर पंचशील तत्वे मांडली. त्यांच्या या विचाराचा गौरव करून त्यांना शांतीदूत ( एंजेल ऑफ पीस ) पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामुळे जगात भारत देशाची एक वेगळीच छाप पाडण्यात ते यशस्वी झाले.\nपंडीत नेहरू यांना जीवनात फक्त दोनच गोष्टीचे विशेष असे आकर्षण होते, एक म्हणजे गुलाबाचे फुल आणि दुसरे म्हणजे लहान मूल. गुलाबाच्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे त्यांचे कार्य सर्वत्र दरवळत राहिले. मुलांवर त्यांचे खुप प्रेम होते म्हणून लहान मुलांचे ते चाचा नेहरू बनले. त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो.\nपंडीत नेहरू किती हळव्या मनाचे होते हे एका अनुभवावरुन सिध्द होते, सन 1962 च्या भारत-चीन युध्दाच्या वेळी भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायिलेल्या कवी प्रदीप यांच्या ए मेरे वतन के लोगो हे गीत ऐकून नेहरूजींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते, असा अनुभव वाचण्यास मिळतो. याच युध्दाच्या धकाधकीतून ते सावरले नाहीत आणि अखेर 27 मे 1964 रोजी हा तेजस्वी तारा निखळला.\nत्यांनी आपली शेवटची ईच्छा लिहिली होती की, माझ्या देहाची मूठभर रक्षा गंगेत टाकावी, तेथून ती उंच आकाशात न्यावी, जिथे शेतकरी काम करतो त्या शेतात पडावी. माझ्या देहाचा कणनकण मातृभूमीच्या मातीशी एकरूप व���हावी, हीच माझी अखेरची ईच्छा आहे. पं. नेहरूच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..\n– नागोराव सा. येवतीकर, प्राथमिक शिक्षक, मु. येवती ता. धर्माबाद, 9423625769\nPrevious articleनांदुरी येथे आदिवासी महामेळाव्यात होणार नव्या पक्षाची घोषणा\nNext articleनेहरुंमुळेच एक चहावाला पंतप्रधान झाला – शशी थरूर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/mar19.htm", "date_download": "2019-02-23T22:59:26Z", "digest": "sha1:H4UZW5MYEFUJ7ZHIVN3GHP6URHLVCYT6", "length": 9386, "nlines": 412, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज १९ मार्च", "raw_content": "\nप्रपंचात परस्परांशी प्रेमभाव कसा वाढेल \nनिसर्गतःच प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणिमात्रांत असते. फार काय, प्रेमाशिवाय मनुष्यप्राणी जिवंत राहू शकणार नाही. प्रेमाने सर्व जग वश करून घेता येते. प्रेम ठेवण्यात पैसा खर्च होत नाही, कष्ट होत नाहीत. परंतु प्रत्येकाचा अनुभव पाहावा तर प्रेम करणे तितकेसे सोपे आहे असे दिसत नाही. याचे कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा, आवड निराळी, आणि दैवयोगाने आलेले ऋणानुबंध निरनिराळे असतात. आपल्या विचाराचे लोक असतील त्यांच्यावर स्वाभाविकच प्रेमच जडते; विरूद्ध असतील त्यांच्याबद्दल प्रेम वाटत नाही, किंबहुना द्वेषही उत्पन्न होतो. द्वेष उत्पन्न का होतो तर आपला आणि दुसऱ्याचा विचार आणि आवड जमत नाही म्हणून. परंतु थोडा विचार केला तर असे दिसते की, आपण ज्या कारणामुळे दुसऱ्याचा द्वेष करतो, तेच कारण दुसऱ्याने आपला द्वेष करायला पुरेसे होते. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट आपल्याला न आवडली आण�� तीच दुसऱ्याला आवडली, तर मला न आवडलेली गोष्ट दुसऱ्याला आवडल्यामुळे दुसऱ्याचा द्वेष करायला मला तेवढे कारण पुरेसे होते. मग त्याच न्यायाने, त्याला न आवडलेली गोष्ट मला आवडते हेच कारण त्याने माझा द्वेष करायला पुरेसे नाही का 'व्यक्ती तितक्या प्रकृती' अशी म्हण आहे. त्याचा अर्थच असा की, स्वभावाप्रमाणे प्रत्येकाची आवड ही निराळी असणारच. म्हणून द्वेषबुद्धी नाहीशी करण्याकरिता प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी सवलत ठेवणे जरूर आहे; आणि प्रेम जडण्याकरिता, सर्वांना आवडणारी जी गोष्ट असेल तिकडे लक्ष देणे जरूर आहे. प्रेम करण्याचा धडा गिरवताना सुरूवात आपल्या घरापासून करावी; घरातली माणसे, नंतर शेजारी, आणि त्यानंतर आजूबाजूला, आपलेपणाची भावना आपल्या कृतीने वाढवावी; म्हणजे क्रमाक्रमाने प्रेमाची वाढ होऊन सर्व वातावरण प्रेममय होऊन जाईल. सर्वांशी निष्कपट प्रेमाने वागावे; आपल्या बोलण्यामध्ये, नव्हे, पाहण्यामध्येसुद्धा प्रेम असावे. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या अंगी सहजता यावी. घरामध्ये 'अमुक एक गोष्ट कराच' किंवा 'नकाच करू' असे हट्टाने न म्हणता आपण राहावे. जसे घडेल तसे घडू द्यावे. देह असा प्रारब्धावर टाकणे मला फार आवडते.\nप्रेम करायला गरिबी आड येत नाही, किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावे लागत नाही. जसे आई आणि मुलाचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लागावे. ज्याला भगवंताचे प्रेम येईल, तो सृष्टीकडे कौतुकाने पाहील. भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे; ते मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी, आणि त्याच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्‍न ठेवावा.\n७९. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा असू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/icc-trolls-kohli-with-a-mic-drop-tweet-after-indias-loss/", "date_download": "2019-02-23T23:07:22Z", "digest": "sha1:IWTSICTOFOTBNMP4ODQK3XCO26E56N4M", "length": 11353, "nlines": 88, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयसीसीने केले विराट कोहलीला माइक ड्रॉप प्रकरणावरुन ट्रोल", "raw_content": "\nआयसीसीने केले विराट कोहलीला माइक ड्रॉप प्रकरणावरुन ट्रोल\nआयसीसीने केले विराट कोहलीला माइक ड्रॉप प्रकरणावरुन ट्रोल\n भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (शनिवार, ४ आॅगस्ट) ३१ धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे.\nया सामन्यात भारत���च्या पराभवाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीने जो रुटला धावबाद केल्यानंतर सेलिब्रेशन करताना बॅट ड्रॉपसारखे हावभाव केले, त्याची सोशल मिडियावर खूप चर्चा झाली.\nत्यामुळे आता आयसीसीनेही विराटला या प्रकरणावरुन ट्रोल केले आहे. आयसीसीने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात विराट आणि रुट संभाषण करत आहेत आणि रुटच्या हातातून माइक खाली पडत आहे.\nतसेच आयसीसीने या फोटोला ‘रुट आउट’ असे कॅप्शन दिले आहे.\nआयसीसीने जरी विराटला ट्रोल केले असले तरी विराट चाहत्यांनी आयसीसीवर टीका केली आहे. आयसीसीच्या या पोस्टवर चाहत्यांच्या अनेक कमेंट आल्या आहेत.\nकाय आहे हे माइक ड्राॅप ते बॅट ड्राॅप प्रकरण-\nभारत विरुद्ध इंग्लंड संघात लीड्सवर झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात शतक साजरे केल्यावर जो रुटने बॅट ड्रॉप सेलिब्रेशन केले होते. त्याने हातातील बॅट हवेत आडवी उंच नेऊन खाली सोडून दिली होती.\nविशेष म्हणजे त्याने ही कृती कोहलीसमोर केली होती. याची मोठी चर्चा सोशल मिडियावर तेव्हा झाली होती. ही वनडे मालिका इंग्लंड २-१ने जिंकला होता.\nत्यामुळे इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात रुट ८० धावांवर खेळत असताना कोहलीने त्याला धावबाद केल्यावर सेलिब्रेशन करताना प्रथम फ्लाइंग किस दिला आणि लगेच बॅट ड्रॉपसारखे हावभाव केले. यावेळी तो माइक ड्राॅप असे म्हणताना कॅमेऱ्यावर स्पष्ट दिसले.\nबॅट ड्राॅप सेलिब्रेशन म्हणजे नक्की काय-\nजेव्हा एखादा मोठा गायक मोठ्या कान्सर्टमध्ये परफार्म करतो तेव्हा शेवटी तो माइक हवेतून जमिनीवर सोडतो. याला माइक ड्राॅप असे म्हटले जाते. अगदी काही देशांच्या नेत्यांनीही आपल्या शेवटच्या भाषणानंतर माइक ड्राॅप सेलिब्रेशन केले आहे.\nयावरुन प्रेरीत होत जो रुटने जेव्हा वनडे मालिकेत शतक केले तेव्हा बॅट ड्राॅप सेलिब्रेशन केले. विशेष म्हणजे त्याने याबद्दल नंतर माफी मागितली तसेच माझ्याकडून ते अनवधानाने झाले असेही सांगितले होते.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–वाढदिवस विशेष: माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद बद्दल या �� गोष्टी माहित आहेत का\n–बापाने १९८३ ला तर मुलाने २०१८ला टीम इंडीयाला दिला त्रास\n–वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप: पीव्ही सिंधूला सलग दुसऱ्यांदा रौप्यपदक\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/apr15.htm", "date_download": "2019-02-23T23:24:54Z", "digest": "sha1:LUFC2PRLXDLP3JQBKSK5RV5U7OG2OD6O", "length": 9548, "nlines": 411, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज १५ एप्रिल", "raw_content": "\nसत्संगतीच्या योगे मन पैक्यावर गुंतून राहात नाही.\nसंतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते; ते बोलतील ते खरे होते. वाचासिद्धी म्हणतात ती हीच. या सिद्धीचा उपयोग आपणसुद्धा करून घेऊ शकतो; परंतु भगवत्सेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा, तसे हे होते. कामधेनूवर ओझे टाकावे हे बरे वाटेना म्हणून, वाटेने घोडा येत होता तो घेतला आणि कामधेनू देऊन टाकली, तशासारखे होते. जे सुख चिरकाल टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे हाडांची काडे करून स्वर्गसुख हाती आले, पण कालांतराने ते नाश पावणार; मग ते घेऊन काय करायचे हाडांची काडे करून स्वर्गसुख हाती आले, पण कालांतराने ते नाश पावणार; मग ते घेऊन काय करायचे पैक्यासारख्या निर्जीव वस्तूत आपले मन किती गुंतून राहते पैक्यासारख्या निर्जीव वस्तूत आपले मन किती गुंतून राहते पैसा हा भूतासारखा आहे; त्याच्याकडून काम करवून घेतले तर तो फार उपयोगी आहे. पण ते न केले तर तो उरावर बसतो पैसा हा भूतासारखा आहे; त्याच्याकडून काम करवून घेतले तर तो फार उपयोगी आहे. पण ते न केले तर तो उरावर बसतो आपण प्रापंचिक माणसे; आपण पैसा साठविला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय. आपल्याजवळचा पैसा आपण होऊन कुणाला द्यावा असे मी म्हणत नाही. पण चोराने तो चोरून नेला तर रडत बसू नये, किंवा कुणी मागायला आला तर त्याला 'नाही' म्हणू नये. त्याला काहीतरी द्यावेच. पैसा प्रपंचाला पुरेसा असावा. म्हणजे किती आपण प्रापंचिक माणसे; आपण पैसा साठविला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय. आपल्याजवळचा पैसा आपण होऊन कुणाला द्यावा असे मी म्हणत नाही. पण चोराने तो चोरून नेला तर रडत बसू नये, किंवा कुणी मागायला आला तर त्याला 'नाही' म्हणू नये. त्याला काहीतरी द्यावेच. पैसा प्रपंचाला पुरेसा असावा. म्हणजे किती तर पेन्शन असेल त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला; आणि पेन्शन नसेल त्यांना साधारण मध्यम स्थितीत दहापंधरा वर्षे पुरेल इतका असला म्हणजे पुरेसा झाला. याला अमुक एक असा हिशेब सांगता येणार नाही. आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला, की बस्स झाले. श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे तर पेन्शन असेल त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला; आणि पेन्शन नसेल त्यांना साधारण मध्यम स्थितीत दहापंधरा वर्षे पुरेल इतका असला म्हणजे पुरेसा झाला. याला अमुक एक असा हिशेब सांगता येणार नाही. आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला, की बस्स झाले. श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्‍न मात्र आग्रहाने करावा, आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे. आपण आतून निष्काम, निर्लोभ आणि निरिच्छ असावे. दुसर्‍याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीही ठेवू नये. ज्याच्याजवळ पैसा विपुल आहे त्याला श्रीमंत अगर सावकार म्हणता येईल; ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान्‌ म्हणता येईल; ज्याच्याजवळ शेत आहे त्याला शेतकरी म्हणता येईल; परंतु यांच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईलच असे नाही. सावकार कंजूष असेल, विद्वान्‌ गर्विष्ठ असेल, किंवा शेतकरी असाच दुर्गुणी असेल. ज्याच्याजवळ सर्व गुण एकसमयावच्छेदेकरून असतील तोच खरा मोठा होय. सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणीच असू शकतील. म्हणून त्याला ज्यांनी आपलासा केला तेच खरे मोठे बनतात. अशा लोकांना संत म्हणतात. आपण संतांचे होऊन राहावे, त्यात आपले कल्याण आहे. सत्संगतीपासून सद्विचार आणि सद्‌भावना प्राप्त होतात. ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होय; आणि जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तिथे राहणे हीच खरी सत्संगती होय.\n१०६. पैशाचे नाव अर्थ, पण तो करतो मोठा अनर्थ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/forum/15", "date_download": "2019-02-23T23:36:52Z", "digest": "sha1:PNAYOPNAHJWIWIDZLBZGMVX6T26MOJMK", "length": 8226, "nlines": 121, "source_domain": "aisiakshare.com", "title": " खेळविषयक | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nBy ३_१४ विक्षिप्त अदिती 2 वर्षे 6 months ago\nक्रिकेट विश्वचषक स्पर्धा - २०१५\nBy श्रीगुरूजी 4 वर्षे 2 आठवडे ago\n25 By श्रीगुरूजी 4 वर्षे १ आठवडा ago\nआनंद विरुद्ध कार्लसन - डाव ११\nBy राजेश घासकडवी 4 वर्षे 3 months ago\nआनंद विरुद्ध कार्लसन - डाव १०\nBy राजेश घासकडवी 4 वर्षे 3 months ago\nआनंद विरुद्ध कार्लसन - डाव ९\nBy राजेश घासकडवी 4 वर्षे 3 months ago\nआनंद विरुद्ध कार्लसन - डाव ८\nBy राजेश घासकडवी 4 वर्षे 3 months ago\n2 By राजेश घासकडवी 4 वर्षे 3 months ago\nआनंद विरुद्ध कार्लसन - डाव ७\nBy राजेश घासकडवी 4 वर्षे 3 months ago\n13 By राजेश घासकडवी 4 वर्षे 3 months ago\nआनंद विरुद्ध कार्लसन - डाव ६\nBy राजेश घासकडवी 4 वर्षे 3 months ago\nआनंद विरुद्ध कार्लसन - डाव ५\nBy राजेश घासकडवी 4 वर्षे 3 months ago\n5 By राजेश घासकडवी 4 वर्षे 3 months ago\nआनंद विरुद्ध कार्लसन - डाव ४\nBy राजेश घासकडवी 4 वर्षे 3 months ago\nआनंद विरुद्ध कार्लसन - डाव ३\nBy राजेश घासकडवी 4 वर्षे 3 months ago\nआन���द विरुद्ध कार्लसन - डाव २\nBy राजेश घासकडवी 4 वर्षे 3 months ago\nआनंद विरुद्ध कार्लसन - डाव १\nBy राजेश घासकडवी 4 वर्षे 3 months ago\n11 By राजेश घासकडवी 4 वर्षे 3 months ago\nफिफा फुटबॉल विश्वचषक २०१४\nबॉम्बे डक - आगरकर निवृत्त\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/karad-tembhu-power-project-seal/", "date_download": "2019-02-23T22:55:00Z", "digest": "sha1:CNVHZZZMTTBVXTED5RUTZZAVSYFBNL7R", "length": 4862, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " टेंभू वीज प्रकल्प सील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › टेंभू वीज प्रकल्प सील\nटेंभू वीज प्रकल्प सील\nसहा लाख 75 हजार रुपयांच्या थकीत करापोटी कराड तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतीने साडेचार मेगा वॉट क्षमत���चा टेंभू वीज प्रकल्प सील केला. मंगळवार, दि. 27 रोजी ग्रामपंचायतीने ही कारवाई केली.\nकोरेगाव ग्रामपंचायतीच्या थकीत करापोटी 6 लाख 7 हजार 500 रुपये मागील व चालू वर्षीचे 67 हजार 500 रुपये, असे मिळून 6 लाख 75 हजार रुपये वीज प्रकल्प व्यवस्थापन देणे होतो. याबाबत ग्रामपंचायतीने टेंभू वीज प्रकल्प व्यवस्थापनाला कर मागणी बिल व नोटीस बजावली होती. एकूण पाच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्या नोटिसींना व्यवस्थापनाने समाधानकारक उत्तर दिले नाही.\nत्यामुळे ग्रामपंचायतीने मंगळवारी टेंभू वीज प्रकल्पाचे कार्यालय सील केले. सरपंच सौ. अलका पाटील, उपसरपंच सौ. शुभांगी सावंत, सदस्य प्रविण पाटील, शरद सावंत, प्रकाश काकडे, भारत बामणे, कल्याणी पाटील, सुनीता माने, नलिनी पाटील, सुनीता कुंभार, तसेच ग्रामसेवक एस.एस. होलमुखे व ग्रामस्थांनी ही कारवाई केली.\n2008-09 या वर्षापासून प्रकल्पाने 2017-18 अखेर ग्रामपंचायतीच्या कराची कसलीच रक्कम भरलेली नाही. साडेचार मेगावॅट वीज निर्मितीचा हा प्रकल्प आहे. बांधा वापरा व हस्तांतरीत करा (बीओटी) तत्तावर हा प्रकल्प राबविला गेला आहे. नाव जरी टेंभू वीज प्रकल्प असे असले तरी हा प्रकल्प कोरेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दित आहे. ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी प्रकल्पाची सर्व यंत्रणा बंद करून व कर्मचार्‍यांना बाहेर काढून कार्यालय सील केले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/two-year-imprisonment-for-holding-illegal-arms/", "date_download": "2019-02-23T23:29:35Z", "digest": "sha1:T2PUADE26JMUF25SYNWALQZ4FJJIXH6H", "length": 7403, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेकायदेशीर हत्यार बाळगल्याने दोन वर्षे सक्‍तमजुरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › बेकायदेशीर हत्यार बाळगल्याने दोन वर्षे सक्‍तमजुरी\nबेकायदेशीर हत्यार बाळगल्याने दोन वर्षे सक्‍तमजुरी\nबेकायदेशीर देशी बनावट पिस्तूल बाळगल्याप्रकरणी आरोपी रोहित संपत मेरगू (वय 26, रा. श्री स्वामी समर��थ मंदिराजवळ, अशोक चौक) यास जिल्हा न्यायाधीश एस.एस. जगताप यांनी दोन वर्षे सक्‍तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.\nबेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी वळसंग पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार अमरुद्दीन मुजावर यांनी फिर्याद दिली होती. रात्रगस्त घालत असताना घरकुल भागात एका घरात काहीजण लपले होते. संशयास्पद हालचालीवरुन पोलिसांनी छापा टाकला. पळून जात असताना मेरगूकडे बनावट पिस्तुल आणि चार राऊंड जिवंत काडतुसे सापडली. आरोपी पिट्टापल्लकडे कोयता, तर इतर तीन आरोपींकडे मिरचीची पूड मिळून आली होती. यात सरकार पक्षातर्फे 10 साक्षीदार तपासण्यात आले. यातील फिर्यादी मुजावर, पोकॉ सागर लांडे व तपासी अंमलदार बजरंग शामराव कापसे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. पुरावा आणि साक्षी ग्राह्य धरुन न्यायालयाने दोन वर्षे सक्‍तमजुरी, एक हजार दंड व दंडाची रक्‍कम न भरल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली. यात पोहेकॉ शीतल साळवे यांनी कोर्टपैरवी म्हणून काम पाहिले. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. आनंद गोरे, आरोपीतर्फे अ‍ॅड. श्रीकांत गडदे यांनी काम पाहिले.\n1 लाख 80 हजारांची चोरी\nशहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून चोरट्यांनी आणखी परत डोके वर काढले आहे. मुरारजी पेठेतील उमानगरीत घरफोडी झाली असून यात अज्ञात चोरट्याने रोख रक्‍कम, सोन्याचे दागिने अशा 42 हजारांवर डल्ला मारला आहे. किशोर गोविंदराव आकुड (वय 54, रा. उमानगरी) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या पाठीमागील दरवाजाची कडी काढून बेडरुममधील कपाटातून रोख रक्‍कम, सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला.\nमंगळवार बाजार येथील पत्रावाला कॉम्लेक्सच्या टेरेसवर लावलेली 20 हजारांच्या बॅटरीची चोरी झाली. दीपक मच्छिंद्र गायकवाड (वय 35, रा. अमराई) यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 30 जून ते 16 जुलै याकालावधीत टेरेसवरील शेल्टरमध्ये बसवलेली बॅटरी, शेल्टरचे कुलूप बनावट चावीचा वापर करुन उघडून बॅटरी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तिसर्‍या घटनेत विजापूर नाक्याजवळील साहिल हॉटेललगत असलेल्या अ‍ॅसिड दुकानाचे गोडावून फोडून 1 लाख 55 हजार 200 रुपयांच्या 24 बॅटर्‍या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद जुबेर अब्दुलगनी सय्यद (वय 27, रा. चांदतारा मस्जिद) यांन��� सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल केली.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/573713", "date_download": "2019-02-23T23:38:29Z", "digest": "sha1:3C2N3A43IVPIQ2I6SZSLCS7UHPLPEVF3", "length": 7110, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आज साताऱयात राज्य सेवा पूर्व परीक्षा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » आज साताऱयात राज्य सेवा पूर्व परीक्षा\nआज साताऱयात राज्य सेवा पूर्व परीक्षा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आज घेण्यात येत असून साताऱयातील 22 उपकेंद्रांवर उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. एकूण 8 हजार 712 उमेदवार या परीक्षेचा पेपर आज सोडवणार असून त्यासाठीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली असल्याचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकाऱयांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.\n8 रोजी दोन सत्रात ही परीक्षा होणार असून सकाळी 10. 30 ते 1 व दुपारी 2. 30 ते 5 या वेळेत पेपर होणार आहेत. या परीक्षेच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांमध्ये कॉपी व गैरप्रकारांचा प्रयत्न करणाऱया घटनांची गांभीर्याने दखल घेतले आहे. त्यामुळे कडक उपाययोजना करण्यात आल्या असून त्यानुसार असे कोणी आढळल्यास संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशी दोन्ही स्वरुपाची कारवाई होणार आहे. परीक्षा उपकेंद्रांवर पोलिसांकडून तपासणी होणार असून कॉपी व गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व प्रक्रियेवर जिल्हाधिकारी स्वतः लक्ष ठेवणार आहेत.\nदरम्यान, आज साताऱयातील सातारा पॉलिटेक्निक, सोनगाव, अण्णासाहेब कल्याणी हायस्कूल, महाराजा सयाजीराव विद्यालय, लालबहादूर शास्त्राr कॉलेज, कन्याशाळा, अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग वर्ये, अनंत इंग्लिश स्कूल, यशोदा टेक्निकल कॅम्पस वाढे, न्यू इंग्लिश स्कूल, सायन्स कॉलेज, कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक वर्ये, भारत विद्यामंदिर, डी. जी. कॉलेज, भवानी विद्यामंदिर, कला व वाणिज्य महाविद्यालय, केबीपी कॉलेज इंजिनिअरींग, श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजे, सुशिलादेवी साळुंखे हायस्कूल, भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यामंदिर व छ. शिवाजी कॉलेज अशा 22 उपकेंद्रांवर दोन सत्रात ही परीक्षा होणार असून 337 खोल्यांमध्ये 8 हजार 712 उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.\nविषय समित्यांच्या निवडी बिनविरोध\nनागनाथ अण्णांची जयंती उत्साहात\nमहाबळेश्वरात लवकरच स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र\nबोंडारवाडी धरणास विरोध नाही\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/581732", "date_download": "2019-02-23T23:41:13Z", "digest": "sha1:YMVMS2VN3POADMXXNX4DCZ3FV6XDNFEC", "length": 4675, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पोर्तुगालचा सोसा अजिंक्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » पोर्तुगालचा सोसा अजिंक्य\nरविवारी पोर्तुगालच्या जोआओ सोसाने इस्ट्रॉईल खुली पुरूषांची एटीपी टेनिस स्पर्धा जिंकली. मायदेशात होणारी ही स्पर्धा जिंकणारा सोसा हा पोर्तुगालचा पहिला टेनिसपटू आहे.\n29 वर्षीय सोसाने अंतिम सामन्यात अमेरिकेच्या फ्रान्सिस टिफोईचा 6-4, 6-4 असा पराभव केला. सोसाने या सामन्यातील पहिल्या सेटमधील शेवटच्या गेममध्ये तीन ब्रेक पॉईंटस् वाचविले. सोसाच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील हे तिसरे विजेतेपद आहे. त्याने 2015 साली व्हॅलेन्सियातील तर 2013 साली कौलालंपूर येथील स्पर्धा जिंकल्या होत्या. एटीपीच्या मानांकन यादीत सोसा 38 व्या स्थानावर आहे. सोसाने या स्पर्धेत अंतिम फेरी गाठताना ग्रीकच्या सिटसिपेसचा पराभव केला. 2018 च्या टेनिस हंगामात सोसाने आतापर्यंत 18 सामने जिंकले असून 10 सामने गमविले आहेत.\nप्लिस्कोव्हा, कुझेनत्सोव्हा उपांत्य फेरीत\nमाँटे कार्लोत नादालचे विक्रमी दहावे अजिंक्मयपद\nअमेरिकन गोल्फ स्पर्धेसाठी शर्मा पात्र\nसिरीयाला हरवून जॉर्डन बाद फेरीत\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/612818", "date_download": "2019-02-23T23:38:41Z", "digest": "sha1:4OP2MHUAVVQNOLJTJ6JKIYUQ45YGVKUA", "length": 8483, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शिक्षकासाठी पिसुर्लेवासियांचा भागशिक्षणाधिकाऱयांना घेराव - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » शिक्षकासाठी पिसुर्लेवासियांचा भागशिक्षणाधिकाऱयांना घेराव\nशिक्षकासाठी पिसुर्लेवासियांचा भागशिक्षणाधिकाऱयांना घेराव\nत्वरित शिक्षकाची नियुक्ती करावी, दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा\nपिसुर्ले सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या कमतरतेवर तीव्र संताप व्यक्त करीत विद्यार्थ्यांच्या पालकांनी वाळपई भाग शिक्षण अधिकाऱयांना घेराव घालून जाब विचारला. सदर प्राथमिक शाळेत आवश्यक शिक्षकांची नियुक्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी पालकांनी दिला.\nपिसुर्ले प्राथमिक शाळेत एकूण 50 मुले शिक्षण घेत असून चार वर्ग आहेत. या ठिकाणी तीन शिक्षक वर्ग कार्यरत असून दोन कायमस्वरुपी तर एक शिक्षक हंगामी तत्वावर काम करीत आहे. दोन शिक्षकांपैकी एकाला प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. सध्या एकच शिक्षक चार वर्ग सांभाळत आहे. एक शिक्षिका इंग्रजीचे शिक्षण देत असून ती फक्त आठवडय़ातून तीन दिवस येत असते.\nगेल्या काही महिन्यापासून पालकांनी येथे कायमस्वरुपी इंग्रजी शिक्षक नेमावा अशी मागणी करूनही त्याकडे संबंधितांनी सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे शुक्रवारी पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवा च्यारी यांच्या नेतृत्वाखाली वाळपई भाग शिक्षणाधिकाऱयांना घेराव घालून जाब विचारला.\nसध्या तालुक्यात सरकारी प्राथमिक शाळेत शिकणाऱया विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत तसेच पिसुर्ले सारख्या भागात 50 मुले शिक्षण घेत असताना शिक्षण खाते याकडे दुर्लक्ष करीत असेल तर शाळेच्या भवितव्यावर परिणाम होण्याची शक्यता पालकांनी व्यक्त केली. यामुळे इंग्रजी शिक्षण देणाऱया शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी केली.\nखात्याकडे प्रस्ताव पाठवणार : शिक्षणाधिकारी\nयाबाबतचा प्रस्ताव शिक्षण खात्याकडे पाठविण्यात येणार असून सदर शाळेत कायमस्वरुपी इंग्रजी शिक्षकाची नियुक्ती व्हावी यासाठी आपण गांभीर्याने लक्ष देणार असल्याचे आश्वासन यावेळी शिक्षण अधिकाऱयांनी पालकांना दिले. शिक्षकाची लवकरात लवकर नियुक्ती न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी पालकांनी दिला.\nनिवेदनाला खात्याकडून केराची टोपली : शिवा च्यारी\nअनेकवेळा शिक्षण खात्याकडे पालकांच्या सहय़ांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. मात्र त्याला खात्याकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. यामुळे मुलांना शैक्षणिक स्तरावर नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सध्या अनेक ठिकाणी पटसंख्येअभावी अनेक शाळा बंद पडल्या असून याला शिक्षण खाते जबाबदार असल्याचा आरोप पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवा च्यारी व इतरांनी केला.\nपर्वरीत पोलीस कॉन्स्टेबल मृतावस्थेत सापडला\nसेसा खाण कामगारांची मंत्री ढवळीकर यांच्याशी चर्चा\nबालदिनी लहान मुलांच्या हातांना पाणी आणण्याचे काम\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/613709", "date_download": "2019-02-23T23:46:12Z", "digest": "sha1:ROUSMUHJCL7V2EFQZD5AS7624MK33WQW", "length": 5416, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दरोडा प्रकरणातील संशयिताला पोलीस कोठडी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दरोडा प्रकरणातील संशयिताला पोलीस कोठडी\nदरोडा प्रकरणातील संशयिताला पोलीस कोठडी\nपुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हिंडाल्कोजवळ ट्रक अडवून चाकुचा धाक दाखवून चालकाची लुट करण्यात आली होती. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह तिघा जणांना पोलिसांनी काही तासातच अटक केली होती. या प्रकरणातील एका संशयिताला पोलीस कोठडीत घेण्यात आले.\nमहम्मदसमीद नियामतुल्ला रजवी (वय 19, रा. सुभाषनगर) असे त्याचे नाव आहे. माळमारुती पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन महम्मदसमीदला पोलीस कोठडीत घेतले आहे. ताब्यात घेतल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस स्थानकात नेवून त्याची चौकशी करण्यात आली.\nगेल्या रविवारी 19 ऑगस्ट रोजी रात्री मुंबईहून चेन्नईकडे जाणारी टीएन 25 बीएफ 5441 क्रमांकाची ट्रक अडवून हिंडाल्कोजवळ ट्रक चालकाजवळील रोकड पळविण्यात आली होती. चाकुचा धाक दाखवून दुचाकीवरुन आलेल्या तिघा जणांनी हे कृत्य केले होते. घटनेनंतर काही तासातच दोन अल्पवयीन मुलांसह तिघा जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी महम्मदसमीदला पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.\nनामदेव दैवकी संस्थेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nगांजा विकणाऱया दोघा जणांना अटक\nआरएफओंनी सभागृहात येऊन मराठीतून माफी मागावी\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाल�� मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/581931", "date_download": "2019-02-23T23:31:47Z", "digest": "sha1:PZKKMJAZILZRWB7AYRNUAGL4NE5CYXD5", "length": 6153, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "स्मार्ट सिटीत चक्क शौचालये गेली चोरीला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » स्मार्ट सिटीत चक्क शौचालये गेली चोरीला\nस्मार्ट सिटीत चक्क शौचालये गेली चोरीला\nऑनलाईन टीम / पिंपरी-चिंचवड\nस्मार्ट सिटी म्हणल्या जाणाऱया पिंपरी-चिंचवड शहरात चक्क शौचालय चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ताथवडेत चक्क शौचालय चोरीला गेल्याचा अजब प्रकार घडला आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत महापालिकेने लोकांची वर्दळ पाहता मुंबई-बंगळूर महामार्गावर ताथवडे येथील चौकात सेवा रस्त्याच्या दुतर्फा 11 नोव्हेंबर 2017 रोजी तब्बल 15 लाख रूपये खर्चून लोखंडी ट्रॉलीत प्रत्येकी पाच फिरती शौचालये ठेवण्यात आली होती. शौचालयाचा वापर नागरिक करत मात्र 11 एप्रिल रोजी आरोग्य विभागाचे कर्मचारी येथील साफ सफाई गेले असता ट्रॉलीसह शौचालय गायब असल्याचे दिसले. याबाबत कर्मचाऱयांनी वरिष्ठांना कळविल्यानंतर या सर्वांनी मिळून परिसर पिंजून काढला. मात्र हाती काहीच लागले नाही. यानंतर त्यांनी पोलिसांची मदत घेतली. त्यांनीही सुरुवातीला शोधाशोध केली असून हाती काहीच लागत नसल्याने अखेर सोमवारी हे शौचालये चोरीचा गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दफ्तरी या ट्रॉलीसह शौचालयाची किंमत दीड लाख नोंदविण्यात आली आहे.\nनागपुरात भाजपची 48 जागांवर आघाडी\nभिडें गुरुजींसाठी पुण्यात सन्मान मोर्चाचे आयोजन\nसोलापूर विद्यापीठाला नामांतराला हायकोर्टाची स्थगिती\nसंघात एकही महिला नसल्याने पंतप्रधान बलात्कारांवर बोलत नाहीत : राहुल गांधी\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/maharashtra-kabaddi-team-win-third-match-in-65th-national-kabaddi-championship/", "date_download": "2019-02-23T23:38:40Z", "digest": "sha1:LVCUMWYLGYEAIDV2EJXKSP4Y2S3JLFCD", "length": 6253, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पुन्हा एकदा महाराष्ट्राचाच जयघोष, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सलग तिसरा विजय", "raw_content": "\nपुन्हा एकदा महाराष्ट्राचाच जयघोष, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सलग तिसरा विजय\nपुन्हा एकदा महाराष्ट्राचाच जयघोष, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सलग तिसरा विजय\n महाराष्ट्राच्या महिलांच्या संघापाठोपाठ पुरुषांच्या संघानेही जबरदस्त कामगिरी करत साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले आहे. महाराष्ट्राने पॉंडिचेरी संघाचा ४८-२३ असा पराभव करत क गटात अव्वल स्थान मिळवले.\nमहाराष्ट्राचा सामना आता फ गटातील दुसऱ्या स्थानी राहिलेल्या संघाशी होईल. त्याचे चित्र आज पुढील २ तासात स्पष्ट होईल.\nमहाराष्ट्र या सामन्यात सुरुवातीपासूनच आघडीवर होता तर अन्य सामन्यांचा मानाने या सामन्यात पॉंडिचेरीने महाराष्ट्राला थोडेफार झुंजवले. एकवेळ या दोन संघात २१-१३ असा गुणांचा फरक होता. यावरून या सामन्याचा एकंदर अंदाज येतो.\nमहाराष्ट्राचा बाद फेरीचा सामना उद्या ४ वाजता होणार आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत ब��मराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international-marathi-infographics/infographicslist/51743280.cms", "date_download": "2019-02-24T00:25:27Z", "digest": "sha1:VTSD2WCK47X3T2DTTGMJGTQG5KMSIW5T", "length": 7195, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Cookies on the Maharashtra Times Website", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं ..\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा..\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना..\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत ..\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: ..\nपाक पुरस्कृत दहशतवादाबद्दल अफगाणि..\nart exhibition: जेजेत आधुनिक कलाव..\nजगातील सर्वात श्रीमंत माणसं\n'या' देशांमध्ये फटाक्यांवर बंदी\nनागरिकांना राहण्यासाठी जगातील पहिली दहा सर्वोत्कृष्ट शहरांची यादी जाहिर करण्यात आली आहे.\nजगभरातील हवाई वाहतूक क्षेत्रात लक्षणीय वाढत होत असून वाढत्या प्रवासीसंख्येला पुरे पडण्यासाठी सन २०३७ पर्यंत जगभरात ३६,...\nपाकिस्तान निवडणूक: २७२ जागांसाठी १०० पेक्षा अधिक पक्ष\nअराजकाच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या पाकिस्तानमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. २७२ जागांसाठी होणाऱ्या या नि...\nइतर देशां��्या तुलनेत भारतात निवृत्तीचे वय कमी\nजगातील बहुतांश देशात निवृत्तीच्या वयाचे बंधन नाही. मात्र त्या कर्मचाऱ्याला सार्वजनिक सुरक्षेचे सर्व फायदे मिळवण्यासाठी त...\nकोणत्या देशाचा कारभार सर्वाधिक पारदर्शक\nव्यवस्थेतील भ्रष्टाचार संपविण्यासाठी जगातील अनेक देशांनी आपापल्या परीनं प्रयत्न सुरू केले आहेत. असं असलं तरी भ्रष्ट लोक ...\nकोण आहेत खालिदा झिया\nस्थलांतरितांमध्ये भारतीयांची संख्या वाढतेय\nईटी ग्लोबल बिझिनेस समिट 2019\nकुंडली 23 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/articlelist/13812387.cms?curpg=6", "date_download": "2019-02-24T00:17:28Z", "digest": "sha1:P4JWYWI7ZKVMB26V6P7CB6KJYV46XRVQ", "length": 7129, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nअनादि काळापासून मानवी भावजीवनाशी एकरूप झालेली भैरवीची सुरावट म्हणजे योगिनी, प्रणयिनी आहे; कुटुंबिनी आणि नवयौवनाही आहे. भावनेच्या परिसीमेवर साद घालणं हा 'भैरवी'चा जणू स्वभाव\nमाणूसपणाचे मनोबल वाढविणारा ग्रंथUpdated: Dec 30, 2018, 05.35AM IST\nसमष्टीचा बाणेदारपणा कसाला लावणारी कविताUpdated: Dec 23, 2018, 04.00AM IST\nरवींद्रनाथांची जीवनदृष्टीUpdated: Dec 23, 2018, 04.00AM IST\nअवनीच्या गुन्ह्यात आपला वाटा किती\nलिहित्या शिक्षकांना सजग करण्यासाठी...\nमटा संवाद याा सुपरहिट\nहमारे पास टायगर है\nयुतीचा धडा, आघाडीचा तिढा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/4191", "date_download": "2019-02-23T23:39:56Z", "digest": "sha1:PCCOLFTRBEHSVNGWEITSVFLQXATG5ZCQ", "length": 11888, "nlines": 107, "source_domain": "aisiakshare.com", "title": " लाईटहौशी (भाग १) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमी एक लाईटहौशी माणूस आहे. म्हणजे आहे असं मला वाटतं, कारण जेव्हा जेव्हा मी एखादं लाईटहाउस पाहिलंय, तेव्हा तेव्हा भारावून गेलोय… एक ऐतिहासिक नाही आणि अगदी आधुनिक पण म्हणता येणार नाही अशी गूढ ईमारत… दीपस्तंभ हा एकच आकृतिबंध आहे, पण तरी मी पाहिलेल्या सगळ्या दीपस्तंभांची स्वतःची वेगळी ओळख आहे, प्रत्येक ईमारतीत काहीतरी वेगळं आहे, आणि त्या त्या लाईटहाउसना भेटल्याचे क्षण खूप चांगल��� लक्षात आहेत.\nमी पाहिलेलं सगळ्यात पहिलं लाईटहाउस रत्नागिरीचं… दुरून पाहिलं तर सिगारेट सारखं दिसणारं…\nतिथे गेलो तेव्हा काही गोष्टींचा मनावर खूप प्रभाव पडला. आणि नंतर भेट दिलेल्या प्रत्येक लाईटहाउसमध्ये त्या गोष्टी प्रकर्षाने जाणवत राहिल्या. एखादं लाईटहाउस मला किती आणि का आवडावं याचे निकष पण इथेच बांधले गेले. यातल्या काही गोष्टी म्हणजे -\n१. सर्वप्रथम जाणवते ती आजूबाजूच्या परिसरातली शांतता. रत्नागिरी लाईटहाउस हे एका पठारावर आहे, आणि एकदा गावातला सगळा गोंगाट मागे ठेवून ते पठार चढून गेलं की लगेच तिथली शांतता आपल्याला जणू कवटाळून घेते.\n२. पठारावर आसपास दुसरी काही बांधकामं पण नाहीत. एक किल्ला / मंदिर दिसतं तेवढंच, पण तेही खूप जवळ नाही.\n३. लाईटहाउस काहीशा उंचीवर बांधतात म्हणून किंवा, बाकी काही अडथळे नाहीत म्हणून, एकंदरच तिथे वारं खूप जास्त असतं. या इमारतींच्या पायथ्याने समुद्राच्या लाटा खूप सहन केलेल्या असतात, आणि त्याच्या खुणा दिसतातही…. पण इमारतींनी सोसाट्याचं वारं किती सहन केलं या खुणा मात्र अदृश्यच राहत असतील, अदृश्य माराच्या अदृश्य खुणा…\n४. लाईटहाउस च्या परिसरातून जसं खालच्या पाण्याकडे लक्ष जातं तसंच वरच्या आकाशाकडे… खाली निळ्या पाण्यात फेसाळणार्या पांढऱ्या लाटा आणि वर निळ्या आकाशात पहुडलेले शुभ्र ढग… आकाश आणि समुद्र, दोघेही अथांग…\n(हा एक फोटो जास्त निळा आहे कारण तेव्हा मी नुकतंच फोटोग्राफी छाप काहीतरी सुरु केलं होतं आणि फोटोवर प्रोसेसिंग नक्की कसं आणि किती करावं याचा नीट अंदाज नव्हता.)\n५. लाईटहाउसच्या टोकावरून खाली पाहिलं तर अगदी रत्नागिरीच्या किनाऱ्याचं प्रदुषित पाणीसुद्धा खूप स्वच्छ आणि स्थिर दिसतं… आकर्षक वाटतं… एरवी त्या गोल भिंतींना धडकणारं समुद्री वारं आपल्या नाकातोंडात जात असतं, शहरी गोंगाट मागे पडलेला असतो आणि खाली समुद्र हे सगळं संपवून शांत मरण देण्याचं आमिष दाखवत असतो.\nखूप छान लिहीले आहे.\nखूप छान लिहीले आहे.\nदोन तिन वेळा गेलेलो आहे भगवती\nदोन तिन वेळा गेलेलो आहे भगवती बंदरावर व रत्नाग्रीच्या लाईट हाऊसवर. मस्त आहे. आवर्जून भेट देऊन पहावे असे स्थल. रत्नाग्रीबद्दल मनात एक वेगळा कोपरा (सॉफ्ट कॉर्नर म्हणा) असल्याने जास्तच.\nवेगळा कोपरा = मर्मबंधातील\nवेगळा कोपरा = मर्मबंधातील आठवण म्हणायचय तुम्हाला\nग��यिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/pandharpur-16-years-old-girl-suicide-case-334802.html", "date_download": "2019-02-23T22:49:09Z", "digest": "sha1:6W4TLK2NPXQZVDDG7QNUV7JDVQMOOJUJ", "length": 17402, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विठ्ठलाच्या पंढरीत रोडरोमियोंच्या जाचाला कंटाळून मुलीनं केली आत्महत्या", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनर��जेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nविठ्ठलाच्या पंढरीत रोडरोमियोंच्या जाचाला कंटाळून मुलीनं केली आत्महत्या\nदहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या काजलच्या या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.\nपंढरपूर, २४ जानेवारी २०१९- वाखरी इथल्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या काजल पोरे या मुलीनं गळफास लावून आत्महत्या केली. रोडरोमियोंच्या जाचाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्यापही कोणाला अटक नाही.\nपंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या काजल दत्तात्रय पोरे या १६ वर्षांच्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची करुण घटना घडली. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली असून पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातही रोडरोमियोंनी उच्छाद मांडलेला असल्याचे अधोरेखीत झाले आहे. दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या काजलच्या या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.\nयाबाबत सदर विद्यार्थिनीचे वडील दत्तात्रय गजेंद्र पवार यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मुलीच्या वडिलांना शाळेतील शिक्षक पी.जी. गायकवाड यांनी फोन करुन बोलावले होते व तुमच्या मुलीला एक लहान मुलगा मोबाइईल नंबरची चिठ्ठी देत होता, तेव्हा लक्ष ठेवा असे सांगितले होते. यासंदर्भात काजलच्या वडिलांनी २२ जानेवारीला तिला या प्रकरणी विचारले.\nआपली परिस्थिती गरीबीची आहे त्यामुळे चांगले वाग शिक्षण घे अशी समज तिला दिली. शाळेमध्ये अनोळखी मुलाने चिठ्ठी देऊन विनाकारण मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती काजलने आपल्या वडिलांना दिली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी काजलने घराच्या किचनचे दार आतून लावून घेतले. खूप वेळ झाला काजल दरवाजा उघडत नाही म्हणून घरच्यांनी दार वाजवले. मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळत नाही कळल्यावर काजलच्या वड��लांनी राहुल चव्हाण या त्यांच्य मेहुण्याच्या सहाय्याने दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांना गळफास घेतलेला काजलचा मृतदेह दिसला.\nकाजलने घराच्या छताला असलेल्या लोखंडी पाईपला ओढणी बांधून गळफास घेतला. काजलला तातडीने उपचारासाठी पंढरीतील डॉ. पाचकवडे यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तिथून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.\nयानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. आपल्या मुलीला कोणीतरी अनोळखी मुलाने फोन नंबरची चिठ्ठी देण्याचा प्रयत्न करुन तिची बदनामी व्हावी म्हणून छेड काढून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याची फिर्याद त्यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. गुन्ह्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.\nSpecial Report : बाळासाहेब नावाचा झंझावात; काही गाजलेली भाषणं...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65559", "date_download": "2019-02-23T23:13:37Z", "digest": "sha1:F43PDOLMF6DQNJINTBYYMTEWBUV4FVKJ", "length": 9341, "nlines": 152, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चिटोऱ्या | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चिटोऱ्या\nअनेकदा काही विचार मनात येतात आणि समोर असलेल्या कागदावर लिहून टाकले जातात. त्याचे फोटो काढून ठेवू लागले कारण तो कागद पुन्हा सापडेल याची खात्री नाही. मग ठरवून कधीतरी ते डायरीत उतरवून ठेवते. हे असे विचार म्हणजे एखादा लेख, कथा लिहिताना अवांतर सुचलेलं काही असतं तर कधी तो एक क्षणाचा विचार असतो. हे सर्व लेखाच्या स्वरुपात मांडलं जात नाही त्यामुळे माबो वर येत नाही. यातल्या प्रत्येक कागदात एखादी गोष्ट दडलेली असेल असं वाटतं. ती कधी कागदावर येईल माहीत नाही. आज यातलेच काही आज एकत्र पोस्ट करत आहे, चिटोऱ्या.\nछान स्फूट विद्या. लगे रहो.\nछान स्फूट विद्या. लगे रहो.\nअक्षर पण सुंदर आहे\nअक्षर पण सुंदर आहे\nछान. हे पहिले ड्राफ्ट्स आहेत\nछान. हे पहिले ड्राफ्ट्स आहेत की कसं इतकं स्वच्छ, नीटनेटकं, खाडाखोड टाळून कसं लिहितेस\nसुंदर अक्षर हाच खरा दागिणा\nसुंदर अक्षर हाच खरा दागिणा\nच्रप्स दागिणा नाही दागीना.\nधन्यवाद पाफा. माबो खूप स्लोव\nधन्यवाद पाफा. माबो खूप स्लोव टाईप होतय, शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करायला टफ आहे.\nप्रत्येक चिटोरी आवडली. छानच\nप्रत्येक चिटोरी आवडली. छानच .\nआताशा डोळे तरी कुठे भरून\nआताशा डोळे तरी कुठे भरून येतात पूर्वीसारखे\nहे स्फुट फार आवडले\n डोळे कुठे भरून येतात\n डोळे कुठे भरून येतात पूर्वीसारखे ह्या ओळी पण मस्तयत पण तो फोटो फारच छान आलाय\nबाकी, माझे अक्षर पूर्वी अगदी तुझ्यासारखे होते असं जाणवले. आता बिघडलेय. तू रोज लिहितेस का इतकं कसं छान अक्षर इतकं कसं छान अक्षर की हे तुझे बिघडलेले आहे\nकिती ते सुरेख अक्षर आणि शब्द.\nकिती ते सुरेख अक्षर आणि शब्द. सगळे चिटोरे आवडले\nयापुढे स्वतःच्या हस्ताक्षरात जे लिहिशील त्याचा फोटोच टाकत जा. टाईप नको करुस.\nपियु, माझ्या पेजवर नियमित पोस्ट करते हे असले कागद, पण इथे निय्मित देणं होत नाही.\nकी हे तुझे बिघडलेले आहे >> होय. हे बिघडलेले आहे. पण तरीही प्रयत्न करते सराव करण्याचा. कागदावर लिहीत राहा, खूप छान वाटते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/29919", "date_download": "2019-02-23T23:03:07Z", "digest": "sha1:ORU3GDR6C3PAWFRCBNSLYRF3NDQVWB4G", "length": 9795, "nlines": 196, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बंजर है सब... बंजर है..!! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बंजर है सब... बंजर है..\nबंजर है सब... बंजर है..\nज ब र द स्त सुंदर वॉमा पण\nज ब र द स्त सुंदर\nबंजरपणाही अपिलींग असू शकतो...\nमस्तच आहे. फक्त त्या\nमस्तच आहे. फक्त त्या जलखूणेमुळे पावसाचा आभास होतोय - जो विषयाच्या विरुध्द आहे. जमल्यास तेवढी बदला.\nमस्त डिजिटल आर्ट मधे मधे\nमधे मधे पडलेले उन्हाचे कवडसे आणि सावल्या\nयांचा अगदी सहज मेळ जमलाय.\nमाधव, गिरिश.. वॉमा. जरा फेंट करुन पाहीला.. पण मग तो आगदीच दिसत नाहीये.. म्हणुन तसाच ठेवलाय..\nसुंदर, मला शिकायला पाहिजे.\nसुंदर, मला शिकायला पाहिजे.\nपोरीच्या हातात जादू आहे बरं\nपोरीच्या हातात जादू आहे बरं का\nखारक्या, व्हायोलिन आणि ब्रश -\nखारक्या, व्हायोलिन आणि ब्रश - दोघांवरही सारखंच प्रभुत्व :).\nपद्मजा, पेंटींग सुद्धा सुरेख\nपद्मजा, पेंटींग सुद्धा सुरेख करतेस\nमस्तच आहे हे.. अगदी पहात रहावसं वाटतंय...\nहुरहुर लावणारी कातरवेळ वाटतेय.\nमंदार, व्हायोलिन ऐकलं नाही रे\nमंदार, व्हायोलिन ऐकलं नाही रे अजून, ऐकायला आवडेल (अर्थात आमंत्रण मिळणं महत्त्वाचं (अर्थात आमंत्रण मिळणं महत्त्वाचं\nब्रश बद्दल मात्र शंकाच नाही\nमंदारदादा :), खारीक.. आमंत्रण देतेय हो... पुण्याला ये, मग ऐकवते व्हायोलिन\n नक्कीच कळवेन तुला पुण्यात असल्यावर\nहुरहुर लावणारी कातरवेळ वाटतेय. >>> अगदी...\nखूप आभार देव काका, राखी..\nखूप आभार देव काका, राखी..\nकसली सुंदर आहे ग्\nकसली सुंदर आहे ग्\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37938", "date_download": "2019-02-23T23:07:41Z", "digest": "sha1:D22IMPXEJYR3GZG7FRF7DAM3QZBSNQUP", "length": 18462, "nlines": 225, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चालणार नाही मी ..... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चालणार नाही मी .....\nचालणार नाही मी .....\nचालणार नाही मी आता जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा.\nझाले गेले गतकाळी ते मनात ठसते पुन्हा पुन्हा.\nजिंकावे मी कसे स्वत:ला लढून हे युध्द जीवना\nनियती माझी मला हरवण्या, कंबर कसते पुन्हा पुन्हा\nसत्यापाठी पळता पळता विरून जाता स्वप्ने��ी,\nउपहासाने नशीब माझे मलाच हसते पुन्हा पुन्हा.\nआभाळाला शिवण्यासाठी रोज मारतो उंच उडी\nअंदाजाचा डाव बेरकी, छलांग फसते पुन्हा पुन्हा\nजखमांवरती फुंका टाकत, आनंदाने जगू अता\nयाच मानवी योनीमधले जीवन नसते पुन्हा पुन्हा\nआशेच्या या हिंदोळ्यावर, आनंदाने झुलू जरा\nस्वप्नांचेही येणे जाणे कधीच नसते पुन्हा पुन्हा\nशेवटचे तीन शेर वाचनीय\nशेवटचे तीन शेर वाचनीय आहेत\nशेर क्र.२ व ३ जरा तन्त्रात सदोष वाटत आहेत\nलवकरात लवकर सुधारणा घडवून आणा आता\nवा अनेक ओळी प्रवाही झाल्या\nवा अनेक ओळी प्रवाही झाल्या यावेळी, अभिनंदन ऑर्फीयस\nचालायाचे नाही मजला जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा.\nझाले गेले गतकाळी ते मनात ठसते पुन्हा पुन्हा.\n(पूर्णविराम देण्याची गरज नाही. रस्ते हा काफिया खरे तर या गझलेत नाही बसणार, पण सध्या ठीकच 'चालणार नाही मी आता जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा' असे केलेत की अधिक सुलभ होईल). खयाल ठीक आहे.\nजिंकावे मी कसे स्वत:ला लढून संगर जीवना\nनियती माझी मला हरवण्या, कंबर कसते पुन्हा पुन्हा<< ठीक\nसत्यापाठी पळता पळता विरून जाता स्वप्नही,<< स्वप्नेही असे करायला लागेल.\nउपहासाने नशीब माझे मलाच हसते पुन्हा पुन्हा.<< ही ओळ मस्त आली आहे\nआभाळाला शिवण्यासाठी रोज मारतो उंच उडी\nअंदाजाचा डाव बेरकी, छलांग फसते पुन्हा पुन्हा<<< छान (अंदाजाचा ऐवजी खरे तर आभाळाचा हवे होते, पहिल्या ओळीत इतर काहीतरी, आभाळाऐवजी)\nजख्मांवरती फूंका टाकत, आनंदाने जगू अता << जखमांवरती असे करावे लागेल, तसेच फुंका असे\nयाच मानवी योनीमधले जीवन नसते पुन्हा पुन्हा<< वा वा, दुसरी ओळ मस्त\nआशेच्या या हिंदोळ्यावर, आनंदाने झुलू जरा<< छान\nस्वप्नांचेही येणे जाणे कधीच नसते पुन्हा पुन्हा << छान आहे\nपण शेवटच्या शेरात दोन्ही ओळींचे कनेक्शन जरा अधिक दृढ करायला लागेल\nएकंदर आश्वासक रचना व शुभेच्छा\nजिंकावे मी कसे स्वत:ला लढून\nजिंकावे मी कसे स्वत:ला लढून हे युद्ध जीवना\nनियती माझी मला हरवण्या, कंबर कसते पुन्हा पुन्हा>>>>असे वृत्तात बसेल बघ रे ऑर्फी.........\nवैभू - बेफि... धन्यवाद.\nआपण सुचविल्याप्रमाणे काही दुरुस्ती केली आहे, परंतू --\nचालणार नाही मी आता जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा' असे केलेत की अधिक सुलभ होईल ------ पण नेमका असाच बदल का व्हायला हवा हे कळले नाही म्हणजे वृत्तास अनुरूप म्हटले तरी लघू-गुरूची जागा बदलते त्याचे काय म्हणजे वृत्तास अन���रूप म्हटले तरी लघू-गुरूची जागा बदलते त्याचे काय की केवळ ओळ्/मिसरा प्रवाही व्हावे म्हणून.\nगझलेत स्वच्छ शब्दरचना अपेक्षित असते.\n>>>चालायाचे नाही मजला जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा.<<<\nही ओळ स्वच्छपणे म्हणायची झाल्यास :\nचालायचे नाहित मला जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा\nसहसा हल्ली मजला, तुजला असे वापरत नाहीत आणि अनेकवचन (रस्ते) असल्यास तो 'त' आवश्यक असतो. चालायाचा नाही मजला जुनाच रस्ता पुन्हा पुन्हा ही ओळ (रस्ता - एकवचन) बरोबर झाली असती पण काफिया बदलला असता.\nशिवाय, 'चालायाचे' हे 'चालायचे' असे लिहिले जाणे अपेक्षित असते. त्यामुळे:\nचालणार नाही मी आता जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा ही ओळ स्वच्छ होत आहे.\nखूपच नादमय रचना. त्यावरच्या\nखूपच नादमय रचना. त्यावरच्या अभ्यासपूर्ण सूचनाही छानच.\nरसप्,बेफि आणि भारतीजी --\nरसप्,बेफि आणि भारतीजी -- मनपुर्वक धन्यवाद\nबेफिजी आपला हेतू मला स्पष्ट झाला पण थोडासा बदल-----\nचालणार मी नाही आता जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा <--- असे केले तर चालेल काय\nबेफिजी आपला हेतू मला स्पष्ट\nबेफिजी आपला हेतू मला स्पष्ट झाला पण थोडासा बदल-----\nचालणार मी नाही आता जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा <--- असे केले तर चालेल काय\nचालवून घ्यायला, न घ्यायला, मी कोण मी तुमचा ' ' ' उस्ताद ' ' ' नाही. तुम्हाला ' ' ' उस्ताद ' ' ' लाभलेला मला दिसतो आहे. तुम्ही जो बदल करून दाखवलात त्यात आणि माझ्या सुचवणीत क्वॉलिटेटिव्ह फरक काहीच नाही. पण 'चालणार नाही मी' हे 'चालणार मी नाही' यापेक्षा 'सुलभ' आहे असे माझे मत\n( आणि मधील 'णि' जो प्रतिसादात 'काही कारणाने' दीर्घ 'झालेला' होता, तो र्‍हस्व केला, हे संपादन)\nबेफिजी, आपल्या सुचवणीत व मी\nआपल्या सुचवणीत व मी केलेल्या त्याच ओळीत क्वॉलिटेटिव्ह फरक काहीच नाही केव़ळ माझ्या बदल या शब्दामुळे आपला काहीतरी गैरसमज होतो आहे असे वाटते. आपल्या सुचनेप्रमाने दुरुस्ती केली आहे. असो-\nदीर्घ 'झालेला -- णि......... मी तर पाहीलाही नव्हता.\nतुम्हाला ' ' ' उस्ताद ' ' ' लाभलेला मला दिसतो आहे. \nऑर्फी सन्गर ऐवजी हे युद्ध असा\nऑर्फी सन्गर ऐवजी हे युद्ध असा बदल मी सुचवून पाहिला होता त्याबद्दल काही विचार करतो आहेस का की माझा तो प्रतिसाद वाया गेला असे मानू\nसहज विचारतोय गैरसमज करून घेवू नकोस\nवैभू बदल केला आहे....\nवैभू बदल केला आहे.... धन्यवाद.\nआभाळाला शिवण्यासाठी रोज मारतो\nआभाळाला शिवण्यासाठी रोज मारतो उंच उडी\nअ���दाजाचा डाव बेरकी, छलांग फसते पुन्हा पुन्हा>>> वा वा वा... अंदाजाचा डाव बेरकी>> फारच आवडला हा उपयोग येथे.. शुभेच्छा सुधाकर\n आता बघ कुणाची दृष्ट\n आता बघ कुणाची दृष्ट लागूनये असे झाले आहे की नाही हे लेखन ......\nआभाळाला शिवण्यासाठी रोज मारतो उंच उडी\nअंदाजाचा डाव बेरकी, छलांग फसते पुन्हा पुन्हा>>>>>>>>> अगदी हासिल-ए-गझल म्हणावा असा झालाय हा शेर बरका रे ..............\n आता बघ कुणाची दृष्ट\n आता बघ कुणाची दृष्ट लागूनये असे झाले आहे की नाही हे लेखन ......\nही गझल कधीही, कुठेही, कुणासही आवडल्यास यामध्ये तुझा आणि बेफिचा सहयोग मोलाचा आहे असे मी न विसरता सांगेन.\nआभाळाला शिवण्यासाठी रोज मारतो\nआभाळाला शिवण्यासाठी रोज मारतो उंच उडी\nअंदाजाचा डाव बेरकी, छलांग फसते पुन्हा पुन्हा.....\nगझल वाचली पुन्हा पुन्हा.....\nअन आवडलीही पुन्हा पुन्हा.....:-)\nतुम्हा सर्वांचेच आभार पुन्हा पुन्हा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://samatol.org/Encyc/2018/5/21/33rd-Camp-Sendoff-program.aspx", "date_download": "2019-02-24T00:10:13Z", "digest": "sha1:BFHXNLTI4I7NNJPOW43CS3JWBJ53J65C", "length": 5982, "nlines": 33, "source_domain": "samatol.org", "title": "३३ वे मनपरिवर्तन शिबीर समारोप", "raw_content": "\n३३ वे मनपरिवर्तन शिबीर समारोप\nदिनांक : 20 मे २०१८\n३३ वे मनपरिवर्तन शिबीर समारोप (कल्याण मामणोली गाव )\nसमतोलला मिळाले पुन्हा एक समाधान आणि चिमुकल्याना मिळाले घरटे\nसमतोल फाउंडेशनचे ३३ वे मनपरिवर्तन शिबीर मामणोली येथील स्वामी विवेकानांद मनपरिवर्तन केंद्र येथे दिनांक १२ एप्रिल २०१८ रोजी सुरु करण्यात आले होते या शिबिराचा समारोप दिनांक २० मे २०१८ रोजी संपन्न झाला. या शिबिरात महाराष्ट्र ,बिहार,ओडिसा,झारखंड इत्यादी विविध राज्यातील मुलांचा समावेश होता.\nज्येष्ठ नागरिक प्रभाकर मालबारे यांच्या हस्ते समतोल फाउंडेशनच्या स्वामी विवेकनंद मनपरिवर्तन केंद्राचे व्यासायिक प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले .\nमा .सौ. उपेक्षा भोईर (कल्याण डोंबिवली) उपमहापौर , हिंदू सेवा संघाचे श्री अण्णा वाणी,श्री सुरेशजी अय्यर, ज्येष्ठ नागरिक संघ माटुंगा , सौ. सरोज श्रीवास्तव,अध्यक्षा स्फूर्ती महिला मंडळ,सौ. भावना प्रधान, ज्येष्ठ सामज���क कार्यकर्त्या ,श्री हरीहरण समतोल चे ट्रस्टी आदि मान्यवर उपस्थित होते.\nदीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिबिरातील विविध राज्यातील एकूण २० बालकांना पालकांकडे हस्तांतरित करण्यात आले समतोलच्या कार्याचे कौतुक करून आम्ही सुध्दा या कार्यास हातभार लावून सामाजिक जबाबदारी पार पाडू अशी अशा आश्वासनाने .महापौर उपेक्षा भोईर यांच्या सह सर्व उपस्थित मान्यवर तसेच समतोल मित्रांनी आपले मनोगत व्यक्त केले.\nसमतोल शिबिरामुळे मुलांना चांगल्या वाईटगोष्टीतील फरक, कुटुंबाचे महत्व समजले. कधीहि न रडणारी मुले आज भाऊक होऊन रडली व त्यांनी आम्ह्लां वाकून नमस्कार केला. मुलांकडून प्रथमच अशा प्रकारचा सन्मान मिळाल्याचा मत काही पालकांनी आपल्या मनोगततून व्यक्त केले.\nसमतोल चे मुख्य उद्धिष्ट समता, ममता, तोहफा लक्ष्य आहे. प्रत्येक मुलाचा धर्म, जात,पंथ, यांचा आदर राखत समतोल परिवारात येणारे प्रत्येक मुल समान आहे. शिबिरातील अब्दुल या मुलाने कुराणातील कलमा पठण करून सर्व मुलांच्या सुखासाठी प्रार्थना केली.\n.संस्थेचे सचिव संस्थापक श्री विजय जाधव यांनी उपमहापौर श्रीमती उपेक्षा भोईर यांच्यासमोर कल्याण स्टेशनवर काम करीत असताना जागेच्या अडचणीचा प्रस्ताव मांडला असता श्रीमती उपेक्षा भोईर यांनी जागेचा प्रशन सोडवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न माझ्याकडून केले जातील असे आश्वासन दिले. समतोलचे कार्यकर्ते श्री मुबारक मगदूम सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली .\nए शक्त्या चल पळ पायात वान्हा नको घालू पळ लवकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2018/11/14/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A5-%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-23T22:46:02Z", "digest": "sha1:CCBIUSJUODM2OS2HVS2OQAGNM23DXUSF", "length": 5743, "nlines": 119, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोवा यूथ फॉरवर्डच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आज पक्षाचे अध्यक्ष तथा कृषी मंत्री विजय सरदेसाई यांची भेट घेतली. | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर शोकेस गोवा यूथ फॉरवर्डच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आज पक्षाचे अध्यक्ष तथा कृषी मंत्री विजय...\nगोवा यूथ फॉरवर्डच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आज पक्षाचे अध्यक्ष तथा कृषी मंत्री विजय सरदेसाई यांची भेट घेतली.\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्��टकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nजनतेची सेवा हेच पत्रकाराचे मिशन : आगियार\nकळंगुट पोलिसांनी उध्वस्त केले सेक्स रॅकेट, दोघांना अटक,दोन युवतींची सुटका\nफॉर्मेलिनमुळे ‘भायल्या नुसत्या ‘ वर बंदी\nखाजगी संस्थांनी केलेले ज्ञानदानाचे कार्य सरकारसाठी कायमच सहाय्यक : श्रीपाद नाईक\nरेल्वेशी संबंधित डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nकारवार- सदाशिवगड येथील महालदारवाडा मधील श्रीकांत साळस्कर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/know-what-twinkle-khanna-think-about-her-mother-dimple-kapadia/articleshow/65753521.cms", "date_download": "2019-02-24T00:10:22Z", "digest": "sha1:V7CKIRC7ORYKLPKLHCLDNYAAM3BUXJN3", "length": 11959, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Twinkle Khanna: know what twinkle khanna think about her mother dimple kapadia - हेमा मालिनी माझी आई हवी होती: ट्विंकल | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nहेमा मालिनी माझी आई हवी होती: ट्विंकल\nअभिनेत्री ट्विंकल खन्नाचं नुकतंच पुस्तक प्रकाशित झालं आहे. 'पजामास आर फॉर गिव्हिंग' असं या पुस्तकाचं नाव असून या पुस्तकामुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी तिची आई डिंपल कपाडियांवर बोलताना तिने अभिनेत्री हेमा मालिनी यांचा उल्लेख केला आणि हेमा मालिनी माझी आई असती तर फार बरं झालं असतं, असं सांगितलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.\nहेमा मालिनी माझी आई हवी होती: ट्विंकल\nअभिनेत्री ट्विंकल खन्नाचं नुकतंच पुस्तक प्रकाशित झालं आहे. 'पजामास आर फॉर गिव्हिंग' असं या पुस्तकाचं नाव असून या पुस्तकामुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी तिची आई डिंपल कपाडियांवर बोलताना तिने अभिनेत्री हेमा मालिनी यांचा उल्लेख केला आणि हेमा मालिनी माझी आई असती तर फार बरं झालं असतं, असं सांगितलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त क��लं जात आहे.\nपुस्तक प्रकाशनाच्यावेळी ती पती अक्षयकुमार आणि आई डिंपल कपाडिया यांच्याविषयी भरभरून बोलली. तुझ्या आईला हे पुस्तक का अर्पण केलंय असा सवाल तिला करण्यात आला. तेव्हा माझ्या आईलाही त्याचं आश्चर्य वाटल्याचं तिनं सांगितलं. माझ्या आईने मला कधीच कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं नाही. ती नेहमीच माझ्या चुका काढायची. त्यामुळेच तिला मी हे पुस्तक अर्पण केल्याचं ट्विंकल म्हणाली.\nजेव्हा मी लिहायला सुरुवात केली, तेव्हा मी तिला फोन करून माझा कॉलम वाचला का असं विचारलं. त्यावर तिने नाही म्हणून सांगितलं, असं सांगतानाच माझी आई हेमा मालिनी असती तर बरं झालं असतं. किमान मला केंटचं वॉटर प्युरिफायर तरी फ्री मिळालं असतं, अशी मिश्किल कोटीही तिने केली. ट्विंकल चांगली लेखिका असून तिचे 'द लेजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद' आणि 'मिसेस फनीबोन' आदी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:हेमा मालिनी|डिंपल कपाडिया|ट्विंकल खन्ना|Twinkle Khanna|Hema Malini|Dimple Kapadia\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\npriyanka chopra: प्रियांका खरंच गरोदर मधु चोप्रांनी केला खु...\nVidya Balan: 'साजिद खानसोबत कधीच काम करणार नाही'\njaved akhtar: इम्रान खाननं 'नो बॉल' टाकलाय; जावेद अख्तर यां...\nSonu Nigam: व्हीलचेअरवर भारतात परतला सोनू निगम\nrinku rajguru: 'आर्ची'ला पाहण्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर चा...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nहेमा मालिनी माझी आई हवी होती: ट्विंकल...\nआयुषमानची 'ती' खूशखबर उद्या कळणार\nअभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://nilamsrecipes.blogspot.com/p/blog-page_5.html", "date_download": "2019-02-24T00:09:11Z", "digest": "sha1:3EIC56ZVUQ5N7AFZWYDD2A3O2RK4CQ77", "length": 9848, "nlines": 145, "source_domain": "nilamsrecipes.blogspot.com", "title": "Kitchen Tricks & Tips | Nilam's Recipes", "raw_content": "\nMaharashtrian Recipes - महाराष्ट्रीयन रेसिपीज\n१. वांगी चिरल्यावर लगेचच पाण्यात टाकावित किंवा पाण्यातच चिरावीत म्हणजे ती काळी पडणार नाहीत.\n२. केळी फ्रीजमध्ये ठेवताना काळ्या पिशवित ठेवावीत म्हणजे केळ्याच्या साली काळ्या पडत नाहीत.\n३. भजी कुरकुरीत होण्यासाठी पीठ बनवताना त्यात थोडेसे तांदळाचे पीठ घालावे.\n४. फोडणीत कांदा घातल्यावर त्यात थोडे मीठ घालावे म्हणजे तो जळतही नाही आणि लवकर शिजतो.\n५. हिरव्या भाज्या शिजवताना त्यात चिमुठभर साखर घालावि म्हणजे त्यांचा हिरवा रंग टिकून राहतो.\n६. फ्रीजमध्ये अर्ध लिंबू चिरून एखादया कोपऱ्यात ठेवावे म्हणजे उग्र वास येत नाही.\n७. भेंडीची भाजी करतेवेळी त्यात थोडासा लिंबू रस घालावा म्हणजे भाजी चिकट होत नाही.\n८. कारल्याची भाजी करताना अर्धा तास अगोदर करली चिरून त्यांना मीठ चोळून ठेवावे म्हणजे कारल्याचा कडवटपना थोडासा कमी होतो.\n९. रवा आणल्यावर जर तो थोडासा भाजून ( गरम करून) ठेवला तर तो हिरवा पडत नाही किंवा त्यात अळया होत नाही व तो जास्त वेळ टिकतो.\n१०. कांदे व बटाटे कधीच एकत्र ठेवू नयेत नाहीतर बटाट्यांना कोंब येतात व ते ख़राब सुद्धा होतात.\n११. हिरव्या मिरच्यांचे देठ काढून फ्रिजमध्ये ठेवल्यास मिरच्या जास्त दिवस टिकतात.\n१२. खोबऱ्याचे वाटप जास्त झाल्यास त्यात थोडेसे मीठ घालून फ्रिज मध्ये डब्यात ठेवावे म्हणजे ते ३-४ दिवस ख़राब होत नाही.\n१३. लसूण सोलल्यावर हाथाचा वास जाण्यासाठी हाथावर थोडे लिंबू चोळावे.\n१४. लसणाची साल निघण्यासाठी ती दोन्ही बाजूंनी ठेचुन घ्यावी साल पटकन निघते.\n१५. भात शिजवताना त्यात थोडेसे तूप किंवा तेल घालावे म्हणजे भात मोकळा होतो.\n१६. तुरीची डाळ शिजवताना त्यात चिमुठभर हळद घातली की ती लवकर शिजते.\n१७. पुरणपोळीचे पुरण बनवण्यासाठी चण्याची डाळ २-३ पाणी काढून स्वच्छ धुवून क़मीत कमी २ तास भिजू घालावि व त्याच पाण्यात शिजू दयावी.\n१८. पुरणपोळीची डाळ कुकरला न लावता जर ती ग्यासवर भांडयात शिजवली तर ती जास्त चविस्ट लगते.\n१९. पुरणपोळीचे आवरण बनवण्यासाठी मैदा थोडा पातळ भिजवून त्यात भरपूर तेल घाल��न ते तेल त्यात २-३ तास मुरू दयावे म्हणजे पोळ्या छान नरम होतात.\n२०.वडा पाव बनवताना पाव जर मधून कापायचे असतील तर सुरीला थोडेसे तेल लावून कपावे म्हणजे एकसारखे कापले जातात.\n२१. मसाला जास्त काळ टिकण्यासाठी त्यात एखादा हिंगाचा खडा टाकून ठेवावा.\n२२. चपातीचे मळलेले पिठ उरले तर त्याला थोडेसे तेल लावून ते फ्रिजमध्ये ठेवावे म्हणजे ते काळे पडत नाही.\n२३. रवा अणल्यावर तो थोडासा (परतून) गरम करून ठेवावा म्हणजे घाईच्या वेळेस तो पटकन बनवता येतो.\n२४. आंल लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट जास्त दिवस तिकवायची असेल तर त्यात एक छोटा चमचा गरम तेल व थोडेसे मीठ घालून फ्रिजमध्ये ठेवावी.\n२५. फोडणी तयार करताना तेल गरम झाले की ग्यास कमी करावा व नंतर फोडणीचे साहित्य घालावे म्हणजे फोडणी करपत नाही.\nAppe in English: वेळ : मिश्रण भिजवण्यासाठी लागणारा वेळ साधारण १ तास अप्पे बनवण्यासाठी लागणारा वेळ ३०-३५ मिनिटे. नग: २...\nAmboli in English वेळ : १५ मिनिटे (भिजवण्याचा वेळ वगळता) ३ व्यक्तीन साठी. साहित्य : १)तांदूळ २ वाट्या २)१ वाटी उडद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1183", "date_download": "2019-02-23T22:55:13Z", "digest": "sha1:LX3JGAJ2PG3LYODT3LSZS5AW7X2RWJOZ", "length": 6233, "nlines": 92, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news banglore girl was asked to remove clothes | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऑडिशनमध्ये तरुणीला सांगितले कपडे काढायला\nऑडिशनमध्ये तरुणीला सांगितले कपडे काढायला\nऑडिशनमध्ये तरुणीला सांगितले कपडे काढायला\nमंगळवार, 13 फेब्रुवारी 2018\nबंगळुरु : चित्रपट सृष्टीमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी अनेक नवोदित कलाकारांना प्रचंड मेहनत करावी लागते. तसेच काही वेळा अनपेक्षित मागणीही केली जात असते. याबाबत सध्या कोणीही उघडपणे बोलत नाही. मात्र, एका रिअॅलिटी शोच्या ऑडिशनदरम्यान एका तरुणीला चक्क कपडे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.\nबंगळुरु : चित्रपट सृष्टीमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी अनेक नवोदित कलाकारांना प्रचंड मेहनत करावी लागते. तसेच काही वेळा अनपेक्षित मागणीही केली जात असते. याबाबत सध्या कोणीही उघडपणे बोलत नाही. मात्र, एका रिअॅलिटी शोच्या ऑडिश��दरम्यान एका तरुणीला चक्क कपडे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.\nबंगळुरूतील मल्लेश्वरमधील एका महाविद्यालयात रिअॅलिटी शोसाठी ऑडिशन सुरू होते. या ऑडिशनसाठी अनेक तरुणी उपस्थित होत्या. या ऑडिशनदरम्यान तरुणींना खासगी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यांना प्रियकर आहेत का, असतील तर किती सेक्सबद्दल काय माहिती आहे का सेक्सबद्दल काय माहिती आहे का यापूर्वी कधी असा अनुभव घेतला का, सेक्स केलास का यापूर्वी कधी असा अनुभव घेतला का, सेक्स केलास का अशाप्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नोत्तराच्या फेरीनंतर अंगावरील संपूर्ण कपडे काढण्यास सांगण्यात आले आणि नग्नावस्थेत समोर असलेल्या पुरुषाचे चुंबन घेण्यासही सांगण्यात आल्याचे ऑडिशनसाठी गेलेल्या तरुणीने सांगितले. या अशा गंभीर प्रकारामुळे भयभीत झाल्याचेही त्या तरुणीने सांगितले.\nदरम्यान, या अशा धक्कादायक प्रकारामुळे संबंधित तरुणींचे पालक घटनास्थळावर पोचल्यानंतर त्यांनी ऑडिशन बंद पाडले. त्यानंतर याबाबत पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.\nचित्रपट कला घटना incidents\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2074", "date_download": "2019-02-23T22:49:33Z", "digest": "sha1:AZWFPZZY3CGZOFPFO26KL4UTJUUONEWO", "length": 5507, "nlines": 95, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news kolhapur air services down in two weeks | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापुरातली विमानसेवा अवघ्या 2 महिन्यात बंद..\nकोल्हापुरातली विमानसेवा अवघ्या 2 महिन्यात बंद..\nकोल्हापुरातली विमानसेवा अवघ्या 2 महिन्यात बंद..\nकोल्हापुरातली विमानसेवा अवघ्या 2 महिन्यात बंद..\nबुधवार, 27 जून 2018\nमोठा वाजागाजा करत सुरु झालेल्या कोल्हापूरच्या विमानसेवेचा बोजवारा वाजलाय. नाशिकप्रमाणेच कोल्हापुरातही ऐअर डेक्कनची विमान सेवा वादात सापडलीये. कारण फक्त दोन महिन्यातच एअर डेक्कनने तांत्रिक कारण देत कोल्हापुरातील विमानसेवा बंद केलीये.\nतब्बल सहा वर्षानंतर कोल्हापुरात ��िमानसेवा सुरु झाली होती. मात्र कोल्हापुरकरांचा हा आनंद फक्त दोन महिन्यापुरताच टिकला. घडलेल्या सर्व प्रकारावर प्रवाशांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे. दरम्यान, सेवा बंद केल्यानंतरएअर डेक्कनच्या सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.\nमोठा वाजागाजा करत सुरु झालेल्या कोल्हापूरच्या विमानसेवेचा बोजवारा वाजलाय. नाशिकप्रमाणेच कोल्हापुरातही ऐअर डेक्कनची विमान सेवा वादात सापडलीये. कारण फक्त दोन महिन्यातच एअर डेक्कनने तांत्रिक कारण देत कोल्हापुरातील विमानसेवा बंद केलीये.\nतब्बल सहा वर्षानंतर कोल्हापुरात विमानसेवा सुरु झाली होती. मात्र कोल्हापुरकरांचा हा आनंद फक्त दोन महिन्यापुरताच टिकला. घडलेल्या सर्व प्रकारावर प्रवाशांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे. दरम्यान, सेवा बंद केल्यानंतरएअर डेक्कनच्या सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bollywood-kapil-dev-will-teach-ranveer-singh-details-about-cricket-for-83-film-ranveer-singh-gully-boy-utk-340068.html", "date_download": "2019-02-23T23:41:43Z", "digest": "sha1:NDSFHHZVAPULHXT27KRFDI564TJG24S4", "length": 14326, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता रणवीरची शिकवणी घेणार कपिल देव, जाणून घ्या कशी ते", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nआता रणवीरची शिकवणी घेणार कपिल देव, जाणून घ्या कशी ते\nरणवीर सिंगला क्रिकेटचं ट्रेनिंग द्यायला कपिल देव सज्ज झालेत.\nमुंबई, 09 फेब्रुवारी : या महिन्यात रणवीर सिंगचा गली बाॅय सिनेमा रिल���ज होतोय. पण त्याच्या आणखी एका सिनेमाची चर्चा आहे. त्यासाठी तो जोरदार मेहनत घेतोय. तो सिनेमा आहे '83'.\n83 साठी रणवीरला खास ट्रेनिंग द्यायला येणार आहे कपिल देव. रणवीर कपिल देवच्याच भूमिकेत आहे. खुद्द कपिल देव रणवीरला मोहालीच्या स्टेडियममध्ये क्रिकेटचं ट्रेनिंग देणार आहे.\nरणवीर तर खूपच खूश आहे. अगोदर त्यानं बलवीरसिंग संधूंकडून ट्रेनिंग घेतलं होतं. एका मुलाखतीत रणवीर म्हणाला, ' कपिल देव यांचे विचार, एनर्जी, निर्णयक्षमता सर्व काही जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.'\nकबीर खान दिग्दर्शित 83 सिनेमा हा 1983ला भारतानं मिळवलेल्या क्रिकेट विश्वकपावर आहे. रणवीर कपिल देवकडून त्यावेळचे सगळे बारकावे समजून घेणार आहे.\nकाही दिवसांपूर्वी रणवीर सिंग आणि आलिया भट्टचा 'गली बाॅय'चं ट्रेलर नुकताच रिलीज झालं आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमधून सिनेमाची कथा स्पष्ट होत आहे. गली बॉईज सिनेमात रणवीर एका हिप हॉप गायकाची भूमिका साकारतो आहे. हिप हॉप गाण्याबद्दल असलेलं रणवीरचं वेडेपण सिनेमात दिसून येत आहे. यात रणवीर सिंग एका झोपडपट्टीत राहत असतो आणि त्याला रॅप साँग गात त्यातच त्याला करियरही करायचं आहे पण त्याची परिस्थितीसोबत असलेली तडजोड चित्रपटात दिसून येत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nशनायानं नाही तर गुरू-राधिकाचा संसार मोडला 'या' व्यक्तीनं\n48 वर्षांची पूजा बेदी पुन्हा एकदा लग्नबंधनात, जुन्या मित्राशी केला साखरपुडा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/career/career-news/duty-for-nashik-development-of-pune/articleshow/65232900.cms", "date_download": "2019-02-24T00:27:12Z", "digest": "sha1:Z5ZI5KIC5ZTPH7GVCVCRTLMPRIQDBSYN", "length": 13236, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "career news News: duty for nashik, development of pune - शुल्क नाशिकचे, विकास पुण्याचा | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nशुल्क नाशिकचे, विकास पुण्याचा\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nविविध अभ्यासक्रमांच्या शुल्कांतर्गत वसूल करण्यात येणाऱ्या विद्यापीठ विकास निधीला पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पससाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला आहे. प्रतिविद्यार्थी सुमारे अडीचशे रुपयांपर्यंत हा निधी वसूल केला जातो. नाशिकच्या विद्यार्थ्यांच्या पैशांद्वारे संपन्न झालेल्या पुणे विद्यापीठाचा विकास करण्याऐवजी नाशिक कॅम्पससाठी या शुल्कांतर्गत निधी वळविला जावा, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. हा प्रस्ताव मांडण्यासाठी लवकरच नाशिकच्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेणार असल्याचे विद्यार्थी प्रतिनिधी अॅड. अजिंक्य गिते यांनी सांगितले.\nविद्यापीठाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी नाशिक आणि नगर कॅम्पसचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. सुरुवातीच्या टप्प्यात जागेच्या शोधात विद्यापीठाने मोठा कालावधी वाया घालविला. यानंतर महत्प्रयासाने मिळविलेल्या या जागांच्या रक्षणासाठी आजवर विद्यापीठाच्या नाकी नऊ आले आहेत. मात्र, मंत्रालयातील लाल फितीच्या कारभारामुळे अन् निधीच्या अनुपलब्धतेमुळे अद्याप कॅम्पस तर दूरच, पण आहे त्या उपकेंद्राचाही जीर्णोद्धार पुणे विद्यापीठाकडून होऊ शकलेला नाही. कॅम्पससंदर्भात विषय निघाल्यानंतर शासन अर्थ खात्याच्या असहाय्यतेकडे बोट दाखविते, तर दुसरीकडे विद्यापीठाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या शुल्करचनेत २५५ रुपये प्रतिविद्यार्थी इतके पैसे हे विद्यापीठ विकास निधी म्हणून घेतले जातात. या निधीमध्ये अल्पशी वाढ करून तो निधी खास 'नाशिक कॅम्पस विकास निधी' किंवा नगरमधील विद्यार्थ्यांकडून 'नगर कॅम्पस विकास निधी' अशा प्रकारे घेतल्यास नाशिक कॅम्पसच्या विकासासाठी शासनाच्या गंगाजळीची प्रतीक्षाच विद्यापीठाला करावी लागणार नाही. याद्वारे नाशिक कॅम्पससाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध होऊ शकतो, असा प्रस्ताव मांडण्यासाठी येत्या आठवड्यात नाशिकमधून विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पुण्यास जाणार आहे.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक व नगर कॅम्पसचा प्रश्न अनेक वर्षांपासून निधीअभावी 'जैसे थे' आहे. आता सुरू असणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत नाशिक व नगरच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात विद्यापीठ विकास निधी आकारला जातो. त्याऐवजी नाशिक कॅम्पस किंवा नगरच्या विद्यार्थ्यांकडून नगर कॅम्पस निधी आकारला गेल्यास कॅम्पस संकल्पनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होईल. त्यासाठी सरकारचे अवलंबित्व राहणार नाही, असा प्रस्ताव कुलगुरूंसमोर लवकरच ठेवणार आहोत.\n\\B- अॅड. अजिंक्य गिते, विद्यार्थी प्रतिनिधी \\B\nमिळवा करिअर न्यूज बातम्या(career news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncareer news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nकरिअर न्यूज याा सुपरहिट\nकसोटीआधी सराव होऊ द्या\nएनडीएसटी सोसायटीचे लवकरच अॅप\n‘अभाविप’तर्फे ‘स्टुडंट्स लीडर कॉनक्लेव्ह’\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशुल्क नाशिकचे, विकास पुण्याचा...\nयूपीएससीत मराठी टक्का वाढवण्यासाठी अधिकारी सरसावले...\nविद्यार्थ्यांकडून ५०० किलो कचरा संकलित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/twitter-reacts-to-ashish-nehra-s-inclusion-in-the-t20i-squad-against-australia/", "date_download": "2019-02-23T23:20:18Z", "digest": "sha1:Z26QWYMQ74UYH54OQ3ZTGG524YCSCRBD", "length": 8738, "nlines": 84, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ट्विटरवर आशिष नेहराची चेष्टा !", "raw_content": "\nट्विटरवर आशिष नेहराची चेष्टा \nट्विटरवर आशिष नेहराची चेष्टा \nऑस्ट्रेलियासाठीच्या टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर झाला. या संघात दिनेश कार्तिक आणि अनुभवी गोलंदाज आशिष नेहराला संधी देण्यात आली आहे. देशातील सर्व क्रिकेट प्रेमींचे डोळे हा निवड समितीचा निर्णय बघून उंचावले. एवढेच नाही तर काहींनी तर सोशल मीडियावर नेहराला ट्रोल करायला ही सुरवात केली.\nआशिष नेहरा हा भारताच्या या टी-२० संघातील सर्वात आधी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला खेळाडू आहे. नेहराने १९९९ मध्ये आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना कर्णधार महंमद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळला होता आणि आता तो विराट कोहलीच्या नेतृत्वा खाली खेळणार आहे जो की त्याच्या नंतर १० वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला आहे.\nभारताच्या संघात आता जगातील सर्वोत्तम युवा वेगवान गोलंदाज आहेत. टी-२० चा पुढील विश्वचषक २०२०मध्ये आहे. नेहराचे वय आता ३८ आहे, २०२० च्या विश्वचषकापर्यंत तो खेळणार आहे का नाही जर तो खेळला नाही तर त्याला आता संधी देण्यात काय अर्थ असे अनेक प्रश्न देशातील क्रिकेट प्रेमींना पडले.\nयाच कारणामुळे ट्विटरकरांनी नेहराची चेष्टा चालू केली.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराश���जनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.hqftex.com/mr/about-us/", "date_download": "2019-02-23T23:44:34Z", "digest": "sha1:272XKOO2I26LOCHWYOKTMU4CZIRPKDTY", "length": 6453, "nlines": 138, "source_domain": "www.hqftex.com", "title": "आमच्या विषयी - क्षियामेन Tianyi गट", "raw_content": "\nएक चीन व्यापक मोठ्या प्रमाणात संयुक्त स्टॉक गट असल्याने, क्षियामेन Tianyi गट 1976 मध्ये स्थापना केली होती, जे सहाय्यक कापड यंत्रणा, स्वयंचलित नियंत्रण प्रणाली, विद्युत मोटर, लाकडी हस्तकला उत्पादन, मालमत्ता विकास, बांधकाम, सजावट इत्यादी नोंदणीकृत राजधानी आहे 570 दशलक्ष युआन. पेक्षा अधिक 6000 कर्मचारी आहेत.\nक्षियामेन Tianyi गट लाल निशाण कापड यंत्राचे लिमिटेड कंपनी चीन मध्ये एक अग्रगण्य कापड मशीन उत्पादक आहे. आम्ही संशोधन, विकास, उत्पादन आणि उच्च कार्यप्रदर्शन उच्च दर्जाचे एअर जेट यंत्रमाग, पाणी-जेट यंत्रमाग व roving फ्रेम विपणन विशेष.\nलाल निशाण कापड राष्ट्रीय की उच्च टेक उपक्रम आहे; \"HQF\" ट्रेडमार्क चीन सरकारने एक प्रसिद्ध ट्रेडमार्क म्हणून ओळखले गेले आहे. 60 पेक्षा अधिक राष्ट्रीय शोध आणि पेटंट प्राप्त झाले आहे. पुरस्कार म्हणून अनेक: क्षियामेन शहर \"नवीन विशेष कौशल्य\" व्यवसाय मॉडेल, स्वच्छ उत्पादन उद्योग, उद्योग, ISO9001 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र \"जहाज योजना हजार\" पहिली तुकडी, आयएसओ 14001 पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र DHSAS व्यावसायिक आरोग्य व सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र, एअर जेट दुर्दैवी ठरते आहे अगदी नाव उत्पादने आणि त्यामुळे म्हणून ओळखले होते.\n\"गुणवत्ता प्रथम, प्रामाणिकपणा पहिल्या आणि सेवा प्रथम\" लाल निशाण कापड नेहमी वचन आहे, आणि अत्यंत जगभरातील कोणत्याही सहकार्य संधी होतो. आता, आमच्या कंपनीच्या उत्पादने युरोप, आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका, अशा युक्रेन, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, श्रीलंका, उझबेकिस्तान, व्हेनेझुएला, इजिप्त, मॉरिशस, तुर्की इ निर्यात करण्यात आली आहे\nलाल निशाण कापड नेहमी, ध्येय पालन उच्च मागणी आणि अविरत��णे इच्छा नूतनीकरण सर्व ग्राहकांना समाधान आहे \"वापरकर्ता फक्त गुणवत्ता पंच आहे वापरकर्त्याच्या मानक उपक्रम सर्वोत्तम गुणवत्ता मानक आहे\".\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nआग्रह चीन लाल निशाण कापड भेट स्वागत\nयशस्वी कापड आंतरराष्ट्रीय प्रदर्शन ...\n 3 दिवस लोड 24 40-पाऊल कंटेनर\nशांघाय ITMA आशिया + CITME 2016 व्यापार मेळावा\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/search/%EC%8B%A0%EC%B4%8C%EC%98%A4%ED%94%BC%EB%A7%88%EB%A5%B8%EC%95%A0%EB%AC%B4%E2%95%9F%E2%92%B2%E2%92%B2%E2%92%B2%E1%97%9As%EF%BD%93z%EF%BC%91%EF%BC%98%EF%BC%8E%EF%BD%83om%E2%95%A2%EC%84%B9%EC%A1%B4+%EC%8B%A0%EC%B4%8C%EC%98%A4%ED%94%BC%E2%86%98%EC%8B%A0%EC%B4%8C%EC%98%A4%ED%94%BC%ED%96%84%EB%B2%84%EA%B1%B0%E2%92%A9%EC%8B%A0%EC%B4%8C%ED%9C%B4%EA%B2%8C%ED%85%94%E2%88%88%EC%8B%A0%EC%B4%8C%EC%98%A4%ED%94%BC%E2%88%8B%EC%8B%A0%EC%B4%8C%EA%B1%B4%EB%A7%88%EC%8B%A0%EC%B4%8C%EC%98%A4%ED%94%BC%E2%8E%9E%EC%8B%A0%EC%B4%8C%EC%95%88%EB%A7%88%E3%8E%A8%EC%8B%A0%EC%B4%8C%EC%98%A4%ED%94%BC/", "date_download": "2019-02-23T23:32:50Z", "digest": "sha1:TTXGAHMPBRCKTUDUQVUFPHHJ3MQCGN6W", "length": 9746, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "신촌오피마른애무╟⒲⒲⒲ᗚssz18.com╢섹존 신촌오피↘신촌오피햄버거⒩신촌휴게텔∈신촌오피∋신촌건마신촌오피⎞신촌안마㎨신촌오피- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8248.html", "date_download": "2019-02-23T23:40:09Z", "digest": "sha1:2E6EMISVTM3UK2FE7WVDIZCCL5DXIL2K", "length": 13502, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ५४ - राजकारण आणि रणांगण विवेकी असावे", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ५४ - राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nमुरारबाजी देशपांडे यांचे मरण हा तुमच्या आमच्या पुढील एक सवाल नाही का का जगायचं ' अय् किल्लेदार , तुझ्या राजाला सोडून तू आमच्याकडे ये. तुला इथे सर्व काही मिळेल. ये. ' हे आवाहन शत्रू करतो आहे आणि मुरार बाजी जबाब देतोय राजनिष्ठेचा. स्वराज्यनिष्ठेचा अन् मग मुरार बाजी शत्रूकडून ठार मारला जातो आहे. या मुरार बाजीचा संसार तरी कोणचा होता त्याच्यासुखाच्या कल्पना तरी कोणच्या होत्या \nआमचे संसार आज नेमके कसे आहेत आमच्या सुखाच्या कल्पना तरी कोणत्या आहेत आमच्या सुखाच्या कल्पना तरी कोणत्या आहेत टेबलाखालून नोटांचे गठ्ठे घेणं हा आमचा विजय. त्यावर जगणं हा आमचा विजयोत्सव. अन् आमच्या नेत्यांच्या घोषणा आणि आश्वासनं अशी की आपला भारत लवकरच जगातील महासत्तांच्या रांगेत उभा राहील.\n शक्य आहे का हे \nमुरार बाजी पुरंदरावर मारला गेला. पण मिर्झाराजा जयसिंहाच्या स्वराज्यदहनाच्या कार्यक्रमात होरपळत असलेल्या मराठी माणसांची एकेक एकेक नि:शब्द आहुती स्वराज्याचं आणि महाराष्ट्र धर्माचं बळ वाढवतच होती. त्या शिवकाळात अगदी निश्चित मराठी स्वराज्यही केवळदक्षिणेकडील नव्हे , तर संपूर्ण जगातीलच महासत्ता होती. इराणच्या शाह अब्बास बादशाहनं औरंगजेबाला पत्र लिहून म्हटलं होतंच ना की , ' तुम्ही कसले ' आलमगीर ' जगाचे बादशाह तो लहानसा शिवाजीराजा तुमच्याने आवरला जात नाही. त्याला आवरून दाखवा. '\nइथेच जागतिक पातळीवर आमच्या राष्ट्राचं रूप आणि स्थान व्यक्त झालं. हे रूप आणि स्थानव्यक्त केलं अगदी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांनी. अगदी अठरापगड सामान्य नागरिकांनी. एक असामान्य इतिहास याच सामान्यांनी घडविला. शिवाजीराजा आणि त्याचं हिंदवी स्वराज्य पार बुडवून टाकायला ���लेले लाखालाखांचे सरदार मराठ्यांनी फुंकरून उडवले.\nडोळ्यसमोर घडत असलेला पुरंदरचा संग्राम मिर्झाराजांना गदगदा हलवत होता. आपल्या आणि शिवाजीराजांच्या जगण्यातला फरक दाखवत होता. मिर्झाराजांच्या जागे होण्यालाही तरीहीमर्यादा होतीच. त्यांचा मोगली धिंगाणा थांबलेला नव्हता.\nपुरंदरही अजून लढतच होता. ' येक मुरारबाजी पडीले म्हणोन काय जाहले आम्ही हिम्मत धरोन भांडतो. ' असे म्हणत गडावरचे मराठे अजूनही लढतच होते. नेता पडला तरीही झुंजत राहण्याची शिकवण महाराजांनी महाराष्ट्राला दिली. पुढच्या काळात तानाजी सिंहगडावर पडला तरीही मराठ्यांनी गड जिंकलाच. सेनापती प्रतापराव गुजर पडले तरीही मराठ्यांनी आक्रमक बहलोलखानाचा पराभव केलाच. पुढे तर शिवाजी महाराजच मरण पावले तरीही मराठ्यांनीऔरंगजेबाचा २५ वषेर् झुंजून पूर्ण पराभव केलाच. शिवाजी महाराजांनी इतिहासाचा नवा अध्याय सुरू केला. तोपर्यंत आमचा इतिहास म्हणजे , राजा किंवा सेनापती पडला की पराभव झाला नसला तरीही पळून जाणे , असा होता. पण इथे इतिहासच बदलला. प्रत्येकाने म्हणजे सैनिकाने आणि नागरिकानेही आपापले काम चोख करावे , राज्य राखावे असा इतिहास घडू लागला. घडला म्हणूनच शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतरही शिवाजीनंतर कोण आणिशिवाजीनंतर काय असा प्रश्ान्च निर्माण झाला नाही.\nही केवळ कोणाला तरी उगीच कोपरखळी देण्याची माझी भावना नाही. ती वृत्तीच नाही.इतिहासानेच सिद्ध झालेले हे अमृताचे एक आचमन आहे.\nकेव्हा चालून जायचे , केव्हा थांबायचे , अन् गरजच पडली तर केव्हा माघार घ्यायची हे शिवचरित्रातून शिकावे. मिर्झाराजा जयसिंह आणि दिलेरखान यांच्या या अघोरी आक्रमणाला तीन महिने पुण्याभोवतीच्या मावळ्यांनी खडतर झुंज दिली. फार सोसलं. एरवी आयुष्यभरअत्यंत पवित्र आणि धर्मनिष्ठ जीवन जगणारा मिर्झाराजा इथे स्वराज्याविरुद्ध राक्षसासारखा कठोर बनला होता. जनता सोसत होती. सैनिक झुंजत होते. पण महाराजही व्याकुळ मनाने विचार करीत होते की , हे किती सोसायचं माझ्या माणसांनी गेली २० वषेर् माझी माणसंसतत झुंजताहेत , सोसताहेत. विश्रांती नाही. आता आपणच चार पावलं माघार घेऊ या. म्हणून महाराजांनी मोगलांशी तह करायचा विचार केला आणि पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूरजवळस्वत: महाराज मिर्झाराजांना भेटावयास गेले. तह झाला. स्वराज्यातील २ 3 किल्ले आणि भोवतीचा प्रदेश महाराजांनी मोगलांस द्यावा हा महत्त्वाचा मुद्दा तहात होता. तो मिर्झाराजांनी (आणि दिल्लीहून औरंगजेबानेही) मान्य केला. इतरही दोन कलमे होती. हा तह महाराजांनीअतिशय सावधपणे केला. आम्ही माणसं तहात नेहमी हरतो. गमावतो तर खूपच. पण काहीवेळा तर युद्ध जिंकूनही तहात सर्वस्व गमावतो. हे येथे घडले नाही.\nएक गोष्ट प्रकर्षाने या एकूण लढ्यात दिसून आली. मिर्झाराजा दिलेर संपूर्ण स्वराज्य जिंकून घेऊन, शिवाजीराजाला समूळ नष्ट करण्यासाठी आले होते. तो त्यांचा सर्वस्वी हट्ट होता. पण तीनच महिन्यात मराठ्यांनी दिलेला संघर्ष पाहिल्यानंतर फक्त २ 3 किल्ल्यांवर समाधान मानण्याचा विचार या दोघांना मुकाट्याने करावा लागला. यातच नेतृत्त्वाचे आणि अनुयायांचे बळ व्यक्त झाले. हा शिवशाहीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ठरला.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gromor.in/mr/", "date_download": "2019-02-23T23:21:51Z", "digest": "sha1:G6ZGXZC3MJI2FFX7IN2CSALMSMKLOL42", "length": 5628, "nlines": 52, "source_domain": "gromor.in", "title": "Get Quick Small Business Loans in India | Apply Online @ Gromor Finance", "raw_content": "\nआम्ही तुम्हाला संपर्क करू का\nग्रोमोरचे कर्ज घेऊन आपला व्यवसाय वाढवा\nवर्किंग कॅपिटल कर्ज, उपकरणांसाठी कर्ज, व्यवसायाच्या वाढीसाठी भांडवल\nझटपट कर्ज मिळवून रोख प्रवाह चालू ठेवा आणि व्यवसायात सातत्य ठेवा\nउपकरणांसाठी लागणारे भांडवल मिळवा आणि व्यवसायाचा विस्तार करा\nयोग्य वेळी भांडवल उभे केल्याने तुमचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल\nग्रोमोर कर्ज घेण्यासाठी 5 महत्त्वाची कारणे\nसाधा आणि सोपा ऑनलाइन अर्ज\nसोपा, जलद व साधा अर्ज जो कुठूनही भरता येतो.\nतुमचाच विचार करून कर्जाची रचना केली आहे, त्यामुळे जलद परतफेड करणे शक्य असते.\nपारदर्शक आणि वाजवी मूल्यांकन\nतंत्रज्ञानावर आधारित अर्जाचे ऑटोमॅटिक व पारदर्शक मूल्यांकन.\nसुरक्षा उपाय आणि सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे तुमची संवेदनशील माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.\nलघु उद्योग, स्वत:चा व्यवसाय असणारे आणि इतर व्यवसायांकडे आम्ही लक्ष केन्द्रित केले आहे.\nभारतातील उद्यमशील उद्योजकांना विविध प्रकारची आर्थिक मदत देण्यासाठी ग्रोमोरचा जन्म झाला आहे. अशा उद्योजकांना ही मदत आजपर्यन्त उपलब्ध नव्हती. छोटे दुकान चालवणारे, विविध साहित्याचा व्यापार करणारे, फ्रँचाइसी चालवणारे, पुरवठा करणारे, हस्तकला आणि कापडाचा व्यवसाय करणारे हे साहसी उद्योजक देशभर उपस्थित आहेत. कर्ज मिळवण्यासाठी ह्या उद्योजकांचा औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी परिचय नसतो, अथवा अत्यधिक व्याज दराने कर्ज घेऊन ते अडकलेले असतात, किंवा गहाण ठेवण्यासाठी त्यांच्याकडे पर्याप्त मालमत्ता नसते. अशा उद्योजकांना चालना देण्याचा ग्रोमोरचा प्रयत्न आहे कारण त्यांच्यामुळेच अर्थव्यवस्थेला आधार मिळतो.\nप्रतिलिपी अधिकार © २०१७ ग्रोमोर फायनॅन्स. सर्वाधिकार सुरक्षित. ग्रोमोर फायनॅन्स हे सहायता सेविंग्स आणि ईन्वेस्ट्मेंट्स प्रायवेट लिमिटेड (आरबीआय मध्ये नोंदणीकृत गैर बँकिंग वित्तीय संस्था) ह्यांचे ट्रेडमार्क आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AF", "date_download": "2019-02-24T00:11:25Z", "digest": "sha1:GIYJ4QJ3VX4ORG37GBUA5RPYMXJIG5IS", "length": 33126, "nlines": 168, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "‘मी शिक्षक आहे असंच मला वाटेनासं झालंय’", "raw_content": "\n‘मी शिक्षक आहे असंच मला वाटेनासं झालंय’\nमहाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांवर बिगर-शैक्षणिक कामांचं इतकं ओझं असतं की त्यातून शिकवायलाच वेळ उरत नाही\nराम वाकचौरे रोज सकाळी घराजवळच्या मंडईतून २७५ मुलांसाठी भाजी खरेदी करतात – ३ किलो बटाटे, फ्लॉवर, टोमॅटो वगैरे. “सगळ्या भाज्यांच्या किंमती मला तोंडपाठ आहेत. गाडीला पिशव्या लटकवायच्या आणि शाळेला निघायचं,” विरगावच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असणारे वाकचौरे सांगतात.\nजून महिन्यात अहमदनगरच्या अकोले तालुक्यातल्या कळसगावचे रहिवासी असणाऱ्या ४४ वर्षीय वाकचौरेंची बदली तिथून २० किमीवर असणाऱ्या विरगाव इथे करण्यात आली. कळसगावच्या प्राथमिक शाळेत त्यांची १८ वर्षं नोकरी झाली होती. सध्या त्यांचं प्रमुख काम आहे (राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण पोषण आहार कार्यक्रमांतर्गत) मध्यान्ह भोजन योजनेची नीट अंमल���जावणी करणं.\n“आता मुख्याध्यापक थोडीच सगळी कामं करू शकणारेत, मग त्यांनी जबाबदाऱ्या वाटून दिल्यायत,” मध्यान्ह आहार योजनेच्या रजिस्टरवरून नजरही न हटवता ते सांगतात. “सरकारी नोकरीमुळे जरा स्थैर्य येतं, पण मी शिक्षक आहे असंच मला वाटेनासं झालंय.”\nवाकचौरे अभ्यासाशिवाय जी जी कामं करतात ती काही फार आगळी-वेगळी नाहीत – महाराष्ट्रातल्या जि.प. शाळांच्या शिक्षकांना नेमाने बिगर-शैक्षणिक कामं दिली जातात. त्यामुळे, त्यांचं म्हणणं आहे की त्यांना शिकवायलाच वेळ उरत नाही.\nविरगावच्या सातवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळेतले वाकचौरेंचे सहकारी ४२ वर्षीय सबाजी दातीर यांच्या सांगण्यानुसार ही कामं १०० हून अधिक भरतील. दर आठवड्याला दातीरांचे अशा बिगर-शैक्षणिक कामांवर सरासरी १५ तास जातात. “ही कामं नेमकी शाळेच्या वेळेतच [रोज चार तास] येतात,” ते सांगतात. “आम्ही शक्य होईल तसं शाळेनंतर थांबून कामं पूर्ण करतो.” आणि जेव्हा कामं एकाच वेळी येतात तेव्हा मात्र अभ्यास सोडून इतर कामांना प्राधान्य दिलं जातं.\nविरगावच्या जि.प. शाळेतल्या राम वाकचौरे (डावीकडे) आणि सबाजी दातीर (उजवीकडे) यांची मुलांचा अभ्यास आणि बिगर-शैक्षणिक कामांमध्ये ओढाताण होते\n“शिक्षण हक्क कायदा, २००९ नुसार (विशेषतः कलम २७) शिक्षकांना निवडणुका, नैसर्गिक आपत्तीच्या काळात आणि दर दहा वर्षांनी जनगणना होते तेव्हाच बिगर-शैक्षणिक कामं सांगितली जावीत,” दातीर भर घालतात.\nतरीही, महाराष्ट्रात शासन संचलित शाळांमधले ३,००,००० शिक्षक एरवीसुद्धा जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारसाठी विविध बिगर-शैक्षणिक कामं करत असतात – गावात दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती शोधणे, सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोचतायत का नाही ते पाहणे, गावकरी शौचालयांचा वापर करतायत का ते पाहणे आणि उघड्यावर शौचाला गेल्याने काय दुष्परिणाम होतात ते त्यांना समजावून सांगणे, इ.\nया अतिरिक्त कामांसाठी त्यांना पैसे मात्र दिले जात नाहीत. पदवीधर आणि शिक्षण विषयातील डिप्लोमा पूर्ण केलेला जि.प. शाळेतील शिक्षक आणि पदवी आणि बीएड पदवीधारक माध्यमिक शाळेतला शिक्षक २५,००० रुपये पगारावर नोकरीत रुजू होतो. काही वर्षांत त्यांचा पगार जास्तीत जास्त, मुख्याध्यापक पदावर गेल्यावर, रु. ६०,००० इतका होतो. या पगारात विविध भत्ते समाविष्ट असतात – महागाई भत्ता, प्रवास, घरभाडे इत्यादी. आणि या एकत्रित पगारातून अनेक वेगवेगळ्या रकमा कापून घेतल्या जातात ज्यात पेन्शनचा हप्ता आणि व्यावसायिक कराचा समावेश होतो. बिगर शैक्षणिक कामांवर व्यतीत केलेल्या वेळेचा कोणताही मोबदला मात्र दिला जात नाही.\n‘शिक्षण हक्क कायदा, २००९ नुसार शिक्षकांना निवडणुका, नैसर्गिक आपत्तीच्या काळात आणि दर दहा वर्षांनी जनगणना होते तेव्हाच बिगर-शैक्षणिक कामं सांगितली जावीत,’ दातीर सांगतात\n“दारिद्र्यरेषेखाली किती लोक राहत आहेत हे पहायला एकदा मी नाशिकच्या एका गावात गेलो होतो,” ४० वर्षीय देविदास गिरे सांगतात. विरगावच्या शाळेत बदली होण्याआधी ते चांदवडच्या उर्धुल गावातल्या जि.प. शाळेत शिकवायचे. ­“बंगल्यात राहणाऱ्या एका कुटुंबाने मला धमकावलं आणि बजावलं, ‘यादीत आमचं नाव आलंच पाहिजे’. शिक्षकांना कोणत्या पातळीवर आणून ठेवलंय आपण आम्हाला काही स्वाभिमान आहे का नाही आम्हाला काही स्वाभिमान आहे का नाही फार अपमानकारक आहे हे. अहो, रविवारी देखील आम्हाला निवांतपणा नसतो.”\nइतर वेळी गिरेंना बूथ स्तरीय अधिकारी म्हणून घरोघरी भेटी देऊन गावातल्या रहिवाशांची कागदपत्रं गोळा करणे, स्थलांतरित, मृत व्यक्ती आणि नवीन मतदारांचे आकडे गोळा करून मतदार याद्या अद्ययावत करणे अशी कामं करावी लागली आहेत. “वर्षभर चालू असतं हे,” ते म्हणतात, इतक्यात मैदानातला खेळ थांबवून मुलं आमच्या भोवती गोळा होतात. “दुर्दैव या गोष्टीचं की आम्ही चांगलं शिकविलं नाही तर आम्हाला मेमो देतील ही भीती नसते. पण तहसिलदाराच्या ऑफिसमधून संडास मोजायचा आदेश निघतो तेव्हा मात्र दिरंगाईला जागाच नसते.”\nज्या कारणासाठी ही नोकरी धरली त्याव्यतिरिक्त कराव्या लागणाऱ्या कामांना कंटाळून अकोले तालुक्यातल्या ४८२ शिक्षकांनी १८ सप्टेंबर २०१७ रोजी पंचायत समितीसमोर निदर्शनं केली. त्यांच्या हातातल्या फलकांवर लिहिलं होतं ‘आम्हाला शिकवू द्या’.\nअकोल्यातले एक कार्यकर्ते आणि शिक्षक, भाऊ चासकर यांनी या आंदोलनांचं नेतृत्व केलं होतं. बिगर-शैक्षणिक काम गेल्या दहा वर्षांत वाढलंय, ते सांगतात. “प्रशासनातली रिकामी पदं भरलेली नाहीत. महसूल आणि नियोजन [विभागातल्या] जागा रिकाम्या आहेत आणि ही सगळी कामं शिक्षक पार पाडतायत. आमच्यावर लादण्यात आलेल्या या बिगर-शैक्षणिक कामांमुळे लोकांच्या मनातली शिक्षकाची प्रति��ा डागाळत चाललीये. आळशी, बेशिस्त असल्याचा आमच्यावर आरोप होतो. आमच्या निदर्शनांनंतर काही काळ आम्हाला अशी कामं देणं थांबलं. पण परत पहिले पाढे पंचावन्न.”\n‘आम्हाला शिकवू द्या’ – भाऊ चासकरांनी सप्टेंबर २०१७ मध्ये त्यांना कराव्या लागत असलेल्या अतिरिक्त कामाविरोधत शिक्षकांच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं\nशिक्षिकांना तर जास्तच ताण सहन करावा लागतो. उस्मानाबाद शहरात मुलींच्या शाळेतील चाळिशी पार केलेल्या तबस्सुम सुलताना म्हणतात, शैक्षणिक कामं, बिगर-शैक्षणिक कामं आणि घरकाम अशी तिहेरी कसरत चालू असते. “बाई असो वा पुरुष शिक्षकांसाठी शाळेची वेळ सारखीच असते,” त्या सांगतात. “पण आम्हाला आमचे सासू-सासरे, लेकरं बाळं, सगळ्यांचं पहावं लागतं. स्वैपाक पाणी उरकून घर सोडण्याआधी सगळ्या गोष्टींची तयारी करून निघावं लागतं.” तबस्सुम यांना दोन मुलं आहेत, दोघंही कॉलेजला आहेत. “आता मोठी झालीत दोघं,” त्या म्हणतात. “दोघं शाळेत होते तेव्हा लई परेशानी व्हायची. पण आता सवय होऊन गेली.”\nशिक्षक मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून गेलेल कपिल पाटील यांच्या मते, शिक्षक हे सॉफ्ट टारगेट आहेत. “ते सुशिक्षित आहेत, हाताशी आहेत आणि सरकारी नोकरीत आहेत. महाराष्ट्राच्या जि.प. शाळांमधल्या विद्यार्थ्यांचे आकडे का रोडावत चाललेच याचं हेही एक कारण आहे. शिकवायला शिक्षकच जागेवर नाहीत. ते काही सुट्टीवर गेलेले नसतात. ते दुसकरीकडे कुठे तरी चाकरी करत असतात. आणि या सगळ्यात सर्वात जास्त नुकसान विद्यार्थ्यांचं होतं कारण या सर्वाचा थेट परिणाम शिक्षणाच्या दर्जावर होतो.”\nयाचा फटका बसतो तो महाराष्ट्रातल्या ६१,६५९ जि.प. शाळांमध्ये शिकणाऱ्या ४६ लाख (२०१७-१८ ची आकडेवारी) विद्यार्थ्यांना. जि.प. शाळांमध्ये मोफत शिक्षण दिलं जातं आणि बहुतांश विद्यार्थी शेतकऱ्यांच्या किंवा शेतमजुरांच्या कुटुंबातले असतात, अनेक दलित आणि आदिवासी घरातले असतात ज्यांना खाजगी शाळा परवडत नाहीत. “समाजाच्या एका हिश्शाच्या शिक्षणाशी आपण खेळ करतोय,” सोलापूर स्थित शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्ते आणि शिक्षक नवनाथ गेंद म्हणतात. “आणि जर का बूथ स्तरावर काम करण्यास शिक्षकांनी विरोध केला तर स्थानिक प्रशासनाकडून त्यांना धमकावलंही जातं.”\nतालुका स्तरीय अधिकाऱ्यांची कामं शिक्षक करू लागल्यावर त्यांना वर्ग घ्यायला वेळच उ���त नाही, परिणामी जि.प. शाळांमधल्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होतो\nपरमेश्वर सुरवसे, वय ३७, सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातल्या मोडनिंबमधील जि.प. शाळेतील प्राथमिक शिक्षक. नोव्हेंबर २०१७ मध्ये बूथ स्तरावर काम करण्यास त्यांनी नकार दिला आणि त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला. “दर्जेदार शिक्षण देणं हे माझं कर्तव्य आहे,” ते सांगतात. “माझ्या शाळेतल्या आम्हा सहा शिक्षकांना परीक्षेच्या एकच आठवडा आधी बूथवर काम करण्यास सांगण्यात आलं. आम्ही सांगितलं की सहाही शिक्षक एका वेळी शाळा सोडून येऊ शकणार नाहीत, अन्यथा विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. आम्ही तहसिलदारांना भेटण्याची विनंती केली.”\n‘दुर्दैव या गोष्टीचं की आम्ही चांगलं शिकविलं नाही तर आम्हाला मेमोची भीती घालत नाहीत. पण तहसिलदाराच्या ऑफिसमधून संडास मोजायचा आदेश निघतो तेव्हा मात्र दिरंगाईला जागाच नसते,’ देविदास गिरे म्हणतात\nपण तहसिलदार कार्यालयातून या सहा शिक्षकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. “आदेशाचा भंग केल्याचा आणि आमचं काम न केल्याचा आरोप आमच्यावर करण्यात आला होता,” ते सांगतात. “यावर आम्ही काय भांडणार आणि याचा परिणाम असा की पुढचे ३० दिवस आम्ही शाळेतच जाऊ शकलो नाही. बूथस्तरीय अधिकारी म्हणून आमचं काम आजही चालूच आहे, त्यात अधून मधून आम्हाला पोलिस स्टेशनला भेट देऊन यावं लागतं. आमच्यापैकी दोघांना नोटिस पाठवण्यात आल्याने आम्हाला कोर्टातही हजर रहावं लागलं होतं. या सगळ्या धबडग्यात आम्ही कसं शिकवायचं, सांगा आणि याचा परिणाम असा की पुढचे ३० दिवस आम्ही शाळेतच जाऊ शकलो नाही. बूथस्तरीय अधिकारी म्हणून आमचं काम आजही चालूच आहे, त्यात अधून मधून आम्हाला पोलिस स्टेशनला भेट देऊन यावं लागतं. आमच्यापैकी दोघांना नोटिस पाठवण्यात आल्याने आम्हाला कोर्टातही हजर रहावं लागलं होतं. या सगळ्या धबडग्यात आम्ही कसं शिकवायचं, सांगा या मधल्या काळात ४० विद्यार्थ्यांनी शाळा सोडली आणि जवळच्या खाजगी शाळेत प्रवेश घेतला.”\nदत्तात्रय सुर्वेंचा ११ वर्षांचा मुलगा, विवेक त्यातलाच एक. आपल्या २.५ एकर रानात ज्वारी आणि बाजरी करणारे पेशाने शेतकरी असणारे सुर्वे म्हणतात, “मी [मोडनिंबच्या] शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली तर त्यांचं म्��णणं होतं, शिक्षक त्यांचं काम करतायत,” सुर्वे सांगतात. “वर्षातले २०० दिवस शाळा भरते. आता तेवढे दिवसही जर शिक्षक शाळेत येणार नसतील, तर माझ्या मुलाला शाळेत पाठवून काय फायदा सरळ दिसतंय ना, सरकारला जि.प. शाळेत जाणाऱ्या मुलांचं काहीही सोयरसुतक नाही.”\nआपल्या मुलाला सर्वोत्तम शिक्षण मिळावं अशी सुर्वेंची इच्छा आहे. “शेतीत काही भविष्य नाही,” ते म्हणतात. ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव दोन किमीवरच्या खाजगी शाळेत घातलं. सध्या ते वर्षाला ३००० रुपये फी भरतायत. “पण नव्या शाळेबद्दल मी समाधानी आहे. तिथे सगळं काम कसं चोख आहे.”\nबदली झालेल्या शाळेतल्या मुलांची आणि त्यांची भाषाच वेगळी असल्याने मुख्याध्यापक अनिल मोहितेंना सगळं नव्याने सुरू करावं लागणार आहे\nया सगळ्या नेहमी येणाऱ्या तक्रारी पाहिल्या की हेच कळून चुकतं की राज्य शासन जि.प. शाळांबाबत अजिबात गंभीर नाही. ­“जून महिन्यात झालेल्या शिक्षकांच्या [राज्यभरातल्या] बदल्यांवरूनही तेच दिसून येतं,” ते म्हणतात. या मागचं एक कारण असं सांगण्यात आलं होतं की दुर्गम भागात काम करणाऱ्या शिक्षकांनाही कधी तरी शहरात आणि दळणवळणाच्या चांगल्या सोयी असणाऱ्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळायला पाहिजे. पण, एका शिक्षकाने पाठवलेलं पत्र समोर धरून कपिल पाटील म्हणतात, “हे करताना शासनाने ना विद्यार्थ्यांचा विचार केलाय ना शिक्षकांचा.”\nअहमदनगरमध्ये ११,४६२ जि.प. शिक्षकांपैकी ६,१८९ (किंवा ५४ टक्के) शिक्षकांना बदलीचे आदेश मिळाले आहेत, जिल्हा शिक्षण अधिकारी रमाकांत काटमोरे सांगतात. “राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात साधारण असंच प्रमाण आहे. ही नियमित प्रक्रिया आहे.”\nबदली झालेल्या शिक्षकांमधले एक आहेत रमेश उतरडकर. ते देवपूरच्या जि.प. शाळेत शिकवायचे. “बुलडाण्यातल्या माझ्या घरापासून ही शाळा २० किमी अंतरावर होती,” ते सांगतात. मे २०१८ मध्ये त्यांची बदली ६५ किमी दूर असणाऱ्या मोमिनाबाद इथे करण्यात आली. “माझी पत्नी शहरातल्या नगरपालिका शाळेत शिकवते, त्यामुळे आम्हाला तिथे रहायला जाता येणार नाही,” ते म्हणतात. “मी रोज जाऊन येऊन करतो. एका वेळेस दोन तास प्रवासात मोडतात.” उतरडकर यांनी दोन कादंबऱ्या लिहिल्या आहेत आणि त्यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत, त्यांच्या लेखनाला राज्य साहित्य पुरस्कार मिळाला आह��. मात्र बदली झाल्यापासून त्यांचं वाचन, लेखन थांबलं आहे. “इतका सगळा प्रवास करून शिणून जायला होतं,” ते म्हणतात. “सगळं आयुष्यच विस्कळित होऊन गेलंय.”\nअनिल मोहिते, वय ४४, यांची बदली अकोले शहरापासून ३५ किमीवरच्या शेलविहिरे या आदिवासी गावातल्या जि.प. शाळेत मुख्याध्यापक म्हणून करण्यात आली. ते अकोल्यात, त्यांच्या मूळ गावी शिक्षक म्हणून काम करत होते. मोहितेंना महादेव कोळी जमातींच्या मुलांची भाषाच समजत नाही. आणि मुलांना नीट मराठी बोलता येत नाही. “आता मी त्यांना कसं शिकवणार सुरुवातीला मी औरंगपूरच्या [अकोल्याहून चार किमी] एका शाळेत चार वर्षं नोकरी केली. मला माझे विद्यार्थी माहित होते, त्यांना काय जमतं, त्यांच्यात काय कमी आहे हे मी ओळखलं होतं. ते मला नीट ओळखत होते. आमच्यात एक नातं निर्माण झालं होतं. आता मला परत सगळं नव्याने सुरू करावं लागणार आहे.”\nशेलविहिरेतल्या त्यांच्या शाळेत – आणि बऱ्याच जि.प. शाळांमध्ये – इंटरनेट सेवा नसल्यातच जमा आहे. ­“आम्हाला मध्यान्ह भोजन आणि उपस्थितीची माहिती ऑनलाइन भरायची असते,” मोहिते सांगतात. “किमान १५ वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला ऑनलाइल कराव्या लागतात. आणि शाळेत ही कामं करणं अशक्य आहे. मला हे सगळे तपशील लिहून काढावे लागतात आणि घरी गेल्यावर ऑनलाइन भरावे लागतात. आधीच आमच्यावर कामाचा प्रचंड बोजा आहे त्यात हा नवा भार.”\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.\nत्या जमीन कसतात, मोर्चाही त्यांचाच\nशाळा सुटली, पाटी फुटली\n‘गावातलं जवळपास समदं माणूस गाव सोडून गेलंय’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-508/", "date_download": "2019-02-23T23:17:22Z", "digest": "sha1:6IF5JQODXSES3EG3SJETRWQ5TYBBRM22", "length": 20509, "nlines": 245, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "एसटीतील चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई व तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना आता लिपिक – टंकलेखक पदावर पदोन्नती/ Jalgaon- latest Marathi news trends, breaking news. | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान Breaking News एसटीतील चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई व तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना आता लिपिक –...\nएसटीतील चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई व तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना आता लिपिक – टंकलेखक पदावर पदोन्नती\nमुंबई : एसटी महामंडळातील चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई व तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना आता लिपिक – टंकलेखक पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी लिपिक – टंकलेखक संवर्गामध्ये २५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज केली.\nएसटी महामंडळातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना या निर्णयाची अनोखी भेट देऊन मंत्री श्री. रावते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन केले.\nचालक, वाहक, सहाय्यक, शिपाई, नाईक, हवालदार, उद्वाहन चालक, मजदूर, परिचर, खानसामा, अतिथ्यालय परिचर, सफाईगार, सुरक्षा रक्षक, खलाशी, सहाय्यक माळी, माळी व स्वच्छक या पदावरील कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. राज्यात या पदावर सुमारे १ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी विहीत शैक्षणिक अर्हता पूर्ण करणारे कर्मचारी लिपीक – टंकलेखक पदासाठी पात्र ठरतील. अशा कर्मचाऱ्यांसाठी आता महामंडळातील लिपिक – टंकलेखक संवर्गामधील २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nया निर्णयामुळे महामंडळातील ज्या कर्मचाऱ्यांनी लिपिक – टंकलेखक पदासाठी आवश्यक शिक्षण घेतले आहे त्यांचे शिक्षण वाया न जाता आता त्यांना महामंडळातच पदोन्नतीची संधी मिळेल, असं दिवाकर रावते यांनी सांगितलं.\nPrevious articleभैय्या अन् गाडेंनी पैसे खाल्ले\nNext articleडॉ. विखे-थोरात सक्रीय\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनस���डे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/camera-flashes/top-10-sekonic+camera-flashes-price-list.html", "date_download": "2019-02-23T23:43:40Z", "digest": "sha1:4OIL3BXC5G7GVSZZNV237ENEOFY7ORML", "length": 10982, "nlines": 246, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 सेकोणीक कॅमेरा फ्लॅशेस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 सेकोणीक कॅमेरा फ्लॅशेस Indiaकिंमत\nशीर्ष 10 सेकोणीक कॅमेरा फ्लॅशेस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 सेकोणीक कॅमेरा फ्लॅशेस म्हणून 24 Feb 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग सेकोणीक कॅमेरा फ्लॅशेस India मध्ये सेकोणीक L ३९८या स्टुडिओ दिलूक्सने आई फ्लॅश मीटर Rs. 14,000 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10सेकोणीक कॅमेरा फ्लॅशेस\nसेकोणीक L 308 s फ्लॅशमते ब्लॅक\nसेकोणीक L ४७८द्र लिटमास्टर प्रो फ्लॅश मीटर\nसेकोणीक L ३९८या स्टुडिओ दिलूक्सने आई फ्लॅश मीटर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/vacuum-cleaners/top-10-bissell+vacuum-cleaners-price-list.html", "date_download": "2019-02-23T23:13:52Z", "digest": "sha1:OCYKAJVQZ7SX2YCLI2FKN2IM5DVUWM7K", "length": 13723, "nlines": 352, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 बिस्सेल वाचव कलेअर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 बिस्सेल वाचव कलेअर्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 बिस्सेल वाचव कलेअर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 बिस्सेल वाचव कलेअर्स म्हणून 24 Feb 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग बिस्सेल वाचव कलेअर्स India मध्ये बिस्सेल तेरो वाचव क्लिनर ग्रे Rs. 3,490 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nवाचव अँड विंडो कलेअर्स\nशीर्ष 10बिस्सेल वाचव कलेअर्स\nबिस्सेल 21013 ड्राय वाचव क्लिनर ब्लॅक\nबिस्सेल १२७३क ड्राय वाचव क्लिनर रेड अँड ब्लॅक\n- मोटर पॉवर 1500\nबिस्सेल पोवारफोर्स मुलतीसायक्लोनिक २३अ७ए ड्राय वाचव क्लिनर व्हाईट अँड रेड\nबिस्सेल तेरो वाचव क्लिनर ग्रे\n- मोटर पॉवर 600\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/4397", "date_download": "2019-02-23T22:40:22Z", "digest": "sha1:ATLDONUOX2ARRGAQQ6MDNHXJ5AOW77XQ", "length": 27341, "nlines": 247, "source_domain": "aisiakshare.com", "title": " हलाल पावभाजी, कांदा आले लसुण रहीत चिकन आणि कोशर वरणभात | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nहलाल पावभाजी, कांदा आले लसुण रहीत चिकन आणि कोशर वरणभात\nपर्वणी काळात साधु आणि जनतेची पापं, अंग, हात आणि पाय, काहींचे फक्त डोळे आणि बोटांनी डोक्यावर पाणी शिंपडण्यासाठी धरणात साठवलेले पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी नाशिककरांना ४० दिवस पुरेल एवढे होते. सध्याच्या अवर्षण स्थितीत पाणी येत नाही म्हणुन ओरड करणारे नाशिककर आणि सर्व भोळेभामटे आणि भाबडे पुण्यसंकलन सोहळ्याचा आनंद डुबकी मारून, नदीवर नुसताच फेरफटका मारून, आंघोळ करणार्यांना बघुन नेत्रसुख घेत, गर्दी मधे कोपराने धक्काबुक्की करत, हाथ कि सफाई दाखवत घेत आहेत. यात पोलिस, काॅर्पोरेट स्वयंसेवक, मेळ्यासाठी आलेल्या निधीचं तुप आपल्या पोळीवर ओढणारे कार्यसम्राट आणि त्यांचे पंटर, बगलबच्चे, हे पण आपली स्वार्थी अन् निःस्वार्थी या दोन्ही प्रकारची सेवा बहाल करत आहेत. यांसोबत काही खरेखुरे कार्यकर्ते देखिल आहेत. जे फारच हाय ब्रो, नास्तिक, (माझ्यासारखे) दांभिक किंवा गेलाबाजार विज्ञाननिष्ठ वगैरे असतील ते फक्त बातम्या आणि फोटो पाहुन बोटं मोडतायत. या सर्वांत एक गोष्ट समान आहे कि त्यातले बरेच सेल्फीवीर आहेत.\nआता सगळ्या शाही स्नानांचे विधी ऊरकल्यावर पाणीटंचाई म्हणुन बोटं मोडायला परत सगळे तयार होतील. परत दुष्काळाच्या नावाने रड..\nगेल्या काही दिवसातल्या गोंधळातुन एक गोष्ट नक्की जाणवतेय कि स्वतःची ओळख धर्म, जात, पक्ष, भाषा अशा वेगवेगळ्या लेबलांखाली बनवता बनवता \"माणुस\" ही ओळख पुसत चालली आहे.\nच्यायला यांना पाहीजे म्हणुन पाणी टंचाई सोसा, भोंगे ऐका, डी.जे. भोगा, ट्राफिक जाम सोसा, मटण खाणं सोडा.. किती ते रंगित धार्मिक बलात्कार रंगित यासाठी की कोणी भगवा, कोणी हिरवा, कोणी निळा तर कोणी शांततेचा रंग पांघरूण. सध्या या बलात्कार्यांचं प्रमाण वाढलंय आणि त्यांना राजकिय अभय पण मिळतंय.\nया धार्मिक बलात्कार्यांना ३५४अ, ३७५, ३७६अ आणि जे काही आणखी कलमं असतील ते लावायला पाहीजे. पण लावणार कोण\nकाहींना हे वाचुन फार गुदगुल्या होत असतील. मी किती हतबल आहे असं वाटत असेल. पण त्यांचा हा भ���रमाचा भोपळा येत्या काही दशकांत नक्कीच फुटणार आहे. कारण या सगळ्या चुझ्पाला कंटाळलेला वर्ग वाढतोय.. वेगाने.. आणि लवकरच या धार्मिक बहुसंख्यांना तो मागे टाकणार आहे.\nतेव्हा प्यायला मुबलक पाणी असेलच पण डुबकी मारायला सुद्धा शुद्ध पाणी मिळेल\nत्यावेळी हलाल पावभाजी आणि कांदा, आले, लसुण नसलेलं चिकन कोशर वरणभातासोबत सुखाने एकत्र नांदतील.\n आवडला हा शब्द पण शेवटी बलात्कारच तो, त्याला आवडलं तरी कसं म्हणावं... असो.\nमागच्याच शनिवारी नाशिकला जाणं झालं, ज्या दिवशी शहरात होतो त्याच्या दुसर्‍या दिवशी शाही-स्नान पर्वणी होती. शहरात पर्वणी ला लोक येणार म्हणून चोख व्यवस्था होती आदल्या दिवसापासून.\nपोलिसांची कीव नेहमीच येते असं नाही, पण ह्या वेळेला फार फार प्रकर्षाने आली.\nमध्यंतरी उन्हाळ्यात अवकाळी पाउस झाला, तो ही वादळी स्वरूपाचा त्यामुळे द्राक्षाच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं. नाशिकमधे एका मित्राचा वाईनरी प्लांट आहे, स्वतःचं द्राक्षाचं शेत आहे, त्याला अक्षरशः द्राक्ष दुसरी कडून मागवावी लागली. हे असं चित्र अनेक शेतकर्‍यांकडे होतं. दुसरीकडे पावसाळ्यात द्राक्षाशिवाय इतर पिकं घेणारे शेतकरी पावसाच्या भरवश्यावर, आणि अता नेमका पाऊस नाही. आणि ह्यापुढे आला तरी की पुन्हा तीच गत, पिकांचा नुकसानच. पण पावसा तू पड बाबा\nशाही स्नानाच्या वेळी नदीतल्या पाण्याने रोग-राई पसरू नये, पाणी स्वच्छ असावं म्हणून ते पाणी वाहातं-खळाळतं ठेवावं लागतं, पण ते वाहातं ठेवण्यासाठी किती पाणी वाया जातंय ह्याचा हिशोब नाही. मराठवाडा तर जाऊच द्या पण नाशिकच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेले धुळे आणि पुढचा इतर खानदेश जिथे पाण्याची अशक्य टंचाई ऐनीवेज असतेच त्यांच्या समोर पाण्याचा हा 'नंगा' नाच करायचा हे किती अघोरी आणि क्रुर\nशहरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या साधू महाराजांचे होर्डींगज लागले होते. आमच्या स्टॉल ला (आखाड्याला) आवर्जून भेट द्या छाप झैरातीच होत्या त्या. फार गमतीशीर प्रकरण वाटलं ते एक. पण काय करणार हो, आज-काल कॉम्पीटीशन कशात नाही सांगा तर, इथेही चालायचंच\nलहान मुलांची व्यवस्था आणि सुरक्षा हे तर आपण अश्या उत्सवात() ग्राह्य धरतच नाही, त्यात विशेष काय ते. \"कुंभ के मेले मे बिछडे हूये भाई\" हे म्हणतोच की आपण अगदी सहज. बडे बडे मेले में ऐसी छोटी छोटी बातें होती रेहती है\nअजून चेंगराचें��रीत काही मनुष्यहानीची बातमी आली नाही हे एक चांगलंच आणि असं काही न होवो ही प्रार्थना. पण मागच्या वेळी झालं होतं त्यामुळे ह्यावेळी अशी काही बातमी आली कानावर तर धक्का तरी नाही बसणार.\nपण असो....हे असले विचार मनातच केलेलेच बरे. असे अधार्मिक 'तोकडे' विचार खुलेआम केले तर आपल्यावर ही धार्मिक बलात्कार व्हायचा, 'तोकडे' कपडे घातल्यावर होतो तसा.\nअसे अधार्मिक 'तोकडे' विचार\nअसे अधार्मिक 'तोकडे' विचार खुलेआम केले तर आपल्यावर ही धार्मिक बलात्कार व्हायचा, 'तोकडे' कपडे घातल्यावर होतो तसा.\nआडदंड लोकांनी जगाचे जेवढं नुकसान केलंय त्यापेक्षा कैक पटींनी जास्त नुकसान सज्जन लोकांनी गप्प राहुन केलंय, असं काहीतरी माझ्या वाचनात आलंय.\nआवडले. देव घरापुरता मर्यादित\nआवडले. देव घरापुरता मर्यादित असावा. समाजाला त्रासही नको, देखावे नको आणि ते सार्वजनिक उदोउदो नको.\nसुखदु:खाचा असमतोल हे वर्तमान\nसुखदु:खाचा असमतोल हे वर्तमान ,त्याचे उत्तर कोणालाच माहीत नाही.भूतकाळाचा काहीतरी अगम्य संबंध दाखवून भविष्याची गॅरंटी बय्राच लोकांस देऊ शकतो त्याला प्रेषित ,गुरू वगैरे म्हणायचं.तो सांगेल त्याला धर्म म्हणायचं.माया.\nहे सर्व अब्राहमिक धर्म म्हणजे निव्वळ बिनडोकपणा आहे. या प्रेषितांच्या धर्तिवरच आपल्याकडे गुरुंच आणि बाबांचं पेव फुट्लं आहे.\nकाहींना हे वाचुन फार\nकाहींना हे वाचुन फार गुदगुल्या होत असतील. मी किती हतबल आहे असं वाटत असेल. पण त्यांचा हा भ्रमाचा भोपळा येत्या काही दशकांत नक्कीच फुटणार आहे. कारण या सगळ्या चुझ्पाला कंटाळलेला वर्ग वाढतोय.. वेगाने.. आणि लवकरच या धार्मिक बहुसंख्यांना तो मागे टाकणार आहे.\nतुमच्या तोंडी साखर पडो.\nपण नाही, असं काहीही होणार नाही. उलट गेल्या काही दशकांत हे प्रकार वाढलेलेच दिसताहेत\nहतबलता आणि धार्मिकता यांच माझ्या मते पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे\nराजेश घासकडवी यांचे विश्लेषण\nधार्मिक कट्टरता आणि कट्टरतेबरोबरचा हिंसाचार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जुन्या काळी भाबडेपणाने धर्माचं पालन केल जात होतं. धर्मबुड्व्यांना बहिष्क्रुत केलं जाई. आता गोळ्या घालतात. हतबलता आणि धार्मिकता यांचा संबध आहेच.\nबाकी राजेश घासकडवी यांचे धार्मिकतेबद्दलचे विश्लेषण (जरी अतिमर्यादीत पातळीवरील असले तरी) या प्रमेयाला दुजारा देणारे आहे.\nतुमच्या आशावादाचं कौतुक आणि\nतुमच्या आशावादाचं कौतुक आणि सदिच्छा.\nऊम्मिद पे दुनिया कायम है|\nऊम्मिद पे दुनिया कायम है|\n शिवाय चाळीस दिवस पुरेल एवढे पाणी त्यांच्या अंगाने शोषून घेतले म्हणजे काय \nआम्ही शहरी लोक एकवेळ सु-शी केली तरी फ्लश करुन एकावेळी ३ ते ६ लीटर पाण्याचा सदुपयोग करतो, धावत्या पाण्याखाली दाढी करतो तेव्हा २-४ लीटर पाणी सहज वापरतो. शेतकरी दादा तर खुपच हुशार उस नको लाऊ, ठिबक सिंचन वापर तर म्हणतो, शेरातली येड्यांनो तुम्हाला काय कळतं उस नको लाऊ, ठिबक सिंचन वापर तर म्हणतो, शेरातली येड्यांनो तुम्हाला काय कळतं शेतात पाट सोडून दिला की १-२ तास झोप काढायला मोकळा.\nसोसायटीत दुपारी २-६ या वेळेत वॉचमेनला पाणी बंद ठेवायला सांगीतले तर बायका वचावचा बोलतात. काल भरुन ठेवलेले पाणी शिळे झाले म्हणून ओतून देतात.\nशहरी माणसाला पाऊस म्हणजे एक आपत्ती वाटते. त्याला पाऊस पडायला हवा असतो पण तो तलाव क्षेत्रात नाहीतर रात्री पडला पाहिजे आणि कामावर जाताना बंद झाला पाहिजे.\nआणि हो, मला पाण्याचे महत्त्व फक्त पावसाने ओढ दिली की तेवढयापुरते कळते. पण मग मी मुंबईत राहतो याची आठवण येऊन मी निर्धास्त होतो. कारण मला माहित आहे, जर मला पाणी कमी पडले तर माझे सरकार, वाट्टेल त्या धरणातून पाणी ओढून आणेल, वेळच पडली तर आम्ही शेतकर्‍याचे तोंडचे पाणी पळवू पण मला पाणी मिळेलच.\nकाय करु मला कायमच दुसर्‍याच कुसळ दिसतं पण माझं स्वतःचं कुसळ दिसत नाही \nबाकी काही म्हणा, अरुणजोशींनी\nबाकी काही म्हणा, अरुणजोशींनी यावर खूष होऊन एक मेगाबायटी प्रतिसाद तर नक्कीच लिहिला असता.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nकोणी अजों ना कोणी शोधुन काढुन\nकोणी अजों ना कोणी शोधुन काढुन जबरदस्तीने ऐसी वर यायला लावू शकत नाही का\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य दे��ांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1385", "date_download": "2019-02-23T23:42:53Z", "digest": "sha1:EYA46FRIFW42ARZUK33IXFCYLUIWW7GK", "length": 5950, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news blog kisan long march maharashtra politics | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nBLOG - आपल्या हक्काच्या राज्यात आपल्याला संघर्ष करायची गरज का पडते \nBLOG - आपल्या हक्काच्या राज्यात आपल्याला संघर्ष करायची गरज का पडते \nBLOG - आपल्या हक्काच्या राज्यात आपल्याला संघर्ष करायची गरज का पडते \nBLOG - आपल्या हक्काच्या राज्यात आपल्याला संघर्ष करायची गरज का पडते \nसोमवार, 12 मार्च 2018\nसरकारनं पुन्हा एकदा दाखवून दिलं की, अडचणींसाठी तुम्हाला आमच्याकडेच यावं लागेल, आम्ही तुमच्याकडे येणार नाही, आम्ही तुमच्याकडे फक्त मतं मागायलाच येणार, गेले 7 दिवस सरकार फक्त शेतकऱ्यांची परिस्थिती पाहात होते, पायाला फोड येऊ द्या नाहीतर रक्त पण आम्ही मात्र तुमच्याकडे येणार नाही, आज जवळपास 90 टक्के मागण्या मान्य केल्यात, पण मागण्या मान्य करण्यासाठी 7 दिवस शेतकऱ्यांना त्रास का होऊ दिला ���ाशिकवरुन येण्यापूर्वीच जर मागण्या मान्य केल्या असत्या तर नाशिकवरुन येण्यापूर्वीच जर मागण्या मान्य केल्या असत्या तर किती दुर्दैवं आहे महाराष्ट्राचं जे असं सरकार लाभलं आपल्याला.\nसरकारनं पुन्हा एकदा दाखवून दिलं की, अडचणींसाठी तुम्हाला आमच्याकडेच यावं लागेल, आम्ही तुमच्याकडे येणार नाही, आम्ही तुमच्याकडे फक्त मतं मागायलाच येणार, गेले 7 दिवस सरकार फक्त शेतकऱ्यांची परिस्थिती पाहात होते, पायाला फोड येऊ द्या नाहीतर रक्त पण आम्ही मात्र तुमच्याकडे येणार नाही, आज जवळपास 90 टक्के मागण्या मान्य केल्यात, पण मागण्या मान्य करण्यासाठी 7 दिवस शेतकऱ्यांना त्रास का होऊ दिला नाशिकवरुन येण्यापूर्वीच जर मागण्या मान्य केल्या असत्या तर नाशिकवरुन येण्यापूर्वीच जर मागण्या मान्य केल्या असत्या तर किती दुर्दैवं आहे महाराष्ट्राचं जे असं सरकार लाभलं आपल्याला. मला एक गोष्ट कळत नाहीये आपल्या हक्काच्या राज्यात आपल्याला संघर्ष करायची गरज का पडते \nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/spcinternet-823-4gb-mp4-player-pink-price-pdE7kz.html", "date_download": "2019-02-23T23:34:46Z", "digest": "sha1:3CU5PMWZUECW7FVRTJKDV2XYTOVKC3DC", "length": 12916, "nlines": 310, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सबसिनतेर्नेट 823 ४गब पं४ प्लेअर पिंक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nसबसिनतेर्नेट पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसबसिनतेर्नेट 823 ४गब पं४ प्लेअर पिंक\nसबसिनतेर्नेट 823 ४गब पं४ प्लेअर पिंक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसबसिनतेर्न���ट 823 ४गब पं४ प्लेअर पिंक\nसबसिनतेर्नेट 823 ४गब पं४ प्लेअर पिंक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सबसिनतेर्नेट 823 ४गब पं४ प्लेअर पिंक किंमत ## आहे.\nसबसिनतेर्नेट 823 ४गब पं४ प्लेअर पिंक नवीनतम किंमत Feb 20, 2019वर प्राप्त होते\nसबसिनतेर्नेट 823 ४गब पं४ प्लेअर पिंकहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nसबसिनतेर्नेट 823 ४गब पं४ प्लेअर पिंक सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 2,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसबसिनतेर्नेट 823 ४गब पं४ प्लेअर पिंक दर नियमितपणे बदलते. कृपया सबसिनतेर्नेट 823 ४गब पं४ प्लेअर पिंक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसबसिनतेर्नेट 823 ४गब पं४ प्लेअर पिंक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसबसिनतेर्नेट 823 ४गब पं४ प्लेअर पिंक वैशिष्ट्य\nसुपपोर्टेड फॉरमॅट्स MP3, WMA, WAV, FLAC, MP2\nड़डिशनल फेंटुर्स ID3 TAG\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 853 पुनरावलोकने )\n( 1126 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 880 पुनरावलोकने )\n( 84 पुनरावलोकने )\n( 140 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 585 पुनरावलोकने )\n( 16 पुनरावलोकने )\nसबसिनतेर्नेट 823 ४गब पं४ प्लेअर पिंक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2018/12/05/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AA/", "date_download": "2019-02-23T23:02:23Z", "digest": "sha1:NFQSNL5244O2J4VFCZKXDV7YE6BOUWVR", "length": 11289, "nlines": 128, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "दिल्‍लीतील आंदोलनानंतर पुढील आक्रमक कृती ठरवू:मायनिंग पीपल्स फ्रंटचा इशारा | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर दिल्‍लीतील आंदोलनानंतर पुढील आक्रमक कृती ठरवू:मायनिंग पीपल्स फ्रंटचा इशारा\nदिल्‍लीतील आंदोलनानंतर पुढील आक्रमक कृती ठरवू:मायनिंग पीपल्स फ्रंटचा इशारा\nगोवा सुरक्षा मंच, शिवसेनेचा आंदोलनाला पाठिंबा\nगोवा खबर: खाण अवलंबितांच्या दिल्‍लीतील आंदोलनानंतर पुढील आक्रमक कृती ठरवू, असा इशारा गोवा ���ायनिंग पीपल्स फ्रंटचे नेते पुती गावकर यांनी पणजी येथील आझाद मैदानावर आयोजित जाहीर सभेत दिला. तत्पूर्वी खाण अवलंबितांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन खाणप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी चर्चा करण्याची मागणी केली. राज्यपालांनी पंतप्रधान कार्यालयाशी चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले.\nखाण अवलंबितांकडून दिल्‍लीतील जंतरमंतरवर 11 ते 13 डिसेंबर या कालावधीत धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाची दखल केंद्र तसेच राज्य सरकारने घेऊन खाण अवलंबितांची मागणी पूर्ण करावी. सरकारने खाण अवलंबितांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. अन्यथा दिल्‍ली आंदोलनानंतर पुन्हा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. याबाबतची कृती लवकरच ठरवली जाईल, असा इशाराही गावकर यांनी दिला.\nगावकर म्हणाले, खाणी बंद होऊन आठ महिने उलटले. मात्र, खाणी सुरू करण्यासाठी सरकारने कोणतीही ठोस कृती केलेली नाही. खाणी सुरू करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती हाच तोडगा आहे. परंतु सरकार याबाबत केवळ आश्‍वासने देत असून प्रत्यक्षात कृती काहीच करीत नाही. कृती करू शकत नसाल, तर सरकार विधानसभेत ठराव तरी कशाला घेता, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.\nखाण कायदा दुरुस्तीसंदर्भातील फाईल अजूनही खाण मंत्रालयाकडेच आहे. त्यामुळे संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात खाण कायद्याच्या दुरुस्तीला मंजुरी मिळण्याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या आंदोलनापूर्वी पंतप्रधान कार्यालयाशी चर्चा करून संसदेत खाण कायद्याच्या दुरुस्तीला मंजुरी मिळेल, यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणीही गावकर यांनी केली.\nखांडेपार पुलाचे 10 डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनावेळी खाण अवलंबितांनी तेथे उपस्थित राहून खाणप्रश्‍नी त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे नेते पुती गावकर यांनी केले. जे खाण आंदोलक दिल्‍लीतील आंदोलनात सहभागी होणार नाहीत, त्यांनी यात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.\nगोवा सुरक्षा मंचचे नेते सुभाष वेलिंगकर, शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत, उपराज्यप्रमुख राखी प्रभूदेसाई नाईक तसेच अन्य पदाधिकार्‍यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.\nPrevious articleराजधानी पणजीत चोरटयांचा धुमाकुळ; सहकार भांडारचे चारही मजले फोडले\nNext article ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’कडे भारत आणि जगभरातील पर्यटक आकर्षित\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\n2017-18 या वर्षात भारताच्या निर्यातीत विक्रमी वाढ: सुरेश प्रभू\nजनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेला विधानसभेत पाठवा:कामत; शिरवई-केपेत शिवसेनेच्या शाखेचे उद्धाटन\nएफसी गोवाने ऑफलाइन टिकीट विक्रीची केली घोषणा\nकाँग्रेसचे जात कार्ड पणजीत चालणार नाही:दामू नाईक\nbreaking:गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करा;शिवसेनेची मागणी\nकिया मोटर्सतर्फे गोवा मध्‍ये डिझाईन टूरदरम्‍यान जागतिक दर्जाच्‍या कार्सचे प्रदर्शन\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nगोवा मराठी चित्रपट महोत्सव’ 8 जूनपासून\nभारतीय चित्रपट उद्योगाविषयी अधिक जाणून घेऊन भारतातल्या थोर प्रतिभेसमवेत सहयोगाची सुप्रसिद्ध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mns-raj-thakre-narendra-modi-ganpati-bappa-cartoon-comment-badlapur-vivek-bhagwat-new-306069.html", "date_download": "2019-02-23T22:50:24Z", "digest": "sha1:AQTL53LZXHYHISLVUH74VD43ECEG5DKY", "length": 14786, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'राज ठाकरे कोण?' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरा���चं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्मह���्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nबदलापूर, 19 सप्टेंबर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कोण असा सवाल करणाऱ्या तरुणाला मनसे महिला कार्यकर्त्यांनी जाब विचारत चोप दिल्याचा व्हिडिओ वायरल झालाय. नरेंद्र मोदी यांना गणपती बाप्पा दाखवून त्यांचे अंध भक्त त्यांची पूजा करतानाचे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढले होते. ते व्यंगचित्र राज ठाकरे यांच्या फेसबूक पेजवर पोस्ट केले गेले. या व्यंगचित्रावर कमेंट करत राज ठाकरेंना ओळखतो कोण असा सवाल करणाऱ्या तरुणाला मनसे महिला कार्यकर्त्यांनी जाब विचारत चोप दिल्याचा व्हिडिओ वायरल झालाय. नरेंद्र मोदी यांना गणपती बाप्पा दाखवून त्यांचे अंध भक्त त्यांची पूजा करतानाचे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढले होते. ते व्यंगचित्र राज ठाकरे यांच्या फेसबूक पेजवर पोस्ट केले गेले. या व्यंगचित्रावर कमेंट करत राज ठाकरेंना ओळखतो कोण अशी ७० वेळा कमेंट विवेक भागवत नावाच्या एका तरुणाने त्या फेसबूक पेजवर केली होती.\nमनसैनिकांनी फेसबूक पेजवरच त्याला समज दिली. मात्र तरीही तो तरुण राज ठाकरेंच्या विरोधात कमेंट्स करत होता. याचा राग मनांत धरुन मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी या विवेक भागवतला शोधू काढलं. विवेक भागवत हा बदलापूर मध्ये राहतो त्याला बदलापूर मनसे कार्यालयात बोलावून जाब विचारत मनसे महिला कार्यकर्त्यांनी चोप दिला आणि तो व्हिडिओ सोशल मिडायावर वायरल करण्यात आला. ज्यामुळे आता या व्हिडिओची चर्चा जोरदार होऊ लागलीये.\nअशा पद्धतीने विरोधात कमेंट केल्याने चोप देणं योग्य आहे याचं मनसेकडून समर्थन केले असून राज ठाकरे आणि मनसे विरोधात कोणी चुकीची किंवा वाईट कमेंट केल्यास अशाच प्रकारे चोप दिला जाईल,असा पुर्नुच्चार मनसेनं केलाय.\nVIDEO: ट्रिपल सीट जाताना हटकलं म्हणून दुचाकीस्वारानं पोलिसावरच उचलला हात\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: badlapurcartooncommentFacebookganpati bappaMNSNarendra modiRaj thakrevivek bhagwatकार्टूनगणपती बाप्पाटिप्पणीनरेंद्र मोदीफेसबुकबदलापूरमनसेराज ठाकरेविवेक भगवत\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत��तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vachunbagha.com/2009/06/16/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%8B/", "date_download": "2019-02-23T23:30:15Z", "digest": "sha1:DYIUPWVBNLBJNH3P6MI4U5HVUTIZV2WO", "length": 4470, "nlines": 77, "source_domain": "vachunbagha.com", "title": "लिहीन म्हणतो | वाचून बघा", "raw_content": "\n(एकाच ‘जमिनी’वर आधारित दोन रचना एकत्र देत आहे, कृपया हे ही पहावे:\nलिहीन म्हणतो तुझ्याच साठी सुरेल कविता\nनिदान मागे तुझिया ओठी उरेल कविता\nमनातले मी जनात नाही कधी बोललो\nगात राहिलो, मला वाटले- पुरेल कविता\nतिला न जमलेच एकदाही वळून बघणे\nकधी न कळले तिला अशाने झुरेल कविता\nतिला न कसलीच बंधने, ती स्वैर विहरते\nकुणास ठावे कुणास कोठे स्फुरेल कविता\nगुलाब भिरकावुनी कशाला देसी सखये\nमलाच दे तो- उगाच माझी चुरेल कविता \nलिहीन म्हणतो तुझ्याचसाठी सुरेल कविता\nमराठमोळी तुझ्यासारखी तजेल कविता\nजरा किलकिले करा मनाचे कवाड रसिका\nझुळूक थोडी तिला लागुद्या, फुलेल कविता\nकठीण इतके असते का हो हसून बघणे \nकुणी समजवा तिला- अजूनी जगेल कविता\nकठोर वचने तिच्यासमोरी नकोस बोलू\nसराव मजसारखा तिला ना- रुसेल कविता\nनभात दिसता टपोर तारा वेडावुन मी\nपहात बसतो-कधी मलाही दिसेल कविता \n4 प्रतिसाद to “लिहीन म्हणतो”\n17 06 2009 येथे 9:45 सकाळी | उत्तर\nसुरेख कविता एकाच मनाचे दोन खेळ बरे वाटले\nतुमचा प्रतिसाद पाहून बरं वाटलं \n02 10 2009 येथे 10:14 सकाळी | उत्तर\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/nov01.htm", "date_download": "2019-02-23T22:54:22Z", "digest": "sha1:YKFCSX2CKTAMA6FYBJUO64F5ETCYHE37", "length": 8964, "nlines": 413, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज १ नोव्हेंबर", "raw_content": "\nगीता ही सर्व ग्रंथांची आई आहे.\nगीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. वेद हे देवाच्या निःश्वासातून निघाले, तर गीता ही त्याच्या मुखातून निघाली. गीतेचा विषय कोणता गीतेचा विषय म्हणजे मोहाचा नाश करण्याचे तत्त्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या विवेचन, हा होय. गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला मोह झाला; याचा अर्थ असा की, त्याला कर्तेपणाच्या अभिमानाने असमाधान उत्पन्न झाले, आणि त्यामुळे काय करावे आणि काय न करावे याची शंका त्याला उत्पन्न झाली. गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाचा मोह नाश पावला. याचा अर्थ असा की, कर्ता परमात्मा आहे हे निश्चित झाल्यामुळे जीवाच्या कर्माचे सुखदुःख संपले. खरोखर, गीतेचे रहस्य सांगावे ज्ञानेश्वरमहाराजांनीच. भारतीय युद्धामध्ये परमात्मा पीतांबर नेसून, अर्जुनाच्या रथावर बसून, रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले. पुढे हजारो वर्षांनी, भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाणी होय. त्यात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करावे. ' मी मागे आहे, तू पुढे चल.' हेच भगवंतांनी आपणा सर्वांना सांगितले आहे.\nएखादी उपवर झालेली मुलगी जर आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली, तर तो समारंभ पाहून तिच्या मनामध्ये स्वतःच्या लग्नाचे आणि त्यातल्या सोहळ्याचे विचार येतील; त्याचप्रमाणे, आपण पोथी ऐकत असताना त्यामध्ये वर्णन केलेल्या अवस्था आपल्याला कशा येतील याचा विचार करावा. आत्मनिवेदन म्हणजे मी कोण आहे हे कळणे होय. प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुखदुःखे भोगावी लागतात, त्यांमध्ये आपण असल्यासारखे दिसावे, पण खरे मात्र नसावे. अशिलाचा खटला स्वतःचाच आहे असे समजून वकील कोर्टामध्ये भांडतो, पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचे सुखदुःख मानीत नाही, वरून मात्र अशिलाजवळ दुःख दाखवितो; अगदी असाच व्यवहार मी करतो. व्यवहार सत्य मानणार्या लोकांत वावरायचे असेल, तर बाहेरून त्यांच्यासारखे वागणे जरूर आहे. असे वागत असताना आपले भगवंताचे अनुसंधान चुकू न दिले की व्यवहार हा खेळ बनतो. कधी हार तर कधी जीत. खेळात आपण हरलो काय आणि जिंकलो काय, खर्या जीवनाच्या दृष्टीने सारखेच. तरी खेळ खेळतांना मात्र तो जिंकण्याचा चांगला प्रयत्न करावा. भगवंताचे नाम घेतले की ही युक्��ी आपोआप साधते. म्हणून रात्रंदिवस माझ्या माणसांना मी सांगतो की, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका.\n३०६. भगवंताच्या इच्छेने सर्व घडत आहे, ही भावना\nठेवून आपले कर्तव्य करणे, हे गीतेचे सार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/In-Panchavati-they-were-burnt-to-the-tree/", "date_download": "2019-02-23T22:58:39Z", "digest": "sha1:ZWU7ZSVEZAKY6MJWZAOHONJCRPIBQIYZ", "length": 6503, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंचवटीत तिघींना जाळले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › पंचवटीत तिघींना जाळले\nपंचवटीत अनैतिक संबंधातून एका नराधम प्रियकराने प्रेयसीसह तिच्या मुलीला व नातीला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत नऊ महिन्यांच्या चिमुरडीचा करुण अंत झाला, तर दोघी माय-लेकी गंभीर जखमी झाल्या असून, मृत्यूशी झुंज देत आहेत. जळीतकांडानंतर संशयित फरार झाला असून, पोलिसांची पथके त्याच्या मागावर रवाना झाली आहेत. माणुसकीला काळिमा फासणार्‍या या घटनेमुळे नाशिककरांमध्ये तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे.\nमायको दवाखान्याजवळील कालिकानगरमध्ये राहणार्‍या संगीता सुरेश देवरे (38) या महिलेचे जलालोद्दीन खान (55, रा. कानोरीय, जि. मथुरा, उत्तर प्रदेश) या व्यक्‍तीबरोबर अनैतिक संबंध होते. रविवारी (दि.5) सायंकाळी दोघांमध्ये झालेल्या वादातून पहाटे चारच्या सुमारास संगीता तिची मुलगी प्रीती आणि नात सिद्धी हे झोपेत असताना संशयित जलालोद्दीन खान या प्रियकराने त्यांच्या बेडवर आणि अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये नऊ महिन्याच्या सिद्धीचा जळून मृत्यू झाला. तर संगीता आणि प्रीती या दोघी 70 टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्या असून, त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, प्रीती रामेश्‍वर शेंडगे (20, रा. कोणार्कनगर) या मुलगी सिद्धी हिला घेऊन दोन दिवसांपूर्वी कालिकानगर येथेे आईला भेटण्यासाठी आलेल्या होत्या.\nघटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त शांताराम पाटील, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दूल, कैलास वाघ, रघुनाथ शेगर आदींसह गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, ���ुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दूल करीत आहे.\nसंगीताने संशयित जलालोद्दीन खानला आपल्याबरोबर राहू नको, म्हणून सांगितले होते. यातून त्या दोघांचे भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून त्याने हे कृत्य केले आहे. संशयिताच्या मागावर आम्ही पथके पाठविली आहेत. लवकरच त्याला अटक करू. - मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी पोलीस ठाणे\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Ward-structure-reservation-broken-Lottery/", "date_download": "2019-02-23T22:57:50Z", "digest": "sha1:64E7HJMJT6HSNPLZBKD4SFWGC3GSMTXD", "length": 9689, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रभागरचनेसह आरक्षणाची फुटली लॉटरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › प्रभागरचनेसह आरक्षणाची फुटली लॉटरी\nप्रभागरचनेसह आरक्षणाची फुटली लॉटरी\nमहापालिका निवडणुकीसाठीच्या प्रभागरचनेसह आरक्षणाची लॉटरी मंगळवारी फुटली. यातून आशा-निराशेचा खेळ रंगला; तरी चार सदस्य प्रभागांमुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांच्या हस्ते येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात मनपा शाळा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली.\nसकाळी 9 वाजता प्रारूप प्रभाग रचनेची चतु:सीमा व नकाशे नाट्यगृहाबाहेर लावण्यात आले होते. ते पाहण्यासाठी विद्यमान पदाधिकारी, नगरसेवक व इच्छुकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अकरा वाजता आरक्षण सोडतीस सुरुवात झाली. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने कक्ष अधिकारी अतुल जाधव यांच्यासह प्रदीप परब, संतोष चव्हाण आणि जिल्हाधिकार्‍यांचे प्रतिनिधी म्हणून उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाघमोडे उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी त्यांचे स्वागत केले.सोडत प्रक्रिया पारदर्शी व्हावी आणि ती नागरिकांना पाहता यावी यासाठी नाट्यगृहात स्क्रीनच्या माध्यमातून सोडतीची व्यवस्था केली होती. उपायुक्‍त सु��ील पवार, स्मृती पाटील, मुख्य लेखापरीक्षक संजय गोसावी यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी सोडत प्रक्रिया राबवली.\nयावेळी महापौर हारूण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, गटनेते किशोर जामदार, सभापती बसवेश्‍वर सातपुते, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, माजी इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान, जमील बागवान, संतोष पाटील, मंगेश चव्हाण, संजय कांबळे, मनसेचे दिगंबर जाधव, योगेंद्र थोरात उपस्थित होते.\nकाचेच्या ड्रममधून आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. सन 2011 च्या लोकसंख्येनुसार अनुसूचित जाती-जमातीचे प्रभाग व सदस्य संख्या निश्‍चित करण्यात आली. त्यानुसार 78 सदस्यांचे 20 प्रभाग करण्यात आले. यामध्ये 18 प्रभाग चार सदस्यांचे व 2 प्रभाग तीन सदस्यांचे आहेत. यामध्ये सांगलीवाडीचा प्रभाग क्रमांक 13 व मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 हे दोन प्रभाग तीन सदस्यांचे आहेत. उर्वरित 18 प्रभागांत चार सदस्य आहेत. चार सदस्यांच्या प्रभागांत सरासरी 25 हजार 785 आणि तीन सदस्यांच्या प्रभागात सरासरी 19 हजार 338 लोकसंख्या आहे. 78 पैकी अनुसूचित जातींसाठी 11 (महिलांसाठी 6), अनुसूचित जमाती महिला 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग 21 (महिलांसाठी 11) व खुले 45 ( महिलांसाठी 21 ) प्रभाग राखीव आहेत.\nमागील वेळेस सांगलीतून पहिल्या प्रभागाचा प्रारंभ झाला होता. मात्र यावेळी घड्याळाच्या काट्यानुसार रचनेस कुपवाडमधून प्रारंभ झाला. त्यानुसार पहिले दोन प्रभाग कुपवाड, त्यानंतर सात प्रभाग मिरज आणि पुन्हा फिरून आठवा प्रभाग कुपवाडमार्गे उर्वरित नऊपासून 19 पर्यंत सांगली तर पुन्हा 20 वा प्रभाग मिरजेचा आहे.अनुसूचित जमातीसाठी एक प्रभाग राखीव झाला आहे. प्रथम या प्रभागाची सोडत काढण्यात आली. या प्रवर्गासाठी प्रभाग 20 ब राखीव झाला. यानंतर दोन महिलांसाठी थेट आरक्षण काढण्यात आले. यात प्रभाग 20 ब मधील अनुसूचित जमाती व खुला गटातील 20 क महिलांसाठी आरक्षित झाला. यानंंतर अनुसूचित जातीच्या 11 पैकी 6 महिला प्रभागांसाठी, तर नागरिकांचा मागास प्रवर्गातील 21 पैकी 11 प्रभागत महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले.\nखुल्या गटातील 45 पैकी 21 जाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांची आरक्षणे सोडत पध्दतीने काढल्यानंतर अन्य काही प्रवर्गातील महिला व खुल्या गटातील महिला तसेच सर्वसाधारण आरक्षणे थेट निश्‍चित करण्यात आली. आरक्षण सोडतीसाठी नागरीक व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-farmer-from-the-beginning-of-June/", "date_download": "2019-02-23T22:56:11Z", "digest": "sha1:7GM6TTVU626IWDZBTL5AQSI3QVUTQB4G", "length": 6921, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एक जूनपासून शेतकरी निघाला संपावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › एक जूनपासून शेतकरी निघाला संपावर\nएक जूनपासून शेतकरी निघाला संपावर\nएक ते दहा जून दरम्यान देशभरातील शेतकरी संपावर जात असून शहरांचा दूध व भाजीपाला पूर्ण रोखला जाणार असल्याची माहिती ‘किसान क्रांती’च्या राज्य समन्वयक अ‍ॅड. कमलताई सावंत यांनी गुरूवारी कराड येथे पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी ‘किसान क्रांती’चे धर्मराज जगदाळे, दत्ता शेडगे, बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, युवा आघाडी अध्यक्ष विश्‍वास जाधव यांची उपस्थिती होती.\nअ‍ॅड. सावंत म्हणाल्या, राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंच यांच्या संयुक्‍त विद्यमाने 1 ते 10 जून दरम्यान देशव्यापी शेतकरी संप पुकारण्यात आला आहे. या संपात 23 राज्यांतील 120 शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्रात कृषीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘किसान क्रांती’ व ‘भूमाता संघटना’ नेतृत्व करत आहेत. आज शेतकर्‍याला कोणी वाली राहिलेला नाही.\nशेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. भाजप सरकारने उत्पादन खर्च व पन्नास टक्के नफा देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. उलट शेतमालाचे भाव अधिकच गडगडले. दोन रूपये किलोने टोमॅटो विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली. अन्य फळभाज्यांचीही हीच अवस्था झाली. सहकारी साखर कारखानदारीही शेतकर्‍यांना लूटत आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी आहे. त्यामुळे संपाचे हत्��ार उपसावे लागले आहे.\nसंपकाळात शेतकर्‍यांनी आपला शेतमाल शहरात न आणता गावातच शेतकर्‍यांना विकावा. दूधही शहरात पाठवू नये. भविष्यात शेतमालाला चांगले भाव हवे असतील व हमी भावाविषयी कायदा करायचा असेल तर शेतकर्‍यांनी या संपात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. वर्षानुवर्षे कवडीमोल भावाने शेतमाल विकण्यापेक्षा संप काळात सहभाग घेतल्यास सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडता येईल, असेही अ‍ॅड. सावंत यांनी सांगितले.\nमहाराष्ट्रात संप यशस्वी करून दाखवणार..\nदेशपातळीवरील शेतकरी संपाचे नियोजन राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंच यांच्या वतीने करण्यात आले आहे. राष्ट्रीय कोअर कमिटीत संदीप आबा गिड्डे - पाटील नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्रात किसान क्रांती, भूमाता, बळीराजा यासह विविध संघटना शेतकरी संप यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, अशी माहिती बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिली.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A5%87/", "date_download": "2019-02-23T22:53:00Z", "digest": "sha1:JKCAYVLBLEXLURIRCTXJJXRUDOT2U6BT", "length": 19544, "nlines": 246, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "कोहली भारताचा श्रीमंत खेळाडू! | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्���े एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर��मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान क्रीडा कोहली भारताचा श्रीमंत खेळाडू\nकोहली भारताचा श्रीमंत खेळाडू\n भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी या आपल्या आजी-माजी सहकार्‍यांना मागे टाकत, 2018 सालातील सर्वात श्रीमंत खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे.\nकिंबहुना 2017 सालातील आपल्या वार्षिक उत्पनापेक्षा यंदाच्या उत्पन्नात विराटने दुपटीने वाढ केली आहे. फोर्ब्स इंडिया मासिकाने यासंदर्भातली आकडेवारी जाहीर केली आहे. विराटने 2018 सालात 228.09 कोटी इतकी कमाई केली आहे.\nजाहीर झालेल्या यादीत विराटने दुसरे स्थान प��कावले असून खेळाडूंच्या गटात तो पहिला आहे. 2017 साली विराटने 100.72 कोटी रुपयांची कमाई केली होती. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने यंदाच्या वर्षातही या यादीमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. 2018 सालातले सलमानचे उत्पन्न हे 235.25 कोटी इतके आहे.\nफोर्ब्जने जाहीर केलेल्या यादीत महेंद्रसिंह धोनी 101.77 कोटींच्या मिळकतीसह पाचव्या स्थानावर आहे. तर सचिन तेंडुलकरने 80 कोटींच्या उत्पन्नासह नववे स्थान मिळवले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, खेळाडूंच्या गटामध्ये पहिल्या सात जणांमध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनेही आपले स्थान पक्के केले आहे.\nPrevious articleप्रदीर्घ भागीदारी साकारल्यास ऑस्ट्रेलियात यश निश्चित\nNext articleमोहम्मद हाफीजची निवृत्ती\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 24 फेब्रुवारी 2019)\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/soft-dismissal-for-kedar-jadhav-as-he-spoons-the-ball-back-to-the-bowler-mitchell-santner/", "date_download": "2019-02-23T23:20:00Z", "digest": "sha1:V67C26F7SLE23RZ7NPQUDCHUJV23BOGX", "length": 7563, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारत वि. न्यूजीलँड: भारतीय संघाला तिसरा झटका, भारत १८ षटकांत ३ बाद ८६", "raw_content": "\nभारत वि. न्यूजीलँड: भारतीय संघाला तिसरा झटका, भारत १८ षटकांत ३ बाद ८६\nभारत वि. न्यूजीलँड: भारतीय संघाला तिसरा झटका, भारत १८ षटकांत ३ बाद ८६\n येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूजीलँड पहिल्या वनडेत सलामीवीरांच्या पाठोपाठ पुणेकर केदा��� जाधव १२ धावांवर बाद झाला आहे.\nमिचेल सॅनटरने स्वतःच्याच गोलंदाजीवर केदारचा झेल घेतला. १२ धावांच्या खेळीत केदारने १ चौकार मारला. त्यापूर्वी रोहित शर्मा (२०) आणि शिखर धवन (९) धावांवर बाद झाले.\nयाबरोबर भारतीय संघात ४थ्या स्थानावर आपला हक्क कायम करण्याची मोठी संधी केदारने वाया घातली आहे.\nसध्या मैदानावर दिनेश कार्तिकी आणि २०० वा वनडे सामना खेळत असलेला कर्णधार विराट कोहली आहेत. कोहली ४२ चेंडूत २९ धावांवर खेळत आहे.\nसध्या भारतीय संघाच्या १८.३ षटकांत ३ बाद ८६ धावा झाल्या आहेत.\nतत्पूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने न्यूजीलँड विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.\nया सामन्यात अजिंक्य रहाणे आणि मनीष पांडे यांना वगळण्यात आले असून बाकी संघ हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातीलच आहे.\nकौटुंबिक कारणामुळे संघाबाहेर असलेला सलामीवीर शिखर धवन पुन्हा आल्यामुळे रहाणेला वगळण्यात आले आहे तर मनीष पांडेच्या जागी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे.\nभारतीय संघ: शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फ���ंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/609658", "date_download": "2019-02-23T23:38:05Z", "digest": "sha1:BRICNXXDFCYCQXODY2NAR556FMC45MMW", "length": 7309, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नादाल-तेस्तिपास रंगणार फायनल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » नादाल-तेस्तिपास रंगणार फायनल\nयेथे सुरु असलेल्या रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेत स्पेनचा राफेल नादाल व ग्रीकचा स्टीफेनोस तेस्तिपास यांनी शानदार विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला. आज, प्रेंच ओपन चॅम्पियन नादालसमोर जेतेपदासाठी ग्रीकच्या युवा तेस्तिपासचे आव्हान असेल. महिलांत रोमानियाची सिमोना हॅलेप व अमेरिकेची स्लोनी स्टीफेन्स यांच्यात अंतिम लढत होईल.\nशनिवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत अग्रमानांकित राफेल नादालने रशियाच्या कॅचनोव्हचा 7-6, 6-4 असा पराभव केला व अंतिम फेरी गाठली. विशेष म्हणजे, रशियाच्या युवा कॅचनोव्हने दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करताना स्पेनच्या या दिग्गज टेनिसपटूला चांगलीच टक्कर दिली. आता, अंतिम लढतीत नादालसमोर ग्रीकच्या तेस्तिपासचे आव्हान असणार आहे. रॉजर्स चषक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत नादालविरुद्ध खेळण्याचा अनुभव हा अविस्मरणीय होता, अशी प्रतिक्रिया सामन्यानंतर रशियन कॅचनोव्हने दिली.\nदुसऱया उपांत्य लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या सहाव्या मानांकित केविन अँडरसनला मात्र धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. ग्रीकच्या नवोदित तेस्तिपासने अँडरसनला 6-7, 6-4, 7-6 असे पराभूत करत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. या संघर्षमय लढतीत अनुभवी अँडरसनला ग्रीकच्या तेस्तिपासने जोरदार टक्कर देत अंतिम फेरी गाठली.\nमहिलांत हॅलेप-स्टीफेन्स रंगणार फायनल\nरॉजर्स चषक स्पर्धेच्या महिला एकेरीत रोमानियाच्या सिमोना हॅलेपने विजयी आगेकूच कायम ठेवताना अंतिम फेरीत प्रवेश केला. हॅलेपने फ्रान्सच्या कॅरोलिन गार्कीवर 7-5, 6-1 असा विजय मिळवला. आता, अंतिम फेरीत अग्रमानांकित हॅलेपसमोर अमेरिकेच्या स्लोनी स्टीफेन्सचे आव्हान असणार आहे. याशिवाय, दुसऱया एका लढतीत अमेरिकन स्टीफेन्सने युक्रेनची दिग्गज खेळाडू एलिन स्विटोलिनाला 6-3, 6-3 असे नमवले. या अंतिम लढतीत स्विटोलिनाकडून मोक्याच्या क्षणी चुका झाल्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला.\nयुसेन बोल्टला प्रतिष्ठेचा ‘लॉरियस’ पुरस्कार\nप्रदीप सिंग राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र\nदक्षिण आफ्रिकेचे लक्ष मालिकाविजयावर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616786", "date_download": "2019-02-23T23:37:15Z", "digest": "sha1:TCBPHWIFJ5PFEVHEHXAR4KZ5KZJPMBLQ", "length": 6934, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आ. राम कदम यांच्याविरोधात बार्शीत गुन्हा दाखल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » आ. राम कदम यांच्याविरोधात बार्शीत गुन्हा दाखल\nआ. राम कदम यांच्याविरोधात बार्शीत गुन्हा दाखल\nघाटकोपर येथे दहीहांडी कार्यक्रमप्रसंगी भाजपाचे आ. राम कदम यांनी महिलांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. तरूणींना पळवून नेण्याची भाषा केली. शांतता भंग केल्याप्रकरणी आ. कदम यांच्याविरूद्ध बार्शी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे यांनी आ. कदम यांचेविरूद्ध तक्रार दाखल करताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला.\nघाटकोपर येथे 3 सप्टेंबर रोजी दहीहांडी कार्यक्रमात आ. कदम यांनी भाषणावेळी महिलांचा अपमान व्हावा, या उद्देशाने प्रक्षोभक भाषण केले होते.\nआ. कदम यांनी मह���लांबद्दल आक्षेपार्ह विधान करून अपमान केला. मुलींची इच्छा नसेल तर लग्नासाठी पळवून आणु, चुकीचे असेल तर निश्चित मदत करणार हे कदम यांचे वक्तव्य महिलांचा अपमान करणारी आहेत, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.\nबार्शी पोलिसात महिला जिल्हाध्यक्षा काळे यांनी फिर्याद देताच पोलिसांनी महिलांविषयी आक्षेपार्ह बोलणे, असा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.\nतर शहरातील महात्मा गांधी व्यापारी संकूलाजवळ महिला व युवकांनी भाजपा आ. राम कदम यांच्या पुतळयास जोडामारो आंदोलन केले. यावेळी माजी नगराध्यक्षा मंगल शेळवणे, माजी नगरसेविका संगिता मेनकूदळे, ऍड. राजश्री डमरे, करूणा हिंगमिरे, मीना धर्माधिकारी, सविता जाधव, उल्का गायकवाड, युवक आघाडीचे राहुल देशमुख, विक्रमसिंह पवार, आकाश जावळे, अमोल पेंडलकर, प्रसाद माने, विवेक कदम, रविंद्र गुंड, आकाश पाटील, गणेश कुऱहाडे, अतूल साळुंखे, विक्रांत पवार, सागर माने, महेश घोलप, अक्षय ठाकरे, विकास बारबोले आदी उपस्थित होते.\nभाजपा शासनाच्या निषेधार्थ तसेच भाजपा आ. कदम यांच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यकार्यांनी जोडोमारो आंदोलन केले.\nडॉ.राजेंद्र भोसले नवे जिल्हाधिकारी\nघरकुल उभारणीचा सोलापूर पॅटर्न\nपूर्व भागातील भाजपा कार्यकर्ते काँग्रेसच्या वाटेवर\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617677", "date_download": "2019-02-23T23:40:44Z", "digest": "sha1:LWAGP3F67KUSW4ZP6DOO2LH64BB2IDAF", "length": 5640, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "खानापुरात देशव्यापी बंदचा फज्जा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खानापुरात ���ेशव्यापी बंदचा फज्जा\nखानापुरात देशव्यापी बंदचा फज्जा\nसोमवारी पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदचा खानापुरात कोणताच परिणाम झाला नाही. राज्य शासनाने या बंदला पाठिंबा दिल्याने शाळा-कॉलेजीसना सुट्टी देण्यात आली होती. तसेच बस आगारातून धावणाऱया बसेस ठप्प ठेवण्यात आल्या होत्या. मात्र खानापूरच्या बाजारपेठेवर तसेच दैनंदिन व्यवहारावर या बंदचा कोणताच परिणाम दिसून आला नाही.\nअवघ्या दोन दिवसावर श्री गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी खानापुरात खेडय़ापाडय़ातील लोकांची गर्दी झाली होती. सोमवारी दिवसभर बाजारपेठ खरेदीसाठी फुलली असल्याने बंदचा कोणताच परिणाम दिसून आला नाही.\nखानापूर शहरातून जाणाऱया बेळगाव-पणजी महामार्गावर सकाळच्या प्रहरी मात्र वाहनांची गर्दी कमी होती. पण दुपारनंतर अनेक अवजड वाहने ये-जा करताना दिसत होती. खानापुरातील सर्व पेट्रोल पंप सुरु होते. त्यामुळे या बंदचा खानापुरात कोणताच परिणाम झाला नाही.\nया बंदचा पार्श्वभुमीवर खानापूर कॉग्रेस तसेच निजदच्या मोजक्या कार्यकर्त्यानी शिवस्मारक चौकात रास्तारोको करुन केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन निदर्शने केली. व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.\nआता सीमाभागात सात-बारा मिळणार राष्ट्रभाषेत\nदोघा अट्टल मोटारसायकल चोरांना अटक\nराममंदिर उभारणीस कोणीही रोखू शकणार नाही\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/9351", "date_download": "2019-02-23T22:57:15Z", "digest": "sha1:RFL6NKV5GMUMHS7UEM5MUWVVSQEKZWIG", "length": 4061, "nlines": 82, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अणु : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अणु\nविज्ञानिका - १ (अणुगर्भाच्या अंतरंगात)\nअणुगर्भ हे विद्युतभाररहीत न्युट्रॉन्स व घन भार असलेल्या प्रोटॉन्सचे बनले असतात. सर्वात हलका अणुगर्भ हायड्रोजनचा - त्यात एकच प्रोटॉन व शुन्य न्युट्रॉन. पण इतर सर्व अणुगर्भांमधे एकापेक्षा जास्त घन भारीत प्रोटॉन्स (आणि काही न्युट्रॉन्स) असतात. अनेक वर्षे प्रोटॉन आणि न्युट्रॉन हे मूलभुत कण समजल्या जात. पण नंतर ते क्वार्क्सचे बनले असतात असे दाखवले गेले. प्रोटॉन मधे दोन अप आणि एक डाऊन तर न्युट्रॉन मधे दोन डाऊन आणि एक अप (p=uud; n=udd).\nRead more about विज्ञानिका - १ (अणुगर्भाच्या अंतरंगात)\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi", "date_download": "2019-02-23T22:53:16Z", "digest": "sha1:4DQP6I3O3VKLCUAIJ3WCP4KLPYVIHRBE", "length": 17514, "nlines": 182, "source_domain": "zeenews.india.com", "title": "24taas.com: Latest News Marathi Online, Zee 24 Taas, Breaking News Headlines, India, Sports, Health, Business, Cricket", "raw_content": "\nमोदी सरकार, काँग्रेसला धडा शिकवा; वंचिताना ही शेवटची संधी आहे - ओवेसी\nभाजपचे नरेंद्र पाटील - राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण\nभिवंडी, पालघर या मतदार संघात युतीबाबत पेच\nआयकर छाप्यांमध्ये धक्कादायक खुलासे, ७५ कोटींची बेहिशेबी मालमत्ता\nचंद्रकांत खैरे खासदार आहेत की चमत्कारी बाबा, अक्षरशः तारे तोडले \nमुंबईत आता दुसऱ्या टप्प्यातील मोनो वडाळा ते जेकब सर्कल धावणार\nआसाममध्ये विषारी दारूने घेतला ८० जणांचा बळी\nबंगळुरूत 'एरो इंडिया शो'दरम्यान भीषण आग; ३०० गाड्या जळून खाक\nयुतीच्या निर्णयानंतर कोणतीही नाराजी - शिवसेना\nपुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विमान अपहरणाची धमकी, हाय अलर्ट जारी\nCM कडून समाजाची फसवणूक, युती विरोधात उमेदवार उभे करणार - मराठा मोर्चा\nपरीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी, धक्कादायक व्हिडिओ\nबुलडाण्यातील चिखलीत श्रेयावरून भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा\nभाजपचे नरेंद्र पाटील - राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण\nआयकर छाप्यांमध्ये धक्कादायक खुलासे, ७५ कोटींची बेहिशेबी मालमत्ता\nचंद्रकांत खैरे खासदार आहेत की चमत्कारी बाबा, अक्षरशः तारे तोडले \nभुजबळ सध्या जामिनावर बाहेर, किती बोलावं याचा विचार करावा- मुख्यमंत्री\nशिवसेनेचा नवा नारा, आधी काश्मीर नंतर मंदिर\n'मॅजिक मिक्स'मुळे बेस्टचे ५ हजार कर्मचारी झाले तंबाखू मुक्त\nकाँग्रेस पुण्यात लोकसभेची उमेदवारी कोणाला देणार, पाहा काय झाला निर्णय\nराज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपवर नाराज\nभारताने पाक सोबत खेळावं की नाही \nपाकिस्तानच्या वर्ल्ड कप प्रवेशाबाबत सरकार निर्णय घेईल- कपिल देव\nindvspak : पाकिस्तानवर बहिष्कार घालण्यासाठी बीसीसीआय आयसीसीला लिहिणार पत्र\nपाकिस्तानशी खेळण्याचा निर्णय आमच्या हातात नाही- युजवेंद्र चहल\nभविष्यात भारताला ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करता येणार नाही- आयओसी\nRESULT: अफ़गानिस्तान और आयरलैंड का भारत दौरा, 3 मैचों की टी20 सीरीज़, 2019\nRESULT: श्रीलंका का दक्षिण अफ़्रीका दौरा, 2 मैचों की टेस्ट सीरीज़, 2019\nRESULT: इंग्लैंड का वेस्टइंडीज़ दौरा, 5 मैचों की एकदिवसीय सीरीज़, 2019\nवेस्ट इंडीज 289/6 (50.0)Vsइंग्लैंड 263 (47.4)\n४८ तासातच शिवसेना-भाजप युतीत मुख्यमंत्रीपदावरून ठिणगी\nडिअर जिंदगी: मनात ठेवू नका, सांगून टाका\nडिअर जिंदगी: ओरडण्यापेक्षा संकेत देण्यावर जोर द्या\nडिअर जिंदगी : भूतकाळाचे धागे\nयुतीच्या निर्णयानंतर कोणतीही नाराजी - शिवसेना\nमोदी सरकार, काँग्रेसला धडा शिकवा; वंचिताना ही शेवटची संधी आहे - ओवेसी\nपुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विमान अपहरणाची धमकी, हाय अलर्ट जारी\nCM कडून समाजाची फसवणूक, युती विरोधात उमेदवार उभे करणार - मराठा मोर्चा\nभिवंडी, पालघर या मतदार संघात युतीबाबत पेच\nआसाममध्ये विषारी दारूने घेतला ८० जणांचा बळी\nउत्तरप्रदेशमध्ये फटाक्यांचा स्फोट; १० जण ठार\nमोदी सरकार आयोजीत घर बसल्या स्पर्धा, १ लाखाचे बक्षीस\nबंगळुरूत 'एरो इंडिया शो'दरम्यान भीषण आग; ३०० गाड्या जळून खाक\nPulwama Attack : आदिल दारच्या कुटुंबियाचे डीएनए नमुने घेणार - एनआयए\nन्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी; व्हिडिओ व्हायरल\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत- ट्रम्प\nपाकिस्तानला टाकले ग्रे यादीत, एफएटीएफने दिली तंबी\nपुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा पहिला मोठा राजनैतिक विजय\nभारताने युद्ध लादले तर प्रत्य��त्तर देऊ - पाकिस्तान\nखास मैत्रिणीच्या लग्नात आलियाचा जलवा\nबी टाऊनमध्ये चर्चा 'रॉक ऑन' जोडीची\nIIMC 2019चा 'इफ्को इमका' पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न\nज्या ट्रेकवर भेटले त्याच ट्रेकमध्ये बांधली लग्नगाठ\nPHOTO : पुलवामा दहशतवादी हल्याचे फोटो पाहून तुमच्याही काळजात धस्स् होईल\n जंगलाचा अनुभव देणारा 'गार्डन रिक्षा'वाला\n २४ तास २४ बातम्या \n काही परीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी, धक्कादायक व्हिडिओ समोर\n मुंबई - अहमदाबाद मार्गावर एलपीजी टॅंकरला मोठी आग\n जयगड किल्ल्याची तटबंदी ढासळण्याच्या बेतात\n नकली गुन्हे अन्वेषण शाखेचा भांडाफोड, एकाला अटक\n लोकल ठरली आहे मोबाईल चोरांचा अड्डा, चोरीच्या घटनांत वाढ\n ओएलएक्सवर मागवला आयफोन ७ प्लस, हातात आला साबण\n मध्यवर्ती रेल्वे स्थानकात शंभर फूट तिरंग्याचे अनावरण\n'या' अल्बममध्ये झळकणार 'बिग बॉस १२' फेम दीपक-सोमी\nOSCARS 2019 : ऑस्कर पुरस्कार वादग्रस्त का ठरलाय\nचाहत्यांवर चढला 'केसरी'चा रंग, दोन दिवसांत २ कोटी व्यूझ\n'सोनचिड़िया' सिनेमाला मिळाली कायदेशीर नोटीस\n'नोटबुक' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित\nखाद्य पदार्थाच्या वेष्टनावर गव्हाचे पीठ, मैद्याबाबत स्पष्ट उल्लेख हवा\nसोशल मीडियावर सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक, प्लास्टिक सर्जरी\nहेडफोन लावून गाणे ऐकणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा \nमुलांना वेळ देणे शक्य नसलेल्या पालकांनी 'हे' कराच\nलहान मुलांना लाडात जेवण भरवू नका, हा आहे धोका\nवही-पुस्तकाप्रमाणे घडी घालता येणारा सॅमसंगचा गॅलेक्सी फोल्ड लॉन्च\n४८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला 'Oppo F11 Pro' लवकरच बाजारात\n'सॅमसंग' देणार 'रेडमी'ला टक्कर\nगुगल सर्चवर 'बेस्ट टॉयलेट पेपर' सर्च केलं तर दिसतोय पाकिस्तानचा झेंडा\nसैन्यासाठी एक रूपया द्या, व्हॉट्सअॅपवर फिरणारा संदेश दिशाभूल करणारा\nपुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी लष्करी आरडीएक्सचा वापर, असा रचला कट\nशरद पवारांनी माढा मतदार संघातूनच का निवडणूक लढवावी\nसोशल मीडियावर सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक, प्लास्टिक सर्जरी\nव्हिडिओ : उदयनराजेंनी मंचावरूनच म्हटलं 'हमे तुमसे प्यार कितना...'\nतयार अन्न तीन वर्ष टिकवता येईल, मुंबईतील संशोधकांनी विकसित केले तंत्रज्ञान\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गोरखपुर से करेंगे पीएम किसान योजना की शुरुआत\nकैलाश विजयवर्गीय का विवादित बयान, 'बीफ खाने वाला जीत जाए, यह हमार�� लिए शर्म की बात'\nअसदुद्दीन ओवैसी ने कहा - पुलवामा हमले के खिलाफ हमसब एक हैं, जैश-ए-मोहम्मद नहीं, जैश-ए-शैतान है\nअसम में जहरीली शराबकांड: मृतकों की संख्या बढ़कर 110 हुई, 200 से अधिक की हालत गंभीर\nपुलवामा में हुए एनकाउंटर में घायल DIG अमित कुमार को इलाज के लिए AIIMS लाया गया\nमेष वृष मिथुन कर्क िंह कन्‍या तुला वृश्चिक धनु मकर कुंभ मीन\nकामात अडथळे आल्यामुळे जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. नोकरी किंवा व्यवसायात एखादा निर्णय घाईने घेतल्यास नुकसान होण्याची शक्यता. आर्थिक गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/literary?order=comment_count&sort=asc", "date_download": "2019-02-23T22:42:02Z", "digest": "sha1:XY5MASEZESE2THR5HQSE3TMKV6WISHQ3", "length": 8333, "nlines": 96, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ललित | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nललित वलय (कादंबरी) - प्रकरण ५ निमिष सोनार सोमवार, 22/01/2018 - 11:41\nललित मेणबत्या पॆटतात पण.... परशुराम सोंडगे सोमवार, 16/04/2018 - 23:05\nललित आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ३) Anand More सोमवार, 24/04/2017 - 19:16\nललित वलय (कादंबरी) - प्रकरण १२ निमिष सोनार शुक्रवार, 16/02/2018 - 08:13\nललित राजपुत्राचा विवाह ppkya शनिवार, 26/05/2018 - 05:15\nललित रूम नंबर- 9 (गूढकथा) निमिष सोनार शनिवार, 21/10/2017 - 12:07\nललित इन ट्रान्सिट... अभिज्ञ गुरुवार, 29/12/2011 - 11:55\nललित ...ए स्ट्रेंजर इन टाउन... ‘फ्रैंक मोर्गन’ रवींद्र दत्तात्... सोमवार, 31/10/2016 - 21:42\nललित म्हतारीचं काॅन्फीडन्सं परशुराम सोंडगे शुक्रवार, 30/03/2018 - 11:31\nललित आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग २) Anand More रविवार, 23/04/2017 - 11:10\nललित सूतक शार्दुली आचार्य सोमवार, 05/11/2018 - 12:29\nललित माध्यमांतर– \"एपिक\" धर्मक्षेत्र: कर्ण एपिसोड निमिष सोनार शनिवार, 21/07/2018 - 10:51\nललित अनुभव - माझी मैत्रिण - सारिका .शुचि. शुक्रवार, 06/11/2015 - 13:44\nललित प्रतिमा शिरीष फडके शुक्रवार, 21/11/2014 - 11:34\nललित व्हॅलेन्टाईन : स्पर्धेसाठी सुरवंट रविवार, 14/02/2016 - 12:32\nललित वलय (कादंबरी) - प्रकरण १७ आणि १८ निमिष सोनार बुधवार, 28/02/2018 - 09:28\nललित मस्ग्रेव्हांचा रिवाज अदिति मंगळवार, 13/11/2012 - 21:52\nललित एका फुलाची गोष्ट (गूढ कथा) विवेक पटाईत शनिवार, 19/04/2014 - 16:30\nललित त्याचे असे झाले (भाग ३) चौकस शुक्रवार, 01/01/2016 - 10:42\nललित गुडमाॅर्निंग पथक परशुराम सोंडगे गुरुवार, 22/03/2018 - 22:21\nललित ते लोक भटक्या कुत्रा बुधवार, 31/01/2018 - 13:04\nललित माझ्या लाडलाडूल्या \"प्र\", वीणेची तार गुरुवार, 04/02/2016 - 12:50\nललित जंटलमन्स गेम - ५ - बॉयकॉट, बोथम आणि चॅपल स्पार्टाकस शुक्��वार, 11/12/2015 - 03:04\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/IIT-Students-Develop-a-water-sates-For-Birds-in-Pune/", "date_download": "2019-02-23T23:16:50Z", "digest": "sha1:YWGW2UM7C36IS3UJR72TWHQPLJ7RBCJ3", "length": 7045, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आयटी तरूणाईकडून पक्षांना चारापाणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आयटी तरूणाईकडून पक्षांना चारापाणी\nआयटी तरूणाईकडून पक्षांना चारापाणी\nपुणे : नरेंद्र साठे\nदिवसेंदिवस वाढत असलेली उन्हाची तिव्रता, नैसर्गिक पाणवठ्यावरील पाणी संपल्याने पक्षांचे या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात हाल होतात. यासाठी हिंजवडीतील आयटीयन्स मंडळी सरसावली आहे. या आयटीयन्स मंडळींनी व्हॉटस्‌ऍपच्या ग्रुपद्वारे् एकत्र येऊन पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हेल्दी रोमिंग या नावाखाली आयटीयन्स समूहाने पक्ष्यांना खाद्य ठेवणे, पाणी ठेवणे असा उपक्रम सुरू केला आहे.\nपहिल्या टप्प्यात वेताळ टेकडीवर हा उपक्रम राबवला असून याद्वारे शेकडो पक्ष्यांची तहान भागवली जात आहे. पुण्यात हे काम सुरूच ठेवणार असून आमच्या ग्रुपमध्ये अनेक जण कोल्हापूरचे आहेत. त्यामुळे एक दिवशी आम्ही सगळे मिळून कोल्हापूर जवळ ठिकाण ठरवून हाच उपक्रम राबवणार असल्याचे अक्षय मोर्चे याने माहिती दिली.\nआयटीयन्स तरूणाई सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येऊन पर्यावरण रक्षणासाठी काम करत आहेत. हिंजवडी ते कोल्हापूर या व्हॉटस्‌ऍप पॅटर्नमुळे कोल्हापूरसाठी एसटी बस सुरू करण्यात आली त्यानंतर या पॅटर्नमुळे राज्यभरात अनेक ठिकाणी एसटी बस थेट हिंजवडीतूनच सुरू झाल्या आहेत. या बसचे नियोजन करण्यात येणार्‍या ग्रुपवर आता पर्यावरणासाठी पुढाकार घेण्यासाठी काही मंडळी एकत्र येऊन हेल्दी रोमिंग नावाचा वेगळा ग्रुप तयार करून त्याद्वारे पर्यावरण रक्षणासाठी विविध कामे केली जात आहेत. गतवर्षी या तरूणांनी शहराजवळी एका खेडेगावामध्ये जाऊन श्रमदान केले होते. आयटी क्षेत्रात काम करून जगाशी संपर्कात असणार्‍या या मंडळींनी स्वतःहून पुढाकार घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. त्यांच्या कंपन्यांमधून देखील या तरूणांईचे कौतूक होत आहे.\nआयटीमध्ये शनिवार, रविवारी दोन दिवस सुट्टी असल्याने एक दिवस सकाळी जवळच्या टेकडीवर जाऊन ही मंडळी पर्यावरणाच्या संदर्भातील कामे करतात. वेताळ टेकडीवर गत रविवारपासून उपक्रम हाती घेतला असून पुन्हा रविवारी (दि.१५) देखील या तरूणाईकडून पक्षांना खाद्य ठेवणे आणि पाणी ठेवण्याचे काम केले जाणार आहे. या तरूणांनी रिकाम्या टाकाऊ पाण्याच्या बाटल्या जमा केल्या त्या कापून, त्यांना दोर्‍या बांधून त्याध्ये पाणी आणि चारा ठेवून वेताळ टेकडीवरील झाडांना लटकवल्या आहेत. पर्यावरण पुरक कामे करण्यासाठी अभिजीत सांवत, अनिकेत करडे आणि अक्षय मोर्चे यांनी पुढाकर घेऊन सर्वांना एकत्र आणले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Tembhu-scheme-works-stop-sangli/", "date_download": "2019-02-23T22:57:10Z", "digest": "sha1:TDXLIKTVTM7B6SM3I4AXXPVZXKYRMAV3", "length": 6044, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " टेंभू योजनेची कामे रखडली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › टेंभू योजनेची कामे रखडली\nटेंभू योजनेची कामे रखडली\nकडेगाव : संदीप पाटील\nटेंभू योजनेच्या पोटकालव्यांची कामे अमरापूर, चिखली भागात रखडली आहेत. याचा शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकर्‍यांनी पोटकालव्यांची ही रखडलेली कामे सुरू करण्याची वेळोवेळी मागणी करुन देखील त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. याचा शेतकर्‍यांना मोठाच फटका बसू लागला आहे. टेंभूच्या पोटकालव्यांवर शेकडो एकर उसाचे क्षेत्र अवलंबून आहे. परंतु योजनेच्या प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे.\nया भागात मोठ्या प्रमाणावर पोटकालव्यांची कामे अपूर्ण आहेत. तसेच केलेली कामे निकृष्ट असल्याने अनेक ठिकाणी पोटकालव्यांचे बांधकाम ढासळले आहे. त्यामुळे पाणी सुरू असते त्यावेळी नियोजनाअभावी पाणी रानोमाळ जात असते. जमिनी वर व पोटकालवे खोलात अशी रचना झाल्याने शेतीला पाणी देणेही अवघड होऊन बसले आहे.\nबहुतांश ठिकाणच्या पोटकालव्याच्या दरवाज्यांना दारे नसल्याने काही शेतकर्‍यांनी दगड, मुरूम टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पोटकालव्यात सध्या मोठ्या प्रमाणात माती व दगडांचा थर साचला आहे. या पोटकालव्यांची कामे गेल्या काही वर्षभरापूर्वी झाली आहेत.\nअधिकार्‍यांनी त्यांची पाहणी करुन देखील या पोटकालव्याच्या दुरूस्ती कामास सुरुवात झालेली नाही. लाभार्थी शेतकर्‍यांकडून पाणीपट्टीची रक्कम मात्र विनासंमती कपात करून घेतली जाते. लवकरात लवकर या पोटकालव्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्याची मागणी शेतकर्‍यांतून होऊ लागली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा येथील शेतकर्‍यांनी दिला आहे.\nया भागात असणार्‍या बहुसंख्य पोटकालव्यांचे दरवाजे चोरीला गेले आहेत. तर पोटकालव्यांतून शेतात पाणी नेण्यासाठी शेतकरी दगड, विटा, मुरूम टाकून पाणी अडवित असल्याने अनेक ठिकाणी पोटकालव्यात दगड, विटांचा ढीग लागला आहे. अनेक ठिकाणी पोटकालव्याभोवती उगवलेली झाडे, झुडुपे यामुळे पोटकालवे काही ठिकाणी मुजून गेले आहेत.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1988", "date_download": "2019-02-23T22:43:38Z", "digest": "sha1:C4SXU42SZMBQWCMQMW5JL3LMJDSX36X6", "length": 7192, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news eid celebration pune | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n#Eid ईदनिमित्त सुका मेवा, कपडे खरेदीचा आनंद\n#Eid ईदनिमित्त सुका मेवा, कपडे खरेदीचा आनंद\n#Eid ईदनिमित्त सुका मेवा, कपडे खरेदीचा आनंद\nशनिवार, 16 जून 2018\nपुणे : ईद उल फित्र निमित्ताने लहानग्यांसह मोठ्यांसाठी कपडे, महिलांसाठी मेंदीसह सौंदर्य प्रसाधने, तसेच शिरखुर्म्यासाठी सुका मेव्यासह मालेगाव, बनारस, राजस्थानी पद्धतीच्या शेवया खरेदीचा आनंद मुस्लिम धर्मीय नागरिकांनी शुक्रवारी घेतला. हिलाल कमिटीने नागरिकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या.\nपुणे : ईद उल फित्र निमित्ताने लहानग्यांसह मोठ्यांसाठी कपडे, महिलांसाठी मेंदीसह सौंदर्य प्रसाधने, तसेच शिरखुर्म्यासाठी सुका मेव्यासह मालेगाव, बनारस, राजस्थानी पद्धतीच्या शेवया खरेदीचा आनंद मुस्लिम धर्मीय नागरिकांनी शुक्रवारी घेतला. हिलाल कमिटीने नागरिकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या.\nरमजाननिमित्त दररोज पाच वेळची नमाज पठण करायची. पहाटेची सहेरी झाल्यावर सायंकाळी इफ्तारला रोजा सोडायचा. ईशाची अन्‌ तरावीहची नमाज पठण करायची. महिनाभर कुरआन पठण करून सर्वांसाठी अल्लाहकडे प्रार्थना करत तीस दिवसांचे रोजे पूर्ण करून ईदचा आनंद घ्यायचा. त्यासाठी पंधरा दिवस अगोदरच मुस्लिम धर्मीय नागरिक ईदच्या तयारीला लागले होते. वेगवेगळ्या मशिदींमध्ये ईदच्या सामूहिक नमाज निमित्ताने शुक्रवारी तयारी सुरू होती.\nशनिवारी (ता. १६) सामूहिक नमाज अदा करण्याकरिता पुणे कॅंटोन्मेंट भागातील ईदगाह मैदान येथे साफसफाई करण्यात आली. ईदनिमित्त मुस्लिम धर्मीयांच्या घरोघरी रंगरंगोटी, आकर्षक विद्युत\nरोषणाई करण्यात नागरिक व्यग्र होते. शहर व उपनगरांतील काही मशिदींवरही रोषणाई करण्यात आली आहे.\nइस्लामिक इन्फॉरमेशन सेंटरचे अध्यक्ष करिमुद्दीन शेख म्हणाले, ‘‘ईदला शाकाहारी तसेच सामिष भोजनही असते. ईदला आम्ही नातेवाइकांना घरी बोलावतो. लहान मुलांना ‘ईदी’ देतो.’’\nमी दरवर्षी रमजानमध्ये फालुदा विक्री करतो. पूर्वी परिस्थिती सर्वसाधारण होती. आता मात्र घरची आर्थिक स्थिती सुधारली आहे. ईदला आम्ही आवर्जून सर्वधर्मीय नागरिकांना घरी आमंत्रित करतो. शिरखुर्म्याचा आस्वाद त्यांच्यासमवेत घेतो आणि एकमेकांना शुभेच्छा देतो.\n- इक्‍बाल अब्दुल करीम मोदी, फालुदा विक्रेते\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/maharashtra-has-four-awards-for-mnrega/articleshow/65744611.cms", "date_download": "2019-02-24T00:14:40Z", "digest": "sha1:KMTTBTLUVOUF2I337E7XX7N7D47BXARO", "length": 12041, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: maharashtra has four awards for 'mnrega' - महाराष्ट्राला 'मनरेगा'चे चार पुरस्कार | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nमहाराष्ट्राला 'मनरेगा'चे चार पुरस्कार\nम. टा. विशेष प्रतिनिधी\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार २०१८' (मनरेगा) अंतर्गतचे चार पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार व मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत झालेल्या रोजगार निर्मितीची खास दखल केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने घेतली आहे.\nदिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते उद्या, मंगळवारी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबाजवणीसाठी महाराष्ट्राला राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफिस अशा चार श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर झाले आहेत. जलसिंचनात केलेल्या उत्तम कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाला हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. रोजगार हमी योजना विभागाने आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये नैसर्गिक स्रोतांचे व्यवस्थापनांतर्गत (एनआरएम) एकूण ७० हजार ५१४ कामे पूर्ण केली आहेत व यासाठी १४५१ कोटी रु. खर्च झाले आहेत. एनआरएम अंतर्गत राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली व या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. या विभागाने 'एनआरएम'च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला नकाशे पुरविले आहेत. राज्याच्या रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह मनरेगा आयुक्त आदी वरिष्ठ अधिकारी हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.\nगडचिरोली जिल्हा हा मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा ठरला आहे. गडचिरोलीत ८८९४ कामांना सुरुवात झाली. यातून ३९ लाख मानवी दिनांची निर्मिती झाली. या आदिवासीबहुल जिल्ह्यात आतापर्यंत शेततळे, सिंचन विहीर, वर्मी कम्पोस्ट आदी ६७५० कामे पूर्ण झाली आहेत व यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nhigh alert in mumbai: रेल्वेमध्ये अतिदक्षता\nशिवाजी पार्कमध्ये कुरियर बॉयचा दोन युवतींवर हल्ला\nUddhav Thackeray: शिवसेना लाचार नाही; उद्धव ठाकरेंनी ठणकावले...\nNarayan Rane: शिवसेना-भाजप युती 'मातोश्��ी'च्या स्वार्थासाठी;...\nUddhav Thackeray: शिवसैनिकांसमोर युतीची कारणमीमांसा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमहाराष्ट्राला 'मनरेगा'चे चार पुरस्कार...\n‘चिंतामणी’ मंडळाने घेतला धडा...\n...तर आत्महत्या थांबवता येतील\nचिपीच्या उड्डाणात तांत्रिक अडचण...\nआयुषी भावे ठरली महाराष्ट्राची पहिली श्रावणक्वीन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/503128", "date_download": "2019-02-23T23:28:13Z", "digest": "sha1:GTQGFKMKGZIJF6HXRI3PAMX6WLHM6ZFJ", "length": 5770, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पाकिस्तानात आत्मघाती हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाकिस्तानात आत्मघाती हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू\nपाकिस्तानात आत्मघाती हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू\nपाकिस्तान पुन्हा एकदा दहतशवादी हल्ल्याचा शिकार ठरला. लाहोरमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानानजीक झालेल्या आत्मघाती स्फोटात कमीतकमी 20 जणांचा मृत्यू झाला. तर या स्फोटात जवळपास 30 जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. हा हल्ला पोलीस दलाला लक्ष्य करत झाल्याचे असून हा आत्मघाती स्वरुपाचा असल्याचे लाहोर पोलीस प्रमुख अमीन वेनस म्हणाले. बचावपथकानुसार या स्फोटात 20 जण मारले गेले असून यात पोलीस कर्मचाऱयांचा समावेश आहे. पोलीस कर्मचारी आणि लाहोर विकास प्राधिकरणाचे अधिकारी अतिक्रमण हटवत असताना हा शक्तिशाली स्फोट झाला. बचावपथकाने जखमींना रुग्णालयात दाखल केले असून शहराच्या रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले, स्फोट झाला त्यावेळी मुख्यमंत्री आपल्या निवासस्थानी चाललेल्या एका बैठकीला संबोधित करत होते.\nअण्वस्त्रांची संख्या वाढविण्याचा भारताचा प्रयत्न\nवस्तुसेवा करात कपात केल्याने भाजपच्या स्थितीत सुधारणा\nफुटिरवादी आसिया अंद्राबीने पुन्हा केली आगळीक\n‘ज्यांना भारतात असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बने उडवून दिले पाहिजे’-भाजपा आमदार\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहश���…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/613711", "date_download": "2019-02-23T23:50:17Z", "digest": "sha1:24VXTOFOP7DUNOHD2ZODNDURFEH3VP2Y", "length": 6096, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भर पावसातही वन सुरक्षा रक्षक पदासाठी निवड चाचणी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भर पावसातही वन सुरक्षा रक्षक पदासाठी निवड चाचणी\nभर पावसातही वन सुरक्षा रक्षक पदासाठी निवड चाचणी\nवन सुरक्षा पदाच्या नेमणूक प्रक्रियेच्या शारीरिक चाचणी आणि सामर्थ्य परीक्षेसाठी सोमवारीही भर पावसात उमेदवारांनी हजेरी लावली होती. येथील जिल्हा क्रीडांगण आणि पोलीस परेड ग्राऊंड येथे रविवारपासून ही प्रक्रिया सुरू आहे. वन खात्याच्यावतीने घेण्यात येत असणाऱया या निवड चाचणी प्रक्रियेत सोमवारी जिल्हा क्रीडांगण आणि पोलीस परेड ग्राऊंडवर 3 हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी आणि सामर्थ्य परीक्षा घेण्यात आली. दि. 29 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.\nरविवारी झालेल्या या चाचणी प्रक्रियेत सुमारे 700 महिला उमेदवारांनी सहभाग घेतला होता. वन सुरक्षा पदासाठी राज्यातील 94 जागांसाठी बेळगाव विभागात एकूण 9222 अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे शारीरिक चाचणी आणि सामर्थ्य परीक्षेसाठी उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी दि. 26 ते 29 ऑगस्ट या कालावधीत दररोज सुमारे 3 हजार उमेदवारांची निवड चाचणी घेण्यात येत असल्याचे वन खात्याच्या अधिकाऱयांनी सांगितले.\nसोमवारी भर पावसातही निवड प्रक्रिया सुरू होती. यामध्ये जिल्हय़ातील सौंदत्ती, रामदुर्ग, बैलहोंगल तालुक्मयासह बिदर आणि गुलबर्गा जिल्हय़ातील असंख्य उमेदवारांनी सहभाग घेतला होता. या निवड चाचणीदरम्यान बेळगाव वनविभाग खात्याचे सीसीएफ करुणाकरन, डीसीएफ एम. व्ही. अमरनाथ, एसीपी ���ंगोळ्ळी यांच्यासह शिवानंद नाईकवाडी व अन्य अधिकारी परीक्षक म्हणून उपस्थित राहत आहेत.\nसर्वसामान्य जनतेला वाळू उपलब्ध करा\nमहिलेची छेड काढणाऱया युवकाला चोप\nमनपा बैठका होण्याची चिन्हे धूसर\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://chanda.nic.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-23T23:27:10Z", "digest": "sha1:GQEPC32XXGUNP7QCMWLRCHS5RU4QJV2U", "length": 5307, "nlines": 112, "source_domain": "chanda.nic.in", "title": "जिल्हाधिकारी कार्यालय | चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nजिल्हा चंद्रपूर District Chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस स्थानके\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nरोहयो ( जलयूक्त शिवार )\nजमिन संबंधित विविध महत्वाच्या याद्या\nजिल्ह्यातील जमीन बँकेची माहिती\nस्वातंत्र्य सैनिक पेंशनरांची यादी\n1 गृह निवासी उप जिल्हाधिकारी\n2 अस्थापना निवासी उप जिल्हाधिकारी\n3 करमणूक निवासी उप जिल्हाधिकारी\n4 सामान्य खाते निवासी उप जिल्हाधिकारी\n5 संजय गांधी योजना\n6 रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.)\n7 जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा नियोजन अधिकारी\n8 निवडणूक उपजिल्हाधिकारी (निवडणूक)\n9 जिल्हा पुरवठा कार्यालय जिल्हा पुरवठा अधिकारी\n10 जमीन सुधार निवासी उप जिल्हाधिकारी\n11 जमीन अधिग्रहण शाखा भूसंपादन अधिकारी\n12 जिल्हा नियोजन कार्यालय जिल्हा नियोजन अधिकारी\n13 खाणकाम जिल्हा खनन अधिकारी\n14 विभागीय चौकशी विभाग चौकशी अधिकारी\n15 उप विभागीय कार्यालय उप विभागीय अधिकारी\n16 तहसील कार्यालय तहसीलदार\n© कॉपीराइट जिल्हा चंद्रपूर , राष्ट्रीय स���चना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Feb 20, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ours-is-a-unique-friendship-sachin-tendulkar-to-kambli/", "date_download": "2019-02-23T23:00:40Z", "digest": "sha1:NZIEGKOBQTCFBAXI747SMYHDWGDFMOUM", "length": 7368, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जय-विरु जोडीतील सचिन तेंडूलकरसाठी सेहवाग नाही तर हा खेळाडू आहे विरु", "raw_content": "\nजय-विरु जोडीतील सचिन तेंडूलकरसाठी सेहवाग नाही तर हा खेळाडू आहे विरु\nजय-विरु जोडीतील सचिन तेंडूलकरसाठी सेहवाग नाही तर हा खेळाडू आहे विरु\nभारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडलकरने आपली विनोद कांबळीशी खास मैत्री असल्याचे म्हटले आहे.\nफ्रेंडशिप डेच्या मुहुर्तावर विनोद कांबळीने एक ट्विट केला होता. “तू मैदानावर महान आहेच परंतु मैदानाबाहेर तू जय तर मी विरु आहे. फ्रेंडशिप डेच्या दिवशी मला तूला सांगायचं आहे की ये दोस्ती हम नही छोडेंगे. तोडेंगे दम मगर तेरा साथ न छोडेंगे.” असे कांबळी आपल्या ट्विटमध्ये सचिनला म्हटले होते.\nयावर सचिननेही आपल्या या खास मैत्रीला उजाळा दिला होता. “तो एक जबरदस्त चित्रपट (शोले) होता आणि आपली मैत्री खास आहे. माझा तू असा विचार करणे विशेष आहे माझ्या मित्रा.” असे सचिन आपल्या ट्विटमध्ये म्हणतो.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-कपिल देव शतकात एकदाच जन्माला येतो\n-मी विराटला सल्ला दिलाच नाही\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/eight-cheap-country-in-the-world/", "date_download": "2019-02-23T23:41:05Z", "digest": "sha1:PL32PNWH2PVNPHI5OIC6HRXMG5WVE37W", "length": 22986, "nlines": 264, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "परदेशवारीला जाताय? मग या सर्वात स्वस्त देशात जा... | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोक���र्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान Breaking News परदेशवारीला जाताय मग या सर्वात स्वस्त देशात जा…\n मग या सर्वात स्वस्त देशात जा…\nपरदेशात फिरण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. अनेक देशांच्या तुलनेत भारताचा रुपया खूप हलका आहे त्यामुळे बड्या देशात फिरायला जाण्यासाठी खिसा जास्तीचा हलका होईल यामुळे पुढे येत नाही.\nपण जगात असे काही देश आहेत तेथे फिरायला गेल्यावर तुमचा खिसा जास्त हलका होणार नाही. तसेच तुम्हाला राहण्याखाण्यापासून नवनवीन गोष्टीही याठिकाणी उपलब्ध होतील.\nमग जगातील हे स्वस्त देश कोणते जाणून घेऊया.\nबीच आणि पार्टीसाठी कोणता देश प्रसिद्ध आहे असे जर कुणी विचारले तर पटकन थायलंडचे नाव समोर येते. येथे तुम्हाला अवघ्या २५० रुपयांपर्यंत रुम मिळू शकते. तसेच २०० रुपयांत जेवण मिळू शकते. थायलंड हा सुट्ट्या घालविण्यासाठी चांगला पर्याय असल्याचे सांगितले जाते.\nनेपाळ नैसर्गिक सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही ६०० रुपयांती तीन वेळा जेवणाची मजा घेऊ शकता. तसेच २७० रुपयांत तुम्ही रुमही बुक करु शकता. भारताला लागुनच असलेला देश नेपाळ हा एक चांगला पर्याय आहे.\nस्वस्त जेवण आणि भरपूर शॉप��ंगसाठी तुम्ही या देशाची निवड करु शकता. इथे व्हिएतनामी डिशची मजा केवळ ६६ रुपयांपर्यंत घेता येते. तसेच २०० रुपयांपर्यंत रुम बुक करण्याची सुविधा आहे. त्यामुळे परदेशवारीसाठी हा एक चांगला पर्याय असेल.\nचीनमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला तुमचे बजेट वाढवावे लागणार नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा खर्च चीनमध्ये केवळ ६६ रुपये इतका होतो. चीनमध्ये अनेक निसर्गरम्य ठिकानं आहेत. कमी खर्चात तुमची सफर होऊ शकते.\nनॅचरल ब्युटीची मजा घ्यायची असल्यास इंडोनेशियाला नक्की भेट द्यावी. टुरीस्ट इंडोनेशियात केवळ ६७ रुपयांत डिनर करु शकता. तसेच २५० रुपयांत हॉटेल बुक करु शकता. भारतापासून अगदी जवळ हा देश असून चेन्नईवरून इथे जाण्यासाठी अधिक सोयीस्कर असल्यामुळे इथून जास्त पर्यटक इंडोनेशियाकडे रवाना होतात.\nबुल्गारिया ईस्टर्न युरोपमध्ये आहे. युरोप, साऊथ-ईस्ट एशिया आणि अमेरिकेपेक्षाही महाग आहे. मात्र बुल्गारियमध्ये खाण्यापिण्यासाठी तसेच राहण्यासाठी जास्त खर्च होत नाही. तेथे १ लीटर बियर १३० रुपयांत मिळते. येथे तुम्ही ६०० रुपयांत रुम बुक करु शकता.\nकंबोडियामध्ये खाण्यापिण्यासाठी तसेच राहण्यासाठी जास्त खर्च होत नाही. येथे हॉटेलमध्ये तुम्ही २५० रुपयांपर्यंत जेवण जेवू शकता. त्यामुळे कंबोडियासुध्दा आपल्याला फिरायला एक चांगले ठिकाण आहे.\nजगातील कुल आणि मॅजिकल ठिकाण म्हणजे पेरु. येथे तुम्ही ५०० रुपयांत रुम बुक करु शकता. ३५० रुपयांत तुम्हाला जेवण मिळते.\nPrevious articleछत्तीसगड : नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला\nNext articleआ.एकनाथराव खडसे यांना बंधू शोक\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनगर लोकसभा : विखेंना समर्थकांचा भाजपसाठी आग्रह\nजळगाव ई पेपर (दि 23 फेब्रुवारी 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकाम���साठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/file/10967", "date_download": "2019-02-23T23:15:34Z", "digest": "sha1:JGP5ZVVQWRBMFTGVCFDBND3PKW5P6FDZ", "length": 2301, "nlines": 72, "source_domain": "www.saamtv.com", "title": "अंदमानमध्ये महाराष्ट्रापेक्षा 20 रुपयांनी पेट्रोल स्वस्त, कसं काय शक्य झाले हे | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअंदमानमध्ये महाराष्ट्रापेक्षा 20 रुपयांनी पेट्रोल स्वस्त, कसं काय शक्य झाले हे\nVideo of अंदमानमध्ये महाराष्ट्रापेक्षा 20 रुपयांनी पेट्रोल स्वस्त, कसं काय शक्य झाले हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/priyanka-gandhi-road-show-in-up-340741.html", "date_download": "2019-02-23T22:51:38Z", "digest": "sha1:KHNQYMG6FXKU4PJTTVVT3WO7KQV3UWJT", "length": 17523, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रियंका गांधी राजकारणाच्या मैदानात, UP तील रोड शोमुळे भाजप 'अलर्ट' मोडवर", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्���मंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nप्रियंका गांधी राजकारणाच्या मैदानात, UP तील रोड शोमुळे भाजप 'अलर्ट' मोडवर\nप्रियंका यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाचा काहीही परिणाम होणार नाही असं भाजपने म्हटलं आहे. पण भाजपचे अनेक नेते प्रियंका यांच्यावर टीका करत आहेत.\nलखनौ, 11 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी पहिल्यांदाच राज्याच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व राज्याच्या पश्चिम भागाची जबाबदारी असलेले काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे हेदेखील असणार आहेत.\nकाँग्रेसचे हे तीन मोठे नेते उत्तर प्रदेशात येणार असल्याने त्यांचं भव्य स्वागत करण्याचं प्रदेश काँग्रेसने ठरवलं आहे. हे तीन्ही नेते युपीमध्ये रोड शोदेखील करणार आहेत. प्रियंका यांची युपीच्या राजकारणातील एंट्री काँग्रेससाठी किती फायद्याची ठरणार, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nप्रियंका यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाचा काहीही परिणाम होणार नाही असं भाजपने म्हटलं आहे. पण भाजपचे अनेक नेते प्रियंका यांच्यावर टीका करत आहेत. प्रियंका यांच्या एंट्रीनंतर भाजप घाबरली आहे आणि त्यातूनच प्रियंका यांच्यावर वैयक्तिक टीका केली जात आहे, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. आता प्रियंका गांधी युपीत दाखल झाल्यानंतर भाजपही अलर्ट झाली असणार आहे.\nकारण उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि मायावती यांनी आघाडी केल्याने भाजपला मोठा फटका बसणार आहे, अशी शक्यता अनेक सर्वेतून समोर येत आहे. अशातच आता प्रियंकाच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशामुळे भाजपला युपीतील जागा राखण्यासाठी आणखीच मोठी कसरत करावी लागेल.\nकसा असेल प्रियंका गांधी यांचा युपी दौरा\nउत्तर प्रदेशात दाखल झाल्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे तिन्ही नेते लखनौच्या काँग्रेस मुख्यालयात जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करतील. राहुल गांधी आजच दिल्लीला परतण्याची शक्यता असून, प्रियंकाचा दौरा मात्र चार दिवसांचा आहे. लखनौमध्ये प्रियंका गांधी व ज्योतिरादित्य शिंदे 12 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत काँग्रेस मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करतील.\nलोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधींचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा असून, त्यातील 42 जागांची जबाबदारी प्रियंका गांधींकडे आहे. प्रियंका आणि ज्योतिरादित्य शिंदे प्रत्येक मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना भेटून तेथील स्थिती जाणून घेणार आहेत. उत्तरेच्या पूर्व भागातील वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असून, तेथे प्रियंका यांचा लोकसभा निवडणुकीत किती प्रभाव पडतो याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.\nVIDEO: अमोल पालेकर प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी केली टीका; पाहा काय म्हणाले..\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमोदींची मन की बात; ओमर अब्दुल्लांनी केलं अभिनंदन\nउत्तर प्रदेशात भीषण स्फोट, 10 जणांचा मृत्यू\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thursday-super-lotto/results/23-march-2017", "date_download": "2019-02-23T22:55:26Z", "digest": "sha1:W465UCVHA7TUYUGCSQCP63IVHLVXVGKQ", "length": 2551, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "गुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल March 23 2017", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार 23 मार्च 2017\nगुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल - गुरूवार 23 मार्च 2017\nखाली गुरूवार 23 मार्च 2017 तारखेसाठीचे गुरूवार सुपर लोट्टो लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया गुरूवार सुपर लोट्टो पृष्ठाला भेट द्या.\nगुरूवार 23 मार्च 2017\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/mar27.htm", "date_download": "2019-02-23T23:00:56Z", "digest": "sha1:BUETG4SBG45G6BCC3PZIL2X4EBDZZSBJ", "length": 8857, "nlines": 412, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज २७ मार्च", "raw_content": "\nप्रपंचातले सुखदुःख हे केवळ जाणिवेत आहे.\nप्रापंचिकाच्या मनात नेहमी एक शंका येते की, खोटे करूनसुद्धा जर सुखी होता येते तर तसे करायला काय हरकत आहे सन्मार्गाने गेला तरी माणूस दुःखी का होतो, अशीही शंका आपल्याला येते. मी देवाला भिऊन वागलो, का, तर प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून. देवाची एवढी खटपट करूनही जर सुखी होता येत नाही तर काय उपयोग सन्मार्गाने गेला तरी माणूस दुःखी का होतो, अशीही शंका आपल्याला येते. मी देवाला भिऊन वागलो, का, तर प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून. देवाची एवढी खटपट करूनही जर सुखी होता येत नाही तर काय उपयोग किती विचित्र आहे पाहा, खेळातले घर बांधायला आपण गवंडी बोलावण्यासारखा हा प्रकार आहे किती विचित्र आहे पाहा, खेळातले घर बांधायला आपण गवंडी बोलावण्यासारखा हा प्रकार आहे प्रपंचात दक्षता ठेवणे जरूर आहे; ते जर आपण केले नाही तर देवाने काय करावे प्रपंचात दक्षता ठेवणे जरूर आहे; ते जर आपण केले नाही तर देवाने काय करावे भगवंताचा 'साधन' म्हणून आपण उपयोग करतो, आणि शेवटी साधनालाच दोष देतो, साध्य बाजूलाच राहते. भगवंत विषय देईल, पण त्याबरोबर त्याचे दुःखही देईल. एकजण मारूतिरायाला सांगून चोरी करीत असे. तो एकदा पकडला गेला आणि त्याला शिक्षाही झाली; तेव्हा तीही मारूतीच्या संमतीनेच झाली असे नाही का \n'मी कोण' हे जोवर आपण ओळखत नाही तोवर, वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही. ज्याच्यापासून प्रपंच झाला, त्याला ओळखता आले पाहिजे. देहच सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य असणार ठिगळे लावून आपण प्रपंच करतो; मग त्यात कमतरता आल्याशिवाय नाही राहात ठिगळे लावून आपण प्रपंच करतो; मग त्यात कमतरता आल्याशिवाय नाही राहात कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणे आहे. सुखदुःख हे जाणिवेत आहे. आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते, पण आपले हवेनकोपण, म्हणजे आपली वासना गेली की सुखदुःख राहात नाही. वासना मारायला, भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे. वासना ही लाडावलेल्या श्वानाप्रमाणे आहे, त्याला नुसते हड्‌हड्‌ करून ते बाजूला जात नाही. पण तेही बरोबरच आहे, कारण आपणच त्याला लाडावून ठेवले आहे, म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा ते देवघरात येते. बरे, चांगली वासना तेवढीच आत येऊ द्यावी असे म्हण��वे, तर तिच्याबरोबर वाईट वासनाही हळूच आत येते. शिवाय, वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे, कारण आपण स्वतः वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणे आहे. सुखदुःख हे जाणिवेत आहे. आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते, पण आपले हवेनकोपण, म्हणजे आपली वासना गेली की सुखदुःख राहात नाही. वासना मारायला, भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे. वासना ही लाडावलेल्या श्वानाप्रमाणे आहे, त्याला नुसते हड्‌हड्‌ करून ते बाजूला जात नाही. पण तेही बरोबरच आहे, कारण आपणच त्याला लाडावून ठेवले आहे, म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा ते देवघरात येते. बरे, चांगली वासना तेवढीच आत येऊ द्यावी असे म्हणावे, तर तिच्याबरोबर वाईट वासनाही हळूच आत येते. शिवाय, वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे, कारण आपण स्वतः वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून, आपण जर भगवंताजवळ 'वास' ठेवला तरच ती नष्ट होते. 'मी कर्ता नसून परमात्मा कर्ता आहे' अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही; ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही; आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही.\n८७. वासना म्हणजे देवाच्या विरूद्ध असलेली आपली इच्छा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/612824", "date_download": "2019-02-23T23:28:09Z", "digest": "sha1:ES222DJHMLGMQGMFQ77P2OGAAQ77ZW4M", "length": 4552, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुख्यमंत्री पर्रीकरांची प्रकृती स्थीर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » मुख्यमंत्री पर्रीकरांची प्रकृती स्थीर\nमुख्यमंत्री पर्रीकरांची प्रकृती स्थीर\nमुंबईतील लीलावती इस्पितळात उपचारासाठी दाखल केलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थीर आहे. कदाचित मुख्यमंत्री पर्रीकर आज शनिवारी किंवा रविवारी गोव्यात दाखल होतील. गुरुवारी त्यांना उपचारासाठी लीलावती इस्पितळात दाखल केले होते.\nगुरुवारी संध्याकाळी त्यांना अचानकपणे उलटय़ा होऊ लागल्याने तातडीने मुंबईला नेण्यात आले होते. लीलावतीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु केल्यानंतर त्यांची प्रकृती काल स्थीर झाली. अमेरिकेतून 22 रोजी ते गोव्यात दाखल झाले हो��े. काल 24 रोजी ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिविसर्जन कार्यक्रमात सहभागी होणार होते. मात्र तब्येत बिघडल्याने त्यांना इस्पितळामध्ये दाखल व्हावे लागले.\nक्रांतिदिनाचे स्फूरण जागवून बदल घडवा\nहरीश मेलवानीच्या कार्यालयावर छापा\nगडकरींची गोवा भेट रद्द\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-dispute-between-nationalist-congress-party-leader-in-akola-4319830-NOR.html", "date_download": "2019-02-23T22:42:46Z", "digest": "sha1:B3DYIOVISC2LPFJLROB3CREK4FENAX6O", "length": 6174, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "dispute between nationalist congress party leader in akola | अकोला ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकार्‍यांमध्ये हाणामारी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअकोला ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकार्‍यांमध्ये हाणामारी\nराष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या आजी-माजी शहराध्यक्षांमध्ये अन्न व पुरवठामंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीत बसण्याच्या कारणावरून हाणामारी झाली.\nअकोला- राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या आजी-माजी शहराध्यक्षांमध्ये अन्न व पुरवठामंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीत बसण्याच्या कारणावरून हाणामारी झाली. ही घटना शनिवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात घडली.\nअन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीमध्ये शहराध्यक्ष अजय तापडिया बसत असताना तिथे विद्यार्थी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष गौरव शर्मा बसले होते. त्यामुळे शर्मा व माजी शहराध्यक्ष बुढन गाडेकर यांच्यात बाचाबाची होऊन हाणामारी झाली. या वेळी उपस्थित असलेल्या पदाधिकार्‍यांनी वेळीच हस्तक्षेप करून या घटन���वर पडदा टाकला. या प्रकारामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अंतर्गंत कलह असल्याचे सिद्ध झाले आहे.\nमोदींच्या सभेत चक्कर आलेल्या मुलीचा मृत्यू\nयवतमाळ रेल्वे स्टेशनमध्ये चोरी..मध्यरात्री चोरट्यांनी साफ केली तिजोरी, सव्वा तीन लाखांची कॅश लंपास\nघरगुती वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या, यवतमाळ तालुक्यातील पिंप्री बुटी येथील घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/oct04.htm", "date_download": "2019-02-23T23:58:11Z", "digest": "sha1:T2K2OG42XAX3L5ZALSZLMROCVFJK7MPO", "length": 9432, "nlines": 412, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज ४ ऑक्टोबर", "raw_content": "\nभगवंताच्या संयोग-वियोगातच खरे सुख दुःख आहे.\nहल्ली लोकांचे हित करण्यासाठी जो तो झटत असतो, पण आपले स्वतःचे हित साधल्याशिवाय् दुसऱ्याचे हित आपण काय साधणार ज्याला स्वतःला सुधारता येत नाही, तो दुसऱ्याला काय सुधारणार ज्याला स्वतःला सुधारता येत नाही, तो दुसऱ्याला काय सुधारणार त्यालासुद्धा अभिमानच आड येतो, कारण त्याला वाटते, 'आपण दुसऱ्याचे हित करून देऊ.' या अभिमानाने तो फुगलेला असतो. अहंकार जाण्यासाठी साधनच करावे लागते, आणि ते साधन गुरू सांगत असतात. म्हणून, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागले म्हणजे आपले हित होते. ब्रह्म हे काही कुठे शोधायला जावे लागत नाही. ते आपल्या जवळच असते; पण ते दुसऱ्याने आपल्याला दाखवावे लागते. हेच काम सद्‌गुरू करीत असतात. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म, अवतार घेऊन वसुदेवाच्या पोटी आले. परंतु, वसुदेव त्यांना आपला मुलगाच समजत होते तोपर्यंत, प्रत्यक्ष परमात्मा घरी असूनही ओळख पटली नाही. तेच, नारदांनी जेव्हा सांगितले की, 'श्रीकृष्णाला आपला मुलगा न समजता तो परब्रह्म आहे असे समजा म्हणजे तुमचे हित होईल, ' तेव्हा खरी ओळख पटली. तसेच, राम अवतारी असूनही, वसिष्ठांनी जेव्हा सांगितले की, 'तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहेस, ' तेव्हाच त्याला ते ज्ञान झाले. आता हे जरी केवळ आपल्याला दाखविण्याकरिता असले, तरी त्याचा अर्थ हा की, गुरूने दाखविल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही. गुरू तरी काय सांगतात त्यालासुद्धा अभिमानच आड येतो, कारण त्याला वाटते, 'आपण दुसऱ्याचे हित करून देऊ.' या अभिमानाने तो फुगलेला असतो. अहंकार जाण्यासाठी साधनच करावे लागते, आणि ते साधन गुरू सांगत असतात. म्हणून, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागले म्हणजे आपले हित होते. ब्रह्म हे काही कुठे शोधायला जावे लागत नाही. ते आपल्या जवळच असते; पण ते दुसऱ्याने आपल्याला दाखवावे लागते. हेच काम सद्‌गुरू करीत असतात. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म, अवतार घेऊन वसुदेवाच्या पोटी आले. परंतु, वसुदेव त्यांना आपला मुलगाच समजत होते तोपर्यंत, प्रत्यक्ष परमात्मा घरी असूनही ओळख पटली नाही. तेच, नारदांनी जेव्हा सांगितले की, 'श्रीकृष्णाला आपला मुलगा न समजता तो परब्रह्म आहे असे समजा म्हणजे तुमचे हित होईल, ' तेव्हा खरी ओळख पटली. तसेच, राम अवतारी असूनही, वसिष्ठांनी जेव्हा सांगितले की, 'तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहेस, ' तेव्हाच त्याला ते ज्ञान झाले. आता हे जरी केवळ आपल्याला दाखविण्याकरिता असले, तरी त्याचा अर्थ हा की, गुरूने दाखविल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही. गुरू तरी काय सांगतात नामस्मरण हेच साधन म्हणून ते सांगतात. ते दिसायला जितके सोपे तितकेच करायला कठीण असते; ते कठीण आहे म्हणून सोडून देऊ नये. आपण देवाला शरण जाऊन साधन करायला लागावे, म्हणजे ते करायला तो परमात्मा शक्ती देतो.\nजगात खरे सुख नाही आणि दुःखही नाही. जगात सुखदुःख आहे असे जे आपल्याला वाटते ते अपुरे आहे; ते तात्पुरते आहे. खरे सुखदुःख भगवंताच्या संयोग-वियोगामध्येच आहे. खरे पाहता आपली बुद्धी लवचिक आहे; आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो. म्हणून आपल्या मागे भगवंताचा आधार हवा. आपण त्याचे आहोत, आणि जे जे होते ते त्याच्या इच्छेने होते, असे समजून वागावे. भूक लागली तर आईजवळ खायला मागावे, पण चोरी करू नये; तसे पोटापुरते भगवंताजवळ मागावे, पण जास्त मागू नये. भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे. तसाच तो सर्वव्यापी आहे. म्हणून तो आपल्याला दिसत नाही. आपण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो; याचा अर्थ असा की, मागच्या वर्षी आपण जन्म केला हे विसरलो, म्हणून या वर्षी पुनः त्याचा जन्म करावा लागला खरे म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे. भगवंत काल होते, आज आहे, आणि उद्या राहणारच; म्हणून त्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो. भगवंताचे अस्तित्व आपण जागृत ठेवले, तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल.\n२७८. रामनाम जाणा अक्षरे दोन गुरूमुखे करावी ओळखण ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/do-not-want-to-be-heroes/articleshow/65500057.cms", "date_download": "2019-02-24T00:08:09Z", "digest": "sha1:CDOV2FCDICU47MDE74UMKZHLKSTMYLYG", "length": 8667, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment gossips News: do not want to be heroes - हिरो व्हायचं नाही | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nपडद्यावर हिरो बनायचं आकर्षण इंडस्ट्रीत येणाऱ्या अनेकांना असतं पण, नवाजुद्दिनला विचारातो सरळ सांगतो 'मला हिरो व्हायचं नाहीय'...\nपडद्यावर हिरो बनायचं आकर्षण इंडस्ट्रीत येणाऱ्या अनेकांना असतं. पण, नवाजुद्दिनला विचारा...तो सरळ सांगतो 'मला हिरो व्हायचं नाहीय'. भूमिका तीन तासांची असो वा तीन मिनिटांची, त्यासाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला तो तयार असतो. तो म्हणतो, की 'मला बॉलिवूडचा हिरो किंवा व्हिलनही व्हायचं नाहीय. मला वास्तववादी भूमिका साकारायला आवडतात, ज्यात चांगलं आणि वाईट दोन्ही असतं.' त्यामुळे नवाजुद्दिनला रिअल हिरो म्हणायला हरकत नाही.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nkartik aaryan: बॉलिवूडला सापडला नवा 'रोमँटिक हिरो'\nआईशिवाय मी राहूच शकत नाही: सारा अली खान\nKatrina Kaif: कतरीनाला दुखापत\natul kulkarni: अभिनेते अतुल कुलकर्णी डिजिटल प्लॅटफॉर्मवर\ndhoni-Aparshakti: धोनी-अपारशक्तीचा मैदानावरच गप्पांचा फड\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/one-man-is-a-serious-threat-to-sachin-tendulkar-s-record-of-most-runs-in-tests-and-that-is-alastair-cook/", "date_download": "2019-02-23T23:29:55Z", "digest": "sha1:2NWSHUX7UULLEZSEJWH3XGZHVVICVNTW", "length": 11825, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जाणून घ्या सचिनचा कसोटी रेकॉर्ड मोडू शकणाऱ्या ह्या खेळाडूबद्दल!", "raw_content": "\nजाणून घ्या सचिनचा कसोटी रेकॉर्ड मोडू शकणाऱ्या ह्या खेळाडूबद्दल\nजाणून घ्या सचिनचा कसोटी रेकॉर्ड मोडू शकणाऱ्या ह्या खेळाडूबद्दल\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा क्रिकेट जगतातील असा खेळाडू आहे की ज्याने केलेली क्रिकेट रेकॉर्डस् मोडणे केवळ अशक्य आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कुमार संगकारा आणि जॅक कॅलिस या दोन खेळाडूंबद्दल ही नेहमीच चर्चा व्हायची. परंतु जेव्हा वेळ आली तेव्हा वय किंवा अन्य कारणामुळे हे खेळाडू मागे पडले.\nपरंतु गेली ३-४ वर्ष ज्या खेळाडूचे नाव सतत सचिनच्या कसोटी विक्रमाशी जोडले जात आहे तो आहे इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक. ३२ वर्ष आणि २३७ दिवस वय असणारा हा खेळाडू सचिनच रेकॉर्ड का मोडू शकतो याची अनेक कारणे आहेत.\nवय हेच मुख्य कारण\nत्यातील सर्वात मुख्य कारण म्हणजे या खेळाडूच वय. ३२व्या वर्षी या खेळाडूने जो काही कारनामा केला आहे तो कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला जमला नाही. या वयात त्याच्या नावावर ११५६८ धावा आहेत. दिग्गज कसोटीपटू हे अगदी वयाच्या ४०व्या वर्षीही क्रिकेट खेळताना आपण पहिले आहे.\nजेमेतेम ११ वर्षाच्या कारकिर्दीत हा खेळाडू कधीही जास्त काळ खराब फॉर्ममध्ये राहिला नाही. ४६.३३ ची सरासरी राखून असणारा हा सलामीवीर कित्येक कसोटी मालिकेत संघाला एकहाती सामना जिंकून देत आहे. भारतात येऊन भारताला हरवणारा हाच तो कर्णधार. १४५ सामन्यात ३१ शतके आणि ५५ अर्धशतके या खेळाडूच्या नावावर आहेत.\nइंग्लंड संघ खेळत असलेले सामने.:\nकूकच्या पदार्पणापासून आजपर्यंत सार्वधिक कसोटी सामने खेळलेला देश जर कोणता असेल तर तो आहे इंग्लंड. या कालावधीत इंग्लंड तब्बल १४६ कसोटी सामने खेळला असून त्यात कूकने १४५ कसोटीमध्ये भाग घेतला आहे. अन्य देश जसे की भारत (१२२), ऑस्ट्रेलिया(१२४), दक्षिण आफ्रिका(१०९) आणि श्रीलंका(१०५) हे देश केवळ १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळू शकले आहेत.\nइंग्लंड हा देश वर्षाला सरासरी १३ ते १४ कसोटी सामने गेली ११ वर्ष खेळत आहे. पुढील ३-४ वर्ष कूक जर ह्याच सरासरीने खेळत राहिला आणि इंग्लंड एवढेच सामने दरवर्षी खेळत राहिली तर हे रेकॉर्ड मोडणं कूकसाठी नक्कीच अवघड ना��ी.\nकसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा कोणताही खेळाडू ३६ वयापूर्वी निवृत्त झाला नाही. सचिन(४०-४१), रिकी पॉन्टिंग(३७), कॅलिस(३७), राहुल द्रविड(३८), संगकारा(३७), लारा(३७), चंद्रपॉल(४१) हे खेळाडू अगदी ३५-३६ वयातही चांगली सरासरी राखून क्रिकेट खेळत होते. त्यामुळे ३३ वर्षीय कूकच्या बाजूने हा मोठा इतिहास आहे.\n११ वर्षांच्या कारकिर्दीत कूक जेमतेम ९२ एकदिवसीय सामने खेळला आहे. आजकाल क्रिकेटपटू कारकीर्द लांबण्यासाठी मोठ्या प्रमाणावर क्रिकेटच्या कोणत्यातरी एकाच प्रकारात खेळतात. कूक तर अगदी पहिल्यापासून करत आला आहे. मोठ्या प्रमाणावर कसोटी क्रिकेट खेळणारा हा खेळाडू मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासून ४ हात दूरच आहे. अनेकवेळा त्याची या प्रकारासाठी संघात निवडही झाली नाही. याचा मोठा फायदा कूकला कसोटी कारकीर्द वाढविण्यासाठी होणार आहे.\nक्रिकेटमध्ये जर-तरला नसते महत्व:\nक्रिकेट हा खेळ असा आहे की जर तरला यात अजिबात स्थान नाही. त्यामुळे कूककडून सचिनचा विक्रम मॉडेलच असं स्वतः कूकही सांगू शकत नाही. परंतु क्रिकेटमधील सरावात महत्वाची गोष्ट असणारा फॉर्म, वय आणि दुखापतग्रस्त न होणे हा इतिहास आणि वर्तमान नक्कीच कूकच्या बाजूने आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/box-office-collections/movie-soorma-starring-diljit-dosanjh-and-taapsee-pannu-first-day-box-office-collection/articleshow/64996640.cms", "date_download": "2019-02-24T00:06:13Z", "digest": "sha1:N3MC4F3HUZ44XHZYLFRBJUEDA5HSTI2W", "length": 11467, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "box office collections News: movie soorma starring diljit dosanjh and taapsee pannu first day box office collection - 'सूरमा'नं 'दिलजीत' लिया! ३.२५ कोटी कमावले | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nफ्लिकर सिंग अर्थात हॉकीपटू संदीप सिंग याच्या संघर्षमय जीवनावर आधारित आणि दिलजीत दोसांज-तापसी पन्नू यांची प्रमुख भूमिका असलेल्या सूरमा चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवून दिली आहे. तब्बल ३.२५ कोटींची घसघशीत कमाई या चित्रपटानं केली आहे.\nफ्लिकर सिंग अर्थात हॉकीपटू संदीप सिंग याच्या संघर्षमय जीवनावर आधारित आणि दिलजीत दोसांज-तापसी पन्नू यांची प्रमुख भूमिका असलेल्या सूरमा चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवून दिली आहे. तब्बल ३.२५ कोटींची घसघशीत कमाई या चित्रपटानं केली आहे.\nसूरमा हा चित्रपट शाद अली यांनी दिग्दर्शित केला आहे. दिलजीत दोसांज यानं संदीप सिंगची भूमिका ताकदीनं साकारली आहे. या चित्रपटाला आणि दिलजीतच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. प्रदर्शनापूर्वीच सूरमा चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटानं प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. दिलजीतच्या अभिनयाचं कौतुक होत आहेच, शिवाय सतीश कौशिक, तापसी पन्नू आणि अंगद बेदी यांनीही दमदार अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हा चित्रपट पाकिस्तानातही प्रदर्शित झाला असून तिथेही जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण���यात येते. रिपोर्ट्सनुसार, कुवेतमध्ये 'सुरमा'च्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला आहे. कोणत्याही दृश्यांना कात्री न लावता हा चित्रपट तेथे प्रदर्शित होणार आहे.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nबॉक्स ऑफिस याा सुपरहिट\nयेत्या शुक्रवारी नऊ मराठी चित्रपट आमनेसामने\n​Simba: रणवीर सिंहने अक्षय कुमारला बॉक्स ऑफिसवर टाकले मागे\n बॉक्सऑफिसवर २०० कोटींची कमाई\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'संजू' ने केली २६१ कोटींची कमाई\nसहामाहीत सात सिनेमांची सेंच्युरी...\n 'संजू' १०० कोटी क्लबम...\nपहिल्याच दिवशी 'संजू'ने केला रेकॉर्ड...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/the-greenfield-international-stadium-in-thiruvananthapuram-is-set-to-host-its-1st-t20i-and-will-be-indias-50th-cricketing-venue/", "date_download": "2019-02-23T23:01:24Z", "digest": "sha1:DCTEYGKUSOX5QLQNTLF46YRFBMGS4JVI", "length": 7501, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हे सुंदर मैदान ठरणार आज भारतातील ५०वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम !", "raw_content": "\nहे सुंदर मैदान ठरणार आज भारतातील ५०वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम \nहे सुंदर मैदान ठरणार आज भारतातील ५०वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम \n भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना आज येथील द ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. हे भारतातील ५०वे आंतरराष्ट्रीय मैदान ठरणार आहे जे क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करणार आहे.\nतिरुवनंतपुरम शहरात २५ जानेवारी १९८८ शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना झाला होता. विद्���ापीठाच्या मैदानावर हा सामना जेव्हा झाला होता तेव्हा व्हिव्हियन रिचर्ड यांच्या संघाने भारताला येथे पराभूत करत मालिकेत ६–१ असा विजय मिळवला होता.\nसध्याच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे तेव्हा भारतीय संघाचे कर्णधार होते. त्यानंतर या शहरात कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना झाला नाही.\nयेथून केवळ २००किलोमीटर असणाऱ्या कोचीच्या मैदानावर मात्र भारतीय संघ आजपर्यंत ९ सामने खेळला आहे.\nकेरळ क्रिकेट असोशिएशनच्या संकेत स्थळावर ह्या मैदानाची मालकी केरळ विद्यापीठाकडेच आहे. याची क्षमता ५५००० प्रेक्षकांची असून २४० कोटी रुपये याला खर्च आला आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/devi/devi11-16.htm", "date_download": "2019-02-23T23:02:21Z", "digest": "sha1:XBJSDLOR32PU5Y37H4QXWN6OX7I6YCUB", "length": 58238, "nlines": 329, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - एकादशः स्कन्धः - षोडशोऽध्यायः", "raw_content": "\nअथातः श्रूयतां पुण्यं सन्ध्योपासनमुत्तमम् \nभस्मधारणमाहात्म्यं कथितं चैव विस्तरात् ॥ १ ॥\nप्रातःसन्ध्याविधानं च कथयिष्यामि तेऽनघ \nप्रातःसन्ध्यां सनक्षत्रां मध्याह्ने मध्यभास्कराम् ॥ २ ॥\nससूर्यां पश्चिमां सन्ध्यां तिस्रः सन्ध्या उपासते \nतद्‍भेदानपि वक्ष्यामि शृणु देवर्षिसत्तम ॥ ३ ॥\nउत्तमा तारकोपेता मध्यमा लुप्ततारका \nअधमा सूर्यसहिता प्रातःसन्ध्या त्रिधा मता ॥ ४ ॥\nउत्तमा सूर्यसहिता मध्यमास्तमिते रवौ \nअधमा तारकोपेता सायंसन्ध्या त्रिधा मता ॥ ५ ॥\nविप्रो वृक्षो मूलकान्यत्र सन्ध्या\nवेदः शाखा धर्मकर्माणि पत्रम् \nछिन्ने मूले नैव वृक्षो न शाखा ॥ ६ ॥\nसन्ध्या येन न विज्ञाता सन्ध्या येनानुपासिता \nजीवमानो भवेच्छूद्रो मृतः श्वा चैव जायते ॥ ७ ॥\nतदभावेऽन्यकर्मादावधिकारी भवेन्न हि ॥ ८ ॥\nतावत्सन्ध्यामुपासीत प्रायश्चित्तं ततः परम् ॥ ९ ॥\nकालातिक्रमणे जाते चतुर्थार्घ्यं प्रदापयेत् \nअथवाष्टशतं देवीं जप्त्वादौ तां समाचरेत् ॥ १० ॥\nयस्मिन्काले तु यत्कर्म तत्कालाधीश्वरीं च ताम् \nसन्ध्यामुपास्य पश्चात्तु तत्कालीनं समाचरेत् ॥ ११ ॥\nगृहे साधारणा प्रोक्ता गोष्ठे वै मध्यमा भवेत् \nनदीतीरे चोत्तमा स्याद्देवीगेहे तदुत्तमा ॥ १२ ॥\nयतो देव्या उपासेयं ततो देव्यास्तु सन्निधौ \nसन्ध्यात्रयं प्रकर्तव्यं तदानन्त्याय कल्पते ॥ १३ ॥\nएतस्या अपरं दैवं ब्राह्मणानां च विद्यते \nन विष्णूपासना नित्या न शिवोपासना तथा ॥ १४ ॥\nयथा भवेन्महादेव्या गायत्र्याः श्रुतिचोदिता \nसर्ववेदसारभूता गायत्र्यास्तु समर्चना ॥ १५ ॥\nब्रह्मादयोऽपि सन्ध्यायां तां ध्यायन्ति जपन्ति च \nवेदा जपन्ति तां नित्यं वेदोपास्या ततः स्मृता ॥ १६ ॥\nतस्मात्सर्वे द्विजाः शाक्ता न शैवा न च वैष्णवाः \nआदिशक्तिमुपासन्ते गायत्रीं वेदमातरम् ॥ १७ ॥\nकेशवश्च तथा नारायणो माधव एव च ॥ १८ ॥\nगोविन्दो विष्णुरेवाथ मधुसूदन एव च \nत्रिविक्रमो वामनश्च श्रीधरोऽपि ततः परम् ॥ १९ ॥\nहृषीकेशः पद्मनाभो दामोदर अतः परम् \nसङ्‌कर्षणो वासुदेवः प्रद्युम्नोऽप्यनिरुद्धकः ॥ २० ॥\nजनार्दन उपेन्द्रश्च हरिः कृष्णोऽन्तिमस्तथा ॥ २१ ॥\nस्वाहान्तैः प्राशय��द्वारि नमोऽन्तैः स्पर्शयेत्तथा ॥ २२ ॥\nकेशवादित्रिभिः पीत्वा द्वाभ्यां प्रक्षालयेत्करौ \nमुखं प्रक्षालयेद्द्वाभ्यां द्वाभ्यामुन्मार्जनं तथा ॥ २३ ॥\nएकेन पाणिं सम्प्रोक्ष्य पादावपि शिरोऽपि च \nसङ्कर्षणादिदेवानां द्वादशाङ्गानि संस्पृशेत् ॥ २४ ॥\nदक्षिणेनोदकं पीत्वा वामेन संस्पृशेद्‌बुध: \nतावन्न शुध्यते तोयं यावद्वामेन न स्पृशेत् ॥ २५ ॥\nगोकर्णाकृतिहस्तेन माषमात्रं जलं पिबेत् \nततो न्यूनाधिकं पीत्वा सुरापायी भवेद्‌द्विजः ॥ २६ ॥\nसंहताङ्गुलिना तोयं पाणिना दक्षिणेन तु \nमुक्ताङ्गुष्ठकनिष्ठाभ्यां शेषेणाचमनं विदुः ॥ २७ ॥\nप्राणायामं ततः कृत्वा प्रणवस्मृतिपूर्वकम् \nगायत्रीं शिरसा सार्धं तुरीयपदसंयुताम् ॥ २८ ॥\nदक्षिणे रेचयेद्वायुं वामेन पूरितोदरम् \nकुम्भेन धारयेन्नित्यं प्राणायामं विदुर्बुधा: ॥ २९ ॥\nकनिष्ठानामिकाभ्यां तु मध्यमां तर्जनीं त्यजेत् ॥ ३० ॥\nरेचक: पूरकश्चैव प्राणायामोऽथ कुम्भक: \nप्रोच्यते सर्वशास्त्रेषु योगिभिर्यतमानसै: ॥ ३१ ॥\nरेचकः सृजते वायुं पूरकः पूरयेत्तु तम् \nसाम्येन संस्थितिर्यत्तत्कुम्भकः परिकीर्तितः ॥ ३२ ॥\nचतुर्भुजं महात्मानं पूरके चिन्तयेद्धरिम् ॥ ३३ ॥\nकुम्भके तु हृदि स्थाने ध्यायेत्तु कमलासनम् \nप्रजापतिं जगन्नाथं चतुर्वक्त्रं पितामहम् ॥ ३४ ॥\nरेचके शङ्‌करं ध्यायेल्ललाटस्थं महेश्वरम् \nशुद्धस्फटिकसंकाशं निर्मलं पापनाशनम् ॥ ३५ ॥\nपूरके विष्णुसायुज्यं कुम्भके ब्रह्मणो गतिम् \nरेचकेन तृतीयं तु प्राप्नुयादीश्वरं परम् ॥ ३६ ॥\nपौराणाचमनाद्यं च प्रोक्तं देवर्षिसत्तम \nश्रौतमाचमनाद्यं च शृणु पापापहं मुने ॥ ३७ ॥\nप्रणवं पूर्वमुच्चार्य गायत्रीं तु तदित्यृचम् \nपादादौ व्याहृतीस्तिस्रः श्रौताचमनमुच्यते ॥ ३८ ॥\nगायत्रीं शिरसा सार्धं जपेद्‌व्याहृतिपूर्विकाम् \nप्रतिप्रणवसंयुक्तां त्रितयं प्राणसंयमः ॥ ३९ ॥\n(सलक्षणं तु प्राणानामायामं कीर्त्यतेऽधुना \nसर्वपापहरा मुद्रा वानप्रस्थगृहस्थयोः ॥ ४० ॥\nआपो हि ष्ठेति तिसृभिः प्रोक्षणं स्यात्कुशोदकैः ॥ ४१ ॥\nऋगन्ते मार्जनं कुर्यात्पादान्ते वा समाहितः \nनवप्रणवयुक्तेन आपो हि ष्ठेत्यनेन तु ॥ ४२ ॥\nतत आचमनं कृत्वा सूर्यश्चेति पिबेदपः ॥ ४३ ॥\nअन्तःकरणसम्भिन्नं पापं तस्य विनश्यति \nप्रणवेन व्याहृतिभिर्गायत्र्या प्रणवाद्यया ॥ ४४ ॥\nआपो ह��� ष्ठेति सूक्तेन मार्जनं चैव कारयेत् \nउद्धृत्य दक्षिणे हस्ते जलं गोकर्णवत्कृते ॥ ४५ ॥\nनीत्वा तं नासिकाग्रं तु वामकुक्षौ स्मरेदघम् \nपुरुषं कृष्णवर्णं च ऋतं चेति पठेत्ततः ॥ ४६ ॥\nद्रुपदां वा ऋचं पश्चाद्दक्षनासापुटेन च \nश्वासमार्गेण तं पापमानयेत्करवारिणि ॥ ४७ ॥\nनावलोक्यैव तद्वारि वामभागेऽश्मनि क्षिपेत् \nनिष्पापं तु शरीरं मे सञ्जातमिति भावयेत् ॥ ४८ ॥\nउत्थाय तु ततः पादौ द्वौ समौ सन्नियोजयेत् \nजलाञ्जलिं गृहीत्वा तु तर्जन्यङ्‌गुष्ठवर्जितम् ॥ ४९ ॥\nवीक्ष्य भानुं क्षिपेद्वारि गायत्र्या चाभिमन्त्रितम् \nत्रिवारं मुनिशार्दूल विधिरेषोऽर्घ्यमोचने ॥ ५० ॥\nमध्याह्ने सकृदेव स्यात्सन्ध्ययोस्तु त्रिवारतः ॥ ५१ ॥\nईषन्नग्रः प्रभाते तु मध्याह्ने दण्डवत्स्थितः \nआसने चोपविष्टस्तु द्विजः सायं क्षिपेदपः ॥ ५२ ॥\nत्रिंशत्कोट्यो महावीरा मन्देहा नाम राक्षसाः ॥ ५३ ॥\nकृतघ्ना दारुणा घोराः सूर्यमिच्छन्ति खादितुम् \nततो देवगणाः सर्वे ऋषयश्च तपोधनाः ॥ ५४ ॥\nदह्यन्ते तेन दैत्यास्ते वज्रीभूतेन वारिणा ॥ ५५ ॥\nमहापुण्यस्य जननं सन्ध्योपासनमीरितम् ॥ ५६ ॥\nअर्घ्याङ्‌गभूतमन्त्रोऽयं प्रोच्यते शृणु नारद \nयदुच्चारणमात्रेण साङ्‌गं सन्ध्याफलं भवेत् ॥ ५७ ॥\nसोऽहमर्कोऽस्म्यहं ज्योतिरात्मा ज्योतिरहं शिवः \nआत्मज्योतिरहं शुक्लः सर्वज्योती रसोऽस्म्यहम् ॥ ५८ ॥\nआगच्छ वरदे देवि गायत्रि ब्रह्मरूपिणि \nजपानुष्ठानसिद्ध्यर्थं प्रविश्य हृदयं मम ॥ ५९ ॥\nउत्तिष्ठ देवि गन्तव्यं पुनरागमनाय च \nअर्घ्येषु देवि गन्तव्यं प्रविश्य हृदयं मम ॥ ६० ॥\nततः शुद्धस्थले नैजमासनं स्थापयेद्‌बुधः \nतत्रारुह्य जपेत्पश्चाद्‌गायत्रीं वेदमातरम् ॥ ६१ ॥\nअत्रैव खेचरी मुद्रा प्राणायामोत्तरं मुने \nप्रातःसन्ध्याविधाने च कीर्तिता मुनिपुङ्‌गव ॥ ६२ ॥\nतन्नामार्थं प्रवक्ष्यामि सादरं शृणु नारद \nचित्तं चरति खे यस्माज्जिह्वा चरति खे गता ॥ ६३ ॥\nभ्रुवोरन्तर्गता दृष्टिर्मुद्रा भवति खेचरी \nन चासनं सिद्धसमं न कुम्भसदृशोऽनिलः ॥ ६४ ॥\nन खेचरीसमा मुद्रा सत्यं सत्यं च नारद \nघण्टावत्पणवोच्चाराद्वायुं निर्जित्य यत्‍नतः ॥ ६५ ॥\nस्थिरासने स्थिरो भूत्वा निरहङ्‌कारनिर्ममः \nलक्षणं नारद मुने शृणु सिद्धासनस्य च ॥ ६६ ॥\nयोनिस्थानकमङ्‌घ्रिमूलघटितं कृत्वा दृढं विन्यसे-\nन्मेढ्रे पादमथैकमेव हृदयं कृत्वा समं विग्रहम् \nतिष्ठत्येतदतीव योगिसुखदं सिद्धासनं प्रोच्यते ॥ ६७ ॥\nआयातु वरदा देवी अक्षरं ब्रह्मसम्मितम् \nगायत्री छन्दसां मातरिदं ब्रह्म जुषस्व मे ॥ ६८ ॥\nयदह्ना कुरुते पापं तदह्ना प्रतिमुच्यते \nयद्‌रात्र्या कुरुते पापं तद्‌रात्र्या प्रतिमुच्यते ॥ ६९ ॥\nसर्ववर्णे महादेवि सन्ध्याविद्ये सरस्वति \nअजरे अमरे देवि सर्वदेवि नमोऽस्तु ते ॥ ७० ॥\nयत्कृतं त्वदनुष्ठानं तत्सर्वं पूर्णमस्तु मे ॥ ७१ ॥\nततः शापविमोक्षाय विधानं सम्यगाचरेत् \nब्रह्मशापस्ततो विश्वामित्रस्य च तथैव च ॥ ७२ ॥\nब्रह्मणः स्मरणेनैव ब्रह्मशापो निवर्तते ॥ ७३ ॥\nवसिष्ठस्मरणादेव तस्य शापो विनश्यति ॥ ७४ ॥\nचिद्‌रूपमेकं वचसामगम्यम् ॥ ७५ ॥\nअथ न्यासविधिं वक्ष्ये सन्ध्याया अङ्गसम्भवम् \nॐकारं पूर्ववद्योज्यं ततो मन्त्रानुदीरयेत् ॥ ७६ ॥\nभूरित्युक्त्वा च पादाभ्यां नम इत्येव चोच्चरेत् \nभुवः पूर्वं तु जानुभ्यां स्व: कटिभ्यां नमो वदेत् ॥ ७७ ॥\nमहर्नाभ्यै जनश्चैव हदयाय ततस्तपः \nकण्ठाय च ततः सत्यं ललाटे परिकीर्तयेत् ॥ ७८ ॥\nभर्गो देवस्य मध्याध्यां धीमहीत्येव कीर्तयेत् ॥ ७९ ॥\nअनामाभ्यां कनिष्ठाभ्यां धियो यो न: पदं वदेत् \nप्रचोदयात्करपृष्ठतलयोर्विन्यसेत्सुधी: ॥ ८० ॥\nविष्ण्वात्मने वरेण्यं च शिरसे नम इत्यपि ॥ ८१ ॥\nभर्गो देवस्थ रुद्रात्मने शिखायै प्रकीर्तितम् \nशक्त्यात्मने धीमहीति कवचाय ततः परम् ॥ ८२ ॥\nकालात्मने धियो यो नो नेत्रत्रय उदीरितम् \nप्रचोदयाच्च सर्वात्मनेऽस्त्राय परिकीर्तितम् ॥ ८३ ॥\nगायत्रीवर्णसम्भूतन्यास: पापहरः पर: ॥ ८४ ॥\nप्रणवं पूर्वमुच्चार्य वर्णन्यासः प्रकीर्तितः \nतत्कारमादावुच्चार्य पादाङ्गुष्ठद्वये न्यसेत् ॥ ८५ ॥\nजान्वोस्तुकारं विन्यस्य ऊर्वोश्चैव वकारकम् ॥ ८६ ॥\nरेकारं च गुदे न्यस्य णिकारं लिङ्ग एव च \nकट्यां यकारमेवात्र भकारं नाभिमण्डले ॥ ८७ ॥\nगोकारं हृदये न्यस्य देकारं स्तनयोर्द्वयोः \nवकारं हृदि विन्यस्य स्यकारं कण्ठकूपके ॥ ८८ ॥\nधीकारं मुखदेशे तु मकारं तालुदेशके \nहिकारं नासिकाग्रे तु धिकारं नेत्रमण्डले ॥ ८९ ॥\nभ्रूमध्ये चैव योकारं योकारं च ललाटके \nनकारं वै पूर्वमुखे प्रकारं दक्षिणे मुखे ॥ ९० ॥\nचोकारं पश्चिममुखे दकारं चोत्तरे मुखे \nयाकारं मूर्ध्नि विन्यस्य तकारं व्यापकं न्यसेत् ॥ ९१ ॥\nततो ध्यायेन्महादेवीं जगन्मातरमम्बिकाम् ॥ ९२ ॥\nरक्ताम्बुजासनारूढां रक्तगन्धानुलेपनाम् ॥ ९३ ॥\nद्विनेत्रां स्रुक्स्रुवो मालां कुण्डिकां चैव बिभ्रतीम् ॥ ९४ ॥\nहंसपत्रामाहवनीयमध्यस्थां ब्रह्मदेवताम् ॥ ९५ ॥\nअग्निवक्त्रां रुद्रशिखां विष्णुचित्तां तु भावयेत् ॥ ९६ ॥\nब्रह्मा तु कवचं यस्या गोत्रं सांख्यायनं स्मृतम् \nआदित्यमण्डलान्तःस्थां ध्यायेद्देवीं महेश्वरीम् ॥ ९७ ॥\nएवं ध्यात्वा विधानेन गायत्रीं वेदमातरम् \nततो मुद्राः प्रकुर्वीत देव्याः प्रीतिकराः शुभाः ॥ ९८ ॥\nसुमुखं सपुटं चैव विततं विस्तृतं तथा \nद्विमुखं त्रिमुखं चैव चतुष्कं पञ्चकं तथा ॥ ९९ ॥\nषण्मुखाधोमुखं चैव व्यापकाञ्जलिकं तथा \nशकटं यमपाशं च ग्रथितं सन्मुखोन्मुखम् ॥ १०० ॥\nविलम्बं मुष्टिकं चैव मत्स्यं कूर्मं वराहकम् \nसिंहाक्रान्तं महाक्रान्तं मुद्‌गरं पल्लवं तथा ॥ १०१ ॥\nशताक्षरां च गायत्रीं सकृदावर्तयेत्सुधीः ॥ १०२ ॥\nचतुर्विंशत्यक्षराणि गायत्र्या कीर्तितानि हि \nजातवेदसनाम्नीं च ऋचमुच्चारयेत्ततः ॥ १०३ ॥\nभवतीयं महापुण्या सकृज्जप्या बुधैरियम् ॥ १०४ ॥\nॐकारं पूर्वमुच्चार्य भूर्भुवः स्वस्तथैव च \nचतुर्विंशत्यक्षरां च गायत्रीं प्रोच्चरेत्ततः ॥ १०५ ॥\nएवं नित्यं जपं कुर्याद्‌ब्राह्मणो विप्रपुङ्‌गवः \nस समग्रं फलं प्राप्य सन्ध्यायाः सुखमेधते ॥ १०६ ॥\nश्रीनारायण म्हणाले, ''आता भस्ममहात्म्या नंतर संध्योपासना श्रवण कर. प्रातःसंध्या नक्षत्रे लुप्त होण्यापूर्वी, मध्यान्ह संध्या सूर्य मध्यावर आला असताना, सायंसंध्या सूर्यास्तापूर्वी करून उपासना करावी. प्रातःसंध्या सूर्योदयापूर्वी उत्तम, नक्षत्रे लोप झाल्यावर मध्यम व सूर्योदयानंतर अधम होय. सायंसंध्या सूर्यास्तापूर्वी उत्तम, सूर्यास्तानंतर मध्यम, नक्षत्रे दिसू लागल्यावर अधम अशी तीन प्रकारची आहे. ब्राह्मण हा वृक्ष, संध्या ही त्याची मूळे, कर्म हीच त्याची पाने होत. म्हणून प्रयत्नपूर्वक मूळांचे रक्षण करावे. नाहीतर वृक्षशाखा रहाणार नाहीत. जो जिवंतपणी संध्योपासना करीत नाही तो शूद्र होय. तो मृत्यूनंतर श्वान होतो. संध्येवाचून अन्य कर्माचा अधिकारी होता येत नाही. उदय व अस्त यांच्यानंतर तीन घटकांपर्यंत संध्येची उपासना करावी. तोपर्यंत संध्या केल्यास प्रायश्चित नाही. कारण अन्य कारणाने मुख्य काल न साधल्यास हा गौण काल सांगितला आहे. काळाचे अतिक्रमण झाल्यास चवथे अर्ध्य द्यावेत किंवा प्रथम आठशे गायत्री जप करावा. त्या कालाची अधिदेवता असेल तिचे स्मरण करून संध्या करावी. घरात केलेली संध्या साधारण, गाईच्या गोठ्यात मध्यम, नदीकिनारी उत्तम, देवीच्या घरात सर्वोत्तम होय. देवीची उपासना असल्याने तिन्ही संध्या देवीच्या समीप कराव्यात. ब्राह्मणांना हेच फलदायी दैवत आहे. गायत्री उपासनेपुढे विष्णु व शिव यांची उपासना मुख्य नाही. ब्रह्मादि देवसुद्धा योग्यवेळी संध्यास्नान करीत असतात. वेदही तिची उपासना करतात. म्हणून तिला वेदोपास्या म्हणतात. सर्व द्विज शाक्त आहेत. कारण ते आदिशक्ती वेदांची माता जी गायत्री, तिची उपासना करीत असतात. केशवादि देवांची नावे घेऊन आचमन करावे. केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णू मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर, ऋषीकेश, पद्मनाभ, दामोदर, संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज, नारसिंह, अच्युत, जनार्दन, उपेंद्र, हरी, कृष्ण या क्रमाने नावे ॐकारपूर्वक उच्चारावीत. नंतर स्वः असे म्हणून उदक प्राशन करावे व नमः म्हणून स्पर्श करावा. पहिल्या तीन नावांनी उदक प्राशावे. नंतरच्या दोन नावांनी हात धुवावेत. दोन नावांनी मुख प्रक्षालन, दोन नावांनी मार्जन, एका हाताने प्रोक्षण करावे. एकेका नावाने दोन्ही पाय, मस्तक प्रोक्षित करावे. संकर्षणादि बारा नावांनी शरीराच्या बारा अंगास स्पर्श करावा. संकर्षण म्हणून मधली तीन बोटे जोडून मुखास, वासुदेव, प्रद्युम्न नावांनी अंगठा व तर्जनी जोडून नाकपुड्यास, अनिरुद्ध, पुरुषोत्तम नावांनी अंगठा व अनामिका जुळवून नेत्रास, अधोक्षज, नारसिंह म्हणून कर्णद्वारास, अच्युत म्हणून नाभीस, जनार्दन म्हणून तळहाताने हृदयास, उपेंद्र म्हणून मस्तकास, हरये नम: कृष्णाय नमः म्हणून दोन्ही बाजूस स्पर्श करावे. आचमन घेताना डावा हात उजव्या हातास लावावा. त्याशिवाय उदक शुद्ध होत नाही. गोकर्णाच्या आकाराचा हात करावा. उडीद बुडेल इतके पाणी घ्यावे. त्यापेक्षा कमी अधिक उदक प्राशन केल्यास तो द्विज मद्यपी होतो. सर्व अंगुली, अंगठा, कनिष्ठिका जोडून उजव्या हाताने आचमन करावे. प्रणवाचे स्मरण करून चतुर्थपदयुक्त शिरसासह गायत्री जप करावा. नंतर प्राणायाम करावा. प्रथम उजवी नाकपुडी दाबून डाव्या नाकपुडीने वायु उदरात घ्यावा. त्याला कुंभकाने स्थिर कर��वे. नंतर डावी नाकपुडी दाबून उजव्या नाकपुडीने वायु बाहेर सोडावा. यालाच प्राणायाम म्हणतात. उजवी नाकपुडी अंगठा डावी कनिष्ठिका व अनामिका यांनी दाबून मधले बोट व तर्जनी सोडावी. ज्यांचे मन नियमित केले आहे त्यांनी रेचक, कुंभक, पूरक असा प्राणायाम करावा. रेचक वायूस बाहेर सोडतो. पूरक वायूस उदरात भरतो. कुंभक वायूस स्थिर करतो, पूरक करताना नीलकमलाप्रमाणे कृष्णवर्ण, चतुर्भुज हरी नाभिकमलात असल्याची भावना करावी. कुंभकाचे वेळी हृदयात कमलासनावर ब्रह्मदेव व रेचकसमयी स्कटिकवर्णाच्या निर्मल ललाटावरील महेशाचे चिंतन करावे. पूरकाचे वेळी विष्णूस पूज्य, कुंभकाचे वेळी ब्रह्मदेवाची गती व रेचकाने महेश्वर यांची प्राप्ती होते. हे पौराण आचमन होय. हे नारदा, आता पापनाश करणारे श्रौत आचमन सांगतो. प्रथम प्रणवाचा उच्चार करून गायत्रीची ऋचा म्हणावी. तिच्या प्रत्येक पदारंभी भूः वगैरे तीन व्याहुती म्हणाव्यात. या आचमनास श्रौत आचमन म्हणतात. शिरसासह व्याहृतीपूर्वक गायत्रीचा जप करावा. प्रत्येक वेळी प्रणव योजून तीन वेळा जप केल्यास प्राणायाम होतो. प्रणव म्हणून पाच बोटांनी नाकाचे अग्र दाबून धरावे म्हणजे सर्व पापहरण करणारी मुद्रा होते. कनिष्ठिका व अनामिका यांच्या योगाने यतींनी व ब्रह्मचार्‍यांनी प्राणायाम करावा. 'अपोहिष्ठा' हे मंत्र म्हणून कुशोदकाने प्रोक्षण करावे. ऋचेच्या अथवा पदाच्या शेवटी मार्जन करावे. म्हणजे वर्षभरातले पाप नाहीसे होते, आचमन करून 'सूर्याश्च' या मंत्रांनी अंतःकरणात पोहोचेपर्यंत उदक प्राशन करावे. प्रणव, व्याहृती, प्रणवयुक्त गायत्रीजप करून 'अपोहिष्टा' या सूत्रांनी मार्जन करावे. यज्ञोपवीत उजव्या हाताखाली घालावे. गोकर्णाप्रमाणे केलेल्या हातात उदक घेऊन नासिकेजवळ न्यावे. डाव्या कुशीत पातकाचे व कृष्णवर्ण पुरुषाचे स्मरण करावे. नंतर 'ॠतूंच' ही ऋचा म्हणावी. दुपादा इत्यादी ऋचा म्हणाव्या. उजव्या नाकपुडीने श्वासाच्या योगाने उदकात पाप आणावे. नंतर उदकाकडे न पहाता ते डाव्या बाजूस दगडावर टाकावे व शरीर निष्पाप झाल्याची भावना करावी. नंतर उठून दोन्ही पाय सारखे जोडावेत. अंजुलीने जल घेऊन सूर्याकडे पहात गायित्रीने अभिमंत्रित करावे. असे तीन वेळा उदक उडवावे. हेच अर्ध्यदान होय. नंतर 'असौ अदित्यः' मंत्र म्हणून सभोवार उदक उडवीत स्वांग प्रदक्षिणा घालावी. मध्यान्हकाली एकदा, दोन्ही संध्यांचे वेळी अर्ध्य द्यावेत. प्रभातकाली दंडाप्रमाणे उभे राहून, मध्यान्हसमयी जरा ओणवे होऊन, सायंकाळी आसनावर बसून द्विजाने उदक उडवावे. त्याचे धारण सांगतो. मंदेह नावाचे कृतघ्न, घोर असे तीस कोटी महावीर राक्षस सूर्यास खाण्याची इच्छा करीत असतात. त्यासाठी तप करणारे ऋषी महासंध्येची उपासना करतात\nव उदकांजली फेकतात. त्यामुळे उदक वज्रासारखे होऊन राक्षस दग्ध होतात. म्हणून ब्राह्मणाने संध्योपासना करावी. त्यामुळे महत्पुण्य लाभते. अर्ध्याच्या अंगभूत मंत्राच्या उच्चाराने सांग संध्येचे फल मिळते. ''तो अर्क मी आहे, मी ज्योती आहे. आत्मा स्वयंप्रकाश आहे. मी शिव आहे, मी आत्मज्योती आहे. आत्मा स्वयंप्रकाश आहे. शुद्ध, सर्व ज्योती व रस मी आहे.'' असा हा मंत्र आहे. हे वरदायिनी, ब्रह्मरूपिणी, देवी गायत्री, ये आणि जपाची, अनुष्ठानाची सिद्धी होण्यासाठी माझ्या हृदयात प्रवेश कर. हे देवी, उठ. आता पुन्हा येण्यासाठी गमन कर. हे देवी, माझ्या हृदयात प्रवेश करून अर्ध्यामध्ये गमन कर. असे म्हणून आपले आसन शुद्धी स्थळी मांडावे. त्यावर बसून वेदमाता गायत्रीचा जप करावा. प्राणायामानंतर खेचरी मुद्रा करावी. प्रातः संध्येच्या वेळी अशी मुद्रा करावी. आता हे नारदा, तिच्या नावाचा अर्थ सांगतो. चित्त शून्य आकाशात भ्रमण करते, जिव्हा पोकळीमध्ये रहाते, दृष्टी दोन्ही भिवयात प्रवेश करते, त्या अवस्थेला खेचरी अवस्था म्हणतात. सिद्धासनासारखे आसन नाही. कुंभकासारखा वायु नाही. खेचरी मुद्रेसारखी मुद्रा नाही. प्रणवाचा उच्चार करून वायूस जिंकून, निरहंकार, ममताशून्य होऊन स्थिर आसनावर निश्चल व्हावे. योनीस्थान एका पायाच्या अंगुलांनी बंद करावे. दुसर्‍या पायाच्या टाचेने शिवणी दाबून धरावी. हृदय एकाग्र करावे, शरीर दंडाप्रमाणे ताठ ठेवावे. स्तंभाप्रमाणे निश्चल व्हावे. इंद्रियांचे संयमन करावे. निश्चल दृष्टीने भूमध्यप्रदेशी पहावे. ह्मा आसनालाच सिद्धासन म्हणतात. गुणविशिष्ट गायत्री मजकडे येवो. हे देवी, तू वेदांचे ज्ञापन करणारी आहेस. म्हणून सवितृमंडलापासून माझ्या हृदयात ये. ॐ हे अक्षर 'ब्रह्मसदृश' आहे म्हणून मजकडून उपासना होईल असे कर. दिवसाची अभिमानी देवता दिवसाचे पाप घालविते. हे सर्व वर्णे, हे महादेवी, हे संध्याविद्ये, हे सरस्वती, हे अजरे, हे अमरे, सर्वदेवी, तुला नमस्कार ��सो.'' 'तेजोसि' या मंत्राने देवीचे आवाहन करावे. नंतर शापमोचनासाठी विधान करावे. ब्रह्मदेव, विश्वामित्र, वशिष्ठ या तीन प्रकारे शाप आहेत. ब्रह्मदेवाच्या स्मरणाने ब्रह्मदेवाचा शाप निवृत्त होतो. विश्वामित्राच्या स्मरणाने विश्वामित्राचा शाप व वसिष्ठाच्या स्मरणाने वसिष्ठाचा शाप नाहीसा होतो. 'मी हृदयकमलात प्रमाणभूत, सत्यस्वरूप, सर्व जगत्‌स्वरूप अशा पुरुषाने ध्यान करतो.' तो परमात्मा चिद्‌रूप शब्दातीत आहे. हे नारदा, आता संध्येच्या अंगभूत न्यासविधी सांगतो. ॐ असे म्हणून 'पादाभ्यां नमः' असा उच्चत्करावा. ॐ भूवः ' जानुभ्‍यां नमः' म्हणावे. 'स्वः कटिभ्यां नमः; महः मनाम्यै नम:; जनः हृदयाय नमः; तपः कंठाय नमः;' 'सत्यं ललाटायनम'; असे म्हणावे. 'तत्सवितुः अंगुष्टाभ्यां नमः; 'वरेण्यं ' तर्जनीच्य्या नमः ;' 'भर्गो देवस्य मध्यमाभ्यां नमः ' 'धीमहि अनामिमकाभ्या नम:; ' 'धीमहि अनामिमकाभ्या नम:; ' धियो यो नः कनिष्टिकाभ्यां नमः ' धियो यो नः कनिष्टिकाभ्यां नमः ' असे म्हणून न्यास करावा. प्रचोदयात् असे म्हणून हाताची पाठ व तळ यावर न्यास करावा. 'तत्सवितुः ब्रह्मात्मने हृदयाय नम:;' तसेच 'वरेण्यं विष्णूवात्मने शिरसे नमः;' पुढे ' भर्गो देवस्य रुद्रात्मने शिखायै धीमही शक्यात्मने करचायाय; धीयोयोनः कलात्मने नेत्रत्रयाय; प्रचोदयातू सर्वात्मने अस्त्राय' असे म्हणून शेवटी नमः उच्चारून न्यास करावा. गायत्रीच्या अक्षरापासून उत्पन्न झालेला न्यास श्रेष्ठ व पापहरण करणारा आहे. प्रथम प्रणवाचा उच्चार करून वर्णाचा न्यास करावा. तत्काराचा उच्चार करून दोन्ही पदांगुष्ठावर न्यास करावा. सकाराचा दोन्ही घोट्यावर, विकाराचा दोन्ही जंघावर न्यास करावा. तुकाराचा दोन्ही जानुवर, वकाराचा मांड्यांवर, रेकाराचा गुदाचे ठिकाणी, णिकार लिंगप्रदेशी, यकार दोन्ही कटीवर, भकार नाभीमंडलावर, गोकार हृदयाच्या ठिकाणी, देकार स्तनांचे भागी, वकार हृदयावर, स्यकार कंठप्रदेशी असे न्यास करावेत. नंतर धीकार मुखामध्ये, मकार तालूमध्ये, हिकार नासाग्रावर, धिकार, नेत्रमंडळावर, मोकार भ्रूमध्यभागी, दुसरा योकार ललाटावर, नकार पूर्वमुखी, प्रकार दक्षिणमुखी, चोकार पश्चिम मुखावर, दकार उत्तर मुखावर, याकार मस्तकावर व तकाराचा व्यापक न्यास करावा. काही जपात तत्पर रहाणारे पुरुष हा न्यास करीत नाहीत. त्यानंतर जगदंबिका महेश्वरीचे ध्यान करावे. जिची कांती जास्वंदीप्रमाणे आहे, जी परमेश्वरी कुमारी आहे, जी लाल कमलासनावर बसली आहे, लालपुष्पे व वस्त्रे जिने धारण केली आहेत, जिला चार मुखे, चार हात, प्रत्येक मुखास दोन नेत्र, स्रुक, स्रुवी, जपाची माळ, कमंडलू जिने धारण केला आहे, जी सर्व आभरणांनी युक्त आहे, जी ऋग्वेदाचे ध्यान करीत आहे, हंस हे जिचे वाहन आहे, आहवनीय अग्नीमध्ये जी रहात असते, जी ब्रह्मदेवाची देवता आहे, ऋग्वेदाचा एक, यजुर्वेदाचा एक, सामवेद व अथर्ववेदाचा एकेक अशा चार पादांची जी युक्त आहे, जी अष्टदिशा अष्टकुशींनी युक्त आहे, अशा त्या देवीचे ध्यान करावे. व्याकरण, शिक्षा, कल्प, निरुक्त, ज्योतिष, इतिहास, पुराण, उपनिषद या सात मुखांनी जी युक्त आहे, अग्निमुखा, रुद्रशिखा, विष्णूचित्ता अशा माहेश्वरीची भावना करावी. जिचे कवच ब्रह्मदेव आहे, गोत्र सांख्यायन सांगितले आहे. त्या आदित्य मंडलात असलेल्या महेश्वरी देवीची ध्यान करावे. अशारीतीने वेदमाता गायत्रीचे ध्यान करावे. नंतर देवीची प्रीती उत्पन्न करावी. अशी मुद्रा धारण करावी. संमुख, सुंपटं, विततं, विस्तृत, द्विमुख, त्रिमुख, चतुष्कं, पंचकं, षण्मुखं, अधोमुखं, व्यापकांडालीकं, शंकरं, यमपाशं, ग्रथितं, उमुखं, क्लिबं, मुष्टिकं, मस्त्यं, कूर्म, वराहकं, सिंहाक्रांतं, महाक्रांतं, मुद्‌गरं, पल्ववं हा गायत्रीच्या चोवीस मुद्रा आहेत. त्या सर्व मुद्रा तंत्रोक्त असून हातांनी करावयाच्या आहेत. नंतर शंभर अक्षरांच्या गायत्रीची आवृत्ती करावी. गायत्रीची चोवीस अक्षरे सांगितलेली आहेत. तिचा उच्चार करून नंतर 'जातवेदसे सुनवाभ सोमं' ही ऋचा म्हणावी. शेवटी त्र्यंबकं यजामहे' हा मंत्र म्हणावा. याप्रमाणे तीन ऋचा म्हटल्यावर शंभर वर्णात्मक गायत्री होते. ही पुण्यकारक आहे. म्हणून ॐ भूः भुवः, स्व या व्याहृती म्हणून चोवीस अक्षरांची गायत्री म्हणावी. श्रेष्ठ ब्राह्मणाने नित्य जप करावा. त्यामुळे संध्येचे फल प्राप्त होऊन सुख मिळते.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nएकादशस्कन्धे सन्ध्योपासननिरूपणं नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/565307", "date_download": "2019-02-23T23:40:36Z", "digest": "sha1:MR4GOG2XIJEF6FO74CYZMPS4Q2MDOVRN", "length": 4601, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई-पुणे दरम्यान मेगाब्लॉक, सिंहगड-प्रगतीसह लोकल्स रद्द - त���ुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मुंबई-पुणे दरम्यान मेगाब्लॉक, सिंहगड-प्रगतीसह लोकल्स रद्द\nमुंबई-पुणे दरम्यान मेगाब्लॉक, सिंहगड-प्रगतीसह लोकल्स रद्द\nऑनलाईन टीम / पुणे :\nमेगाब्लॉकमुळे रविवारी मुंबई-पुणे -मुंबई सिंहगड एक्सप्रेस, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर या ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.हा ब्लॉक सकाळी 11 वाजून 40 मिनिटांपासून दुपारी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत सुरू राहणार आहे.\nसिग्नल यंत्रणेला सुधारणा आणि इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेकडून रविवारी पुणे ते लोणावळय़ादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणाल आहे.त्यामीळे त्या दिवसी प्रगती आणि सिंहगड एक्सप्रेससह काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाडय़ा उश्राने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.\nबिहारमध्ये पुरामुळे 256जणांचा मृत्यू\nऔरंगाबादमध्ये बँक अधिकाऱयाची घरात घुसून हत्या\nताजमहल भारतीय संस्कृतीवरील डाग : आमदार सोम\nशिवसेनेचे माजी आमदार बापू खेडेकर यांचे निधन\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/oct07.htm", "date_download": "2019-02-23T23:27:30Z", "digest": "sha1:BWUKXFXNHZSGO25S4M6HMQN3K4MICABJ", "length": 8855, "nlines": 413, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज ७ ऑक्टोबर", "raw_content": "\nत्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे.\nसदाचरणाने राहणार्‍या माणसाला खर्च कमी लागतो, कारण खर्‍या समाधानाने पोट भरले की अन्नही कमी लागते. मी हे वारंवार सांगतो, कारण सदाचरणाचे, नीतिधर्माचे आचरण, हा परमार्थाच्या इमारतीचा पाया आहे. पाया भ��्कम नसेल तर त्यावरची इमारत जास्त दिवस टिकू शकणार नाही. त्याप्रमाणे नीति जर सांभाळली नाही, तर पुढच्या कर्माचा फारसा उपयोग होत नाही. परस्त्री मातेसमान माना, परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका आणि परनिंदेला विष्ठा समजून त्याग करा. या तीन गोष्टींना फार सांभाळा. परमार्थाची इमारत या तीन गोष्टींवर उभी करायची आहे. नुसता पाया बांधून ज्याप्रमाणे घरात राहता येत नाही, त्याप्रमाणे पायाशिवाय इमारतही उभी करता येत नाही. 'राम कर्ता' ही भावना ठेवून नामात राहणे, म्हणजे परमार्थरूपी इमारतीत आनंदात राहणेच होय. व्यावहारिक मोठेपणा बाजूला ठेवा आणि देवाला अनन्यभावाने शरण जा. देवाला शरण जाताना सर्व विसरून जा. समजा एखादा माणूस नाटकात राजाचे काम करीत असला आणि नाटक संपल्यावरही तो घरी येऊन जर राजासारखे वागू लागला, तर त्याचा व्यवहार बिघडून जाईल; त्याचप्रमाणे, देवाला शरण जाताना, मी मोठा भक्त, विद्वान, पैसावाला, ही सर्व नाती विसरून गेले पाहिजे.\nकर्माचे फळ आपल्या हातचे नाही म्हणून त्याची काळजी करू नये, हे समजले तरी, काळजी न करणे हे देखील आपल्या हातचे नाही म्हणून आपण काळजी करतोच यासाठीच भगवंताच्या नामात राहण्याची सवय करा. कर्म करणे यात विशेष नाही. आपल्याला कर्म केल्याशिवाय चैनच पडत नाही. 'कर्म करा' असे गीतेतही सांगितले आहेच. परंतु कर्म केल्याने पाहिजे ते फळ आपल्याला मिळतेच असे नाही. म्हणून भगवंताला स्मरून कर्म करा, आणि मग काय काय होते ते पहा. हेच निष्काम कर्म. भगवंताच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवून आपले कर्तव्य करणे, हे सर्व गीतेचे सार आहे.\nजो समजून त्याग करील त्याला फायदा होईल. नाहीतरी, संन्यास आणि त्याग दोन्ही आपल्याजवळ सुद्धा आहेत. भगवंताच्या बाबतीत आपण संन्यासी वृत्ति धारण करतो आणि आपण आपल्या आईबापाला सोडतो असा त्याग करतो हे काय कामाचे त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे. भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे जे येते ते ते टाकणे, म्हणजे यज्ञ करणे होय. या यज्ञामध्ये वासनांची आहुति द्यावी. कोणत्याच गोष्टीबद्दल हवे अगर नको असे न वाटणे, हेच वासनांची आहुती दिल्याचे लक्षण आहे.\n२८१. जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2018/11/19/%E0%A4%87%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80-2018-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%BF/", "date_download": "2019-02-23T22:45:45Z", "digest": "sha1:4YBSZLV6EKZSN7CFQCBSETAC5GMZN4RL", "length": 9424, "nlines": 127, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "इफ्फी 2018 मध्ये राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने आयोजित केलेले “महात्मा ऑन सेल्युलॉइड” हे प्रदर्शन रसिकांसाठी विशेष आकर्षण | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर इफ्फी 2018 मध्ये राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने आयोजित केलेले “महात्मा ऑन सेल्युलॉइड” हे प्रदर्शन रसिकांसाठी...\nइफ्फी 2018 मध्ये राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने आयोजित केलेले “महात्मा ऑन सेल्युलॉइड” हे प्रदर्शन रसिकांसाठी विशेष आकर्षण\nगोवा खबर:भारत 2018 हे वर्ष महात्मा गांधीचे 150 वे जयंती वर्ष म्हणून साजरे करत आहे. या जयंती वर्षाचे औचित्य साधत इफ्फी म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2018 मध्ये महात्मा गांधी यांना आगळ्या-वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.\nगोव्यात उद्यापासून सुरु होणाऱ्या 49 व्या इफ्फी दरम्यान भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय एनएफएआय आणि सूचना व प्रसारण मंत्रालयांतर्गत, जनसंपर्क आणि संवाद विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर आधारित बहु-माध्यम डिजिटल प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महात्मा गांधी यांचे आयुष्य आणि त्यांचे कार्य यांचे प्रत्यक्ष दर्शन डिजिटल माध्यमातून रसिकांना घेता येईल.\n“महात्मा ऑन सेल्युलॉइड” असे नांव असलेल्या या प्रदर्शनात प्रेक्षकांना महात्मा गांधी यांचा काळ प्रत्यक्ष अनुभवता येईल. संपूर्ण जगाला प्रेरणादायी ठरणारे महात्मा गांधी यांचे विचार आणि कार्य याचा अनुभव लोकांना घेता येईल.\nया प्रदर्शनात 35 एम एम पडद्यावर महात्मा गांधी यांच्यावर निर्माण झालेले चित्रपट ‘मेकिंग ऑफ महात्मा’, ‘गांधी’ लोकांना बघता येतील. तसेच प्रेक्षकांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या तेजस्वी काळात पुन्हा घेऊन जाण्यासाठी प्रदर्शनादरम्यान प्रश्न मंजुषा, खेळ आणि संवादात्मक डिजिटल खेळ आयोजित करण्यात आले आहेत.\nकला अकादमी पणजी येथे आयोजित हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.\nNext articleलेस्टरवरील हल्लाची न्यायालयीन चौकशी करा:शिवसेनेची मागणी\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nसांताक्लोज बनून कळंगुट पोलिसांनी दिले वाहतूक नियम पाळण्याचे धडे\nसारस प्रदर्शनात यंदा देशभरातील ग्रामीण कारागीरांचे 200 स्टॉल्स\nबीफचा बहुतेक सगळा कारभार बेकायदेशीर:गोवंश रक्षा अभियानचा दावा\nगोव्याच्या हक्काचे पाणी इतरांना देऊन पर्रीकर झाले ‘दुष्ट सांताक्लोज:शिवसेनेचा आरोप\nकेपेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिवसेनेचे गोवा विद्यापीठाला साकडे\nउपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या निरोप समारंभात पंतप्रधानांचे राज्यसभेतील भाषण\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nगोव्यात पावसाची संततधार सुरुच;साळावली धरण ओव्हरफ्लो\nस्पीड गव्हर्नरवर मुख्यमंत्री ठाम,संप तिसऱ्या दिवशीही सुरुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/611739", "date_download": "2019-02-23T23:30:44Z", "digest": "sha1:R3YENGJSSQC3YWUCWGKKPL2HJS52RFXI", "length": 4664, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उर्दू लेखिका ‘इस्मत चुगताई’ यांना गूगलची आदरांजली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » उर्दू लेखिका ‘इस्मत चुगताई’ यांना गूगलची आदरांजली\nउर्दू लेखिका ‘इस्मत चुगताई’ यांना गूगलची आदरांजली\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली\nगूगलने मंगळवारी सुप्रसिद्ध उर्दू लेखिका इस्मत चुगताई यांच्यावर डूडल बनवलं आहे. यांचा आज 107 वा जन्मदिवस आहे. चुगताई यांना गूगल डुडलमध्ये काहीतरी लिहिताना दाखवण्यात आलं आहे.गूगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये डुडलबाबत माहिती देताना म्हटलं आहे. उर्दू फिक्शनला एका नव्या उंचीवर नेणाऱया आदरणीय इस्मत चुगताई यांचा आज 107 वां जन्म दिवस आहे.\nचुगताई यांना 1942 मध्ये त्यांच्या वादग्रस्त लिखाणापैकी एक ’लिहाफ’वरून ओळख मिळाली. चुगताई यांना महिलांकडून आवाज उठवणे आणि समाजात महिलांना पुढे आणण्यासाठी ओळखण्यात येते. आपल्या लेखात त्यांनी विसाव्या शतकाच्या सुरूवातीला, उत्तर प्रदेशातील लहान शहरातील मुलींची स्थिती, दशा आणि वंशवादावर मोकळेपणाने लिहिले आहे.\nयू युरेका स्मार्टफोन लवकरच लाँच\nनोकिया 6चे नवे व्हेरिएंट लाँच\nनोकियाचे तीन दमदार फोन लाँच\nPosted in: माहिती / तंत्रज्ञान\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Action-from-political-revenge/", "date_download": "2019-02-23T23:05:55Z", "digest": "sha1:ICCZT7VL2BJTFFECFNRW6DQWRH6FL7VA", "length": 8100, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डॉ. भिसेंवरील कारवाई राजकीय सुडातूनअ‍ॅड. आंबेडकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › डॉ. भिसेंवरील कारवाई राजकीय सुडातूनअ‍ॅड. आंबेडकर\nडॉ. भिसेंवरील कारवाई राजकीय सुडातूनअ‍ॅड. आंबेडकर\nधनगर आरक्षणाची मागणी करणारे डॉ. इंद्रकुमार भिसे व त्यांच्या सहकार्‍यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे राजकीय सुडातून आहेत. याला सत्ताधारी जबाबदार आहेत, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.अहिल्यादेवींचे जन्मस्थळ असलेले चौंडी हे गाव त्यांच्या विचारांचे प्रेरणास्थान आहे. मात्र या सरकारने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राजकीय भाषणांचे स्थळ निर्माण केले आहे. तसेच डॉ इंद्रकुमार भिसे यांच्यावर राजकीय आकसापोटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nचोंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कार्यक्रमात गोंधळ घातल्याप्रकरणी दीड महिन्यापासून कारागृहात असलेल्या डॉ. इंद्रकुमार भिसे यांची अ‍ॅड. आंबेडकर यांनी काल (दि. 12) भेट घेतली.त्यानंतर अ‍ॅड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, चौंडी येथील 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी फक्त पत्रके भिरकावली. दगड मारणारे दुसरेच होते. तरी त्यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला. हे षडय��त्रच आहे. अगोदर डॉ. भिसे यांनी पंढरपूर येथे समाजाच्या मेळाव्यात आरक्षणाची मागणी केली होती. राजकीय आकसापोटीच गुन्हे दाखल केले. त्यांच्या जामिनासाठी आपण औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केल्याचे सांगून त्यांना लवकरच जामीन मंजूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच आरक्षणा संबधी ते म्हणाले की, जो पर्यंत बहुजनांची सत्ता येणार नाही, तोपर्यंत बहुजन समाजाचे प्रश्‍न सुटणार नाहीत. धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी मोठा लढा उभारावा लागणार आहे. आम्ही लोकसभेच्या 12 जागा मागत आहोत. त्या मिळाल्या नाही, तर स्वतंत्र निवडणुका लढणार आहोत. वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली आहे. सरकारने शेतकर्‍यांसाठी दीडपट हमीभावाची केलेली घोषणा फसवी आहे. हे सरकार मनमोहनसिंगांचा कित्ता गिरवत आहे.\nभिडेंबाबत आंबेडकर म्हणाले की, मुख्यमंत्री भिंडेना पाठिशी घालत आहेत. डवरी गोसावी समाज धुळे प्रकारानंतर जागृती झाली आहे. या संदर्भात तातडीने मुख्यमंत्र्यांना भेटून या समाजाला परवाने देण्यात यावेत, तसेच रमाई आवास योजनेंतर्गत घरे व उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी भेटणार आहे.यावेळी नवनाथ पडळकर, अ‍ॅड. अरूण जाधव, प्रा. मधुकर राळेभात, तहसीलदार विशाल नाईकवडे, सुभाष शिंदे, नीलेश गायकवाड, बापुसाहेब गायकवाड, दत्ता करे, उत्तमराव मदने, सुरज सोट, भाऊसाहेब कोरटकर, बापूसाहेब ओहोळ, अमित जाधव, विकीभाऊ सदाफुले, अरूण डोळस, सागर सदाफुले, संतोष गर्जे, धनराज पवार, अवधूत पवार, प्रा. विकी घायतडक, श्रीकांत कदम दादा मोरे विकास मासाळ, राजेश वाव्हळ, द्वारका पवार, रवि सोनवणे, मनिष घायतडक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Triple-election-Sarpanch-for-post/", "date_download": "2019-02-23T22:55:49Z", "digest": "sha1:DRBAEQOTAK53QUMCXNE4VBVQVKKJOLBZ", "length": 6452, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरपंचपदासाठी तिरंगी लढत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › सरपंचपदासाठी तिरंगी लढत\nतालुक्यातील वडगाव गुप्‍ता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण 20 उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी तिरंगी तर सदस्यपदाच्या 15 जागांसाठी दुरंगी लढत होणार आहे. ही ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.वडगाव गुप्‍ता ग्रामपंचायतीच्या 15 जागांसाठी 47 तर सरपंचपदासाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल (दि.16) शेवटचा दिवस होता.सरपंचपदासाठी तीन उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणूक रिंगणात गणेश गिते, विजय शेवाळे व सुदाम सातपुते यांच्यात सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या 15 जागांसाठी एकूण 47 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 17 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.त्यामुळे निवडणूक रिंगणात आता 30 उमेदवार उरले आहेत. त्यामुळे प्रत्येक वार्डात आता दुरंगी लढत होणार आहे.निवडणूक रिंगणातील उमेदवारांना चिन्हाचे वाटप देखील केले गेले आहे.\nप्रभाग 1(अ) उमेदवार-केशव शिंदे, दीपक शिंदे, (ब)-चंद्रकला गिते, सुनीता डोंगरे. (क)- ज्योती आढावा, पूजा गव्हाणे, प्रभाग-2 (अ) गणेश डोंगरे, गोवर्धन शेवाळे, (ब)- बबन कोर्‍हाळे, संजय गव्हाणे, (क)- मंगल घाडगे, सुरेखा बांगर, प्रभाग 3 (अ) - सारीका पिंपळेे, ज्योती शेवाळे, (ब)-उमेश डोंगरे, संजीव ढेपे, (क)-अंजना गुडगळ, भाग्यश्री शेवाळे, प्रभाग 4 (अ)-बाबासाहेब गव्हाणे, गुलाब गिते, (ब) -जालिंदर डोंगरे, जगन्‍नाथ शेवाळे, (क)- मिना गव्हाणे, मुक्‍ताबाई डोंगरे, प्रभाग 5 (अ) मंगल चांदणे, विद्या शिंदे, (ब)- चंद्रकला निकम, भानुबाई निकम, (क)-हुसेन सय्यद, भानुदास सातपुते आदी 30 उमेदवार आपले राजकीय भवितव्य अजमावित आहेत.\nसरपंचपद हे ओबीसी व्यक्‍ती प्रवर्गासाठी राखीव आहे. सरपंचपद हे थेट जनतेतून निवडले जाणार आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या उमेदवारांना गावातील सर्वच 4 हजार 978 मतदारांची मनधरणी करावी लागणार आहे. सरपंचपदाची निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. मतदान 27 मे रोजी होणार असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी नऊ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे वडगाव गुप्‍ता गावात प्रचाराला चांगलाच जोर येणार आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनं��र विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Torture-on-girls-Four-arrested/", "date_download": "2019-02-23T22:56:23Z", "digest": "sha1:MGD77KC5A3LU7WFQ5N4AR36OIOIPBULK", "length": 4644, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुलीवर अत्याचार; चौघांना कोठडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › मुलीवर अत्याचार; चौघांना कोठडी\nमुलीवर अत्याचार; चौघांना कोठडी\nखटाव/ वडूज : प्रतिनिधी\nखटाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी चार जणांना गुरुवार, दि. 18 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी दिले. खटाव तालुक्यातील चार नराधमांनी एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर सलग दोन दिवस जबरदस्तीने अत्याचार केल्याची फिर्याद वडूज पोलिस ठाण्यात रविवारी दाखल झाली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वडूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी कार्यतत्परता दाखवत शिताफीने संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, चौघांना गुरुवार दि. 18 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.\nघटना घडलेल्या खटाव तालुक्यामधील गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दहिवडी, औंध, म्हसवड, पुसेगाव, वडूज पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर होते. राज्य पोलीस बल गट, स्ट्रायकिंग फोर्स, क्यू आर टी आदी फौजफाटा तैनात करण्यात आला होता. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून गावाशेजारील कातरखटावमध्येही पोलिसांची एक जादा तुकडी तैनात करण्यात आली होती. त्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता दिसून येत होती.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार��थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ben-stokesryan-ali-and-ryan-hale-were-charged-with-one-count-of-affray-and-will-appear-at-bristol-magistrates-court/", "date_download": "2019-02-23T23:34:10Z", "digest": "sha1:HVCXZX3K4ELIWILYNOWDHYEHANNY6WEP", "length": 7707, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या अडचणीत वाढ", "raw_content": "\nइंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या अडचणीत वाढ\nइंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या अडचणीत वाढ\nबिस्ट्रॉल नाईट क्लबच्या बाहेर केलेल्या मारामारी प्रकरणात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स, रायन अली आणि रायन हेल यांना क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिस (सीपीएस) यांनी दोषी ठरवले आहे.\nयाबद्दल स्टोक्सने त्याच्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, “बिस्ट्रॉल प्रकरणात ज्यांनी ज्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचा मी आभारी आहे. यात माझे कुटुंबीय, मित्र, चाहते आणि संघ मित्रांनी मला पाठिंबा दिला. मी माझ्या कृत्याबद्दल सगळी माहिती पोलिसांना ज्या दिवशी हे प्रकरण त्याच्या पहिल्याच दिवशी दिली आहे आणि प्रत्येक पोलीस चौकशीत मी त्यांना सहकार्य केले आहे.”\n“मी माझे नाव निर्दोष म्हणून सिद्ध करण्यासाठीच्या संधी साठी उत्सुक आहे. पण न्यायालयात हे प्रकरण येईल तेव्हा निर्दोष सिद्ध करण्यासाठी ती योग्य वेळ असेल. मला, रायन अलीला आणि रायन हेलला सीपीएसने दोषी ठरवले आहे. याचाच अर्थ मला त्या रात्री जे झाले ते कोर्टात सर्वांसमोर मांडता येणार आहे. तोपर्यंत माझे संपूर्ण लक्ष क्रिकेटवरच राहणार आहे.”\nबिस्ट्रॉल मारामारी प्रकरणामुळे बेन स्टोक्सला अटकही करण्यात आली होती. त्याला चौकशीनंतर सोडून देण्यात आले होते. पण या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली नसल्याने त्याच्यावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेटने त्याच्यावर बंदी घातली होती. या बंदीमुळे बेन स्टोक्सला नुकत्याच पार पडलेल्या ऍशेस मालिकेत खेळाता आले नव्हते.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%91%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-02-24T00:04:27Z", "digest": "sha1:HAQYASYEKFC6VGBW2AU62NVV4PI26Q6Q", "length": 27746, "nlines": 168, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "डोंबिवलीच्या ऑटोत एक मोहीम स्वार", "raw_content": "\nडोंबिवलीच्या ऑटोत एक मोहीम स्वार\nरविवारी डोंबिवलीतील ऑटोरिक्षा चालकांनी एकत्र येऊन प्रवाशांना कृषी संकटावर संसदेत विशेष अधिवेशनाची मागणी करणाऱ्या एका याचिकेवर सही करण्याची आणि येत्या आठवड्यात दिल्लीत होऊ घातलेल्या शेतकरी मोर्चाला पाठिंबा देण्याची विनंती केली\n\"या मुलुखात राष्ट्रपतींना सुद्धा खायला रोटी पाहिजे. तुमच्याकडे कितीही पैसा का असेना. शेवटी तुम्ही पैसा नाही, रोटीच खाणार ना\" सिकंदर गुलाम नबी शेख म्हणाले. \"अन् खायला कोण देणार\" सिकंदर गुलाम नबी शेख म्हणाले. \"अन् खायला कोण देणार\nशेख, ३६, डोंबिवलीतील एक ऑटोरिक्षा चालक आहेत. रविवार, २५ नोव्हेंबर २०१८ रोजी, त्यांनी कल्याण-डोंबिवलीमधील (मध्य मुंबईतील दादरहून ४५ किमी दूर) आपल्या सहकाऱ्यांसोबत भारतभरातील शेतकऱ्यांना शहरी लोकांचा पाठिंबा मिळावा म्ह्णून एक याचिका मोहीम सुरु केली.\nसगळे चालक डोंबिवली (पूर्व) स्थानकाबाहेर सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान रामनगर रिक्षा स्टँडजवळ आणि संध्याकाळी ४ ते ९ दरम्यान मुख्य रिक्षा स्टँडजवळ येऊन जमले. ७-८ रिक्षा चालक, त्यांचे मित्र आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या एका तुकडीने संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी करणारा \"नेशन फॉर फार्मर्स\" चा फलक लावला. इतर लोक एका टेबलावर बसून हिंदी, इंग्रजी आणि मराठीत पत्रकं आणि याचिकांच्या प्रती घेऊन वाटत होते. देशाच्या राष्ट्रपतींना उद्देशून असलेल्या या याचिकेत, देशातील शेतीवरचं अरिष्ट तसेच इतर श्रमिक गटांच्या वाढत्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचं एक विशेष अधिवेशन आयोजित करण्याची मागणी केली आहे.\nडोंबिवली स्थानक मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या मध्य रेल्वेमार्गावर आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यात रेल्वेनं प्रवास करण्यासाठी दररोज हजारो प्रवाशी या स्थानकात ये-जा करतात. अनेक उपनगरीय स्थानकांप्रमाणेच डोंबिवली स्थानकाच्या बाहेर कपडेलत्ते, स्टेशनरी आणि अशा बऱ्याच वस्तू विकणारी दुकानं उभी राहताहेत. बँका, ए.टी.एम. आणि झेरॉक्सची दुकानं आहेत. रस्त्याच्या कडेला फेरीवाले मोबाईलची कव्हर्स, फळं, भाज्या आणि इतर अनेक वस्तू विकत असतात. इथे चहाच्या टपऱ्या आणि शिकवणी वर्ग सुद्धा आहेत.\nया गडबड गोंधळात लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल, तर त्यांना सांगायला तुमच्याकडे काहीतरी महत्त्वाचं असावं लागतं.\nरिक्षा चालक, त्यांचे मित्र आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या एका तुकडीने संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी करणारा \"नेशन फॉर फार्मर्स\" चा फलक लावला. इतर लोक एका टेबलावर बसून हिंदी, इंग्रजी आणि मराठीत पत्रकं आणि याचकांच्या प्रती घेऊन वाटत होते\nशेख आणि त्यांचे मित्र एका भोंग्यातून शेतकऱ्यांच्या समस्या सांगत असताना लोक थांबत आणि ऐकत होते. घाईत असतानाही फलकावर लिहिलेला मजकूर वाचण्यास थांबत होते. काहींनी बाकड्यावर बसलेल्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारले. आणि अनेकांनी तिथे जाऊन विचारलं, \"मी कुठे सही करू\nहे ऑटोरिक्षा चालक भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न असलेल्या, सुमारे १,००० डोंबिवलीकर सदस्��ांच्या, लाल बावटा ऑटोरिक्षा संघटनेतून आले होते. रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या या मोहिमेअगोदर एका आठवड्यापूर्वी, १७ नोव्हेंबर रोजी संघटनेच्या टिळक चौक येथील कार्यालयात नेशन फॉर फार्मर्स च्या डोंबिवली शाखेचं उदघाटन झालं.\n\"शेतकऱ्यांच्या लाँग मार्चचा भारतीय राजकारणावर खोल परिणाम झाला. या आंदोलनाच्या जनकांनी जेव्हा हे आंदोलन शहरांत घेऊन जाण्याचं ठरवलं, तेव्हा मला वाटलं की [यात भाग घेणं] माझी जबाबदारी आहे,\" व्ही. देवन म्हणाले.\nमार्च २०१८ मध्ये सुमारे ४०,००० शेतकरी जेव्हा नाशिक ते मुंबई चालत आले, तेव्हा मुंबई व ठाण्यातील मध्यमवर्गीय रहिवाशांनी त्यांना बरीच साथ दिली होती. हा एक प्रेरणादायी मैलाचा दगड होता, आणि मागील काही आठवडे औरंगाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, नागपूर व पुणे यांसारख्या शहरांमध्ये 'नेशन फॉर फार्मर्स' (एन.एफ.एफ.) चे गट तयार झाले आहेत. डोंबिवलीतील गटाप्रमाणेच इतरांनीही राष्ट्रपतींना उद्देशून याचिकेवर इतरांनी सह्या कराव्या असं आवाहन केलं आहे.\nअखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने पुकारलेल्या मोर्चाच्या आवाहनानंतर या घटना घडत आहेत. सुमारे २०० शेतकरी संघटन आणि इतर संघटनांच्या पाठबळावर - नोव्हेंबर २९-३० रोजी दिल्लीत संसदेवर मोर्चा घेऊन जाण्याकरिता सुरु असलेल्या परिश्रमांचा एक भाग आहेत.\nडोंबिवलीत नेशन फॉर फार्मर्स गट सुरु करण्यासाठी मूळचे केरळ मधील त्रिसूर जिल्ह्यातील इरिंजलगुडा शहरातले देवन, जे गेली ३८ वर्षे डोंबिवलीत राहतात आणि एक छोटा यंत्र व्यवसाय चालवतात, यांनी ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष काळू कोमासकर यांच्या मदतीने आपल्या मित्र, सहकारी आणि कार्यकर्त्यांना एका तयारी सभेला बोलावलं.\n\"मी महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी पहिली. त्याच्या घरच्यांचे चेहरे पाहून मला रडूच कोसळलं,\" सुजाता खैरनार हळवेपणाने म्हणाल्या. त्या एक शिक्षिका आहेत व त्यांनी देवन यांच्या हाकेला ओ दिली. \"शेतकऱ्यांची काळजी घेणं आपल्या हातात नसेल तर आपण निदान त्यांच्या बायकामुलांचा तरी विचार करायला हवा.\"\nडावीकडे: काळू कोमासकर, ऑटोरिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष, यांनी मित्र, सहकारी आणि कार्यकर्त्यांना एका तयारी सभेला बोलावलं. उजवीकडे: डोंबिवलीत नेशन फॉर फार्मर्स ची सुरुवात करणारे व्ही. देव��� कामावर लक्ष ठेऊन आहेत. शेजारी बाकड्यापाशी डोंबिवलीच्या नागरिकांना याचिकेवर सह्या करण्यास मदत करणाऱ्या सुजाता खैरनार आणि त्यांचे सहकारी\nया सभेत कोमासकरांनी सुचवलं की, शेतकऱ्यांना मध्यमवर्गीयांचा पाठिंबा मिळवून देण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात शहरी प्रवाशांशी संबंध येत असलेल्या ऑटोरिक्षा चालकांची मदत होऊ शकते. २३ नोव्हेंबर रोजी, कोमासकर आणि नेशन फॉर फार्मर्सच्या छोट्या गटाने अनेक स्टँडवर जाऊन कृषीसमस्येबद्दल ऑटोरिक्षा चालकांना माहिती दिली. अनेक रिक्षाचालक स्वतः शेतकरी कुटुंबात वाढले असल्याने या मोहिमेबद्दल त्यांना लगेच सहानुभूती वाटली.\nउदाहरणार्थ, जालिंदर भोईर, ५२ वर्षांचे एक चालक म्हणाले, \"मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. डोंबिवलीच्या वेशीजवळ आमची एक छोटी जमीन आहे, त्यावर आम्ही भात काढतो. आज माझा शेतकरी, माझा 'बळीराजा' संकटात आहे. आत्महत्यांचा आकडा दुप्पट झालाय. हे सगळं चुकीच्या धोरणांमुळे झालंय. मी माझ्या प्रत्येक प्रवाशाला या समस्येबद्दल जागृत करीन. अगदी मनापासून. हे माझं कर्तव्यच आहे. मला मनापासून ठाऊक आहे, डोंबिवलीची माणसं नक्की प्रतिसाद देतील.\"\nमग रविवारी, २५ नोव्हेंबरला, नेशन फॉर फार्मर्सचा गट ऑटोरिक्षा संघटनेच्या नेतृत्वात डोंबिवली स्थानकाच्या बाहेर दोन मोठ्या रिक्षा स्टँड वर गेला आणि ये-जा करणाऱ्या लोकांना याचिकेवर सह्या करायला बोलावू लागला.\nआणि भोईर यांचा अंदाज खरा ठरला, लोकांनी प्रतिसाद दिला. मोहिमेच्या पहिल्या दिवसअखेर जवळपास १,००० याचिकांवर सह्या झाल्या होत्या. सोमवारी पुन्हा इतक्याच संख्येने सह्या झाल्या.\nसही करणाऱ्यांपैकी एक दीपक गुप्ता, ४८, एक दुकानदार आहेत. \"शेतकरी कर्जात बुडून दुःख भोगतात. ते मेहनत करतायत तेव्हा कुठे हे सगळं काही सुरळीत चाललंय,\" निऑनचे फलक, उपहारगृह आणि दुकानांकडे बोट दाखवून ते म्हणाले. \"त्यांच्या पिकाकरिता त्यांना योग्य तो भाव मिळायलाच हवा.\"\n‘मी माझ्या प्रत्येक प्रवाशाला या समस्येबद्दल जागृत करीन. अगदी मनापासून. हे माझं कर्तव्यच आहे. मला मनापासून ठाऊक आहे, डोंबिवलीची माणसं नक्की प्रतिसाद देतील.’\nव्हिडिओ पहा: 'आजची आपल्या समोरची सर्वात मोठी समस्या आहे शेतीवरचं अरिष्ट.'\nस्थानकातल्या त्या संध्याकाळच्या गजबजाटात ८० वर्षांच्या शांताबाई वाघरी देखील होत्या, ज्या गेली ६० वर्षं डोंबिवलीच्या रस्त्यांवर भाज्या आणि फुलं विकत आहेत. \"आमच्या पिढीची सगळी लोकं या शहराच्या रस्त्यांवर काम करत आली आहेत. सरकार ना शेतकरी, ना कामगार, ना नोकरीवाले, कुणालाही साथ देत नाही. शेतकऱ्याला मदत करा, एवढंच मी सरकारला मागेन. त्यांना बी-बियाणं द्या, पेरणी आणि कापणीत मदत करा. तुमच्या भल्या जनतेचं भलं करा.\"\nयाचिकेवर सही केलेल्यांपैकी बरेच जण शेतकरी कुटुंबातून आले आहेत, किंवा त्यांचे पालक पूर्वी शेतकरी होते. जसे की कल्याणची दीपाली वारे, २५, जी डोंबिवलीतील आनंदप्रेम क्रेडिट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेत काम करते. \"माझ्या घरचे पुण्यातल्या भोर जिल्ह्यात भात शेती करायचे,\" ती म्हणाली. \"माझा शेतकऱ्यांना पूर्ण पाठिंबा आहे.\"\n\"आम्ही शेतकऱ्यांच्या हलाखीबद्दल ऐकत आलो आहोत. आम्ही घरी परतत असताना वाटेत हा बोर्ड पाहिला आणि विचार केला की याबद्दल अधिक जाणून घ्यावं,\" तिची मैत्रीण, २१ वर्षांची स्वाती मोरे म्हणाली.\n\"आमची जमीन गेली,\" सीमा राजन जोशी म्हणाल्या. त्या मूळच्या सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथील असून गेली ३० वर्षं डोंबिवलीत राहत असून स्वयंपाकीण म्हणून काम करतात. \"मला शेतकऱ्यांसोबत असल्याचा आनंद आणि अभिमान आहे. त्यांना योग्य भाव किंवा कर्जमाफी द्यायलाच हवी.\"\n'फक्त शेतकऱ्यालाच कळू शकतं की तो कुठल्या परिस्थितीतून जातो' नोकरीच्या शोधात असलेला, जालना जिल्ह्यातील शेतकरी नंदकिशोर अरगडे (डावीकडे) म्हणाला. औरंगाबाद जिल्ह्यातील एक मजूर अशोक गरुड (उजवीकडे) म्हणाले, \"मला शेतकऱ्यांसोबत दिल्लीला जायचं आहे, पण माझ्या घरी पैशाची गरज आहे आणि माझा पगार अजून झालेला नाही'\nयाचिकाकर्त्यांपैकी एक, नंदकिशोर अरगडे, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आपल्या पाच एकर जमिनीवर कपास लावतो. \"फक्त शेतकऱ्यालाच कळू शकतं की तो कुठल्या परिस्थितीतून जातो. पाणीच नाहीये. चार वर्षं झाली, पाऊसच पडला नाही. आम्ही रु. १.५ लाखांचं कर्ज घेतलं आहे. आम्ही कर्जमाफीचा अर्ज भरला पण अजून आम्हाला ना कर्जमाफी मिळाली, ना मदत.\" नंदकिशोर शहरभर नोकरीच्या शोधात फिरत आहे. \"उद्या माझा इंटरव्ह्यू आहे अन् मला राहायला जागा नाही. आज रात्री मी सी.एस.टी. स्टेशनवर जाऊन झोपणार.\"\nअशोक गरुड औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील धामणगावहून आले आहेत. त्यांना एका कंत्राटदाराने डोंबिवली रेल्वे स्थानकावर पत्र्याचं छत टाकायला बोलावलं होतं. ते आपल्या गावातील पाच एकर रानात बाजरी आणि कापसाचं पीक घेतात. या वर्षीचा कापूस गुलाबी बोंडअळीमुळे वाया गेला, ते म्हणाले.\nत्यांनी एका सहकारी पतसंस्थेकडून आणि एका सावकाराकडून एकूण रु. ७०,००० चं कर्ज घेतलं आहे. मागच्या आठवड्यापासून ते स्थानकात काम करत आहेत, आणि म्हणाले, \"मला शेतकऱ्यांसोबत दिल्लीला जायचं आहे, पण माझ्या घरी पैशांची गरज आहे आणि माझा पगार अजून झालेला नाही. मला काम सोडून चालणार नाही.\"\nयाचिका मोहीम हे \"डोंबिवलीच्या नागरिकांना जोडून घेण्याचं पहिलं पाऊल होतं,\" काळू कोमासकर म्हणतात. \"आम्ही हे काम पुढे नेणार आहोत. आमच्यातला प्रत्येक चालक ही याचिका त्याच्या रोजच्या प्रवाशांच्या हाती देईल. शेतीच्या समस्येवर त्यांच्याशी बोलेल आणि थेट राष्ट्रपतींना उद्देशून या याचिकेवर सही करायला त्यांना आग्रह करेल.\"\nपण या हजारो सह्या केलेल्या याचिकांचं काय करायचं \"त्या पोस्टानी पाठवणं जरा जडच आहे,\" देवन म्हणतात. \"दिल्लीला २९ व ३० नोव्हेंबरला शेतकऱ्यांसोबत मोर्चा घेऊन गेल्यावर जमलं, तर त्या आम्हीच आपल्या हातांनी राष्ट्रपतींना सुपूर्त करू.”\nKaushal Kaloo कौशल काळू रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे रसायन अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत.\nसिद्धार्थ आडेलकर पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडियामध्ये तांत्रिक संपादक (टेक एडिटर) आहेत.\nडहाणू ते दिल्ली, जागेसाठी आणि इतरही अनेक मागण्यांसाठीचा संघर्ष\n‘फॉरेस्टचे लोक सरळ आमची पिकं कापून नेतात’\nकमळी बाहोटांचा निरंतर लढा\n‘माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी मी मोर्चाला निघालीये’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/581942", "date_download": "2019-02-23T23:40:56Z", "digest": "sha1:6BIUX4X3NBEPCRLJWIJH3S3T2CDFS77Y", "length": 7630, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "हसण्यासाठी जन्म आपुला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » हसण्यासाठी जन्म आपुला\nहसायला कोणाला आवडत नाही विनोदी पुस्तक, सिनेमा-नाटक, टीव्ही मालिका आपल्याला हसवण्याचे प्रयत्न करीत असतात. पण काही लोकांना वाचनाची आवड नसते. काहींना सिनेमा-नाटकात पैसे खर्च करण्याची सवड नसते. काही लोक घरबसल्या टीव्ही मालिका बघतात. पण हल्ली त्या मालिकांमध्ये विनोदाच्या नावाखाली पुरुष कलाकार साडी नेसून अचरट चाळे करतात ���णि निर्माते त्यालाच विनोद म्हणतात. हसण्याच्या बाबतीत अशी सगळीकडून नाकेबंदी झाली तरी बिघडत नाही. आपले मायबाप पुढारी लोक आठवडय़ातून किमान तीनदा तरी एखादं अचरट आणि सनसनाटी विधान करून उभ्या देशाला हसवीत असतातच.\nएकूणच या देशात हसवणाऱयांची कमतरता नाही. हसणारेच कमी पडतात. आपण नेहमी चर्चा ऐकतो विनोदी पुस्तके खपत नाहीत, सिनेमे-नाटके प्रेक्षकांच्या प्रतिसादाअभावी तोटय़ात चालली आहेत, किंवा चांगल्या विनोदी टीव्ही मालिकांना टीआरपीच्या अभावी प्रायोजक नाहीत, वगैरे. पुढाऱयांना मात्र अशी खंत नसते. ते विनोद करीत राहतात. जनता हसत राहते. तूर्तास जीएसटी द्यावा न लागणारी तेवढीच एक करमणूक उरली आहे नं. आणखीन एक मोफत हसवणारा घटक आहे तो म्हणजे व्हॉट्सअपवर येणारे सुविचारवजा संदेश. ते वाचून देखील खूप हसू येतं.\nहास्य मंडळ ऊर्फ लाफिंग क्लब हे काय प्रकरण आहे याची मला आधी कल्पना नव्हती. बागेत फिरायला जाताना नेहमी एका कोपऱयात उभे राहून जोरजोरात हसणारी माणसे दिसायची. पण त्यांचा आपापसात काही हास्यविनोद चालू असेल म्हणून मी दुर्लक्ष करायचो. एकदा कुतूहलाने त्या गटाजवळ जाऊन उभा राहिलो. मनात म्हटलं, ते लोक इतक्मया जोरात हसतात त्या अर्थी काहीतरी धमाल विनोद चालला असेल, तो ऐकायला मिळेल. पण तसं काही नव्हतं. समूहाचा प्रमुख इशारा देत होता आणि त्यानुसार सगळे हसत होते. मुंबईला शिवाजी पार्कनजीक एक लाफिंग क्लब मात्र निराळा दिसला. तिथं काही लोक आधी व्यायाम करतात आणि नंतर एखादा सभासद नवा कोरा विनोद सांगतो.\nया हास्य मंडळ ऊर्फ लाफिंग क्लबबद्दल माझी काही तक्रार नव्हती आणि नाही. पण परवा माझ्या एका मित्रानं माझी खोडी काढली. माझ्या विनोदी लेखनावर अभिप्राय देताना तो म्हणाला, “लाफिंग क्लबमध्ये वाचून दाखव. छान प्रतिसाद मिळेल.’’\nआता मला लेखनसंन्यास घ्यावासा वाटतोय.\nमाफी मागण्याने संबंध सुधारले असते\nबा गणराया, गोंयकारांचे आरोग्य चांगले ठेव महाराजा\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभ��रत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/anil-kumble-took-10-wickets-against-pakistan-becoming-just-the-second-man-after-jim-laker-to-take-all-ten-wickets-339608.html", "date_download": "2019-02-23T23:35:00Z", "digest": "sha1:NMHONG5IF7KL427T7N5QWQYHZSDCPW5U", "length": 14855, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जेव्हा भारताच्या एका गोलंदाजाने पाक टीमला गुंडाळले होते; पाहा व्हिडिओ", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने वि���ियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nजेव्हा भारताच्या एका गोलंदाजाने पाक टीमला गुंडाळले होते; पाहा व्हिडिओ\nआजच्या दिवशी 20 वर्षापूर्वी अनिल कुंबळेने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात 10 विकेट घेतल्या होत्या.\nनवी दिल्ली, 07 फेब्रुवारी: भारतीय क्रिकेट चाहत्यांना भलेही 7 फेब्रुवारी ही तारीख लक्षात नसेल पण अनिल कुंबळे हे नाव घेतल्यानंतर सर्वांच्या समोर येतो तो 'परफेक्ट 10'. आजच्या दिवशी 20 वर्षापूर्वी अनिल कुंबळेने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात 10 विकेट घेतल्या होत्या.\nVIDEO VIRAL : क्रिकेटच्या मैदानात विदर्भाचे खेळाडू म्हणतात,'How's the Josh\nभारताच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या अनिल कुंबळे याने सात फेब्रुवारी 1999 रोजी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर 'परफेक्ट 10'चा विश्वविक्रम केला होता. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 10 विकेट घेणारा कुंबळे हा जग���तील दुसरा आणि भारताचा पहिला फलंदाज ठरला होता. त्याआधी जिम लेकर याने अशी कामगिरी केली होती.\nविश्वास बसणार नाही; ऑस्ट्रेलियाचा संघ 10 धावांवर बाद झाला\nकुंबळेने 26.3 षटकात 74 धावा देत 10 गडी बाद केले होते. त्यापैकी 9 षटके निर्धाव होती. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात भारताने पहिल्या डावात 252 धावा केल्या होत्या. पाकने पहिल्या डावात केवळ 172 धावा केल्या. दुसऱ्या डावात भारताने 339 धावा केल्या. विजयासाठी 420 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानचा दुसरा डाव एकट्या कुंबळेने संपुष्ठात आणला आणि भारताला 212 धावांनी विजय मिळवून दिला. याच सामन्यातील पहिल्या डावात कुंबळेने 4 विकेट घेतल्या होत्या.\nभारतीय क्रिकेटच्या इतिहासातील या ऐतिहासिक क्षणाचा व्हिडिओ प्रत्येक भारतीयांसाठी रोमांचक असाच आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_alobanath_mandir.htm", "date_download": "2019-02-23T23:08:14Z", "digest": "sha1:NCBTFAOIOCCQUHI5RTBW2NZ5JSGHKQBD", "length": 3417, "nlines": 28, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nआलोबानाथ महाराज समाधी मंदिर, वेळगिवे\nरामेश्वर मंदिराप्रमाणेच वेळगिवे आणखी एका बाबतीत प्रसिध्द आहे ते म्हणजे येथील आलोबानाथ महाराज समाधी मंदिर होय.\nश्री क्षेत्र गाणगापूर येथून सुमारे अडीचशे वर्षापूर्वी भ्रमण करत एक अवलिया नावाचा साधु वेळगिवे गावातील पांडव कालीन मंदिराच्या ठिकाणी आला. काही दिवसांच्या वास्तव्यानंतर त्याला रामेश्वराचा साक्षात्कार झाला. श्री रामेश्वराच्या आज्ञेनूसार अवलिया त्या मंदिरातच राहून आध्यात्मिक कार्य, प्रबोधन आणि जमेल तेवढी लोकसेवा करू लागला. अशा प्रकारे सुमार 50 वर्षे अवलियाने श्री रामेश्वराची आणि गावातील लोकांची सेवा केली. त्यामुळे त्यामुळे गावातील लोकांना अध्यात्माची गोडी लागली आणि सर्व गावच अवलिया श्री आलोबानाथ महाराज या नावाने ओळखू लागले. श्री रामेश्वाची आणि लोकांची सेवा करत असतानाच एका पूण्यदिनी श्रीआलोबानाथ महाराजांनी श्रीरामेश्वराच्या आशिर्वादाने त्याच ठिकाणी जीवंत समाधी घेतली. त्या महाराजांची आठवण म्हणून गावातील लोकांनी त्या समाधी स्थळावर एक सुदर मंदिर बांधले आहे.\nअतिशय निसर्गरम्य वेंळगिवे गावात श्री रामेश्वर मंदिर आणि श्री आलोबाथ महाराज समाधी मंदिर पहाण्यासारखे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/consistent-cheteshwar1-pujara-dismissed-for-8-a-short-ball-outside-off-was-looking-to-cut-got-an-outside-edge-caught-by-mathews-in-slips/", "date_download": "2019-02-23T23:06:44Z", "digest": "sha1:UCF2NSHACNGCWHLV7FJKP3HZFQ6L33PT", "length": 5443, "nlines": 57, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तिसरी कसोटी: भारताला तिसरा मोठा झटका !", "raw_content": "\nतिसरी कसोटी: भारताला तिसरा मोठा झटका \nतिसरी कसोटी: भारताला तिसरा मोठा झटका \nपल्लेकेल: येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला मोठा झटका बसला आहे. गेल्या सामन्यातील शतकवीर चेतेश्वर पुजारा ८ धावांवर बाद झाला.\nपुजारा लक्षण संदकन यांच्या एका धीम्या गतीच्या चेंडूंवर स्लीपमध्ये अँजेलो मॅथ्यूजकडे झेल देऊन परतला. १८८ वर १ अशा स्थितीतून भारत ३ बाद २२९ अशा स्थितीत आहे. सध्या अजिंक्य रहाणे आणि कर्णधार विराट कोहली मैदानावर असून कोहली १० तर रहाणे ३ धावांवर खेळत आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोल��दाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T23:42:47Z", "digest": "sha1:PU5IZWBDDMSF2DO6PFPOGKW2RY5NRABX", "length": 27766, "nlines": 261, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "बंद गर्भनलिका | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात ला���च होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान आरोग्यदूत बंद गर्भनलिका\nकोणत्याही कारणाने गर्भाशयात जंतू शिरले की, ते गर्भनलिकांमध्येही जाण्याचा प्रयत्न करतात. जंतू गर्भनलिकात शिरले की ते गर्भनलिकांना इजा पोहोचवू लागतात. जंतू भराभर वाढतात आणि विषारी टॉक्सीन्स बनू लागतात. त्यामुळे गर्भनलिकेला सूज येऊ लागते.\nगर्भनलिकेच्या आतल्या बाजूला जखमा होऊ अतिसूक्ष्म रक्तस्त्राव सुरू होतो. जंतूंचा प्रादुर्भाव शरीराच्या प्रतिबंधक शक्तींनी, अण्टीबायोटिक्सनी व सूज कमी करणार्‍या औषधांनी नष्ट केला तर या गर्भनलिका जवळजवळ नॉर्मल होतात. नाहीतर वर सांगितलेल्या प्रकारांनी गर्भनलिकांना कायमची इजा पोहोचते. गर्भनलिकांमध्ये वाटेत पडद्यासारखे अडथळे निर्माण होतात. नळीचा आकार कमी अधिक जाड बारीक होऊन मध्येच गर्भनलिका फुग्यासारख्या मोठ्या होतात आणि मध्येच नळी चेपली जाऊन बंद पडतात.\nगर्भाशयाशी गर्भनलिका जोडली जाणारा कॉर्नू हा सर्वात अरुंद भाग असल्याने तो लगेच बंद होतो.काही वेळा गर्भनलिका एकाच ठिकाणी बंद असते तर काही वेळा अनेक ठिकाणी बंद असते.गर्भनलिकेचा मधला भाग मण्याप्रमाणे कमी जास्त जाड होऊन तेथे वेगवेगळे अडथळे तयार होतात. वेगवेगळ्या ठिकाणी गर्भनलिका बंद पडते.\nकाही वेळा, पिसार्‍यासारखा असणारा ‘फिंब्रियल एंड’ हा टोकाचा भाग, तेथे सूज आल्याने एकमेकांना चिकटला जातो. आणि त्याचे टोक आत येऊन वरुन पाकळ्यांप्रमाणे भाग येऊन येथे गर्भनलिका बंद होते. त्या मानाने हा गर्भनलिकेचा भाग बराच रुंद असतो. पण तो बंद झाल्यावर त्यात सूज येऊन पाण्याप्रमाणे द्रवपदार्थ साठत जातो आणि गर्भनलिका या टोकाशी फुग्याप्रमाणे फुगू लागते. ताणली जाऊ लागते. याला ‘हायड्रोसाल्पिंग्ज’ म्हणतात. काही वेळा जंतूंच्या प्रादुर्भावाने येथे पाण्याऐवजी ‘पू’ साठत जातो किंवा जखमातून रक्त (सूक्ष्म) साठते. गर्भनलिका ताणली जाऊन, फुग्यासारखी झाली की तिच्या सर्व अस्तरांना इजा पोहोचते. फ्रिब्रियल एंड हा स्त्रीबीज पकडणारा अति संवेदनाक्षम भाग असल्याने त्याचे काम महत्त्वाचे असते. पण त्याचा अशाप्रकारे जंतू ‘बट्ट्याबोळ’ करतात.\nकाही वेळा जंतूंचा अ‍ॅटॅक संपल्यावर गर्भनलिका वरून ठाकठीक दिसतात. त्यांची पोकळीही मोकळी असते. पण त्यांची लवचिकता, स्त्री बीज नेण्याची शक्ती नाहीशीच झालेली असते. अशावेळी या गर्भनलिका मोकळ्या असूनही गर्भधारणेसाठी त्यांचा शून्य उपयोग असतो.\nएकदा दोन्हीही गर्भनलिका खराब होऊन बंद झाल्या की गर्भधारणा होण्याची शक्यता अजिबात राहत नाही आणि चुकून गर्भधारणा झालीच तर एक्टॉपीक प्रेग्नन्सी यासारखा अतिशय गंभीर, जीवाला धोका असणारा प्रकार घडू शकतो.\nबंद नळ्या उघडण्यासाठी ऑपरेशनशिवाय आज तरी योग्य मार्ग नाही. आणि या ट्युबोप्लास्टी नावाच्या विविध ऑपरेशनमध्ये बंद गर्भनलिका मोकळी केली गेली तरी दिवस राहण्याची शक्यता फारच कमी असते. कारण कोणी कितीही बढाया मारल्या तरी फार तर बंद गर्भनलिका मोकळ्या होतील पण जळून गेलेल्या गर्भनलिकेच्या आतल्या अस्तराचे काम सुरू होणे फार अवघड असते आणि त्याशिवाय चांगली गर्भधारणा होण्याची शक्यता फारच कमी असते मायक्रोस्कोपीक सर्जरी, केसांसारखे सात झिरो, आठ झिरो, दहा झिरो इत्यादी शिवण्याचे विविध धागे यांनी गर्भनलिका मोकळी होऊन जोडलेले भाग नीटस दिसतील, पण गर्भनलिकेचे नैसर्गिक काम चालू होणे ही दैवाची खैर\nअर्थात याचा अर्थ गर्भनलिका बंद असतील तर दैवावर हवाला ठेवावा असा बिलकूल नाही. गर्भनलिका कायम बंद राहिल्या तर गर्भ राहण्याचा संभव शून्यच या उलट ऑपरेशननंत गर्भनलिका मोकळ्या झाल्यास दिवस राहण्याचा चान्स नक्कीच वाढेल. पण ट्युबोप्लास्टी केली की आपल्याला दिवस राहतीलच हा गैरसमज काढून टाकावा या उलट ऑपरेशननंत गर्भनलिका मोकळ्या झाल्यास दिवस राहण्याचा चान्स नक्कीच वाढेल. पण ट्युबोप्लास्टी केली की आपल्याला दिवस राहतीलच हा गैरसमज काढून टाकावा त्यातूनही या ऑपरेशनला खर्चही खूप येऊ शकतो. (सध्याच्या परिस्थितीत दहा ते वीस हजार यांच्या दरम्यान (अंदाजे) यात खूप कमी जास्त फरक पडू शकेल.\nगर्भनलिका बंद असल्यावरची ऑपरेशन यांनाच बर्‍याच वेळा ट्युबोप्लास्टी ऑपरेशन असे संबोधले जाते.यामध्ये गर्भनलिकेचा जेवढा भाग बंद झालेला असेल तो कापून, काढून टाकतात आणि उरलेली चांगली गर्भनलिका एकमेकांना शिवून पुन: नळी चांगली करतात. ही सोपी वाटली तरी अतिशय किचकट, मायक्रोस्कोपीक व वेळ घेणारी ऑपरेशनची पद्धत आहे. ‘फिंब्रीयोप्लास्टी’ या ऑपरेशनमध्ये गर्भनलिकेची टोकाची ‘बॅडमिंटनच्या शटलची’ प्रत्येक पिसाची जाळी सुटी करून त्या जाळ्या एकमेकांना शिवतात.\n1) कॉर्नूअल ब्लॉक : गर्भनलिका गर्भाशयाशी बंद असेल तर तेथे बंद भाग कापतात, गर्भनलिका गर्भाशयात मार्ग करून घालतात व शिवतात.\n2) गर्भनलिका मधल्या भागात बंद असेल तर तो भाग कापून, गर्भनळीला नळी जोडतात.\n3) टोकाचा भाग बंद असल्यास वरील फिंब्रीयोप्लास्टी करतात.\n4) टोकाचा भाग खराब असल्यास तेथे फुलासारखा भाग तयार करतात.\n5) अ‍ॅढीजीनोलायसीस : गर्भनलिकेला चिकटलेले पडदे कापून, गर्भनलिका (वरून) मोकळी करतात.\nशिवाय ट्युबोप्लास्टी हे ऑपरेशन एकदाच करण्यात फायदा असतो.\nडॉ. रविराज खैरनार डॉ. सौ. अर्चना खैरनार\nस्त्रीरोग, प्रसूती तज्ज्ञ (एम.डी.डी.जी.ओ.)\nPrevious articleथंडीच दुष्परिणाम कसे टाळाल\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 24 फेब्रुवारी 2019)\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘ग���ी बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/comment/15369", "date_download": "2019-02-23T23:33:17Z", "digest": "sha1:EZLBK2XWBTLFG26LP5XFRKW46JIB3JPR", "length": 17156, "nlines": 171, "source_domain": "aisiakshare.com", "title": " अवतार कृष्ण हंगल (यांच्या निमिताने) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nअवतार कृष्ण हंगल (यांच्या निमिताने)\nज्येष्ठ अभिनेते अवतार कृष्ण हंगल उर्फ ए.के.हंगल यांचे आज निधन झाले. त्यांना आदरांजली...\nमृत्यूसमयी हंगल यांचे वय अठ्ठ्याण्णव होते. आपल्या मुलाबरोबर हंगल राहात होते. त्यांचा मुलगाही आता वृद्ध म्हणता येईल इतक्या वयाचा झाला आहे. काही वर्षांपूर्वी हंगल यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने त्यांच्यावर औषधोपचारांचा खर्च करणे अवघड झाले आहे असे त्या मुलाने सांगितले होते. मग खडबडून जाग येऊन लोकांनी मदत केली वगैरे.\nया निमित्ताने माणसाने किती जगावे हा जुना विचार नव्याने मनात येतो आहे. मरण येत नाही म्हणून जगणे याला काही अर्थ आहे का असा प्रश्न पडतो आहे. सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे तर सन्मानाने मरण्याचा का नाही- हेही खरे तर जुनेच वाटणे. पण सगळे आयुष्य म्हणजे एक कविताच असावी असे आयुष्य जगलेल्या लोकांची शेवटची अवस्था अशी गलितगात्र, परावलंबी आणि निरर्थक असावी, हे काही बरे वाटत नाही. (अटलबिहारी वाजपेयींचा अलीकडचा फोटो बघवतही नाही) 'मरणा, कधी रे येशील तू) 'मरणा, कधी रे येशील तू' असे कळवळत, खुरडत जगण्यापेक्षा 'मरणा, काय तुझा तेगार' असे कळवळत, खुरडत जगण्यापेक्षा 'मरणा, काय तुझा तेगार' म्हणत निघून जाणे का शक्य नसावे असे वाटत आहे. ते असो.\nहंगल यांचं काम नेहमीच आवडतं.\nहंगल यांचं काम नेहमीच आवडतं. श्रद्धांजली.\nबाकी मरण आपल्या हातात नाही त्���ामुळे टंकनश्रम घेण्यात अर्थ नाही. वेळ आली की कोणत्या ना कोणत्या प्रकारे मरण येतंच..काळ वेळ साधली गेली पाहीजे ( यातुन भलते अर्थ काढु नयेत.\nबहुधा हा प्रतिसाद अवांतर आहे. पण तरीही लिहिते.\nजन्म आणि मृत्यू या दोन्ही बाबतीत आपण परावलंबी आहोत. हे परावलंबन स्वीकारणं, कधी कधी जगण्याची निरर्थकता (आपली आणि इतरांचीही) स्वीकारणं - त्याचाही सन्मान करणं हे आवश्यक आहे माझ्या मते. यातून जो काही अहंकार शिल्लक असेल 'मी केलं, मी किती कर्तबगार' असा; त्याला धक्का बसतो - दुस-यांचं परावलंबन पाहूनही बसतो. बसायला हवा त्यातून जाग यायला हवी.\nजोवर मरण लांबवण्याचा अधिकार नाही, तोवर मरण अलिकडे आणण्याचा तारतम्य नसलेला अधिकारही गैर आहे. असा अधिकार परावलंबी आणि निरर्थक जीवन जगणा-या माणसांना मिळणार नाही, तो त्यांच्या वतीने दुसरेच कोणीतरी राबवणार - आणि या दुस-यांचे हेतू नेहमी भले असतील याची सार्वकालिक खात्री आपण देऊ शकत नाही.\nज्यांनी परिस्थिती नियंत्रणाखाली असताना, विचार करण्याची शक्ती शाबूत असताना \"अमूक परिस्थिती उद्भवल्यास मला अमुक इतक्या काळानंतर जगवू नये\" असे लिहून अथवा चारचौघांना सांगून (लिहिता न येणा-या माणसांची सोय काय असेल हा प्रश्नच आहे) ठेवले असेल आणि त्यांच्या वतीने असा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे हे स्पष्ट केले असेल आणि वैद्यकीय तज्ञांचा पाठिंबा असेल तिथं 'इच्छामरण' असावे असे मला वाटते.\nपण चांगले जगत असताना कुणी फारसा मरणाचा विचार करत नाही हेच खरे\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nसहमत आहे. माझा दयामरणाला\nसहमत आहे. माझा दयामरणाला विरोध आहे.\nस्वेच्छामरणाबाबत ठोस असे मत बनवु शकलेलो नाही\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nए के हंगल यांना आदरांजली.\nबाकी यानिमित्ताने असलेल्या प्रश्नांवर आंतर जालावर यापुर्वीही चर्चा झालेल्या आहेतच.\nस्वेच्छा मरणाला विरोध आहे.\nस्वेच्छा मरणाला विरोध आहे. एकदा परवानगी मिळाल्यानंतर पुढील सिनॅरिओ कशावरून होणार नाही एखादी व्यक्ती अतिशय हलाखीचे जीवन कंठत आहे, अगदी जवळचे नातेवाईक ही कंटाळून गेले आहेत. कशावरून त्या अगोदरच दुर्बळ झालेल्या व्यक्तीवर स्वेच्छामरणाचा दबाव टाकला जाणार नाही एखादी व्यक्ती अतिशय हलाखीचे जीवन कंठत आहे, अगदी जवळचे नातेवाईक ही कंटाळून गेले आहेत. कशावरून त्या अगोदरच दुर्बळ झालेल्या व्यक्तीवर स्वेच्छामरणाचा दबाव टाकला जाणार नाही सतत टोमणे मारून, घालूनपाडून बोलून त्या व्यक्तीला अधिक खाईत लोटले जाणार नाही याची शाश्वती काय\nएखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने मृत्यू जवळ करणे हा झाला \"हॅपी पाथ\" पण इतर वृद्ध किंवा रोगी, दबावाखाली येणार नाही याची शाश्वती काय जग इतके सरळ आहे काय की एखाद्या सुविधेचा दुरुपयोग होणार नाही\nए के हंगल यांच्या शेवटच्या दिवसांबद्दल ची माहीती वाचून कंठ दाटून आला. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.\nयुथनेशियाबद्दल मंगला आठलेकर यांनी 'जगायचीही सक्ती आहे' नामक पुस्तक लिहीलेलं आहे. त्याबद्दल काही चर्चा इथे झाली होती. (दुवा) सख्ख्या नात्यात जवळून काही मृत्यु पाहिले आहेत, त्यातले बरेचसे फार त्रास न होता गेले. एकाला मात्र आठेक महिने कणाकणाने मरताना पाहिलं, तेव्हाही असा विचार करून झाला.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन च��म्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/former-sri-lanka-cricket-chief-accuses-arjuna-ranatunga-and-aravinda-de-silva-of-match-fixing/", "date_download": "2019-02-23T23:05:27Z", "digest": "sha1:RQWSR2JTR3KLNXAFYEMR5HHLAQCVOLYR", "length": 8309, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "श्रीलंकेचे दोन दिग्गज क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात?", "raw_content": "\nश्रीलंकेचे दोन दिग्गज क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात\nश्रीलंकेचे दोन दिग्गज क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात\nश्रीलंकेचे क्रिकेट विश्वचषक विजेते कर्णधार अर्जुन रणतुंगा आणि अरविंद डिसिल्वा हे दोन क्रिकेटपटू आहेत ज्यांच्या नावावर मॅच फिक्सिंगच्या तक्रारी प्रथम नोंदवल्या गेल्या आहेत.\nयाच्या खुलासा श्रीलंकन क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष तिलंगा सुमतिपाला यांनी नुकताच केला आहे.\nअर्जुन रणतुंगा आणि अरविंद डिसिल्वा ह्या दोन क्रिकेटपटूंनी गुप्ता नाव्याच्या व्यक्तीकडून १५,००० डॉलर घेतल्याचा आरोप आहे, असे तिलंगा सुमतिपाला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nयापूर्वी, गेल्या काही काळापासून श्रीलंकन क्रिकेट संघाच्या निराशाजन कामगिरीसाठी श्रीलंकन क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष तिलंगा सुमतिपाला यांना अर्जुन रणतुंगानी दोषी ठरवले होते.\nतसेच अर्जुन रणतुंगानी तिलंगा सुमतिपाला यांच्यावर सट्टेबाजीचा आरोपही केला होता.\nमात्र तिलंगा सुमतिपालांनी अर्जुन रणतुंगांच्या या आरोपाचे खंडन केले आहे.\n१९९० च्या दशकात अर्जुन रणतुंगा आणि अरविंद डिसिल्वा श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे आधारस्तंभ होते. या दोघांनीही कित्येकवेळा श्रीलंकेला एकहाती विजय मिळवून दिले आहेत.\n१९९६ साली अर्जुन रणतुंगा यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने जबरदस्त कामगिरी करत एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–‘हा’ कारनामा करण्याची धमक फक्त टीम इंडियातच आहे\n–पहिल्याच कसोटी सामन्यात आर अश्विनचा खास विक्रम\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_1730.html", "date_download": "2019-02-23T23:36:42Z", "digest": "sha1:J7XCPTA52YKSRT3J2EFTJMQ73CCWQLBB", "length": 16199, "nlines": 42, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ८९ - म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ८९ - म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nमहाराजांच्या जीवनात लढाया अनेक. शत्रूकडील भुईकोट अन् गिरीकोट काबीज करण्यासाठी त्यांनी अनेक लढाया केल्या. पण एक गोष्ट लक्षात येते की , किल्ले घेताना ते एकदम आकस्मिक हल्ला करूनच घेण्याचे त्यांचे बेत असत. त्यांच्या संपूर्ण जीवनात किल्ल्याला वेढा घालून तो जिंकण्याचा प्रयत्न महाराजांनी अगदी बोटावर मोजण्याइतक्याच वेळी केला. मिरजेचा किल्ला घेण्यासाठी त्यांनी या भुईकोटाला दोन महिने वेढा घातला होता. जातीने ते वेढ्यात होते. (दि. २९ डिसेंबर १६५९ ते मार्च २ , १६६० ) सतत झुंजूनही हा भुईकोट त्यांना मिळाला नाही. अखेर त्यांनी मिरजेहून पन्हाळ्याकडे माघार घेतली. सेनापती नेतोजीने विजापूरच्याच भुईकोटावर सतत आठ दिवस हल्ले केले. शेवटी त्याला माघार घ्यावी लागली. येथे ' सरप्राइज अॅटॅक ' नेतोजीस जमला नाही.\nइ. १६७७ तंजावर मोहिमेचे वेळी तामिळनाडूमधील वेल्लोरच्या भुईकोटास मराठी सैन्याने वेढा घातला. हा वेढा प्रदीर्घकाळ म्हणजे सुमारे एक वषेर् चालू होता. अखेर वेल्लोर कोट मराठ्यांनीकाबीज केला. बस्स वेढे घालण्याचे हे एवढेच प्रसंग. बाकी सर्व वेगवेगळ्या हिकमतीने कमीतकमी वेळात त्यांनी ठाणी जिंकलेली दिसतात. वेढे घालण्यात फार मोठे सैन्य प्रदीर्घ काळ गंुतून पडते. शिवाय विजयाची शाश्वती नसते. अन् एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांपाशी अशा वेढ्यांकरिता लागणारा तोफखाना कधीच नव्हता.\nआता महाराजांच्या डोळ्यासमोर उभा होता गड पुरंदर. दि. ८ मार्च १६७० या दिवशी हल्ल्याचा बेत होता. निळो सोनदेव बावडेकर यांना महाराजांनी पुरंदरची मोहिम सांगितली. दि. ८ मार्चलाच सोनोपंतांनी पुरंदरावर छापा घातला. एकाच छाप्यात पुरंदर स्वराज्यात आला. लढाई झाली. पण जय मिळाला. मोगली किल्लेदार शेख रजीउद्दीन पराभूत झाला. मराठीसैन्यातील केशव नारायण देशपांडे हा तरुण लढताना मारला गेला. गड मिळाला. दि. ८ मार्च मुरारबाजी देशपांड्यांच्या पुरंदराला पुन्हा स्वराज्यात स्थान मिळाले. इथे एक गोष्ट लक्षात येते की , महाराजांनी सिंहगडापासून औरंगजेबाविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारले. सिंहगड मिळाला. या घटनेने पुरंदरचा किल्लेदार शहाणा व्हावयास हवा होता ना पण पुरंदरही असाच झटकनमराठ्यांनी घेतला. किल्लेदार शेख पराभूत झाला. तो सावध नव्हता पण पुरंदरही असाच झटकनमराठ्यांनी घेतला. किल्लेदार शेख पराभूत झाला. तो सावध नव्हता त्याचे कौशल्य किंवा हत्यार कुठे तोकडे पडले त्याचे कौशल्य किंवा हत्यार कुठे तोकडे पडले की मराठ्यांनीच अगदी वेगळाच काही डाव टाकून पुरंदर घेतला की मराठ्यांनीच अगदी वेगळाच काही डाव टाकून पुरंदर घेतला यालढाईची तपशीलवार माहिती मिळतच नाही.\nमहाराजांनी लगेच (मार्च १६७० ) इतर किल्ल्यावरच्या मोहिमाही निश्चित केल्या. इतकेच नव्हे तर स्वत:ही जातीने मोहिमशीर झाले. आखाडा मोठाच होता. तुंग , तिकोना अन् लोहगडापासून थेट खानदेश वऱ्हाडपर्यंत महाराज धडक देणार होते. निरनिराळ्या सरदारांच्यावर एकेका गडाची मोहिम महाराजांनी सोपविली होती. या प्रचंड आघाडीच्या अगदीच थोडा तपशील हातीलागला आहे. सर्वत्र मराठ्यांना विजय मिळत गेला , मिळत होते , हा त्याचा इत्यर्थ. मोरोपंत पिंगळ्यांनी त्र्यंबकचा किल्ला काबीज केला. हंबीररावर मोहित्यांनी नासिकच्या उत्तरेस मुसंडीमारली. ठरविलेले घडत होते. मोगली ठाण्यातून धनदौलत आणि युद्धसाहित्य मिळत होते. विजयाच्या बातम्या राजगडावर आणि स्वराज्यात सतत येत होत्या. यावेळी एक गंमत घडली.अत्यंत मामिर्क. पुरंदर घेतल्यानंतर महाराजांनी गडाच्या उत्तर बाजूचा मुलुख म्हणजे सामान्यपणे पुण्यापासून बारामतीपर्यंतच्या मुलुखावरती निळो सोनदेव बावडेकर (ज्यांनी पुरंदर काबीज केला) यांची मुलकी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. आज्ञेप्रमाणे ते कामही पाहू लागले होते. याच काळात मराठ्यांची ही उत्तर आघाडी सुरू झाली होती. विजयाच्या बातम्या हररोज येत होत्या. त्या या निळोपंत बावडेकरांनाही समजत होत्या. त्या ऐकत असताना निळोपंत अस्वस्थ होत होते का त्यांना असं वाटत होतं की , या नवीन तलवारीच्या मोहिमेत महाराजांनीआपल्याला घेतलं नाही. सगळे राव आणि पंत ठिकठिकाणी विजय मिळवीत आहेत तसा मीही तलवारीने मिळविला नसता का त्यांना असं वाटत होतं की , या नवीन तलवारीच्या मोहिमेत महाराजांनीआपल्याला घेतलं नाही. सगळे राव आणि पंत ठिकठिकाणी विजय मिळवीत आहेत तसा मीही तलवारीने मिळविला नसता का का घेतला नाही मला का घेतला नाही मला मुलखाची मुलकी कारकुनी मला कासांगितली मुलखाची मुलकी कारकुनी मला कासांगितली अन् या म्हाताऱ्य�� बावडेकराची लेखणी मानेसारखीच थरथरली. त्यांनी महाराजांना या काळात लिहिलेले एक पत्र सापडले आहे. त्यांनी लिहिले आहे की , महाराज आपण स्वत:आणि राजमंडळातील अनेक समशेरवंत पराक्रमाची शर्थ करीत आहेत. ठाणी घेत आहेत. मोगलांकडील धनदौलत स्वराज्यासाठी मिळवीत आहेत आणि मला मात्र आपण लेखणीचा मनसुबा सांगितला आहे. मलाही समशेरीचा मनसुबा सांगावा. मीही चार ठाणी अन् चार सुवर्णाची फुले मिळवून आणीन.\nम्हाताऱ्या बावडेकरांना बाळसं आलं होतं. त्यांचा उत्साह आणि आकांक्षा यांच्यापुढे गगन ठेंगणेसे झुकले होते. निळोपंतांचे वय यावेळी नेमके किती होते ते समजत नाही. बहुदा ते पंच्याहत्तीच्या आसपास असावे असा तर्क आहे. वयाने थोराड असलेले असे त्यांचे दोन पुत्र यावेळी स्वराज्यात काम करीत होते. एकाचे नाव नारायण अन् दुसऱ्याचे रामचंद. असा हा निळोपंत न वाकलेलाम्हातारा बाप्या माणूस होता. त्यांचे पत्र महाराजांस मोहिमेत मिळाले. ते वरील आशयाचे पत्र महाराजांस मिळाल्यानंतर त्यांना काय वाटले असेल आपली म्हातारी माणसेही केवढी उमेदीचीआहेत आपली म्हातारी माणसेही केवढी उमेदीचीआहेत यांचे पोवाडे गायला शाहीरच हवेत. यांच्या आकांक्षापुढे आभाळ बुटके आहे. अन् हेच स्वराज्याचे बळ आहे. महाराजांनी मायेच्या ओलाव्याने आणि कौतुकाने भिजलेले उत्तर निळो सोनदेव बावडेकरांना पाठविले. ते सापडले आहे. महाराज म्हणतात , ' लेखणीचा मनसुबा आणि तलवारीचा मनसुबा सारखाच मोलाचा आहे. कुठे कमी नाही. एकाने साध्य करावे , दुसऱ्याने साधन करावे. म्हणजेच ते सांभाळावे. '\nखरं म्हणजे आता नव्या नव्या तरुणांनी नव्या मोहिमांवर मोहीमशीर व्हावे. फत्ते करावी. त्याचे जतन मागच्या आघाडीवर असलेल्या अनुभवी पांढऱ्या केसांनी करावे. आता जर तुम्हांसारख्या इतक्या वयोवृद्धांना आम्ही तलवारीची कामे सांगू लागलो तर जग काय म्हणेल महाराजांच्या पत्राचा हाच आशय होता. निळो सोनदेवही समजुतीचे शुभ्र होते. कलंक नव्हता. तेही समजले. उमजले. त्यांची लेखणी मुलकी कारभारात घोड्यासारखीच दौडत राहिली.\nयानंतर एकाच वर्षाने (इ. १६७१ ) निळो सोनदेव बावडेकर वार्धक्याने स्वर्गवासी झाले.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही सं��ंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2018/12/06/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AB%E0%A4%97/", "date_download": "2019-02-23T22:45:57Z", "digest": "sha1:2WAKU6YWNMFDDSMXL2OI7P535PEKJ3EB", "length": 10201, "nlines": 127, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोव्यातील दृष्टीचे लाइफगार्ड मुंबईतील कोळी बांधवांना देणार जीवरक्षकाचे प्रशिक्षण | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर गोव्यातील दृष्टीचे लाइफगार्ड मुंबईतील कोळी बांधवांना देणार जीवरक्षकाचे प्रशिक्षण\nगोव्यातील दृष्टीचे लाइफगार्ड मुंबईतील कोळी बांधवांना देणार जीवरक्षकाचे प्रशिक्षण\nगोवा खबर : गोव्यात किना-यांवर जीवरक्षक म्हणून काम करणारे गोमंतकीय लाइफगार्ड आता मुंबईत प्रशिक्षक व इन्ट्रक्टर म्हणून कोळी बांधवांना प्रशिक्षण देणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दृष्टी लाइफ सेविंग कंपनीतर्फे मुंबईतील गिरगांव चौपाटी, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा व गोराई आदी सात किना-यांवर चालू महिन्याच्या मध्यापर्यंत १५0 जीवरक्षक नेमले जाणार आहेत,दृष्टी लाइफ सेविंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शंकर यांनी ही माहीती दिली आहे.\nदृष्टी लाइफ सेविंग कंपनी गोव्यातील किना-यांवर जीवरक्षक सेवा देत आहे.गोव्यात सुमारे ६00 हून अधिक जीवरक्षक किना-यांवर तैनात आहेत. याशिवाय किना-यांच्या साफसफाईचे कामही याच कंपनीकडे आहे.\nबृहन्मुंबई महापालिकेनेही आता किना-यांची सुरक्षा आणि जीवरक्षक सेवेसाठी या कंपनीची निवड केली आहे.\nगोव्यात २00८ साली या कंपनीने जीवरक्षक सेवा सुरु केली. त्याआधी २००७ साली वर्षभराच्या कालावधीतच २00 जणांचे बुडून मृत्यू झाले होते. त्यामुळे गोवा सरकारने किना-यांवर जीवरक्षक नेमले आहेत. गेल्या दहा वर्षाच्या काळात गोव्याच्या किना-यांवर ३ हजारहून अधिक लोकांना बुडताना वाचवल्याचा दावा कंपनीकडून केला आहे.\nभरती, ओहोटी किंवा समुद्राच्या पाण्याचा प्रवाह याचा अंदाज घेऊन पोहण्यासाठी सुरक्षित, असुरक्षित जागा निश्चित केल्या जातात. त्यानुसार बावटे लावून इशारे देण्याचे काम जीवरक्षक करत असतात.\nगोवा हे पर्यटनस्थळ असल्याने येथे भेट देणा-या देश, विदेशी पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. दरवर्षी स���मारे ८0 लाख पर्यटक येथे भेट देत असतात. यात ६ लाख विदेशी पर्यटक असतात. किना-यांवर सुर्यास्तानंतर समुद्रात उतरण्यास मनाई आहे. मद्यप्राशन करुन पाण्यात उतरण्यालाही प्रतिबंध आहे. जीवरक्षक या गोष्टींवर लक्ष ठेवून असतात आणि प्रसंगी अशा पर्यटकांना सावधही करत असतात.आता तशीच सेवा मुंबई मधील किनाऱ्यांवर देखील सुरु होणार आहे.\nPrevious articleएम्प्रेस युनिवर्स २०१८ ची महाअंतिम फेरी होणार गोव्यात\nNext articleसिंधुदुर्गच्या छोट्या मासळी व्यावसायिकांना मासळी आयातीसाठी सवलत द्या;शिवसेनेची मागणी\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nदलेर मेहंदीच्या पंजाबी तडक्यासबोत गोव्यात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत\nमांडवी नदीवरील केबल स्टेड पूलासाठी १ लाख घनमीटर कॉंक्रीटचा वापर\nसत्तरीत गव्यांची दहशत;हल्ल्यात तरुणीचा मृत्यू\nमोदी देशाला युद्धाच्या खाईत लोटायला लागले – चीन\nCommonwealth Games 2018: मिराबाई चानूकडून भारताला पहिले सुवर्ण पदक\nस्वतःच्या शीलरक्षणासाठी ‘जोहार’ करणार्‍या राणी पद्मावतीला नाचतांना दाखवणे खपवून घेणार नाही \nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nबेताळभाटी गँगरेपमधील ईश्वरची माहीती देणाऱ्यास पोलिस देणार बक्षीस\nमद्यधुंद अवस्थेत समुद्रात पोहोण्याविरोधात कडक कायदे – पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/author/nikhil-wani/", "date_download": "2019-02-23T23:21:26Z", "digest": "sha1:MT5UCQEPVOVUYDSOHXZSAAUNXINDYJM6", "length": 17169, "nlines": 245, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Nikhil Wani, Author at Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष��पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\n3525 POSTS 0 प्रतिक्रिया\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 24 फेब्रुवारी 2019)\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_4358.html", "date_download": "2019-02-23T23:36:31Z", "digest": "sha1:K7AVCWHUSEDPCY4OLL7VQUL6WWNT5ZFH", "length": 13492, "nlines": 46, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग २५ - तुका म्हणे येथे... येऱ्या गबाळ्याचे काम नोहे", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग २५ - तुका म्हणे येथे... येऱ्या गबाळ्याचे काम नोहे\nपावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे लढले.तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत ते झुंजतच होते. पन्हाळ्यावरून निसटल्यापासून पावनखिंडीत पोहोचेपर्यंत ते सतत झपझप चालत होते. भर पावसांत. गडद अंधारात. पन्हाळ्याहून निघाले दि. १२ जुलैच्या रात्री सुमारे १० वाजता. अन् पावनखिंडीत पोहोचले १ 3 जुलैच्या दुपारी सुमारे एक वाजता म्हणजे सतत १५ तासांची धाव चालू होती त्यांची.\nतिथेच लढाई सुरू झाली. ती रात्री जवळजवळ सात-साडेसातपर्यंत. म्हणजे सतत सहा तास ते तलवारी हाती घेऊन झुंजत होते. सतत २२ तास शारीरिक श्रम. अविश्रांत. मृत्यूशी झुंज. ही शक्ती त्यांच्या आणि मावळ्यांच्या हा��ापायात आली कुठून यावेळी बाजीप्रभूंचं वय काय असावं यावेळी बाजीप्रभूंचं वय काय असावं इतिहासाला माहीत नाही. पण सात पुत्रांचा हा बाप , निदान पन्नाशी उलटलेला शमीचा वृक्षच होता. त्यांना उद्दिष्टाचा गड गाठायचा होता. त्यांची निष्ठा रुदासारखी होती.\n' अंगी निश्चयाचे बळ , तुका म्हणे तेचि फळ. ' फुटो हे मस्तक , तुटो हे शरीर , हाच त्यांचा हट्ट होता. उद्दिष्ट साधेपर्यंत मरायला त्यांना सवडच नव्हती. ' तोफेआधी मरे न बाजी , सांगा मृत्यूला' हा त्यांचा मृत्यूला निरोप होता. बाजी , फुलाजी आणि असंख्य मावळे सहजसहज मेले. सूर्यमंडळ भेदून गेले.\nइथे एक गोष्ट आठवते. दुसऱ्या महायुद्धात खारकोन्हच्या जवळ रशियांत जर्मन आक्रमक फौजेलाअवघ्या बारा कामगारांनी असंच दीड दिवस झुंजून रोखून धरलं. शत्रूची मॉस्कोवर चाललेली धडक या बारा वेड्यांनी रोखून धरली. मॉस्कोकडून मदतीसाठी रशियन सेना येत होती. तीयेईपर्यंत हे बारा झुंजले. सारे मरण पावले. मदत आली. जर्मन हल्ला माघारी फिरला. अखेर रशियाचा जय झाला. हे बारा कामगार रशियाचे बारा तेजस्वी प्रेरक तारे ठरले आहेत आज.\nबाजीप्रभू देशपांडे यांचं खरं आडनाव प्रधान असं आहे. भोर शहराजवळ पाच किलोमीटरवर 'सिंद ' या नावाचं एक छोटं संुदर गाव आहे. तिथं बाजींचा भव्य वाडा होता. भोवती अंगण होतं. आज काहीही शिल्लक नाही. जिथं बाजी राहिले , वावरले त्या वाड्याची ही अवस्था. त्यांच्या वाड्याच्या जागेत आज सार्वजनिक संडास बांधलेले आहेत.\nजाता जाता एक गोष्ट सांगतो. याच युद्धकाळात (इ. स. १६५९ - ६० ) आपल्याला आठवतंय का शिवाजीराजे अफझलखानाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी जेव्हा राजगडावरून प्रतापगडांस आले , तेव्हा असाच तुफानी पाऊस होता. (श्रावण वद्य प्रतिपदा दि. ११ जुलै १६५९ ) या दिवशी महाराज राजगडावरून जिजाऊसाहेबांची शेवटची भेट घेऊन निघाले. कुटुंबातील सर्वांनात्यांनी राजगडावरच ठेवले. जिजाऊसाहेबांची भेट घेताना त्यांची दोघांचीही मने किती गलबललीअसतील शिवाजीराजे अफझलखानाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी जेव्हा राजगडावरून प्रतापगडांस आले , तेव्हा असाच तुफानी पाऊस होता. (श्रावण वद्य प्रतिपदा दि. ११ जुलै १६५९ ) या दिवशी महाराज राजगडावरून जिजाऊसाहेबांची शेवटची भेट घेऊन निघाले. कुटुंबातील सर्वांनात्यांनी राजगडावरच ठेवले. जिजाऊसाहेबांची भेट घेताना त्यांची दोघांची��ी मने किती गलबललीअसतील राणीसाहेब सईबाई यातर क्षयाने अत्यवस्थ होत्या. त्यांच्या भेटीतील मानसिक हलकल्लोळ कल्पनेने तरी आपण ओळखू शकतो का राणीसाहेब सईबाई यातर क्षयाने अत्यवस्थ होत्या. त्यांच्या भेटीतील मानसिक हलकल्लोळ कल्पनेने तरी आपण ओळखू शकतो का आपण शिवचित्र ओळखतो. शिवचरित्रही शक्य तेवढे जाणतो. पण हे पिळवटून काढणारे त्यांच्या जीवनातील क्षण आपल्याला समजूच शकत नाहीत.\nराणीसाहेबांची आणि त्यांची ही शेवटचीच भेट. यानंतर फक्त एक महिना आणि सव्वीस दिवसांनी सईबाईसाहेब राजगडावर मरण पावल्या. महाराज तेव्हा प्रतापगडावर होते.\nजिजाऊसाहेबांची ही भेट झाल्यानंतर , महाराज अफझलवधानंतर ताबडतोब पुढच्या मोहिमेला गेले. मध्यंतरी अनेक लढाया आणि घटना घडल्या. मग महाराजांची आणि जिजाऊसाहेबांची भेटपुन्हा केव्हा घडली दि. १७ ऑगस्ट १६६० म्हणजेच एक वर्ष , एक महिना आणि एक आठवडा , मायलेकरांची भेट नाही.\nविशाळगडावरून महाराज राजगडला आले इतक्या दिवसांनी. महाराजांचा बाळ यावेळी सव्वातीन वर्षांचा झालेला होता. त्याला उचलून गळ्याशी घेताना महाराजांना काय वाटलंअसेल आहे का कुणी कवी , कुणी कादंबरीकार , कुणी चित्रकार आहे का कुणी कवी , कुणी कादंबरीकार , कुणी चित्रकार कुठे आहेत हे आमचे प्रतिभावंत \nगेली दोन वर्षं (इ. १६५९ ते ६० ) दोन आघाडीवर , दोन जबरदस्त शत्रू स्वराज्याला छळत होते. सिद्दी जौहर आणि शाहिस्तेखान. कधीकधी शत्रूच्या चुकांचा आपण अचूक फायदा घेत नाही. महाराज मात्र घेत असत. इथेच पाहा ना शाहिस्तेखानाने पुण्यावरच्या स्वारीत एक फार मोठी राजकीय चूक केली. आपल्या प्रमाणेच विजापूरचा आदिलशाह शिवाजीराजांचा शत्रूच आहे आणि तोही शिवाजीराजांशी पन्हाळगड आघाडीवर झुंजतो आहे ही सरळ गोष्ट आपल्यालाशिवाजीविरुद्ध फायद्याचीच ठरणार आहे. एवढी साधी अक्कल शाहिस्तेखानाला जपता आली नाही. त्याने विजापूरकरांचाच आदिलशाही किल्ला , किल्ले परिंडा हा काबीज केला शाहिस्तेखानाने पुण्यावरच्या स्वारीत एक फार मोठी राजकीय चूक केली. आपल्या प्रमाणेच विजापूरचा आदिलशाह शिवाजीराजांचा शत्रूच आहे आणि तोही शिवाजीराजांशी पन्हाळगड आघाडीवर झुंजतो आहे ही सरळ गोष्ट आपल्यालाशिवाजीविरुद्ध फायद्याचीच ठरणार आहे. एवढी साधी अक्कल शाहिस्तेखानाला जपता आली नाही. त्याने विजापूरकरांचाच आदिलशाही किल्��ा , किल्ले परिंडा हा काबीज केला वास्तविक विजापूरकर हे यावेळी शाहिस्तेखानाचे मित्रच नव्हते का वास्तविक विजापूरकर हे यावेळी शाहिस्तेखानाचे मित्रच नव्हते का पण शाहिस्तेखानाने मित्राचाच खिसा कापला. त्याचा परिंडा जिंकला.\nहे घडलेले पाहताच विजापूरचा आदिलशाह भूकंपासारखा हादरला. शाहिस्तेखानाने , मदत तर राहोच पण आपल्यावर घावच घातला हे पाहून आदिलशाहने शिवाजीमहाराजांच्या विरुद्ध घडलेली युद्धआघाडी एकदम बंद करून टाकली. महाराजांच्यावर पडलेला प्रचंड युद्धभार एकदम कमी झाला. महाराजांनीही यावेळी आदिलशाहीविरुद्ध कोणतीही हालचाल न करण्याचाच विवेक केला. काम नेहमी मुत्सद्दी विवेकाने करावे.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2083", "date_download": "2019-02-23T22:46:22Z", "digest": "sha1:4CWTVISHD3HJ7YSLW6SEHZYDERSBIQK7", "length": 5546, "nlines": 95, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news - narayan rane on nanar project | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n...तर मी खासदरकीचा राजीनामा देईन; नारायण राणेंचे ओपन चॅलेंज\n...तर मी खासदरकीचा राजीनामा देईन; नारायण राणेंचे ओपन चॅलेंज\n...तर मी खासदरकीचा राजीनामा देईन; नारायण राणेंचे ओपन चॅलेंज\n...तर मी खासदरकीचा राजीनामा देईन; नारायण राणेंचे ओपन चॅलेंज\nबुधवार, 27 जून 2018\nनाणार रिफानरी प्रकल्प कोकणासाठी घातक असल्याचं वक्तव्य नारायण राणेंनी केलंय. कोकणासारख्या सुपीक भागात प्रकल्प राबविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.\nसरकारनं कितीही करारावर स्वाक्षरी केल्या तरीही नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. वेळ पडल्यास खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे नाणारवरुन उद्धव ठाकरेंना लक्ष केलंय. नाणार प्रकल्पाला उद्धव ठाकरेंचा विरोध असेल तर त्यांनी आधी सरकार मधून बाहेर पडावं असं आव्हान नारायण राणेंनी उद्धव यांना दिलंय.\nनाणार रिफानरी प्रकल्प कोकणासाठी घातक असल्याचं वक्तव्य नारायण राणेंनी केलंय. कोकणासारख्या सुपीक भागात प्रकल्प राबविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.\nसरकारनं कितीही करारावर स्वाक्षरी केल्या तरीही नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. वेळ पडल्यास खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे नाणारवरुन उद्धव ठाकरेंना लक्ष केलंय. नाणार प्रकल्पाला उद्धव ठाकरेंचा विरोध असेल तर त्यांनी आधी सरकार मधून बाहेर पडावं असं आव्हान नारायण राणेंनी उद्धव यांना दिलंय.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/bowler/", "date_download": "2019-02-23T23:12:17Z", "digest": "sha1:ZCHE3YLEO6ARCEX6ORL444RWT5QARO3I", "length": 11130, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bowler- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\n���ी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nVIDEO : झेल सुटला आणि चेंडू डोक्यावर आदळला, भारतीय गोलंदाज जखमी\nस्वत:च्या गोलंदाजीवर झेल घेण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय गोलंदाज झाला जखमी\nलायनने चेतेश्वरला विचारलं, ‘तुला कंटाळा येत नाही का’ पुजाराने दिली ही प्रतिक्रिया\nया दिग्गज खेळाडूच्या आई वडिलांना मान्य नव्हतं मुलीनं क्रिकेटर बनणं\nन्युझीलँडमधला हा रेकॉर्ड मोडणं विराट- रोहितला अशक्य\n'या' कोट्याधीश गोलंदाजाने फक्त साडे सात रुपयात केलं होतं लग्न\nभारताविरुद्ध खराब खेळण्याची शिक्षा भोगतोय हा पाकिस्तानी गोलंदाज\nधोनी कुलदीपला का म्हणाला, ‘बॉलिंग करतोस की बॉलर बदलू’\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/marathi-infographics/sports-marathi-infographics/major-dhyanchand/articleshow/53908162.cms", "date_download": "2019-02-24T00:25:38Z", "digest": "sha1:LISELIE7NNF6LSZQMJDZPAO47S3MYYWX", "length": 8218, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Sports Marathi Infographics News: Major Dhyanchand - हॉकीपटू मेजर ध्यानचंद | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nभारतीय हॉकीचे पितामह अशी ज्यांची ओळख सांगता येईल असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हॉकीपटू मेजर ध्यानचंद सिंह यांची आज जयंती आहे. या निमित्ताने मेजर ध्यानचंद यांच्या कामगिरीची झलक.\nभारतीय हॉकीचे पितामह अशी ज्यांची ओळख सांगता येईल असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हॉकीपटू मेजर ध्यानचंद सिंह यांची आज जयंती आहे. या निमित्ताने मेजर ध्यानचंद यांच्या कामगिरीची झलक\nमिळवा इन्फोग्राफिक्स बातम्या(Marathi Infographics News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nMarathi Infographics News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिं��्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nचॅम्पियन्स लीगमध्ये 'रोनाल्डो' वादळ...\nIPL 2018: आतापर्यंत कोण कुठे\nIPL: आयपीएल व्हावे देसी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2018/12/01/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8-%E0%A5%AD%E0%A5%A6-%E0%A5%A9-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-23T23:23:35Z", "digest": "sha1:BMONFI4LYAAYRQRWWMDQPDQT6OOA2JWR", "length": 13970, "nlines": 130, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "आयर्न मॅन ७०.३ ट्रायथलॉन योस्का च्या प्रयत्नांमुळे भारतात | गोवा खबर", "raw_content": "\nHome क्रीडा खबर आयर्न मॅन ७०.३ ट्रायथलॉन योस्का च्या प्रयत्नांमुळे भारतात\nआयर्न मॅन ७०.३ ट्रायथलॉन योस्का च्या प्रयत्नांमुळे भारतात\nगोवा खबर: फिटनेस टेक्नॉलॉजी च्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या योस्का च्या प्रयत्नांमुळे आयर्न मॅन ७०.३ ट्रायथलॉन ही शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारी स्पर्धा भारतात आयोजित करणे प्रथमच शक्य होत आहे. जागतिक क्रीडाविश्वाचा एक मानबिंदू असलेली आयर्न मॅन ही जगात सर्वाधिक खेळाडूंचा सहभाग असलेली स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जगातल्या ५३ देशात होणा-या २३० विविध चाचण्यांमध्ये दरवर्षी ६ लाख ८० हजार हून जास्त स्पर्धक सहभागी होतात. एकाच दिवशी समुद्रात पोहणे, सायकलिंग आणि धावणे हे तीन टप्पे एकामागून एक पार करणे अशा स्वरूपाची ही स्पर्धा शारीरिक क्षमतेची सर्वात कठोर परीक्षा घेते.\nदीपक राज आणि रुद्रप्रसाद नान्जुदप्पा यांनी २०१६ मध्ये योस्का ची सुरुवात केली. धावणे, ट्रायथलॉन , पोहणे, सायकलिंग, चालणे अशा सर्वसाधारण फिटनेस साठीच्या प्रयत्नांचे आधुनिक पद्धतीने प्रशिक्षण विविध शारीरिक क्षमतेच्या लोकांना मानवेल अशा त-हेने योस्का मध्ये दिले जाते.\nया शारीरिक क्षमतेला आव्हान देणा-या क्रीडाप्रकारांत ऐतिहासिक म्हणता येईल अशा स्पर्धेबद्दल योस्का चे सहसंस्थापक आणि हौशी ट्रायथलॉन स्पर्धक दीपक राज म्हणाले, ” आयर्न मॅन भारतात भरवून आम्ही देशातल्या क्रीडाप्रेमींना एक संधी उपलब्ध करून दिली आहे. या स्पर्धेत परदेशी खेळाडूही सहभागी होणार असल्यामुळे क्रीडाजगतात भारताची ओळख पक्की होईल.”\nहौशी धावपटू आणि योस्का चे सह संस्थापक रुद्रप्रसाद नांजुदप्पा म्हणाले, “या स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक स्पर्धक ‘सेलिब्रिटी’ ठरेल आणि त्याच्या कामगिरीमधून प्रेरणा घेणा-या हजारो भारतीयांना फिटनेस चे महत्त्व आणखी स्पष्टपणे कळेल. ही स्पर्धा म्हणजे ‘फिट इंडिया’ या चळवळीतला आमचा अल्पसा सहभाग आहे.”\nया स्पर्धेबद्दल २०१२ चे आयर्न मॅन विश्व विजेते पीट जेकब म्हणाले ” गोव्यात होणा-या ७०. ३ आयर्न मॅन चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून माझी निवड झाली हा माझा सन्मान आहे. अनेक देशांत आयर्न मॅन चे आयोजन होत असताना आणि त्यातून तेथील लोकांना फिटनेस मध्ये रस निर्माण होताना तसेच त्यामुळे त्यांचे वैयक्तिक जीवन अधिक चांगले होताना मी पहिले आहे.”\nआयर्न मॅन मध्ये अनेकदा सहभागी झालेल्या आणि त्यांच्या वयोगटात विजयी ठरलेल्या जैमिएल जेकब भारतात होणा-या स्पर्धेच्या महिला अँबॅसेडर आहेत. “योस्का च्या प्रयत्नांनी भारतात आयर्न मॅन ट्रायथलॉन सुरु होत असताना मी त्याची साक्षीदार आहे हे माझे भाग्य समजते. या स्पर्धेत महिला मोठ्या संख्येने भाग घेतील आणि भारतात या स्पर्धेबद्दल उत्सुकता निर्माण होईल अशी मला आशा आहे. ”\nआयर्न मॕन १९७८ मधे सुरू झाली तेव्हा एकाच ठिकाणी होत असे. आता मात्र तिचा जगभरात प्रसार झाला आहे आणि ५३ देशात २३० ठिकाणी ती भरवली जाते.\nआयर्न मॅन आशिया चे व्यवस्थापकीय संचालक श्री. जॉफ मेयर म्हणाले,” भारतात आयर्न मॅन स्पर्धा होणे हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. मी आणि माझे सहकारी या स्पर्धेची सुरुवात होत असल्याबद्दल अतिशय आनंदी आहोत. या स्पर्धेत भाग घेणा-यांची संख्या झपाट्याने वाढल्याचे गेल्या काही वर्षात दिसत आहे. आयर्न मॅन ७०.३ गोवा च्या निमित्ताने भारतातल्या खेळाडूंना अगदी त्यांच्या अंगणात आल्याचा आनंद झाला असेल. भारतातल्या या पहिल्या रेस मध्ये काही चमकदार कामगिरी पाहायला मिळेल अशी आशा आहे.”\nआयर्न मॅन स्पर्धा ही भाग घेणा-या खेळाडूंना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पर्यटनाची संधी असते. यामुळेच या स्पर्धेच्या आयोजनासाठी गोव्याची झालेली निवड सुयोग्य आहे. स्पर्धा २० ऑक्टोबर 2019 ला होईल. भाग घेणा-या खेळाडूंना १.९ कि. मी. पोहायचे आहे, ९० कि. मी. सायकलिंग करायचे आहे आणि २१ कि.मी. धावायचे आहे. या तिन्ही गोष्टी एकामागून एक करायच्या आहेत. याबद्दलचा संपूर्ण तपशील www.ironman.com/goa70.3 या अधिकृत वेब साइट वर उपलब्ध आहे. आणखी माहितीसाठी कृपया www.yoska.in/IRONMAN70.3goa या वेबसाइट ला भेट द्यावी.\nPrevious articleफोंड्यात १ व २डिसेंबर रोजी गिरीजाताई केळेकर संगीत महोत्सवाचे ���योजन\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nसेऊलमध्ये योनसेई विद्यापीठात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण\nपुलवामाच्या बदल्यास सुरुवात;2 दहशतवाद्यांना कंठस्नान\nवाळपईत राणेंचा मोठा मताधिक्क्याने विजय निश्चत-तेंडूलकर\nइफ्फी 2017 मध्ये ‘वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट’ चित्रपटाने मिळवला गोल्डन पिकॉक पुरस्कार\nमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत 3 मंत्र्यांचा गट सांभाळणार कारभार\nपणजीत बॉम्बे बझारच्या तिसऱ्या मजल्याला आग\nदाबोळी विमानतळावर 22 लाखांचे सोने जप्त\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nगोवा खबर डॉट कॉमचे पर्रिकरांच्या हस्ते लॉन्चिंग\nवेंदांताच्या सेसा फूटबॉल अकादमी ने गोव्यातील तरूणाईला फूटबॉल प्रशिक्षण देण्याच्या आपल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/travel-news/wait-for-ranthambore/articleshow/62733753.cms", "date_download": "2019-02-24T00:12:08Z", "digest": "sha1:RBFRYDKH2LBDVCMKKVSIVQAMVV7DZI5I", "length": 17487, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "travel news News: wait for ranthambore - जरुर थांबा,रणथंबोरला | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nअलीकडेच आम्ही चोवीस जण मिळून, वाघ पाहता यावेत व त्यांचे फोटो काढता यावेत या उद्देशानं रणथंबोरच्या राष्ट्रीय उद्यानात गेलो होतो. रणथंबोर हा ३९२ चौरस किलोमीटर्सनी व्यापलेला सर्वात मोठा प्रदेश आहे. हा भाग १९८० साली रणथंबोर नॅशनल पार्क म्हणून ओळखला जायला लागला.\nअलीकडेच आम्ही चोवीस जण मिळून, वाघ पाहता यावेत व त्यांचे फोटो काढता यावेत या उद्देशानं रणथंबोरच्या राष्ट्रीय उद्यानात गेलो होतो. रणथंबोर हा ३९२ चौरस किलोमीटर्सनी व्यापलेला सर्वात मोठा प्रदेश आहे. हा भाग १९८० साली रणथंबोर नॅशनल पार्क म्हणून ओळखला जायला लागला. या विस्तीर्ण जंगलाचे दहा भाग (झोन) पाडले आहेत. क्रमांक १ ते ६ झोनमध्येच वाघ दिसण्याची शक्यता असते. जीप व कॅन्टरनेच आपल्याला हिंडावं लागतं. जीपमध्ये सहा व कॅन्टरमध्ये अठरा पर्यटक बसू शकतात. त्याचबरोबर प्रत्येक गाडीत ��क गाइड असतो. आम्ही सगळे जण चार जीप्समधून वेगवेगळ्या झोनमध्ये फिरत होतो.\nरोज गाडीच्या दोन फेऱ्या होत्या. एक सकाळी साडेसहा ते साडेनऊ तर दुसरी दुपारी अडीच ते साडेपाच. कुठल्याही गाडीतून खाली उतरण्याची कुणालाच परवानगी नव्हती. गाइड वेळोवेळी जंगलाविषयी व प्राण्यांविषयी माहिती द्यायचे. आयोजक गणेश खवळे याने प्रत्येक जीपला तीन दिवसांत पाच वेगवेगळ्या ठिकाणच्या झोनमध्ये जाण्याची सोय करून ठेवली होती. वाघ हे जरी प्रमुख आकर्षण असलं तरी इतर प्राणी व पक्षीही इथे मुबलक आढळतात. आजमितीला साधारण ३४ वाघ आणि १४ बछडे या अभयारण्यात आहेत. तर इतर प्राण्यांत बिबट्या, नीलगाय, रानडुक्कर, सुसर, सांबार, तरस, अस्वल, लंगुर, काळवीट, कोल्हा, चिंकारा असे अनेक इतर प्राणीही बहुसंख्येने आहेत. त्याचबरोबर जवळजवळ २७२ प्रकारचे पक्षी आहेत. त्यात घुबड, हॉर्नबील, मोर, हुप्पु, किंग फिशर, जंगल वॅबलर, पोपट, रुफस् ट्रीपाय, ग्रे हेरॉन, रेड वेन्टेड बुलबुल असे अनेक तऱ्हेचे पक्षी आहेत. त्यामुळे वाघ जरी तुमच्या वाटेला आले नाहीत तरी हा सारा निसर्ग तुमच्याजवळ असतोच. फोटो टिपता-टिपता तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता.\nआमच्या ग्रुपच्या चार जीप्स वेगवेगळ्या झोनमध्ये जायच्या. मी बसलेल्या आमच्या झोनमध्ये नशिबाने पहिल्याच वेळी आम्हाला तीन वाघ पाहायला मिळाले. सगळ्या गाड्या तिकडे आल्या व आम्हाला फोटो घेता आले. ते वाघ रस्त्यावरून चालत गेले. मध्येच वर चढले, दगडावर क्षणभर विसावले. नंतर डोंगराच्या रस्त्यावरून चालत आरामात तळ्याकडे गेले. अशावेळी फोटो टिपताना विचार करायलाही वेळही नव्हता. ते वाघ निघून गेल्यानंतर सावकाश मी फोटो पाहिले. तेव्हा मला कळून चुकलं की मला तीन वाघांचा जणू मुद्दाम पोझ दिल्यासारखा फोटो माझ्या टेलीफोटो लेन्सने मिळाला आहे. तो कसा मिळाला ते मलासुद्धा कळलं नाही. दुर्मिळ फोटो टिपताना आहे त्या परिस्थितीत जास्तीत जास्त चित्रे कशी टिपता येतील याकडे आमचे लक्ष असते.\nपुढच्या दोन दिवसांत चार फेऱ्या झाल्या. पण वाघ काही दिसला नाही. आमच्या ग्रुपमधल्या दुसऱ्या तीन झोनमध्ये गेलेल्यांना त्यावेळी व नंतरच्या इतर तीन फेऱ्यात वाघ दिसलाच नाही. मात्र शेवटच्या फेरीत प्रत्येकाला निदान एक तरी वाघ दिसला. हे सारे इथे लिहिण्याचं कारण म्हणजे की इथे वाघ दिसेलच असं काही सांगता येणार नाही. पण फोटो क��ढण्यासारखे अनेक नैसर्गिक दृश्यं व इतर प्राणी व पक्षी तुम्हाला कॅमेरात बंदिस्त करता येतात. सर्व गाड्या जरी उघड्या असल्या तरी वाघ आपल्याच तंद्रीत चालत असतात. पर्यटकांना त्यांचा काहीच त्रास होत नसतो.\nगाडीचे रस्ते जरी सरळ रस्त्यासारखे दिसत असले तरी पुष्कळवेळा ते दगडधोंड्यांनी व्यापलेले असतात. रस्त्यावरच्या वाळूत वाघाच्या पायाच्या पंजाचा ठसा दिसला तर त्यावरून वाघ कुठे व कधी गेला असेल असं गाइड सांगतो. पण ते सारे केवळ अनुमानच असतात. माकडं, मोर, हरीण हे प्राणी तर वाघ पाहिला तर विचित्र आवाज काढून सर्वांना सावध करतात. त्यामुळे तिकडून वाघ गेल्याची कल्पना गाइडला येते. आजूबाजूचा सारा परिसर गवत व झाडाने व्यापलेला दिसतो. पण शेवटी वाघ दिसणं व कॅमेरात पकडणं हे नशिबावरच अवलंबून असतं. कधी कधी दगडधोंड्यांनी भरलेल्या उंच सखल रस्त्यावरून जीप चालवताना ड्रायव्हरचं कौशल्य पणाला लागतं. रणथंबोर जंगलाच्या एका बाजूला दहाव्या शतकात तयार केलेला किल्ला आहे. तो रणथंबोर किल्ला या नावाने ओळखला जातो.\nरणथंबोर नॅशनल पार्क सवाई माधौपुर रेल्वे स्टेशनपासून ११ किलोमीटर अंतरावर आहे. रणथंबोरला येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाघाची पेंटिंग, फोटो, सजावटीच्या वस्तू यांचीच दुकानं ओळीने आहेत. रस्त्यावर एका बाजूला एक छोटं गाव आहे. तसेच दोन्ही बाजूला मोठमोठी हॉटेल्स आहेत.\nमिळवा पर्यटन बातम्या(travel news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ntravel news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:राष्ट्रीय उद्यान|रणथंबोर नॅशनल पार्क|रणथंबोर|wait|Ranthambore\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nसलमान खानने घेतली नवी एसयुव्ही (SVU) कार\nGhazi Rashid: पुलवामा हल्ल्यांचा मास��टरमाइंड गाझीसह दोघांचा ...\nimran khan: भारताने युद्ध पुकारल्यास प्रत्युत्तर देऊ; इम्रान...\nजास्तीजास्त रुग्णांसाठी तयार रहा, पाकिस्तान लष्कराचे रुग्णाल...\nhigh alert in mumbai: रेल्वेमध्ये अतिदक्षता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nयुथ हॉस्टेलची सिक्कीम-भूतान सफर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Guni_Bal_Asa_Jagasi_Ka", "date_download": "2019-02-23T23:36:36Z", "digest": "sha1:XG6EAFV6UELETWERVO5VHONLVCWUC6OK", "length": 3162, "nlines": 48, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "गुणि बाळ असा जागसि का | Guni Bal Asa Jagasi Ka | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nगुणि बाळ असा जागसि का\nगुणि बाळ असा, जागसि का रे वाया\nनीज रे नीज शिवराया\nअपरात्रीचा प्रहर लोटला बाई\nतरि डोळा लागत नाही\nहा चालतसे चाळा एकच असला\nतिळ उसंत नाहि जिवाला\nनिजवायाचा हरला सर्व उपाय\nहा असाच घटका घटका\nका कष्टविशी तुझी सावळीं काया\nनीज रे नीज शिवराया\nही शांत निजे बारा मावळ थेट\nत्या निजल्या ना, तशाच घाटाखाली\nये भिववाया, बागुल तो बघ बाळा\nहे आले रे, तुजला बाळ, धराया\nनीज रे नीज शिवराया\nसंगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर\nस्वराविष्कार - ∙ लता मंगेशकर\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nगीत प्रकार - स्फूर्ती गीत\n• स्वर- लता मंगेशकर, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर.\n• स्वर- इंदुमती चौबळ, संगीत- \nमी सोडुन सारी लाज\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_4156.html", "date_download": "2019-02-23T23:41:41Z", "digest": "sha1:SCYSNYJ752ROJJPCISSVD2DCW2SQ2W3U", "length": 14534, "nlines": 42, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ९२ - हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ९२ - हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nराय��ड किल्ला हा तत्कालीन लष्करी दृष्टीने अभ्यास करण्यासारखा किल्ला आहे. एखाद्या ताटात भाताची मूद ठेवावी तसा हा सर्व बाजूंनी अलिप्त असा डोंगर आहे. रायगड सह्यादीचा पराक्रमी पुत्रच आहे. रायगडाची प्रत्येक दिशा केवळ अजिंक्य आहे. भिंतीसारखे ताठ सरळ कडे पाहिले की, असं वाटतं , हा गड आपल्या अंगावर येतोय. पावसाच्या दिवसांत अन् त्यातल्यात्यात आषाढी पावसांत रायगड चढून जाणं हा एक अघोरी आनंद आहे. आषाढी ढगांची फौज गडाला गराडा घालून तांडव करीत असते. कधीकधी त्यातच वादळ घुसते अन् मग होणारा ढगांचा गडगडाट आणि विजांचाही कडकडाट आपण कधी अनुभवला आहे का वेळ दिवस मावळण्याची असावी , हे सारं थैमान सुरू झालेलं असावं अन् आपण गडावरच्या नगारखान्याच्या उत्तुंग माथ्यावर उभे असावं.\nरणवाद्यांचा बेताल कल्लोळ , शिंगतुताऱ्यांचा आणि शंखांचा अचानक आक्रोश , रुदवीणांच्या तारा तुटाव्यात असा विजांचा सणाणत सणाणत उठणारा चित्कार पावसाच्या भयंकर वर्षावात डोळे उघडता येत नाहीत पण उघडले तर अवतीभवतीचा तो महाप्रलय कल्लोळ भयभयाट करीतआपल्याला गदागदा हलवत असतो. तो प्रलयंकाल , महारुद , क्षुब्ध सहस्त्रशीर्ष , दुगेर्श शिवशंकर आणि सर्व संहारक चंडमुंडभंडासुरमदिर्नी , उदंडदंड महिषासुरमदिर्नी महाकालिका दुर्गाभवानीभयंकर रौद तांडव एकाचवेळी करीत आहेत असा भास व्हायला लागतो. कभिन्न अंधार वाढतच जातो. रायगड हे सारं तांडव आपल्या खांद्यावर आणि मस्तकावर झेलीत उभा असतो. अन् त्याही भयानक क्षणी आपल्याला वाटायला लागतं , अर्जुनाला दिसलेलं कुरूक्षेत्रावरचं ते भयप्रद दर्शन यापेक्षाही किती भयंकर असेल\nअसा हा पावसाळ्यातला रायगड , कोण जिंकायला येईल अन् बिनपावसाळ्यातला रायगडतरी तेही अशक्यच. शिवाच्या भोवती तांडव करणाऱ्या त्याच्या भूतप्रेत , पिशाच्च , समंधादि भयंकर शक्ती मावळ्यांच्या रुपानं रायगडावरती असायच्याच ना \nअशा रायगडात प्रवेश करण्याची कोणा दुष्मनाची हिंमत होती रायगडात प्रवेश करणं शत्रूला अशक्य होतं. सीतेच्या अंत:करणात रावणाला प्रवेश मिळणं जेवढं अशक्य तेवढंच शत्रूला रायगडावर प्रवेश मिळणं अशक्य होतं.\nया रायगडावर शिवाजीमहाराजांनी राजधानी आणली. हिरोजी इंदुलकरासारखा कुशलबांधकामगार महाराजांनी गडावरच्या तटाकोटाबुरुजांसाठी आणि अन्य बांधकामांसाठी नामजाद केला. हिरोजी कामा���ा लागला. रायगडाच्या अंगाखांद्यावर श्रावणातल्या गोकुळासारखं बांधकाम सुरू झालं. गडाचे कडे आणखी अवघड करण्यासाठी सुरुंगांच्या बत्त्या शिलगावल्या जाऊ लागल्या. सुरुंगांचे पडसाद दाही दिशांस घुमू लागले. महादरवाजा , चित्ता दरवाजा ,नाणेदरवाजा , वाघ दरवाजा अन् अवघड सांदीसापटीत बांधलेला चोरदरवाजाही अंग धरू लागला. तीन मनोरे रूप घेऊ लागले. नगारखाना , सातमाडी महाल , पालखी दरवाजा , मेणा दरवाजा , शिरकाई भवानीचं देऊळ , कुशावर्त तलाव , गंगासागर कोळंब तलाव पाण्याने भरूलागले. कमीजास्त चाळीस बेचाळीस दुकानांची दोरी लावून सरळ रांग उभी राहिली. मधे रस्ता, समोर दुसरी रांग. जगदिश्वराचं भव्य मंदिर उभं राहिलं. असा रायगड पगडीवरच्या कलगीतुऱ्यांनी अन् नऊ रत्नांच्या फुलदार जेगो चौकड्यांनी सजवावा तसा हिराजीने सजवला.\nकेवळ राजधानीचा किल्ला म्हणून तो सुंदर सजवावा एवढीच कल्पना रायगडच्याबांधणीबाबतीत नव्हती. तर एक अजिंक्य लढाऊ किल्ला म्हणून गडाचं लष्करी महत्त्व महाराजांनी आणि हिराजीनं दक्षतापूर्वक लक्षात घेतलं आहे. गडावरच राजघराण्याचं वास्तव्य राहणार असल्यामुळे राजस्त्रियांची राहण्याची व्यवस्था हिराजीने खानदानी पडदा सांभाळून केली. या विभागाला बादशाही भाषेत म्हणत असत , ' झनानखाना ' किंवा ' दरुणीमहाल ' किंवा' हरमखाना '. पण रायगडावर या कौटुंबिक राजवाड्याला म्हणत असत ' राणीवसा ' या राजकुटुंबाच्या विभागात प्रवेश करण्याकरिता स्त्रियांसाठी दक्षिणेच्या बाजूस एक खास दरवाजा बांधला. त्याचं नाव मेणादरवाजा. बारद्वारी आणि बाराकोनी उंच झरोक्याचे दोन मनोरे गडावर बांधले या मनोऱ्यात प्रत्येक मजल्यावर मध्यभागी कारंजी केली. भिंतींशी लोडतक्के ठेवून सहज पंधरा- सोळा आसामींनी महाराजांशी गोष्टी बोलण्याकरता वा राजकीय चर्चा करण्याकरता बसावं , अशी जागा मनोऱ्याच्या दोन्ही मजल्यांवर ठेवली आहे.\nदिवे लावण्याकरता सुंदर कोनाडे आहेत. झरोक्यांवर पडदे सोडण्याकरता गोल कड्याही ठेवल्या आहेत. आबदारखाना , फरासखाना , शिलेखाना , जिन्नसखाना , दप्तरखाना , जामदारखाना ,मुदपाकखाना इत्यादी सारे महाल , दरख आणि कोठ्या गडावर बयाजवार होत्या. रात्री सगळीकडे दिवेलागण व्हायची. नगारखाना कडकडायचा. सनईचे सूर कोकणदिव्याला साद घालायचे. गडाचे सारे दरवाजे कड्याकुलुप घालून बंद व्हायचे. तोफ उडायची. ���स्तीच्यापाहरेकऱ्यांच्या आरोळ्या लांबून लांबूनही उठायच्या. मशाली पेटायच्या. अन् सारे व्यवहार तेवढ्या प्रकाशात गडावर चालायचे. देवघरात अन् राजवाड्यात उदाधुपाचे अन् चंदनाचे सुगंधदरवळायचे. अन् देवघरात जगदंबेची आरती निनादायची. असा रायगड डोळ्यापुढं आला की मन फार सुखावतं. आजचा उद्ध्वस्त भकास आणि आम्ही लोकांनीही सिगरेटची थोटकं , दारुच्यारिकाम्या बाटल्या , अन् खरकटे प्लॅस्टिकचे कागद आणि पिशव्या अस्ताव्यस्त फेकून अन् ठिकठिकाणी भिंतींवर आपली नावं लिहून विदुप केलेला गड पाहिला की , स्वत:च्याच मनाला सुरूंग लागतो. त्याच्या चिंधड्या उडतात. अन् वाटतं , ' तुझ्या विछिन्न रूपाला , पाहुनि फाटतो ऊर. '\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_5322.html", "date_download": "2019-02-23T23:36:21Z", "digest": "sha1:Y4HPN6LHHRGNXDUGGFXGP4YFT3MGNZNA", "length": 13479, "nlines": 42, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ९८ - महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ९८ - महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nमहाराजांच्या जीवनातील अनेक घटना आणि मोहिमा यांचा वेग इतका विलक्षण दिसतो की , अशा प्रकरणांना नाव काय द्यावे त्याला पुन्हा तेच नाव द्यावेसे वाटते' आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे ' खरं म्हणजे महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र हे पर्यायी नाव झाले.\nमोगलांविरुद्ध महाराजांनी सिंहगड मिळवून मोहिम सुरू केली. दि. ४ फेब्रुवारी १६७०अन् लगेच मराठी सैन्याचे क्षेपणास्त्र सुटले. पुरंदरच्या पराभवी तहाच्या या क्षेपणास्त्राने ठिकऱ्याउडविल्या. औरंगजेबाला दिलेले सर्व किल्ले महाराजांनी परत जिंकले. त्यांनी स्वत: जिंकलेला किल्ला कर्नाळा. दि. २२ जून १६७० म्हणजे चार फेब्रुवारी ते २२ जून अवघ्या पाच महिन्यात हा प्रचंड झपाटा शिवसैन्याने दाखवला. पावसाळा सुरू झाला. लढणारे सैन्य शेतात राबू लागले. ऑक्टोबर १६७० प्रारंभी म्हणजेच दसऱ्याला मोहिमा पुन्हा शिलंगणाला निघाल्या. पंधरा हजारा स्वारांची फौज कल्याणहून सुरतेच्या रोखानं रोरावत निघाली आणि ऐन दिवाळीत मराठी फौज सुरतेत शिरली. सुरत स्वारीची ही दुसरी आवृत्ती दिवाळीच्या प्रकाशात प्रसिद्ध होत होती.मात्र पहिल्या सुरत स्वारीपेक्षा (इ. स. १६६४ जानेवारी) ही दुसरी स्वारी लढायांनी गाजली.\nसर्व प्रतिकारांना तोंड देतदेत सुरतेची सफाई मराठे करीत होते. नेहमीप्रमाणे इंग्रजांनी आपल्यावरवारींचे रक्षण केले. मराठ्यांची इंग्रजांची गोळाबारी चालूच होती. तरीही इंग्रज वाकेनात. पण आपण फार हट्टाला पेटलो तर मराठे आपला सर्वनाश करतील हे इंग्रजांच्या लक्षात आले. त्यांचा प्रमुख स्ट्रीनशॅम मास्टर याने नमते घेऊन आपला वकील नजराण्यासह महाराजांकडे पाठविला. या नजराण्यात उत्कृष्ट तलवारी आणि मौल्यवान कापडही होते. महाराज एवढ्याने सुखावणार नव्हते. पण अधिक वेळ व आपली अधिक माणसे खचीर् घालून आत्तातरी इंग्रजांकडून अधिकफारसे मिळणार नाही , फक्त जय मिळेल हे लक्षात घेऊन महाराजांनी इंग्रजांशी चाललेले रणांगण थांबविले. मुख्य कारण म्हणजे महाराजांना झपाट्याने सुरतेहून निघून जाणे जरुरीचे होते. नाहीतर मोगलांच्या फौजा जर आल्या , तर संपत्तीच्याऐवजी जबर संघर्षच समोर उभा राहील. मूळ हेतू सफळ होणार नाही हे लक्षात घेऊन महाराज थांबले. सुरतेतली संपत्ती (नक्की आकडा सांगता येत नाही) घेऊन महाराजांनी नासिकच्या दिशेने कूच केले. ही दिवाळी आनंदाचीआणि सुख समृद्धीची झाली.\nपूर्वी महाराज सुरतेवर येऊन गेले होते हे लक्षात असूनही औरंगजेबाने सुरतेच्या संरक्षणाची विशेष व्यवस्था केलेली नव्हती. सावध होते आणि कडवेपणाने वागले ते इंग्रजच. या त्यांच्याकडवेपणाचा परिणाम म्हणजे , याच सुरतेचे ते पंच्याऐंशी वर्षांनी म्हणजे इ. स. १७५६ मध्ये सत्ताधारी पूर्ण मालक बनले. सुरतेचा इंग्रज अधिकारी स्ट्रीनशॅम मास्टर हा जेव्हा इंग्लंडला परत गेला. तेव्हा लंडनमध्ये त्याचा ' राष्ट्राची प्रतिष्ठा वाढविणारा शूर नेता ' म्हणून सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला.\nत्या सीवाने दुसऱ्यांदा आपली बदसुरत केली याचा राग औरंगजेबाला आलाच. तहात मिळविलेले सर्व किल्ले आणि मुलुख सीवाने घेतलेच होते. आता सुरतेत आपली त्याने बेअब्रुही केली याचा हिशेब औरंगजेबाच्या डोळ्यापुढे उभा राहिला होता. आग्ऱ्यात आपण त्याच्याशी ज्या पद्धतीने वागलो , त्याचे अपमान केले , त्याला कैदेत टाकले , त्याला ठार मारण्याचे बेत केले त्याचा हा सीवाने घेतलेला सूड होता हे औरंगजेबाच्या लक्षात आले.\nशाही वाढदिवसाच्यादिवशी सीवाने अर्पण केलेला सोन्याच्या मोहरांचा नजराणा आणि केलेले मुजरे औरंगजेबाला फार फार महागात पडले.\nमहाराज सुरतेच्या संपत्तीसह व फौजेसह बागलाणात (नासिक जिल्हा , उत्तर भाग) पोहोचले. सुरतेवरच्या या दुसऱ्या छाप्याची बातमी औरंगाबाद , बुऱ्हाणपूर , अहमदाबाद इत्यादी ठिकाणी पोहोचली होती. बुऱ्हाणपुराहून दाऊदखान कुरेशी झपाट्याने महाराजांना अडविण्यासाठीनिघाला आणि त्याने वणी दिंडोरीच्या जवळ महाराजांना रात्रीच्या अंधारात गाठले. ही कातिर्की पौणिर्मेची रात्र होती. दि. १६ ऑक्टोबर १६७० . भयंकर युद्ध पेटले. दाऊदखान , इकलासखान, रायमकरंद , संग्रामखान घोरी , इत्यादी नामवंत मोगली सरदार महाराजांवर तुटून पडले होते. आणलेली संपत्ती सुखरूप सांभाळून आलेला हा प्रचंड हल्ला फोडून काढण्याचा महाराजांचाअवघड डाव , साऱ्या मराठ्यांनी एकवटून यशस्वी केला. रात्रीपासून संपूर्ण दिवस ( दि. १७ऑक्टोबर) हे भयंकर रणकंदन चालू होते. अनंत हातांची ती वणीची सप्तश्रृंग भवानी जणू मराठ्यांच्या अनंत हातात प्रवेशली होती. मोगली सैन्याचा प्रचंड पराभव झाला. महाराज स्वत:रणांगणात झुंजत होते. कातिर्केच्या पौणिर्मेसारखंच महाराजांना धवल यश मिळाले. मोगलांचा हा प्रचंड पराभव होता. आपल्या हे लक्षात आलं ना , की ही लढाई मोकळ्या मैदानावर झाली.गनिमी काव्याया छुप्या छाप्यांच्याही पलिकडे जाऊन मोकळ्या मैदानात अन् रात्रीच्या अंधारातही महाराज अन् मावळे झुंजले अन् फत्ते पावले.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रि���्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8875.html", "date_download": "2019-02-24T00:12:12Z", "digest": "sha1:LY2WWMGIXFBADVMCS5AUCSND4FE22RSY", "length": 3940, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग १ ते १०", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग १ ते १०\nशिवचरित्रमाला - भाग १ - अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला - भाग २ - संजीवनी लाभू लागली...\nशिवचरित्रमाला - भाग ३ - स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला - भाग ४ - झडप बहिरी ससाण्याची...\nशिवचरित्रमाला - भाग ५ - यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला - भाग ६ - तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला - भाग ७ - तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला - भाग ८ - 'आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला - भाग ९ - चंदग्रहण\nशिवचरित्रमाला - भाग १० - क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2285", "date_download": "2019-02-23T23:20:59Z", "digest": "sha1:FCWEIIHFLBSWD2D2XLMULI25V3XTVTIP", "length": 3983, "nlines": 92, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news police on maratha reservation | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपोलिसांकडून मराठा आंदोलक युवकांची धर��कड सुरूच\nपोलिसांकडून मराठा आंदोलक युवकांची धरपकड सुरूच\nपोलिसांकडून मराठा आंदोलक युवकांची धरपकड सुरूच\nरविवार, 22 जुलै 2018\nमराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, एसटीची तोडफोड करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nया तोडफोडीप्रकरणी पोलिसांकडून मराठा आंदोलक युवकांची धरपकड सुरू असून, अनेकांना अटकदेखील करण्यात आली आहे..\nमराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, एसटीची तोडफोड करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nया तोडफोडीप्रकरणी पोलिसांकडून मराठा आंदोलक युवकांची धरपकड सुरू असून, अनेकांना अटकदेखील करण्यात आली आहे..\nमराठा आरक्षण maratha reservation आरक्षण आंदोलन agitation एसटी तोडफोड\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://vachunbagha.com/2008/03/10/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-23T23:57:23Z", "digest": "sha1:RJWBS77HLB5IT75BAIJKPVURZSYL552P", "length": 5191, "nlines": 87, "source_domain": "vachunbagha.com", "title": "सौंदर्य | वाचून बघा", "raw_content": "\nहोली ( हिन्दी गजल ) »\nमित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात तू रोजच दिसतोस\nमी भेटले की, संभ्रमात, अवघडलेलं हसतोस.\nमाझी हुशारी, बोलणं-वागणं तुला भावलेलं दिसतंय,\nत्याचं कौतुक तुझ्या डोळ्यांत तुझ्या नकळत हसतंय \nपण.....मी दिसायला सामान्य आणि मलाही आहे मान्य\nसर्वमान्य हे सत्य, की सौंदर्य तेच, जे डोळ्यांना दिसतं \nमाझ्यातली ती अदृष्य सुंदरी जी तुला खुणावतेय ना,\nतिच्या दृष्य रुपातली उणीव तुला अस्वस्थ करतेय, ना \nअसल्या नकारांची आताशा सवय होऊ लागलीय मला,\nखरंच, पण असं का व्हावं कधीच कळणार नाही मला \nआतून आपल्या सौंदर्याला नित्य उधाण येत रहावं,\nअन किनार्‍यावरच्या जगाच्या..... ते गावीही नसावं \nकधीतरी वाटून जातं - भरतीच्या समुद्रासारखं, वहावं\nते ओसंडून बाहेर , अन अलगद सर्वांगावर पसरावं...\nफार नाही, निदान इतपत तरी, की कधीतरी,\n...... तुझ्यासुद्धा डोळ्यांना ते दिसावं \n8 प्रतिसाद to “सौंदर्य”\n10 03 2008 येथे 3:45 सकाळी | उत्तर\nतुमची अनुदिनी पहिल्यांदाच पाहिली. हिंदी आणि मराठी, दोन्ही भाषेतील कविता छान आहेत.\nअप्रतिम, केवळ अप्रतिम. या शिवाय शब्दच नहियेत. अश्याच सुन्दर सुन्दर कविता करत रहा.\n14 04 2008 येथे 11:09 सकाळी | उत्तर\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2018/02/blog-post_13.html", "date_download": "2019-02-23T22:37:06Z", "digest": "sha1:F4FVJJS7MFEW5FW4AWWYZ6TN4KEDOESH", "length": 8956, "nlines": 57, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: वाडा चिरेबंदी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\n\"आमच्या सात पिढ्यानी बसून खाल्लं तरी काय कमी पडायचं नाय माज्या सुबरावला कुठं बँरीस्टर करायचा हाय माज्या सुबरावला कुठं बँरीस्टर करायचा हाय\" असं जेव्हा मिशांना पीळ देत बापू म्हणायचा तेव्हा मला सात पिढ्या हि काय भानगड असावी ते नक्की कळायचं नाय. आमच्या लहानपणी बघावं तेव्हा रिकामं टेकड्या लोकांचा बापूच्या तीस खणी वाडयात राबता असायचा. बापू पान खाऊन पिंकदाणीत पिचकाऱ्या मारत अनेक पराक्रमाच्या गोष्टी सांगायचे. गांधीवधानंतर खेड्यापाड्यात अनेक ब्राम्हणांचे वाडे जाळले. त्यात बापूच्या शेजारचा भाऊ ब्राम्हणाचा वाडा पण जळाला. भाऊ ब्राह्मण गाव सोडून जाताना ह्यो जळका वाडा बापूनं विकत घेतला आणि त्याची पुन्हा नव्याने उभारणी केली. बापूचा वाडा गावाच्या मध्यभागी. वाड्याला भली मोठी दगडी चौकट. तितकाच उंचीचा कोरीव दरवाजा. जुन्या तटवजा भिंती. गावाच्या मध्यभागी उंचीवर हा दिमाखात वाडा उभा. वाड्याच्या बाहेरून घसरणीला लागलेलं सगळं गाव दिसायचं. एका महापुरात याच तीस खणी वाड्यानं साऱ्या गावाला आसरा दिलेला. वाड्याच्या बाहेर मोठा दगडी कडेपाट बांधलेला. या कडीपाटाला कधीकाळी बापूचा घोडा बांधलेला असायचा. बापू तरुणपणात शेता शिवारात या घोड्यावरून फिरायचे. अश्या एक ना अनेक गोष्टी बापू दिवसभर तरण्या पोरांना सांगत बसायचे. जग, माणसे कितीही काळासोबत पुढं गेली तरी बापू अजूनही त्याच इतिहास काळात.\nपूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....\nप्रातिनिधिक फोटो, Credit Indian Frame\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 9:37 PM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/comment/80112", "date_download": "2019-02-23T22:52:35Z", "digest": "sha1:LYIBVRK45PVQBQ6XIJYXHCS6YFMFNXR2", "length": 30241, "nlines": 473, "source_domain": "aisiakshare.com", "title": " बरळप्रहरी.. | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nहातात आहे ग्लास आणि सर्वकाही सत्य आहे\nबहरत्या या बरळप्रहरी सर्वकाही शक्य आहे\nफेसाळती शाम-ए-गझल अन बेगडीसा सूर आहे\nआज सच्ची काहीबाही वाहवाही शक्य आहे\nअधभरा अन अधरिकामा जीवनाचा जाम आहे\nयाच प्रहरी भाडखाऊ फलसफाही शक्य आहे\nऔर जामे-आरजू गर मुठ्ठिमध्ये घट्ट आहे\nबाकी सारे मिथ्य कहेना या प्रवाही शक्य आहे\nयकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे\nयाचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आहे\n असे अनेक बरळप्रहर आणि बरळक आठवून गेले...\nपाटणकर-कोलटकर कॉकटेल झालय भन्नाट \nमराठी शायरी ला बरे दिवस आलेत\nभाउसाहेब पाटणकर व अरुण कोलटकरांना एकदमच वारस मिळाले.\nमस्त भट्टी (शब्दांची) जमलीय,\nभाउसाहेब पाटणकर व अरुण कोलटकरां��ा एकदमच वारस मिळाले.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nगवि तुम्हाला काय लिहिता येत नाही\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\n असे काही वाचले की\nअसे काही वाचले की म्लेंच्छभाषेचा अभ्यास करावयाची ख़्वाहिश अजून गहिरी होते.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nयेथे म्हणजे, 'आना मेर्री जान, मेर्री जान, सण्डे के सण्डे' लिहावयास - नि समजावयास - आंग्लभाषेचा अभ्यास जितपत आवश्यक आहे, तितपतच म्लेंच्छभाषेचा अभ्यास प्रस्तुत कविता/गझल/जे-काही-असेल-ते लिहिण्यावाचण्यासमजण्यास आवश्यक आहे.\nमला वाटते, प्रस्तुत कविता/गझल/जे-काही असेल ते त्याचा१ मुद्दा नेमका हाच असावा. फार काही नाही, अशा मूठभर म्लेंच्छयावनी शब्दांची उगाचच अधूनमधून पखरण शोभेसाठी पुरेशी आहे.\nती ('फलसफा'मागील) 'भाडखाऊ'ची (कष्टमरी-ऑब्लिगेटरी-पादपूरणार्थ) पेरणीदेखील चपखल, सुस्थानी (पर्फेक्टली प्लेस्ड) आणि मार्मिक. शिवाय, तो हातातला ग्लास, फेसाळती शाम-ए-गझल, जीवनाचा जाम (अधभरा अधरिकामा ऑर अदरवाइज़२) वगैरे नेहमीचाच यशस्वी मालमसाला... मराठीतील भटोत्तरी३ गझल-कॉटेजइंडष्ट्रीवरील 'मुँह-में-ज़बान'४-ष्टाइल टिप्पणी म्हणावी काय ही\nएकंदरीत, 'खुरच्यां'नंतर बर्‍याच दिवसांत मराठीत तसे काही घडले नव्हते. ती उणीव आज भरून निघाली. भरून पावलो. बहोत खूब\n(जाता जाता, गविंना उद्देशून: तेवढे त्या 'जामे-आरजू गर'बरोबर 'काजूगरा'चे यमक जुळवून काही करता आले नसते काय नाही म्हणजे, फेसाळत्या ग्लासांबरोबर चखणा झाला असता. शिवाय, 'काजूगर' म्हणजेच 'जाम'/'जांब', हे ऑफ ऑल द पीपल तुम्हाला ऑफ ऑल द पीपल आमच्यासारख्या बिगरकोकण्यांनी समजावून द्यावयास हवे काय नाही म्हणजे, फेसाळत्या ग्लासांबरोबर चखणा झाला असता. शिवाय, 'काजूगर' म्हणजेच 'जाम'/'जांब', हे ऑफ ऑल द पीपल तुम्हाला ऑफ ऑल द पीपल आमच्यासारख्या बिगरकोकण्यांनी समजावून द्यावयास हवे काय\n१ अवांतर: हा म्हणजे साधारणतः 'वंटमुरीकर देसाई त्यांचा बोका'सारखा कॉन्स्ट्रक्ट झाला, नाही\n२ अधभरा अधरिकामा हीच खरे तर ग्लासाची आदर्श स्थिती आहे. कारण, ग्लास अधरिकामा केल्याशिवाय 'कवित्व' सुचणार नाही२अ, आणि अधभरा ठेवला नाही (बोले तो, पूर्ण रिकामा केला), तर गझल लिहिण्यासाठी 'कवी' शुद्धीत राहणार नाही. (तशीही ही कवीमंडळी नेमकी कधी शुद्धीत असतात, हा प्रश्न अलाहिदा.)\n२अ 'गझल (जी-यू-झी-झी-एल-ई) केल्यावर सुचते, ती गझल' असे कोणीसे (बोले तो, आम्हीच२ब) म्हटलेलेच आहे.\n२ब कवितेअखेरीस 'अनॉनिमस' असे छापून आले, की पाठ्यपुस्तकात कवितेचा भाव वधारतो, हे शाळेत इंग्रजीच्या तासाला शिकलो. अनॉनिमिटीची आमची दांडगी हौस ही तेव्हापासूनची. शेवटी नावात काय आहे, नाही का (कवीमंडळी टोपणनावे, ते काय ते 'तखल्लुस' की काय म्हणतात ते, वगैरे म्हणूनच घेत असावीत बहुधा.)\n३ खरे तर भटकृत-\"गझलेची-बाराखडी\"-उत्तरी. हा (पाणिनीतुल्य) ग्रंथराज लिहून भटांनी पुढील तमाम होतकरू गझलकुटीरोद्योजकांच्या पिढ्यांची चांगली सोय करून दिली.\n४ मराठीत: 'टङ्गिन्चीक'. (\"काश पूछो के मुद्द'आ क्या है...\")\nप्रस्तुत शमा-ए-ग़ज़ल वाचण्यास म्लेच्छभाषेची तालीम करावी लागेल ऐसा आमचा दावा कुठेच नाही, हे साङ्गू इच्छितो. म्लेच्छभाषेचा अभ्यास करावयास काही एक इम्पेटस लागते, ते यथाशक्ती पुरवण्याचे काम या ग़ज़लेने केले इतकाच आमचा मुद्दा. डिमांड होतीच, सप्लायही होता. परंतु डिमांड असली म्हणजे सप्लाय ऑटोम्याटिकच होतो असे नाही. त्यांमधील कनेक्षन बनवावे ऐशी बुद्धी या निमित्ताने अजून बलवत्तर जाहली इतकेच.\nतदुपरि, रोचक तळटीपांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल माफी चाहतो.\n'वंटमुरीकर देसाई त्यांचा बोका' यासारखा कॉन्स्ट्रक्ट मिरजेत लै कॉमन होता आणि आहे. इनफ्याक्ट, पोष्ट २००५ हा शब्दप्रयोग आमच्याकडून जरा कमी वापरल्या जाऊ लागला. नपेक्षा जीवनातली पहिली १६-१७ वर्षे हा शब्दप्रयोग यथेच्छ वापरला आहे.\nजऽरा विचार करता हा कॉन्स्ट्रक्ट कन्नड प्रभावामुळे बनल्याचे लक्षात आले. \"देसाई औरदु मगा\" इ.इ.\nबाकी 'भटोत्तरी' इथे भट म्हणजे आडनाव की जात हे कळेपर्यंत जऽरा वेळ लागला.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nएक गरीब प्रश्नः 'वंटमुरीकर\n'वंटमुरीकर देसाई त्यांचा बोका' यासारखा कॉन्स्ट्रक्ट\nयात काँट्रास्ट काय आहे\nकॉ न स ट र क ट कॉ न ट र आ स ट\nकॉ न स ट र क ट\nकॉ न ट र आ स ट नव्हे..\n-(गविज्या धना बो हो री ही क ह र)\nबो हो री ही क ह र यात बोका\nबो हो री ही क ह र\nयात बोका मधील बो नसून भो*** मधला भो आहे अशी येक णम्र सूचणा करू इच्चितो.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nभरं. ( भॉर्र )\nसरे अन्ना, टेन्शन कादु. अथवा\nसरे अन्ना, टेन्शन कादु. अथवा तोंद्रे इल्ला.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nबाकी या निमित्ताने तो वंटमुरे\nबाकी या निमित्ताने तो वंटमुरे कॉर्नर आठवला आणि दुचाकीवरुन हिंडण्याच्या अन पोर���बाळींना अतिद्रुतफटफटीचालनाने चकित करण्याचा भास स्वतःस देण्याच्या दिवसांच्या आठवणीने अं ह झालो.\nवंटमुरे कॉर्नरापासून आमचे घर\nवंटमुरे कॉर्नरापासून आमचे घर फार लांब नाही.\nया निमित्ताने जालावर त्याची दखल घेतल्या गेल्याचे पाहून अं.ह. झालो.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n आंखे निकाल के गोटियां खेलायची वेळ झाली बहुतेक.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nधन्यवाद. ते आणि शिवाय खाली स्वाक्षरीत लिहिलेले वाचून कुठली कूट लिपी आहे की काय असे वाटले.\n'न'वी बाजूगर..आय मीन 'न'वी बाजूसर, काव्योद्देश अचूक समजल्याबद्दल आभार..\nबाकी महत्वाचे : काजूगर म्हणजे जाम नव्हे हो.. जाम म्हणजे हे पहा (जाम, जाम्ब, जामफळ कोंकणात असे फिकुटलेल्या रंगाचे असते. अन्यत्र लालही असते. )\nजात, चव, कन्सिस्टन्सी आणि सर्वच बाबतीत पूर्ण वेगळी फळे.\nकोलकात्यातही जामफळ विकावयास ठेवलेले पाहिले आहे. काही ठिकाणी त्याची झाडेही होती. एक नंबर भारी फळ. लय आवडलेले.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nप्रतिसादांप्रमाणेच पोष्टांनाही श्रेणी देण्याची व्यवस्था करता येईल काय\nरोचक, मार्मिक, विनोदी, खवचट, खोडसाळ आणि भडकाऊ एकसमयावच्छेदेकरून देईन म्हणतो.\n) वाटली बॉ. (स्पष्टवक्तेपणाबद्दल क्षमस्व).\nकैच्याकै वाटली म्हणजे काय \n(भाईकाकांच्या \"पौष्टिक जीवन\"मधल्या \"फॉर्म गुजराथीतच आहे\" च्या चालीवर वाचावे)\nआज कविता न कळण्याचा दिवस आहे\nआज कविता न कळण्याचा दिवस आहे बहुतेक\nअधभरा अन अधरिकामा जीवनाचा जाम\nअधभरा अन अधरिकामा जीवनाचा जाम आहे\nगजल आवडली. उर्दू भाषेवर मदार\nगजल आवडली. उर्दू भाषेवर मदार टाकण्याची वेळ - किंवा वख्ते मदारत - ही काळाप्रमाणे यावी लागते. आणि एकाच वेळी कयामतो जहन्नम चा विचार आणि गुलेगुलिस्तॉंचा विचार यांत घर्षण टाळण्यासाठी काही ना काही वंगण-ए-मयाकत ची गरज पडते.\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/festivals.html", "date_download": "2019-02-23T23:51:17Z", "digest": "sha1:FHZCPZSJ7FWMJT7SBHWDD46BUBVF3K62", "length": 26717, "nlines": 54, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nकोकणी आणि सण यांच नात अगदी अतूट आहे. प्रत्येक सण कोकणात मोठया उत्साहाने, भक्तीभावाने आणि विधीवत साजरा केला जातो. कोकणात दिवाळी, तुळशी विवाह, शिमगोत्सव, गणेशोत्सव,नारळी पोर्णिमा, स्थानक जत्रोत्सव फार मोठया प्रमाणात साजरे केले जातात. यातील सर्वात मोठा कित्यंक दिवस घरादाराचे रंगरुप बदलणारा एक आगळवेगळा सण गणेशोत्सव \nगणेशोत्सव कालावधीत घराघरात चैतन्याचे आणि मंगलमय वातावरण असते. गणेश पूजनाचे ठिकाण ठरलेले असते. किंबहुना घर बांधते वेळीच तशी सोय केलेली असते. बरेच गणपती हे घराण्याचे किंवा भावकीचे गणपती असतात. विभाक्त कुटुंबे असली किंवा नोकरी धांद्यानिमित्त वेगवेगळया ठिकाणी स्थायिक झाली असली तरीसुध्दा आपले मुळघर मानून सर्व गणेशोत्सवासाठी अमाप पैसा खर्च केला जातो. वर्गणी काढून किंवा आळीपाळीने प्रत्येक वर्षी गणेर्शोत्सव धुमधडयाक्यात साजरा केला जातो. बाप्पाच्या ससजावटीची, मुर्तीची, नैवेद्याची कमतरता भासू दिली जात नाही. गणपती पाहण्याचे निमंत्रण दिले जाते. वाडया-वाडयांतून आणि गावोगावी गणपती आणि त्यावेळी केलेली आरास पाहण्याचा कार्यक्रम आठ दिवस चालूच असतो. येणा-यांना प्रसाद म्हणून करंज्या दिल्या जातात.\nगणेशमूर्ती बनविण्याचे काम सहा महिने आधीच सुरु होते. गणेशमूर्ती बनविण्याच्या उद्योगाला कोकणात गणपतीची शाळा म्हणतात. या व्यवसायासाठी किती नविन्य पूर्ण शब्द वापरला आहे. यावरुन लोकांची गणपती विषयी भावना दिसून येते. या कालखंडात गणपतीची शाळा गजबजून गेलेल्या असतात. तयार गणपतीची मूर्ती फार कमी लोक घेतात. आपल्या पसंती आणि कुवतीनुसार प्रत्येक वर्षी नवीन गणेशमूर्ती आणली जाते. त्यासाठी वर्णन, चित्र, कॅलेंडर, फोटो इत्यादि स्वत:कडील पाटासह कलाकाराकडे दिले जाते. प्रत्येकाच्या मागणीनुसार गणपतीची मूर्ती मूर्तीकार बरवितात. चतुर्थीच्या आधी आठ-दहा मूर्तीना रंगकाम सुरु होते. पूर्वी ब्रशने रंगकाम केले जाई. आता स्प्रे पेंटींग केले जाते. मात्र लहान-लहान नाजूक कामे हाताने केली जातात. अशी प्रत्येक गावात एकतरी गणपतीची शाळा आहेच. साधरपणे 500 रुपयापासून 5 हजार रुपयांपर्यनत घरगुती गणपतीचच्या किंमती असतात.\nआनंदी वातावरणात गणपती प्रतिष्ठापना ठिकाणची साफसफाई केली जाते रंग रंगोटी केली जाते. भिंतीवर उत्साही चित्रे काढली जातात.हल्ली डिजीटल बॅनर मिळतात, बजेटप्रमाणे मखर व आसन केले जाते.\nकोकणातील बरीचशी मंळळी नोकरीनिमित्त मुंबई किंवा इतरत्र असल्याने त्यांची घरे बंद असतात. मात्र गणेशोत्सव काळात एकही घर बंद नसते. किंबहुना अशी मंडळी आठ दिवस अगोदर गावी येतात. गावातील बाजारपेठाही सजल्या जातात. पुजेचे, मंडपाचे, आराशीचे साहित्य, तोरणे, मखरे, फळे, रंग, फटाके, रिबन इत्यादी साहित्याची दुकानात विजेच्या प्रकाशात रेलचेल सुरु असते. सजवलेली दुकाने रात्री उशीरापर्यन्त उघडी असतात. घराघरात सजावट रात्रभर सुरु असते.\nप्रत्येक घरात या काळात चैतन्याचे वातावरण असतसे. सर्वजण समरसतेने काम करतात. गणपतीची प्रतिष्ठापना केल्यावर खीर-मोदकांचे नैवेद्य, आरत्या, भजने असे कार्यक्रम सुरु होतात. सवजण गणरायाच्या सेवेत कग्न असतात. वाडी-वाडीत भजने होतात. सामुदायिक आरत्या होतात. अनंत चतुदर्शीपर्यन्त मंगलमय वातावरण असते. गणेशमुर्तीचे विसर्जनही मोठया थाट���मसटात केले जाते.\nपारंपारिक नारळी पौर्णिमा उत्सव\nगणपती उत्सव, शिमगोत्सवाप्रमाणेच कोकणत नारळी पोर्णिमेला फार महत्व आहे. येथील बहुतांश लोक विशेषत: मच्छिमार समाज नारळी पोर्णिमेदिवशी विधीपूर्वक सागराची पूजा करुन गा-हाणेघालतात. सागराला नारळ अर्पण करुन नैवद्य दाखवून पारंपारिक पध्दतीने हा उत्सव साजरा केला जातो. यामुळे खवळलेला समुद्र शांत होतो आणि मच्छिमारी करताना धोका होत नाही. कोणतेही संकट येत नाही, अशी मच्छिमारांची दृढ श्रध्दा आहे. नारळी पोर्णिमेपासूनच मच्छिमारीला सुरुवात करतात. मच्छिमार बांधवांप्रमाणेच या उत्सवात सागर किना-यावर ग्रामस्थही सहभागरी होतात. यावेळी फटाके उडविणे, नौका सजिवणे, कोकणी गाणी म्हणणे, विविध खेळ खेळणे, खेळांच्या स्पर्धा आयोजित करणे इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात.\nकोकणची काशी समजले जाणारे तीर्थ क्षेत्र, रस्त्याने देवगडपासून 15 कि.मी. अंतरावर आहे. कुणकेश्वर मुंबईपासून 453 कि.मी. तर नांदगावपासून 45 कि.मी. अंतरावर आहे. अरबी समुद्राच्या किना-यावर अत्यंत्ा निसर्गरम्य परिसरात हे स्थळ आहे. तेथे शंकराचे मंदिर आहे. देवगडपासून कुणकेश्वरपर्यंत संपूर्ण रस्ता नागमोडी, घाटाचा आणि आमराईतून गेला आहे. वाटेत माडांच्या आणि चिकूच्या बागाही लागतात. देवगडपासून कुणेश्वर पर्यंत रस्तयाने वहानाने जाण्यास 1 तास लागतो. मंदिरापर्यंत जाण्यास उत्तम डांबरी रस्ता आहे. देवगडहून कुणकेश्वरला पायी-पायीही जाता येते. पायी पायी जाण्यास साधारणत: 1 तास लागतो. या मार्गे जाताना 2 कि.मी. आमराइतून गेलेला डांबरी रस्ता, त्यानंतर होडीने ओलांडावी लागणारी सुंदर खाडी, त्यानंतर सुमारे 1 कि.मी. लांबीचा स्वच्छ, पांढरा शुभ्र वाळूचा, निळाशार प्ााण्याचा विस्तीर्ण आणि स्वच्द किनारा आणि उर्वरित प्रवास हा समुद्र किना-यावरून, समुद्र लाटांच्या व मंजूळ आवाजाच्या सानिध्यातून डोंगरातून गेलेल्या पायवाटेचा आहे.\nस्वच्छ, सुंदर आणि पांढ-या शुभ्र वाळूची लांबच लांब कातवण गावापर्यंत पसरलेली सुमारे 5 कि.मी. लांबीची किनरपट्टी कुणकेश्वरला लाभली आहे. निसर्गाने कुणकेश्वरला अप्रतिम सौंदर्य बहाल केले आहे. या भागात नारळ, पोफळी, काजूच्या असंख्य राई आहेत. येथे विपुल प्रमाणात मत्स्य संपत्ती आहे. पारंपारिक रापण पध्दतीने येथे मासेमारी केली जाते.\nयेथील शंकराचे मंदिर ��्हणजे शिल्पाकृतीचा आणि स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुनाच आहे. अकराव्या शतकाच्या दरम्यान यादवांनी हे मंदिर बांधल्याचा उल्लेख आढळतो. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीचे असले तरी त्यावर कोकणी संस्कृतीचा प्रभाव आढळतो. या मंदिराच्या शिखरावर अनेक शिल्पे आहेत. विशेषत: वेद, भैरू, कामधेनू इ. शिल्पे लक्षणीय आहेत. मंदिरात शिवलिंगाशिवाय पाव्रती मातेचीही मूर्ती आहे. याशिवाय नंदीच्या मागील बाजूस श्री देव मांडलीक मंदिर, समाधी मंदिर तसेच परिसरामध्ये अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. मंदिराच्या पूर्वेला डोंगर उतरणीवर इ.स.920 साली गुहा उघडकीस आली आहे. त्याची माहिती या पर्यटन गाईड मध्ये स्वतंत्र दिली आहे.\nकोकणातील इतर मंदिराप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणकेश्वर मंदिराला ब-याच वेळ भेटी दिल्याचे संदर्भ आढळतात. त्यांनी या मंदिराच्या जीर्णोध्दारही केला होता. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते.\nअसे आध्यात्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिक, पवित्र ठिकाण सौंदर्याने ओतप्रोत भरलेले आहे. हल्ली येथे पर्यटकांचा लोंढा वाढलेला आहे.\nया ठिकाणी रहाण्याकरिता भक्त निवास आहे.\nश्री दिर्बादेवी मंदिर, जामसंडे\nदेवगड-नांदगांव मार्गावर देवगड एस.टी. स्थानकापासून 3 कि.मी. अंतरावरील जामसंडे गावात 300 वर्षापूर्वीची श्री दिर्बादेवी आणि श्री रामेश्वर अशी दोन मंदिरे एकाच ठिकाणी अतिशय निसर्गरम्य शांत ठिकाणी आहेत. हे जामसंडे-देवगडचे ग्रामदैवत आहे. या ग्रामदेवतांसभोवती नारायण, आदिनाथ गणपती, पावणाई, मारूती, ब्राह्मणदेव हे मंदिर आहेत. मंदिरापर्यंत जाण्यासाठी उत्तम डांबरी रस्ता आहे.\nपूर्वी आंतरराष्ट्रीय व्यापारात देवगड बंदराला फार महत्वाचे स्थान आहे. श्रीलंका, ब्रह्मदेश या भागात मूर्तीचा व्यापार होत असे. बहुदा वादळात भरकटलेल्या जहाजावरील कुणा व्यापाराने जहाजावरील बोजा कमी करण्यासाठी किंवा मूर्ती भंजक यवनांपासून मूर्ती वाचविण्यासाठी समुद्रात दडवली असावी. ही मूर्ती गाबीत समाजातील खवळे-ढवळे मंडळींना देवगड-मिठमंबरी समुद्र परिसरात दिर्बादेवी झाले.\nश्री देवी दिर्बादेवीची मूर्ती सुषुम्ना स्वरातील असून हातात आयूधे म्हणून एका हातात सुरा व दुस-या हातात तेलाची वाटी आहे. हे एक सुरक्षित मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे 700-800 वर्षांपूर्वीची विष्णूची मूर्ती आहे. या मूर्तीचे नाक ठेचलेले आहे. यावरून शैव व वैष्णव धार्मिक वादाची ही साक्ष आहे हे स्पष्ट होते. देव रामेश्वर हा शैवांचा व वैष्णवांचा देव विष्णु होता. मात्र रामेश्वराची पिंडी पूजतात म्हणून विष्णूची मूर्ती मागील बाजूला आहे. या मूर्तीवरचे विष्णूच्या दशावताराचे कोरीव काम अप्रतिम आहे. जिज्ञासूनी ते जरूरी पहावे. कोकणातील ब-याच देवस्थानात अशा मौल्यवान प्राचीन मूर्ती आहेत.\nकान्होजी आंग्रे यांनी दिर्बादेवीला प्रदान केलेली तोफ रामेश्वर मंदिरासमोंर आहे.\nहा भव्य परिसर अतिशय रम्य आहे.\nकोकण व गोमंतक येथे सुगीनंतर देवतोत्सवात वा चातुर्मास्यात जत्राप्रसंगी दशावतारी खेळ करण्याची पूर्वापार प्रथा आहे. वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण आणि गोवा प्रमाणे देवगड भागातही दशावतारी नाटके लोकप्रिय आहेत.\nदशावतारी नाटके मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुध्द व कलंकी (कल्की) या भागवान विष्णुच्या दहा अवतारांवर आधारित असतात. तथापि ही सर्व पात्रे प्रत्यक्ष सभा मंडपात (रंगमंचावर) येत नाहीत. त्यातील काही प्रत्यक्ष रंगमंचावर येतात, तर काहींचा केवळ उल्लेखच केला जातो. या लोककलेचे वैशिष्टय म्हणजे यातील सर्व कलाकार हे पुरुषच असतात.\nया नाटकाची सुरुवात मध्यरात्रीला होऊन ते सकाळ पर्यन्त चालते. सर्वप्रथम सूत्रधार रंगभूमिवर येऊन विघ्नहत्या गणपतीला आवाहन करणारे धृपद म्हणतो. संपण्याच्या सुमारास रिध्दी-सिध्दीसहित गणपती रंगमंचावर येतो. त्याच्या मागोमाग सरस्वती येते. गणपतीचे आवाहन संपले की, सुत्रधार सरस्वतीची स्तुती करतो. सरस्वती त्याला आशीर्वाद देते यानंतर प्रतयक्ष खेळाला सुरूवात होते. नाटक सुरू होण्यापूर्वी पउद्यामागे धुमाळ म्हणजे गायन होते. नंतर मंगलाचरण व त्यावर गणपती-सरस्वतीचा प्रवेश असा क्रम असतो. पुढे वरयाचना व वरदान इ. प्रकारानंतर बह्मदेवाचा प्रवेश, संकासुराचे वेदचौर्य व विष्णूकडून त्याचे पारिपत्य इ. कथाभाग होतो. या नंतर मात्र पुढचे सर्व कथाप्रसंग गाळून एकदम गोपी-कृष्णाच्या लीला दाखविण्यात येतात. येथे पूर्वरंग संपून उत्तररंगाला प्रारंभ होंतो. त्यात एखाद्या पौराणिक कथेचे आख्यान असते. सूत्रधार आपल्या पद्यांतून कथानकाच्या विकासक्रम दाखवितो, तर पात्रे आपापली भाषणे स्वयंस्फूर्तीने म्हणतात. देव-दावन आणि राजे-राक्षस यांच्या युध्दांची दृष्ये रंगमंचावर दाखविण्यात येतात. राक्षसाच्या प्रवेशाच्या वेळी राळ उडविण्यात येते व तो आरडा-ओरडा करीत तलवारीच्या फेका फेकत रंगमंचावर प्रवेश करतो. देव-दावनांच्या युध्द प्रसंगी मृदंग व झांजा वगैरे वाद्यांचा एकच गजर चालतो. अखेरीस राक्षकांचा पराभव होतो. खेळाच्या शेवटी हंडी फोडून दहीकाला वाटतात व नंतर आरती होऊन खेळाचा शेवट होतो.\nदेव-दानवांचे युध्द म्हणजे दशावतारी नाटकातील प्रमुख आकर्षण, राक्षसाच्या प्रवेशाच्या वेळी राळेचा भपकारा उडवीत व त्याचे सैन्य समोरच्या बाजूने प्रेक्षकांच्या गर्दीतून येतो. त्यांची ती भयानक रौद्र रूपे, अललर्डुरच्या आरोळया, हातातील लखलखणा-या तलवारी व रोळेचा उसळलेला डोंब यामुळे प्रेक्षकांची दाणादाण उउते. शेवटी आख्यानानंतर पहाटेच्या सुमारास गौळणकाला (गोपाळकाला) होतो. त्यावेळी नाटकातील स्रीवेषधारी पात्र हातात आरती घेऊन ती प्रक्षकांत फिरवितो. प्रेक्षकही आरतीत पैसे टाकतात. जत्रेतील नाटकाचा शेवट गौळणकाल्याने होत असल्यामुळे त्याला दहिकाला असेही म्हणतात.\nदेवगड तालुक्यात श्री सद्गुरू दशावतार नाट्य मंडळ, मोर्वे ( प्रमुख- श्री सत्यवान कांदळगांवकर), श्री भूतेश्वर दशावतार नाट्य मंडळ, खुडी (प्रमुख श्री. महेश पाडावे) आणि श्री भगवती दशावतार नाट्य मंडळ, कोटकामते (प्रमुख श्री. नारायण हिंदळेकर) ही मंडळे दशावतार नाटकांची पंरपरा जोपासत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/david-warner-scored-second-most-odi-runs-in-first-100-odi/", "date_download": "2019-02-23T23:57:21Z", "digest": "sha1:MZKQ6WVPUNG3BAF5W3PNPPS57YSADUFM", "length": 6430, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "डेविड वॉर्नर मोडला कोहलीचा हा विक्रम", "raw_content": "\nडेविड वॉर्नर मोडला कोहलीचा हा विक्रम\nडेविड वॉर्नर मोडला कोहलीचा हा विक्रम\n आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने खणखणीत शतक केले. याबरोबर त्याने वनडेत पहिल्या १०० सामन्यात सार्वधिक धावा करण्याचा कोहलीचा विक्रम मोडला.\nहा सामना सुरु होण्यापूर्वी वॉर्नरच्या नावावर ९९ सामन्यात ४४ च्या सरासरीने ४०९३ धावा होत्या तर विराट कोहलीने पहिल्या १०० सामन्यात ४१०७ धावा केल्या होत्या.\nआपले १४वे शतक करताना वॉर्नरने १०० सामन्यांत त्याने ४५च्या सरासरीने ४१९३ धावा केल्या आहेत, तर ग्रिनीज यांनी ४१७७ आणि व्हिव्हियन रिचर्ड यांनी ४१४६ धावा केल्या होत्या.\nपहिल्या १०० वनडेत सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर आहे. त्याने १०० सामन्यात ४८०८ धावा केल्या आहेत.\nपहिल्या १०० वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Blog/Prabhakar_Jog", "date_download": "2019-02-23T23:32:23Z", "digest": "sha1:NH23HEKFSRUZLFJM3HIS4NZPR63IFCYU", "length": 2240, "nlines": 18, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "प्रभाकर जोग | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलीन वादक. मराठी संगीत क्षेत्राच्या जवळजवळ साठ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडाचे सहभागी कलाकार, साक्षीदार. 'गाणारे व्हायोलीन' च्या कार्यक���रमातून मराठी व हिंदी गाणी आपल्या व्हायोलीनला शब्दश: गायला लावण्याची करामत.\n'आठवणीतली गाणी' चा तात्या गेले एक दशक खंबीर आधार आहेत.\nकाल मी रघुनंदन पाहिले पराधीन आहे जगतीं\nप्रिया आज माझी नसे मी सुखाने नाहले\nया कातरवेळी (१) राम जन्मला ग सखी\nरंगवि रे चित्रकारा लपविलास तू हिरवा चाफा\nस्वयें श्रीरामप्रभु ऐकती स्वर आले दुरुनी\nहिल हिल पोरी हिला\nफुलले रे क्षण माझे\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/5895", "date_download": "2019-02-23T22:44:02Z", "digest": "sha1:6FHWCI7HVHBKESLPGKGZZDLUAUTNFCMP", "length": 27386, "nlines": 115, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सुभाषितोपदेश | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nतो काळ असा होता की प्रश्नांचा नुसता पूर, आणि मी उपायांना कंटाळत आलो होतो. Because nothing was fruitful Nothing was coming by my way आणि माझी हालत पाहून घरून-मित्रांकडून सल्ल्यांचा पाऊस आई त्यादिवशी चक्क इच्छा नसताना एका महाराजांकडे घेऊन आली. “What is this आई आई त्यादिवशी चक्क इच्छा नसताना एका महाराजांकडे घेऊन आली. “What is this आई इथे कशाला घेऊन आली आहेस मला इथे कशाला घेऊन आली आहेस मला म्हटल ना , आजच्या जगात गुरू-बिरू-मार्गदर्शन वगैरे मला पटत नाही म्हटल ना , आजच्या जगात गुरू-बिरू-मार्गदर्शन वगैरे मला पटत नाही ” “थोड थांबशील का” “थोड थांबशील का धीर धर ” “तू आणि बाबांनी कष्टाने Engineer बनविल ते काय असे दुसऱ्यांच्या मताप्रमाणे चालायला ते काय असे दुसऱ्यांच्या मताप्रमाणे चालायला करेन ना प्रयत्न, थोड एकट सोडलं असतस तरी सगळ सुरळीत झालच असत. कसले गुरू आणि कसले काय करेन ना प्रयत्न, थोड एकट सोडलं असतस तरी सगळ सुरळीत झालच असत. कसले गुरू आणि कसले काय तुझ्या आग्रहास्तव इथ माझ येण अखेरचं तुझ्या आग्रहास्तव इथ माझ येण अखेरचं” तेव्हढ्यात पांढऱ्या दाढीचा, पण आनंदी, प्रसन्न मुद्रा असलेला एक मनुष्य त्याच्या नेहमीच्या आसन असलेल्या बाकावर येउन बसला. स्वच्छ शुभ्र वस्त्र त्याने परिधान केलेलं होत. बाकावरच साहित्य म्हणजे पुस्तके, कागदी चिटोरे आणि काही पेन. आईने आधी कल्पना दिल्याप्रमाणे हे महाराज प्रश्नांची उत्तरे श्लोकांत द्यायचे आणि ते देता देता काही मंत्र लिहून द्यायचे. मनात आल, काहीतरी ‘हटके’ करावच लागतं market मध्ये टिकायचं असेल तर ” तेव्हढ्यात पांढऱ्या दाढीचा, पण आनंदी, प्रसन्न मुद्रा असलेला एक मनुष्य त्याच्या नेहमीच्या आसन असलेल्या बाकावर येउन बसला. स्वच्छ शुभ्र वस्त्र त्याने परिधान केलेलं होत. बाकावरच साहित्य म्हणजे पुस्तके, कागदी चिटोरे आणि काही पेन. आईने आधी कल्पना दिल्याप्रमाणे हे महाराज प्रश्नांची उत्तरे श्लोकांत द्यायचे आणि ते देता देता काही मंत्र लिहून द्यायचे. मनात आल, काहीतरी ‘हटके’ करावच लागतं market मध्ये टिकायचं असेल तर म्हणून ह्यांनी ही अशी शैली वापरली असावी. “महाराज म्हणून ह्यांनी ही अशी शैली वापरली असावी. “महाराज माझ्या मुलाच्या .. “ आईस तिथेच हाताचा पंजा दाखवून थांबवून महाराज म्हणाले, “प्रश्नातच उत्तर माझ्या मुलाच्या .. “ आईस तिथेच हाताचा पंजा दाखवून थांबवून महाराज म्हणाले, “प्रश्नातच उत्तर आणि उत्तरात नवीन प्रश्न. स्वतःत शोध घेतला की कसल्या तक्रारी आणि उत्तरात नवीन प्रश्न. स्वतःत शोध घेतला की कसल्या तक्रारी आणि कसलं काय ” त्या माणसाचा असा drama पाहून माझाही ‘राग’ अनावर होत होता. “माझी छोटीशी विनंती म्हणून माझ्या मुलाला मार्गदर्शन करा” — आई म्हणाली. बऱ्याच वेळापासून माझ्यातला धगधगत असलेला ज्वालामुखी अखेर फुटला आणि मी आईकडे उद्वेगाने पाहत मनोमन म्हटले, ‘आपल्या घरचे, वैयक्तिक, कौटुंबिक गोष्टी परक्याला कशाला सांगायचे” — आई म्हणाली. बऱ्याच वेळापासून माझ्यातला धगधगत असलेला ज्वालामुखी अखेर फुटला आणि मी आईकडे उद्वेगाने पाहत मनोमन म्हटले, ‘आपल्या घरचे, वैयक्तिक, कौटुंबिक गोष्टी परक्याला कशाला सांगायचे’ जरा चिडूनच बोलता झालो- “ओ महाराज ’ जरा चिडूनच बोलता झालो- “ओ महाराज तुम्ही काय ते उपवास/गंडा-दोरे वगैरे माहिती पटकन द्या.. कुठल कवच म्हणू ते ही सांगून मोकळ करा.. “ आईला पटकन आवरण्यासाठी खाणा-खुणा केल्या. महाराजांनी किंचित प्रसन्न मुद्रेने स्मित हास्य दर्शवले. डोळे मिटून काहीतरी मंत्र म्हणाले -\n“क्रोधो मूलमनर्थानां क्रोधः संसारबन्धनम् |\nधर्मक्षयकरः क्रोधस्तस्मात्क्रोधं विवर्जयेत् ||”\n“म्हणू का हे तुमच्या मागून” — मी तिरस्कारी सुरातच.. “अहो” — मी तिरस्कारी सुरातच.. “अहो गोत्र वगैरे तर तुम्ही विचारलेच नाही गोत्र वगैरे तर तुम्ही विचारलेच नाही ” “अरे तुझ्या जिभेला काही हाड ” — आई “आई, असे खूप पाहिलेत आजपर्यंत” — आई “आई, असे खूप पाहिलेत आजपर्यंत तुझ्या हट्टापाइ इथ आलोय. बघूया तुझे महाराज माझ्या प्रत्येक प्रश्नाच उत्तर देऊ शकतात ���ा नाही ते तुझ्या हट्टापाइ इथ आलोय. बघूया तुझे महाराज माझ्या प्रत्येक प्रश्नाच उत्तर देऊ शकतात का नाही ते काय महाराज ” — मी म्हणालो “मी माझ्या कुवतीनुसार तर नक्कीच प्रयत्न करेन पण तु समजून घेशीलच असे नाही महाराज जरा हसतच म्हणाले. “आता बघुया माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्याजवळ आहेत का ते महाराज जरा हसतच म्हणाले. “आता बघुया माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्याजवळ आहेत का ते १. काळज्या संपवू शकाल माझ्या १. काळज्या संपवू शकाल माझ्या loan, हप्ते, नोकरीमध्ये काळजी loan, हप्ते, नोकरीमध्ये काळजी कधीपर्यंत होईल सगळ नीट कधीपर्यंत होईल सगळ नीट महाराजांनी डोळे मिटले. उच्चारले -\n“चिन्ता चिता समानाऽस्ति बिन्दुमात्रविशेषतः | सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता ||”\nआणि कागदी चिटोऱ्यावर शब्द लिहू लागले. “वाह काय उत्तर आहे तुमच्या ह्या व्यवसायात उत्तरे सुचली नाहीत की असाच वेळ मारून नेता वाटत तुम्ही” — मी म्हणालो २. मी, माझे सहकारी सगळे आमच्या बॉसच्या गैरव्यवहारास वैतागलो आहोत” — मी म्हणालो २. मी, माझे सहकारी सगळे आमच्या बॉसच्या गैरव्यवहारास वैतागलो आहोत मीच काय, Unit मध्ये कुणीही काय ‘हु-की-चू’ करू शकत नाही. काही करायचं म्हटलं की नोकरीवरच गदा मीच काय, Unit मध्ये कुणीही काय ‘हु-की-चू’ करू शकत नाही. काही करायचं म्हटलं की नोकरीवरच गदा कामाच्या अति-व्यापामुळे संतापून आम्हा सहकार्यांतही कुणाचे-कुणाशी निट जमत नाही कामाच्या अति-व्यापामुळे संतापून आम्हा सहकार्यांतही कुणाचे-कुणाशी निट जमत नाही काम आवडीचे असले तरी मनाप्रमाणे वातावरण नसल्याने काम करण्याची इच्छा होत नाही. समजू शकता तुम्ही ही समस्या काम आवडीचे असले तरी मनाप्रमाणे वातावरण नसल्याने काम करण्याची इच्छा होत नाही. समजू शकता तुम्ही ही समस्या करू शकता समाधान महाराज शांतपणे ऐकून पुन्हा श्लोक म्हणू लागले आणि तसेच लिहू लागले -\n“परस्परविरोधे तु वयं पञ्च च ते शतम् | परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम् || “\n बोलता आल नाही की हे असे लोक श्लोकांच पठण करून विषयांतर करतात. काय महाराज बरोबर ना internetच्या काळात कुठे घेऊन येतेस मला मोठ्या समस्या सोडाच हो मोठ्या समस्या सोडाच हो छोट्या समस्या पहा, घरमालकाला १ दिवस rent द्यायला उशीर झाला छोट्या समस्या पहा, घरमालकाला १ दिवस rent द्यायला उशीर झाला की त्याची कटकट .. २ दिवस कामाला जाताना थोडा उशीर झाला की कंपनीत लोकांची कटकट. अरे रोज उशीर होतो काय की त्याची कटकट .. २ दिवस कामाला जाताना थोडा उशीर झाला की कंपनीत लोकांची कटकट. अरे रोज उशीर होतो काय कधीतरी होतो आता अश्या गोष्टींमुळ irritation होत. करू शकता उपाय \n“आदानस्य प्रदानस्य कर्तव्यस्य च कर्मणः |\nक्षिप्रमक्रियमाणस्य कालः पिबति तद्रसम् ||”\nबर हे सगळ जाऊ द्या हो अंगठी नाही सुचवली त्यात खडा कोणता घालू हे ही नाही सुचवलेत आपण गळ्यात काही घालायला देणार का मंतरलेले \n“हस्तस्य भूषणं दानं सत्यं कण्ठस्य भूषणम् |\nश्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणैः किं प्रयोजनम् ||”\n महाराजांचा श्लोकांचा stock संपत आला असेल आपल्यामुळे संकट नको त्यांच्यावर. आईने गडबडीने ते श्लोक मागितले, जणू माझ्या हाती पडताच मी त्या कागदी चिटोऱ्या तिथल्या तिथे मुठीत आवळून dustbin मध्ये टाकूनच देईन असे तिला वाटले असावे. महाराजांनी कमालीची संतुष्टी दाखवून ते लगेच देऊनही टाकले. “पैसे किती झाले आपल्यामुळे संकट नको त्यांच्यावर. आईने गडबडीने ते श्लोक मागितले, जणू माझ्या हाती पडताच मी त्या कागदी चिटोऱ्या तिथल्या तिथे मुठीत आवळून dustbin मध्ये टाकूनच देईन असे तिला वाटले असावे. महाराजांनी कमालीची संतुष्टी दाखवून ते लगेच देऊनही टाकले. “पैसे किती झाले” नुसतेच हसून महाराजांनी नामस्मरण करत करत डोळे बंद केले. आणि ध्यानस्थ जाहले. “चला .. दुरूनच नमस्कार ” नुसतेच हसून महाराजांनी नामस्मरण करत करत डोळे बंद केले. आणि ध्यानस्थ जाहले. “चला .. दुरूनच नमस्कार ” मी लागलीच निघालो त्यानंतर अनेक दिवस गेले. पण माझ्या प्रश्नांचा गुंता काही सुटत नव्हता” मी लागलीच निघालो त्यानंतर अनेक दिवस गेले. पण माझ्या प्रश्नांचा गुंता काही सुटत नव्हता त्या श्लोकांकडे मी लक्षच देत नाही पाहून आई मात्र उगाच म्हणत राहायची. जेणेकरून मी त्या श्लोकांना seriously घ्यायला चालू करेन. एक दिवस म्हटल, काय अर्थ असणारे त्या श्लोकांचा असून असून त्या श्लोकांकडे मी लक्षच देत नाही पाहून आई मात्र उगाच म्हणत राहायची. जेणेकरून मी त्या श्लोकांना seriously घ्यायला चालू करेन. एक दिवस म्हटल, काय अर्थ असणारे त्या श्लोकांचा असून असून देवांची स्तुती, मला ऐश्वर्य लाभो, संपत्ती लाभो, आयुष्य लाभो अश्या याचना दुसर काय देवांची स्तुती, मला ऐश्वर्य लाभो, संपत्ती लाभो, ���युष्य लाभो अश्या याचना दुसर काय कामावरून घरी आल्यावर FB वर एका मित्राला ping केल, जो संस्कृतचा शिक्षक-अभ्यासक होता. त्याला म्हटलं, मला ह्या श्लोकांचा अर्थ सांग. दुसऱ्या दिवशी त्याने मला श्लोकांचे अर्थ पाठवले आणि “Thank you so much” असे पाठवले, मी म्हटलं, का रे बाबा अस काय केल मी कामावरून घरी आल्यावर FB वर एका मित्राला ping केल, जो संस्कृतचा शिक्षक-अभ्यासक होता. त्याला म्हटलं, मला ह्या श्लोकांचा अर्थ सांग. दुसऱ्या दिवशी त्याने मला श्लोकांचे अर्थ पाठवले आणि “Thank you so much” असे पाठवले, मी म्हटलं, का रे बाबा अस काय केल मी तो उत्तरला- “तू दिलेले श्लोक सुभाषिते आहेत. अनेकदा वाचलेले असे विचार तो उत्तरला- “तू दिलेले श्लोक सुभाषिते आहेत. अनेकदा वाचलेले असे विचार पण रोजच्या व्यापामुळे विसर पडलेली काही तत्त्वे नव्याने मनी बांधली गेली पण रोजच्या व्यापामुळे विसर पडलेली काही तत्त्वे नव्याने मनी बांधली गेली ” मला जरा आश्चर्य वाटले. मी त्याचा अर्थ वाचावयास प्रारंभ केला. पहिल्या श्लोकाचा अर्थ होता -\n“संताप हे संकटांचे कारण आहे. राग हे संसाराच्या [जन्ममरणाच्या] बंधनाचे मूळ आहे. संतापामुळे धर्माची हानी होते [संताप झाल्यामुळे शाप दिला तर सगळं तप वाया जाते शिवाय त्यापायी परमेशाच्या भक्तीत व्यत्यय येतो] म्हणून रागावणं संपूर्णपणे सोडून द्यावं.”\nएकंदर मी त्यावेळेस रागात होतो आणि त्यास अनुसरून महाराजांनी ‘राग करू नको’ अश्या आशयाच सुभाषित म्हटलेल अर्थात त्यावेळी ‘निरर्थक’ अस ते काहीच म्हटले नव्हते महाराजांना मी जे जे प्रश्न विचारले त्या अनुषंगाने मी सुभाषितांचा मतितार्थ लावीत गेलो. पहिला प्रश्न होता, “काळज्या संपवू शकाल माझ्या महाराजांना मी जे जे प्रश्न विचारले त्या अनुषंगाने मी सुभाषितांचा मतितार्थ लावीत गेलो. पहिला प्रश्न होता, “काळज्या संपवू शकाल माझ्या loan, हप्ते, नोकरीमध्ये काळजी loan, हप्ते, नोकरीमध्ये काळजी कधीपर्यंत होईल सगळ नीट कधीपर्यंत होईल सगळ नीट ” त्यावर त्यांनी म्हटलेल्या सुभाषिताचा अर्थ होता-\n“चिन्ता आणि चिता सारखी आहे फरक फक्त अनुस्वाराचा. चिन्ता [काळजी] जिवंत माणसाला जाळते तर चिता जीव निघून गेल्यावर [मृताला] जाळत.”\n Keyboard ला चिकटलेल्या माझ्या हातांस घाम फुटला. मनात एक अपराधीपणाचा भाव येउन गेला. मला माझ्याच त्या दिवशीच्या वागण्याचा राग आला. पण महा���ाजांचा पहिला सल्ला ‘राग कमी करण्याबाबत’ असल्याने मी रागावर मात करण्याचे ठरवले. माझ्या कामानिमित्त मी विचारलेला दुसरा प्रश्न माझ्या बॉसच्या गैरव्यवहाराबाबत होता. त्याचे उत्तर होते -\n“एकमेकात भांडण झाल्यास, आपण [पांडव] पाच आणि ते कौरव शंभर आहेत. पण दुसऱ्या [शत्रूशी] युद्ध असताना आपण एकशे पाच [पांडव अधिक कौरव] आहोत.”\nथोडा विचार करून interpret करायच म्हटल- तर आम्हा सहकार्यांमधली भांडणे मिटवून, एकीने त्या बॉसला विरोध करण्याचा सल्ला महाराजांनी दिला होता. तिसरा प्रश्न तर प्रश्न नव्हताच मुळी माझ्याच चुकांवर अहंकार जडल्यागत मी माझ्या punctual नसण्याचे, कर्तव्यतत्पर नसण्याचे उदाहरण त्यांच्यासमोर उपस्थित करीत होतो. keyboard वरचा हात मी मानेमागे नेला आणि स्वतःच्याच डोक्याला एक छोटीशी टपली मारली. पण त्याचेही उत्तर देऊन महाराजांनी मला लाजवले माझ्याच चुकांवर अहंकार जडल्यागत मी माझ्या punctual नसण्याचे, कर्तव्यतत्पर नसण्याचे उदाहरण त्यांच्यासमोर उपस्थित करीत होतो. keyboard वरचा हात मी मानेमागे नेला आणि स्वतःच्याच डोक्याला एक छोटीशी टपली मारली. पण त्याचेही उत्तर देऊन महाराजांनी मला लाजवले त्या उत्तरासाठी त्यांच्या सुभाषिताचा अर्थ होता -\n“देणं, घेणं ,कर्तव्य या गोष्टी लगेच न केल्या तर त्यातील गोडी काळ खाऊन टाकतो.”\nमला इतरांच्या माझ्यावरील रोषाचे कारण कळून चुकले. Problem कोणतही नव्हता होता तर माझ्यातच. बाकीच्यांच्या चुका काढण्याचा अधिकारच कुणी दिला मला होता तर माझ्यातच. बाकीच्यांच्या चुका काढण्याचा अधिकारच कुणी दिला मला जोपर्यंत मीच ठार चुकीचा आहे जोपर्यंत मीच ठार चुकीचा आहे सगळ्या चुका सुधरवण्याचे आणि महाराजांसाठी काहीतरी करण्याचे मनोमन ठरवले. अंगठी वगैरेच्या प्रश्नावर त्या सत्पुरुषाचे उत्तर होते -\nदान [करणे] हा हाताचा अलंकार आहे. खरे [बोलणे] हा गळ्याचा अलंकार आहे. शास्त्रांचा [अभ्यास करणे] हा कानाचा अलंकार आहे. [दुसऱ्या] अलंकाराची जरूरच काय\nआणि अश्या माणसाला मी “पैसे किती” विचारले त्याच्या सज्जनतेचे, महत्तेचे ‘मुल्य’ विचारून अवमुल्यन केले नाहीतर काय निस्वार्थ भावनेने केवळ कर्म करणाऱ्या त्या महान मनुष्याचा मी अवमान करून आलो होतो. मनोमन ठरवून त्यांनी दिलेले सल्ले प्रत्यक्षात अंमलात आणूनच, यशस्वी होऊन त्या महापुरुषास भेटावयास जाईन, आभार मानावय���स जाईन असे ठरवले. आणि बघता बघता सगळे प्रश्न सुटत गेले निस्वार्थ भावनेने केवळ कर्म करणाऱ्या त्या महान मनुष्याचा मी अवमान करून आलो होतो. मनोमन ठरवून त्यांनी दिलेले सल्ले प्रत्यक्षात अंमलात आणूनच, यशस्वी होऊन त्या महापुरुषास भेटावयास जाईन, आभार मानावयास जाईन असे ठरवले. आणि बघता बघता सगळे प्रश्न सुटत गेले आणि नवे प्रश्न पडत गेले आणि नवे प्रश्न पडत गेले अगदी त्या सत्पुरुषाने म्हटल्याप्रमाणेच अगदी त्या सत्पुरुषाने म्हटल्याप्रमाणेच मला मराठीतूनही हेच सल्ले देता आले असते. त्याकाळी मी अशांत होतो हा माझाच मूर्खपणा मला मराठीतूनही हेच सल्ले देता आले असते. त्याकाळी मी अशांत होतो हा माझाच मूर्खपणा पण सुभाषिते सांगून मला उत्तरे देण्याचे व अवमान पत्करण्याचे काय कारण पण सुभाषिते सांगून मला उत्तरे देण्याचे व अवमान पत्करण्याचे काय कारण काहीतरी भेटवस्तू घ्यायची म्हणून मी ‘शाल’ घेऊन महाराजांच्या निवासस्थळी भेटावयास गेलो. पाहतो तर तिथे कोणीही नव्हते. नुसतं बाकड काहीतरी भेटवस्तू घ्यायची म्हणून मी ‘शाल’ घेऊन महाराजांच्या निवासस्थळी भेटावयास गेलो. पाहतो तर तिथे कोणीही नव्हते. नुसतं बाकड आणि त्या बाकावर एक कागदाचा चिटोरा व पेन होता.\nज्ञानतृष्णा गुरौ निष्ठा सदाध्ययनदक्षता | एकाग्रता महत्त्वेच्छा विद्यार्थिगुणपञ्चकम् || ज्ञानं प्रधानं न तु कर्महीनं कर्मप्रधानं न तु बुद्धिहीनम् |\nतस्माद्द्वयोरेव भवेत्सुसिद्धिर्न ह्येकपक्षो विहगः प्रयाति ||\nसुभाषिते ठीक‌ आहेत .\nसुभाषिते ठीक‌ आहेत .\nइक दिन बिक जायेगा माटी के मोल |\nजग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2016/08/blog-post.html", "date_download": "2019-02-23T23:11:45Z", "digest": "sha1:J4NQRE36ZGKGZDWOYV5GD3AER7HI7DRN", "length": 7968, "nlines": 55, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: माळावरची काशीबाई", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nगावापासून हायस्कूलच्या शाळेत रोज मी चार किलोमीटर कच्या रस्त्यानं अणवाणी पायानं चिखल तुडवत, नाहीतर फुफाटा उडवत चालत जायचो. ओढ़ा ओलांडून पुढं गेलं की सारा हिरवागार माळ लागायचा. या माळावर नेहमी खाली मुंड्या घालून गुरं ढोरं चरताना दिसायची. त्यांच्या पाठीवर बगळे नाहीतर कावळे डुलत बसलेले हमखास दिसायचे. रस्त्यावर माणसांची अशी वर्दळ आजीबात नाहीच. अश्या या हिरव्यागार माळाकडं बघत एका हातात कापड़ी पिशवीत दप्तर घेवून एखांदा विचार डोक्यात घेवून मी शाळेची वाट चालू लागायचो. तिथच माळावर रस्त्याच्या कडेला आठ दहा घरांची एक वस्ती लागायची. वस्तीच्या भोवती झाडांची बरीच गर्दी होती. तेथून जाताना बरं वाटायचं. कधी कधी त्या झाडांच्या सावलीत बसल्यावर पुढे जावूच वाटायचं नाही. रस्त्याशेजारी तिथल्याच एका खणभर घरात गाडग्या मडक्यांचा संसार करीत साठी ओलांडुन गेलेली एक बाई एकटीच राहयची. काशीबाई तिचं नाव.\nपूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 11:00 PM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617486", "date_download": "2019-02-23T23:38:01Z", "digest": "sha1:K4FTT2PZU7M57OIHTGVRQNTEWSXRS2HX", "length": 6474, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सप्टेंबरमध्ये 56 अब्ज रुपयांची निर्गुंतवणूक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » सप्टेंबरमध्ये 56 अब्ज रुपयांची निर्गुंतवणूक\nसप्टेंबरमध्ये 56 अब्ज रुपयांची निर्गुंतवणूक\nकमजोर रुपया, तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम\nआंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपया कमजोर होत असल्याने भांडवली बाजारात होणाऱया गुंतवणुकीवर परिणाम दिसून येत आहे. चालू महिन्यातील पहिल्या पाच सत्रात विदेशी गुंतवणूकदारांनी 56 अब्ज रुपये भांडवली बाजारातून काढून घेतले आहे. गेल्या दोन महिन्यात बाजारात करण्यात आलेली गुंतवणूक काढण्यावर गुंतवणूकदारांनी भर दिला.\nइक्विटी आणि डेब्ट या दोन्ही प्रकारात 52 अब्ज रुपयांची निर्गुंतवणूक करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात हा आकडा 23 अब्ज रुपयांचा होता. विदेशी गुंतवणूकदारांनी एप्रिल ते जून कालावधीदरम्यान 610 अब्ज रुपयांची निर्गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरी डेटानुसार 3 ते 7 सप्टेंबरदरम्यान इक्विटी प्रकारातून 10.21 अब्ज आणि डेब्ट बाजारातून 46.28 अब्ज रुपयांची निर्गुंतणूक केली. यामुळे पाच सत्रात एकूण 56.49 अब्ज रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली.\nआंतरराष्ट्रीय पातळीवर कमजोर बाजारपेठ, सेबीकडून वितरित करण्यात आलेले विदेशी संस्थात्मक गुंतवणुकीसंदर्भातील पत्रक, कच्च्या तेलाचे वाढते दर आणि रुपया कमजोर होण्याचे प्रमुख कारणे असल्याचे बाजार तज्ञांचे म्हणणे आहे. ऍम्री या विदेशी गुंतवणूकदारांच्या लॉबी गुपच्या मते, केवायसीसंदर्भातील प्रस्तावित नियम सेबीकडून लागू करण्यात आल्यास 75 अब्ज डॉलर्सची निर्गुंतवणूक करण्यात येईल. मात्र सेबीने ही शक्यता फेटाळून लावली आहे. चालू वर्षात इक्विटीमधून 35 अब्ज आणि डेब्ट प्रकारातून 426 अब्ज रुपयांची निर्गुंतवणूक करण्यात आली आहे.\n‘भीम’ देवाणघेवाण मर्यादा वाढविणार : मोदी\nएसबीआयकडून किमान शिलकी नियमात बदल\nएआयआयबीकडून भारतात मोठी गुंतवणूक\nनोकिया-एरिक्सनकडून ‘मेक इन’ला गती\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादक��य / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/womens-cricket-world-cup-2017-virat-kohli-congratulated-mithali-raj-but-did-a-major-goof-up-find-out/", "date_download": "2019-02-23T23:06:22Z", "digest": "sha1:JEVYHHAKOOR7L5SCOHF2SFKDPJKWKW4Z", "length": 6946, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराटने शुभेच्छा दिल्या मिताली राजला, फोटो पोस्ट केला पूनम राऊतचा", "raw_content": "\nविराटने शुभेच्छा दिल्या मिताली राजला, फोटो पोस्ट केला पूनम राऊतचा\nविराटने शुभेच्छा दिल्या मिताली राजला, फोटो पोस्ट केला पूनम राऊतचा\nकाल भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला सोशल माध्यमांवर जोरदार ट्रोल करण्यात आलं. कारणही तसंच होत. विराटने भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला शुभेच्छा देताना पूनम राऊतचा फोटो पोस्ट केला.\nकाल मिताली राजने महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचा मान मिळवला. यापूर्वी महिला एकदिवसीय सामन्यांत कारकिर्दीत सार्वधिक धावा करण्याचा विक्रम हा इंग्लंडच्या शार्लेट एडवर्ड्स नावावर होता. तिने १९१ एकदिवसीय सामन्यांत खेळताना ३८.१६ च्या सरासरीने ५९९२ धावा केल्या होत्या.\nया विक्रमाबद्दल मितालीवर मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यात भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचाही समावेश होता. परंतु कोहलीने या शुभेच्छा देताना शतकवीर पूनम राऊतचा फोटो शेअर केला. त्यामुळे सहाजिकच त्याला मोठ्या प्रमाणावर नेटिझन्सच्या रोषाला सामोरे जावे लागले.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटक���वला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53703?page=3", "date_download": "2019-02-23T23:12:13Z", "digest": "sha1:MDRPOPMSPGMN3PU7UOVQHJZUQ4MSZF7Y", "length": 31148, "nlines": 290, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अमृततुल्य बासुंदी चहा :) | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /दक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान /अमृततुल्य बासुंदी चहा :)\nअमृततुल्य बासुंदी चहा :)\nलोक वेगवेगळ्या प्रकारे चहा करतात. काही लोक वेगळ्याच पद्धतीने चहा करतात. म्हणजे पाण्यात साखर घालून उकळवून त्यात एक चमचा चहा घालून झाकण घालून गॅस बंद आणि कपात दूध आणि वरून तो कोरा चहा ओततात. तो म्हणे खरा चहा. माझ्या मते तो फळकवणी लागतो\nमला तर चहा एकदम दाट, गोड आणि लाईट लागतो, स्ट्राँग चहा अजिबात आवडत नाही.\nकोल्हापूरला 'लम्सा' नावाचा एक चहाचा स्पेशल मसाला मिळतो. बाकी चहाचे मसाले म्हणजे टिपिकल सुंठ, आलं, वेलदोडा असे माहित असलेले वास असलेले असतात. लम्सा मात्र निराळा आहे. तो वापरून मी चहा असा करते.\nसाहित्य (2 कप चहा) : एक कप दूध, एक कप पाणी, ६ चमचे साखर, १ सपाट चमचा लम्सा, २ सपाट चमचे सोसायटी चहा.\nप्रथम भांड्यात दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करून त्यात लम्सा घाला.\nमग २ सपाट छोटे चमचे चहा घाला. मी नेहमी सोसायटी वापरते. चविला एकदम लाईट आहे. स्ट्राँग नाही.\n६ चमचे साखर. हे चमचे अतिशय छोटे आहेत आणि मला साखर कमी चालत नाही. त्यामुळे ६. आजकाल साखर अजिबात गोड नसते त्यामुळे ६ घातले तरिही गोड गिट्ट होत नाही चहा.\nखरंतर कोणताही पदार्थ कोणत्याही क्रमाने घातला तरी चालतो, मी आपले फ���टो टाकलेत त्याप्रमाणे लिहिलंय.\nपण शेवटी झकास उकळायचा चहा नीट. नंतर नंतर तो उकळून छान दाटसर दिसतो.\nमग काय, कपात ओता, दोन बिस्किटं घ्या, सोबतीला वर्तमानपत्र आणि होऊन जाऊदे तरतरीत सकाळ किंवा संध्याकाळ.\nविशेष टिप : चहा करताना (सुरुवातीलाच) एक चमचा साय घातल्यास अजूनच मस्त लागतो चहा. (उकळल्यावर छान तुपकट होतो. ;))\nतळटिप : लम्सा पुण्यात मिळत नसल्याने आपके कोपुचे माबोकर निपो यांनी मला वर्षभराचा लम्साचा स्टॉक भेट दिला आहे. अधून मधून काही माबो मैत्रिणी येऊन तो मसाला ढापून नेतात ही गोष्ट निराळी\nदक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान\nरेसिपी भारीये. << माझ्या मते\n<< माझ्या मते तो फळकवणी लागतो >>> +१००\n<<६ चमचे साखर>>> हे मला लयी होइल, पण चहा असाच जबरी आवडतो अन ते वर साय प्रकरण बी मस्तच\nजगात माणसांचे प्रकार दोनच\nजगात माणसांचे प्रकार दोनच दोनच एक चहा चांगला न बनवता येणारे आणि दूसरा म्हणजे चहा चांगला करता येणारे..\nपहिल्या प्रकारातील लोकांबद्दल काही अढ़ी नाही,पण दुसऱ्या प्रकारातील लोक मला कायम भले वाटत आले आहेत.\nदक्षिणा चहा खरोखर अप्रतिम करते.ईश्वर तिचे कायम भले करो..\nतर हां अप्रतिम चहा प्यायला मिळण्यासाठी पूर्वजन्मातील पुण्याच्या संचय किंवा दक्षिणा च्या गुड़बुकात नोंद ह्या पैकी किमान एक गोष्ट तुमच्या जमेस पाहिजे.\nपहिल्या गोष्टीची फारशी खात्री नसल्याने मी दुसऱ्या पर्यायावर भर देतो. दक्षिणाला माझ्याकडून होणारा लमसा च्या पुरावठ्याचे मूळ तिच्या गुड़ बुकात राहण्याच्या धडपड़ित दडलेले आहे.\nदुनियामे इक कप अच्छी चाय के लिए क्या क्या पापड बेलने पड़ते है\nहायला...लाम्सा सगळ्या लोकांना माहीत नाही हे समजून अंमळ गंमत वाटली....कारण लहानपणापासून लामसा घरी येत असलेला पाहीलाय. बरं लहाणपणापासून कुठे तर हडपसर, पुणे येथे. बरं आमचा ना कोल्हापूराशी काही संबंध ना कर्नाट्काशी ना आंध्राशी.\nदक्षिणा, लामसा खरंच इतका दूर्मिळ नाही पूण्यात. मोठ्या किराणा दूकानांत हमखास मिळून जातो. मला आजवर तरी लामसा मिळाला नाही असं कधीच झालं नाही. तुम्हाला किंवा आणखी कुणाला हवा असल्यास दुकानांचे पत्तेही देईन.\nलामसाला त्याचा स्वतःचा असा वेगळा सुगंध आणि स्वाद असतो. पण निव्वळ त्या चहापत्तीचा चहा भयानक सुगंधी वाटू शकतो म्हणून थोड्या प्रमाणात चहात मिसळला जातो.\nआमच्याकडे रेड लेबल (आजकाल नॅचरल) येतो. आणि आळ��पाळीने वेगवेगळ्या फ्लेवरचा चहा बनवला जातो. ईलायची, सुंठ, आले, लामसा..ई.\nआणखी एक गंमत म्हणजे, मी चहाच पीत नाही (घरात अक्कड चहाबाज असल्यामूळे ही सारी माहीती (घरात अक्कड चहाबाज असल्यामूळे ही सारी माहीती\nहे लम्सा प्रकरण काय फ्लेवरचे\nहे लम्सा प्रकरण काय फ्लेवरचे असते नक्की\nमला वेलची, लवंग वगैरे घालून केलेला मसाला चाय डोक्यात जातो. अजिबात आवडत नाही.\nचहात पडायची लायकी फक्त आले, गवती चहा आणि पुदिना(तिन्ही फ्रेश. सुकवलेले नाही) यांचीच आहे अशी माझी प्रामाणिक धारणा आहे.\nतर असे असताना लम्सा प्रकरण आवडू शकेल का\nनी, लम्सा थोडी चॉकलेट सारखी\nनी, लम्सा थोडी चॉकलेट सारखी असते + मसाला चव. चहामध्ये चांगली लागते. तुला जर करून पाहायचं असेल तर तयार चहाच्या कपात पाव लहान चमचा बोर्न्विटा घालून पाहा. चॉकलेटी चव छान लागते.\n<< लम्सा थोडी चॉकलेट सारखी\n<< लम्सा थोडी चॉकलेट सारखी असते >>\nत्यापेक्षा सरळ चहा भुकटीत किंचित प्रमाणात कॉफी भुकटी किंवा चॉकलेट भुकटी मिसळून चहा बनविला तर\nआता जर का कुणी मला\nआता जर का कुणी मला साखरेविषयी विचारलं तर मी धागाच डिलिट मारीन. अरे नीट वाचा की २ कपाला ६ चमचे. म्हणजे एका कपाला ३ चमचे. मला चहा गोडच आवडतो..\nमला वेलची, लवंग वगैरे घालून केलेला मसाला चाय डोक्यात जातो. अजिबात आवडत नाही. >> नी यावर वाट्टेल तेव्हढे मोदक घे. मला तर आलं सुद्धा आवडत नाही चहात.\nअविदादा तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. लम्साचा पुरवठा असाच सुरू राहू दे\nअविकुमार कदाचित माझ्या एरियात मिळत नसेल म्हणून आपलं मी कोल्हापूरातून मागवते.\nहो ना दक्षिणा. चहापेक्षा\nहो ना दक्षिणा. चहापेक्षा साखरेवरच चर्चा जास्त अहो, साखरेचे खाणार त्याला देव देणार. ह. घ्या.\nमला लमसा चहा माहितच नव्हता आत्तापर्यंत\nअरे नीट वाचा की २ कपाला ६\nअरे नीट वाचा की २ कपाला ६ चमचे. म्हणजे एका कपाला ३ चमचे. मला चहा गोडच आवडतो..>>>>> हे बोल्ड केलेल हेडरमध्ये टाक बर आधी.:फिदी:\nतू लिहीलेली साखरेची क्वान्टिटी वाचुन बर्‍याच जणाना घाम फुटलाय. ते पाणी आणी दूधाकडे त्यामुळे दुर्लक्ष होतेय.:दिवा:\nतुम्हाला थंड चटका अनुभवायचा\nतुम्हाला थंड चटका अनुभवायचा असेल तर मेंथॉलची गोळी तोंडात ठेवून तिच्यावरून गरमागरम चहा प्या.\nकॉलेजला अड्ड्यावर मुले सिगारेट फुकत चहा प्यायचे. तेव्हा मी सिगारेट ओढणारा नसलो तरी मिंटॉसची गोळी मात्र खायच���. त्यावर थोड्याच वेळात चहा प्यायले की काय होते कल्पना आहे थोडीफार... अर्थात यात मजा नाहीच.\nअसो, बरेचदा गोड खाल्ले की त्यावर चहा गोड लागत नाही.\nपण मला पुरणपोळी सोबत चहा खूप आवडते. बुडवून नाही खायची तर एक पुरणपोळीचा घास तोंडात घेत त्याचे चर्वण चालू असतानाच चहाचा घोट मारायचा ..\nकुरकुरीत कांदा भजी अमृततुल्य\nकुरकुरीत कांदा भजी अमृततुल्य कटींग चहामधे बुडवून खाणे याच्यात जी गंमत आहे ती इतर कशात नाही.\nहे जनरली पावसाळ्याच्या दरम्यान कोकणातल्या छोट्या गावातल्या हाटेलात केल्यास अजून मजा येते.\nकुरकुरीत कांदा भजी अमृततुल्य\nकुरकुरीत कांदा भजी अमृततुल्य कटींग चहामधे बुडवून खाणे >> नी खरंच, चवीची कल्पना पण येत नाहीये. \"एक पुरणपोळीचा घास तोंडात घेत त्याचे चर्वण चालू असतानाच चहाचा घोट मारायचा\" या चवीची एकवेळ कल्पना तरी करु शकतो आहे पण भजी बरोबर... बिलकूलच इमॅजीन होत नाहीये. आता या चवीसाठीच एकदा हा प्रयोग करणे आले\nया चवीची एकवेळ कल्पना तरी करु\nया चवीची एकवेळ कल्पना तरी करु शकतो आहे >>> ओये, एकवेळ म्हणजे काय.. काय असलंतसल खाणं आहे का ते\nबाकी भजी बुडवून ऐकायला नवीनच आहे, पण कांदाभजी विथ पाव चर्वण करत असतानाच चहाचा घोट मारणे बेस्ट.. मागच्या एका पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे सोबत मिरची चावायला असल्यास आणखी उत्तम.\nतसेच घावणे सुद्धा चहात बुडवून मस्त लागतात.. त्याबरोबर हिरवी तिखट चटणी घ्यायची आणि घावण्याला लावत तो घावणा चहात बुडवायचा.. जेणेकरून प्रत्येक वेळी थोडी थोडी चटणी विरघळत चहात सरकते आणि चहा हळूहळू मस्त तिखट होत जातो..\nचहा-बिस्कीट हा तर मला जगात बोअर प्रकार वाटतो.. एकवेळ ते चहात बुडवलेले बिस्किट खायला बरे वाटते पण त्यानंतर चहाची सारी चव निघून जाते.. त्यातही बिस्किट विरघळून चहात पडले तर एवढी चीडचीड होते की संतापाने थयाथया नाचावेसे वाटते.. फायर्ब्रिगेड वा अ‍ॅम्बुलन्सला कॉल करून बोलवावे तसे चमचा दे चमचा दे करत आईला हाक मारावी लागते.. आणि जर चुकून असे नाही केले व अनवधानाने चहाच्या शेवटच्या घोटात ते विरघळलेले बिस्किट तोंडात आले तर तोंडाची जी चव जाते ती काही केल्या, कितीही चूळा मारल्या परत येत नाही..\nत्यापेक्षा खारी-टोस्ट-बटरला प्राधान्य.. चहाची चव बरेपैकी शाबूत राहते.. तसेच हे खाऊन झाल्यावर थोडीसी तिखट शेव, फरसाण, चकली तोंडात टाकायची (जे आमच्या घरात सद��व उपलब्ध असतेच असते) आणि मग वर चहा प्यायचा..\nविषय भरकटतोय एखादा तिखट\nएखादा तिखट पदार्थ आणि चहाचा घोट हे काँबिनेशन जबरी आहे. त्याने चहाची चव बदलत नाही. पुरणपोळी आणि चहा मी कल्पनाच करू शकत नाही. चहात बुडवून भजी लईवेळा परवडली.\nदक्षिणा वहीच तो.. पुरणपोळी\nदक्षिणा वहीच तो.. पुरणपोळी हाच या जगातील एकमेव गोड पदार्थ आहे ज्याचा आस्वाद मी चहाबरोबर घेऊ शकतो.. म्हणून विशेष उल्लेख केला..\nतसा चहात बुडवायला आवडणारा आणखी एक गोड पदार्थ म्हणजे केक-टोस्ट (शक्यतो अंड्याचा नसल्यास उत्तम) .. पण त्यानंतर चहा प्यायची मजा जाते.. तरीही हा पदार्थ आवडीचा असल्याने चहाच्या तल्लफीशी कॉम्प्रोमाईज करतो..\nबाकी भजीबद्दल मी विचार करतोय की ती चहा शोषून घेणारी नसेल तर चहात बुडवण्यात पॉईंट आहे का निव्वळ मनाचे समाधान होते.\nचहा शोषून घेणारी असेल तर चहात\nचहा शोषून घेणारी असेल\nतर चहात बुडवण्यात अर्थ आहे.\nभजी कुरकुरीत नसेल तर\nबासुंदी चहाही व्यर्थ आहे.\nविकु, तुम्ही शेवटी '-चारोळी'\nविकु, तुम्ही शेवटी '-चारोळी' असं लिहिलंत ते बरं केलंत\nचहा न कधी ढोसताच\nपहा ना कसे कोसतात\nचहात भजी बुडवल्याने भज्याचे\nचहात भजी बुडवल्याने भज्याचे नाही तर चहाचे भले होते. आधी चहात लवंग दालचिनी असतेच त्यात कांदा, तेल, डाळीचे पीठ. चहाचे कटाची आमटी म्हणून अपग्रेड होते\nआधी चहात लवंग दालचिनी असतेच\nआधी चहात लवंग दालचिनी असतेच <<<\nसी, भारतात-कोकणातल्या छोट्या खेड्यात रिअ‍ॅलिटी चेकसाठी जरा चक्कर मार बरे.\nअश्या ठिकाणच्या चहामधे लवंग दालचिनी नाही नाही.. (मै तो मूंह भी ना लगाऊ ऐसी चाय को नाही नाही.. (मै तो मूंह भी ना लगाऊ ऐसी चाय को\nचहात भजी बुडवल्यावर आपल्या जिभेचे भले होते. चहाचे आणि भज्याचे वेगळे काही होत नाही..\nदक्षे, साखरेच्या प्रमाणावर गाडी अडकण्यापेक्षा बरे की नाही विषय भरकटलेला\nकुरकुरीत कांदा भजी अमृततुल्य\nकुरकुरीत कांदा भजी अमृततुल्य कटींग चहामधे बुडवून खाणे याच्यात जी गंमत आहे ती इतर कशात नाही.>> +१००. हेच आकडे कडबोळं आणि चकलीला लागू. चिवड्याची फक्की मारून त्यावर चहाचा घोट अप्रतिम लागतो. त्या फक्कीत मिरचीचा तुकडा हवा. आणि अमूल बटर चोपडलेला ब्रेडचा स्लाईस चहात बुडवून खाणं स्वर्ग आहे स्वर्ग\nलम्सा मुम्बई मध्ये मिळतो का\nलम्सा मुम्बई मध्ये मिळतो का कुठे\nअमूल बटर चोपडलेला ब्रेडचा\nअमूल बटर चोपडलेला ब्रेडचा स्लाईस चहात बुडवून खाणं स्वर्ग आहे स्वर्ग\nनको पण विचार पण नको.. विचारानेही वजन वाढेल\nदक्षिणा ..मस्त लिहिलय्स हे....मी ईतक्या दिवसात कसं काय मिसलं...\nमला पण लम्सा नवीनच आहे...येतेच आत तुझ्याकडे प्यायला हा चहा...\n>>आजकाल साखर अजिबात गोड नसते >> या वाक्यामुळे खुप हसले मी\nदक्षिणा मला पन हवा लम्सा\nदक्षिणा मला पन हवा लम्सा ....\nचहा आहाहा... चहाची वेळ नसते\nचहा आहाहा... चहाची वेळ नसते पण वेळेला चहा लागतोच\nलम्सा आणून बघते इंग्रो मधे मिळाला तर इथे एवढी तारीफ झालीये तर आता टेस्ट करायलाच हवा.\nयेतेच आत तुझ्याकडे प्यायला हा\nयेतेच आत तुझ्याकडे प्यायला हा चहा...\n>> स्मिता तु एक दुसरी थापाडी. घराजवळ राहतेस पण कधी आली नाहिस. गुलाबाची फुलं सुद्धा तुझी वाट पाहून थकली.\nदक्षिणे...मी आता तुझ्या घराजवळ नाही गं राहात....\nबदलली मी जागा कधीच.....\nकरते तुला मेसेज प्रायवेट मधे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/accused-Sandeep-Gunjal-issue/", "date_download": "2019-02-23T22:59:56Z", "digest": "sha1:GZ7IJSCXEM5DRYWUP5KATHDQJIISIBG5", "length": 5185, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरोपी संदीप गुंजाळ याच्या वकिलांनी मागितली मुदत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › आरोपी संदीप गुंजाळ याच्या वकिलांनी मागितली मुदत\nआरोपी संदीप गुंजाळ याच्या वकिलांनी मागितली मुदत\nकेडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी संदीप गुंजाळ याला मानसशास्त्रीय चाचणीवर म्हणणे सादर करण्यासाठी काल (दि. 5) न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. परंतु, त्याच्या वकिलांनी म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितली. त्यामुळे पुढील सुनावणी सोमवारी (दि. 7) ठेवण्यात आली आहे.\nकेडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांना शरण आलेला गुंजाळ हा पोलिस कोठडीत असताना तो स्वतःचा जबाब वारंवार बदलत होता. त्यामुळे पोलिस कोठडीत दिलेल्या जबाबापैकी गुंजाळ याचा खरा जबाब कोणता आहे, हा प्रश्‍न पोलिसांनाही पडला आहे. नेमका घटनाक्रम कसा घडला, याची चौकशी करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांनी संदीप गुंजाळ याच्या मानसशास्त्रीय चाचण्या करण्यास परवानगी देण्यात यावी, असा अर्ज न्यायालयात दिला होता. त्या अर्जावर शनिवारी (दि. 5) ���ुनावणी होती. न्यायालयाने आरोपी गुंजाळ याचे म्हणणे मागितले होते.\nशनिवारी होणार्‍या सुनावणीसाठी आरोपी गुंजाळ यालाही न्यायालयात आणण्यात आले होते. तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार हेही सुनावणीसाठी उपस्थित होते. न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर आरोपी गुंजाळ याच्या वकिलांनी म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितली. त्यामुळे ही सुनावणी सोमवारी होणार आहे.\nपोलिसांत हजर झाल्यानंतर संदीप गुंजाळ याने दोनही खून स्वतःच केल्याचा दावा केला होता. तपासात त्याने संदीप गिर्‍हे हाही खुनात सहभागी असल्याचे सांगितले होते. मात्र, गिर्‍हे याने त्याचा दावा फेटाळून लावला आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Bhagyashree-online-lottery-Mastermind-arrested/", "date_download": "2019-02-23T22:59:10Z", "digest": "sha1:6X7JOOHS5UVVNWMLSS55EA3FGO7I5UNZ", "length": 6035, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाग्यश्री ऑनलाईन लॉटरीचा मास्टरमाईंड गजाआड! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाग्यश्री ऑनलाईन लॉटरीचा मास्टरमाईंड गजाआड\nभाग्यश्री ऑनलाईन लॉटरीचा मास्टरमाईंड गजाआड\nराजश्री लॉटरीची शाखा चालवताना एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने तशीच हुबेहूब भाग्यश्री ऑनलाइन लॉटरी सुरू केली. याद्वारे फसवणूक करत मोबाइलद्वारे सट्टा सुरू करणार्‍या मास्टरमाइंड कादर बादशहा अल्लाबक्ष शेख (42) याच्यासह अल्पेश जमनादास भाटिया (34), जहिरुद्दीन शेख (45) आणि नरेंद्र पुरुषोत्तम कनानी (52) या चौकडीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. अनधिकृत लॉटरी चालकांमुळे शासनाच्या करोडो रुपयांच्या जीएसटीचे नुकसान झाले आहे.\nमूळचा आंध्र प्रदेशचा रहिवासी असलेल्या बादशहाने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून मुंबई गाठली. सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. यात तो मास्टर बनला. मुंबईतील राजश्री लॉटरीची शाखा चालवण्याचे काम त्याला मिळाले. अशातच जीएसटीमुळे लॉटरी व्यवसायात मिळ���ारे कमिशन कमी झाले. त्यामुळे झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने राजश्री लॉटरीसारखीच हुबेहूब ‘भाग्यश्री ऑनलाइन लॉटरी’ची वेबसाइट तयार केली. त्याने या वेबसाइटचे सर्व्हर कॅनडामधून नोंदणी करून घेतले. चारकोपमधील एका पतपेढीच्या पोटमाळ्यावर त्याने बनावट लॉटरीच्या साइटवरून फसवणुकीचा धंदा सुरू केला.\nत्यानुसार, गुन्हे प्रकटीकरण कक्ष 1 चे पोलीस उपायुक्त निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 11 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या पथकाने मालवणीच्या स्कॉटर्स कॉलनी येथील राजश्री लॉटरी सेंटरवर छापा टाकला. तेथील तपासात बादशहाचा पर्दाफाश झाला. त्यापाठोपाठ कांदिवली येथील कार्यालयातही छापे टाकण्यात आले. यामध्ये बादशहासह चौघांना अटक करण्यात आली. दिवसाला 20 ते 30 हजारांची कमाई गेल्या सहा महिन्यांपासून बादशहा या धंद्यातून करत होता, अशी माहिती समोर आली आहे. आरोपींकडून 6 संगणक, 8 मोबाइल, 2 ईडीसी मशीन, 1 प्रिंटर, 1 स्कॅनर, 1 राऊटर, चिठ्ठी व लॉटरी प्रिंट करण्याच्या साहित्यासह 3 लाख 28 हजार 280 रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Clean-drive-ends-on-the-garbage-road/", "date_download": "2019-02-23T22:57:03Z", "digest": "sha1:CGOZQXUCKFTLZS7YTK5E2GOR7RCO4XF3", "length": 9043, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वच्छ अभियान संपताच कचरा रस्त्यावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › स्वच्छ अभियान संपताच कचरा रस्त्यावर\nस्वच्छ अभियान संपताच कचरा रस्त्यावर\nजानेवारी - फेब्रुवारीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्पर्धेत महापालिका क्षेत्राने देशात पहिल्या तीन क्रमांकात बाजी मारली. मात्र अभियान संपल्यानंतर दोन महिन्यांतच कचरा उठाव कामाचा बोजवारा उडाला आहे. प्रत्येक उपनगरात ओसंडून वाहणार्‍या कचरा कुंड्या आणि त्यात मोकाट जनावरांचा उच्छाद यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबद्दल तक्रारी करूनही महापालिका प्रशासन कोणताही कार्यवाही करीत नसल्याची तक्रार आहे.\nस्वच्छ भारत अभियान स्पर्धेसाठी आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांनी जोरदार मोहीम राबविली होती. यासाठी महापालिका प्रभागरचनेसह अन्य कामांच्या गडबडीतही शहर स्पर्धेत उतरविण्यासाठी यंत्रणेला जागते ठेवले होते. रात्रीही कचरा उठाव करण्याची भूमिका घेतली होती. अ‍ॅपच्या माध्यमातून जनतेला कचर्‍याबाबत ऑनलाईन तक्रारी करण्याचेही आवाहन केले होते. त्यामुळे त्या स्पर्धेत महापालिका राज्यात पहिली आली होती. देशपातळीवर स्पर्धेतही पहिल्या तीन क्रमांकात येण्यासाठी अशीच मोहीम राबविली. यासाठी शून्य कचरा मोहीमही सुरू ठेवली होती.\nपरंतु ही मोहीम संपताच पुन्हा आरोग्य विभागाच्या यंत्रणेचा ‘जैसे थे’ कारभार सुरू झाला आहे. शहरात जागोजागी कचर्‍याचे ढीग तसेच पडून आहेत. मुख्य वसाहतीत कचर्‍याचे ढीग ओसंडून रस्त्यावर पसरत आहेत. आठवडाभर तसेच राहत आहेत. उपनगरांत तर यापेक्षा अधिक वाईट अवस्था आहे.एकीकडे कचरा रस्त्यावर, खुल्या भूखंडांमध्ये पडलेला असतो. दुसरीकडे सांडपाण्यामुळे तो कुजून दुर्गंधी निर्माण होत आहे. मोकाट जनावरे उकिरड्यांमध्ये शिरून तो विस्कटून टाकत आहेत. याबाबत तक्रारी करूनही आरोग्य विभाग दखल घेत नाही. हा कचरा हटण्यासाठी शासनाने आता पुन्हा एखादी स्पर्धा जाहीर करण्याची आवश्यकता आहे.\nपावसाळा तोंडावर; नालेसफाईचा मुहूर्त कधी\nएकीकडे शहरात कचर्‍याचे साम्राज्य आहेे. दुसरीकडे शहरातील मुख्य गटारी, नाल्यांमध्येही कचरा मोठ्या प्रमाणात पडतो. यातच ड्रेनेज योजनेचाही बोजवारा उडाला आहे. ड्रेनेज बॅकवॉटर शहरात पसरू लागले आहे. याबाबतही अद्याप तोडगा निघालेला नाही. पावसाळापूर्व नालेसफाई दरवर्षी एप्रिलपासूनच सुरू होते. पण अद्याप त्याचा मुहूर्त झालेला नाही. यामुळे पावसाळ्यात गंभीर परिस्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त होते आहे.\nतीन शहरात दररोज सुमारे 180 टनांपेक्षा अधिक कचरा तयार होतो. त्यापैकी सुमारे 140 टन कचरा उचलला जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. उर्वरित किमान 35-40 टन कचरा रस्त्यावरच पडून राहतो. दुसरीकडे बेडग व समडोळी रस्त्यावरील कचरा डेपोमध्ये किमान 5 लाख टन कचरा पडून आहे. कचर्‍याची समस्या सोडविण्यासाठी हरित न्यायालयाच्या आदेशाने घनकचरा प्रकल्पासाठी 40 कोटी रुपयांची तरतूद ���ेली आहे. पण अद्याप त्याचा खेळखंडोबाच सुरू आहे.\nप्लास्टिक बंदीवरील कारवाई बासनात\nकचर्‍याची मोठी डोकेदुखी संपविण्यासाठी शासनाने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला. त्याची सक्‍त अंमलबजावणी करण्याचे आदेशही महापालिका प्रशासनाला दिले आहेत. मात्र अद्याप ही अंमलबजावणी कागदावरच आहे. कोठेही प्लास्टिकबंदीबाबत कारवाई केली जात नाही. दुसरीकडे उकिरड्यांत रोज किमान आठ-दहा टनांहून अधिक प्लास्टिकचा ढीग पडतो आहे. उठाव न झाल्याने हा सर्व कचरा रस्त्यावर पसरू लागला आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/611140", "date_download": "2019-02-23T23:29:19Z", "digest": "sha1:JZ353TYJN4TQBBCSEWIW472U5LN4R7IH", "length": 7581, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चला हवा येऊ द्या नाबाद 400 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » चला हवा येऊ द्या नाबाद 400\nचला हवा येऊ द्या नाबाद 400\nकसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली साडेतीन वर्षे झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाने 400 भाग पूर्ण केले आहेत.\nडॉ. निलेश साबळे पॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला चला हवा येऊ द्या हा छोटय़ा पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात. सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता छोटय़ा पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आजवर अनेक सुप्रसिद्ध बॉलिवूड मंडळींनी हजेरी लावली आहे. चला हवा येऊ द्याची हवा आता केवळ मराठी मनोरंजनसफष्टीपुरती मर्यादित राहिली नाहीये. आजवर अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट आणि नाट��ांना हक्काचं व्यासपीठ देऊन त्यांच्या प्रसिद्धीची हवा घरोघरी निर्माण करण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील तमाम मराठी प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमाने 400 भागांचा यशस्वी टप्पा पार पडला आहे. यानिमित्ताने प्रेक्षक 20 ते 24 ऑगस्टपर्यंत चला हवा येऊ द्या हास्य मॅरेथॉनचा आनंद घेऊ शकणार आहेत. 400 भागांच्या या धमाल मस्तीमध्ये रंगलेल्या सेलिब्रेशनमध्ये सिनेसफष्टीतील अनेक कलाकार देखील सहभागी झाले. चित्रपटसफष्टीतील 3 नावाजलेले जाधव म्हणजेच दिग्दर्शक संजय जाधव, रवी जाधव आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव हे त्यांच्या दमदार डान्स परफॉर्मन्सने सर्वांना थिरकायला लावणार आहेत. सिनेसफष्टीतील अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी हिने श्रीदेवीला मानवंदना देत हवाहवाईवर परफॉर्म करणार आहे. तसच सर्वांना हसवण्यासाठी अभिनेता पुष्कर श्रोत्री हसवा फसवी मधील काही पात्र प्रेक्षकांसाठी सादर करणार आहेत. थुकरट वाडीतील विनोदवीर देखील प्रेक्षकांसाठी हास्य कलाकृती सादर करणार आहेत. 20 ते 24 ऑगस्टदरम्यान रात्री 9.30 वाजता हे भाग प्रसारित होणार आहेत\n‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’चा पहिला पोस्टर रिलिज\n‘बॉयझ’मधून सनीचे मराठीत पदार्पण\nबापलेकाची हृदयस्पर्शी कहाणी ‘रिंगण’\nआता युध्द अटळ म्हणत स्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bestappsformobiles.com/crazy-for-speed-apk-download/?lang=mr", "date_download": "2019-02-24T00:10:58Z", "digest": "sha1:5XZCYWPDJIP5QVDTNELZN6JY3MMHGM7P", "length": 8087, "nlines": 115, "source_domain": "bestappsformobiles.com", "title": "गती APK डाउनलोड वेडे - Android साठी मोफत रे���िंग गेम", "raw_content": "\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अनुप्रयोग आणि खेळ\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अनुप्रयोग आणि खेळ\nगती APK डाउनलोड वेडे – Android साठी मोफत रेसिंग गेम\nगती APK डाउनलोड वेडे – Android साठी मोफत रेसिंग गेम\nआपल्या Windows PC वर गती वेडा / मॅक डाउनलोड आणि स्थापित\nगती APK डाउनलोड वेडे: मूलत: सर्वात हानीकारक प्रत्यक्ष जगात सर्वत्र पासून महामार्ग: आल्प्स पर्वतावर महामार्ग, वेनिस च्या किनारी महामार्ग, नेवाडा वाळवंटात महामार्ग, ऍमेझॉन चिखलाचा महामार्ग, मोनॅको डांबर महामार्ग, टोकियो महानगर महामार्ग, हिमालय बर्फ-केकवर घातलेले साखर महामार्ग, लंडन च्या संध्याकाळी महामार्ग, आणि इतर अनेक.\nजगातील उच्च उत्पादक केलेल्या असंख्य supercars. आपल्या क्रीडा उपक्रम ऑटोमोबाईल निवडा, आपल्या आवडत्या सावलीत रंगविण्यासाठी, आपल्या Nitro सर्व पॅक, आपल्या विरोधकांना सोबत महामार्गावर पाठलाग. क्रॅश वाहून नेणे जगात सर्वत्र पासून समस्या गेमर्सना. सर्वाधिक रेस चालक व्हा. गती वेडा आपण एक अजोड रेसिंग कौशल्य देते.\nअत्यंत कार ड्रायव्हिंग सिम्युलेटर APK डाउनलोड – मोफत रेसिंग गेम\nसिनसिनाटी विद्यापीठ यांनी ब्राउझर .APK डाउनलोड\nरिअल सिटी वाहून नेणे रेसिंग Android साठी वाहन – APK डाउनलोड\nरेसिंग ताप: Moto APK डाउनलोड – Android साठी मोफत रेसिंग गेम\nनेटवर्क मास्टर - गती कसोटी APK डाउनलोड\nगिर्यारोहण शर्यत 2 APK डाउनलोड – Android साठी मोफत रेसिंग गेम\n* वाजवी ग्राफिक्स, भौतिकशास्त्र आणि आवाज परिणाम\n* क्रीडा उपक्रम मोटारी आणि महामार्ग ट्रॅक बंद लोड\n* वाहन चालक परवाना परीक्षा खेळ मोड आणि व्यवसाय मोड\n* सुधारा आणि आपल्या मोटारी रंगविण्यासाठी\nTwitter वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nFacebook वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nGoogle+ वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nरमाबाईंनी खूप शिकवलं सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nTweet लक्षात असू दे\nस्वयंचलित कॉल रेकॉर्डर APK डाउनलोड – Android साठी मोफत साधने अनुप्रयोग\nFlash Player .APK डाउनलोड – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nज्योतिषी फाइल व्यवस्थापक मोफत डाऊनलोड ताज्या पूर्ण Android साठी APK\nBlackMart : साठी BlackMart APK डाउनलोड नवीन – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nकसे व्हिडिओ काय वाट्टेल अनुप्रयोग सोपे टिपा पूर्ण वेडसर APK वर कॉल मिळवा\nYouTube .APK डाउनलोड – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nWiFiKill प्रो APK नवीनतम आवृत्ती मोफत डाऊनलोड संपूर्ण आवृत्ती 2018\nस्वयंचलित कॉल रेकॉर्डर APK v5.26 मुक्त डाउनलोड & सर्व व्हॉइस कॉल रेकॉर्ड\nBitmoji APK मोफत डाऊनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nYouTube जा APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nBitmoji APK मोफत डाऊनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nYouTube जा APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nअंतिम निन्जा तेजस्वी APK डाउनलोड | सर्वोत्तम…\nबिट APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nZynga निर्विकार APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nमंदिर चालवा 2 APK डाउनलोड | सर्वोत्तम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/entertainment/ganesh-visarjan-of-celebrities-bappa/photoshow/65812714.cms", "date_download": "2019-02-24T00:24:57Z", "digest": "sha1:VXEQEP3GHHOGEBPIWXHNBYXJYPSATDUH", "length": 37571, "nlines": 319, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ganesh visarjan of celebrities bappa- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं ..\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा..\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना..\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत ..\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: ..\nपाक पुरस्कृत दहशतवादाबद्दल अफगाणि..\nart exhibition: जेजेत आधुनिक कलाव..\nदीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे आज अनेक ठिकाणी विसर्जन झाले. काही सेलिब्रिटींनींही आपल्या बाप्पाचे दीड दिवसांनी विसर्जन केले...\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर ल��वले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरचा बाप्पा\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nशिल्पाने वाजत गाजत तिच्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या ��तर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n4/5विआन आणि राज कुंद्रा\nशिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आणि मुलगा विआन...\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्���ाच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nनिर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घरच्या गणेशाचे दीड दिवसांनी विसर्जन झाले\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इ��ग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nईटी ग्लोबल बिझिनेस समिट 2019\nकुंडली 23 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-shahada-2/", "date_download": "2019-02-23T23:50:06Z", "digest": "sha1:P25MJEWXMYVY6PGSI2RODEUSGM3SZGVA", "length": 22156, "nlines": 250, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नदीघाट विकास प्रकल्पासाठी 65 कोटी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान maharashtra नदीघाट विकास प्रकल्पासाठी 65 कोटी\nनदीघाट विकास प्रकल्पासाठी 65 कोटी\n ता.प्र.- शहादा शहरासाठी नदीघाट विकास प्रकल्पांतर्गत 65 कोटींच्या निधीच्या मागणीला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मंजूरी दिली आहे. या अभिनव योजनेची जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांनी मागणी केली होती. तसेच खा.डॉ.हिना गावित यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.\nशहादे शहरालगत गोमाई नदी वाहते. नदीच्या काठावर काही वसाहती आहेत. दरम्यान, जुने तिखोरा पूल ते पिंगाणा पूल दरम्यान नदी घाट विकास प्रकल्पांतर्गत सुमारे 65 कोटींच्या निधीची मागणी शहादा पालिकेतर्फे केंद्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे प्रस्ताव व निवेदन खा.डॉ.हिना गावित, जि.प.सदस्य अभिजीत पाटील, नगरसेवक आनंदा पाटील, संदीप पाटील, नाना निकुंबे, संतोष वाल्हे, निलेश पाटील,\nसंजय साठे, रेखा पटेल, जितू जमदाडे, रिमा पवार, साजीदअन्सारी आदींच्या वतीने संबंधित खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांना दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून निवेदन व प्रस्ताव देण्यात आला.अशा स्वरूपाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून नदीकाठावरील गावात रहिवाशांच्या समस्या सुटणार आहेत. असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणारी ब वर्ग नगरपालिका राज्यातील एकमेव नगरपालिका असू शकते असा सूर यावेळी भेटीदरम्यान उमटला.\nया प्रकल्पामुळे गोमाई नदीकाठावरील रहिवाशांना संरक्षण मिळण्यासोबत शहराच्या क्षेत्रफळातसुद्धा लक्षणीय वाढ होणार आहे. त्यामुळे शहराच्या वाढत्��ा लोकसंख्येला अतिरिक्त जागा उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर शहराला 60 दिवस पुरेल असा पाण्याचा अतिरिक्त साठा उपलब्ध होईल अशीसुद्धा तरतूद या प्रकल्पांतर्गत होणार आहे. ना.नितीन गडकरी यांनी येणार्‍या फेब्रुवारीचा संसदेच्या अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेऊन शहराच्या सौंदर्य करण्यासाठी अधिकाधिक निधी देण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासित केले.\nयावेळी डॉ.हिना गावित म्हणाल्या की, अधिकाधिक निधी मिळवून विकास कामे करण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. शहादा नगरपालिकेच्या विकास कामांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.\nकेंद्र शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार केल्याचा निश्चितच आनंद आहे. त्यामुळे शहादा शहराची प्रतिमा देशपातळीवर जाईल यात कुठलीही शंका नाही.शहराच्या सौंदर्यकरणासाठी अधिकाधिक विकास व्हावा यासाठी प्रयत्न आहेत.\n– अभिजित दादा पाटील,\nPrevious articleएकीचे बळ; पण मिळेल का फळ\nNext articleशहादा येथे माकपतर्फे रास्तारोको\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 24 फेब्रुवारी 2019)\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8297.html", "date_download": "2019-02-23T23:36:12Z", "digest": "sha1:XG4SM5CVEO4MGHUZFXDWPA5DR55BKMQ6", "length": 12265, "nlines": 47, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ७ - तीर्थरुपांच्या अपमान��चे आम्ही वेढे घेऊ!", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ७ - तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nविजापूरच्या बादशाही विरुद्ध झडलेल्या पहिल्याच रणधुमाळीत शिवाजीराजांनी अस्मानी यश मिळविलं. पण राजे वडिलांच्यावर रागावले , चिडले अन् संतापलेसुद्धा. का कारण शहाजीराजे बेसावध राहिले , पकडले गेले अन् भयंकर संकट स्वराज्यावर आले. जिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे यांना मानसिक यातना असह्य झाल्या. हे सारं शहाजीराजांच्या गाफिलपणामुळं झालं.\nखरंच होतं ते. याची खंत शहाजीराजांना स्वत:लाही निश्चितच होती. पण पेच सोडविण्यासाठी शहाजीराजांनी शिवाजीराजांच्या हाती असलेला स्वराज्यातला कोंढाणा किल्ला आणिकर्नाटकातील शहाजीराजांचं महत्त्वाचं ठाणं शहर बंगळूर हे बादशहाला देऊन टाकायचं कबूल केलं. आणि हे पाहून शिवाजीराजे रागावले. राजकारणात अक्षम्य ठरणारी गाफिलपणाची चूकस्वत: महाराजसाहेब शहाजीराजे यांनी केली. परिणाम मात्र या लहानग्या स्वराज्याला भोगायची वेळ आली. तळहातावरती भाग्याचा तीळ असावा तसा कोंढाणागड बादशहाला फुकट द्यावा लागतोय , याचं दु:ख राजांना होत होतं. स्वराज्यातील तळहाताएवढी भूमीही शत्रूला देताना यातना होण्याची गरज असते\nकोंढाणा आदिलशाहीत परत देऊन टाकण्याची आज्ञापत्रं राजगडावर आली. आणि महाराजव्यथीत झाले. ते गडावर कुठंतरी एकांतात एकटेच अस्वस्थ होऊन बसले.\nमिळालेल्या यशामुळे राजगड आनंदात होता. एकटे शिवाजीराजे खिन्न होते , कोंढाण्यावर. राजे कुठंतरी जाऊन एकटेच बसले आहेत ही गोष्ट वयोवृद्ध सोनो विश्वनाथ डबीर यांच्या लक्षात आली. सोनोपंत म्हणजे आजोबा शोभावेत अशा वयाचे वडिलधारे मुत्सद्दी. भोसले घराण्यावर त्यांची अपार माया. ते चरण चालीने शिवाजीराजांकडे गेले. महाराज गंभीर आणि उदास दिसत होते.सोनो विश्वनाथांनी वडिलकीच्या सुरात त्यांना पुसलं. ' महाराज , आपण चिंतावंत का आता काळज�� कशाची तीर्थरुपसाहेब शहाजीमहाराज शाही कैदेतून मुक्त झाले. आपले राज्यहीआपण वाचविले. मग चिंता कशाची \nराजांनी गंभीर शब्दात म्हटलं , ' काय सांगावं आमचे तीर्थरुपसाहेब बेसावध राहिले आणि शाहीजाळीत अडकले. आम्ही हरहुन्नर करून त्यांस सोडविण्यास आदिलशहास भाग पाडले. सुटले. पण वडिलांनी बादशहाच्या मागणीवरून आपला स्वराज्यातील कोंढाणागड परत देऊन टाकण्याचे कबूल केले. काय म्हणावं या गोष्टीला आमचे तीर्थरुपसाहेब बेसावध राहिले आणि शाहीजाळीत अडकले. आम्ही हरहुन्नर करून त्यांस सोडविण्यास आदिलशहास भाग पाडले. सुटले. पण वडिलांनी बादशहाच्या मागणीवरून आपला स्वराज्यातील कोंढाणागड परत देऊन टाकण्याचे कबूल केले. काय म्हणावं या गोष्टीला आमच्या कामाचे मोल वडिलांस समजलेच नाही. ते स्वत:स मोठे जाणते म्हणवितात. पण वर्तन मात्र अजाणते केले. '\nहे शब्द शिवाजीराजे व्याकुळतेने बोलत होते , पण ते ऐकताच सोनो विश्वनाथ अधिकच गंभीर होऊन जरा कठोर वडिलकीचे शब्दात म्हणाले , ' महाराज , काय बोलता हे वडिलांच्याबद्दल असं विपरित बोलणं आपणांसारख्या सुपुत्रांस शोभा देत नाही. '\nशिवाजीराजे अधिकच गंभीर होऊन ऐकू लागले. ' महाराज वडील चुकले तर खासच. शंकाच नाही. पण वडिलांबद्दल असं बोलणं बरं नव्हे. कोंढाण्यासारखा मोलाचा गड विनाकारण हातचा जातोय. खरं आहे पण वडिलांच्याकरिता हे सोसावेच महाराज वडिलांचा मान राखावा. '\nशिवाजीराजे एकदम स्वत:स सावरीत बआदब म्हणाले , ' नाही , आमचं चुकलं. वडिलांचा अपमान करावा म्हणून आम्ही बोललो नाही. स्वराज्याचे नुकसान , मनाला मानवले नाही म्हणून बोललो. कोंढाणा गेला म्हणून बोललो. '\n' महाराज कोंढाण्याचे काय एवढे वडिलांपुढे हा अतिमोलाचा गड देऊन टाकावा. महाराज ,आपण तर अवघा मुलूख काबीज करा. उदास होऊच नका. ' महाराजांना हा विवेक फार मोलाचावाटला. पटला. त्यांनी जरा तीव्र शब्दांत म्हटलं. ' होय ' जरुर. पण वडिलांचा झालेला हा अपमान ती कैद. त्या अफझलखानाचं वागणं बोलणं आम्हाला सहन होत नाही. ज्यांनी ज्यांनीआमच्या तीर्थरुपांचा असा हीन अपमान केला , त्यांचा त्यांचा सूड आम्ही आमच्या हातानं घेऊ. तो अफझलखान , बाजी घोरपडे , ते वझीर मुस्तफाखान , मनसब ई कार ई मुलकी या साऱ्यांचेवेढे आम्ही घेऊ. '\nसोनो विश्वनाथ या राजवचनांनी सुखावले. अवघं पावलं असं वाटलं असावं त्यांना. आई आणि वडिलांच्याबद्दल आ��चा राजा असं पोटतिडीकेनं बआदब वागतो. साऱ्या मराठी मुलुखापुढं सूर्यफुलाचा आदर्श ठेवतो. एक चारित्र्यसंपन्न करारी पण नम्रही नेतृत्त्व मराठ्यांच्या मुलुखाला लाभलेलं पाहून कोणाच्याही डोळ्यांत अभिमानाचे आनंदाश्रू तरळावेत असंच बोलणं राजा बोलला.\nहा सारा संवाद पुढे कवींद परमानंद गोविंद नेवासकर यांनी लिहून ठेवला. त्याचा हा आशय.\nकोंढाणागड आदिलशाहीत राजांनी देऊन टाकला. बादशहाच्या हुकुमावरून नव्हे. वडिलांच्याआज्ञेवरून\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/nov14.htm", "date_download": "2019-02-23T23:08:03Z", "digest": "sha1:NSOGYLFMZ5E2JPKNNB5OYDLWQJXZQ2B4", "length": 9247, "nlines": 414, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज १४ नोव्हेंबर", "raw_content": "\nप्रपंच भगवंताचा आहे असे जाणून करावा.\nहे जे सर्व जग दिसते, त्याला कुणी तरी नियंता आहे असे तुम्हाला वाटते का एखाद्या नास्तिकाला विचारले की 'हे जग कुणी निर्माण केले एखाद्या नास्तिकाला विचारले की 'हे जग कुणी निर्माण केले ' तर तो काय सांगेल, तर पांचभौतिक तत्त्वांपासूनच याची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्त्वे कुणी निर्माण केली ' तर तो काय सांगेल, तर पांचभौतिक तत्त्वांपासूनच याची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्त्वे कुणी निर्माण केली त्यावर तो सांगेल, 'ते मात्र काही कळत नाही'. पण जे कळत नाही त्यालासुद्धा कुणीतरी असलाच पाहिजे. म्हणून, देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही. जिथे सध्या वस्ती नाही तिथेही मंदिरे बांधलेली आपण पाहितो; आणि ती कुणी बांधली याचा तपास करू लागलो असताना बांधणारा कोण हे जरी समजले नाही तरी, ज्याअर्थी ती आहेत, त्या अर्थी त्यांना कुणीतरी बांधणारा आहेच. म्हणून काय की, जगाचा कुणी तरी कर्ता हा असलाच पाहिजे. तो कोण हे आपल्याला समजत नाही इतकेच.\nआपण संसारात वागतो त्याप्रमाणे मुले खेळात खेळ थाटतात, खेळात लग्न लावतात, त्यांचा सर्व सोहळा करतात; बाहुलीचे सर्व संस्कार ती करतात. त्यांच्या खेळात बाळंतपण होते, मुले होतात, सर्व काह�� करतात; पण त्यांना कुणी घरात हाक मारली म्हणजे खेळ टाकून तशीच धावत जातात. त्या वेळेस मूल तिथे रडेल वगैरेची काळजी त्यांना राहात नाही. असेच आपण संसारात वागावे. जर सर्वच देवाने केले आहे तर त्याचे पालनही तोच करतो आणि संहारही करणारा तोच असतो; तर मग आपल्याला तरी त्याने दिलेल्या संसारात काही बरे-वाईट झाले म्हणून सुखदुःख मानण्याचा काय अधिकार आहे समजा, आपण एक घर भाड्याने घेतले आहे. त्याचे आपण बरीच वर्षे भाडे भरतो आहोत. पुढे जर आपण ते घर माझेच आहे असे म्हणू लागलो, तर तो मालक ऐकेल का समजा, आपण एक घर भाड्याने घेतले आहे. त्याचे आपण बरीच वर्षे भाडे भरतो आहोत. पुढे जर आपण ते घर माझेच आहे असे म्हणू लागलो, तर तो मालक ऐकेल का तो काहीही उपायाने आपल्याला घरातून काढून लावील की नाही तो काहीही उपायाने आपल्याला घरातून काढून लावील की नाही तसेच आपले प्रपंचात झाले आहे. जो प्रपंच आपल्याला त्याने भाड्याने दिला आहे, तो आपण आपलाच म्हणून धरून बसलो. परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्याला काढून लावता येणे शक्य असताना आपण तो आपला म्हणून कसे म्हणावे तसेच आपले प्रपंचात झाले आहे. जो प्रपंच आपल्याला त्याने भाड्याने दिला आहे, तो आपण आपलाच म्हणून धरून बसलो. परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्याला काढून लावता येणे शक्य असताना आपण तो आपला म्हणून कसे म्हणावे तर तो त्याचा आहे असे समजून वागावे आणि जेव्हा तो आपल्याला न्यायला येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी, म्हणजे संसारात सुखदुःखे बाधत नाहीत.\nआपण भजनाला लागलो तर प्रपंच कसा चालेल याची काळजी करू नये. भजनाला लागल्यावर तुकाराम महाराजांसारखे झालो तर वाईट काय बरे, तसे न झाले तर प्रपंच चालूच आहे बरे, तसे न झाले तर प्रपंच चालूच आहे प्रपंचात नुसते रडत बसण्यापेक्षा, आनंदाने रामनामात राहू या. सर्व हवाला रामावर ठेवून थोडे दिवस तरी राहून पहा, मन खास चिंतारहित होईल, पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल.\n३१९. हे सर्व विश्व व अखिल प्रपंच ईश्वराचा आहे. प्रपंच\nज्याचा आहे त्यास तो देऊन टाकून आपण मोकळे व्हावे.अडखळण्याची भितीच नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/3rd-odiind-200-4-after-36-overs-vs-south-africa/", "date_download": "2019-02-23T23:23:02Z", "digest": "sha1:RAOTZQJWYYVBBF7JYNHJ3WX3FG5ZAI66", "length": 7538, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारताची दमदार सुरुवात; विराटची शतकाकडे वाटचाल सुरु", "raw_content": "\nभारताची दमदार सुरुवात; विराटची शतकाकडे वाटचाल सुरु\nभारताची दमदार सुरुवात; विराटची शतकाकडे वाटचाल सुरु\n भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्याच्या रूपाने चौथा धक्का बसला आहे. त्याला ख्रिस मॉरिसने बाद केले आहे.\nयाआधी भारताने रोहित शर्माची सुरवातीलाच विकेट गमावली होती. त्याला आज १ धावही करता आलेली नाही. रोहितला कागिसो रबाडाने शून्य धावेवर बाद केले. रोहित या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात अयशस्वी ठरला आहे.\nरोहित बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने आणि सलामीवीर फलंदाज शिखर धवनने भारताचा डाव सांभाळला. या दोघांनीही अर्धशतके केली आहेत. मात्र शिखराला या अर्धशतकाचे शतकात रूपांतर करण्यात अपयश आले. त्याला जेपी ड्युमिनीने एडिन मार्करमकडे झेल देण्यास भाग पडले. शिखरने ६३ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. तसेच विराट आणि शिखरमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी झाली.\nत्याच्या पाठोपाठ लगेचच अजिंक्य राहणेही ११ धावांवर बाद झाला. त्याचीही ड्युमिनीनेच विकेट घेतली. आज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला ५ व्या क्रमांकावर खेळण्यासाठी बढती मिळाली होती होती मात्र त्याला त्याचा उपयोग करता आला नाही. त्याने आज १४ धावा केल्या.\nआज या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताने आत्तापर्यंत ३६ षटकात ४ बाद २०० धावा केल्या आहेत. सध्या विराट आणि एमएस धोनी नाबाद खेळात आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/suresh-raina-says-he-will-dance-at-bhuvneshwar-kumars-wedding/", "date_download": "2019-02-23T23:18:04Z", "digest": "sha1:YMPRGNNGTHZMVD3VHXY7DD2OVPWFGGKV", "length": 7290, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "या खेळाडूला नाचायचे आहे भुवीच्या लग्नात", "raw_content": "\nया खेळाडूला नाचायचे आहे भुवीच्या लग्नात\nया खेळाडूला नाचायचे आहे भुवीच्या लग्नात\nकाही दिवसांपूर्वीच भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आपला साखरपुडा नुपूर नागर हिच्याशी झाला असल्याचे सांगितले. ही बातमी त्याने सोशल मीडियामार्फत आपल्या चाहात्यांना दिली.\nभुवनेश्वरने आत्ताच संपलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेनंतर मिळालेल्या सुट्टीत त्याचा साखरपुडा नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत उरकून घेतला. कारण आजपासून परत भारताची ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध टी २० मालिका सुरु होत आहे आणि भुवनेश्वरची या मालिकेसाठी निवड झाली आहे.\nभुवनेश्वरला त्याच्या साखरपुडेनिमित्त शुभेच्छा देणारे ट्विट अनेक भारतीय खेळाडूंनी केले आहेत. यातील भारतीय स्फोटक फलंदाज सुरेश रैनाने शुभेच्छा देताना तो भुवनेश्वरच्या लग्नात नाचणार आहे अशा संदर्भाचं ट्विट केलं आहे.\nया वर्षीच्या आयपीएलमध्ये रैना चांगल्या फॉर्ममध्ये होता परंतु त्याची भारतीय संघात निवड झाली नव्हती. सध्या रैना रणजी सामने खेळत आहे. उत्तर प्रदेश संघाच्या कर्णधारपदी तो आहे. रणजी स्पर्धा सुरु होण्याअगोदर त्याची फिटनेस टेस्ट झाली होती त्यात त्याला अपयश आले होते. त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी २० मालिकेसाठी तसेच भारत अ संघासाठीही निवड होऊ शकली नाही.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/04/blog-post_54.html", "date_download": "2019-02-23T23:08:43Z", "digest": "sha1:XW5KO7KL5TTHTTCB4PJS65INJRWCFVIH", "length": 6421, "nlines": 64, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: आण्णा", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या मा���्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nएका घमेल्यात तिला माडीवरच\nस्वताच अंघोळीचं पाणी खाली टाकून\nसोळा वरसं तिच्या नजरेला\nगावाचं दर्शन होवू न देताच\nतिच मडं बाहेर काढणारा\nमधल्या वाडयातला मावळतीकडं झुकलेला\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:05 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/06/blog-post.html", "date_download": "2019-02-23T22:57:56Z", "digest": "sha1:IAFJONMRM2HMBG5MKYAMCZIIESSOKG5F", "length": 8413, "nlines": 55, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: भेट", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nगावचा वाडा विकल्यापासून तू कधी दिसलीच नाहीस. मात्र बऱ्याच वर्षांनंतर काल स्टेशनवर दिसलीस. नुसतीच हताशपणे पहात होतीस. कदाचित तुला ओळख लपवायची असावी आता. मीच तुझ्या जवळ आलो. कुठे असतेस म्हंटल्यावर तू म्हणालीस, “अंगण नसलेल्या घरात बंदीस्त असते” मी म्हंटलं, “गेला नाही का राग अजून” मी म्हंटलं, “गेला नाही का राग अजून” मला थांबवत माझ्या नजरेत नजर देऊन तू म्हणालीस, “तुला फक्त नाती जुळवनं जमलं” मला थांबवत माझ्या नजरेत नजर देऊन तू म्हणालीस, “तुला फक्त नाती जुळवनं जमलं ते वाढवनं नाही जमलं रे ते वाढवनं नाही जमलं रे मी शांत राहिलो. तुझ्या नजरेला नजर देणं मला जमत नव्हतं. पण तू आतून पार ढवळून निघत होतीस. सरणासारखी जळत होतीस. मला स्पष्ट कळत होतं. तुलाही तो प्रसंग टाळायचा असावा कदाचित. तू पुन्हा म्हणालीस, “तुला पोहचण्यासाठी ठेवलेल्या काळजातील चोरवाटासुद्धा आता मी लिपून टाकल्यात मी शांत राहिलो. तुझ्या नजरेला नजर देणं मला जमत नव्हतं. पण तू आतून पार ढवळून निघत होतीस. सरणासारखी जळत होतीस. मला स्पष्ट कळत होतं. तुलाही तो प्रसंग टाळायचा असावा कदाचित. तू पुन्हा म्हणालीस, “तुला पोहचण्यासाठी ठेवलेल्या काळजातील चोरवाटासुद्धा आता मी लिपून टाकल्यात\n...तुझी गाडी यायच्या आधीच तू उठलीस. जाताना तू पर्समधील एक कार्ड फेकत म्हणालीस, “शेवटच्या वेळी तरी जवळ असशील एवढी एकच आशा अजून जिवंत आहे\" तुझ्या शेवटच्या वाक्याचा अर्थ जुळवत मी कितीतरी वेळ तसाच तुला पाठमोरी जाताना पाहत उभा होतो. पुन्हा भेटशील की नाही मला माहित नाही. पण नवे डोळे घेऊन पुढच्या आयुष्याकडे मलाही पहाता येत नाही अजून\" तुझ्या शेवटच्या वाक्याचा अर्थ जुळवत मी कितीतरी वेळ तसाच तुला पाठमोरी जाताना पाहत उभा होतो. पुन्हा भेटशील की नाही मला माहित नाही. पण नवे डोळे घेऊन पुढच्या आयुष्याकडे मलाही पहाता येत नाही अजून मला खूप काही सांगायचं होतं मला खूप काही सांगायचं होतं आणि तुला थांबायचं न्हवतं आणि तुला थांबायचं न्हवतं\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 4:30 AM\nमी लह���न असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_balshastri.htm", "date_download": "2019-02-23T23:09:44Z", "digest": "sha1:RMTSJ2J2WKRC7ZLKU464FY5K5FEZRAMD", "length": 4309, "nlines": 30, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nबाळशास्री जांभेकर स्मारक, पोंभुर्ले\nदर्पणकार आचार्य बाळशास्री जांभेकर यांचे स्मारक, पोंभुर्ले विजयदुर्ग-तरेळे मार्गावर तरळयापासून सुमारे 18 कि.मी. अंतरावर पोंभुर्ले फाटा आहे. तेथून 3 कि.मी. अंतरावर वाघोटण खाडीच्या काठावर मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पण कार आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांचे स्मारक आहे.\nआचार्य जांभेकर यांचे बालपण पोंभुर्ले येथे गेले. त्यांना 14 भाषा अवगत होत्या. विविध विषयांवर त्यांनी 13 ग्रंथ लिहिले आहेत. जस्टीस ऑफ पीस ही पदवी देऊन ब्रिटीशांनी त्यांचा सन्मान केला होता. दि. 6 जानेवारी 1832 रोजी मुंबई येथून मराठी-इंग्रजी संमीश्र दर्पण पाक्षिक आणि दिनांक 10 मे 1840 रोजी मराठीतले पहिले दिग्दर्शक मासिक सुरू केले. जांभेकर यांचे दिनांक 17 मे 1846 रोजी निधन झाले.\nत्यांचे स्मारक असलेले पोंभुर्ले येथील ठिकाण एक सुंदर देखणे सभागृह आहे त्या ठिकाणी जांभेकरांचा ब्राँझचा अर्धपुतळा आहे. तेथे त्यांच्या चरित्राची आणि कार्याची माहिती आधुनिक पध्दतीने चित्रीत केली आहे. आत भिंतीवर दर्पण आणि दिग्दर्शन च्या पहिल्या अंकाच्या मुखपष्ठाचे फोटो, चित्रे, जांभेकरांचे काही लेख, त्यांचे हस्ताक्षरातील लेख लावण्यात आले आहेत. बहुतेक त्यांची सर्व पुस्तकेही तेथे आहेत. आता तेथे जांभेकर ग्रंथालय, अतिथीगृह, उद्यान करण्याचा समितीचा मानस आहे.\nआता तेथे नियमितपणे दि. 06 जानेवारी रोजी पत्रकार दिन समारंभ व राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार वितरण सोहळा आणि 17 मे रोजी दर्पणकारांच्या पुण्यातिथीनिमित्त आदरांजलीचा कार्यक्रम होत असतो.\nसध्या सर्व ठिकाणचे सर्व राज्यस्तरीय नागरीक आणि पर्यटक भेट देत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/atm-crime-issue-in-kannad-aurangabad/", "date_download": "2019-02-23T23:46:34Z", "digest": "sha1:MVIGXHJ4LXDU3TFFURXOFUQHQCKKYAOK", "length": 3609, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एटीएम बदलून शेतकऱ्याची ६३ हजाराची फसवणूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › एटीएम बदलून शेतकऱ्याची ६३ हजाराची फसवणूक\nएटीएम बदलून शेतकऱ्याची ६३ हजाराची फसवणूक\nशहरातील एसबीआय बँकजवळ आसलेल्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यास एका अनोळखी व्यक्तीने ६३ हजार रूपयाला फसविले आहे. याबाबत शहर पोलिसात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. दि. २६ फेब्रुवारी रोजी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ असलेल्या एसबीआय बँकच्या एटीएममध्ये किशोर भिवलाल चव्हाण रा वडनेर येथील शेतकरी गेले असता येथील एका अनोळखी इसमाने एटीएम कार्डची हातचालखी करून ४० हजार रूपये दुसऱ्या खात्यावर ट्रॉन्सफर करून २३ हजाराची रक्कम काढून घेतली. अशी एकूण ६३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सदर शेतकऱ्याने १ मार्च रोजी फिर्याद दिल्याने अनोळखी व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपुढील तपास पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे पोहेका कैलास करवंदे हे करत आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/udaynraje-beed-gopinath-munde-programme/", "date_download": "2019-02-23T22:59:59Z", "digest": "sha1:LQJKIUOH3KCMMJLWJOEKIQASIJTUFZ4Q", "length": 4079, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गडावर मुलगा म्हणून आलो: छत्रपती उदयनराजे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › गडावर मुलगा म्हणून आलो: छत्रपती उदयनराजे\nगडावर मुलगा म्हणून आलो: छत्रपती उदयनराजे\nगोपीनाथराव मुंडे आपल्यासाठी मित्र, तत्त्ववेत्ता व मार्गदर्शक असल्याचे सांगून ते खर्‍या अर्थाने लोकांमधला ‘लोकराजा’ होते. आपण या कार्यक्रमाला छत्रपती म्हणून नाही तर मुलगा म्हणून इथे आलो आहोत. गोपीनाथराव मुंडे यांचे सर्व गुण पंकजा व प्रीतममध्ये दिसतात. मी काल तुमचा होतो, आज पण तुमचा आहे आणि उद्या बदलणार नाही असा विश्‍वास छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये यावेळी दिला.\nछत्रपतींचा सन्मान व्हावा म्हणून गोपीनाथ मुंडेंचे प्रयत्न ः छत्रपती संभाजीराजे भोसले\nगोपीनाथ मुंडे यांच्या कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रण लागत नाही, हे आमचं हक्काचं ठिकाण आहे. उदयनराजे आणि संभाजीराजे खूप कमी ठिकाणी एकत्र येत असतात तोच योग आज आलाय. आठरापगड जाती व समाजघटकाशी नाळ जुळलेल्या नेतृत्वाला व त्यांच्या विचाराला पुढे घेऊन जाण्याचे काम समर्थपणे आमच्या भगिनी पंकजा मुंडे करत आहेत. आपण सदैव त्यांच्या पाठिशी उभे असल्याची ग्वाही छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिली.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Kolhapur-shivaji-pool-accident-family-from-pune-lost-everything/", "date_download": "2019-02-23T23:59:24Z", "digest": "sha1:PU4VKKY3ASII3FZZA5INAKYXPTCCJXFK", "length": 7182, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर अपघात; नातवंडांनी गजबजणारं घर सुन्न झालं (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › कोल्हापूर अपघात; नातवंडांनी गजबजणारं घर सुन्न झालं (Video)\nकोल्हापूर अपघात; नातवंडांनी गजबजणारं घर सुन्न झालं (Video)\nनेहा सराफ/केतन पळसकर : पुढारी ऑनलाईन, पुणे\nभविष्यासाठी आपण अनेक योजना आखतो पण, विधात्याच्या मनात काय सुरु आहे याचा अंदाज मात्र कोणालाही बांधणे शक्य होत नाही. माणसाचा क्षणाचा भरवसा नाही हे वाक्य अनेकदा पटत आणि अनुभवही देत. याच वाक्याची प्रचिती आज पुण्यातील बालेवाडी भागातील नागरिक घेत आहेत. या भागात अनेक वर्षांपासून राहणाऱ्या भरत केदारी यांचे कुटुंबीय गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी गेले ते परत न येण्यासाठीच...बालेवाडी येथे राहणाऱ्या केदारी कुटुंबातील मुलगा, मुलगी सुना, नातवंड अशा एकूण १२ जणांवर काळाने शुक्रवारी रात्री झडप घातली. कोल्हापूर येथे झालेल्या भीषण शब्दालाही थरथरायला लावेल अशा अपघातात त्यांची बस पंचगंगा नदीत कोसळली आणि केदारी कुटुंब अक्षरशः उध्वस्त झाले.\nवाचा मुख्य बातमी : कोल्हापूरः शिवाजी पुलावरून मिनी बस पंचगगा नदीत कोसळली, पुण्यातील १३ ठार\nभरत केदारी यांना दिलीप आणि सचिन या मुलांसह छाया आणि मनिषा, या दोन मुली. भरत आणि मोठा मुलगा दिलीप वगळता केदारी यांचे सारे कुटुंबीय सचिनच्या मुलाच्या जन्माचा नवस फेडण्यासाठी गणपतीपुळ्याला गेले होते. सोबत दिलीप यांची पत्नी भावना, मुलगी श्रावणी, अनु आणि मुलगा साहिलही होते. त्यांच्यासह ज्याचा नवस फेडायचा होता तो अवघ्या नऊ महिन्यांचा आराध्य, त्याची बहीण संस्कृती यांच्यासह सचिन-नीलम दाम्पत्याने मोठ्या भक्तिभावाने गणपतीचरणी लीन होण्याचं ठरवलं. सोबत भरत यांच्या कन्या छाया आणि मनीषा यांचीही मुलंबाळं घेतली आणि सारे निघाले प्रवासाला पण कायमच्या... \nज्यांनी आयुष्य काय आहे हे अनुभवलं पण नाही अशा ९ महिन्यांपासून ते १६ वर्षांपर्यंतच्या सात जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. नातवंडांनी हे घर कायम गजबजत असायचं ते आता सुन्न झालं आहे आणि शेवटपर्यंत राहील. यातील साहिल इयत्ता नववीत तर त्याची बहीण श्रावणी सहावीच्या वर्गात होते. संस्कृती दुसरीला तर प्रतीक नांगरे १०वीची परीक्षा देणार होता. शनिवारी दुपारी केदारी कुटुंबाच्या घराबाहेर आठ जणांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु होती. लहान मुलाच्या दफनासाठीही तयारी करण्यात आली होती. क्षणाक्षणाला घराच्या बाहेर गर्दी वाढत होती आणि त्याचबरोबर आप्तस्वकीयांचा टाहोदेखील... आता घरात कोणी कोणाला सावरायचं असाच प्रश्न उभा राहिला असून, त्यांची ही केदारी कुटुंबावर काळाने केलेला घात प्रत्येकाच्याच हृदयाला चटका लावून जाणारा आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-theft-case-one-arrest/", "date_download": "2019-02-23T23:48:16Z", "digest": "sha1:R6G4PZYH6YBT6NKH6XLFRJN25XI2SSTU", "length": 6942, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हेरगिरी करून फ्लॅट फोडणार्‍यांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › हेरगिरी करून फ्लॅट फोडणार्‍यांना अटक\nहेरगिरी करून फ्लॅट फोडणार्‍यांना अटक\nराहत्या परिसरातील बंद घराच्या कमकुवत खिडक्या आणि जुनाट घरे हेरून घरफोड्या करणार्‍यांना खडकी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून अकरा गुन्हे उघडकीस आणत पावणेचार लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.\nअजिंक्य ऊर्फ सनी रवींद्र वाघमारे (वय 19), गणेश संजय वाघमारे (वय 19, दोघेही, रा. महादेववाडी, खडकी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या 16 वर्षीय अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.\nशहरात घरफोड्या करणार्‍या सराइतांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज तीन ते चार घरे फोडून लाखोंचा माल लंपास केला जात आहे. दरम्यान वरिष्ठांनी या सराइतांची माहिती काढून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान खडकी परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांचे सत्र सुरू होते. तपास पथक आणि गुन्हे शाखा माग काढत होते. मात्र, आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हते. दरम्यान खडकी पोलिस ठाण्यातील तुषार शिंदे, प्रदीप गाडे व पथकातील कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. त्या वेळी खबर्‍यामार्फत माहिती मिळाली की, दोघांनी अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने घरफोडी केली आहे. त्यानुसार, अल्पवयीन साथीदारांसह तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केला असता खडकी पोलिस ठाण्यातील घरफोडीचे एकूण 11 गुन्हे उघडकीस आले. तसेच, 3 लाख 83 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त क���ण्यात आले आहेत. अजिंक्य आणि गणेश हे दोघेही मिळेल ते कामे करतात. ते याच परिसरात राहण्यास आहेत.\nदरम्यान दोघे परिसरात हेरगिरी करायचे. जुन्या इमारती त्यासोबतच कमकुवत असणार्‍या फ्लॅटच्या खिडक्या पाहायचे. त्यानुसार, अल्पवयीन मुलाला घरात सोडायचे. त्यानंतर दोघेही आत शिरून माल लंपास करत असल्याचे तपासात समोर आले आहे. परिमंडल चारचे पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण बोराटे, पथकातील हेमंत माने, तुषार शिंदे, प्रदीप गाडे, रामदास मेरगळ, सुरेश गेंगजे यांच्या पथकाने ही कारवाई केली.\n‘इव्हेंट’ कंपन्यांची डिसेंबरमध्ये तब्बल १०० कोटींची उलाढाल\n‘ओखी’ चक्रीवादळाचा राज्याला धोका नाही\nहेरगिरी करून फ्लॅट फोडणार्‍यांना अटक\nनाशिक मार्गावरील सहा शिवनेरींवर गदा\nपुण्यात पावसाची दमदार हजेरी\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/17-num-form-According-to-the-form-this-year-final-exam/", "date_download": "2019-02-23T22:59:06Z", "digest": "sha1:O7TUUXYZG7MOYVOLCQ76C2KMWKLACIBI", "length": 6038, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " १७ नं. फॉर्मनुसार यावर्षी शेवटचीच परीक्षा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › १७ नं. फॉर्मनुसार यावर्षी शेवटचीच परीक्षा\n१७ नं. फॉर्मनुसार यावर्षी शेवटचीच परीक्षा\nदहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फॉर्म 17 नं. चे हे शेवटचे वर्ष ठरण्याची शक्यता आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून फॉर्म 17 नं. भरून दहावी-बारावीच्या परीक्षेस बसू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांची परीक्षा मुक्त विद्यालय मंडळ घेणार असल्याचे संकेत आहेत. या दिशेने मुक्त विद्यालय मंडळाची रचना तयार करण्याचे कार्य अभ्यास गटाकडून केले जात आहे.\nदरवर्षी दहावी आणि बारावी मिळून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी फॉर्म क्रमांक सतरा भरून परीक्षा देतात. यामध्ये प्रामुख्याने नववीत किंवा अकरावीत नापास झालेले विद्यार��थी आणि काही कारणांनी नियमित शिक्षण घेऊ न शकणार्‍या विद्यार्थ्यांचा समावेश असतो, मात्र ही मुभा शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून बंद करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. या विद्यार्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन मिळावे आणि दहावी-बारावीच्या परीक्षेत मूलभूत विषयांबरोबरच आवडीच्या विषयांचीही निवड करता यावी, या उद्देशाने या विद्यार्थ्यांना राज्यात लवकरच सुरू होणार्‍या मुक्त विद्यालय मंडळातर्फे परीक्षा देता येणार आहे.\nया विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील सतरा क्रमांकाच्या फॉर्मसाठीच्या केंद्रातून मार्गदर्शन मिळत असते. मुक्त विद्यालय मंडळाकडून परीक्षा देण्याची मुभा देण्यात यावी, असा विचार शासन स्तरावर सुरू आहे. यावर शिक्कामोर्तब झाल्यास फॉर्म सतरा भरून परीक्षा देण्यासाठी दोन हजार अठरा एकोणीस हे शेवटचे वर्ष ठरणार आहे.\nदहावीचा अभ्यासक्रम नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच अतिप्रगत विद्यार्थी, दिव्यांग, कलाकार, खेळाडू अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि ते मुख्य शिक्षण प्रवाहातही राहावेत, यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मुक्त विद्यालय मंडळ हा राज्य शिक्षण मंडळाचा भाग असेल. त्याद्वारे दोन हजार अठरा एकोणीस या शैक्षणिक वर्षांपासून शिक्षण सुरू होणार आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/maratha-reservation-agitation-in-malshiras-solapur/", "date_download": "2019-02-23T23:49:28Z", "digest": "sha1:TWFJBMRADVHVFTSGUCHJ6X3M2OTE6C4R", "length": 6983, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर : माळशिरस तालुक्यात मराठा आंदोलनाची वज्रमुठ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर : माळशिरस तालुक्यात मराठा आंदोलनाची वज्रमुठ\nसोलापूर : माळशिरस तालुक्यात मराठा आंदोलनाची वज्रमुठ\nपानीव : विनोद बाबर\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू आहे. माळशिरस तालुक्यातील सकल मराठा समाजाच्याव���ीने सोमवार ६ ऑगस्टपासून बुधवारी ८ ऑगस्टपर्यंत माळशिरस तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून ९ ऑगस्टला पूर्ण माळशिरस तालुक्यात चक्काजाम करण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी माळशिरस येथील सकल मराठा समाज माळशिरस तालुक्‍याची बैठक सुमंगल मगंलकार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती.\nया बैठकीत बोलताना मराठा आंदोलन बदनाम करण्याचा डाव असून आंदोलन बदनाम होऊ देऊ नका. या आंदोलनात राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वानी उपस्थित रहावे तसेच मराठा समाजातील कुणावर अन्याय होत असेल तर संपूर्ण समाजाने त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा रहायला हवे असे मत प्रकाश पाटील यांनी मांडले. पद्मजादेवी मोहीते-पाटील बोलताना म्हणाल्या की, समाजावर आंदोलनाची वेळ यायला नको आहे. वैफल्यग्रस्त पिडी तयार होऊ लागली असून सरकार याकडे दुर्लक्षक्ष करीत आहे. आपण आरक्षण मिळवायाचेच आहे मात्र याला कोणतेही गालबोट व लोकांना त्रास न देता आंदोलन करावे असा सल्लाही यावेळी देण्यात आला. उत्तमराव माने-शेंडगे यांनी मुक मोर्चाने सरकारला जाग येत नाही म्हणून ठोक मोर्चा सुरू केला आहे. नियोजनाप्रमाणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी निलेश घाडगे, चंद्रकांत काळे, दत्तात्रय देशमुख, रवी पवार, श्रीनीवास कदम-पाटील, आकाश शिंदे आदी समाज बांधवांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी निनाद पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेखा मांडली. या बैठकीसाठी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आली होती.\nमाळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गटानुसार व या अंतर्गत येणारे सर्व पंचायत समिती गणातील गावे हे आंदोलन करणार असून ६ ऑगस्ट सोमवारी नातेपुते, मांडवे, दहीगाव व माळशिरस हे गट व गण सहभागी होणार असून मंगळवार दि. ७ ऑगस्ट रोजी वेळापूर, पिलीव, महाळुंग व बोरगाव जिल्‍हा परिषद गट व या अंतर्गत येणारे सर्व पंचायत समिती गणातील गावे हे आंदोलन करणार आहेत तर बुधवारी ८ ऑगस्ट समारोपच्या दिवशी संग्रमनगर, अकलूज, यशवंतनगर व निमगाव जिल्हा परिषद गट व या सर्व गटातील पंचायत समिति गणातील सर्व गावे ठिय्या आंदोलन करणार आहेत .९ ऑगस्टला दिवसभर चक्काजाम व पुढे शासकीय कार्यालय बंद केली जाणार आहेत.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वात���त्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1599", "date_download": "2019-02-23T23:08:15Z", "digest": "sha1:DTCFVITB5OFOPVOJKHMYTB32TIH2YW7F", "length": 6131, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news HSC results maharashtra strike rolles back | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबारावीच्या निकालाचा मार्ग मोकळा; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या बहिष्कार आंदोलनाला स्थगिती\nबारावीच्या निकालाचा मार्ग मोकळा; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या बहिष्कार आंदोलनाला स्थगिती\nबारावीच्या निकालाचा मार्ग मोकळा; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या बहिष्कार आंदोलनाला स्थगिती\nबारावीच्या निकालाचा मार्ग मोकळा; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या बहिष्कार आंदोलनाला स्थगिती\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आपल्या बहिष्कार आंदोलनाला स्थगिती दिलीय. त्यामुळे बारावीच्या निकालाच मार्ग अखेर मोकळा झालाय..शिक्षणमंत्र्यांनी मागण्या मान्य न केल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ आक्रमक झाला होता. त्यामुळे, त्यांनी उत्तरपत्रिका राज्य शिक्षण मंडळाकडे जमा न करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, बारावीच्या ८० लाखांहून अधिक उत्तरपत्रिका शिक्षकांकडेच पडून होत्या. आता मात्र शिक्षणमंत्र्यांच्या आवाहानला प्रतिसाद देत आपल्या आंदोलनाला त्यांनी स्थगिती दिलीय.\nकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आपल्या बहिष्कार आंदोलनाला स्थगिती दिलीय. त्यामुळे बारावीच्या निकालाच मार्ग अखेर मोकळा झालाय..शिक्षणमंत्र्यांनी मागण्या मान्य न केल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ आक्रमक झाला होता. त्यामुळे, त्यांनी उत्तरपत्रिका राज्य शिक्षण मंडळाकडे जमा न करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, बारावीच्या ८० लाखांहून अधिक उत्तरपत्रिका शिक्षकांकडेच पडून होत्या. आता मात्र शिक्षणमंत्र्यांच्या आवाहानला प्रतिसाद देत आपल्या आंदोलनाला त्यांनी स्थगिती दिलीय.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1995", "date_download": "2019-02-23T23:39:59Z", "digest": "sha1:2T4Z6M4JOCIHSZLUNKE6MPD7JA67WNVH", "length": 7398, "nlines": 94, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news rankala huge tortoise kolhapur | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरंकाळ्यात साडेचार फूट लांबीचं महाकाय मृत कासव\nरंकाळ्यात साडेचार फूट लांबीचं महाकाय मृत कासव\nरंकाळ्यात साडेचार फूट लांबीचं महाकाय मृत कासव\nमंगळवार, 19 जून 2018\nकोल्हापूर - सुमारे साडेचार फूट लांबीचे महाकाय मृत कासव आज रंकाळा तलावात आढळले. स्थानिक नागरिकांनी त्याला काढले. बरेच दिवस कासव मरून पडल्याने त्यास दुर्गंधी सुटली होती. दरम्यान, मृत कासव सापडले असले, तरी इतक्‍या मोठ्या आकाराची कासवे रंकाळ्यात असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.\nकोल्हापूर - सुमारे साडेचार फूट लांबीचे महाकाय मृत कासव आज रंकाळा तलावात आढळले. स्थानिक नागरिकांनी त्याला काढले. बरेच दिवस कासव मरून पडल्याने त्यास दुर्गंधी सुटली होती. दरम्यान, मृत कासव सापडले असले, तरी इतक्‍या मोठ्या आकाराची कासवे रंकाळ्यात असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.\nतांबट कमानी परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांना सायंकाळी दुर्गंधी जाणवली. ती नेमकी कुठून येते, याची माहिती घेतली असता तेथेच मृत कासव असल्याचे लक्षात आले. प्रचंड दुर्गंधी असल्याने मात्र ते बाहेर काढण्यासाठी कुणी पुढे येत नव्हते. अखेर महेश पाटील, शाहीर राजू राऊत, अमर पाटील, अमर जाधव आदींनी पुढाकार घेऊन कासवाला पाण्याबाहेर काढले. रंकाळा तलाव मोठ्या प्रमाणात जैवविविधतेने समृद्ध आहे. पाणथळ जागा असल्याने पक्ष्यांचे वास्तव्य मोठे आहे.\nपूर्वी कासवांचे प्रमाण अधिक होते. पावसाळ्याच्या तोंडावर कासवे हमखास नजरेस पडायची. काही वर्षी जलपर्णींचा विळखा, ब्ल्यू ग्रीन अलगीमुळे पाण्याचे प्रद���षण यामुळे कासवांची संख्या कमी झाली. अलीकडच्या काही वर्षांत कासव फारसे नजरेस पडत नव्हते. आज अचानक मोठे कासव आढळून आल्याने अनेकांना धक्का बसला. दुर्गंधी सुटल्यानंतर अमर जाधव, राजू राऊत यांनी कंपाउंडवरून उतरून कासव बाहेर काढले. दुर्गंधी अधिक पसरू नये यासाठी कासव कोंडाळ्यात टाकले गेले.\nपूर्वी रंकाळा तलावात छोटी-मोठी कासवे आढळून येत होती. प्रदूषणामुळे अलीकडे त्यांची संख्या कमी झाली. रंकाळ्यात अजूनही जे सांडपाणी मिसळते त्यामुळेच या कासवाचा मृत्यू झाला. मृत कासव रंकाळ्याच्या नाल्याच्या बाजूने वाहत येऊन पद्माराजे गार्डनच्या भागात पोचले. त्याचे वजन अंदाजे ४० किलोच्या पुढे होते. अशा पद्धतीने जैवविविधता नष्ट होणे हे गंभीर आहे.\n- अमर जाधव, मच्छीमार\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617489", "date_download": "2019-02-23T23:39:50Z", "digest": "sha1:SCSFH7YMGXPT4WJJOMP5DTHPLJFRKYKD", "length": 7783, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "16 मार्चनंतरची सर्वात मोठी घसरण - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » 16 मार्चनंतरची सर्वात मोठी घसरण\n16 मार्चनंतरची सर्वात मोठी घसरण\nसेन्सेक्स 467, निफ्टी 151 अंकाने कमजोर\nरुपयाने ऐतिहासिक निचांकी पातळी गाठल्याने, आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार संकट विस्तारण्याची शक्यता असल्याने बाजारात एक टक्क्यापर्यंत म्हणजेच 467 अंकाने घसरण झाली. बीएसईचा सेन्सेक्स तीन आठवडय़ांच्या तळाला पोहोचला आहे. 16 मार्च रोजी झालेल्या 509 अंकाच्या कमजोरीनंतरची ही सर्वात मोठी घसरण ठरली. सेन्सेक्स 38 हजार आणि निफ्टी 11,500 च्या खाली बंद झाला.\nबीएसईचा सेन्सेक्स 467 अंकाने कोसळत 37,922 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 151 अंकाने घसरत 11,438 वर स्थिरावला. 6 फेब्रुवारीनंतर निफ्टीमध्ये झालेली ही सर्वात मोठी घसरण ठरली.\nअमेरिका आणि चीन यांच्यात सध्या सुरू असणारे व्यापार युद्ध अधिकच भडकण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी चीनमधून आयात होणाऱया वस्तूंवर आयात शुल्क लावण्याची धमकी दिली. या प्रत्युत्तर देताना चीननेही सारखीच कारवाईचा इशारा दिला. याचा परिणाम भारतासारख्या उभरत्या बाजारपेठांवर होण्याची शक्यता आहे.\nअमेरिका-चीन व्यापार युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, वाढती चालू खाते तूट, अमेरिकेतील रोजगार आकडेवारी मजबूत होत असल्याने डॉलरचे मजबूत, रुपयातील घसरण आणि 10 वर्षांच्या यिल्डमध्ये वाढ दिसून आल्याने बाजार कोसळण्यास मदत झाली.\nयाव्यतिरिक्त मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने रुपया कमजोर होत असल्याने भारतीय कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होणार असल्याने नकारात्मक संकेत दिल्याचे पडसाद दिसून आला. 2018 मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया 13 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. मात्र सोमवारी आरबीआयने हस्तक्षेप केल्याने काही प्रमाणात तेजी आली. आरबीआयच्या आकडेवारीनुसार एप्रिल-जून तिमाहीदम्यान चालू खाते तूट वाढत 15.8 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. व्यापारी तूट वाढत असल्याने ती 2017-18 च्या समान कालावधीच्या 15 अब्ज डॉलर्स नजीक पोहोचली आहे.\nबीएसईचा वाहन निर्देशांक 1.75 टक्के, धातू 1.74 टक्के, एनर्जी 1.67 टक्के, एफएमसीजी 1.65 टक्के, तेल आणि वायू 1.59 टक्के, रिअल्टी 1.51 टक्के, आरोग्यसेवा आणि वित्त निर्देशांक प्रत्येकी 1.50 टक्क्यांनी घसरला.\nकेवळ आयटी निर्देशांक 0.02 टक्क्यांनी वधारला.\nडीएचएफएलकडून गृहकर्ज दरात कपात\nएप्रिलमध्ये दाखल होणार 4 कार\n2020 मध्ये मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक कार येणार\nएचडीएफसी ग्रुपच्या मार्केट कॅपमध्ये वधार\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/ratnagiri/page/11", "date_download": "2019-02-23T23:28:59Z", "digest": "sha1:OCIGNUHMQUW7CGA7DXOCDGK35LSWQ6VL", "length": 10347, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रत्नागिरी Archives - Page 11 of 201 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी\nरत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे\nप्रतिनिधी /रत्नागिरी : रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित 3 महिन्यांसाठी रजेवर गेले आहेत. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदाचा प्रभार उपनगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडय़ा साळवी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. गुरूवारी साळवी यांनी नगराध्यक्षपदाची पदाची सूत्रे स्वीकारली. नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेली कामे अधिक गतीमान करतानाच काही नव्या विकास योजनाही राबवणार असल्याचे साळवी यांनी यावेळी सांगितले. 2014च्या लोकसभा निवडणुकीत खासदार विनायक राऊत ...Full Article\nनाणारमध्ये रिफायनरीची माहिती देणाऱया दिनदर्शिकांची होळी\nवार्ताहर/ राजापूर नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा तीव्र विरोध होत असताना रत्नागिरी रिफायनरी ऍण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (आरआरपीसीएल) कंपनीकडून प्रकल्प परिसरातील ग्रामस्थांना दिनदर्शिका पाठवल्या. मात्र प्रकल्पग्रस्त नाणार ...Full Article\nशिवसेनाप्रमुखांवरील आरोपांचा जिल्हा शिवसेनेकडून अखेर निषेध\nप्रतिनिधी/ रत्नागिरी शिवसैनिकांसह मराठी माणसांचे आदरस्थान असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह आरोप करणाऱया माजी खासदार नीलेश राणे यांचा राज्यभरात निषेध होत असताना रत्नागिरीत मात्र नेत्यांकडून कोणताच ‘आवाज’ न ...Full Article\nचाकूच्या धाकाने लुटणारे 7 तासात जेरबंद\nप्रतिनिधी/ खेड ट्रकच्या केबिनमध्ये घुसून चाकूचा धाक दाखवत चालकाकडील मोबाईल व 5 हजाराची रोकड लुटण्याची थरारक घटना बुधवारी नातूनगर येथे घडली. या घटनेनंतर अवघ्या 7 तासातच विलास सुभाष चव्हाण ...Full Article\nतीव्र विरोधाच्या पार्श्वभुमीवर हालचाली प्रतिनिधी/ रत्नागिरी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या नाणार येथील ‘रिफायनरी हटाव’ मोहीमेला लवकरच यश मिळण्याची शक्यता आहे. राजापूर तालुक्यातील नाणारसह 14 गावांमध्ये उभ्या राहणाऱया या ...Full Article\nरत्नागिरीत 200 कोटींचा शिपलिफ्ट प्रकल्प\nअरूण आठल्ये/ रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याची शान वाढवणारे श्री भगवती देवीचे मंदिर आणि किल्ल्यासह देवीच्या पदस्पर्शासाठी आतूर झालेल्या अरबी समुद्रकिनारी शिपलिफ्ट, ड्रायडॉक, जहाज दुरूस्ती पेंद्रासह अद्ययावत जेटी अशा तटरक्षक ...Full Article\nचौपदरीकरणातील पुलांसाठी नेमलेल्या ठेकेदाराचे काम संपुष्टात\nप्रतिनिधी/ रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणापूर्वी महामार्गावरील पूल बांधण्यासाठी 187 कोटी रूपये शासनाने मंजूर केले. पुलांची कामे ठेकेदारामार्फत वेगाने सुरू झाली असताना ती कामे ठेकेदाराला पैसे न मिळाल्याने काही महिन्यांपूर्वी ...Full Article\nडंपर-दुचाकीच्या अपघातात तरूण जागीच ठार\nप्रतिनिधी/ रत्नागिरी शहरातलगत असलेल्या कुवारबाव-मिरजोळे फाटा येथे मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुचाकी-डंपरच्या अपघातात दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाल़ा प्रसन्न पांडुरंग भंडारे (27, ऱा गयाळवाडी, रत्नागिरी) असे या ...Full Article\nप्रकल्प समर्थनासाठी राजापूरचे व्यापारी-उद्योजक एकवटणार\nवार्ताहर/ राजापूर राजापूर तालुक्यात गेल्या काही वर्षात विविध प्रकल्प येऊ घातलेले असताना या प्रकल्पांना प्रदुषणाच्या नावाखाली विरोध केला जात आहे. एका बाजूला विरोध सुरु असताना विकासापासून तालुका वंचित राहत ...Full Article\nमाजी आमदार बापूसाहेब खेडेकर यांचे निधन\nचिपळूण शिवसेनेचे संस्थापक, बाळासाहेबांशी घरोब्याचे संबध, अनेक संस्थांचे केले नेतृत्व प्रतिनिधी/ चिपळूण चिपळूण शिवसेनेचे संस्थापक व पक्षाचे पहिले आमदार, जिल्हा वैश्य समाजाचे आधारस्तंभ, शहरातील विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांत सक्रिय असलेले ...Full Article\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/snpendase", "date_download": "2019-02-23T23:04:21Z", "digest": "sha1:QMKHNN4YH6NFENCTY3ZTL5ALYY5XKIB4", "length": 13505, "nlines": 390, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक श्री ना पेंडसे यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nश्री ना पेंडसे ची सर्व पुस्तके\nतुंबाडचे खोर भाग २\nतुंबाडचे खोर भाग १\nश्री ना पेंडसे, डॉ. ज्योत्स्ना आफळे\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/photos/first-grammy-award-for-singer-ariana-grande/461657", "date_download": "2019-02-23T22:53:50Z", "digest": "sha1:7HJUZPXNTNK32HR2AADWUCHUOKZSVEGG", "length": 5535, "nlines": 73, "source_domain": "zeenews.india.com", "title": "सोहळ्यावर बहिष्कार टाकणाऱ्या एरियाना ग्रॅन्डला 'ग्रॅमी अवॉर्ड' घोषित | News in Marathi", "raw_content": "\nसोहळ्यावर बहिष्कार टाकणाऱ्या एरियाना ग्रॅन्डला 'ग्रॅमी अवॉर्ड' घोषित\nनवी दिल्ली : लॉस एन्जेलिसमध्ये १० फेब्रुवारी रोजी जगातील '६१ वा ग्रॅमी अवॉर्ड' सोहळा पार पडला. यावेळी, जगातील अनेक स्टार्सनं मंचावर हजेरी लावली आणि परफॉर्मन्सही केले.\nलॉस एन्जेलिसच्या स्टेपल्स सेंटरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.\nएरियानाचा पहिलाच ग्रॅमी अवॉर्ड\nउल्लेखनीय म्हणजे, '६१ वा ग्रॅमी अवॉर्ड' सोहळ्यावर बहिष्कार टाकणाऱ्या अमेरिकन गायिका एरियाना ग्रॅन्ड हिलाच या कार्यक्रमात अवॉर्ड घोषित करण्यात आल��. हा एरियानाचा पहिलाच ग्रॅमी अवॉर्ड ठरलाय.\nरविवारी 'ग्रॅमी अवॉर्ड' सोहळा सुरू होण्यापूर्वी काही वेळ अगोदर 'रेकॉर्डिंग' अकादमीनं ही घोषणा केली. एरियानाला 'स्वीटनर'साठी सर्वोत्कृष्ठ पॉप वोकल अल्बमचा अवॉर्ड देण्यात आला. यावेळी, अकादमीनं इतरही अनेक विजेत्यांच्या नावाची घोषणा केली.\nएरियाना ग्रॅन्ड या कार्यक्रमात आपला परफॉर्मन्स सादर करणार होती. परंतु, आपल्या 'सेट लिस्ट'वरून तिचे निर्मात्यांशी मतभेद झालेत. त्यानंतर एरियानानं या कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला होता.\nग्रॅमी जिंकल्यानंतर एरियानानं ट्विट केलं 'मला माहीत आहे की मी आज रात्री तिथं नाही'\n'मी पूर्ण प्रयत्न केले पण...'\nविश्वास ठेवा, सर्व काही व्यवस्थित व्हावं यासाठी मी पूर्ण प्रयत्न केले होते परंतु... मी खूप छान आणि सुंदर आहे, असंही एरियाना ग्रॅन्डनं म्हटलंय. यानंतर एरियाना ग्रॅन्ड हिनं आपल्या चाहत्यांचे आभार मानलेत (फोटो सौजन्य : एरियाना ग्रॅन्ड इन्स्टाग्राम)\nफोटो : इंदापूरमध्ये शिकाऊ विमानाला अपघात\nखास मैत्रिणीच्या लग्नात आलियाचा जलवा\nबी टाऊनमध्ये चर्चा 'रॉक ऑन' जोडीची\nIIMC 2019चा 'इफ्को इमका' पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न\nज्या ट्रेकवर भेटले त्याच ट्रेकमध्ये बांधली लग्नगाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/604015", "date_download": "2019-02-23T23:33:53Z", "digest": "sha1:XCCOQAVVPSQORLIGZNCK6XE22VB2UIPV", "length": 7709, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पाटणमध्ये कडकडीत बंद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » पाटणमध्ये कडकडीत बंद\nमराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी औरंगाबाद येथील सकल मराठा समाजाचा युवक काकासाहेब शिंदे याने स्वत:चे बलिदान देऊन जलसमाधी घेतली. या युवकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी पाटण, मल्हारपेठ, नवारस्ता दौलतनगर येथे मराठा समाजाने कडकडीत बंद पाळून श्रद्धांजली वाहिली. यावेळी मराठा समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. बंद काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.\nमंगळवारी सकाळी मराठा समाज नवीन बसस्थानक, झेंडा चौक, लायब्ररी चौक या मुख्य बाजारपेठेत जमावाने उतरला. शहरातील सर्व दुकाने, व्यवसाय, बाजारपेठ बंद ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले. दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून व्यापाऱयांनी मराठा मोर्चाला प्रतिसाद दिला. खासगी रिक्षा, वडाप वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती.\n‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या’, ‘आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत’, अशा घोषणा देत नवीन बसस्थानक येथे कराड-चिपळूण रस्त्यावर काही काळ रस्ता रोको करून काकासाहेब शिंदे याला श्रद्धांजली वाहिली.\nमल्हारपेठ ग्रामपंचायत कार्यालयासमोर तसेच नवारस्ता येथे शिंदे याला श्रद्धांजली वाहून मराठा समाजातील संतप्त नागरिकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी पाटण पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक यु. एस. भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nदरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व विविध मागण्यांसाठी शनिवारीच पाटण तालुक्यातील मराठा समाजबांधवानी पाटण येथे उत्स्फूर्त बंद पाळून झेंडा चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त केला होता.\nढेबेवाडी, तारळे, चाफळ येथे आज बंद\nदरम्यान, या भाजपा व सेना सरकारच्या निषेधार्थ ढेबेवाडी, तारळे, चाफळ येथे आज बुधवार 25 रोजी बंद पाळण्यात येणार असून मोरगिरी येथे शुक्रवार 27 रोजी बंद पाळण्यात येणार असल्याचे या विभागातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.\nमहामार्गावर फुलपाखरांसाठी उद्यानाची आवश्यकता\nपिण्याच्या पाईपमध्ये आढळले मृत जनावर\nबलात्कार करून महिलेचा निर्घृण खून\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617688", "date_download": "2019-02-23T23:29:39Z", "digest": "sha1:LYADCD3LZDABCM7BCM3IE222FIFBS3YS", "length": 7920, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वाईनशॉपमध्ये चोरटय़ांचा धाडसी दरोडा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वाईनशॉपमध्ये चोरटय़ांचा धाडसी दरोडा\nवाईनशॉपमध्ये चोरटय़ांचा धाडसी दरोडा\nअथणी-विजापूर राज्यमार्गावरील ऐगळी क्रॉसजवळ असलेल्या सागर वाईनशॉपमध्ये व्यवस्थापकाला बांधून घालून चौघा चोरटय़ांनी धाडसी दरोडा टाकला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या दरोडय़ामध्ये चोरटय़ांनी 1.34 लाखाच्या रोख रकमेसह दारू व बिअर बाटल्या असा 2 लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. रहदारीच्या ठिकाणी असा धाडसी दरोडा पडल्याने संबंधितांचाच यात हात असल्याचा पोलिसांचा संशय बळावला असून परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी, ऐगळी क्रॉस हे नेहमी गजबजलेले ठिकाण आहे. येथे सागर वाईनशॉप असून शुक्रवारी रात्री वाईनशॉप व्यवस्थापकाने बंद करून तो तेथेच झोपी गेला. यानंतर मध्यरात्री वाहनातून आलेल्या अंदाजे पंचवीस ते तीस वयोगटातील चौघा चोरटय़ांनी वाईनशॉपला लक्ष करत शॉपचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला. झोपी गेलेल्या व्यवस्थापकाचे हात-पाय बांधून त्याच्या तोंडात बोळा कोंबला. त्यानंतर शॉपमधील 1.34 लाख रोख रक्कम तसेच दारू व बिअरच्या बाटल्या लंपास करत वाहनातून पलायन केले.\nदरम्यान व्यवस्थापकाने धडपड करत आपल्या तोंडातील बोळा काढला व आरडाओरड केली. आरडाओरड करताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व बंदीस्त व्यवस्थापकाची सुटका केली. व्यवस्थापकाने सर्व माहिती नागरिकांना दिली. शनिवारी सकाळी ऐगळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर अथणी विभागाचे डीवायएसपी रामान्ना बसरगी, सीपीआय एच. शेखरप्पा यांनी भेट देऊन पाहणी केली. सदर दरोडय़ाबाबत पोलीस वरिष्ठ अधिकाऱयांना माहिती दिल्यानंतर रविवारी सायंकाळी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रवींद्र गडादी यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर महाराष्ट्र व विजापूर येथे पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याचे समजते. सदर घटनेची नोंद ऐगळी पोलिसात झाली असून अधिक तपास होत आहे.\nगजबजलेल्या ठिकाणी मारला डल्ला\nऐगळी क्रॉसवर 160 कुटुंबे वास्तव्यास आहेत. गजबजलेल्या ठिकाणी 24 तास वाहतूक सुरू असते. रात्रीच्यावेळी जाणाऱया बसेसचा थांबा या क्रॉसवरच आहे. असे असताना सदर दरोडा पडलाच कसा तसेच या दरोडेखोरांना कोणीतरी मदतच केली असल्याचा संशय असून याविषयी परिसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.\nखानापूर शहरासह तालुक्यात घरफोडय़ांचे सत्र सुरूच\nतालुका म.ए.समिती अध्यक्षपदी म्हात्रू झंगरूचे\nऊस उत्पादकांसाठी हालशुगरला मदत\nसमाजकंटकांकडून खंजर गल्लीत दगडफेक\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/mar30.htm", "date_download": "2019-02-23T22:53:33Z", "digest": "sha1:CT5QXAUXCM6MJ2HPMFIG4PAZ5W3YIPPN", "length": 8419, "nlines": 445, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज ३० मार्च", "raw_content": "\n त्या घरात भगवंताची वस्ती ॥\n दुसरा नाही खास ॥\n यासाठीच विवाहाचे कारण ॥\nज्या घरात राहते शांति त्या घरात भगवंताची वस्ती ॥\n जैसी वासावर पदार्थाची परीक्षा ॥\nकोणाचा न करावा घात \nआपण आपले करून घ्यावे हित त्यालाच म्हणतात संभावित ॥\nन कधी व्हावे आपण निराश व्यवहार हात देईल खास ॥\n प्रपंचात न पडू द्यावे न्यून ॥\nरोगाला उपचार करावे जरी बहुत तरी कष्टी न होऊ द्यावे चित्त ॥\nआप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परि न व्हावे त्यांचे अधीन ॥\n चित्त दुश्चित न व्हावे कशाने ॥\n प्रेम लागत असे तेथे ॥\nज्या घरात स्वार्थाचे मान बळावले तेथे समाधानाचे मान कमी झाले ॥\n तरच प्रत्येकाला सुख लागले ॥\n राम आणावा ध्यानी ॥\n सदा वागावे आनंदाने ॥\nएकमेकांनी दुसऱ्यास दुःख होईल असे न करावे काळजी वाटेल असे न वागावे ॥\nघरांतील माणूस मार्गाने चुकले त��यास प्रायश्चित्त हवे खरे \nपण ते नसावे जन्माचे तेवढयापुरते असावे साचे ॥\nएखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले \nतरी त्याला सुधारण्याच्या मार्गाने सर्वांनी वागावे ॥\nप्राण गेला तरी परद्वार करू नये ॥\nकोणतेही व्यसन करू नये नीच संगत धरू नये ॥\nभलते काम करू नये गृहछिद्र कोणा सांगू नये \nआपला बोज आपण घालवू नये विश्वासघात कोणाचा करू नये ॥\n केला उपकार बोलूं नये ॥\n प्रपंचात कधी उदास न व्हावे ॥\n सुख राहे निःस्वार्थापाशी ॥\n चांगल्यांची संगत धरावी ॥\nअभ्यासांत लक्ष ठेवून राहावे भगवंताचे नामस्मरण करावे ॥\nनामापरते न माना दुजे साधन जैसे पतिव्रतेस प्रमाण ॥\nनामापरते न मानावे सत्य ज्याने राम होईल अंकित ॥\n कोणीही न मानावे फोल ॥\n९०. कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांति ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/category/e-nashik/", "date_download": "2019-02-23T22:53:33Z", "digest": "sha1:DN25Z43SWHKUNPWPFSUV5EILLNXCWOGP", "length": 17428, "nlines": 256, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "E Nashik Archives | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्द���माल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान E Nashik\n२३ फेब्रुवारी २०१९ , ई-पेपर , नाशिक\n२२ फेब्रुवारी २०१९ , ई-पेपर, नाशिक\n२१ फेब्रुवारी २०१९ ,गुरुवार , भविष्यवेध\n२१ फेब्रुवारी २०१९ , ई-पेपर , नाशिक\n२० फेब्रुवारी २०१९ , ई-पेपर , नाशिक\n१९ फेब्रुवारी २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\n१८ फेब्रुवारी २०१९ , ई-पेपर , नाशिक\n१७ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\n१७ फेब्रुवारी २०१९ , ई-पेपर , नाशिक\n१६ फेब्रुवारी २०१९ , ई-पेपर , नाशिक\n१५ फेब्रुवारी २०१९ , ई-पेपर , नाशिक\n१४ फेब्रुवारी २०१९ , गुरुवार , भविष्यवेध\n१४ फेब्रुवारी २०१९ , ई-पेपर , नाशिक\n१३ फेब्रुवारी २०१९ , ई-पेपर , नाशिक\n१२ फेब्रुवारी २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवा���ी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2018/04/blog-post.html", "date_download": "2019-02-23T22:45:50Z", "digest": "sha1:FKJ7NAC4TWLM3X4CKEF6B2HJL2QOVFF6", "length": 8310, "nlines": 57, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: दमयंती", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nएका सकाळी पेपरची पाने चाळताना मधल्या पानावर एक छोटीशी बातमी दिसली, \"विष पिऊन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न.\" एकदम हादरलोच. आता तुम्ही म्हणाल यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही. मरण स्वस्त झालेल्या देशात अशा बातम्यांनी रोज वर्तमानपत्रांची कितीतरी पाने काठोकाठ भरलेली असतात. पण मी मात्र तीच बातमी पुन्हा पुन्हा वाचू लागलो. हवं तर तुम्ही मला वेडा माणूस म्हणा. नाहीतर आणखी काहीही म्हणा. पण त्या तरुणीच्या नावाजवळच मी पुन्हा पुन्हा फिरू लागलो. गावाचं नाव वाचू लागलो. गावही तेच होतं. पळसगाव. झर्रकण मेंदूच्या पोटात शिरून तळात गेलो. त्यातील त्या व्यक्तीला शोधू लागलो. अखेर एका कोपऱ्यात पोहचल्यावर माझा शोध थांबला. तळात सापडलेली आणि पेपरमध्ये उमटलेली ती व्यक्ती होती, \"दमयंती उमाजीराव जहागीदार\". पहिल्यांदा आयुष्यात कधी भेटली नेमकी केव्हा भेटली कि मीच तिला भेटलो यातलं मला काहीच आठवत नाही. पण माझ्या सबंध बालपणाच्या आयुष्यावर तिच्या आठवणींचं पांढरं फिकट धुकं पांघरलेलं आहे हे मात्र खरं आहे. मी पुन्हा तिच्या आठवणींच्या धुक्यात हरवलो.\nपूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 2:17 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/file/10974", "date_download": "2019-02-23T22:43:27Z", "digest": "sha1:DD7JYE77FXCNCOXXG2XBJFQMXNXHI2CY", "length": 2265, "nlines": 72, "source_domain": "www.saamtv.com", "title": "गणेशोत्सवात डॉल्बी लागणारच.. डेसिबल ठरवणारे पोलिस आणि कोर्ट कोण ? उदयनराजे | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगणेशोत्सवात डॉल्बी लागणारच.. डेसिबल ठरवणारे पोलिस आणि कोर्ट कोण \nVideo of गणेशोत्सवात डॉल्बी लागणारच.. डेसिबल ठरवणारे पोलिस आणि कोर्ट कोण \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/files/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-02-23T23:07:54Z", "digest": "sha1:2BNLVX6UU7JD46LUTPGQA6EJ7Z2OBRKU", "length": 2250, "nlines": 72, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रसने पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होणार | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्��्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमनसे आणि राष्ट्रवादी काँग्रसने पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होणार\nVideo of मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रसने पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63675?page=4", "date_download": "2019-02-23T23:17:22Z", "digest": "sha1:3ETLO7T3KZ4E3CF5WFW7O6RDX4QRPISF", "length": 21952, "nlines": 256, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नवीन मालिका \"तुझं माझं ब्रेकअप\" | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नवीन मालिका \"तुझं माझं ब्रेकअप\"\nनवीन मालिका \"तुझं माझं ब्रेकअप\"\nझी मराठी वर 18 सप्टेंबर पासून रात्री 8.30 वाजता तुझं माझं ब्रेकअप ही नवीन मालिका सुरू होते आहे.\nSainkeet Kamat (राखेचामधील अभिराम)and Ketaki Chitale हे मुख्य पात्र आहेत.\nउपग्रह वाहिनी - मराठी\nलाजिर वाण्या घरात >>> हि\nलाजिर वाण्या घरात >>> हि मालिका मी कशी विसरेन बरे.\nएक अतिशय निर्बुध् मालिका \nएक अतिशय निर्बुध् मालिका \nमध्यंतरी मागचे काही भाग\nमध्यंतरी मागचे काही भाग बघितले तुनळीवर .\nबरी वाटली सिरियल . कपडेपट तर फारच आवडला . मीरा , समीर ची आत्या आणि सासुचा वॉड्रोब फारच आवडला .\nकेतकी फारच बुटकी आहे . पण मध्ये मध्ये आवडते. कधी कधी गोड दिसते .\nसुरुवातीच्या काही भागात , नळी ( की बंडी वन्स) , मीराची मैत्रिण दिशा म्हणून दिसली .\nमीराचा भाउ अतिशय पकाउ आहे . समीरची आत्या एक्दम गोड .\nईथेही मुलाचे बाबा एक्दम प्रॅक्टिकल , गोड दखवले आहेत .\nबघेन म्हणते या पुढेही .\nअतिशय ट्पराट आहे सिरीयल.\nअतिशय ट्पराट आहे सिरीयल.\nनै तेव्हा नवर्‍याच्या साध्या बोलण्यावरही पिसाळुन हमरीतुमरीवर येणारी मुलगी इतकी समजुत्दार तेही सासु समोर वागेल हे पटत नाही.\nआणि असंही जनरली कुणी मुलगी इतकी निर्बुद्ध नियम अटी पाळत खपत बसणार नाही.\nपण तुझं माझं ब्रेक अप सोडुन\nपण तुझं माझं ब्रेक अप सोडुन सासु सुनेच ब्रेक अप सुरु झालं ना..\nम्हणजे पहिले काही एपिसोड्स अक्च्युअल दोघातले प्रॉब्लेम सांगितले..\nजॉब्ज, आत्ताच रहाणीमान.. लग्नानंतर नात्यात होणारया बदला मुळे जाणवणारा दुरावा.. हे सगळं नावा वरुन आणि टायटल साँग वरुन पण अपेक्षित आहे.. ���ण अक्च्युअली तर ट्रॅकच बदलला मालिकेने ते पण येवढ्या लवकर.\nआता नेहमीच्या सासु सुना ट्रॅकवर पोहोचलं सगळं आणि ते पण अनबिलिव्हेबल.. असं\nअसतं का कधी.. अटी १० दिवस पाळल्या की जन्मभरा साठी सुन पास\nअटी पण हिटलर टाईप..गलिच्छ वाटलं खरतर..घरातल्यांशी बोलायच भेटायचं नाही १० दिवस का बरं\nनॉर्मल खरे प्रॉब्लेम दाखवणारी आपलिशी वाटणारी एखादी तरी सिरियल निघेल का अशा विकृती असतिलही पण नॉर्मल माणसही आहेतच की..सगळं ओके असताना नवरा बायको मधे लग्नाननंतर होणारे बदल इथे अपेक्षित होते..\nजाउ दे झाल ..\nम्हणजे पहिले काही एपिसोड्स\nम्हणजे पहिले काही एपिसोड्स अक्च्युअल दोघातले प्रॉब्लेम सांगितले..\nजॉब्ज, आत्ताच रहाणीमान.. लग्नानंतर नात्यात होणारया बदला मुळे जाणवणारा दुरावा.. >>> हे मला आवडलं होतं. खरखर वाटणार / पटणार होतं. आता म्हणाजे कहर चालू आहे.\nहे मला आवडलं होतं. खरखर\nहे मला आवडलं होतं. खरखर वाटणार / पटणार होतं.>>>> +१\nआणि मीराबैचा सहन्शीलपणा, कामसुपणा, समजुतदारपणा उतु चाललाय अक्षरशः.\nहे होणारच म्हणा झी ची हिरोवीण आहे ती.\nमीरा कामं करते पण टोमणे पण\nमीरा कामं करते पण टोमणे पण मारते हसतहसत. आवडली मला.\n मी नाही ऐकलं. अ\n मी नाही ऐकलं. अ‍ॅक्च्उअली मी अगदी बसुन बघत नाही. येता जाता काम करता करता बघते.\nमीरा कामं करते पण टोमणे पण\nमीरा कामं करते पण टोमणे पण मारते हसतहसत. >> +११\nकालचा भाग एकदम मस्त होता.\nकालचा भाग एकदम मस्त होता. तिलोत्तमा बाई (रोहिणी हट्टंगडी) येऊन सगळ्यांची शॉलीड कानउघडणी (शब्दशः प्रत्येकाचा कान पिळून) करतात ते जाम आवडलं. खणखणीत संवाद होते ) करतात ते जाम आवडलं. खणखणीत संवाद होते आता पुढचे पाच दिवस वेगळा सामना \nत्या राधिका हर्षे चं भिजलेलं मांजर झालेलं पहायला मजा आली. तिने सासूचे पात्र इतक्या सुंदर साकारलंय की तिला पाहताच तिडीक जाते डोक्यात..\nमित +१०० मजा आली काल.\nमित +१०० मजा आली काल.\nकाल जे रो.ह. ने केलं व म्हंटलं तेच खरं. तो कागदाचा कपटा तसाच बोळा करुन फेकुन द्यायला पाहिजे होता कोणीतरी.\nज्या प्रयत्नांचे परिणाम दिसत नाहीत असे प्रयत्न काय कामाचे.\nतो दिर ऊदय टिकेकरचा सख्खा भाऊ नाही का\nतुला कोणाच्याहि सहीशिवाय बाहेर काढायची आजहि माझ्यात हिम्मत आहे...\nहो एपि फार छान झाला. रोहने\nहो एपि फार छान झाला. रोहने दाणादाण ऊडवून दिली. काय बिशाद कोणी काही बोलेल मीरा घर सोडून जात अस���ाना समीर काहीच बोलत नाही. तिलोत्तमाबाई एवढ्या माॅडर्न आणि त्यांची सून नेहेमी साडीमध्ये, का बरं. कदाचित ती मोठी दिसावी म्हणजे मीराची सासू वाटावी म्हणून दिल्या असतील साड्या. त्या लहान मुलाच्या एपिमध्ये काय झालं, मला फार बोर वाटला तो प्रकार, म्हणून मी बघितला नाही.\nमला आवडते हि सीरिअल . कामे\nमला आवडते हि सीरिअल . कामे छान केली आहेत सगळ्यांनी.रोहिणी हट्टंगडी चे काम मस्त एकदम . हैरस्टाईल आवडली नसली तरी खुपत नाही आणि अभिनय इतका सहज आहे त्यांचा कि तिकडे लक्ष्य पण जात नाही . मीरा आणि समीर मस्त काम करतात . नवीन बॉस जास्त पिडणार समीर ला आता ...\nसमीरची नविन बाॅॅस काय वैताग\nसमीरची नविन बाॅॅस काय वैताग आहे. सतत दात ओठ खाऊन बोलत असते. कसला माज आहे एवढा.\nमाज कमी विकृत जास्त वाटते.\nमाज कमी विकृत जास्त वाटते.\nमालिका चांगली आहे. मी पण बघतो\nमालिका चांगली आहे. मी पण बघतो अधून मधून. थंड डोक्याचा बाबाजी मस्तच ............\nआत्या आणि वकिलाचं जमवणार बहुतेक ............\nकोण बाबाजी. हो तेच, ती बाॅस\nकोण बाबाजी. हो तेच, ती बाॅस फ्रस्टेटेड आहे आणि सगळ्यांवर कसलातरी सूड उगवतेय. बाकी मीरा भावाला पैसे देते पण कोणाला सांगू नकोस म्हणते ते निव्वळ मालिकेत पाणी घालायला. गुजराती जावई बहुतेक सगळ्यांचे पैसे बुडवणार.\nती वेडी बॉसिण गेली का\nती वेडी बॉसिण गेली का मी थांबवलय बघायच ती असेपर्यंत\nती तर पाण्याचा टँकर घेऊन आली\nती तर पाण्याचा टँकर घेऊन आली आहे. पुढचे किमान २-३ महिने वाहून नेणार बहुतेक.\nओके, २-३ महिन्यांसाठी यांना\nओके, २-३ महिन्यांसाठी यांना सुट्टी. बघवत नाही ती\nती वेडी बॉस कसले कपडे घालून\nती वेडी बॉस कसले कपडे घालून येते ऑफीस मधे अगदीच शॉर्ट , ओपन बॅक चे ड्रेसेस अगदीच शॉर्ट , ओपन बॅक चे ड्रेसेस मराठी मालिकाही हल्ली फारच बोल्ड होत आहेत मराठी मालिकाही हल्ली फारच बोल्ड होत आहेत आणि फॉर नो रिझन आणि फॉर नो रिझन तिने साधे कपडे घातलेले दाखविले असते तरी चालले असते तिने साधे कपडे घातलेले दाखविले असते तरी चालले असते ती दिसायला बरी आहे....विशेषतः तिचे ओठ व डोळे\nमला ती ढालगज बाई ( समीर च्या आजीची मैत्रिण का कोण ते......) ...अजिबात आवडत नाही. काय ते बोलणं व गरागरा डोळे फिरवणं....ती आली की टी व्ही बंद करते. हॉरिबल आहे ती\nउज्वला जोग आहेत त्या. त्या\nउज्वला जोग आहेत त्या. त्या बहुतेकदा अशाच भूमिका करतात अगदी शांतेचं का���्टपासून\nती वेडी बॉस स्क्रीन वर\nती वेडी बॉस स्क्रीन वर असतानाचा एकच एपिसोड पाहिला होता.\nतिला पाहताच पहिली रिअ‍ॅक्शन होती..\nकेशर मडगावकर.. ओठाला ओठ न लावता बोलणारी \nती दिसायला बरी आहे....विशेषतः\nती दिसायला बरी आहे....विशेषतः तिचे ओठ व डोळे\nदिदोदु मध्ये थापाची मुलगी होती ती . जोनिता . मस्त दिसायची तेन्व्हा .\nती वेडी बॉस कसले कपडे घालून\nती वेडी बॉस कसले कपडे घालून येते ऑफीस मधे अगदीच शॉर्ट , ओपन बॅक चे ड्रेसेस अगदीच शॉर्ट , ओपन बॅक चे ड्रेसेस मराठी मालिकाही हल्ली फारच बोल्ड होत आहेत मराठी मालिकाही हल्ली फारच बोल्ड होत आहेत >>> बोल्ड होण्याच्या नादात मुर्खपणा करतात. ओफिसमधे कोणी असे बॅक ओपन ड्रेस घालत नाही. फॉर्मल स्कर्ट्स वेगळे असतात.\nमीरा जोशी ती. ती मोस्टली\nमीरा जोशी ती. ती मोस्टली short dresses मधेच असते सगळीकडे. ती डान्सर म्हणून माझे मन तुझे झाले मध्ये होती एक आठवडा तेव्हाही सेम.\nती चांगली डान्सर आहे. एकापेक्षा एक मध्ये होतीना ती. दिसायला चांगली आहे. काम पण चांगलं केलं होतं D 3 मध्ये पण तिला कपडे सेम देतात सगळीकडे. ती पण कंटाळत नाही का एकप्रकारचे घालून.\n>>> ती दिसायला बरी आहे...\n>>> ती दिसायला बरी आहे....विशेषतः तिचे ओठ व डोळे\nसमीरच्या बॉसपेक्षा त्याची आईच जास्ती चिकणी आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nउपग्रह वाहिनी - मराठी\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/614611", "date_download": "2019-02-23T23:44:14Z", "digest": "sha1:DG2P6RZWRMSOCAN5E75MUR3JFQYGB2Y4", "length": 9029, "nlines": 61, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मालवणच्या पर्यटनाचा आज ‘श्री गणेशा’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मालवणच्या पर्यटनाचा आज ‘श्री गणेशा’\nमालवणच्या पर्यटनाचा आज ‘श्री गणेशा’\nव्यावसायिक सज्ज : शासनाकडून परवान्यासाठी कार्यवाही\nसिंधुदुर्ग जिल्हय़ाची पर्यटन राजधानी म्हणून मालवणकडे पाहिले जाते. ऐन पर्यटन हंगामात ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली-देवबाग बीच व बॅकवॉटर, रॉक गार्डन पर्यटकांनी गजबजून जाते. 1 सप्टेंबरपासून पर्यटनाच्या नव्या मोसमाला प्रारंभ होत आहे.\nगत हंगामात वाढत्या महागाईचा फटका पर्यटनाला बसला होता. ���र अखेरच्या महिन्यात आलेल्या वादळी पावसामुळे पर्यटकांना जलपर्यटनाचा आस्वाद घेता आला नव्हता. त्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली होती. सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी व तारकर्ली पर्यटन केंद्रात निवासासाठी येणाऱया पर्यटकांच्या आकडेवारीचा घेतलेला हा आढावा.\nअन्य मार्गानेही होते वाहतूक\nसप्टेंबर 2016 ते मे 2017 या पर्यटन हंगामात किल्ला वेलफेअर असोसिएशनमधील होडी व्यावसायिकांनी 3 लाख 44 हजार 567 पर्यटकांची किल्ल्यावर वाहतूक केली. त्याअगोदरच्या हंगामात सुमारे 3 लाख 93 हजार पर्यटकांची वाहतूक केल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. मात्र, यंदाच्या हंगामात पर्यटकांची संख्या कमी दिसून आली. अन्य मार्गाने पर्यटकांना किल्ल्यावर नेले जात असल्याने ही घट दिसून येत असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. यात सुसूत्रता आणली गेल्यास तसेच स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंग व्यावसायिकांना परवाने देऊन त्यांचे पर्यटन अधिकृत केले गेल्यास शासनाला बऱयापैकी कर मिळू शकतो. जलपर्यटन व साहसी पर्यटनावर करमणूक कर आकारण्याच्यादृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न आहेत. सद्यस्थितीनुसार पर्यटन व्यवसाय जवळपास 50 कोटींचा बनला आहे.\nतारकर्ली पर्यटन केंद्रावर पर्यटनास पसंती\nमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या तारकर्ली पर्यटन केंद्रातील तंबू निवासांची आकडेवारी पाहिली, तर वर्षा पर्यटनासाठी पर्यटक तारकर्ली, देवबाग मालवणला पसंती देत असल्याचे दिसून येते. जून व जुलै महिन्यात पर्यटकांची संख्या बऱयापैकी दिसून आली. गतवर्षी मोठय़ा प्रमाणात पर्यटक तारकर्ली तंबू निवास व बांबू हाऊसमध्ये वास्तव्यास राहिले. पर्यटन विकास महामंडळाच्या हाऊस बोटमध्येही पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटला. यंदाच्या हंगामातही पर्यटकांच्या सेवेसाठी किल्ला होडी व्यावसायिक, स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हिंग, देवबाग व तारकर्ली वॉटरस्पोर्टस्, बोटींग, पॅरासेलिंग सज्ज आहेत.\nसिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आलेले पर्यटक\nआर्थिक वर्षानुसार गेल्या काही वर्षातील\nबंदर विभागाकडून प्राप्त आकडेवारी\n(1 एप्रिल ते 31 मार्च)\nबांदा सरपंचपदी बाळा आकेरकर\nदांडी किनाऱयावर डॉल्फिन मृतावस्थेत आढळला\nतेर्सेबांबर्डेत भीषण अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू\nसख्ख्या भावासह कुटुंबाला दांडय़ाने मारहाण\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\n���ालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/615502", "date_download": "2019-02-23T23:26:26Z", "digest": "sha1:2SNAYLQXSYMHWRUKJFE4WU5YI4YYJQ7P", "length": 7550, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सलग चौथ्या सत्रात बाजारात घसरण - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » सलग चौथ्या सत्रात बाजारात घसरण\nसलग चौथ्या सत्रात बाजारात घसरण\nसेन्सेक्स 333 अंकाने कमजोर : उत्पादन पीएमआयचा फटका\nभांडवली बाजार सलग चौथ्या सत्रात घसरत बंद झाला. रुपयाचे अवमूल्यन, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि आंतरराष्ट्रीय व्यापार युद्धाने सेन्सेक्स 333 अंकाने घसरत बंद झाला. एफएमसीजी, रिअल्टी, ऊर्जा आणि बँक समभागात विक्री झाल्याने सेन्सेक्स कमजोर झाला.\nडॉलरच्या तुलनेत रुपयाने 71.21 पर्यंतचा सार्वकालिक निचांक गाठल्याने गुंतवणूकदारांमध्ये दबाव दिसून आला. याव्यतिरिक्त ऑगस्टमध्ये सलग दुसऱया महिन्यात उत्पादन क्षेत्रात घसरण झाल्याचे समजते. शुक्रवारी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जून तिमाहीतील विकास दर 8.2 टक्क्यांवर पोहोचला होता. यामुळे बाजारात तेजी येण्याची अपेक्षा होती. मात्र कमजोर रुपयामुळे बाजार घसरला. चालू आठवडय़ात अमेरिका चीनवर आयात शुल्क आकारणार असल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष त्याकडे आहे.\nजून तिमाहीचा चांगला विकास दर असूनही सुरूवातीला आलेली तेजी कायम ठेवण्यास अपयश आले. कच्च्या तेलाच्या किमती आणि नफा कमाई वाढल्याने गुंतवणूकदारांकडून विक्री करण्यात आली. उभरत्या बाजारातील कमजोर चलन आणि सध्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे गुंतवणूदारांचे लक्ष आहे, असे गिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख स���शोधक विनोद नायर यांनी सांगितले.\nसत्राच्या प्रारंभी जीडीपी आकडेवारी आणि रुपयातील तेजीने सेन्सेक्स 289 अंकाने मजबूत होत इन्ट्राडेसाठीचा 38,934 हा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. उत्पादन पीएमआय ऑगस्टमध्ये घसरल्याने बाजारात विक्रीचे वर्चस्व आले. सेन्सेक्स 332 अंकाने अथवा 0.86 टक्क्यांनी घसरत 38,312 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 98 अंकाच्या कमजोरीने 11,582 वर स्थिरावला. 2 ऑगस्टनंतर दोन्ही निर्देशांकातील ही सर्वात मोठी घसरण आहे.\nनिक्केई इंडिया उत्पादन खरेदी निर्देशांक जुलैच्या 52.3 च्या तुलनेत ऑगस्टमध्ये 51.7 वर आला आहे.\nबीएसईचा एफएमसीजी निर्देशांक 2.14 टक्के, रिअल्टी 1.23 टक्के, ऊर्जा 1.22 टक्के, युटिलिटी 1.17 टक्के, बँकेक्स 1.15 टक्क्यांनी घसरला. ग्राहकोपयोगी वस्तू आणि धातू निर्देशांक मजबूत झाले.\nविराट कोहली फोर्ब्सच्या यादीत\nस्मार्टफोन विक्रीत अमेरिकेहून भारत सरस\nकच्च्या इंधन तेलाच्या दरात मोठी घट\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/interview/it-shows-what-happens/articleshow/63281493.cms", "date_download": "2019-02-24T00:29:03Z", "digest": "sha1:YJMOM7OKRXQ6FPUV3LXM3W6ADPNJB5WE", "length": 14346, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "it shows what happens: It shows what happens - जे घडतं, तेच दाखवतो! | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nजे घडतं, तेच दाखवतो\nजे घडतं, तेच दाखवतोमोठ्या पडद्यावर जे दिसतं त्यातलं बरंचसं खोटं असतं असं नेहमी बोललं जातं अजय देवगणला मात्र हे मान्य नाही.\nजे घडतं, तेच दाखवतो\nमोठ्या पडद्यावर जे दिसतं त्यातलं बरंचसं खोटं असतं असं नेहमी बोललं जातं. अजय देवगणला मात्र हे मान्य नाही. 'समाजात जे काही घडत असतं, तेच आम्ही चित्रपटांतून दाखवतो. त्यात बाहेरचं, वेगळं असं काही नसतं', असं अजयनं 'मुंटा'शी बोलताना सांगितलं.\nहा चित्रपट वास्तववादी आणि त्याचबरोबर व्यावसायिकही आहे असं बोललं जातंय. बॉलिवूडमध्ये हेच चित्र भविष्यात बघायला मिळेल का\nयाला भविष्य वगैरे म्हणता येणार नाही. येणारा काळ हा चांगल्या चित्रपटांचा आहे. वाईट चित्रपट तर आधीपासूनच होते. मी गेल्या पंचवीस वर्षांपासून हे ऐकत आलो आहे. 'गोलमाल'सारखा चित्रपट चालला मग हा का नाही चालणार चित्रपटांमधून तुम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन करणं अपेक्षित असतं. याआधीही बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट पाहायला मिळाले होते. चित्रपटाच्या जॉनरशी प्रेक्षकांना काही देणं घेणं नसतं. त्यांना चित्रपट पाहिल्यावर काय वाटतं, ते त्याच्याशी कितपत जोडले जातात यावर सगळं काही अवलंबून असं.\nचित्रपटातले विषय हे समाजाशी जोडलेले असतात यावरून नेहमी वादविवाद होत असतात, तू कसा पाहतोस\nसमाजात जे काही सुरू असतं त्यावरच आम्ही चित्रपट बनवतो. त्यात बाहेरचं, वेगळं काही नसतं. आपल्या समाजात भ्रष्टाचार पाहायला मिळतो आणि तेच आम्ही या चित्रपट दाखवलं आहे. पन्नास आणि साठच्या दशकांपासून पाहायचं झालं, तर त्या काळी सुरू असलेल्या विषयांवर चित्रपट बनवले जायचे. त्यापुढेही तसंच ते तसंच सुरू राहिलं. कारण समाजात जे घडत गेलं त्याच विषयांवर चित्रपट बनतात.\nतुझा चित्रपट व्यवस्थित प्रदर्शित व्हावा यासाठी तू कशी काळजी घेतो आहेस\nमाझा चित्रपट अगदी सरळ आहे. त्यात चुकीचं असं काहीच नाहीय. कोणाला त्याबद्दल काही अडचण असेल, तर मला माहिती आहे त्यावर कसा तोडगा काढायचा ते. चित्रपटात वादग्रस्त असं काहीच नसल्यानं मी निश्चिंत आहे.\nसध्या इंडस्ट्रीचं एकंदर स्वरुप बदलत चाललंय. तुला कोणत्या गोष्टी आव्हानात्मक वाटतात आणि का \nआम्ही आव्हानांना सतत सामोरं जात असतोच. दररोज नवं आव्हान असतंच. आजही मी चित्रीकरणासाठी जातो तेव्हा मी ते करू शकेन की नाही असा प्रश्न माझ्यासमोर येतो. जोपर्यंत अशी भीती आहे तोवर काम करत राहणं चांगलं आहे.\nचित्रपटाचे विषय हल्ली वेबसीरिजवर पाहायला मिळतात. तू या माध्यमाकडे कसा पाहतोस\nवेबसीरिज हे माध्यम फार मनोरंजक आहे. मी स्वतः अनेक वेबसीरिज पाहिल्या ���हेत. शेवटी ही स्पर्धा आहे. त्यामुळे आता चित्रपटांना त्यांचा दर्जा वाढवायला हवा. त्या सिनेमाची झलक पाहून प्रेक्षकांना वाटलं पाहिजे, की हा सिनेमा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जाऊनच पाहायला हवा'.\nती नाणी जपून ठेवली आहेत\n'फूल और कांटे' या माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी मी वांद्र्याच्या गेईटी-गॅलक्सीमध्ये गेलो होतो. कोणी मला ओळखू नये म्हणून लपून अगदी पुढच्या सीटवर बसलो होतो. माझ्या एंट्रीच्या वेळी लोकांनी शिट्ट्या आणि नाणी फेकली होती. त्यावेळी नाणी फेकली जायची. त्यातली दोन-चार नाणी माझ्या डोक्यावर पडली. मी ती आजही जपून ठेवली आहेत.\nमिळवा गप्पाटप्पा बातम्या(interview News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ninterview News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nदिग्दर्शका इतकाच स्पॉटबॉयही महत्त्वाचा: लक्ष्मण उतेकर\nअभिनेत्रींनी बदललंय बॉलिवूडचं चित्र\nबॉलिवूड आणि मराठीची तुलना नको: आशुतोष राणा\nA. R. Rehman: 'नवी गाणी करायला हिंमत लागते'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजे घडतं, तेच दाखवतो\nआहोत आम्ही सुंदर, मग काय\nकलाकार खूप सहन करतात\n‘पिक्चर’ अजून बाकी आहे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/500069", "date_download": "2019-02-23T23:28:50Z", "digest": "sha1:XP5GDC3AJV3Z6SGBDPORWGUMV6YUIDWE", "length": 16037, "nlines": 61, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ऑस्ट्रेलियन महिला उपांत्य फेरीत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलियन महिला उपांत्य फेरीत\nऑस्ट्रेलियन महिला उपांत्य फेरीत\nआयसीसी महिला विश्वचषक : भारतावर 8 गडय़ांनी विजय\nकर्णधार मेग लॅनिंग व एलिस पेरी यांची शानदार नाबाद अर्धशतके आणि तिसऱया गडय़ासाठी त्यांनी केलेल्या अभेद्य 124 धावांच्या शतकी भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियन महिलांनी भारतीय महिलांचा 8 गडय़ांनी पराभव करून आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. 88 चेंडूत नाबाद 76 धावा फटकावणाऱया लॅनिंगला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला. भारताच्या पूनम राऊतचे शतक आणि मिथाली राजची विक्रमी कामगिरी वाया गेली.\nऑस्ट्रेलियन महिलांनी नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली आणि त्यांनी धावांसाठी संघर्ष करायला भाग पाडत भारताला 50 षटकांत 7 बाद 226 ंधावांवर रोखले. त्यानंतर सावध सुरुवात करीत ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 45.1 षटकांत केवळ 2 गडय़ांच्या मोबदल्यात पार केले. बोल्टन व मुनी यांनी 62 धावांची सलामी दिल्यानंतर मुनी-लॅनिंग जोडीने 40 धावांची भर घातली. बोल्टनने 48 चेंडूत 36, मुनीने 68 चेंडूत 45 धावा केल्या. लॅनिंगला पेरीकडून चांगली साथ मिळाली आणि दोघींनी अभेद्य शतकी भागीदारी करून 45.1 षटकांत दणदणीत विजय साकार केला. पेरी 67 चेंडूत 60 धावा काढून नाबाद राहिली. लॅनिंगने 88 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार मारला.\nया पराभवामुळे भारताचे उपांत्य फेरीतील स्थान धोक्मयात आले असून शनिवारी शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडवर भारताला विजय मिळवावाच लागणार आहे. गुणतक्त्यात इंग्लंडने 10 गुणांसह पहिले, ऑस्ट्रेलियाने 10 गुणांसह दुसरे, द.आफ्रिकेने 9 गुणांसह तिसरे, भारताने 8 गुणांसह चौथे व न्यूझीलंडने 7 गुणांसह पाचवे स्थान मिळविले आहे.\nपूनम राऊतचे दुसरे वनडे शतक\nतत्पूर्वी, सलामीवीर पूनम राऊतचे संघर्षपूर्ण शतक आणि कर्णधार मिथाली राजच्या विक्रमी 69 धावांच्या बळावर भारतीय महिला संघाने निर्धारित षटकात 7 बाद 226 धावांपर्यंत मजल मारली. आयसीसी विश्वचषकातील भारताची ही सहावी साखळी लढत होती. राऊत व मिथाली यांनी दुसऱया गडय़ासाठी 157 धावांची भागीदारी केली. पण, यासाठी त्यांनी 37 पेक्षा अधिक षटके घेतल्याने भारताला त्याचा बऱयाच अंशी फटका बसला.\nमिथाली राजने माजी इंग्लिश कर्णधार चार्लोट एडवर्ड्सचा वनडे क्रिकेटमधील 5992 धावांचा सर्वोच्च विक्रम मोडीत काढला, ते या लढतीचे ठळक वैशिष्टय़ ठरले. आपले 49 वे अर्धशतक साजरे करताना तिने वनडे क्रिकेटमध्ये 6 हजार धावांचा माईलस्टो���ही सर केला होता. फिरकी गोलंदाजांविरुद्ध विशेष आक्रमकपणाने खेळणाऱया पूनमने आपल्या खेळीत 11 चौकार फटकावले. तिच्या फटकेबाजीचा ऑफस्पिनर ऍश्ले गार्डनर (10 षटकात 1/48) व लेगस्पिनर कर्स्टन बीम्स (9 षटकात 0/43) यांना फटका बसला.\nमिथालीच्या खेळीत 4 चौकार व एका षटकाराचा समावेश असला तरी तिच्या एकंदरीत संथ खेळीचा धावगतीवर विपरीत परिणाम झाला. विशेषतः तिला स्ट्राईक रोटेट करता आला नाही. तसेच एकेरी-दुहेरी धावाही जमवता आल्या नाहीत. 6 हजार धावांचा माईलस्टोन गाठताना षटकार खेचला, हाच तिच्यासाठी एकमेव आत्मविश्वासपूर्ण फटका ठरला. मिथाली बाद झाल्यानंतर हरमनप्रीत कौरने (22 चेंडूत 23) जलद फटकेबाजीचा प्रयत्न केला. मात्र, स्लॉग ओव्हर्समध्ये तरीही भारताला अपेक्षित धावा जमवता आल्या नाहीत.\nमिथाली राज 6 हजार धावा जमवणारी पहिली महिला फलंदाज\nभारतीय कर्णधार मिथाली राजने हिने या लढतीदरम्यान महिला वनडे क्रिकेटमध्ये 6 हजार धावा जमवणारी पहिली महिला फलंदाज ठरण्याचा मान प्राप्त केला. यामुळे, वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी व सर्वाधिक धावा असे दोन्ही विक्रम भारताच्या खात्यावर नोंदवले गेले. सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांच्या यादीत झुलन गोस्वामी सध्या आघाडीवर आहे.\nमिथालीने बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 34 धावांवर पोहोचताना माजी इंग्लिश कर्णधार चार्लोट एडवर्ड्सचा 5992 धावांचा विक्रम मागे टाकला. एलिसी पेरीचा चेंडू कव्हरच्या दिशेने एकेरी धावेसाठी फटकावत तिने विश्वविक्रमावर आपल्या नावाची मोहोर उमटवली. पुढे, लेगब्रेक गोलंदाज कर्स्टन बीम्सला उत्तूंग षटकार खेचत मिथालीने 6 हजार धावांचा माईलस्टोन सर केला आणि उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून तिला मानवंदना दिली. नंतर ती 114 चेंडूत 69 धावांवर बाद झाली. सध्या तिच्या खात्यावर 183 सामन्यात 6028 धावा आहेत.\nमिथालीचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सध्या 15 वे वर्ष सुरु असून महिला क्रिकेटमध्ये तिचे योगदान विशेष प्रेरणादायी ठरले आहे. मिथाली लवकरच 35 व्या वर्षात पदार्पण करणार असून 2003 विश्वचषकापूर्वी भारतातर्फे पदार्पण करणारी व सध्याच्या संघातही असणारी ती झुलन गोस्वामीसह केवळ दुसरी खेळाडू ठरली आहे. 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध महिलांच्या कसोटी लढतीत टाँटन इथे 214 धावांची खेळी साकारली, त्याचवेळी मिथालीची फलंदाजीतील हुकूमत दिसून आली होती. आताही क���ोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघातर्फे हाच सर्वोच्च धावांचा विक्रम आहे.\nभारतीय महिला : पूनम राऊत झे. बोल्टन, गो. पेरी 106 (136 चेंडूत 11 चौकार), स्मृती मानधना झे. हिली, गो. गार्डनर 3 (10 चेंडू), मिथाली राज झे. व गो. बीन्स 69 (114 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), हरमनप्रीत कौर यष्टीचीत हिली, गो. स्कट 23 (22 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), वेदा कृष्णमूर्ती धावचीत (स्कट-हिली) 0 (0 चेंडू), सुषमा वर्मा त्रि. गो. स्कट 6 (8 चेंडू), झुलन गोस्वामी त्रि. गो. पेरी 2 (3 चेंडू), शिखा पांडे नाबाद 7 (5 चेंडूत 1 चौकार), दीप्ती शर्मा नाबाद 5 (2 चेंडूत 1 चौकार). अवांतर 5. एकूण 50 षटकात 7 बाद 226.\nगडी बाद होण्याचा क्रम\nऑस्ट्रेलियन महिला : बोल्टन झे. वर्मा गो. पूनम यादव 36 (48 चेंडूत 6 चौकार), बी. मुनी धावचीत शर्मा 45 (68 चेंडूत 5 चौकार), लॅनिंग नाबाद 76 (88 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), पेरी नाबाद 60 (67 चेंडूत 8 चौकार), अवांतर 10, एकूण 45.1 षटकांत 2 बाद 227.\nगडी बाद होण्याचा क्रम : 1-62, 2-103.\nझुलन गोस्वामी 5.1-1-27-0, दीप्ती शर्मा 10-2-44-2, शिखा पांडे 6-1-16-0, हरमनप्रीत कौर 6-0-38-0, एकता बिश्त 10-1-55-0, पूनम यादव 8-0-46-0.\nपारुपल्ली कश्यप, हर्षल उपउपांत्यपूर्व फेरीत\nधोनी, गांगुलीनंतर बीसीसीआयचा सचिनलाही धक्का\nखाशाबा जाधव यांच्या स्मृत्यर्थ कुस्ती स्पर्धा\nमँचेस्टर सिटीची आघाडी कायम\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2018/12/04/%E0%A5%A7%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B/", "date_download": "2019-02-23T23:49:19Z", "digest": "sha1:DPL2J3XJ5PYY5HI6EOEZYKLE5CIJBQ6W", "length": 7353, "nlines": 125, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "१७ वा आशियायी चित्रपट महोत्सव १४ डिसेंबर पासून.. | गोवा खबर", "raw_content": "\nHome देश खबर १७ वा आशियायी चित्रपट महोत्सव १४ डिसेंबर पासून..\n१७ वा आशियायी चित्रपट महोत्सव १४ डिसेंबर पासून..\nगोवा खबर:चित्रपट रसिकांसाठी मजेवानी असलेला १७ वा थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव १४ ते २० डिसेंबर सप्ताहात सिटीलाईट सिनेमा (माहीम) येथे संपन्न होणार आहे.\n‘वेलकम होम’ या मराठी चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन होईल. सुमित्रा भावे आणि सुनील सूखटनकर दिग्दर्शक असून त्यात मृणाल देव, सुमित राघवन, सुबोध भावे यांच्या भूमिका आहेत.\nमहोत्सवात इटलीचे स्पेगेटी वेस्टर्न, महिला दिग्दर्शक, स्पेक्ट्रम आशिया, इंडियन व्हिस्टा असे सेक्शन आहेत.\nऑनलाईन रजिस्ट्रेशन www.affmumbai.org या बेबसाईट्वर सुरु झाले असून सिटीलाईट सिनेमानं ७ डिसेंबर पासून दुपारी २ ते ८ या वेळात रजिस्ट्रेशन करता येईल.\nPrevious article सिंधुदुर्ग आणि कारवारच्या मासळी विक्रेत्याना दिलासा मिळणार\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nजनतेची सेवा हेच पत्रकाराचे मिशन : आगियार\nसनबर्न क्लासिक ईडीएम आयोजनाला अखेर सरकारची मान्यता;हिंदू जनजागृतीचा विरोध कायम\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nजनतेची सेवा हेच पत्रकाराचे मिशन : आगियार\nमोदी देशाला युद्धाच्या खाईत लोटायला लागले – चीन\nजालियनवाला बाग हत्याकांडातील शहिदांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली\nमांडवीवरील तिसऱ्या पुलाच्या पिलरला लागलेली आग आटोक्यात\nगोवा ओपिनियन पोल दिवस मगो सोबत साजरा करण्याचा सरकारला हक्क नाही\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nदेशात उपलब्ध औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी सरकारतर्फे कडक पावले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या चेन्नई येथे संरक्षण प्रदर्शनी 2018 चे उद्‌घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/pune-local-news/encroach-on-bicycle-parking/articleshow/65761799.cms", "date_download": "2019-02-24T00:26:03Z", "digest": "sha1:6KUN3WJRSHDVBWW7DOWUNQ2MITF3PEIB", "length": 8337, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune local news News: encroach on bicycle parking - सायकल पार्किंग वर अतिक्रमण | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nसायकल पार्किंग वर अतिक्रमण\nसायकल पार्किंग वर अतिक्रमण\nसहकारनगर सायकल पार्किंगवर अतिक्रमण पुणे - शिवदर्शन चौकातील राजीव गांधी शाळेशेजारी सायकलसाठी राखीव पार्किंग आहे. तेथेच रिक्षाचालक रिक्षा लावतात. मग सायकलस्वारांनी सायकल कोठे लावायची हा मोठा प्रश्न आहे. रिक्षाचालकांनी समजूतदारपणे जागा उपलब्ध करून द्यावी. अमित भंडारे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\npune local news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nनवीन रस्ता खोदला दोन दिवसात\nमंडई परिसरात बेशिस्त पार्किंग\nपुलवामा हल्ल्यानंतर, लष्कराला हल्ल्यास स्वातंत्र्य\nप्रथम रस्त्यावरील अतिक्रमण हटवा\nपुन्हा तोच खांब चोरीला\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसायकल पार्किंग वर अतिक्रमण...\nकाकडे पॅलेस जवळ अस्ताव्यस्त केबलचे जाळे...\nरास्ते वाडा बस स्टॉप ची झाली कचराकुंडी.....,...\nधोकादायक डी पीला झाकण आवश्यक...\nबस स्थानकावरील आसने गायब...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/england-v-west-indies-2017/", "date_download": "2019-02-23T23:43:02Z", "digest": "sha1:ASRTTWH37OIUL2CBNN5ZADP5WD2J33YW", "length": 10499, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वेस्ट इंडिजचा दोन दशकातील सर्वोत्तम विजय !", "raw_content": "\nवेस्ट इंडिजचा दोन दशकातील सर्वोत्तम विजय \nवेस्ट इंडिजचा दोन दशकातील सर्वोत्तम विजय \nहेडिंग्ले,लीड्स: येथे झालेल्या रोमहर्षक डे नाईट कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडला त्यांच्या ५ विकेट्सने पराभूत केले. चौथ्या डावात ३२२ धावांचा पाठलाग करताना ज्या मैदानावर आतापर्यंतची चौथ्या डावातील सरासरी १६२ आहे त्या मैदानात वेस्ट इंडिजच्या या संघाने ३२२ धावांचा डोंगर सर केला. या विजयाचा शिल्पकार वेस्ट इंडिज संघाचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज शाय होप ठरला.\nपहिल्या कसोटीत हार मिळाल्यानंतर वेस्ट इंडिजने आपला खेळाचा स्तर उंचावला. पहिला दिवसापासूनच वेस्ट इंडिजने या सामन्यात आपला दबदबा राखला होता. शैनन गेब्रियल आणि केमर रोच यांनी उत्तम गोलंदाजी करत प्रत्येकी ४ विकेट्स घेऊन इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. इंग्लंडकडून जो रूटने अर्धशतकी तर बेन स्टोक्सने शतकी खेळी करून संघाची धावसंख्या २५८ पर्यंत नेली .\nवेस्ट इंडिजने त्यांच्या पहिल्या डावात ४२७ धावांचा डोंगर उभारला ज्यात सलामीवीर क्रेग ब्राथवेटने १३४ आणि शाय होपने १४७ धावा केल्या. ३५ वर ३ गडी बाद झालेले असताना या दोघांनी संघाला सावरले आणि संघाला जवळ जवळ ३०० च्या धावसंख्येपर्यंत नेले, त्यानंतर ब्राथवेट बाद झाला. पण होपने खालच्या फळीच्या फलंदाजांबरोबर फलंदाजी करून संघाला मोठी धावा संख्या उभारून दिली. इंग्लंडकडून जेम्स अँड्रेसनने ५ विकेट्स घेतल्या.\nपहिल्या डावातील खराब कामगिरी नंतर इंग्लंडने आपल्या फलंदाजीचा स्तर उंचावला आणि दुसऱ्या डावात ४९० धावा केल्या. या डावात इंग्लंडकडून सांघिक खेळ दिसला. स्टोनमॅन, रूट, म्लान, स्टोक्स, अली आणि वोक्स या सर्व फलंदाजांनी अर्धशतक लगावले. वेस्ट इंडिज कडून रोस्टन चेसने ३ विकेट्स घेतल्या.\nशेवटच्या डावात वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी ३२२ धावा हव्या होत्या. ज्या मैदानावर चौथ्या डावातील सरासरी धावा १६२ आहे, त्या मैदानावर वेस्ट इंडिज ३२२ धावांचा पाठलाग कसा करणार असा मोठा प्रश्न वेस्ट इंडिज पुढे होता. या प्रश्नाचे उत्तर दिले पहिल्या डावातील शतकवीर जोडी क्रेग ब्राथवेट आणि शाय होप यांनी. वेस्ट इंडिज दुसऱ्या डावात पुन्हा ५२ वर २ बाद अश्या बिकट परिस्तितीत होते आणि या दोन फलंदाजानी पुन्हा संघाला स्थिरावले. क्रेग ब्राथवेटने ९५ धावा केल्या तर शाय होप ११८ धावांवर नाबाद राहिला.\nहा सामना शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रा पर्यंत गेला आणि शेव���च्या तासामध्ये जेव्हा वेस्ट इंडिजची ५वी विकेट पडली तेव्हा सामना कोणत्याही संघाच्या बाजूने झुकू शकला असता. परंतु विंडीजने संधीचा फ़ायदा घेतला. १५ शतकात वेस्ट इंडिजला २७ धावा हव्या होत्या आणि फक्त ६ विकेट्स हातात होत्या पण तेव्हा होपने संयमी खेळ करत ब्रॉड आणि अँडरसन च्या गोलंदाजीला चोख प्रतिउत्तर दिले. हा वेस्ट इंडिजचा डे नाईट कसोटी मधील पहिला विजय आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/lords-to-host-west-indies-v-icc-rest-of-the-world-t20/", "date_download": "2019-02-23T23:42:09Z", "digest": "sha1:4LNUMD3APFEQTIL6LQNYFRHQOMOSVXMY", "length": 8148, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पुन्हा एकदा होणार वर्ल्ड ११ विरुद्ध विश्वविजेते असा सामना", "raw_content": "\nपुन्हा एकदा होणार वर्ल्ड ११ विरुद्ध विश्वविजेते असा सामना\nपुन्हा एकदा होणार वर्ल्ड ११ विरुद्ध विश्वविजेते असा सामना\nविंडीजचा संघ ३१ मे रोजी विश्व एकादश (वर्ल्ड ११) बरोबर एक टी२० सामना लॉर्ड्स येथे खेळणार आहे. हा सामना आंतरराष्ट्रीय असून तो वेस्ट इंडिजमधील एका मैदानाचे नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी खेळवला जाणार आहे. या सामन्यातून उभा राहणारा निधी त्या मैदानाच्या दुरुस्तीसाठी खर्च केला जाणार आहे.\nविंडीजचा संघ हा टी२०मधील सध्याचा विश्वविजेता संघ आहे.\nडोमिनिका येथील विंड्सर पार्क स्टेडियम आणि ङ्गुल्ल येथील जेम्स रोनाल्ड वेब्स्टर पार्क या वेस्ट इंडिजमधल्या दोन स्टेडियमचे इर्मा आणि मारिया वादळामुळे नुकसान झाले होते. यामुळे क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.\nया सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. आयपीएलचा मोसम २७ मे रोजी संपणार असून १४ जून रोजी भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. यामुळे या संघात भारतीय खेळाडू भाग घेताना दिसू शकतात.\nया सामन्यात वर्ल्ड ११ कडून दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान सारख्या दिग्गज संघांचे खेळाडू खेळताना दिसू शकतात. पाकिस्तान या काळात इंग्लंडमध्येच २ कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असल्यामुळे इंग्लंड आणि पाकिस्तानचे खेळाडू या सामन्यात दिसण्याची शक्यता कमी आहे. कारण १ जून पासून त्यांचा दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे.\nयापूर्वी वर्ल्ड ११ पाकिस्तानविरुद्ध पाकिस्तानमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका खेळले असून त्यात त्यांना १-२ असे पराभवाला सामोरे जावे लागले होते.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/581351", "date_download": "2019-02-23T23:40:09Z", "digest": "sha1:EG7TTSL4ZLJPG4DW7WX24F2XRBRLNCPQ", "length": 5219, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शिवसेना निर्णयावर ठाम, स्वबळावरच लढणार : उद्धव ठाकरे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » शिवसेना निर्णयावर ठाम, स्वबळावरच लढणार : उद्धव ठाकरे\nशिवसेना निर्णयावर ठाम, स्वबळावरच लढणार : उद्धव ठाकरे\nऑनलाईन टीम / नाशिक :\nशिवसेना निर्णयावर ठाम आहे. आगामी निवडणूक स्वबळावर लढणार, या निर्णयापासून माघार घेणार नाही, असे म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nजिथे जिंकू, त्या तीन जागांवर उमेदवार दिले आहेत. स्थानिक पातळीवर जे जमेल ते करा, असे आदेश विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. सीमा भागातील मतदारांनी दुही न माजविता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागे उभे राहावे. सीमा भागात शिवसेना उमेदवार देणार नाही असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. छगन भुजबळ, एकनाथ खडसे यांच्या बाबतीत काय घडले ते जनतेने बघितले आहे, त्याबाबत सध्या भाष्य करणार नाही असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. कोकणातील नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. सरकारने कितीही प्रयत्न केले तरी हा प्रकल्प होऊ देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\nमुंबईत 10 टक्के पाणी कपातीची शक्यता\nकोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गात पावसाची हजेरी\nश्रीपाद छिंदमसह 70 जणांना एक दिवसाची शहरबंदी\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-173/", "date_download": "2019-02-23T23:15:31Z", "digest": "sha1:SEWNQ3WF2XWNOHZBW7HLZK6H662CZELM", "length": 20129, "nlines": 244, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "यावलला बंदला समिश्र प्रतिसाद : एस.टी. स्थानकातच ठप्प | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान maharashtra यावलला बंदला समिश्र प्रतिसाद : एस.टी. स्थानकातच ठप्प\nयावलला बंदला समिश्र प्रतिसाद : एस.टी. स्थानकातच ठप्प\nयावल | प्रतिनिधी : तालुका काँग्रेस कमेटीतर्फे भारत बंद चे आयोजन करण्यात आले होते.\nयावल शहरात माजी आमदार शिरिष दादा चौधरी, हाजी शब्बीर शेख, तालुका काँग्रेस अध्यक्ष जीप गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, भगतसिंग पाटील, प्राध्यापक मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष चेतन आडळकर, मनसे शहराध्यक्ष यावल पंचायत समिती गटनेते शेखर सोपान पाटील, नगरपरिषद यावल काँग्रेस गटनेते युनुस शेठ, शहर काँग्रेस अध्यक्ष कदीर भाई ,राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष देवकांत पाटील, बोदडेनाना ,अमोल भिरूड, प्रवीण तात्या घोडके, भरत शेठ चौधरी, भरत चौधरी सर, तालुका सरचिटणीस अलीम अलीम शेख, शेखर तायडे, राज मोहम्मद, राजू पिंजारी, कामराज दारू यांनी शहरात जाऊन व्यापाऱ्यांना बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले.\nयावेळी शहरात जनसामान्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला याप्रसंगी गावातून बंद करून आल्यानंतर एसटी डेपो कडे प्रारंभ केला होता. त्या अनुषंगाने बंद कर��्यात आले.\nया बंद मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई गवई गट यांनी भाग घेतला. कायकर्ते आपापल्या पक्षाचे ध्वज घेवून बंद करत आहेत. बंदला समिश्र असा प्रतिसाद मिळत आहे.\nपोलसांनी बंदोबस्त ठेवला होता. यावल एसटी डेपो मधून एकही बस तीन वाजेपर्यंत बाहेर निघाली नाही. तीन वाजेनंतर तसेच सुरू करण्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले होते\nPrevious article‘स्त्री’ची प्रेक्षकांवर भुरळ ; १०० कोटींकडे वाटचाल\nNext articleइंधन दरवाढ विरोधात निफाडला कडकडीत बंद\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/author/devendra123/page/2/", "date_download": "2019-02-23T23:29:37Z", "digest": "sha1:JJ5AJGP5ZRHTXXDQ46F2LVWJR6FQI5WJ", "length": 6051, "nlines": 129, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "Devendra Walavalkar | गोवा खबर | Page 2", "raw_content": "\nबारावीची परीक्षा २८ फेब्रुवारीपासून\nगोमेकॉ मध्ये लवकरच दर्जेदार अन्न : विश्वजीत राणे\nमनवाच्या मालिकेतल्या वाढदिवसाची तयारी केली रिअल लाईफ सिद्धार्थ ने \nन्यूओ मॅजेस्टिक बंद करण्याच्या आदेशाला पंचायत संचालकांची स्थगिती\nउत्तर गोवा मतदारसंघातून आपची प्रदीप पाडगावकर यांना उमेदवारी\nसरकार भ्रष्टाचाऱ्यांना शासन करत असून प्रामाणिक व्यक्तींचा आदर करत आहे-पंतप्रधान मोदी\nस्टार्ट अप्समधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या प्रस्तावाला सुरेश प्रभू यांची मंजुरी\nलैंगिक गुन्हे तपास यंत्रणा आणि सुरक्षित शहर अंमलबजावणी देखरेख पोर्टलची सुरूवात\nड्रग्सच्या लागवडीसह एट��एमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nजनतेची सेवा हेच पत्रकाराचे मिशन : आगियार\nमानवाच्या सबलीकरणासाठी स्वच्छ पर्यावरण : पंतप्रधान मोदी\nटीव्हीएस मोटर कंपनीने लाँच केली पहिली 125cc ची स्कूटर-\nउदय म्हांबरे यांच्या ‘मनशाच्या सोदांत’ कवितासंग्रहाचे १० नोव्हेंबर रोजी प्रकाशन\nयूथ हॉस्टेलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/promoted/page/30", "date_download": "2019-02-23T23:39:41Z", "digest": "sha1:GF7OJBVJ54BF2WMR75VCALCBC73F234R", "length": 9124, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विशेष वृत्त Archives - Page 30 of 35 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nकॅन्सरग्रस्ताच्या मातेला गलाई बांधवांची साडेतीन लाखांची भाऊबीज\nविशेष प्रतिनिधी / सांगली: महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर तामीळनाडूच्या वेल्लोरमध्ये वाशिम जिल्हय़ातील सौ. जोगी नावाच्या एका मराठी मातेला तिच्या दहा वर्षाच्या मुलाच्या कॅन्सरच्या उपचारासाठी अडीच लाख कमी पडत होतो. पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने तेथे जमलेल्या तामीळनाडू आणि केरळातील मराठी गलाई बांधवांना तिने मदतीची विनंती केली आणि एका तासात इतक्या दूर मुलाच्या आयुष्यासाठी झगडणाऱया त्या भगिनीला कोणतीही ओळख नसताना गलाई बांधवांनी एका ...Full Article\nअशी करा घरी वीजनिर्मिती\nऑनलाईन टीम /मुंबई : आता घरच्या घरी वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे. घराच्या छतावर सोलर पॅनल लावून विजेची किलोवॅटमध्ये निर्मिती करणे आता सामन्य माणसाला देखील शक्य होणार आहे. यासाठी ...Full Article\nमराठीच्या ‘अभिजात’दर्जाबाबत केंद्रावर दबाव आणावा\nपुणे / प्रतिनिधी : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र सरकार आणि त्याचे प्रमुख म्हणून आपण काही अधिकृत निवेदन केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. आपण ते करावे. तसेच या मुद्दय़ावर ...Full Article\nआता प्रत्येक रुग्णाला मोफत उपचार \nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आपण जेव्हा आजारी पडतो ��णि रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात. तेव्हा आपण अत्यंत भयभीत होतो. मात्र, आता घाबरण्याची कोणत्याही प्रकारे गरज नाही, ...Full Article\nकृपादान आवळे / पुणे : पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालानंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड या दोन्ही राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ...Full Article\nत्याने घरातच बनवली बॅटरीवर चालणारी सायकल\nऑनलाईन टीम / अंबरनाथ : जिज्ञासा माणसाला स्वस्थ बसू देत नाही. चिखलोलीतील सुबोध भोईर या मुलाने अशाच कुतूहलपोटी कौशल्य पणाला लावून सर्वांनाच थक्क केले. घरातील आपली सायकल बॅटरीवर कशी ...Full Article\nमुंबईतील पहिले तरंगते हॉटेल\nऑनलाईन टीम / मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटनाला चालाना देण्यासाठी मुंबईत पहिल्या तरंगत्या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले आहे. मुंबईतील तरंगत्या हॉटेलमुळे पर्यटकांना समुद्राची सफर करता मेजवानीचाही आनंद घेता येणार आहे. ...Full Article\nयूपीत कमळ ‘फुलले’ ; अखिलेशची ‘सायकल’ पंक्चर\nऑनलाईन टीम / लखनौ : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेली अनेक वर्षे सत्तेपासून दूर असलेल्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ...Full Article\nदहा वर्षात 250 सापांना जीवदान देणारी सर्पमैत्रीण\nऑनलाईन टीम / मुंबई : विषारी किंवा बिनविषारी सापांना पकडणारे सर्पमित्र पहायला मिळतात. मात्र पुरूषांची मक्तेदारी मानल्या जाणाऱया या क्षेत्रात एक महिला दशकभरापासून कर्यरत आहे. ठाण्यातील मानसी नथवाणी ही ...Full Article\nआता सरकार भरणार तुमचे घरभाडे\nऑनलाईन टीम / मुंबई : येत्या काही दिवसात देशातल्या 100 शहरांमध्ये राहणाऱया गरिबांचे घरभाडे सरकार भरण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी 2 हजार 700 कोटींची तरतूद केली जाणार आहे. मोदी ...Full Article\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/supreme-court-decision-on-dance-bar-332615.html", "date_download": "2019-02-23T23:27:12Z", "digest": "sha1:A4SNDG34AMXDIXVXUS73IZOY2V2H7NJP", "length": 14695, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यात डान्स बार पुन्हा सुरू होणार, सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरू होणार, सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय\nमहाराष्ट्रातील डान्सबार संदर्भातील जाचक, अटींवरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.\nमुंबई, 17 जानेवारी : मुंबईसह इतर शहरात डान्सबारमधली छमछम आता पुन्हा सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने डान्सबार पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. डान्स बारवर घालण्यात आलेल्या अटी शिथील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे.\nमहाराष्ट्रातील डान्सबार संदर्भातील जाचक, अटींवरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी 2005 मध्ये डान्सबारवर बंदी आणली होती.\n- 2005 मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी डान्स बार बंद केले होते\n- 2013 : सुप्रीम कोर्टानं सरकारची बंदीची याचिका फेटाळून लावली\n- 2013 : बारमध्ये काम करणार्‌या महिलांना त्यांचा व्यवसाय करण्य��चा अधिकार असल्याचा निर्वाळा दिला\n- 2014 मध्ये डान्स बार बंदीच्या कायद्यात सरकारनं दुरुस्ती केली\n- 2015 : पण सुप्रीम कोर्टानं या बंदीच्या दुरुस्तीला स्थगिती दिली\n- 2015 : डान्स बार बंदीच्या नियमनाचे अधिकार सरकारकडे, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट\n- 2016 : डान्सबारला 2 दिवसांत परवाने द्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश\n- 2016 : मुंबईत 10 वर्षांनंतर 6 डान्स बार होणार सुरू\n- 2019 : सुप्रीम कोर्टाने डान्स बार सुरू करण्यास परवानगी दिली\nVIDEO : पुण्याच्या बुधवार पेठेत पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, उडाली एकच धावपळ\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nप्रवीण गायकवाडांसह अमोल कोल्हेंनी घेतली पवारांची भेट, चर्चांना उधाण\nVIDEO : नाडीवर हात ठेऊन जपद्वारे प्रमोद महाजनांना वाचवलं असतं - चंद्रकांत खैरे\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/58?page=1", "date_download": "2019-02-23T22:53:28Z", "digest": "sha1:T245TXEI6L45P53KI2DCNIXQ2S547D2F", "length": 19471, "nlines": 190, "source_domain": "aisiakshare.com", "title": " भाषा | Page 2 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n\"संदीप खरे'ज वर्ल्ड\" : संदीप खरे mobile app द्वारे तुमच्या भेटीला\nस्मार्ट्फोनच्या या जमान्यात, आपल्या रोजच्या आयुष्यात, वेगवेगळ्या बाबींच्या संदर्भात, मोबाईल apps ही गोष्ट आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनली आहे.\nनवीन तंत्रज्ञानाच्या या काळात जगभर पसरलेल्या सर्व रसिक मित्रांपर्यंत कवी संदीप खरे यांना त्यांच्या कविता सहजरीत्या पोहोचवता आल्या पाहिजेत असा एक उद्देश आहे . तसंच आपल्या आवडत्या कलाकाराची कला सहजरित्या अन���भवता येणं यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट चाहत्यांना नाही.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about \"संदीप खरे'ज वर्ल्ड\" : संदीप खरे mobile app द्वारे तुमच्या भेटीला\nसावरकरांनी मराठीला दिलेल्या शब्दांबाबत\nसावरकरांनी अनेक नवे शब्द मराठीला दिले.\nत्या सर्वांची \"अधिकृत\" यादी आणि ते सर्व शब्द सावरकरांनी कोणत्या लिखाणातुन ( वर्तमानपत्र / पुस्तक ई.) जगासमोर मांडले त्यांचे अधिकृत स्त्रोत / संदर्भ मिळु शकतील काय\nमोघम संदर्भ नको. एखादे छापील पुस्तक / लेख / वर्तमानपत्र ई. प्रकारचे काही असेल तर चांगले.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about सावरकरांनी मराठीला दिलेल्या शब्दांबाबत\nसंवादात्मक कार्यशाळा (फक्त पुणे)\nखास नवीन आणि उदयोन्मुख लेखकांसाठी , नुक्कड सादर करीत आहे 'संवादात्मक कार्यशाळा ' मराठी साहित्य परिषद , पुणे , यांच्या संयुक्त विद्यमानाने, आपल्यातल्या लेखकासाठी\nदिनांक - १९ डिसेंबर २०१५, वेळ सायं ६.३० ते ८\nमहाराष्ट्र साहित्य परिषद हॉल , टिळक रोड , पुणे\n(टीप : नाव नोंदणी आवश्यक आहे , हा उपक्रम केवळ पुण्यातील होतकरू लेखकांसाठी मर्यादित आहे. तुमच्या शहरात लवकरच येत आहोत\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about संवादात्मक कार्यशाळा (फक्त पुणे)\nये 'रेषेवरची अक्षरे' क्या हय\n'रेषेवरची अक्षरे' हे नाव इंटरनेटवरच्या जुन्याजाणत्यांना तसं ओळखीचं आहे, ओळखीची सुरुवात अगदी नावागावापासून करायला नको आहे. पण झालं काय, की मधल्या काळात आम्ही घेतला होता थोडा ब्रेक. त्या दिवसांत अनेक नव्या वाचका-लेखकांची भर इथे पडली आहे. त्यांच्यासाठी हा कोराकरकरीत इंट्रो.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about ये 'रेषेवरची अक्षरे' क्या हय\nजालावरच्या नियतकालिकांचं / नित्यकालिकांचं संकलन\nजालावर अनेक नियतकालिकं उपलब्ध असतात. हल्ली बरेचदा अशा नियतकालिकांचं वाचन कागदी आवृत्तीत न होता इथेच होतं. पण नुसत्या आपापल्या वाचनखुणा साठवण्यापेक्षा अशा नियतकालिकांची यादी सगळ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध असली, तर सोईचं जाईल असं वाटलं म्हणून इथे एकत्र करते आहे. लोकांनीही यथाशक्ती भर घालावी. (संपादकांना काही बदल करावेसे वाटले, तर त्यांनी जरूर... इत्यादी इत्यादी.)\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about जालावरच्या नियतकालिकांचं / नित्यकालिकांचं संकलन\n'भा. रा. भागवत' यांच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त स्पर्धा - निकाल\nधाग्याचा प्रकार नि���डा: :\nRead more about 'भा. रा. भागवत' यांच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त स्पर्धा - निकाल\n'भा. रा. भागवत' यांच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त स्पर्धा\n‘भास्कर रामचंद्र भागवत’, अर्थात ‘भा.रा.भागवत’ हे नाव अनेक मराठी वाचकांना परिचित आहेच. मराठी बालसाहित्यातील एक अतिशय नावाजलेले लेखक आणि अग्रणी असे त्यांचे वर्णन करणे अतिशयोक्त होणार नाही. 'बालमित्र' या अंकाचे ते संस्थापक व संपादक. अर्थात, त्यांची ओळख इतर साहित्यापेक्षा 'फास्टर फेणे' या त्यांच्या प्रसिद्ध पात्रामुळेच अधिक आहे. मात्र तो झाला त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीतील केवळ एक भाग\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about 'भा. रा. भागवत' यांच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त स्पर्धा\nअनवट मराठी शब्द, वाक्प्रचार, संदर्भ\nगविंनी काढलेला इंग्रजी शब्दांसाठी धागा वाचला. माझी समस्या उलट आहे, म्हणून हा मिरर धागा काढतेय - मराठीतले काही खास शब्द, जे इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांच्या परिचयात फार उशीरा येतात, असे एकमेकांना सांगणार्‍यांसाठी. त्यांनी म्हटल्यासारखेच शब्दांपेक्षा शब्द समूह, वाक्प्रचार आणि कोलोक्वियल भाषा इडियमॅटिक लेखनात कशी वापरावी हा प्रश्न नेहमी मला पडतो. मराठी दहावीपर्यंत शिकले असले, आणि बोलता-वाचता चांगले येत असले तरी अलिकडेच सीरियस मराठी लेखनाला सुरुवात केली.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about अनवट मराठी शब्द, वाक्प्रचार, संदर्भ\nगूढ, रहस्य, हॉरर कथा वाचण्यासाठी हव्या आहेत कुठे सापडतील ते सांगावे.\nव्यवस्थापकः हा धागा इथे हलवला आहे.\nएकोळी विचार, प्रश्न, चौकशी इत्यादी साठी स्वतंत्र धागे न काढता मनातले छोटे/मोठे प्रश्न या धाग्याचा वापर करावा ही विनंती.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about गूढ, रहस्य, हॉरर कथा वाचण्यासाठी हव्या आहेत कुठे सापडतील ते सांगावे.\nभरपूर 'र' (देवनागरी लिपीतली एक मजा + आय.पी.ए. कार्यशाळेची माहिती)\nअनेक ऐसीकरांशी वेळोवेळी जाहीरपणे आणि खाजगीत झालेल्या चर्चांमधून 'आय.पी.ए. लिपी आणि भाषांतील ध्वनींचा अभ्यास' या विषयांवर एक कार्यशाळा आयोजित करण्याची कल्पना पुढे आली होती. त्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या भाषाविज्ञान विभागातले व्याख्याते, विद्यार्थी आणि 'बोली भाषाभ्यास मंडळ' हे एकत्र येऊन अशी एक कार्यशाळा आयोजित करत आहेत. ही कार्यशाळा १०-११ जानेवारी (शनिवार-रविवार) अशी दोन दिवस (पूर्ण दिवस) ��ालेल. याची अधिक माहिती मी काही दिवसांनी 'आगामी कार्यक्रम/उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय' या धाग्यावर देईनच.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about भरपूर 'र' (देवनागरी लिपीतली एक मजा + आय.पी.ए. कार्यशाळेची माहिती)\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2017/10/31/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%89/", "date_download": "2019-02-23T23:48:38Z", "digest": "sha1:F3N3VHBODWVRYLCQA2CZAXW36S7N3D6B", "length": 19465, "nlines": 176, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोव्यातील सबर्बन डायग्नॉस्टिक्सला पहिली स्टँडअलोन लॅब म्हणून एनएबीएलची मान्यता | गोवा खबर", "raw_content": "\nHome बिझनेस खबर गोव्यातील सबर्���न डायग्नॉस्टिक्सला पहिली स्टँडअलोन लॅब म्हणून एनएबीएलची मान्यता\nगोव्यातील सबर्बन डायग्नॉस्टिक्सला पहिली स्टँडअलोन लॅब म्हणून एनएबीएलची मान्यता\nगोव्यात कार्यरत झाल्यापासून २ वर्षांतच देशातील तांत्रिकष्ट्या अद्ययावत निदान केंद्र असलेल्या सबर्बन\nडायग्नॉस्टिक्सला गोवा राज्यातील केवळ पॅथॉलॉजी लॅबरोटरी म्हणून एनएबीएलची मान्यता मिळाली आहे. यापूर्वी\nएनएबीएलच्या मान्यताप्राप्त लॅब या हॉस्पिटल आणि सीआरओंशी संलग्न अशा आहेत. सबर्बन डायग्नॉस्टिक्स\n(एनएबीएल आणि सीएपी मान्यताप्राप्त) डॉक्टर आणि रुग्णांसाठी एक प्रमुख निदान केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे.\nहाय-एंड निदान चाचण्यांसह गोव्यातील सबर्बन डायग्नॉस्टिक्समध्ये सर्व प्रकारच्या, नियमित निदान चाचण्याही केल्या\nसबर्बन डायग्नॉस्टिक्सची स्थापना १९९४ साली झाली असून अल्पावधीतच सर्वंकष निदान सेवा केंद्र म्हणून नावारूपाला\nआले आहे. मुंबईतील ग्रँड मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असलेले आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल, जॉन हापकिन्स आणि\nहेन्री फोर्ड हॉस्पिटल, अमेरिका म्हणून सायटोपॅथॉलॉजीमध्ये विशेष कौशल्य असलेले डॉ. संजय अरोरा हे सबर्बन\nनॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबरोटरीज (एनएबीएल) ही संस्था भारतातील दर्जा समितीचा\nएक भाग असून प्रयोगशाळांमधील विविध प्रक्रिया, कामकाजांचे दर्जात्मक मानांकने स्थापित किंवा निश्चित करण्याचे\nकाम करत असते. भारतामध्ये प्रयोगशाळा मान्यता ही एक स्वेच्छिक प्रक्रिया असून या प्रक्रियेतील निकष खूप कडक\nव त्यांचे व्यवस्थापन किंवा पालन करणे खर्चिक वाटत असल्याने सर्वच घटक या प्रक्रियेचा अवलंब करत नसल्याचे\nचित्र आहे. अशा स्थितीत एनएबीएलची मान्यता म्हणजे सबर्बन डायग्नॉस्टिक्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा\nतुरा असून यामुळे गोव्यामध्ये रक्त चाचण्या करण्यासाठी विश्र्वासार्ह आणि प्राधान्य संस्था म्हणून या केंद्राला पावती\nमिळाली आहे. जागतिक दर्जाची ही सुपरस्पेशालिटी लॅब आके-मडगाव येथे कार्यरत असून या लॅबमध्ये रॉश-\nस्वित्झर्लंड, बायो रॅड-अमेरिका, हॉरिबा टेक्नॉलॉजिस- जपान कंपन्यांची अद्ययावत साधने व उपकरणे उपलब्ध असून\nपेटंटप्राप्त दर्जाहमी व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब केला जातो आणि या प्रदेशात सर्वोत्तम ��्हणून ही प्रणाली ओळखली\nयाविषयी व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय अरोरा म्हणाले, “दोन वर्षांपूर्वी गोव्यातील या केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी या\nसंस्थेला गोव्यातील पहिली स्टँडअलोन पॅथॉलॉजी लॅबरोटरी म्हणून घडवण्याचे वचन आम्ही दिले होते. स्थापनेपासूनच\nगोव्यातील या लॅबमध्ये एनएबीएलसह जगातील उच्च दर्जांच्या मानांकनांचा अवलंब आम्ही करत आलो आहोत. आता\nअधिकृत मान्यता मिळवण्यासाठी जी प्रक्रिया आणि कालावधी लागतो, त्यानुसार १० ऑगस्ट २०१७ रोजी आमच्या या\nलॅबला अधिकृत मानांकन मिळाले आणि त्यामुळे ८हून अधिक मान्यताप्राप्त संकलन केंद्रांसह या लॅबला गोव्यातील\nपहिली स्टँडअलोन एनएबीएल मान्यताप्राप्त पॅथॉलॉजी लॅबरोटरी म्हणून मान्यता मिळाली आहे.”\nसीओओ रविंद्र देसाई म्हणाले, “गोव्यातील स्पेशलाइज्ड पॅथॉलॉजी चाचण्यांची मोठी मागणी पाहून आम्ही गोव्यात\nकार्यविस्तार करण्याचे नियोजन केले आहे. आमच्या लॅबवर विश्र्वास व्यक्त करत आम्हाला अव्वल स्थानी\nपोचवण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे योगदान दिलेले वैद्यकीय क्षेत्रातील कार्यरत प्रतिनिधी, हॉस्पिटल आणि लॅब यांचे\nसध्या सबर्बन डायग्नॉस्टिक्सची गोवा राज्यात आके, केपे, नावेली, चिंचणी, फातोर्डा, बेताळभाटी, पणजी आणि\nचिखली-दाबोळी येथे केंद्रे कार्यरत असून या केंद्राने जागतिक दर्जाची लॉजिस्टिक शीतसाखळीशी जोडण्यात आले असून\nत्यामुळे निदाननमुन्यांचा दर्जा योग्य राखणे व निदानचाचण्यांचा अहवाल वेळेवर तयार करणे सुलभ बनले आहे.\nकंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी तीन अद्ययावत केंद्रे उभारण्याचे नियोजन असून २०१७-१८ आर्थिक\nवर्षांच्या शेवटच्या तिमाहीत ही केंद्र कार्यरत होऊ शकतील.\nसबर्बन डायग्नॉस्टिक्सने जागतिक दर्जाचे घरी सेवा देण्याचे जाळे गोव्यातील आपल्या केंद्रांच्या कार्यकक्षेत विकसित\nकेले असून रुग्णाच्या घरी वैद्यकीय चाचणीसाठी योग्य नमुना घेण्यासाठी अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांचे पथक नेहमी\nसज्ज असते. त्यामुळे रुग्णांची व डॉक्टरांचीही मोठी सोय झाली आहे. अचूकता व सुरक्षा या बाबींना सर्वोच्च प्राधान्य\nदेत जागतिक मानांकनांचे अवलंब होत असल्याची खात्री या होम विजिट प्रक्रियेतून साधली जात आहे.\nगोव्यातील प्रमुख हॉस्पिटल आणि प्रयोगशाळांसमवेत सहकार्य सबर्बन डायग्नॉस्टिक्सने साधले असून त्याद्वारे\nस्पेशलाइज्ड व सुपर स्पेशलाइज्ड नमुना चाचण्या तातडीने करणे शक्य झाले असून चाचणी झाल्याच्या दिवशीच\nचाचणीचा अहवाल संबंधित घटकांपर्यंत पोचवणे शक्य झाले आहे. सबर्बन डायग्नॉस्टिक्सची सेवा उपलब्ध होण्यापूर्वी\nथायरॉइड, एलएच एफएसएच प्रोलॅक्टिन, बिटा एचसीजी, विटामिन डी आदी प्रकारच्या चाचण्यांसाठी नमुने मुंबईला\nपाठवावे लागत असत आणि त्यामुळे चाचणीचे अहवाल मिळण्यात दिरंगाई होत असे व खात्रीशीर चाचणीवर प्रश्नचिन्ह\nदेशभरातील सबर्बन डायग्नॉस्टिक्सच्या बहुतांश लॅबना एनएबीएलची तसेच सेंट्रल प्रोसेसिंग लॅबोरेटरी (कॅप- कॉलेज\nऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट)ची मान्यता मिळालेली आहे. या कंपनीचा मुख्य उद्देश हा दर्जा होय. नियमित व\nसामान्य चाचण्यांबरोबरच ट्यमुर मार्कर्स, हॉर्मोन्स, जीवनसत्वे, प्रोकॅल्सिटॉनिन, एलिसा आदी विशेष चाचण्याही सबर्बन\nडायग्नॉस्टिक्सद्वारे गोव्यात केल्या जातात.\nआजवर सबर्बन डायग्नॉस्टिक्सने एक कोटीहून अधिक निदान चाचण्या केल्या असून त्याद्वारे २० लाखांहून अधिक\nरुग्ण, ८०हून अधिक पदव्युत्तर वैद्यकीय स्पेशालिस्ट, १००हून अधिक केंद्रे व अत्याधुनिक प्रयोगशाळांना दर्जेदार निदान\nसेवा उपलब्ध केली आहे. एनएबीएल आणि सीएपी अशा सर्वोत्तम जागतिक संस्थांचे मानांकन सबर्बन डायग्नॉस्टिक्सला\nगोव्यातील पहिली व मान्यताप्राप्त स्टँडअलोन प्रयोगशाळा म्हणून बोर्ड ऑफ दि क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे\nमान्यता मिळण्याचा मान ही बाब सबर्बन डायग्नॉस्टिक्स-गोव्याच्या प्रवासात एक मैलाचा दगड आहे. केवळ ६\nमहिन्यांत हे मान्यता निकष व प्रक्रिया पूर्ण करण्याची खात्री गोव्यातील चमूने आपल्या कामकाजातून निश्चिती केली.\nNext articleगांजा बाळगल्या प्रकरणी आसामच्या तरुणास अटक\nसरकार भ्रष्टाचाऱ्यांना शासन करत असून प्रामाणिक व्यक्तींचा आदर करत आहे-पंतप्रधान मोदी\nस्टार्ट अप्समधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या प्रस्तावाला सुरेश प्रभू यांची मंजुरी\nसागरी कृषी मेळाव्याचे 2 मार्च रोजी आयोजन\nदेशात उपलब्ध औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी सरकारतर्फे कडक पावले\nमुंबईच्या रुग्णालयात लागलेल्या आगीत बळी गेलेल्यांना केंद्रीय श्रम मंत्रालयाकडून नुकसान भरपाईची घोषणा\nमायकल अस्त्रामुळे भाजप घायाळ; मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल\nमुख्यमंत्र्यांचे आगमन लांबणीवर;मंत्रीमंडळ सल्लागार समितीला पुन्हा मुदतवाढ\n‘गोवापेक्स २०१९’ मध्ये तब्बल ३३ पारितोषिके प्रदान\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nचित्रपट आर्थिक सहाय्य योजना जाहीर\nकोलवा समुद्र किनारा विकास प्रकल्पाचा पर्यटन सचिवांकडून आढावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/shashi-tharoor-chaiwala-pm-jawaharlal-nehru/", "date_download": "2019-02-23T23:47:38Z", "digest": "sha1:AITRG6P5XF3ELZSFV2R2JR7JXWL4RIF3", "length": 20551, "nlines": 249, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नेहरुंमुळेच एक चहावाला पंतप्रधान झाला - शशी थरूर", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भ���षण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; का���्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान आवर्जून वाचाच नेहरुंमुळेच एक चहावाला पंतप्रधान झाला – शशी थरूर\nनेहरुंमुळेच एक चहावाला पंतप्रधान झाला – शशी थरूर\nनवी दिल्ली – काँग्रेस नेते शशी थरूर हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. थरूर यांनी केलेल्या एका विधानामुळे ते पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचे देशाच्या विकासातील योगदान या विषयावर बोलत असताना नेहरुंमुळे एक चहावाला पंतप्रधान म्हणून देशाला लाभल्याचे वक्तव्य शशी थरूर यांनी केले आहे.\nथरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता टीका केली आहे. नेहरुंच्या जीवनावरील ‘नेहरु : द इन्व्हेन्शन’ या थरूर यांनी लिहीलेल्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात थरूर यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली. थरूर यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.\nथरुर म्हणाले, आज आपल्याला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभू शकतो, ते केवळ नेहरुंजीमुळे शक्य झाले आहे. नेहरुंनी निर्माण केलेल्या संस्थात्मक धोरणांमुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला सर्वोच्च पदावर पोहोचण्याची इच्छाशक्ती निर्माण होते. त्यामुळे नेहरु भारतमातेचे एक महान पुत्र असताना त्यांच्यावर इंटरनेटवरुन चिखलफेक करणारे लिखान केले जाते. त्यांच्या संस्थात्मक रचनांच्या उभारणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले जाते, असा सवालही त्यांनी केला आहे.\nPrevious articleBlog : जगाचे शांतीदूत पंडीत नेहरू\nNext articleपेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nविश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळलंच पाहिजे- शशी थरुर\nबारावी पास पंतप्रधान नको तर सुशिक्षित व्यक्तीला संधी द्या – केजरीवाल\nपीएम किसान योजना लाभार्थी 15 दिवसांत यादी पूर्ण करणार\nमहिन्याला ५०० रुपये देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल का\nनिळवंडेप्रश्नी पंतप्रधानांना पीएम पोर्टलवर साकडे\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_mithbav_tabaldeg_kinara.htm", "date_download": "2019-02-23T23:07:38Z", "digest": "sha1:2R5C52E37QRNJHONBUHG7UQ4SSWJYBT6", "length": 5494, "nlines": 30, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nमिठबांव-ताबळडेग सागर किनारा (बीच)\nदेवगड पासून 26 कि.मी. अंतरावर मिठबांव, 29 कि.मी. अंतरावर श्री गजबादेवी मंदीर आणि 30 कि.मी. अंतरावर तांबळडेग गाव आहे. देवगडहून वरील ठिकाणाकडे जाताना वेडी-वाकडी वळणे, काही ठिकाणी घाट रस्ता, वाटेत जागोजागी आमराई, काही ठिकाणी सडामाळ, कोकण पध्दतीची घरे असणारी 2-3 खेडी, आगळवेगळं निसर्गसौदर्य लाभलेला पांडवकालीन जागृत देवस्थान पोखरबांव गणपती, हे विलोभणीय दृश्य पहावयास मिळते. प्रवासातच कोकण दर्शन होते. संपूर्ण रस्ता डांबरी असून उत्तम आहे.\nतांबळडेग येथेच प्रशस्त आणि स्वच्द असा सुमारे 4 कि.मी. लाबींचा समुद्र किनारा आहे. हा संपूर्ण सुमारे 250 चौ.किमी. भूप्रदेश वाळूचा आहे. या गावाचे वैशिष्टय म्हणजे संपूर्ण गावच पांढ-या शुभ्र वाळूत्ा आहे. गावात खडक किंवा मातीही नाही त्यामुळे रस्ता किंवा गटारे नाहीत. देवगड, कणकवली, मालवण येथून सतत एस.ट���. ची वाहतूक चालू असते.\nया किना-यावरील शांतता, रमणीयता आणि भव्यता मोहीता करणारी आहे. जलविहार आणि जलक्रीडा करण्यासाठी हा समुद्र किनारा आणि खाडी सुरक्षित समजली जाते. या किना-यावर समुद्र गरूड, सी-गल (किरी) असे पक्षी तर डॉल्फीन सारखे मासे पहायला मिळतात.तसेच या किना-यावर समुद्र कासवांचे संरक्षण होताना दिसते.\nकिनारपट्टीवरील, माडांची दाट गर्दी, सुष्ची बने, पांढरी शुभ्र मोत्यासारखी वाळू, खाडी पलीकडील मोर्वे गावाच्या डोंगरावरील आमराई, निळा फेसाळणारा अथांग अरबी समुद्र, सागरी पक्षाच्या संथ घिरट्या, दूर दिसणा-या मच्छिमारी नौका आणि अजस्र मालवाहू बोटी यामुळे किना-याची शोभा आणखीच वाढली आहे. येथे चित्रपटांचे आणि मालिकांचे चित्रीकरणही होत असते. येथ्ज्ञे रापण या पारंपारिक पध्दतीने मच्छिम्ाारीही मोठया प्रमाणात चालते.\nमिठबांव-मोर्वे जोडणारा या खाडीवर हल्लीच एक सुंदर, प्रशस्त पूल बांधला आहे. पुलावरून हा संपूर्ण परिसर अतिशय मोहक दिसतो. कुणकेश्वर प्रमाणेच येथील श्री गजबादेवी मंदिरापासून अरबी समुद्राचे, समुद्र किना-याचे आणि या परिसराचे दृश्य अप्रतिम आणि मोहक दिसते. मंत्रमुगध करणारा हा परिसर प्रसिध्दविना दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे तेथे पर्यटकांची म्हणावी तेवढी गर्दी नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://meherchannel.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T23:40:51Z", "digest": "sha1:ZSTFMP4SY5OVJTLULWKSHPRVHN7CUDDA", "length": 3720, "nlines": 39, "source_domain": "meherchannel.com", "title": "मेहेर बाबा - Meher Channel", "raw_content": "\nमेहेर बाबा (फेब्रुवारी २५, इ.स. १८९४ – जानेवारी ३१, इ.स. १९६९) (जन्मनाव मेरवान शेरियार इराणी) हे भारतीय गूढवादी व आध्यात्मिक गुरू होते. इ. स. १९५४ मध्ये आपण या युगातील अवतार आहोत अशी जाहीर घोषणा त्यांनी केली होती.\nबालपणात त्यांच्यामध्ये अध्यात्माचा ओढा असण्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हजरत बाबाजान या मुस्लिम साध्वीशी त्यांचा परिचय झाला आणि सात वर्षे चाललेली आध्यात्मिक रुपांतरणाची प्रक्रिया सुरू झाली.[१][२] पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी चार आध्यात्मिक व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधला. उपासनी महाराज यांच्या समवेत ते सात वर्षे राहिले.[३] नंतर त्यांनी सार्वजनिक कार्य सुरू केले. पर्शियन भाषेत मेहेर बाबाचा अर्थ ‘दयाळू पिता’ असा ��ोतो. सुरुवातीच्या काही अनुयायांनी त्यांना हे नाव दिले. [४]\n१० जुलै १९२५ पासून आयुष्याच्या अंतापर्यंत मेहेर बाबा शांत राहिले. विशिष्ट हातवारे किंवा मुळाक्षरांचा फलक वापरून ते संवाद साधत. मंडळींसमवेत (शिष्यवर्तुळ) त्यांनी एकांतात बराच काळ व्यतीत केला. भरपूर प्रवास करीत त्यांनी सार्वजनिक मेळे भरविले; महारोगी, गरीब, मानसिक रुग्णांसाठी अनेक धर्मार्थ कार्ये त्यांनी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/shows/aapla-gaon-aapli-batme/news18-lokmat-14-january-19-aapla-gaon-aapli-batmi-332055.html", "date_download": "2019-02-23T22:53:06Z", "digest": "sha1:CZGMY7OROEBSU5LPVDPSISARKNILA3XL", "length": 12875, "nlines": 166, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat 14 January 19 Aapla Gaon Aapli Batmi", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन र��चर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nविशेष कार्यक्रम February 4, 2019\n#Youthकोर्ट : मराठवाड्यात कुणाची हवा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nRailway Jobs : रेल्वेत 1.30 लाख Vacancies; कसं करायचं अप्लाय\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमध���न भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/world/i-met-the-finance-minister-before-i-left-repeated-my-offer-to-settle-with-the-banks-says-vijay-mallya/444344/amp", "date_download": "2019-02-23T23:01:11Z", "digest": "sha1:L5CYYCN2WFIGMMJN44A453R6ASORHJVN", "length": 4499, "nlines": 27, "source_domain": "zeenews.india.com", "title": "विजय माल्ल्याचा गौप्यस्फोट, भारत सोडण्यापूर्वी अरुण जेटलींची घेतली भेट । I met the Finance Minister before I left, repeated my offer to settle with the banks\", says Vijay Mallya", "raw_content": "\nविजय माल्ल्याचा गौप्यस्फोट, भारत सोडण्यापूर्वी अरुण जेटलींची घेतली भेट\nमद्यसम्राट आणि किंगफिशर किंग विजय माल्ल्याने मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यामुळे भाजप सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.\nलंडन : मद्यसम्राट आणि किंगफिशर किंग विजय माल्ल्याने मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यामुळे भाजप सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भारत सोडण्यापूर्वी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना बॅंकप्रकरणी तडजोड करण्याची विनंती केली होती. ही बाब माल्ल्याने वेस्टमिनिटस्टर न्यायालयात नमुद केलेय.\nमाल्ल्या भारतीय बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून विदेशात पळून गेलाय. त्याच्या दाव्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भारत सोडण्यापूर्वी आपण अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती, असे माल्ल्या याने सांगितले आहे. तडजोडीसाठी मी अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती. बँकांनी माझ्या तडजोडीबाबत प्रश्न उपस्थित केले होते, असे सांगत थकबाकी भरायला आपण तयार असल्याचेही त्याने स्पष्ट केले. त्यामुळे यावरुन भाजपची डोकेदुखी वाढण्यास मदत होणार आहे.\nमाल्ल्याला भारताच्या ताब्यात देण्यासाठी लंडन येथील वेस्टमिनिटस्टर न्यायालयात प्रत्यार्पणाबाबत सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान भारतीय अधिकाऱ्यांनी विजय माल्ल्याला मुंबईतील ज्या आर्थर रोड कारागृहात ठेवणार आहेत, त्याचा व्हिडिओ सादर केला.\nआजचे राशिभविष्य | शनिवार | 23 फेब्रुवारी 2019\nपहिल्याच दिवशी 'टोटल धमाल' सिनेमाने कमवले एवढे कोटी\nPulwama Attacked : फुटीरतावादी नेता यासीन मलिकला अटक\nभारताने पाक सोबत खेळावं की नाही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/publications/rajhans-prakashan", "date_download": "2019-02-23T23:13:17Z", "digest": "sha1:AU7UTZ2RBZCXC4ZJGSQTEPH7DJ2SNWNS", "length": 15589, "nlines": 413, "source_domain": "www.cart91.com", "title": "राजहंस प्रकाशनची पुस्तके ��रेदी करा ऑनलाईन | आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nमराठी पुस्तक विश्वातले अग्रगण्य नाव - राजहंस प्रकाशन वर्णन मराठी साहित्य समृद्ध करणे आणि संपूर्ण जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोचविणे या मिशनसह `राजहंस’ प्रकाशनाचा प्रारंभ १ जून, १९५२ मध्ये आजचे सुप्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केला. ‘माणूस’ कार म्हणून पुढे नावारूपाला आलेले श्री. ग. माजगावकर १९५७ मध्ये राजहंस प्रकाशनात सहभागी झाले. दिलीप माजगावकर १९८२ पासून राजहंस प्रकाशनाचा सर्व कार्यभार सांभाळू लागले. राजहंस प्रकाशनाचे संपादक: आनंद हर्डीकर, विनया खडपेकर, डॉ.सदानंद बोरसे\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nमराठा समाज : वास्तव आणि अपेक्षा\nअशी ही इंग्रजी भाग ६\nदादासाहेब बिडकर वसा : आदिवासी-सेवेचा\nमनोभावे देशदर्शन - मणिपूर\nकाडेपेटयांची करामत भाग १\nयुगपुरुषी नैतृत्व : नेल्सन मंडेला\nअचूक दिशा सुयोग्य मार्ग- भाग १\nकोरा कागद... निळी शाई\nहा तेल नावाचा इतिहास आहे...\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/19973/members", "date_download": "2019-02-23T23:05:44Z", "digest": "sha1:QSWQ7R4XFQS7MEF2N3WPPCYHYFKMKVN2", "length": 2910, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दिवाळी अंक २०१० मुशो मंडळ members | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दिवाळी अंक २०१० मुशो मंडळ /दिवाळी अंक २०१० मुशो मंडळ members\nदिवाळी अंक २०१० मुशो मंडळ members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nदिवाळी अंक २०१० मुशो मंडळ\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/30125", "date_download": "2019-02-23T23:02:35Z", "digest": "sha1:W5UNEANL7Q2ARIY2IYV3BIV55GBA67TJ", "length": 4452, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज दिवाळी अंक २०११ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हितगुज दिवाळी अंक २०११\nहितगुज दिवाळी अंक २०११\nसंपादक मंडळ २०११ तर्फे तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारें नवीन वर्ष सुखसमृद्धी, भरभराट घेऊन येवो.\nआजच्या दिवशी आपण सगळे ज्याची उत्सुकतेने वाट पाहत होतो, तो 'हितगुज दिवाळी अंक' आपल्यापुढे सहर्ष सादर करत आहोत,\nहितगुज दिवाळी अंक - २०११\nहितगुज दिवाळी अंक - २०११.\nमायबोली दिवाळी अंक २०११ संपादक मंडळ\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमायबोली दिवाळी अंक २०११ संपादक मंडळ\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/59935", "date_download": "2019-02-23T23:08:23Z", "digest": "sha1:MDHIR2PQAOKMIO3IDTRGRRHKE6J5NSYR", "length": 6935, "nlines": 94, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी..... भाषा आणि जात !!!! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी..... भाषा आणि जात \nमराठी..... भाषा आणि जात \nमराठी..... भाषा आणि जात \nखूप ऐकतो, खूप चर्चा करतो....... कुठे आहे मराठी भाषा...... कशी टिकणार आपली मायबोली.....\nपण मराठी भाषा म्हणजे नक्की कोणती............. कारण इथेही मराठी भाषेपेक्षा जातीवर अवलंबून असणार्‍या मराठी भाषेवरून मराठी माणसांतच जुंपते.\nपण त्यापलीकडे आपण काही करतो का\nबघायला छोटा पण खूप मो���ा प्रश्न आहे हा..................\nनाही नाही, इथे पुन्हा एकदा ह्या विषयावर चर्चा नाही करणार; तर एक किस्सा सांगणार आहे..... परवाच नकळत घडलेला...... पण पुन्हा ह्या विषयावरील विचारांत घेऊन जाणारा.\nपरवा काय झाले, तर शेजारचा एक छोटू घरी आला. छोटू म्हणजे शेजारी राहणारा एक लहान मुलगा... असेल दुसरी तिसरीत. कॉन्वेंट शाळेत शिकतो (मर्‍हाठी शाळा नाही बरे का). तर तो आपला गणिताची पुस्तके घेऊन आला (आला कसला तो.... अभ्यासासाठी कधीही येणार नाही तो. आईनेच पाठवले बिचार्‍याला)........तर मी त्याला गणिते समजावून सांगितली (म्हणजे शिकवण्याचा प्रयत्न केला हो). तर हा बाबा आपला आनी-पानी निघाला. झाले मराठी बाणा खडबडून जागा झाला आणि गणिते राहिली बाजूला आणि मराठीची शाळा सुरु झाली.\nमला हट्ट सोडवेना आणि त्याला ते काही जमेना..... (नवरा TV पेक्षा live drama enjoy करतोय....... हातात चहाचा कप आणि समोर live drama ).\nशेवटी वैतागून मी छोटुला बोललेच, काय रे तुझी भाषा अशी (पाठून नवर्‍याची commentary एव्हाना सुरु झाली होती..... \"मै तुम्हारे भाषा के बरे मे बोल रही हू\"). आणि छोटू बिचारा गोंधळलेल्या अवस्थेत. मी त्याला बोलले अरे बाबा मराठीच आहेस ना रे तू आणि भाषा बघ कशी . आता मात्र छोटूचे Expressions पाहण्यालायक होते. भाषा युद्ध जिंकल्याच्या अविर्भावात म्हणाला.... 'अहो काकी मी मराठी नाही आहे.... मी तर कोळी आहे\" आणि नाचत नाचत घरी गेला.\nदोन क्षण तर काही कळलेच नाही पण पाठून नवर्‍याचे (छद्मी) हास्य मात्र ऐकू आले.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://nilamsrecipes.blogspot.com/2015/01/strawberry-ukdiche-modak.html", "date_download": "2019-02-24T00:11:45Z", "digest": "sha1:MMBLRDUWA5AT5XQGGQMWY6OXLW3OYT5A", "length": 8243, "nlines": 168, "source_domain": "nilamsrecipes.blogspot.com", "title": "स्ट्रॉबेरी उकडीचे मोदक | Nilam's Recipes", "raw_content": "\nMaharashtrian Recipes - महाराष्ट्रीयन रेसिपीज\nStrawberry Ukdiche Modak in English: पूर्व तयरीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे बनवण्यासाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे ...\nपूर्व तयरीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे\nबनवण्यासाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे\n१) २ वाटया ओल खोबर\n२) १/३ वाटी किसलेला गूळ\n५) २ छोटे चमचे स्ट्रॉबेरी क्रश\n१)२ वाटी तांदुळाचे पिठ\n२) २ वाटी पाणी\n४)उकडीत घालण्यासाठी तेल कींवा तूप\n५) खाण्याचा ल��ल रंग २ चिमूठ\nनारळ खवून घ्यावा. २ वाटीभर नारळाचा चव त्यासाठी १ वाटी किसलेला गूळ घ्यावा.\nपातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे.\nगूळ वितळला कि वेलची पूड व जायफळ पूड व स्ट्रॉबेरी क्रश घालावा.\nएक चीमुठभर मिठ घालावे व ढवळून बाजूला ठेवून द्यावे.\nतांदूळाची उकड करण्यासाठी २ कप तांदूळ पिठासाठी २ कप पाणी\nजाड बुडाच्या पातेल्यात २ कप पाणी उकळवत ठेवावे. त्यात १ चमचा तेल किंवा तूप घालावे. चवीसाठी थोडे मिठ घालावे.\nगॅस बारीक करून पिठ घालावे. कालथ्याच्या मागच्या दांडीने ढवळावे.\nगॅस वरुन बाजूला करून झाकण ठेवून १० मिनिटे वाफ त्यात मुरु दयावी.\nएका ताटात तयार उकड काढून घ्यावी. हि उकड व्यवस्थित मळून\nत्यासाठी बाजूला पाणी आणि वाटीत थोडे तेल घ्यावे. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर\nमळून घ्यावी व त्यात खाण्याचा रंग घलावा.\nउकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याची पारी हाथावर तयार करावी.त्यात सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा.\nमोदकपात्रात पाणी उकळत ठेवावे .त्यातील चाळणीत स्वच्छ धुतलेले सुती कापड ठेवून त्यावर हळदीची पान जर मिळाली तर ठेवावीत, त्यावर मोदक ठेवावेत.\nवरून झाकण लावून १० मिनीटे वाफ काढावी.\nवरून तूप घालून गरमागरम मोदक खावेत.\nAppe in English: वेळ : मिश्रण भिजवण्यासाठी लागणारा वेळ साधारण १ तास अप्पे बनवण्यासाठी लागणारा वेळ ३०-३५ मिनिटे. नग: २...\nAmboli in English वेळ : १५ मिनिटे (भिजवण्याचा वेळ वगळता) ३ व्यक्तीन साठी. साहित्य : १)तांदूळ २ वाट्या २)१ वाटी उडद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2018/11/19/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-23T23:41:07Z", "digest": "sha1:H3YT2YHSDSNIHAGIZFOAGASQVMDIPFNU", "length": 12552, "nlines": 127, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "लेस्टरवरील हल्लाची न्यायालयीन चौकशी करा:शिवसेनेची मागणी | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर लेस्टरवरील हल्लाची न्यायालयीन चौकशी करा:शिवसेनेची मागणी\nलेस्टरवरील हल्लाची न्यायालयीन चौकशी करा:शिवसेनेची मागणी\nगोवा खबर: फातोर्डा स्टेडियमवर झालेल्या आयएसएल सामन्यानंतर लेस्टर फर्नांडिस या तरुणावर झालेल्या निर्दयी हल्ल्याचे समर्थन करणारे जे निवेदन दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गव�� यांनी जारी केले आहे, त्यावरून गोव्यात अराजकता वाढत असल्याचेच दिसत आहे, असा आरोप करत लेस्टरवरील हल्ल्याची पोलिसांकरवी नाही तर न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी गोवा शिवसेनेच्या उपाध्यक्ष आणि प्रवक्त्या राखी प्रभुदेसाई नाईक यांनी केली आहे.\nलेस्टरने पोलिसाच्या श्रीमुखात मारल्याच्या सबबीखाली दहापेक्षाही अधिक पोलिसांनी फूटबॉल ग्राउंडवर त्याला मारहाण करणे ही शरमेची बाब आहे,असे सांगून नाईक म्हणाल्या, आम्हाला गवस यांना विचारावयाचे आहे, की एखाद्या व्यक्तीला नियंत्रणाखाली न आणताच मारहाण करण्याची तुम्हाला परवानगी आहे काय इतक्या पोलिसांना एकटयाने तोंड देण्याची ताकद लेस्टरमधे आहे काय\nनाईक म्हणाल्या, लेस्टरने खरोखरच पोलिस कर्मचाऱ्याच्या कानशिलात मारली असेल तर त्याला पोलिस ठाण्यात नेऊन कामावरील सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याच्या अथवा अन्य कलमान्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावयास हवा होता. कर्तव्यावरील पोलिसांसाठी कायद्यात पुरेशी संरक्षक कलमे आहेत. कायदा हातात घेण्याचा पोलिसांना अधिकार आहे काय गृहमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अनुपस्थितीमुळे पोलिस दलात आणि संपूर्ण राज्यातही बजबजपुरी माजलेली आहे, असे या प्रकारावरून प्रतिबिंबित होत आहे. पर्रिकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा पोलिस दल गैरफायदा घेत आहे.\nलेस्टरवर हल्ला करणाऱ्या सगळया पोलिसांची योग्य रीतीने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करून नाईक म्हणाल्या, गवस आपल्या कर्मचाऱ्यांना पाठिशी घालतील याची आम्हाला कल्पना असल्यानेच चौकशी न्यायालयीन व्हायला हवी. या प्रकरणी राज्य सरकारने न्यायालयीन चौकशी करावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. संबंधित पोलिसांना जर एका तरुणाला हाताळता येत नसेल तर त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे. कारण मोठा जमाव हाताळण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली तर ते काय करतील लेस्टरवरील हल्ल्याचे प्रकरण दडपू दिले जाणार नाही. शिवसेना याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करील.\nहा विषय केवळ एकटया लेस्टरचा नाही तर पोलिसांशी नेहमी संबंध येणाऱ्या लाखो लोकांचा आहे. गवस यांच्या निवेदनामुळे पोलिस कर्मचारी आणखी हिंमतीने कायदा हाती घेतील. नुकतेच हणजुणे पोलिस ठाण्याच्या एका महिला कॉन्स्टेबलने महिला पोलिस निरीक्षकाच्या देखत भर रस्त्यावर एका व्यक्तीच्या थोबाडीत मारल्याचे आम्ही पाहिले आहे, याची आठवण करून देत नाईक म्हणाल्या, त्या महिला कॉन्स्टेबलवर तर कारवाई झाली नाहीच; पण ज्या व्यक्तीला मारण्यात आले त्याच्यावर कर्तव्यावरील सरकारी कर्मच्याऱ्याच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला.\nगोव्याची कायदा आणि सुव्यवस्थेवरील पकड ढिली होत चालली असल्याचा आरोप करून नाईक म्हणाल्या, कायदा व सुव्यवस्था राखणारेच त्याचे उल्लंघन करीत आहेत. पोलिसांकरवी होणाऱ्या चौकशीवर आमचा विश्वास नसल्याने लेस्टरवरील हल्ल्याची न्यायालयीन चौकशीच केली जावी, अशी मागणी शिवसेना करीत आहे.\nPrevious articleइफ्फी 2018 मध्ये राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने आयोजित केलेले “महात्मा ऑन सेल्युलॉइड” हे प्रदर्शन रसिकांसाठी विशेष आकर्षण\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nप्रभात फेरीद्वारे आयुषमान भारत-पोषण अभियान जनजागृती\nकळंगुट पोलिसांनी उध्वस्त केले सेक्स रॅकेट, दोघांना अटक,दोन युवतींची सुटका\nइंडिया पोस्‍ट पेमेंटस्‌ बँकेच्या पणजी आणि मडगाव शाखेचे आज उद्घाटन\nगेरा डेवलपमेंट्सद्वारे गेराज रिव्हर ऑफ जॉय प्रकल्प सादर\nकाँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांचे हृदय विकाराने निधन\nकळंगुट समुद्रात बुड़ुन मध्यप्रदेशच्या युवकाचा मृत्यू\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nशुक्रवारपासून आयएफबी ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सवा’ची धूम\nदाबोळी विमानतळावर 26 लाखांचे सोने जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-mens-and-womens-winning-an-odi-on-the-same-day/", "date_download": "2019-02-23T23:15:10Z", "digest": "sha1:6NRVU74U6CUCVKRYHKUZ3CQFD3TJ3YDU", "length": 7229, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "काल झाला भारतीय क्रिकेटच्या इतिहासात विलक्षण योगायोग", "raw_content": "\nकाल झाला भारतीय क्रिकेटच्या इतिहासात विलक्षण योगायोग\nकाल झाला भारतीय क्रिकेटच्या इतिहासात विलक्षण योगायोग\nकाल भारताच्या पुरुष संघाने दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेवर तर महिला संघानेही दक्षिण आफ्रिकेतच दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. भारतीय पुरुष संघाने १२४ धावांनी तर महिला संघाने १७८ धावांनी हे विजय मिळवले.\nया दोन्ही सामन्यात अनेक योगायोग पाहायला मिळाले-\n-भारताच्या पुरुष आणि महिला संघाने एकाच दिवशी विजय मिळवायची ७वी वेळ. परंतु आजपर्यंत कधीही दोन्ही संघांनी एकाच दिवशी एकाच प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले नव्हते.\n-या दोन्ही सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले. महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना ३०२ तर पुरुष संघाने प्रथम फलंदाजी करताना ३०३ धावा केल्या.\n-कालच्या सामन्यात स्म्रिती मानधनाने शतकी, कर्णधार विराट कोहलीने दीडशतकी खेळी केली तर झूलन गोस्वामीने कारकिर्दीतील २०० विकेट्सचा टप्पा तर माजी कर्णधार धोनीने यष्टींमागे ४०० बळींचा टप्पा पार केला.\n-दक्षिण आफ्रिकेच्या महिलांचा संघ १२४ धावांवर सर्वबाद झाला तर पुरुषांच्या संघाला १२४ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.\n-काल भारतीय पुरुष संघाकडून कोहलीने शतक केले तर महिला संघाकडून स्म्रिती मानधनाने शतक केले. दोघांच्या जर्सीचा क्रमांक १८ आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Calculation-now-after-polling/", "date_download": "2019-02-23T23:02:52Z", "digest": "sha1:3WPYRR3FZW3ZKPJUXU37ELVLM2TEYOII", "length": 6489, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मतदानानंतर आता आकडेमोड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मतदानानंतर आता आकडेमोड\nशनिवारी सर्वत्र चुरशीने व ईर्षेने मतदान झाले. निपाणी मतदारसंघात 10 उमेदवार असले तरी खरी लढत काँग्रेसचे माजी आ. काकासाहेब पाटील व भाजपच्या आ. शशिकला जोल्ले यांच्यातच आहे. गावागावात राजकीय गटाच्या प्रमुख नेतेमंडळींसह उमेदवारांची मतदानाची आकडेमोड सुरू झाली आहे.\n15 रोजी बेळगावात मतमोजणी होणार असून सर्वांनाच पुढच्या हिशेबाची धास्ती लागून राहिली आहे. आकडेमोड, गोळाबेरीज सुरू झाली आहे. केवळ आठ-दहा दिवसात दोन्हीही पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह नेतेमंडळींनी प्रचाराला सुरूवात केली. काँग्रेसतर्फे महाराष्ट्रासह कर्नाटकातील दिग्गज नेत्यांनी सहभाग दर्शविला. भाजपतर्फे दिग्गज प्रत्यक्षात प्रचारात दिसले नाहीत. मतदानाच्या आधी दोन दिवस मोठी ईर्षा झाली. जाईल तिकडे एकेका मतासाठी ठरवलेले दर कानावर आले. शुक्रवारी रात्री तर बाजूकडून मतदारांनी हात धुवून घेतले. शनिवारी हक्काचे मतदान केले खरे. पण निकाल उद्या दिसेेल..\nप्रत्येक उमेदवार व त्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून एकमेकाविरोधात करडी नजर ठेवली होती. मतदानानंतर आता बेरीज व वजाबाकीचे काम सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत आपलाच उमेदवार विजयी होण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत कार्यकर्ते झटत होते. निपाणी मतदारसंघासाठी कारदगासह परिसरात सरासरी 85 टक्के मतदान झाले. तुरळक बाचाबाची वगळता प्रक्रिया सुरळीत पार पडली.\nकारदग्यात 85 टक्के, ढोणेवाडीत 90, चाँदशिरदवाड, कुन्‍नूरमध्ये 89, भोज 84, बारवाड आणि मांगूर येथे 88, गजबरवाडीत 95, कसनाळला 92 टक्के मतदान झाले. यंदा मोठ्या प्रमाणात झालेल्या मतदानाचा कोणत्या पक्षाला लाभ होणार, हे 15 रोजी स्पष्ट होणार आहे.\nबेडकीहाळमध्ये 82 टक्के मतदान पार पडले. 7718 पैकी 6353 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला.गळतगासह परिसरात चुरशीने मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदारांना ने-आण करण्यासाठी खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.\nवृध्दांनीही मतदानाचा हक्‍क बजावला. गळतगा येथे 9708 पैकी 7914 मतदारांनी हक्‍क बजावला. या ठिकाणी 81 टक्के मतदान झाले. भीमापूरवाडीत 931 पैकी 801 मतदारांनी मतदान केले. याठिकाणी 85 टक्के मतदान झाले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Modi-scripts-broadcaster-Shri-L-Tilak-passes-away/", "date_download": "2019-02-23T23:40:18Z", "digest": "sha1:NOC2SQBHQUVKHX3IL67EGJM62K6HDECA", "length": 5265, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोडी लिपीचे प्रसारक श्री. ल. टिळक यांचे निधन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोडी लिपीचे प्रसारक श्री. ल. टिळक यांचे निधन\nमोडी लिपीचे प्रसारक श्री. ल. टिळक यांचे निधन\nज्येष्ठ लेखक आणि साहित्यरसिक श्री. ल. टिळक यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले, ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, 3 विवाहित मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.\nआयुष्याच्या उत्तरार्धात टिळक यांनी मोडी लिपीच्या प्रचारासाठी खूप मेहनत घेतली. त्यांनी लिहिलेले पंचकाल रुपलिपी आणि चित्पावन दर्शन हे दोन ग्रंथ खूप गाजले. मोडीच्या प्रसारासाठी त्यांनी लिहिलेल्या सहज सोपी मोडी लिपी या पुस्तकास वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभला. 1964 मध्ये त्यांनी साहित्यस्नेही मंडळाची स्थापना केली. या मंडळाद्वारे त्यांनी वाचकांना ग्रंथवाचन आणि ग्रंथसंग्रहाची सुविधा उपलब्ध करून दिली. 40 वर्षे त्यांनी ग्रंथप्रसाराचे काम केले. व्यास क्रिएशन्स या संस्थेने प्रकाशित केलेल्या सहज सोपी मोडी लिपी या ग्रंथाच्या 5 आवृत्त्या प्रकाशित झाल्या.\nज्येष्ठ लेखक जयवंत दळवी आणि वाड्.मय शोभ��चे संपादक म. म. केळकर यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांचे साहित्यजीवन फुलले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या परळ शाखेच्या अभ्यास मंडळाचे तसेच ठाणे ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यवाह म्हणून त्यांनी काम पाहिले होते.\nकेडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द\nपनवेल :जवानांची रिक्षा चालकाला मारहाण\nरक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र पुरेसे\nपनवेल : आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेंना जीवे मारण्याची धमकी\nमोबाईल गेमच्या वादातून महिलेने स्वतःला पेटवले\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/ramdas-aathvale-reaction-after-koregao-bhima-voilence/", "date_download": "2019-02-23T23:52:18Z", "digest": "sha1:67L4H27BGLXBW6HPD7RELUXPZ6YWHBRC", "length": 19284, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भीमा- कोरेगाव दंगलीनंतर हे... राम आठवले! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › भीमा- कोरेगाव दंगलीनंतर हे... राम आठवले\nभीमा- कोरेगाव दंगलीनंतर हे... राम आठवले\nभीमा-कोरेगाव हिंसाचारानंतर दलित चळवळीचे नेतृत्व डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या हाती गेल्याने रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले सध्या कमालीचे अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेला उपस्थित राहण्याची तसदी आठवले यांनी घेतल्याची चर्चा आंबेडकरी नेत्यांमध्ये रंगली आहे. भीमा-कोरेगाव दंगलीनंतर ‘हे राम आठवले, अशी कबुली खासगीत त्यांचे अनुयायी देत आहेत.\nराजधानी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सध्या ‘राम’ राज्य आहे. आठवलेंचे नावच रामदास असल्याने ते सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत हा इतिहास आहे. राज्यात 1989 ला रिपाइं एकीकरणाचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दलित चळवळीचे नेतृत्व हे आठवलेंच्या हाती गेले. तेव्हापासून प्रारंभी ‘यूपीए’ व नंतर ‘एनडीए’ असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. रिपाइं एकीकरणावेळी कोणत्या विचारधारेसोबत जायचे यावरुन आंबेडकरी नेत्यांमध्ये खल स���रु होता. ही संधी साधत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी त्यांच्या ‘खास’ शैलीत रामदास अशी साद घातली आणि आठवलेंनी राज्यात समाजकल्याण मंत्रीपद उपभोगले. त्यानंतर धर्मनिरपेक्षतेचा ‘हात’ सोडत ते ‘एनडीए’ मध्ये गेले. त्यामुळे आठवलेंचे यांचे प्रमोशन झाले आणि ते केंद्रात समाज कल्याण राज्यमंत्री आहेत. आठवलेंनी मंत्रीपदासाठी दलित चळवळीचा वापर केला, हे आरोप आता काही नवीन नाहीत.मात्र,भीमा कोरेगाव दंगलीनंतर दलित राजकारणाला कलाटणी मिळाली आहे.\nहिंसाचाराच्या निषेधार्थ अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बंदची हाक दिली आणि संपूर्ण राज्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे यात आंबेडकरी जनता स्वत:हूनच रस्त्यावर उतरल्याने बंद यशस्वीही झाला. पण, बंदमुळे दलित चळवळीचे सुकाणू अ‍ॅड.आंबेडकर यांच्या हाती गेले आणि त्यांच्याकडे राज्यस्तरावरील नेतृत्व म्हणून पाहिले जाऊ लागले. अर्थात राजकीय वर्तुळात तशी चर्चा सुरू झाली. दुसरीकडे मंत्रिपद असून, भीमा कोरेगावच्या घटनेनंतर आठवले यांच्यात जनतेने दूर केल्याची भावना निर्माण झाली.कारण दरम्यानच्या काळात केवळ अन् केवळ अ‍ॅड. आंबेडकर यांच्याकडेच आंबेडकरी जनतेतून दलित चळवळीचे नेतृत्व म्हणून पाहिले जाऊ लागले. त्यामुळेच अ‍ॅड. आंबेडकर आणि आठवले यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असून काही घटनांच्यानिमित्ताने त्याचे पडसादही उमटत आहे. अ‍ॅड.आंबेडकर यांनी कोण ‘आठवले’ म्हणून खिल्ली उडवली. तर आठवले यांनी अ‍ॅड. आंबेडकर म्हणजे तमाशातील दोन तासांचा राजा आहे, या शब्दांमध्ये जहरी टीका केली.\nनाशिकमध्येही सत्याग्रह दिनानिमित्त दोन -दोन कार्यक्रम आयोजित केले गेल्याचे दिसून आले. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंत्रीमपदामुळे काहींच्या पोटात दुखते, अशी टीका आठवले यांनी अ‍ॅड. आंबेडकर यांचे नाव न घेतला केली. दोन्ही नेत्यांमध्ये वर्चस्ववादाच्या लढाईवरुन शीतयुध्द भडकले आहे. आंबेडकरी जनतेपासून दूर गेल्याची जाणीव उशीराने का होईना आठवलेंना यांना झाल्याने काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन सभेला हजेरी लावत आपल्या खास शैलीत भाषण ठोकले. राजकीय अस्तित्वासाठी आठवलेंना काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभा आठवली, अशी टीका त्यांच्यावर\nभीमा-कोरेगावची घटनाच अशी होती की कोणीही हाक दिली असती तरी जनता रस्त्यावर उतरली ��सती. महाराष्ट्र बंदमध्ये सगळ्याच गटाचे नेते सहभागी झाले. आता आठवले हे मंत्री असून त्यांनी समाजासाठी प्रमुख भूमिका घ्यायला पाहिजे. - प्रकाश पगारे,अध्यक्ष, संकल्पित रिपाइं\nकाळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त दोन कार्यक्रम झाले. दोन्ही गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आपण केला. पण यश आले नाही. दोन्ही कार्यक्रम शांततेत झाले, ही आनंदाची बाब आहे. भीमा- कोरेगाव घटनेनंतर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वैचारिक नेतृत्व केले. रामदास आठवले हे मंत्री असल्यामुळे त्यांना सक्रिय सहभाग घेता आला नाही. ही घटना म्हणजे नियोजनपूर्वक रचलेला कट होता. याचा तीव्र असंतोष आंबेडकरी समाजात होता. त्यामुळे बंदची हाक कोणीही दिली असती तरी बंद यशस्वी झालाच असता. बंद श्रेय अ‍ॅड. आंबेडकर यांना देण्यात आले आहे. तर आठवले यांनीही त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. या दोघा नेत्यांमध्ये कायम दुरावा राहवा म्हणून काही शक्ति कार्यरत आहेत. आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्यासाठी हत्यारे वापरली जातात, हा त्याचाच एक भाग आहे.- तानसेन नन्नावरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष, रिपाइं आठवले गट\nनेतृत्वाची लढाई केवळ अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यातच आहे, असे नाही तर अनेक गटही इच्छुक आहेत. ज्यावेळी सामाजिक प्रश्‍न निर्माण होतो, त्यावेळी सर्व समाज एकत्र होतो. हे भीमा कोरेगाव घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदने सिध्दही झाले. अ‍ॅड. आंबेडकर यांनी बंद ची हाक देण्याचे अचूक टायमिंग साधले आणि बंद यशस्वीही झाला. त्यावेळी कोणत्याही नेत्याने हाक दिली असती तर जनतेने प्रतिसाद दिलाच असता. समाज तर ऐक्याचा आता यापलीकडे गेला आहे. भविष्यात एखादे तरूण नेतृत्व उदयाला येईल, तेच खरे ऐक्य ठरेल.\n- बाळासाहेब कर्डक, समता परिषद जिल्हाध्यक्ष\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. ते बहुजन समाजाचे नेते आहेत. भीमा-कोरेगाव घटनेनंतर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यावेळी परिस्थितीच तशी होती. आंबेडकरी जनतेत उद्रेकाची भावना होती. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम सर्व गटांनी केले. म्हणून बंद यशस्वी झाला. खरे तर, नेतृत्वाचा प्रश्‍न निर्माण करणे हीच शोकांतिका आहे.अ‍ॅड. आंबेडकर हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत. तेव्हा त्यांच्या नेतृत्वाबद्दल आठवले यांनी शंका घेण्याचे कारण नाही. अ‍ॅड. आंबेडकर यांचे नेतृत्व मान्य करून आठवले यांनी पुढे जायला हरकत नाही. मंत्रीपद एक नाही दहा मिळतील. संसदीय राजकारणाला आमचा पाठिंबाच आहे.- नानासाहेब भालेराव, अध्यक्ष, राष्ट्रीय दलित पँथर\nतुमच्याबरोबर जनता नसेल तर तुम्ही नेता होत नाही. रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाबरोबर 90 टक्के जनता आहे, हे काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रनदिनानिमित्त आयोजित सभेच्या गर्दीवरून दिसून आले. प्रकाश आंबेडकर हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज असल्याने त्यांचा सन्मान आम्ही करतो. आठवले गट भाजपा-शिवसेनेसोबत गेला तरी स्वत:चे अस्तित्व टिकवून आहे. निवडणुका स्वत:च्या चिन्हावरच लढलो. आमची कोणाशीही स्पर्धा नाही. आठवलेसाहेबमंत्री झाल्यानेच काहींच्या डोळ्यात खुपत आहे. आम्ही जनतेशी प्रामाणिक आहोत म्हणूनच जिल्ह्यात आठवले गटाची ताकद आहे. - प्रकाश लोंढे, जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पक्ष आठवले गट\nरामदास आठवले म्हणत असले तरी प्रकाश आंबेडकर हे काय नेतृत्व स्वीकारणार नाहीत. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. भीमा - कोरेगावच्या घटनेनंतर आठवले यांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला असून, त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. समाज त्यांच्या विरोधात गेला, याची जाणीव त्यांना झाली म्हणूनच ते महाराष्ट्रभर फिरत आहेत. - अशोक दिवे, कार्याध्यक्ष भीमशक्ति सामााजिक संघटना\nरामदास आठवले हे भाजपाचे प्रवक्ते झाले आहेत. ते आंबेडकरवादी राहिलेच नाही. त्यांनी रिपाइंचा नेता म्हणून फिरणे बंद करावे. समाजाबद्दल दु:ख करणे सोडून द्यावे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सर्वसमावेशक बहुजन वर्ग एकत्र येत आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एका जातीला सोबत घेतले नाही तर सर्वजातींसाठी काम केले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन प्रकाश आंबेडकर वाटचाल करीत आहेत. दलित आणि मराठा समाजात भांडणे लावून पोळी भाजण्याचे दिवस आता गेल्याचे काँग्रेस आणि भाजपालाही कळाले आहे. भीमा-कोरेगाव घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदने ते सिध्दही झाले आहे. या घटनेनंतर तर जनतेला आठवले, मायावती, रामविलास पासवान यांच्यापैकी कोणाचेच नेतृत्व मान्य नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व पुढे येत आहे. - डॉ. संजय जाधव, जिल्हाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Friends-murder-in-Kothrud/", "date_download": "2019-02-23T23:28:11Z", "digest": "sha1:ZQS5NTSWN35LJZBHPDRT25ZPSB46YNQ5", "length": 7348, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोथरूडमध्ये मित्राचा खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › कोथरूडमध्ये मित्राचा खून\nप्रेम संबंध असल्याची माहिती प्रेयसीच्या घरी दिल्याच्या कारणावरून अक्षय बाळू जोरी (वय 24, रा. पौड रोड, कोथरूड) याचा त्याच्या मित्राने बिअरची बाटली गळ्याजवळ खुपसून निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोथरूड परिसरातील चांदणी चौकात जैन लोहिया आयटी पार्क मागे ही घटना मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मित्र सुशांत रमेश ओंबळे (वय 24), त्याचा भाऊ प्रशांत रमेश ओंबळे (वय 25, विठ्ठलवाडी, पौड रोड, कोथरूड) व अन्य महेश उर्फ सागर मुकुं द मेस्त्री (वय 29, रा. गुजरात कॉलनी) यांना अटक केली आहे. यासंदर्भात अक्षयचे वडिल बाळू जोरी (वय 48) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. सुशांत ओंबळे याचे दोन वर्षापासून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. अक्षयने दोघांच्या प्रेम संबंधाबाबत संबंधित मुलीच्या घरी माहिती दिली. त्यावरून सुशांत आणि अक्षय यांच्यात वाद झाले होते. ते आपसात मिटवून घेतल्यानंतर ते पूर्वीसारखे मित्रही बनले. अक्षय हा सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरी आला. त्यावेळी त्याने वडिलांना सुशांतसोबत मुलीवरून दोघांत वाद झाल्याचे सांगितले. मात्र, हा वाद आता मिटल्याने आम्ही चौघे एकत्र पार्टीसाठी जात आहोत असे सांगितले. त्यानंतर अक्षय त्याचे मित्र हे कारमधून मित्राच्या रूमवर पार्टीसाठी आले. तेथे त्यांनी पार्टी केली. त्यानंतर अक्षय व सुशांत ओंबळेमध्ये पुन्हा प्रेयसीच्या घरी माहिती दिल्यावरून वाद झाला. मात्र, दोघांमधील वाद त्य��ंच्या मित्रांनी मिटवला. तसेच, सुशांतला त्याच्या घराजवळ सोडले. मात्र, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सुशांत, त्याचा भाऊ प्रशांत व सागर हे परत रूमवर आले. त्यांनी दरवाजा वाजवून दार उघडण्यास सांगितले.\nअक्षयच्या मित्रांनी या तिघांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुशांत त्यांना धक्का देऊन आत गेला व त्याने बिअरची बाटली हातात घेतली. तसेच, ती जमिनीवर आपटून फोडली. त्यानंतर अक्षयच्या गळ्याजवळ खुपसली. अक्षय रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. बसवराज तेली, कोथरूड पोलिस ठाण्याचे व़िरष्ठ निरीक्षक आप्पासाहेब शेवाळे, उपनिरीक्षक महेश वाघमारे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, तिघांचा शोध घेऊन त्यांना दुपारी अटक केली.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/One-arrested-from-Solapur-on-suspicion-of-murder-of-PM/", "date_download": "2019-02-23T22:59:02Z", "digest": "sha1:MGNIUS2HBTB3C3CX5HPUWLRUEQX4P2DV", "length": 4800, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाच्या संशयातून सोलापुरातून एकास अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाच्या संशयातून सोलापुरातून एकास अटक\nपंतप्रधानांच्या हत्येच्या कटाच्या संशयातून सोलापुरातून एकास अटक\nदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटातील एका संशियतास सोलापुरातून दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे खळबळ माजली आहे.\nभाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या मजकूरामुळे एकच खळबळ उडाली होती. याबाबत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य��� हत्येचा कटातील एक जण सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी परिसरातील एका गावात राहत असल्याची माहितीवरून दिल्ली पोलिसांनी एकास अटक केल्याचे सांगितले.\nबापू कुबेर राजगुरू (वय २५ ) असे आहे ताब्यात घेतलेल्या संशियत व्यक्तीचे नाव आहे. तो मोहोळ तालुक्यातील येवती येथला असून सध्या टेंभुर्णी येथील अकोले खुर्द येथील विनोद पाटील यांच्या शेतात कामाला होता. तेथून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्लीहून पाच जणांची टीम सोलापुरात दाखल झाली होती.\nताब्यात घेतलेल्या राजगुरुचा यात जादा रोल दिसून येत नाही. पण त्याचे फेसबुक अंकाऊट हॕक करुन कोणीतरी मिसयूज करीत होते. त्या संशयातून दिल्ली पोलिसांनी त्याला चौकशीकरिता ताब्यात घेतले असल्याचे पोलिस अधीक्षक विरेश प्रभू यांनी सांगितले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/pu-la-ek-athavan.html", "date_download": "2019-02-23T23:41:28Z", "digest": "sha1:JX5L2FITEA622JUWE5UQ6YRH36AD3A7N", "length": 22209, "nlines": 55, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): पु.ल. एक आठवण Pu La Ek Athavan", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nफावल्या वेळात पुलं वाचत बसणं, हा माझा आवडता छंद आहे. मनाच्या आनंदी अवस्थेत पुलं वाचले तर आनंद शतगुणित होतो व दु:खी अवस्थेत वाचले, तर दु:खाची तीव्रता खूप कमी होते, असा माझा कित्येक वर्षांचा अनुभव आहे.\nसतत गाण्याच्या मैफिलींचा आनंद घेणारा श्रोता कधी स्वत: गाऊन बघण्याचं धाडस करतो, तेव्हा आपण गवय्ये आहोत अशी फुश���रकी त्याला अजिबात मारायची नसते. पण तरीही, एखाद्या वेळी त्याला राहावत नाही. आज पुलंबद्दल लिहिताना माझं असंच काहीसं झालंय..\nपुलंच्या बाबतीत लिहिताना प्रश्न असा पडतो की, त्यांच्यावर लिहायचं ते कोणत्या बाबतीत\nसामाजिक बांधीलकीची जाण ठेवून लिहिणारा लेखक, स्वत:चं नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर लक्षावधी रुपयांचं दान निरनिराळ्या संस्थांना देणारा दाता, उत्तम नाटककार, संगीतकार, शास्त्रीय संगीताचा उत्तम जाणकार आणि गायकसुद्धा, अप्रतिम हार्मोनियम वादक, की सर्वश्रेष्ठ विनोदी लेखक..\n एवढासा माणसाचा मेंदू. त्यात इतक्या सर्व गोष्टी ठासून भरलेल्या बघितल्या, की आश्चर्य वाटतं. जाऊ दे म्हणा.. आपण आपला त्यांच्या कलाकृतींचा आनंद घेत राहायचा. बाकीच्याशी आपल्याला काय देणं-घेणं\nपुलंची मला सर्वाधिक भावलेली गोष्ट म्हणजे त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती. आपल्या दैनंदिन व्यवहारात आढळून येणार्‍या विसंगती अचूक टिपण्याची व ती कोणाला न दुखवता नेमकेपणाने लोकांसमोर मांडण्याची त्यांची ताकद, ही एक फार मोठी दैवी देणगी आहे. आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, ही या दैवदत्त शक्तीची काही उदाहरणं. वरील सर्व लेखक श्रेष्ठ खरेच, पण या सर्वाहूनही पुलंचा विनोद काही वेगळाच आहे. त्यांचं लिखाण वाचताना नेहमी ‘अरेच्या, हे तर अगदी आपल्या मनातलंच लिहिलंय..’ असंच वाटत राहातं, यातच त्यांचं यश दडलं आहे.\nकाहींच्या विनोदाने लोक कधीतरी दुखावले गेलेही असतील कदाचित. पण पुलंचा विनोद निर्मळ असतो. तो गुदगुल्या केल्यासारखा खळखळून हसवतो, त्याचबरोबर अंतर्मुखही करतो. म्हणजे एखाद्याची दाढी करताना, गुळगुळीत तर झाली पाहिजे, पण जखमही व्हायला नको.. असं\nत्यांचं कुठलंही पुस्तक हातात घ्या, निखळ आनंदाचा ठेवा असतो. याचं एक कारण असंही देता येईल, की त्यांनी जीवनाकडे नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं. कुठल्याही गोष्टीची चांगलीच बाजू वाचकांसमोर ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.‘‘आयुष्यात वेळोवेळी इतके दु:खाचे, अपमानाचे प्रसंग सर्वावर येत असताना, माझ्या लिखाणातून आणखी दु:ख वाचकांसमोर ठेवण्यापेक्षा त्यांना दोन घटका आनंद देता आल्यास ते मला अधिक आवडेल..’’ असं ते म्हणत. किंबहुना माझा स्वत:चा दृष्टिकोनसुध्दा असाच असल्यामुळे असेल कदाचित, मला त्यांचं लिखाण प्रचंड आवडतं.\nसिद���धहस्त लेखक म्हटलं, की प्रथम आठवतात, ते पुलंच त्यांची प्रवासवर्णनं (जावे त्यांच्या देशा, अपूर्वाई, पूर्वरंग) वाचताना याचा पदोपदी प्रत्यय येतो. प्रवासवर्णनच कशाला, त्यांचं ललित लेखन, व्यक्तिचित्रण, काहीही घ्या, फॅण्टास्टिक. त्यांची प्रवासवर्णनं (जावे त्यांच्या देशा, अपूर्वाई, पूर्वरंग) वाचताना याचा पदोपदी प्रत्यय येतो. प्रवासवर्णनच कशाला, त्यांचं ललित लेखन, व्यक्तिचित्रण, काहीही घ्या, फॅण्टास्टिक. स्वत: रंगभूमीचे कलावंत आणि नाटकाचे दर्दी असल्याकारणाने, त्यांना परदेशात गेले तरीसुद्धा नाटकांचे थिएटर प्रथम दिसे. त्यांचा एक मित्र खवचटपणे त्यांना म्हणालादेखील, ‘‘कुत्रा कुठेही गेला, तरी त्याला जसा ‘खांब’ दिसतो, तसं तुला थिएटर दिसतं..’’ सांगायचं तात्पर्य, त्यांना नाटक रंगभूमी यांची प्रचंड आवड होती. त्यांच्या प्रवासवर्णनातसुद्धा याचंच वर्णन भरपूर असतं.\nकुठलाही लेख, कथा इ. लिहिताना त्याची सुरुवात व विशेषत: शेवट, हे आकर्षक असणं जरुरी असतं. तरच ते मनाची पकड घेऊ शकतात. याबाबतीत पुलंना पैकीच्या पैकी गुण द्यायला हवेत. त्यांचं कुठलंही लिखाण बघा, माझं म्हणणं तुम्हाला पटेल. उदा. व्यक्ती आणि वल्लीमधील ‘चितळे मास्तर’, ‘बापू काणे’ इत्यादी. विशेषत: ‘चितळे मास्तर’चा शेवट तर नकळत डोळ्यांच्या कडा भिजवून जातो. अल्टिमेट\nमानवी स्वभावाचं अत्यंत बारकाईचं व प्रत्ययकारी चित्रण करावं, तर ते पुलंनीच ‘दाद’, ‘गणगोत’, ‘गुण गाईन आवडी’, ‘मैत्र’ इत्यादी. त्यांच्या पुस्तकातून त्यांच्या सुहृदांच्या व्यक्तिरेखा त्यांनी रंगवल्यात. त्या वाचताना तासन्तास कसे निघून जातात कळतही नाही. पुलंच्या व्यक्तिरेखांचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्या कधीही आततायी, हिंसक होत नाहीत. म्हणून वाचकांच्या डोक्याचं टेन्शन वाढत नाही. म्हणून त्या जास्त इंटरेस्ट घेऊन वाचल्या जातात. निखळ आनंद देणारं हे लिखाण, कितीही वेळा वाचलं तरी कधीही कंटाळा येत नाही. मला स्वत:ला तर ते इतकं आवडतं, की फावल्या वेळात पुलं वाचत बसणं, हा माझा आवडता छंद आहे. मनाच्या आनंदी अवस्थेत पुल वाचले तर आनंद शतगुणित होता, व दु:खी अवस्थेत वाचले, तर दु:खाची तीव्रता खूप कमी होते, असा माझा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. आणि जी कला तुमचं दु:ख, टेन्शन हलकं करते, तीच सर्वश्रेष्ठ असते.. नाही का\nपुलं नुसते साहित्यिकच नव्हते, तर इ��रही अनेक कला त्यांच्या अंगी होत्या. ते एक उत्तम वक्ते होते, हार्मोनियम वादक, संगीत दिग्दर्शक होते. नाटकांच्या तर सर्व अंगांत ते पारंगत होते. पटकथा, लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य अशी सर्व अंगे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. चित्रपट व्यवसायातदेखील त्यांनी भरपूर नाव कमावलं. ‘गुळाचा गणपती’ हा चित्रपट म्हणजे तर सबकुछ पुलं ‘अंमलदार’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’ इ. त्यांची नाटकं झकास चालली. ‘बटाटय़ाची चाळ’ ह्या एकपात्री प्रयोगाने पुलंचं नाव सर्वतोमुखी झालं. नंतर आलेल्या ‘वाऱ्यावरची वरात’ने तर कहरच केला. त्याचा नुसता प्रयोग जाहीर झाला की एक तासाच्या आत प्लॅनवर बसलेला माणूस गल्ला पेटीत टाकून खिडकी बंद करायचा.\nएखादी गोष्ट आवडली, पटली तर स्वत: वाटेल तो त्याग करून ती गोष्ट तनमनधनाने स्वीकारायची, हा पुलंचा खाक्या. त्यापायी (सपत्नीक) प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईकांच्या कॉलेजच्या स्वप्नापायी पुण्याची नोकरी सोडून मालेगावच्या उजाड रानात राहायला गेले. तशीच बेळगावच्या कॉलेजात प्रोफेसरकी केली. इंदौरी, लखनवी, ग्वाल्हेरी वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी रामूभैया दातेंसोबत उत्तरेची सफर करून आले. भूदानाचं कार्य जाणून घेण्यासाठी विनोबांच्या सहवासात कित्येक दिवस पायी फिरले. आनंदवनात तर किती वेळा येऊन गेले असतील, देव जाणे. असंख्य नोकऱ्या केल्या, सोडल्या.. दत्ताने केलेले गुरू आणि पुलंच्या नोकऱ्या, यात फारसा फरक नसावा.\nमित्र जमवणं आणि मनमुराद गप्पा मारणं, स्वत: हसणं आणि इतरांनाही खळखळून हसवणं, हा पुलंचा आवडता षौक. उत्स्फूर्त शाब्दिक कोटया कराव्यात तर त्या पुलंनीच. त्यांच्या एकसष्टीनिमित्त त्यांचा सत्कार झाला. त्यासाठी जे हार आणले होते, ते खूप जाड व वजनी होते. ते हार बघून पुलं चटकन उद्गारले, ‘‘बापरे, एवढे मोठे हार घालून घ्यायचे, तर मला उभ्याच्या ऐवजी आडवंच व्हायला हवं..’’ कविवर्य बा. सी. मर्ढेकर हे पुलंचं श्रद्धास्थान एका गावात मर्ढेकरांच्या कविता वाचनासाठी पुलंना बोलावलं होतं. ते संध्याकाळचे त्या गावात पोहोचले. रात्रीच्या जेवणासाठी कुणा परिचितांच्या घरून जो टिफिन आला, तो आठ ते दहा खणांचा होता. टिफिन बघताक्षणी, आणणाऱ्या माणसाला पुलं म्हणाले, ‘‘अहो, उद्या आपल्याला लोकांना मर्ढेकर ऐकवायचे आहेत, ढेकर नव्हे.. सचिनची बॅटिंग बघताना किंवा पुलंचं लिखाण वाचताना आपल्याला (किमान मला तरी) असं वाटायचं, की हे सारं किती सोप्पं आहे.. आपण हे अगदी सहज करू शकू. पण प्रत्यक्षात बॅट घेऊन मैदानात उतरलं किंवा आता पुलंवर लिहायला बसलो, तेव्हा अर्जुनासारखं ‘सीदन्ती मम गात्राणी..’ झालं. शब्द आठवेचनात एका गावात मर्ढेकरांच्या कविता वाचनासाठी पुलंना बोलावलं होतं. ते संध्याकाळचे त्या गावात पोहोचले. रात्रीच्या जेवणासाठी कुणा परिचितांच्या घरून जो टिफिन आला, तो आठ ते दहा खणांचा होता. टिफिन बघताक्षणी, आणणाऱ्या माणसाला पुलं म्हणाले, ‘‘अहो, उद्या आपल्याला लोकांना मर्ढेकर ऐकवायचे आहेत, ढेकर नव्हे.. सचिनची बॅटिंग बघताना किंवा पुलंचं लिखाण वाचताना आपल्याला (किमान मला तरी) असं वाटायचं, की हे सारं किती सोप्पं आहे.. आपण हे अगदी सहज करू शकू. पण प्रत्यक्षात बॅट घेऊन मैदानात उतरलं किंवा आता पुलंवर लिहायला बसलो, तेव्हा अर्जुनासारखं ‘सीदन्ती मम गात्राणी..’ झालं. शब्द आठवेचनात तेव्हा कळतं, की सचिन किंवा पुलंसारखे पैदा होत नसतात. हजारो वर्षांंतनं एखादेच पुलं जन्मतात..\nथोर गायक कै. डॉ. वसंतराव देशपांडे आणि पुलं हे अतिशय अंतरंग मित्र. ४०-४५ वर्षांची मैत्री, १९८३ साली वसंतरावांच्या अकाली निधनामुळे तुटली, तेव्हापासून ते थोडे खचल्यासारखे झाले. ‘‘वसंता नसलेल्या जगातही आपल्याला कधीकाळी रहावं लागेल, अशी कल्पनाच कधी मनाला शिवली नाही..’ असं ते म्हणत. म्हणूनच महाराष्ट्रभूषण पुरस्कार स्वीकारताना त्यांनी, ‘‘विझवून दीप सारे, मी चाललो निजाया..’’ असं म्हटलं, तेव्हा विलक्षण वाईट वाटलं. एक ना एक दिवस सर्वानाच जायचं असतं. पण पुलंनी आपणांस आयुष्यभर जो आनंद भरभरून दिला, त्याबदल्यात त्यांचंचं जाणं फार खटकतं. अनेकांचे गुणविशेष त्यांनी टिपले व सर्वांपर्यंत पोहोचविले. स्वत: घेतलेला आनंद शतपटीने वाढवून पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचविला.\nपुलंची वारंवार आठवण येताना वाटतं, की ते स्वत:सुद्धा ईश्वराची एक कलाकृतीच होते. आम्हा सामान्यांच्या आयुष्यात अर्थ व रंग भरण्यासाठी देवानेच त्यांना या पृथ्वीवर पाठवलं होतं. तो पाठवणाराही असा लहरी आहे, की देताना ‘देऊ का’ असं विचारत नाही आणि परत नेतानाही ‘नेऊ का’ असं विचारत नाही आणि परत नेतानाही ‘नेऊ का’ असं विचारत नाही. देतो आणि नेतो. आपण बघण्याव्यतिरिक्त काय करू शकणार’ असं विचारत नाही. देतो ��णि नेतो. आपण बघण्याव्यतिरिक्त काय करू शकणार त्यांची लीला अतक्र्य आहे. त्यांच्या लीलेला आणि त्याहीपेक्षा त्याच्या कलाकृतीस सलाम करणं, एवढंच आपल्या हातात उरतं. नाही का\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/web-cams/expensive-quantum+web-cams-price-list.html", "date_download": "2019-02-23T23:11:54Z", "digest": "sha1:X6P36XWGKOC64YPD6ASTGZT42BLMZLD6", "length": 11700, "nlines": 268, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग Quantum वेब कॅम्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 445 पर्यंत ह्या 24 Feb 2019 म्हणून India मध्ये खरेदी महाग वेब कॅम्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग Quantum वेब कॅम India मध्ये Quantum ४९५ल्म वेबकॅम ब्लॅक Rs. 445 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी Quantum वेब कॅम्स < / strong>\n3 Quantum वेब कॅम्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 267. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 445 येथे आपल्याला Quantum ४९५ल्म वेबकॅम ब्लॅक उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nशीर्ष 10Quantum वेब कॅम्स\nQuantum 495 ल्म कॅमेरा\nQuantum ४९५ल्म वेबकॅम ब्लॅक\n- विडिओ रेसोलुशन 0.5 megapixel\n- स्टील ईमागे रेसोलुशन 25 megapixel\n- बिल्ट इन मिक्रोफोन Yes\nQuantum 495 ल्म पिकं कॅमेरा विथ 6 लिघटस मिक्रोफोन\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/army-camp/", "date_download": "2019-02-23T22:52:58Z", "digest": "sha1:E7TN4TO4RVR7XWOWHB3Q5OMV5ZH3JCX7", "length": 10265, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Army Camp- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nसर्जिकल स्टाईकच्या भीतीने पाकिस्तानचे धाबे दणाणले, सीमेवर सुरु केल्या हालचाली\nकेंद्रातील मोदी सरकारने पुन्हा एकदा सर्जिकल स्टाईक करेल याच्या भीती पोटी पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत.\nURI मध्ये संशयास्पद हालचाली; भारतीय लष्कराचे सर्च ऑपरेशन\nकाश्मीरमध्ये लष्करीतळाववर दहशतवादी हल्ला, 1 जवान ठार\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/drinks-were-carried-on-an-auto-rickshaw-during-a-cricket-match/", "date_download": "2019-02-23T23:56:38Z", "digest": "sha1:MXGZFWJOW4XBRQN5RGM7WHHX6676WOLZ", "length": 7990, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ड्रिंक्स ब्रेक- क्रिकेट सामन्यात थेट रिक्षाच आली पाणी घेऊन", "raw_content": "\nड्रिंक्स ब्रेक- क्रिकेट सामन्यात थेट रिक्षाच आली पाणी घेऊन\nड्रिंक्स ब्रेक- क्रिकेट सामन्यात थेट रिक्षाच आली पाणी घेऊन\nक्रिकेट सामन्यादरम्यान आपण खेळाडूंना मैदानात पाणी घेऊन येताना बऱ्याचदा पाहिले आहे किंवा कधीतरी एखादी छोटी गाडी पाणी घेऊन मैदानात येते. पण इंग्लंडमधील एका सामन्यात चक्क रिक्षा पाणी घेऊन आली.\nही घटना रिचमंड क्रिकेट क्लब मैदानावर एका क्लबच्या क्रिकेट सामन्यात घडली. हा व्हिडिओ भारत आर्मीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा सामना द बार्मी आर्मी विरुद्ध द भारत आर्मी यांच्या दरम्यान झाला होता.\nद भारत आर्मीने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, “खेळाडूंना पाणी देण्याचा नवीन मार्ग”\nद भारत आर्मी हा भारतीय क्रिकेट चाहत्यांचा एक ग्रुप असून हे चाहते भारतीय संघाच्या सामन्यांसाठी परदेशात प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडीयममध्ये उपस्थित असतात.\nसध्या ते भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील सामन्यांना उपस्थित राहुन भारतीय संघाला पाठिंबा देत आहेत.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–वनडे-कसोटी क्रमवारीत एकाच वेळी अव्वल स्थानी विराजमान होणारे टाॅप ५ खेळाडू\n–ज्या खेळाडूवर टीम इंडियाची सर्व भिस्त आहे तोच खेळाडू दुसऱ्या कसोटीला मुकणार\n–Video: तर अँडरसन दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला नसता\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/people-who-have-more-than-two-kids-snatch-away-voting-rights-says-baba-ramdev-334822.html", "date_download": "2019-02-23T23:32:33Z", "digest": "sha1:BKABYUXZINUC6MYAXWCUXZRAQYGZ5QHG", "length": 14446, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दोनपेक्षा अधिक मुलं असल्यास 'या' सुविधा काढून घ्या : रामदेव बाबा", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रु���्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nदोनपेक्षा अधिक मुलं असल्यास 'या' सुविधा काढून घ्या : रामदेव बाबा\nलोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन पेक्षा अधिक मुले असलेल्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा असे, मत योग गुरु रामदेव बाबा यांनी व्यक्त केले आहे.\nअलीगढ, 24 जानेवारी: लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन पेक्षा अधिक मुले असलेल्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा असे, मत योग गुरु रामदेव बाबा यांनी व्यक्त केले आहे. ज्या देशांची लोकसंख्या एक अब्जापेक्षा अधिक आहे. त्यांनी लोकसंख्या नियंत्रणाला अधिक महत्त्व दिले पाहिजे असे ही ते म्हणाले.\nउत्तर प्रदेशमधील अलीगढ येथे एका कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबा यांनी हा सल्ला दिला. ज्यांना दोनपेक्षा अधिक मुले आहेत. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा. इतकच नव्हे तर त्यांची सरकारी नोकरी आणि आरोग्याची सुविधा देखील काढून घ्यावी, असे रामदेव म्हणाले. हिंदू असो की मुस्लिम या सर्वांना हा नियम लागू करावा. त्याशिवाय लोकसंख्या नियंत्रणात येणार नाही.\nलोकसंख्ये संदर्भात रामदेव बाबा यांनी विधान करण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी यांनी ज्यांना दोन पेक्षा अधिक मुले आहेत त्यांना सरकारी शाळेत प्रवेश देऊ नये, असे विधान त्यांनी केली होती. तर ज्यांनी लग्न केले नाही त्यांचा विशेष सन्मान केला जावा असे ते म्हणाले होते.\nप्रियांका गांधींच्या नियुक्तीवर म्हणाले...\nप्रियांका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीपदी नियुक्ती गेलेल्या घटनेवर रामदेव बाबा म्हणाले, ही काँग्रेसची अंतर्गत बाब आहे.\nSpecial Report : बाळासाहेब नावाचा झंझावात; काही गाजलेली भाषणं...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमोदींची मन की बात; ओमर अब्दुल्लांनी केलं अभिनंदन\nउत्तर प्रदेशात भीषण स्फोट, 10 जणांचा मृत्यू\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/14348", "date_download": "2019-02-24T00:12:28Z", "digest": "sha1:ZIZ44CSXS57RMHQ43INC4ZMWT2NISYOZ", "length": 3567, "nlines": 83, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ट्रिविया कोडे मायबोलीकर डोकेचालवा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ट्रिविया कोडे मायबोलीकर डोकेचालवा\nट्रिविया कोडे मायबोलीकर डोकेचालवा\nमायबोलीकर आयडी ओळखा कोडे\n१.मराठी हिंदी इंग्रजी सर्व भाषा वापरून कोडे सोडवा\n२. चित्रावरून शब्दशः अर्थ काढा\n३. काल पेडगावी ज्यांनी हे सोडवले आहे त्यांनी उत्तरे लिहू नका\nट्रिविया कोडे मायबोलीकर डोकेचालवा\nRead more about मायबोलीकर आयडी ओळखा कोडे\nHH यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24149", "date_download": "2019-02-24T00:17:41Z", "digest": "sha1:UG6Z5L4FOKASCWISSGH6DLJRBUOEGYFU", "length": 3444, "nlines": 66, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मिसळपुराण : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मिसळपुराण\nहॉटेल मध्ये बायकोला घेवून जो मिसळ खायला जातो आणि टेबलवर बसल्यावर \"दोन मिसळ\" अशी ऑर्डर देतो, आमच्याकडील लहान पोर सुध्दा सांगेल की हा खरा 'मिसळखाऊ' नाही म्हणून. मिसळ खायची असेल तर चार जिवाभावाचे मित्र आणि 'आपले मिसळचे' हॉटेल असेल तरच खरी गम्मत. मिसळ खायला जावून बसले की दहा-बारा मिनिटात ऑर्डर न देता मिसळच्या प्लेट समोर यायला हव्यात.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/isl-pune-city-storm-into-top-four-with-clinical-win-over-hosts-goa/", "date_download": "2019-02-24T00:00:16Z", "digest": "sha1:VT2ARE47F2Q5VT7AHJCNY55XDDDFJFM2", "length": 13233, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL: गोव्यात दोन गोलसह पुणे सिटीचा विजय साजरा", "raw_content": "\nISL: गोव्यात दोन गोलसह पुणे सिटीचा विजय साजरा\nISL: गोव्यात दोन गोलसह पुणे सिटीचा विजय साजरा\nफातोर्डा (गोवा): हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) ��ौथ्या मोसमात धडाकेबाज फॉर्म गवसलेल्या एफसी गोवा संघाला शनिवारी रंगतदार लढतीत एफसी पुणे सिटीने 2-0 असे हरविले. दुसऱ्या सत्रात दोन गोल करीत पुण्याने बाजी मारली. गोव्याला घरच्या मैदानावर हरवित पुण्याने क्षमतेची चुणूक दाखविली.\nनेहरू स्टेडियमवरील सामन्यात वेगवान आक्रमण करणाऱ्या गोव्याला पुण्याने त्याहून सरस प्रतिआक्रमणाच्या जोरावर चकित केले. उरुग्वेचा एमिलीयानो अल्फारो आणि ब्राझीलचा जोनाथन ल्युका यांनी गोल केले.\nपुण्याने सात सामन्यांत चौथा विजय मिळविला. 12 गुणांसह हा संघ चौथ्या स्थानावर आला आहे. पुण्याने एक क्रमांक प्रगती केली. गोव्याचा सहा सामन्यांत दुसराच पराभव झाला. गोव्यानेही चार विजय मिळविले आहेत. गोवा 12 गुण तसेच सरस गोलफरकामुळे दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईयीन एफसी 13 गुणांसह आघाडीवर आहे. गोवा, बेंगळुरू एफसी व पुणे यांचे प्रत्येकी 12 गुण आहेत.\n72व्या मिनिटाला मार्सेलो परेरा याने मध्य क्षेत्रातून प्रतिआक्रमण रचले. एमिलीयानो याने अचूक अंदाज घेत गोव्याच्या नेटच्या दिशेने धावण्यास सुरवात केली. त्यावेळी गोव्याचा महंमद अली त्याच्या पुढे होता.\nयानंतरही एमिलीयानो याने जणू काही धावण्याची शर्यत असल्याप्रमाणे त्याला मागे टाकले. तोपर्यंत गोव्याचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी पुढे सरसावला होता. परिणामी अलीने एमिलीयानो याला धक्का दिला, पण त्यापूर्वीच एमिलीयानो याने संयम कायम ठेवत शानदार किक लगावत चेंडू नेटमध्ये मारला.\nआधीच्याच मिनिटाला पुण्याचा गोलरक्षक विशाल कैथ याने काही सेकंदांच्या अंतराने झालेले गोव्याचे तिहेरी हल्ले परतावून लावले होते. आधी त्याने फेरॅन कोरोमीनास याचा तिरकस पास थोपविला. मग ब्रँडन फर्नांडीसचा फटका त्याने अडविला.\nअखेरीस मॅन्युएल अराना याचा प्रयत्नही त्याने फोल ठरविला. प्रत्येकवेळी मैदानावर पडल्यानंतर तो लगेच सावरला आणि पुढील हल्ला थोपविण्यासाठी सज्ज झाला. त्याची चपळाई संघाचे मनोधैर्य उंचावणारी ठरली. त्यानंतर पुण्याने लगेच खाते उघडले.\nसहा मिनिटे बाकी असताना मंदारने चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू अल्फारोच्या पायाला लागून उडाला. जोनाथनने मग चेंडू नेटमध्ये मारला. त्यावेळी कट्टीमनीला या हालचालींचा अचूक अंदाज घेता आला नाही. तो नेटपासून पुढे आला होता.\nत्याआधी पुर्वार्धात ति��ऱ्या मिनिटाला पुण्याच्या दिएगो कार्लोसने मुसंडी डावीकडून मारली, पण त्याने गोव्याचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याच्या अगदी जवळ चेंडू मारला. गोव्याने फार वेळ लावला नाही.\nब्रँडन फर्नांडीसने डावीकडून आगेकूच केली. बॉक्सच्या रेषेपराशी त्याने चेंडू हवेतून भिरभिरत मारला, पण पुण्याच्या सार्थक गोलुईने तो अडविला. लगेच आठव्या मिनिटाला मंदार रावदेसाई याने आगेकूच केली, पण पुण्याच्या लालछुआन्माविया याने त्याला रोखले.\n19व्या मिनिटाला पुण्याच्या एमिलीयानो अल्फारो याने चांगली संधी दवडली. त्यामुळे डाव्या बाजूने मार्सेलो परेरा याने रचलेली चाल वाया गेली. 31व्या मिनिटाला दिएगो कार्लोसने सेरीटॉन फर्नांडीसला चकविले. त्याने ताकदवान किक मारली, पण कट्टीमनीने चेंडू अडविला.\nत्याआधी 25व्या मिनिटाला अहमद जाहौहला पिवळे कार्ड दाखविण्यात आले. त्याने मार्सेलो परेरा याला अवैधरित्या रोखले. पंचांनी कार्ड दाखविल्यानंतर अहमद काही शब्द बडबडला.\nया सत्राच्या अंतिम टप्यात गोव्याच्या मॅन्युएल लँझारोटे याने काही चांगले प्रयत्न केले. 36व्या मिनिटाला त्याने डावीकडून पास दिला होता, पण फेरॅन कोरोमीनास आणि मंदार यांच्यापैकी कुणीच चेंडूपाशी पोचू शकले नाही. पुढच्याच मिनिटाला लँझारोटेला अहमदने पास दिला, पण पुण्याचा गोलरक्षक विशाल कैथ याने अचूक बचाव केला.\n43व्या मिनिटाला सार्थक गोलुईचा बॅकपास चुकला आणि कोरोमीनासला चेंडूवर ताबा मिळविता आला. तो चेंडू नेटच्या दिशेने मारण्यापूर्वीच गुरतेज सिंगने त्याला रोखले. त्यामुळे पुण्यावरील संभाव्य धोका टळला. पुर्वार्धात गोलशून्य बरोबरी होती.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/rudra/intro-rudra.htm", "date_download": "2019-02-23T23:26:43Z", "digest": "sha1:2MU7HLBXDZXROSCK5LTX3T7ARJRNE32T", "length": 169159, "nlines": 252, "source_domain": "satsangdhara.net", "title": "रुद्रार्थ", "raw_content": "\nजीवनांत आमूलाग्र क्रान्ति निर्माण करूं शकणारे भव्य व उदात्त असे विचार असलेली, अनेक सूक्ते आपल्या वेदिक वाङ्मयांत आढळून येतात. आपल्या भारतीय समाजाच्या भव्यतेचे व उदात्ततेचें रमणीय असे प्रतिबिंबच जणू आपल्या वैदिक वाङ्मयांत उमटले आहे असें ही सूर्वे पाहिल्यावर वाटल्यावाचून रहात नाही.\nज्या विचारांचा परिणाम आपल्या समाजधारणेवर झाला व तद्वारा आपल्या राष्ट्रघारणेवर झाला ते विचार केवळ विचार नसून भारतीय जीवन-मूल्यांचे जणू ते अमर असे स्तंभच होत अशा या उत्तुंग दीपस्तंभानें उजळून काढलेल्या भारतीय जीवनपथावरील एक महत्त्वाचा दीपस्तंभ म्हणून श्रीरुद्रसूक्ताचा उल्लेख करणें वावगे ठरणार नाहीं.\n'रुद्र' हें केवळ सूक्त नसून तें विश्वाचे विराट् महाकाव्य आहें. साक्षात्कृतधर्माण अशा ऋषींच्या क्रान्तिदर्शी दिव्य ऋतम्भरा प्रज्ञेंतून तें उत्स्फूर्त झाल्यामुळें तर त्याचें एक आगळेच महत्त्व आहे. मानवी प्रतिभेला अनाकलनीय अशी विराट् भरारी मारण्याचे सामर्थ्य या दिव्य प्रतिभेला सहजच असतें; म्हणूनच अशा दिव्य व लोकोत्तर प्रतिभेतून विश्वाचें सामान्यतः अज्ञेय व निगूढ असे रहस्यही व्यक्त होत असतें. रुद्रसूक्तांतूनही असेंच रहस्य व्यक��त होत असल्याने मी त्याला विश्वाचे विराट् महाकाव्य असें म्हणतो.\nमानवी योनींतून दैवी योनींत उत्क्रान्ति करून घ्यावयाची असेल तर या क्रान्तिदर्शी कविप्रतिभेंतून उगम पावलेल्या व महन्मंगल अशा विराट् रुद्रगंगेतच आपणांस अवगाहन करावयास हवें.\nभारतीय संस्कृति ही मुख्यतः यज्ञप्रधान संस्कृति आहे म्हणजेच त्याग-प्रधान संस्कृति. या त्यागाची, निरपेक्ष त्यागाची दिव्य प्रेरणा ज्या यज्ञमण्डपांतून आपणांस मिळाली त्या यज्ञमण्डपातच मानवीच केवळ नव्हे तर चराचर सृष्टीच्या जीवनांतील विविधांगाबद्दल वैचारिक मंथन झालें आहे. अग्निमंथन जसे यज्ञमंडपांत होत असें तसेंच साथीसाथ वैचारिक मंथनही त्याबरोबरच होत असे. याचा परिणाम असा झाला कीं, आपल्या सर्व आचार-विचारांचा शेवटीं संगम जो व्हावयाचा तो यज्ञातच व्हावयाचा हे ठरून गेल्यासारखे होतें. आज ही यज्ञसंस्था शिथिल होत हळुहळु नष्ट होण्याच्या मार्गावर आली. नष्ट होणार्‍या या यज्ञसंस्थेबरोबरच तदुद्‌भव उदात्त आचार-विचारांची परंपरा नाहीशी होत चालली आहे. या सर्वांचा परिणाम सामाजिक जीवनांत वैचारिक अराजकता निर्माण होण्यांत न झाला तरच नवल समाज हा अवयवी मानला तर व्यक्ति हा त्याचा अवयव होय, हा अवयव जर विकृत होऊं लागला तर त्याचा परिणाम समाजावर झाल्याविना कसा राहील समाज हा अवयवी मानला तर व्यक्ति हा त्याचा अवयव होय, हा अवयव जर विकृत होऊं लागला तर त्याचा परिणाम समाजावर झाल्याविना कसा राहील म्हणून समाजधारणा जर दृढ व्हावयास हवी असेल तर प्रथम व्यक्ति ही दृढिष्ठ, आशिष्ठ, आणि बलिष्ठ असावयास हवी. हें घडून यावयास पाहिजे तर पुनरपि आपणांस वैदिक विचारांचाच अवलंब करावयास पाहिजे हें निर्विवाद होय.\nमानवी जीवन हें मूलतः असंयत व स्वैर असें आहे. जन्मजन्मान्तरीय शुभाशुभ वासनांमुळे त्याची प्रवृत्ति प्रायः बहिर्मुख व भोगैकप्रवण अशी असते. अशा भोगैकप्रवण जीवनाचा जर अभ्युदय व्हावयास हवा तर त्यावर नियन्त्रण हें अपरिहार्य आहे व तेंही दुसर्‍याने लादलेले नव्हे तर स्वतः खुषीने पत्करले पाहिजे. स्वतःचें स्वतःवर नियंत्रण घालून घेण्याइतका मनाचा विकास ज्या विचारांनी होतो त्या विचारांत रुद्रसूक्तान्तर्गत विचार हे महत्त्वाचे आहेत. या अमर विचारांचे सुपरिणाम जीवनात दिसून येण्याचे दृष्टीनेच रुद्रसूक्ताची दैनंदिन जीवनांत आपल्या ऋषींनी मुद्दाम योजना केली आहे. अशा या रुद्रसूक्ताची पार्श्वभूमी तरी काय आहे हें आपण लक्षांत घेतलें पाहिजे.\nकृष्णयजुर्वेदातील पांचव्या अध्यायांत हें रुद्रसूक्त आलें आहे. चवथ्या अध्यायांत इष्टकाचिति सांगून झाल्यावर या पांचव्या अध्यायांत चित्यग्निवर 'होम' करावा असें सांगितलें आहे. यज्ञप्रकरणांत हे रुद्रसूक्त असल्यामुळे त्याचा विनियोग प्रथम यज्ञांत झाला. अर्थातच 'रुद्रसूत्र' हे एक यज्ञीय अंग म्हणूनच प्रसिद्ध आहे - सायणाचार्यांनी असेंच सांगितलें आहे. ते म्हणतात -\nइष्टकाचितयः सर्वाश्चतुर्थे हि समापिता: \nरुद्राध्याये पञ्चमेऽतु चित्यग्नौ होम उच्यते ॥\nअसे सांगून पुढें म्हणतात -\nचित्यग्नीवर होम करतेवेळी म्हणावयाचे जे मन्त्र त्यांनाच 'रुद्र' असें म्हणतात आणि हा रुद्र म्हणून होम करावयाचा म्हणून रुद्र हा त्या होमाचे अंग, अशा रीतीनें रुद्राचा सर्व प्रथम विनियोग यज्ञामध्यें पूर्वी होत असे. रुद्र या शब्दाचा अर्थ श्रुतीमध्ये असा सांगितला आहे -\n\"रुद्रोवाएषयदग्नि: स एतर्हि जातो यर्हि सर्वश्चितः स यथा वत्सोजातः स्तनं प्रेप्सत्येवं वा एष एतर्हि भागधेयं प्रेप्सति तस्मै यदाहुतिं न जुहुयादध्वर्युं च य यजमानं च ध्यायेच्छत रुद्रीयं जुहोति भागधेयेनैवैनँ शमयति नार्तिमार्छत्यध्वर्युर्नयजमान: \" इति \nयज्ञामथें प्रगट होणार्‍या अग्नीलाच रुद्र असें म्हणतात. वरील श्रुतिवाक्यांत शतरुद्रीय हा शब्द आला आहे. त्याचा अर्थ या रुद्रसूक्तांत रुद्राची नांवें शंभर आहेत म्हणून याला शतरुद्र असें म्हणतात व या शतरुद्राभिधानानें जो होम केला जातो त्याला शतरुद्रीय असें म्हणतात. या शतरुद्रीय होमाचाच अर्थवाद वरील श्रुतीनें केला आहे.\nप्रयोगकालीन अर्थस्मरण हेंच मंत्रांचे मुख्य प्रयोजन मीमांसकांनी मानलें आहे. मीमांसकांच्या या मतालाच अनुसरून सायणाचार्यांनीही आपल्या रुद्रभाष्यांत रुद्रसूक्ताचे मुख्यतः कर्मपर विवेचन केलें आहे.\nबोध्दुं शब्दार्थ मात्रस्य विवृतिः क्रियते स्फुट ॥\nअसें उपोद्‌घातांत त्यांनीं स्वच्छच सांगितलें आहे.\nइष्टकाचिति हा शब्द पूर्वी आला आहे, त्याचा अर्थ चयनं चितिः, इष्टकाभिः चितिः इष्टकाचिति: इष्टका म्हणजे विशिष्ट आकाराच्या मातीच्या तयार केलेल्या विटा, ह्या इष्टकांच्या विशेष प्रकारच्या रचनेनें तयार होणारी जी आकृति तीच इष्टकाचिति. आजकाल चयनयज्ञासारखे महान् श्रौतयज्ञ पाहण्यास सांपडत नाहींत; त्यामुळे इष्टकाचयन म्हणजे काय प्रकार असतो याची सुतरां कल्पनाही रुद्रावर्तन लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र वगैरे प्रकाराने रुद्र म्हणणार्‍या रुद्रभक्त लोकांनाही जिथे इष्टकाचयन म्हणजे काय याची माहिती नाही तिथे इतराना तरी ती माहिती कशी असणार इष्टका म्हणजे विशिष्ट आकाराच्या मातीच्या तयार केलेल्या विटा, ह्या इष्टकांच्या विशेष प्रकारच्या रचनेनें तयार होणारी जी आकृति तीच इष्टकाचिति. आजकाल चयनयज्ञासारखे महान् श्रौतयज्ञ पाहण्यास सांपडत नाहींत; त्यामुळे इष्टकाचयन म्हणजे काय प्रकार असतो याची सुतरां कल्पनाही रुद्रावर्तन लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र वगैरे प्रकाराने रुद्र म्हणणार्‍या रुद्रभक्त लोकांनाही जिथे इष्टकाचयन म्हणजे काय याची माहिती नाही तिथे इतराना तरी ती माहिती कशी असणार यज्ञप्रक्रियेचे संस्कार ज्यांच्यावर अजिबात नाहींत अशा सामान्य परंतु जिज्ञासू वाचकांच्या माहितीसाठी या विषयाचें थोडे विवरण येथें केल्यास तें अप्रस्तुत ठरणार नाहींच; उलट रुद्राच्या संदर्भात ही माहिती असणें आवश्यकच ठरेल.\nह्या इष्टकांचे विविध आकार असतात, ते असे-\nइत्यादि अनेक आकारांच्या या इष्टका चयन यागांत तयार कराव्या लागतात. एकूण चयन यज्ञांत अशा इष्टका १२०९ असतात; या हजारों इष्टकांची एकावर एक अशी मन्त्रपूर्वक रचना झाली म्हणजे शेवटीं श्येन पक्ष्याप्रमाणें आकार तयार होतो. \"श्येनचितं चिन्वीत\" या श्रुति वाक्यांत श्येन पक्षाप्रमाणे चयन करावें असें सांगितलें आहे. याप्रमाणें समन्त्रक हजारों इष्टकांची रचना करणें हें मोठ्या कौशल्याचेच काम आहे. अशा मंत्रोपधानपूर्वक श्येन पक्ष्याकृति जें इष्टकाचयन होते त्यावर जो अग्नी प्रगट होतो तोच रुद्र शब्दानें श्रुतीनें सांगितला आहे. रुद्र म्हणून या चित्यग्निवर होम कसा करावा हे कल्पसूत्रकारांनी पुढीलप्रमाणे सांगितलें आहे- \"शतरुद्रीयं जुहोति जर्तिलयवाग्वावा गवीधुकयवाग्वावाजर्तिलैर्गवीधुक सक्तुभिः कुशयवसर्पिषाऽजाक्षीरेण मृगीक्षीरेणवाऽर्कपर्णेनोदङ्‌तिष्ठन्नुत्तरस्यपक्षस उत्तरापरस्यां स्रवत्यां विकर्ण्यां स्वयमातृण्णायामनुपरिचारं वा\" असे सांगून पुढें सांगतात-\nनमस्ते रुद्रमन्यव इत्य��ताननुवाकास्त्रैधं विभज्यापि वा प्रथमादुपक्रम्य नमस्तक्षम्य इति जातुदघ्नेधारयमाणो रथकारेभ्यश्च व इत्युपक्रम्यनमःस्वायुधा येति नाभिदघ्ने शेषेण प्रागवतानेभ्य आस्यदघ्ने हुत्वासहस्राणि सहस्रश इति दशावतानान्हुत्वाऽन्वादोहान् जुहोति नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यामितिजानुदघ्ने धारयमाणो नमो रुद्रेभ्यो येऽन्तरिक्ष इति नाभिदघ्ने नमो रुदेभ्यो ये दिवी त्यास्य दघ्ने हुत्वैनेता व यजमान वाचियत्वा एतानेव विपरीतान् प्रत्यवरोहान् हुत्वा संचरे पशूनामर्कपर्णमुदस्यतियंद्विष्यातसथ संचरे इति \nहे वरील कल्पसूत्रकारांचे विस्तृत वचन येथें उद्‌धृत करण्याचें कारण रुद्राचा मूळ विनियोग यज्ञांत कसा केला जात असे हें स्पष्ट व्हावें, हाच आशय मनांत ठेवून सायणाचार्यांनी रुद्राचा कर्मपर अर्थ मुख्यतः सांगितला आहे. तथापि सायणाचार्यांनी हेंही त्याबरोबरच मान्य केलें आहे कीं, रुद्राची अनेक ऋषींनीं अनेक तर्‍हेने जी प्रशंसा केली आहे त्यामुळें रुद्राचे महत्त्व केवळ यज्ञांतील विनियागोपुरतेंच नसून व्यापक अशा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनेंही रुद्राचे एक आगळे व स्वयंभू असें महत्त्व आहे. आपल्या प्रस्तावनेत ते म्हणतात -\nबव्हस्ति तद्विस्तरेण रुद्रकल्पेऽभिधास्यते ॥ \"\nयावरून सायणाचार्यांनाही रुद्राचा अध्यात्मपर असा अर्थ मान्यच होता हें दिसून येईल. मात्र रुद्राचा अर्थ कर्मपर असला तरी चित्तशुद्धिद्वारा ज्ञानप्राति व तद्वारा मोक्षप्राप्तींतच व्हावयाचा हा सिद्धान्त आहे. हातून कर्म घडल नाही तरी त्या कर्माचे स्मरण करून देणारे मन्त्र रोज म्हटले तरी त्या कर्माचें फल मिळाल्यावाचून राहत नाही - म्हणूनच कवींनी \"तानेतान् यज्ञानहरहः कुर्वीत\" या वाक्यांत पतंचमहायज्ञ जे रोज करावेत असे सांगितलें आहे त्यांत महत्त्वाचा जो ब्रह्मयज्ञ त्यांत स्वाध्यायपठण हें अत्यंत महत्त्वाचें सांगितलें आहे. या ब्रह्मयज्ञाचे महत्त्व पूर्वी ऋषींना किती वाटत असें हें पुढील श्रुतिवचनावरून लक्षांत येईल -\n\"तस्मात्स्वाध्यायोऽध्येतव्यो यं यं क्रतुमधीते तेन तेनास्येष्टं भवत्यग्नेर्वायोरादित्यस्य सायुज्यं गच्छति सदेषाभ्युक्ता \"-इति \nया श्रौत वचनांत ब्रह्मयज्ञाची नुसतीच स्तुति केली आहे असें समजणें चूक ठरेल. सत्यसन्धान ब्रह्मविद्वरिष्ठ ऋषि ज्या वेळीं एखादी गोष्ट करावी म्हणून तिचें वर्णन करतात त्यावेळीं त्यांत फार मोठा निगूढ असा वैज्ञानिक कार्यकारण भाव असतो याची ओळख आज आपणांस होत नाही हें वेगळें. याच ब्रह्मयज्ञाच्या बाबतींत सायाणाचार्यांनी पुढें असें सांगितलें आहे कीं-\n\"यो हि निरन्तरं स्वाध्यांय पठति तस्य अनुतवदने कः प्रसङ्गः \nएवढेच नव्हे तर ते पुढें असें म्हणतात कीं-\nतपोच्यत्रार्थ सिद्धं निषिद्धविषयप्रवणानामिन्द्रियाणां बलक्षयद्वारेण उद्धतत्वं वारयितुं कृच्छ्चान्द्रायणादिना शरीरशोषरूपं तपः क्रियते स्वाघ्यायपरस्यतु विषयमात्रचिन्तैवनास्ति कुतो दुष्टविषयेषु प्रवृत्तिः \nयाचा आशय स्पष्ट आहे; कृच्छ्चान्द्रायापादि दुर्घट अशी तपश्चर्या रोज ब्रह्मयज्ञ जे करतात त्यांना करावी लागत नाही, कारण तपाचे उद्दिष्ट तरी अखेरपक्षी बहिर्मुख इन्द्रियांना अन्तर्तुख करणे हेंच की नाही तें उद्दिष्ट अनायासेन ब्रह्मयज्ञाच्या निमित्ताने केल्या जाणार्‍या स्वाध्याय पठनाने सिद्ध होते. हेंच वरील उधृत वचनाचे तात्पर्य आहे. हें सांगतांना मानसशास्त्राचा एक मोठा सिद्धान्तच सायणाचार्यांनी आपल्यासमोर मांडला आहे.\nमनावर ज्या विचारांचे संस्कार दृढ होतात तेच विचार पुढें कृतिरूपानें साकार होतात हें महत्त्वाचे तत्त्व ध्यानांत ठेवूनच आपल्या दैनंदिनींत रुद्र व तत्सदृश सूक्तांची मोठ्या दूरदर्शीपणानें सांगड घातली आहे.-\" यज्जाग्रतो दूरमदैति दैवं तदुसतस्य तथैवैति \" या शिवसकल्प सूक्तांत तर मनाचें वस्तुनिष्ठ व हृदयंगम असें सुंदर वर्णन केलें आहे. चिदाकाशांत विचारांचे जे सूक्ष्म व तरल स्पन्द निर्माण होतात त्यांचा परिणाम अनंतावकाशांत व तद्वारा संपूर्ण विश्वब्रह्माण्डांत काय काय होतात याचें प्रायोगिक व अनुभवसिद्ध असें ज्ञान झाल्यानंतर वरीलप्रमाणें सिद्धान्त शिवसंकल्प सूक्तांत ऋषींनी प्रगट केला आहे.\nआपल्या मनांत निर्माण होणारे विचार ही केवढी प्रचंड शक्ति आहे याचा साक्षात्कार झाल्यामुळेंच आपल्या ऋषींना विचारावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता वाटत असे. नुसत्या कृतिशून्य अशा विचारानेंही एक मनुष्य केवळ स्वतःचेंच नव्हे तर सार्‍या जगाचेंही किती नुकसान करूं शकतो याची हवी तेवढीं उदाहरणे आपल्या आर्षवाङ्‌मयांत जागोजागी सापडतील. विचारांची ही प्रचण्ड शक्ति ध्यानांत घेऊनच आपल्���ा जीवनांत प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगीं ब्राह्ममुहूर्त, स्नान, भोजन, शयन इत्यादि प्रसंगी विचारांना उदात्तस्तरावर नेणारी प्रातःस्मरण, पुरुषसूक्त, भृगुवल्ली, त्रिसुपर्ण, श्रीसूक्त, प्रभृती दिव्य-भव्योदात्त विचारांनी युक्त अशीं सूक्ते म्हणावयास सांगितलें आहे.\nव्यक्ति ही समष्टीशी संबद्ध आहे याची जाणीव आपल्यापेक्षा पूर्वजांना अधिक होती असें या सूक्तांकडे पाहिल्यास वाटतें, त्यात अश्रद्ध मनाला जरी तें चमत्कारिक वाटलें तरी सत्याची ओळख करून घेण्यास आपण केव्हांही कचरतां कामा नये.\nविश्वब्रह्माण्डांतील अनंतावकाशांत अनंत शूक्ष्म शक्तींचे वास्तव्य आहे; या सर्व शक्तींवर आपला ताबा प्रस्थापित करून त्यांना स्व-परकल्याणासाठीं उपयोग करून घेतां यावा यासाठींच पतंजलीनें आपल्या योगसूत्रात अनेक 'संयम' सांगितले आहेत. ध्यान, धारणा, आणि समाधि या तीन प्रक्रियांमुळे 'संयम' करण्याची पात्रता निर्माण होते; योगसूत्रातील हा 'संयम' शब्द उपरोक्त तीन मानसिक प्रक्रियांचा बोधक म्हणूनच आला आहे. \"भुवनज्ञानं सूयेचन्द्रे तारावूहज्ञानं, ध्रुवे तद्‌गतिज्ञानं\" इत्यादि सूत्रांतून हे संयम व तद्वारा प्राप्त होणार्‍या शक्ती पतंजलीनें योगसूत्रांत सांगितलेल्या आहेत. ही संयमाने प्राप्त होणारी जी शक्ति तिचें मूळ विचारामध्ये असणार्‍या शक्तींत आहे, हे हजारों वर्षांपूर्वी आपल्या ऋषींनी ओळखले होतें. मानवी जीवनांतील सर्वंकष अभ्युन्नतीचा पाया वैचारिक संतुलनावरच अवलंबून आहे. म्हणूनच वाईट कृतीपेक्षा वाईट विचार हे अधिक भयानक मानले गेले आहेत. कृति क्षणिक असते तर विचारांनी होणारे संस्कार हे जन्मोजन्मी आपला पिच्छा सोडीत नाहींत. मनांत नेहमी शुभ विचारच यावेत, अशुभाचा स्वप्नांतही विटाळ होऊं नये यासाठी वैखरी वाणींतूनही अपशब्द उच्चारला जाऊं नये म्हणून आपण काळजी घेत असूं. बाणीचे पावित्र्य अपशब्दाने दूषित होते; दुर्योधनाला धर्मराजा सुयोधन या नांवानेंच जें संबोधित असें त्यांतील आशयहि हाच होता. भगवद्‌गीतेमधे विविध तपाचा जो निर्देश केला आहे त्यांत वाङ्‌मय तपाचा उल्लेख सर्वाधिक महत्त्वाचा यामुळेंच मानला गेला आहे. हें वाङ्‌मय तप निरन्तर ब्रह्मयज्ञ करणार्‍याला स्वाध्यायद्वारा होत असल्याने त्याची बहिर्मुख इंद्रियप्रवृत्ति हळू हळू अंतर्मुख होते व त���्वारा 'प्रवाही मन' स्थिर करण्याची अद्‌भुत किमया त्याला साध्य होते. ही अद्‌भुत किमया एकदां साध्य झाली कीं त्यायोगे विश्वब्रह्मांडांतील सूक्ष्म व अनंत शक्तींवर त्याचा ताबा आलाच म्हणून समजावे. या दृष्टीनेंच आपल्या दिनचर्येंत ब्रह्मयज्ञाची योजना आपल्या ऋषींनी जी केली ती किती दूरदर्शीपणानें केली हें वरील विवेचनावरून सामान्यतः लक्षांत येईल. हें सर्व विवेचन करण्याचा उद्देश असा कीं ही महत्त्वाची पार्श्वभूमी जर आपल्या लक्षांत नसेल तर रुद्रसूक्ताचे जें अपरंपार महत्त्व ऋषींनी वर्णन केले, त्याचें खरें रहस्यही आपणांस आकलन होणार नाही. हें रहस्य न ओळखल्यामुळेंच आज मन्त्र म्हटले तरी त्यांतील सुप्तशक्तींचा आपणांस साक्षात्कार होत नाही. कारण उघडच आहे; नुसत्या वैखरीनें जे मन्त्र ह्मटले जातात त्या मन्त्रांतील अर्थाचा मनावर जर संस्कार उमटत नसेल ते मन्त्र म्हणूनही फलाच्या दृष्टीने न म्हटल्यासारखेच असतात. रुद्रसूक्ताच्या बाबतींतही हेंच नेमके घडून येतें.\nरुद्रसूक्तातील विचार हे व्यापक स्वरूपाचे आहेत. त्या विचारांशी जो जो समरस व्हावें तो तो आपणही न कळत व्यापक बनत चालल्याची एक आगळीच संवेदना आपणांस जाणवूं लागते. या संवेदनेचा किंचितसा स्पर्शही ब्रह्मानन्द सहोदर आनंदाची थोडीशी चुणूक दाखविण्यास पुरेसा असतो.\nरुद्रसूक्तांतील विचारांची ही भव्यता व सामर्थ्य जाणूनच अनेक ऋषींनी रुद्राचे असाधारण महत्त्व वर्णन केलें आहे; त्या सर्वांचा नामनिर्देश येथे .करणे हें अर्थातच शक्य नाही, तरी पण वाचकांना थोडीशी कल्पना यावी यासाठी कांहींचा थोडक्यांत पुढें निर्देश करीत आहे.--\nआपस्तम्ब:- \" यस्यरुद्र: प्रजां पशून्वा&भिमnयेतोदङ् परेत्य रुद्राञ्जपंश्चरेदित्ययकज्ञसंयुक्तः कल्पः \"\nशङ्खः- \" रहसि कृतानां महापातकानामपि शतरुद्रीय प्रायश्चित्तम् \"\nयाजवल्क्यः - सुराप: स्वर्णहारी च रुद्रजापीजले स्थित: \nसहस्रशीर्षाजापी च मुच्यते सर्वकिल्बिषैः ॥\nवेदमेकगुणं जप्त्वा तदन्हैव विशुध्यति \nरुदैकादशिनीं जप्त्वा तदन्हैव विशुध्यति ॥\nअत्रि व आङ्गिरसः - एकादशगुणान्वाऽपिरुद्रानावृत्यधर्मवित् \nमहापापैरपि स्पृष्टो मुच्यते नात्रसंशयः ॥\nया शिवाय वायुपुराण, कूर्मपुराण, लिंगपुराण, हरिवंश महाभारत, आश्वलायनगृह्यसूत्र, बौधायनगृह्यसूत्र, आगमग्रंथ इत्यादि ���्रंथांतून रुद्रासंबंधी अत्यन्त उद्बोधक असें वर्णन आलें आहे. शतशाखांचा विस्तार असलेल्या यजुवर्दोचें सारभूत असें हें रुद्रसूक्त मानण्यांत आल्यामुळें उपनिषदांतही या रुद्रासंबन्धी बरेंच वर्णन आले आहे.\nरुद्र हें उपासनेचे अंग\nकल्पसूत्रकारांनी रुद्रसूक्त हे यशाचं अंग म्हणून सांगितलें तसच उपनिषत्कारांनीं रुद्रसूक्त हें उपासनेचेंही महत्त्वाचे अंग म्हणून रुद्राचा प्रामुख्यानें निर्देश केलेला आहे; कैवल्योपनिषद्, जाबालोपनिषद्, रुद्रोपनिषद् वगैरे उपनिषदातून या संबंधीचे विवेचन वाचकांना पहावयास सापडेल. प्रथम यज्ञांत विनियुक्त झालेलें हें रुद्रसूक्त पुढें ज्ञानमार्गांतही अत्यंत उपकारक ठरलें; \" अत्याश्रमी जपेत् \" असें मुद्दाम या रुद्राच्या बाबतीत सांगितलें आहे. कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग या दोनही मार्गांत सारखेच उपयुक्त ठरणारे हें रुद्रसूक्त म्हणूनच एकजात सर्वांच्या प्रशंसेस पात्र ठरलें आहे.\nरुद्राचा कर्मपर अर्थ सायणाचार्यांनी आपल्या रुद्रभाष्यांत विस्ताराने सांगितला असला तरी तो शेवटीं सूक्ष्म म्हणूनच आपाततः न समजणार्‍या ज्ञानमार्गालाच उपकारक ठरणारा आहे. कर्म हें परंपरेने चित्तशुद्धिद्वारा ज्ञानाचेच एक प्राथमिक साधन आहे. या दुसर्‍या सूक्ष्म अशा ज्ञानपर अर्थाचे दृष्टीनेच उपनिषदांतून रुद्राचे वर्णन करण्यांत आलें आहे.\nकोणत्या मनाचा जप केला असतां अमृतत्वाची प्राति होऊं शकेल असा प्रश्न विचारला गेल्यावर 'शतरुद्रीयेण' असें या प्रश्नाला जाबालोपनिषदांत उत्तर दिलें आहे. रुद्रसूक्तांत आलेली ईश्वराची शतसंख्य नांवें त्याचें सर्वव्यापक स्वरूप व्यक्त करण्यास समर्थ आहेत. अक्षम्य, अजर, अमर व शाश्वत अशा परमात्म स्वरूपाची ओळख ज्या नांवानी होते त्यालाच शतरुद्रीय अशी संज्ञा आहे; एकदां या परमात्म्याच्या मृत्युंजय स्वरूपाची ओळख पटली की अमृतत्वाची प्राति झालीच. असा जाबालोपनिषदांतील प्रश्नोत्तराचा थोडक्यात आशय आहे.\nएक प्रशांत सर्वभौतिक विज्ञान \nवरील प्रश्नोत्तरांचा अर्थ वरवर पाहतां उघड व सोपा वाटला तरी तत्वतः त्यांत फार मोठा गंभीर आशय आहे हें लक्षांत घेतलें पाहिजे. प्रश्न मोठ्या खुबीने विचारला गेला आहे. अशा खुबीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तरही तसेंच मार्मिक दिलें गेलें आहे. कठोपनिषदांत नचिकेत्यानें य��राजाकडून वर मागून घेतांना जें लोकोत्तर प्रज्ञाशालित्व प्रगट केलें व वराच्या रूपानें यमाकडून देवांनाही दुर्लभतर असें ज्ञान मिळवले, त्याप्रमाणेच येथें जाबालोपनिषदांतही प्रश्न विचारणार्‍या ऋषींनी आपली क्रांतिदर्शी प्रज्ञा प्रगट केली आहे. प्रश्न विचारला तो \"अमृतत्वाची प्राप्ति कशाने होईल \" असा आहे. या एका प्रश्नांत सर्व भौतिक विज्ञानाचें स्वरूप व त्याची अशाश्वता सूचित केली आहे.\nऋषींच्या मनावर आगंतुक द्वंद्वांचा परिणाम होत नाहीं.\n\"परिणाम तापसंस्कार दु:खैर्गुणवृत्तिविरोधाच्च दुःखमेव सर्व विवेकिन:\"\nया सूत्रांत सकल भोग्य पदार्थजातासंबंधी विवेकी लोकांना खरोखरी काय वाटतें याचें मार्मिक दिग्दर्शन पतंजलीनें केले आहे. विषयोपभोगांत प्राप्त होणारा आनंद हा विषयजन्य असल्यामुळेंच एक तर तो विषयपरतंत्र व दुसरें म्हणजे तो आनंद त्या विषयाबरोबरच नाहींसा होणारा. पूर्त्रसंस्कारामुळें असा विषयोपभोगजन्य आनंद प्रथम बरा वाटला तरी तो खरा आनंद नव्हेच; उलट त्याचा आभास मात्र होय. अप्रगत व प्राथमिक अशा अवस्थेंत मनाची जरी बाह्य विषयांकडे ओढ असली तरी पुढें पुढें जसजसें मन अधिकाधिक उत्क्रान्त होत जातें तसतसे क्षणोक्षणी उत्पन्न होऊन नष्ट होणार्‍या या विषयजन्य आनंदापासून मन पराङ्‌मुख होते. आनंद हा स्वरूपगत असा परमात्म्याचा स्थायी धर्म आहे, त्याचेंच थोडेफार प्रतिबिंब अनात्मभूत पदार्थामधे आपणांस दिसते, प्रतिबिंबालाच बिंब समजण्याची चूक मनाकडून पूर्व संस्कारांमुळे होतें, अशी चूक तपस्वी ऋषींकडून कशी होईल त्यांना सुखदुःखादिधर्म हे आगमापायी म्हणजेच अनित्य आहेत हे अनुभवानें कळलेले असतें म्हणूनच ते सुख-दुःख, लाभालाभ, जयापजय इत्यादि द्वन्द्वांतही अविचल असे राहूं शकतात. त्यांच्या मनावर या आगंतुक द्वन्द्वांचा कांहीही परिणाम होत नाही. अशी तपःसामर्थ्यसंपन्न व स्थितप्रज्ञ लोकांच्या दृष्टीने विषयांपासून निर्माण होणारा आनंद हा बालिश आनंदच होय. मुग्ध शैवावस्थेत कचकड्याच्या निर्जीव बाहुलीपासून होणारा आनंद त्या शैशवावस्थेबरोबरच नाहींसा होतो. यौवनांत पदार्पण केल्यावर त्याला कचकड्याची निर्जीव बाहुली चालत नाही. बाहुलीची जागा एखाद्या नीलोत्पल पत्रायताक्षी हरिणाक्षीने घेतलेली असते, बाळपणींच्या मुग्ध व निरागस क्रीडा संपलेल्या असतात आणि त्याऐवजी दुसर्‍याच कमिनीवरोबर प्रणयकीडा सुरू होतात. यौवनावस्थेबरोवरच याही कांही काळ धुंद करणार्‍या प्रणयमत्त क्रीडा संपुष्टांत येतात. शिवापराधक्षमापन स्तोत्रांत शंकराचार्यांनी मानवी जीवनांतील आनंदाचे हे क्षणभंगुर टप्पे पुढील प्रमाणें सांगितले आहेत.\n\"प्रौढोऽहं यौवनस्थो विषयविषधरः पञ्चभिर्मर्मसंधौ\nदष्टोनष्टो विवेकः सुतधनयुवतिस्वादसौख्ये निषणः \"\nअशा अवस्थेंत तारुण्याचा काल निघून गेला म्हणजे पुढें क्रमप्राप्त वार्धक्य सुरू होतें त्यांतही-\nपापैरोगैर्वियोगैस्त्ववनवसितवपुः प्रौढिहीनं च दीनम् \nअशी मोठी करुणास्पद अवस्था निर्माण होते. उपनिषदांतून एकापेक्षा एक अशा उच्चस्तरीय आनंदाचे ऋषींनी जें वर्णन केलें आहे तें अनुभवगोचर म्हणूनच विवेकी लोकांना तें प्रत्ययकारी असें वाटतें. तेव्हां अपणांस वाटणार्‍या आनंदाची कक्षा व स्तर कोणता आहे व तो कां आहे हें सामान्य माणसांना कळत नाही म्हणून त्यांच्या विषयगामी स्थूल प्रवृत्तीचे क्षेत्र प्रथम प्रथम जरी शुभकर्मांपुरतेच निर्माण करतां आलें तरी त्यांच्या उत्क्रांतीला सुरवात करून दिल्यासारखे होतें. कर्म विपाकाच्या अबाधित सिद्धान्तानुसार चाललेल्या जगराहटीत लोककल्याणाचा हाच एक अधिक सुलभ असा मार्ग आहे. यासाठींच उपनिषदांतही कर्माचे प्राशस्त्य ऋषींनी सांगितले आहे; कर्मयोगाने हळूहळू होणार्‍या आत्मविकासाला योगसंप्रदायांत पिपीलिकामार्ग असें म्हणतात. जे या मार्गावरून पूर्वीच गेले आहेत त्यांना विहंगममार्गानें ही इष्टसिद्धि करून घेतां येतें. आपण कोणत्या मार्गावरून प्रवास करण्याचे अधिकारी आहोत हे ज्याचें त्यानें एखाद्या अधिकारी पुरुषाच्या मदतीने ठरवावे व तदनुसार त्या त्या मार्गावरून यात्रारंभ करावा. तसा तो केला तर तो निश्चितच विफल होऊं नये. परंतु असें सहसा घडत नाही.\nजाबालोपनिषदांत ज्या ऋषींनी प्रश्न विचारला त्यांची आनंदाची कक्षा फारच उन्नत होती, दृश्य आणि भोग्य पदार्थजातांतून प्रात होणार्‍या आनंदाभासाच्या पलीकडील ती कक्षा होती. या कक्षेवरून कवींनी जो प्रश्न केला त्याचें खरें मर्म त्या कक्षेच्या ऐलतीरावरच वावरणार्‍या सामान्यांच्या लक्षांत कसें यावें म्हणून ऋषींनी विचारलेल्या प्रश्नासंबंधी त्या प्रश्नाची बाजू किती गंभीर व व्यापक आहे याची पुसटशी तोंडओळख तरी वाचकांना व्हावी याकरितां हें थोडेसें विवेचन येथें करणें भाग पडलें.\nया जाबालोपनिषदांतील प्रश्नाच्या अनुषंगानें 'मृत्यु' म्हणजे काय याचीही थोडी कल्पना आपणांस असावयास हवी तरच मृत्यूच्या पलीकडे असणार्‍या अमृतत्वाचीच ऋषींनी कां अपेक्षा केली याचेही रहस्य कळेल. मृत्यूसंबंधीं उपलब्ध जागतिक तत्वज्ञानविषयक ग्रंथांत ज्या ज्या कल्पना वा विचार प्रदर्शित केले गेले आहेत त्या सर्वांपेक्षा आपल्या साक्षात्कृतधर्माण ऋषींची कल्पना ही अधिक वास्तव व अधिक निर्भय बनविणारी आहे. चराचर सृष्टींत भीतीचे प्रधानतम व अंतिम असें एकमेव कारण मृत्यूच मानण्यांत आले आहे. जोपर्यंत हें भीतीचे हें कारण बीजरूपानें कां होईना पण आपल्या मनोभूमिकेंत ठाण मांडून राहील तोपर्यत आत्म्याची अभ्युन्नती होणार नाहीं. प्रसिद्ध योगिराज चांगदेव यांचे याबाबत उदाहरण डोळ्यासमोर येण्यासारखे आहे; चौदाशे चौदा वर्षें एकसारखी कालावर 'मात' करणार्‍या या योगिपुंगवाला अखेरपर्यंत मृत्यूला कांहीं ओळखत आले नाही. त्याची वास्तव ओळख त्याला मुक्ताबाईकडूनच शेवटी करून घ्यावी लागली. ती झाल्यावरच त्याचा पुढील मार्ग मोकळा झाला. इतरांच्या दृष्टीने मृत्यू हा भयप्रद व भीषण असला तरी भारतीय तत्वज्ञानानें या मृत्यूलाही एक मनोहारी स्वरूप देऊन त्यांत मनोज्ञ व हृदयंगम असें अविनाशी सौंदर्य निर्माण केलें आहे. मृत्यूच्या कमलांतूनच जीवनाचा सौरभ दरवळत असला तरी तें अमरत्वाच्या नालदण्डावर विकसित झालें आहे याची जाणीव ऋषींच्या क्रान्तिदर्शी कविप्रतिभेला केव्हांच झाली होती. विश्वाच्या उगमापलीकडे जाऊन हें रहस्य आपल्या ऋषींनी हस्तगत केलें आहे. असंख्य लोकांच्या दिव्य तरी पण दाहक अशा तपश्चर्येची अखण्ड परम्परा त्यासाठी भारतांत निर्माण झाली. या दिव्य तपश्चर्येच्या जोरावरच त्यांनीं विश्वब्रह्माण्डातील अणुरेणूंचाही अक्षय्य असा कार्य-कारण भाव ओळखला होता. सामान्य माणसाला होणारे ज्ञान हे अनुलोम पद्धतीने म्हणजे कारणावरून कार्याचें ज्ञान असें होतें तर या उलट अतीन्द्रिय प्रज्ञ लोकांना प्रतिलोम पद्धती म्हणजे कार्यावरून कारणाचे ज्ञान होतें. या दोन पद्धतीने होणार्‍या ज्ञानांतहि फार मोठा फरक आहे. परमात्म्याने आपल्यासमोर टाकलेल्या विश्वाचे रहस्यात्मक कोड्याचा उलगडा करण्याच्या दृढ निश्चयानें बद्धपरिकर होऊन या दृश्य जगताचे मूळ व सुप्त कारण ध्यानावस्थिततद्‌गतेन मनसा ऋषींनी शोधून काढलें. हें शोधून काढतांना त्यांना जें या भासमान विश्वब्रह्माण्डाचें यथार्थ आकलन झालें त्याववरूनच त्यांना खर्‍या परमात्म स्वरूपाची ओळख झाली.\nकोणताही पदार्थ वर्तमानकाळांत असेल व त्या पदार्थाशी आपला इन्द्रियसन्निकर्ष होईल तरच त्याचें ज्ञान तेंही त्या पदार्थगत मूलद्रव्याचे नव्हे तर केवळ बाह्य आकाराचेच काय तें आपणांस होऊं शकते. तो पदार्थ पूर्वी कुठे होता व भावी काळांत त्याचें काय होणार, याची आपणांस सुतरां कल्पना नसते. या उलट योग्याचे असतें. तो त्या पदार्थाच्या तीनही कालांतील अवस्था सम्यक्‌रीतीनें जाणू शकतो. हें तो कसें जाणतो याविषयीं पतंजलीनें आपल्या योगसूत्रांत ' परिणामत्रयसंयमादतीतानागतज्ञानम्\" असें सांगितले आहे. अशा रीतीनें प्रत्येक पदार्थांच्या तीन अवस्था त्याला कळत असल्यानें तो प्रत्येक पदार्थाचें भविष्य अचूक ओळखू शकतो. उत्पत्ति, स्थिति आणि लय या तीन अवस्थांहून चवथी अवस्था किंवा धर्म कोणत्याही पदार्थाला असूं शकत नाही हा विज्ञानाचा सिद्धान्त आहे. एखाद्या पदार्थाचे वर्तमानकालीन धर्म अतीतकालांत गेले कीं त्या पदार्थाचें बाह्य स्वरूप बदलते व त्या पदार्थावर अनागतकालीन धर्मांचा हळूहळू प्रादुर्भाव होऊं लागतो. असा नवीन धर्मांचा प्रादुर्भाव त्या पदार्थावर झाला कीं आपण तो पदार्थ पूर्वीपेक्षा वेगळा आहे असे म्हणतो. परंतु वस्तुतः तो वेगळेपणा त्या पदार्थावर होणार्‍या अतीतानागतकालांतील धर्मांच्या प्रादुर्भाव-तिरोभावामुळेंच खरोखरी असतो; त्यामुळें एखादी वस्तु अगर व्यक्ति दिसते तशीच आपण ओळतो अगर तर योगी ती व्यक्ति वा वस्तु जशी असेल तशीच ओळखतो, यासाठी अशा योग्यांना कोणीही फसवू शकत नाही. तेव्हां मृत्यु म्हणजे दुसरें तिसरे कांही नसून तें एक आगन्तुक धर्मांच्या प्रादुर्भाव-तिरोभावामुळें घडून येणारे केवळ बाह्य रूपांतर होय, शरीरावरचे कपडे बदलते म्हणून जसें शरीर बदलत नाही, तसेंच शरीर बदललें म्हणून त्या शरीरांत राहणारा आत्मा बदलत नाही. बाहेरून आल्यावर कार्य संपलें म्हणून कपडे शरीरावरून काढून जितक्या सहजतेने आपण बाजूला ठेवतो तितक्याच सहजतेने योगी एका देहाचें कार्य संपलें कीं तो देह टा���ून मोकळा होतो. पुनः नवीन देह नव्या उमेदीने धारण करून संचितांतील राहिलेले कर्म भोगण्यासाठी तो तयार होतो. योग्याला तर चालू देह केंव्हां पडणार आहे याचेही आगाऊच ज्ञान होतें तें मृत्यु म्हणजे रूपान्तर असल्यामुळेंच होय. योग्याला हें देहपतनाचे ज्ञान कसें होते हें \"सोपक्रमं निरुपक्रमं कर्म तत्संयमादपरान्त ज्ञानमरिष्टेभ्यो वा\" या पातंजल सूत्रांत सांगितलें आहे.\nसोपक्रम कर्म व निरूपक्रम कर्म\nसोपक्रम कर्म म्हणजे फलोन्मुख कर्म व निरूपक्रम कर्म म्हणजे संचितावस्थेंत असलेलें अद्यापि फलोन्मुख न झालेलें कर्म, अशा या उभयविध कर्मावर 'संयम' करून योग्यांना आपल्या अपरान्ताचे म्हणजे मृत्यूचे ज्ञान होतें, मृत्यु ही भयप्रद अशी घटना नसून उलट ती एक स्वागतार्ह अशीच घटना आहे. जर हा अनाथांचा नाथ, दीनांचा कनवाळू, करुणासागर असा मृत्यू नसता तर या जगाची काय अवस्था झाली असती याची नुसती कल्पनाही अंगावर शहारे आणणारी आहे. मृत्यूतूंनच विश्वातील चराचराचे सौदर्य साकार झालें आहे. म्हणून आम्ही मृत्यूचे स्वागतच नेहमी करीत आलों आहोत. तेव्हां आतापर्यंतच्या विवेचनावरून वाचकांच्या ध्यानांत आवश्यक तेवढे मृत्यूचे वास्तव स्वरूप आलेंच असेल. ही वास्तव कल्पना लक्षांत आली कीं जाबालोपनिषदांत विचारलेल्या प्रश्नाचें खरें मर्म ध्यानी येईल. अशा या महत्त्वपूर्ण प्रश्नाला जें उत्तर दिले गेलें तेंही तितकेच सारगर्भ आहे म्हणून त्याचा आतां थोडा विचार करूं -\n'रुद्राचा जप केल्याने अमरत्वाची प्राति होते' या उत्तरांतील आशय आपण नीट समजाऊन घेतला पाहिजे. अमरत्व म्हणजे काय रुद्राचा जप केल्याने त्याची कशी काय प्राप्ति होते रुद्राचा जप केल्याने त्याची कशी काय प्राप्ति होते जप करावा म्हणजे काय करावें जप करावा म्हणजे काय करावें जपाची प्रक्रिया कोणती इत्यादि याच्या अनुषंगाने निर्माण होणारे अनेक प्रश्न विचारणीय आहेत.\nएखादी गोष्ट आत्मसात करावयाची असेल तर त्याच एका गोष्टीचा सतत निदिध्यास असावा लागतो. ध्यानपूर्वक चिंतन म्हणजेच निदिध्यास. अशा निदिध्यासानें अशक्य तें शक्य होतें हा लौकिक व्यवहारांतही आपणांस अनुभव येतो. अवघड अशी तारेवरची कसरत किंवा अचूक लक्ष्यवेध या गोष्टी मनाच्या धारणेशिवाय शक्यच नाहीत. ज्या पदाथावर आपली धारणा सिद्ध होईल त्याच पदार्थाचे गुणधर्म हळ�� हळु आपल्यामधे प्रादुर्भूत होऊं लागतात. हा मनाचा एक विलक्षण धर्म किंवा गुण म्हणा पण आहे. म्हणून 'मन' हें कितीही चंचल किंवा ओढाळ असलें तरी युक्तीने जबरदस्तीनें नव्हे, त्याला वश करून अनुकूल केल्याशिवाय तरणोपाय नाही. शनैः शनेरुपरमेत् असे याबाबतीत साधकांचे धोरण असेल तर कालान्तराने त्यांना मनाची अनुकूलता प्राप्त करून घेंतां येईल. पतंजलीच्या अष्टांगराजयोगांत धारणा, ध्यान, आणि समाधि ही तीन महत्त्वाची व अंतरंग साधनें सांगितली आहेत, ही अंतरंग साधनें सिद्ध होण्यासाठीच यम-नियमांची साधना प्राथमिक अवस्थेंत अपरिहार्य मानली गेली आहे. जपासंबंधी पूर्वी थोडेसे विवेचन येऊन गेलेंच आहे.\nध्यानाचा प्रांत केव्हा सुरू होतो \nवैदिक मन्त्र हे अर्थप्रधान मंत्र आहेत, त्यामुळें अशा अर्थप्रधान मंत्रांचा जप तदर्थ भावनेनें झाला तरच त्या त्या अर्थाची धारणा सिद्ध होते. धारणा सिद्ध आणि प्रगाढ होत गेली की ध्यानाचा प्रान्त सुरू होतो. यासाठी रुद्राचा जो जप करावयांचा तो रुद्र मंत्रातील अर्थभावनेने युक्त असाच करावयास हवा. तसा तो जप झाला की अमृतत्वाची प्राप्ति दूर नाही. परंतु हें सारें करीत असतांना मन हें एकाग्र व स्थिर असावयास हवे. परमात्म्याच्या विराट् स्वरूपाशी एकरूप होण्यासाठीच रुद्रांतील मंत्राचा अर्थ अगोदरु कळला पाहिजे.\nनमक व चमक कां म्हणतात \nरुद्राचे मुख्य दोन विभाग आहेत, एक नमक विभाग व दुसरा चमक विभाग. प्रत्येक विभागांत अकरा अनुवाक आहेत आणि प्रत्येक अनुवाकात (नमक विभागांतील) दहा ते पंधराच्या दरम्यान असे मंत्र आहेत. नमक विभागांतील मंत्रांपैकी कांही मंत्र उभयतो नमस्कारात्मक म्हणजे मंत्राच्या प्रारंभी व मंत्राच्या शेवटी 'नमः' असे शब्द असणारे तर कांही मंत्र अन्यतरतो नमस्कार म्हणजे केवळ मंत्राच्या आरंभीच 'नमः' शब्द असणारे आहेत. या नमः शब्दाच्या प्रयोगामुळेच या मंत्र समूहाला 'नमक' असे म्हणण्याचा प्रघात आहे. चमक विभागांत जे मंत्र आहेत त्यांत 'च मे' या शब्दांचा वारंवार उपयोग केल्यामुळेंच या मंत्रसमूहाला 'चमक' असे म्हणण्याचा रिवाज आहे. नमक आणि चमक मिळून रुद्राचा अध्याय तयार होतो.\nचारही वेदांचा यज्ञांत विनियोग असल्यामुळें यजुवर्दोचाही यज्ञकर्मात विनियोग व्हावा हें उघडच आहे. किंबहुना इतर वेदांपेक्षां यजुर्वेद हा यज्ञीय कर्माशी अधिक संबद्ध ���हे. यज्ञांतील बारीक सारीक कोणतीही कृति यजुर्वेदांतील मंत्राशिवाय होत नाही; अशा यजनार्थक यजुर्वेदांत प्रस्तुत रुद्राध्याय आला आहे. त्यामुळें या रुद्राचा विनियोगही यज्ञांतच प्रथम कसा केला गेला हें मागे सांगितलेंच आहे.\nअग्नीचे असाधारण महत्त्व कां \nवेदकालांत अग्नि हीच प्रधान उपास्यदेवता होती त्यामुळें ऐहिक सुखसंपदा, ऐश्वर्य, समृद्धि वगैरे ज्या ज्या आवश्यक गोष्टी त्या सर्व अग्निनारायणापासूनच मिळतात अशी त्यावेळीं दृढ श्रद्धा होती. अशा या सर्वाभिलषित पूर्ण करूं शकणार्‍या अग्निनारायणाला प्रसन्न करून घेण्यासाठी मोठमोठे यज्ञ त्यावेळी करण्यांत येत असत. ऋग्वेदाची सुरवातच मुळी 'अग्निमीळे पुरोहितम्' अशी आहे, या मंत्रांत अग्नि हा पुरोहित आहे असें सांगितले आहे. केवळ ऐहिक कल्याणच नव्हे तर पारलौकिक कल्याणाचीही तो प्राप्ति करून देणारा आहे असें 'पुरोहित' या शब्दाने सूचित केलें आहे. म्हणूनच रुद्र शब्दाचा अर्थही अग्नि असाच केला. आहे - 'रुद्रो या एष यदग्निः' हा अग्नि म्हणजेच रुद्र होय. तेव्हां या अग्निस्वरूप रुद्राची साधना करतांना या अग्नीची विविध स्वरूपें कोणती आहेत याचेंही वर्णन रुद्रांत येणें अपरिहार्यच होय.\nपरमेश्वराच्या विविध स्वरूपाला रुद्रांत जो नमस्कार केला आहे ती विविध स्वरूपें अग्निमुळेच निर्माण झाली आहेत. किंबहुना चराचर विश्वांतील आकृतिवैचित्र्य हेंच मुळीं अग्निजन्य आहे असा भौतिक विज्ञानवाद्यांनाही चकित करून सोडणारा सिद्धान्त हजारों वर्षांपूर्वी आर्ष प्रज्ञेंतून प्रथम प्रगट झाला. ह्या ऋतम्भरा प्रज्ञेचीही अनंताकाशांत झेप घेणारी विराट् भरारीच आपणांस रुद्रसूक्तांत पाहवयास सापडते. 'अग्नि' ही एक स्वतन्त्र अशी शक्ति आहे आणि या शक्तीच्या साहाय्यानेंच चराचराची जीवन‍यात्रा सुरळीतपणे चालू आहे याची जाणीव वेदकालीन ऋषींना झाली होती. अशी जाणीव झाल्यामुळेंच वैदिक वाङ्मयांत अग्निवर्णनाची कितीतरी सूक्ते आली आहेत. या सूक्तांतील अर्थाकडे पाहतां भौतिक अणुविज्ञानाचे मूलसिद्धान्त ऋषींना अपरिचित नव्हते असे दिसून येईल. अग्नि आहे म्हणूनच पदार्थाचे वाटेल तसें आपण रूपांतर करूं शकतो. खाल्लेले अन्न अग्नि आहे म्हणूनच पाचकरसांत रूपांतरित होऊन रक्त बनते. अग्नि नसता तर पर्जन्य कुठून पडला असतां आणि पर्जन्यच नाही तर अन्��धान्य कसें निर्माण झाले असतें आणि पर्जन्यच नाही तर अन्नधान्य कसें निर्माण झाले असतें अन्नधान्य नाही म्हणजे जीवसृष्टीचे सातत्यच संपुष्टांत आलें असतें. यासाठींच सर्वाधार असे जें अग्नितत्त्व त्याचीच आपण उपासना करीत असू. पूर्वी ही उपासना यज्ञाच्या रूपानें होत असे, \"यज्ञात्‌भवति पर्जन्यः\" यज्ञ आणि पर्जन्य यांचा निकटतम असा कार्य-कारण भाव आहे तो केवळ श्रद्धेवरच अवलंबून नाही तर प्रमाणगम्य अशा विज्ञानावरही अवलंबून आहे. कालान्तराने आपल्या जीवनाधार अशा यज्ञसंस्थेवर अनेकांची आक्रमणें झालीं. एकदां नव्हे अनेकदा बाहेरून आक्रमणे सुरू झाल्यावर आंतूनही त्याला साथ मिळत गेली. अनेक अवैदिक पंथीयांनी या विध्वंसन कार्यांत मोठ्या हिरिरीने व आत्मीयतेनें भाग घेतला. या सर्वांचा थोडाफार परिणाम म्हणून यज्ञसंस्था उत्तरोत्तर शिथिल होत होत आज ती संपूर्णतया नष्ट होण्याच्या पंथात लागली आहे. त्यामुळें याचा दुसरा असा एक परिणाम होऊं लागला आहे कीं, मूळ वेदांतील मन्त्रांर्चा आज अर्थही आपणांस समजेनासा झाला आहे. यज्ञप्रक्रियाच जिथे माहिती नाही तिथे या प्रक्रियेशीं संबद्ध अशा मंत्रांचा तरी अर्थ कसा माहीत होणार अन्नधान्य नाही म्हणजे जीवसृष्टीचे सातत्यच संपुष्टांत आलें असतें. यासाठींच सर्वाधार असे जें अग्नितत्त्व त्याचीच आपण उपासना करीत असू. पूर्वी ही उपासना यज्ञाच्या रूपानें होत असे, \"यज्ञात्‌भवति पर्जन्यः\" यज्ञ आणि पर्जन्य यांचा निकटतम असा कार्य-कारण भाव आहे तो केवळ श्रद्धेवरच अवलंबून नाही तर प्रमाणगम्य अशा विज्ञानावरही अवलंबून आहे. कालान्तराने आपल्या जीवनाधार अशा यज्ञसंस्थेवर अनेकांची आक्रमणें झालीं. एकदां नव्हे अनेकदा बाहेरून आक्रमणे सुरू झाल्यावर आंतूनही त्याला साथ मिळत गेली. अनेक अवैदिक पंथीयांनी या विध्वंसन कार्यांत मोठ्या हिरिरीने व आत्मीयतेनें भाग घेतला. या सर्वांचा थोडाफार परिणाम म्हणून यज्ञसंस्था उत्तरोत्तर शिथिल होत होत आज ती संपूर्णतया नष्ट होण्याच्या पंथात लागली आहे. त्यामुळें याचा दुसरा असा एक परिणाम होऊं लागला आहे कीं, मूळ वेदांतील मन्त्रांर्चा आज अर्थही आपणांस समजेनासा झाला आहे. यज्ञप्रक्रियाच जिथे माहिती नाही तिथे या प्रक्रियेशीं संबद्ध अशा मंत्रांचा तरी अर्थ कसा माहीत होणार अर्थ माहीत नसल्यामुळेंच कसेतरी म्हटले जाणारे मन्त्र कशीतरी केली जाणारी क्रिया यातून फलनिष्पत्ति न झाली तर त्यात नवल तें काय अर्थ माहीत नसल्यामुळेंच कसेतरी म्हटले जाणारे मन्त्र कशीतरी केली जाणारी क्रिया यातून फलनिष्पत्ति न झाली तर त्यात नवल तें काय असें होऊं नये म्हणूनच पूर्वी अर्थज्ञानासाठी वेदाध्ययन करावें असा सक्त दण्डक घालण्यांत आला होता. \"योऽर्थज्ञ‌इत्सकलंभद्रमश्नुते\" असें यास्काचार्यानीं सुद्धां सांगितलें आहे, असो. आज मन्त्र म्हणून आपण कर्म करतों परंतु त्या कर्माचा आणि मंत्राचा परस्पर विनियोग कोणत्या कारणानें झाला किंवा केला याचें सुतरां ज्ञान नाही. अशा परिस्थितीत जे जें कर्मानुष्ठान केलें जातें त्याचा तादृश उपयोग न होणें स्वाभाविकच होय.\nवैदिकमंत्रांचा खरा आशय कां लक्षांत येत नाही\nवैज्ञानिक समजल्या जाणार्‍या कोणत्याहि जागतिक राष्ट्रांत आपल्या परंपरागत धार्मिक आचार-विचारांबद्दल जेवढें औदासिन्य आढळून येत नाही तेवढे आपल्या भारतांत एतद्विषयक औदासिन्य आढळून येतें. 'धर्म' ही सामाजिक जीवनांतच नव्हे तर व्यक्तिजीवनांतही आपणांस अडगळीची गोष्ट वाटूं लागली आहे. ज्या राष्ट्राने धर्म टाकला त्याचा अभ्युदय झाल्याचा आजवरच्या इतिहासांत दाखला नाही. धर्म टाकून केवळ औद्योगिक पायावर राष्ट्राची धारणा करूं पाहणे हें नुसतेच हास्यास्पद नाही तर तें आपल्या प्रज्ञाहीनतेचें, दौर्बल्याचे आणि परप्रत्ययनेयवृत्तीचें लक्षण आहे. सांगण्याचा आशय हा की, आपल्या उज्वल परंपरेबरोबरच ज्ञानाची परंपरा नाहींशी झाली त्यामुळें आपल्या वैदिक सूत्रांचा खरा आशय लक्षांत येत नाही.\nसमाज धारणेला आवश्यक अशीं प्रतीकें\nरुद्रांतर्गत नमक विभागांतील ज्या मंत्रांनी ज्यांना ज्यांना नमस्कार करावा असें सांगितलें ती तीं सर्व प्रतीके समाज धारणेला आवश्यकच अशीं आहेत. विश्वाच्या उत्पत्तीपासून जी जी 'द्वंद्वे' निर्माण झालीं ती सर्व विश्वाचे संतुलन राखण्यासाठी अपरिहार्यच आहेत. सुख-दुःख, पाप-पुण्य, शिव-अशिव, मंगल-अमंगल, साधु-असाधु ही द्वन्द्वे व्यापक अर्थाने जगराहटीला उपयुक्त ठरली आहेत किंवा या द्वन्द्वांमुळेच जगाची राहटी सुरळीत चालू आहे असें म्हणा. साव आला कीं चोर आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो आणि त्याच्या अपेक्षेने आपण नकळत सावाचे मूल्यमापन करीत असतो; तुलना ही नेहमीच सापेक्ष असते. चांगली गोष्ट किती चांगली आहे हें शेवटी आपण कशाच्या तरी तुलनेनेच सांगत असत. तात्पर्य या जगांतील प्रत्येक पदार्थ तद्विरुद्धकोटीच्या प्रतीकतुलनेनेंच ओळखला जातो. ज्याची कोणाबरोबरही तुलना करतां येत नाही असा तो एकच एक परमात्मा, तोच या सार्‍या दृश्य विश्वब्रह्माण्डाचें मूळ उपादान कारण; याच्यापापासून सत्व, रज,तम हे त्रिगुण निर्माण झाले व या त्रिगुणांतूनच विश्व दृश्य आकारभावास प्राप्त झालें. अर्थात् विश्वाच्या मूळ कारणांत सत्व-रज तमांत परस्परविरुद्ध गुणधर्म - सत्वविरुद्ध रज, रजाविरुद्ध तम असे नांदत असल्याने 'कारणगुणाः कार्येप्यवतरन्ति' या न्यायानें दृश्य जगतांत द्वन्द्वे निर्माण झालीं. अशा या प्रत्येक द्वन्द्वांत परमात्मशक्तीच ओतप्रोत भरून राहिली आहे. त्यासाठी अमूर्त अशा परमात्मशक्तीला जो नमस्कार करावयाचा तो प्रतीकद्वाराच करणें शक्य आहे; मग तें प्रतीक चांगल्याचे असो किंवा वाईटाचे असो. पुनः प्रतीक चांगले किंवा वाईट हें तरी आपण कशाच्या आधारावर ठरविणार हा प्रश्नच आहे. एखादी गोष्ट आपल्या दृष्टीने चांगली किंवा वाईट ठरत असली तरी दुसर्‍या एखाद्याच्या दृष्टीनें ती तशीच ठरावी असें आपण कसें म्हणूं शकणार हा प्रश्नच आहे. एखादी गोष्ट आपल्या दृष्टीने चांगली किंवा वाईट ठरत असली तरी दुसर्‍या एखाद्याच्या दृष्टीनें ती तशीच ठरावी असें आपण कसें म्हणूं शकणार आणि नेहमी आपली दृष्टि ही बरोबरच असेल याची तरी ग्वाही काय आणि नेहमी आपली दृष्टि ही बरोबरच असेल याची तरी ग्वाही काय तेव्हां चराचरांतील यच्चयावत् पदार्थजाताला परमेश्वराचें प्रतीक मानून त्यांना नमस्कार केल्याने तो शेवटी परमात्म्यालाच केल्यासारखा होतो; म्हणूनच नमकांतील मंत्रांत परस्परविरुद्ध प्रतीकांनाही नमस्कार करावा असें सांगितलें आहे त्याचेंही मर्म हेंच आहे. परमात्मा हा त्रिगुणांच्याही पलीकडे असला तरी तो त्रिगुणोद्‌भव विश्वातील अणुरेणूतही आहे हेंच 'नमःसोभ्याय च' या मंत्रांत सांगितलें आहे. सोभ्य हें परमेश्वराचें विशेषण आहे, या शब्दाचा सायणाचार्यांनी आपल्या भाष्यांत पुढीलप्रमाणे अर्थ केला आहे, \"उभाभ्यांपापपुण्याभ्यां सहवर्तत इति सोभो मनुष्यलोकः, अतएवाऽऽथर्वणिक आमनन्ति-\" \"पुण्येन पुण्यलोकं जयति पापेन पापमुभाभ्यामेव मनुष्यलाकेम्\" इति तेव्���ां चराचरांतील यच्चयावत् पदार्थजाताला परमेश्वराचें प्रतीक मानून त्यांना नमस्कार केल्याने तो शेवटी परमात्म्यालाच केल्यासारखा होतो; म्हणूनच नमकांतील मंत्रांत परस्परविरुद्ध प्रतीकांनाही नमस्कार करावा असें सांगितलें आहे त्याचेंही मर्म हेंच आहे. परमात्मा हा त्रिगुणांच्याही पलीकडे असला तरी तो त्रिगुणोद्‌भव विश्वातील अणुरेणूतही आहे हेंच 'नमःसोभ्याय च' या मंत्रांत सांगितलें आहे. सोभ्य हें परमेश्वराचें विशेषण आहे, या शब्दाचा सायणाचार्यांनी आपल्या भाष्यांत पुढीलप्रमाणे अर्थ केला आहे, \"उभाभ्यांपापपुण्याभ्यां सहवर्तत इति सोभो मनुष्यलोकः, अतएवाऽऽथर्वणिक आमनन्ति-\" \"पुण्येन पुण्यलोकं जयति पापेन पापमुभाभ्यामेव मनुष्यलाकेम्\" इति तत्रभवः सोभ्यः\" मनुष्यलोकांत निर्भेळ पुण्यही नाही तसेंच निर्भेळ पापही नाही तर पुण्य आणि पाप यांच्या मिश्रणाने हा मनुष्यलोक तयार होतो अशा पुण्य-पापाच्या द्वन्द्वांने उत्पन्न झालेल्या मनुष्यलोकांतही त्या चिद्धनपरमात्म्याचें वास्तव्य आहे हें लक्षांत ठेवून मनुष्याने आपले सर्व व्यवहार सन्मार्गानें करावेत. वाणीनें नेहमी शुभच बोलावें, मनांत नेहमी शुभसंकल्पाचेंच मनन चालू रहावें कारण आपण उच्चारलेला वाईट शब्द शेवटीं त्या त्या प्रतीकाला लागत नसून तदधिष्ठित परमात्मशक्तीलाच तो लागतो ही शिकवण या मंत्राने आपणांस दिली आहे.\nपरमात्म्याच्या विविध शक्ती व त्यांचे कार्य\nरुद्रातील प्रत्येक मंत्र, समाजधारणेसाठी आपल्या चित्तांत सदैव सद्‌गुणांचीच जोपासना करा असाच जणू आदेश देत आहे.\nसमाजाचें अनुशासन करण्यासाठीं आवश्यक ती गुणसंपदा संपादन करण्याची प्रेरणा या रुद्रामुळेच आपणांस मिळाली. जगाचा कारभार सुरळीत चालू रहावा यासाठीं परमात्माच्या विविध शक्ती या जगांत काम करीत असतात. दुष्टांचा निग्रह आणि सुष्टांचे परिपालन हें त्यांचें मुख्य कार्य असतें. सन्मार्गानें जाण्यास जो प्रवृत्त झाला त्याला उत्तेजन देणें व त्याच्या मार्गातील विघ्ने दूर करून त्याला अधिकाधिक श्रेयप्राति व्हावी यासाठी त्याला मार्गदर्शन करणें आणि दुष्टांना आपल्या कृतीबद्दल शासन भोगावयास लावून त्यांच्या अंतरांत पश्चात्ताप निर्माण करून हळू हळू त्यांना सन्मार्गगामी बनवणे वगैरे अनेक कार्ये परमेश्वराच्या आज्ञेवरून या विव���ध शक्तींना पार पाडावयाची असतात. या पारमेश्वरी शक्तींनाच 'गण' अशी संज्ञा आहे असे गण अनेक आहेत. उत्पत्ति-स्थिति आणि लय या त्रिविध शक्तींच्या ज्या अधिष्ठात्री देवता विष्णू-ब्रह्मा-महेश या नांवानें प्रसिद्ध आहेत या देवतांचेही प्रत्येकी भिन्न भिन्न असे गण आहेत. त्यांत शंकराचे गण हे अधिक प्रसिद्ध आहेत. या शंकराच्या प्रसिद्ध गणांना रुद्रांतर्गत नमक- मंत्रांत नमस्कार सांगितला आहे. नमकामध्यें रुद्राचे अवतार म्हणून कांहींचा उल्लेख आला आहे; हे अवतार 'उदार' म्हणून प्रसिद्ध आहेत, यांनी किरिक, विक्षीणक, विचिन्वत्क, आनिर्हत आणि आमीवत्क अशीं नांवें आहेत. या नांवाप्रमाणेंच तें स्वतःचें कार्य करणारे आहेत. किंबहुना त्या त्या कार्यानुरूप त्यांना त्या त्या संज्ञा प्राप्त झाल्या आहेत असें म्हटले तरी चालेल. किरन्तिभक्तेभ्योधनानीति किरिकाः भक्तांना यथेष्ट ऐश्वर्य प्रदान करणारे जे ते किरिक या नांवानें ओळखले जातात. विक्षीणक म्हणजे क्षीणेभ्यो विपरीताः, कदाचिदपिक्षयरहिताः, असा सायणाचार्यांनी अर्थ केला आहे, तर भट्टभास्काराचार्यांच्या मतानें अभक्तांना नानातर्‍हेचे उपद्रव देणोर असा अर्थ आहे. अशा तर्‍हेचे नाना उपद्रव-पीडानिर्माण करून अभक्तांना, भक्तीच्या मार्गावर आणून सोडणे यावाचून अभक्तांना तरी उपद्रव देण्यामागील आशय कोणता असणार भक्तांना यथेष्ट ऐश्वर्य प्रदान करणारे जे ते किरिक या नांवानें ओळखले जातात. विक्षीणक म्हणजे क्षीणेभ्यो विपरीताः, कदाचिदपिक्षयरहिताः, असा सायणाचार्यांनी अर्थ केला आहे, तर भट्टभास्काराचार्यांच्या मतानें अभक्तांना नानातर्‍हेचे उपद्रव देणोर असा अर्थ आहे. अशा तर्‍हेचे नाना उपद्रव-पीडानिर्माण करून अभक्तांना, भक्तीच्या मार्गावर आणून सोडणे यावाचून अभक्तांना तरी उपद्रव देण्यामागील आशय कोणता असणार विचिन्वत्क, म्हणजे विचिन्वन्ति अपेक्षितमर्थं संपादयन्तीति विचिन्वत्काः, भक्तांना ज्या ज्या विषयाची अपेक्षा असेल ते ते विषय गोळा करून भक्तांना पुरविणे; अर्थातच यासाठीं खरे भक्त कोणते खोटे भक्त कोणते विचिन्वत्क, म्हणजे विचिन्वन्ति अपेक्षितमर्थं संपादयन्तीति विचिन्वत्काः, भक्तांना ज्या ज्या विषयाची अपेक्षा असेल ते ते विषय गोळा करून भक्तांना पुरविणे; अर्थातच यासाठीं खरे भक्त कोणते खोटे भक्त कोणते भक्त कोण अभक्त कोण भक्त कोण अभक्त कोण यांचाही निर्णय लावणे क्रमप्राप्तच आले. आनिर्हत म्हणजे आसमन्तान्निःशेषेण हतं पापं यैस्त आनिर्हताः, भक्तांचे अशेष दुरित हरण करणारे ते आनिर्हत होत; तपश्चर्येने अनेक जन्मार्जित दुष्कृतराशींचा नाश होतो, असा नाश करण्यास या आनिर्हताचें साहाय्य भक्तास होतें. आणि आमीवत्क शब्दाचा अर्थ पौष्कल्य म्हणजे अमर्याद प्राप्ति. परमात्मा प्रसन्न झाला कीं त्याच्या देण्याला सीमा रहात नाही; \"अनंतहस्तें कमलावरानें देतां किती घेशिल दो करानें यांचाही निर्णय लावणे क्रमप्राप्तच आले. आनिर्हत म्हणजे आसमन्तान्निःशेषेण हतं पापं यैस्त आनिर्हताः, भक्तांचे अशेष दुरित हरण करणारे ते आनिर्हत होत; तपश्चर्येने अनेक जन्मार्जित दुष्कृतराशींचा नाश होतो, असा नाश करण्यास या आनिर्हताचें साहाय्य भक्तास होतें. आणि आमीवत्क शब्दाचा अर्थ पौष्कल्य म्हणजे अमर्याद प्राप्ति. परमात्मा प्रसन्न झाला कीं त्याच्या देण्याला सीमा रहात नाही; \"अनंतहस्तें कमलावरानें देतां किती घेशिल दो करानें \" ही उक्ति या बाबतीत प्रसिद्धच आहे. येणेप्रमाणें या किरिक प्रभृति शब्दांचा अर्थ ध्यानांत घेतला की परमेश्वराचे कार्य किती जागरूकपणे व निराबाध चालू आहे याची कल्पना येते. परमेश्वराची अनंत रूपें, अनंत आकार व अनंत कार्यें यांचा मानवांच्या पामरबुद्धीला अर्थ तो काय कळणार व त्याचे आकलन तरी कसें होणार \" ही उक्ति या बाबतीत प्रसिद्धच आहे. येणेप्रमाणें या किरिक प्रभृति शब्दांचा अर्थ ध्यानांत घेतला की परमेश्वराचे कार्य किती जागरूकपणे व निराबाध चालू आहे याची कल्पना येते. परमेश्वराची अनंत रूपें, अनंत आकार व अनंत कार्यें यांचा मानवांच्या पामरबुद्धीला अर्थ तो काय कळणार व त्याचे आकलन तरी कसें होणार 'यो बुद्धेः परतस्तु सः' अशा इन्द्रिये आणि बुद्धि यांच्याही पलीकडे असणार्‍या 'सत्यं शिवं सुन्दरम्' अशा त्या महन्मगल करुणासागर प्रभूचे दर्शन होण्यासाठींच या विश्वातील प्रत्येक अणुरेणू आणि पदार्थ यांच्यामध्यें व्यापून राहिलेल्या त्या जगदात्मा जगदीशाला रुद्रांत नमस्कार करण्यास ऋषी आपणांस सांगत आहेत.\nहें सांगत असतांना आब्रह्मस्तम्ब पिपीलिकापर्यंत परमात्म्याचे सर्वान्तर्व्यापित्व कसें आहे हें विस्ताराने नमकांतील प्रत्येक अनुवाकामध्यें त्या त्य��� प्रतीकांनीं सूचित केलें आहे. ब्रह्माण्डाला पालाण घालून उरणारा जगाचा जगड्व्याळ विस्तार कितीही असला तरी त्याचें मूळ मात्र एकाच परमात्मशक्तीत आहे ही भावना रुद्र म्हणतांना उत्तरोत्तर अधिकाधिक दृढ होत जाते. या भावनेचे संस्कार मनाच्या आंतील कप्प्यांत, अप्रगट मनांत एकदां का बद्धमूल झाले की मग द्वैतभाव विलीन होतो. मी-तूपणाच्या चंचल लाटा-चराचर आपण जाहल्याच्या व्यापक अस्मितेच्या महासागरात शांत होऊन जातात. जगाच्या दुःखानें दुःखी, सुखानें सुखी, आनंदानें आनंदी होण्याइतके मीपणाच्या संवेदनेचें क्षेत्र सहजच रुंदावत जातें आणि आपोआपच भेदाभेद, उच्चनीच, श्रेष्ठ-कनिष्ठ इत्यादि मानुषनिर्मित कल्पनांना तिलांजली मिळते. ऊस डोंगा रस नोहे डोंगा, नदी डोंगी जल नोहे डोंगे, काय भुललासि वरलिया रंगा अशी अद्वैताची एक नवी ज्ञानदृष्टि प्राप्त होते. आपल्या चिदाकाशांत अशा ज्ञानदृष्टीची मंगल उषःप्रमा फाकूं लागली की त्या चिद्‌घनस्वरूप परमात्मशक्तीनें विलसत असलेल्या कर्पूरगौर सांबसदाशिवाचा साक्षात्कार दूर नाहीं. याप्रमाणें नमकविभागांतील मंत्रांनी परमेश्वराच्या वास्तव स्वरूपाची ओळख करून दिल्यावर पुढे चमक विभागांत अशा परमेश्वराजवळ 'मागणे' काय मागावें हें सांगितले आहे. मीपणाला केन्द्रबिंदु कल्पून त्याच्या परिघाभोवतीच फिरणार्‍या आपल्या आशा-आकांक्षा, परमेश्वराची वास्तव ओळख झाल्यावर शिल्लक रहात नाहींत. अंतरांत अद्वैतसूर्याची प्रखर दीप्ति जाणवू लागली कीं मीपणाभोंवतींच घिरट्या घालणार्‍या क्षुद्र अशा आकांक्षांच्या वटवाघळांनी पळ काढावा हे सहजच नव्हे काय अशी अद्वैताची एक नवी ज्ञानदृष्टि प्राप्त होते. आपल्या चिदाकाशांत अशा ज्ञानदृष्टीची मंगल उषःप्रमा फाकूं लागली की त्या चिद्‌घनस्वरूप परमात्मशक्तीनें विलसत असलेल्या कर्पूरगौर सांबसदाशिवाचा साक्षात्कार दूर नाहीं. याप्रमाणें नमकविभागांतील मंत्रांनी परमेश्वराच्या वास्तव स्वरूपाची ओळख करून दिल्यावर पुढे चमक विभागांत अशा परमेश्वराजवळ 'मागणे' काय मागावें हें सांगितले आहे. मीपणाला केन्द्रबिंदु कल्पून त्याच्या परिघाभोवतीच फिरणार्‍या आपल्या आशा-आकांक्षा, परमेश्वराची वास्तव ओळख झाल्यावर शिल्लक रहात नाहींत. अंतरांत अद्वैतसूर्याची प्रखर दीप्ति जाणवू लागली कीं मीपणाभोंवतींच घिरट्या घालणार्‍या क्षुद्र अशा आकांक्षांच्या वटवाघळांनी पळ काढावा हे सहजच नव्हे काय परमात्मस्वरूप चराचराशी एकरूपता पावल्यावर मनुष्य काय मागूं शकतो याचें अद्वितीय व अनुपम असे उदाहरण चमकांत पहावयास सापडते. चमकांत प्रार्थना करणार्‍या ऋषींचा मीपणा हा व्यक्त जगाची मर्यादा भेदून अव्यक्तांत झेप घेणारा होता. लोक-लोकांतराशीं आत्मीयतेच्या हळूवार परंतु अभेद्य अशा बंधनाने ह्या मीपणांत एक आगळे व लोकोत्तर असे तेज संपुटित झालें होतें. ह्या दिव्य तेजाची आल्हादक प्रभाच चमकांतील अक्षरा-अक्षरांतून ओसंडत आहे.\nसामाजिक आकांक्षांचें यथार्थ दर्शन\nज्या विषयांची अभिलाषा चमकांतील मंत्रांत केली आहे त्या विषयांवरून ओझरती नजर टाकली तर त्यांत तत्कालीन समाजाचें प्रतिबिंब दिसल्यावांचून राहणार नाही. तत्कालीन समाजाला कोणकोणत्या गोष्टी राष्ट्रस्थैर्यासाठी आवश्यक वाटत होत्या व त्या कां वाटत होत्या याचें मार्मिक दर्शन चमकांत आपणांस होते. \"अश्मा च मे मृत्तिकाश्र मे गिरयश्च मे\" या पांचव्या चमकांत जे शब्द आले आहेत त्यावरून राष्ट्राच्या भौगोलिक मर्यादांविषयी त्यावेळचा समाज वा समाजधुरीण किती जागरूक होते हें आपल्या लक्षांत येईल. ही जागरूकता होती म्हणूनच भारतासारख्या खण्डप्राय व विराट् राष्ट्रांत अनुशासन करण्याचें दुर्घट कौशल त्यांनी प्राप्त करून घेतलें होते. राष्ट्रीय ऐक्य हें मुख्यतः सांस्कृतिक ऐक्यावर अवलंबून आहे. यासाठी सामष्टिक मनावर असेच संस्कार त्या वेळी निर्माण करण्यांत येत असत कीं आपोआपच या संस्कारांतून सर्वत्र राष्ट्रीय ऐक्याचा परिमल दरवळावा हे राष्ट्रीय ऐक्य पुढें जागतिक ऐक्यांत व त्यापुढेंही वैश्विक ऐक्यांत ज्यावेळीं एकरूप होऊं लागतें त्यावेळींच हें राष्ट्रीय ऐक्य 'कृण्वन्तोविश्वमार्यम्' असे विश्वाकार होते, याची जाणीव रुद्र म्हणतांना विशेषतः चमक म्हणतांना आपणांस व्हावयास हवी. म्हणजेच चमक मंत्रांचे खरें मर्म आपण ओळखले असें होईल. मूळ यज्ञातील रुद्रसूक्त हें दैनंदिन पंचायतन पूजेंत जरी येण्याचे कारण या रुद्राध्यायांतील शाश्वत वैचारिक मूल्यांचे आपल्या चित्तावर संस्कार होत जावेत व त्यायोगे समष्टीशी समरसता प्राप्त करून विश्वकल्याणाशी एकरूप व्हावें हाच होय.\nयज्ञीय परिभाषा समजून घेणें आवश्यक\nअशा या चमका��ुवाकांतील कांहीं अनुवाक श्रौतयज्ञांतील पारिभाषिक शब्द त्यांत आल्यामुळें सामान्य वाचकांना समजण्यास थोडे अवघड असे आहेत. ऋषि-मुनींच्या जीवनाशी यज्ञप्रक्रिया इतकी एकरूप झाली होती कीं कोणताही आशय व्यक्त करतांना तो यज्ञांतील प्रतीकानेंच व्यक्त व्हावा, अशा प्रतीकांनी व्यक्त होणारा अर्थ त्या त्या यज्ञप्रकरणांतील प्रतीकांचा अर्थ नीट समजला तरच ध्यानी येऊं शकतो व त्या अर्थाची संगती लागू शकते. उ. अँशुश्च मे हा सातवा, इध्मश्च मे हा आठवा, व अग्निश्च मे घर्मश्च मे हा नववा अनुवाक श्रौतयज्ञाची परिभाषा कळल्याशिवाय कळणेच शक्य नाहीं. अशी परिभाषा विस्तारभयास्तव येथें सांगतां आली नाही जरी त्या मंत्रांचे अर्थ सांगतांना संक्षेपतः आवश्यक तेवढे विवरण करण्यांत आले आहे; विशेष जिज्ञासा असेल त्यांनी मूळ सायणाचार्यांचे भाष्य वाचावे अशी विनंती आहे. कल्पसूत्र वाचून भाष्य वाचले तर अर्थ अधिक स्पष्ट होईल.\nउपरोक्त सात आठ ष नऊ या अनुवाकांत जे 'ग्रह' सांगितलें आहेत त्याचा अर्थ थोडक्यांत असा आहे. सोमयाग प्रकरणांत हे अश्वादिग्रह प्रसिद्ध आहेत. गृण्हातिति इग्रहः, सोमरस घेण्यासाठी विशिष्ट आकाराचे जें लाकडाचे पात्र बनवतात त्याला ग्रह असें म्हणतात. ज्या देवतांना उद्देशून हा सोमरस घेतला जातो त्या देवतांची नांवें या ग्रहांना दिलेली आहेत. या ग्रहांपैकीं कांहीं ग्रह प्रकृतिभूत यागामध्ये सांगितले आहेत तर कांहीं विकृतिभूत यागामध्ये सांगितले आहेत. सारस्वतग्रह हा अभिषेचनीय नावाच्या विकृतेष्टीमध्यें सांगितला ओह, तसेंच इध्मा, बर्हि, वेदि ही सर्द यज्ञांगद्रव्ये यज्ञप्रकरणांत प्रसिद्ध आहेत. या सर्व पदार्थांची माहिती मूळ ग्रंथांमध्ये पहावी. हे उपरोक्त सर्व ग्रह व द्रव्यें ज्या ज्या यज्ञामध्ये आहेत ते सर्व-- मे कष्टेपताम् -- महान श्रौतयज्ञ मला सुलभ होवोत, माझ्याकडून यांचे अनुष्ठान होवो हा आशय. असें महान श्रौतयज्ञ हातून घडावयासही फार मोठा पुण्यसंचय गांठी असावा लागतो.\nयज्ञ हे कसे पार पाडले जातात हें जरा बारकाईनं पाहिले तर त्यांत राष्ट्रव्यापी शासनसंस्थेचीं सर्व तत्त्वें सुसूत्र ग्रथित केलेली आढळून येतील. शिस्तबद्धता, आज्ञापालन, वेळच्यावेळी काम करण्याची संवय, बिकट प्रसंगांत अचूक व त्वरित निर्णय घेण्याचे कौशल्य, चौफेर दक्षता, स्वावलंबन इत्यादि सद्‌गुणानी मण्डित असेंच ऋत्विज यज्ञासाठी लागत असत. असे सद्‌गुणमण्डित ऋत्विज व गुणज्ञ यजमान यांचा मणिकाञ्चनाप्रमाणें समसमान संयोग ज्यावेळी होत असे त्यावेळीं यज्ञकर्मांतला कर्मठपणा जाऊन अविनाशी तत्त्वज्ञानाच्या मंगलदीक्षेंत त्याचें सहज रूपांतर होत असे. कर्मयोगी बनणे म्हणजे कर्मठ बनणे नव्हे हें लक्षांत ठेवलें पाहिजे. गाणे अनेकांना गाता आलें म्हणून त्यांतील स्वरविज्ञान व स्वरांवर ताबा स्वरयोग्याशिवाय कुणाचा असणार यज्ञ हा संग्राहक व मुख्यतः सामूहिक स्वरूपाचा असल्यानेंच भारताच्या राष्ट्रीय जीवनांत त्याला अपरंपार असें असाधारण महत्त्व प्रात झालें होतें. अशा या यज्ञांची पहिली सुरुवात देवांनीच केली. \"यज्ञेन यज्ञमयजन्तदेवाः\" असें पुरुषसूक्तांतील मन्त्रांत सांगितलें आहे. अर्जुनाला उद्देशून भगवंतांनीही -\nसहयज्ञाः प्रजाः सुष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः \nअनेन प्रसविष्यत्वं एषवोऽस्त्विष्टकामधुक् ॥\nअसें यज्ञासंबंधी मोठ्या मार्मिक शब्दांनीं सांगितले आहे. यज्ञ हा \"इष्ट- कामधुक्\" आहे. हवें असेल ते यज्ञापासून मिळू शकतें असें हे सारगर्भ विशेषण यज्ञाला लावून भगवंतांनी सूचित केलें आहे. एवढेच नव्हे तर पुढें \"यज्ञशिष्टाशिनः सन्तोमुच्यते सर्व किल्बिषैः\" असें यज्ञाचे महत्त्वही वर्णन केलें आहे. यज्ञांत मिळणारी त्यागाची दीक्षाही स्वयंभू व निरपेक्ष होती. आज या त्यागाच्या दीक्षेचे संस्कार व्यक्तिजीवनांतही होत नाहींत. याचा परिणाम म्हणून आपल्या समाजजीवनांत बुद्धिवादाच्या तथाकथित भ्रामक युक्तिवादाच्या आहारी जाऊन उपयुक्तता वादाचा आत्यंतिक अतिरेक दृष्टोत्पत्तीस येऊं लागला आहे. \"सर्वांसाठी मी, आणि मग माझ्यासाठी सर्व\" या एका सूत्रांत भारतीय जीवनाचे अनघ व रमणीय विविध पैलूंचे त्यावेळीं आपणास जें दर्शन घडत असें तें केवळ एका यज्ञसंस्थेमुळेंच होय असें म्हटले तर त्यांत भौतिकवाद्यांना खरोखरी राग येऊं नये.\nचमक म्हणतांना यज्ञाविषयी ऋषी-मुनींची काय धारणा होती याची कल्पना वाचकांना यावी म्हणून हें विवरण केलें. चमकांतील दहाव्या अनुवाकांत ज्ञानेन्द्रिये, कर्मेन्द्रिये आणि आपल्या शरीरांत नांदणारे दशविध प्राण, फार काय शेवटी या पार्थिव देहांतील अपार्थिव चिच्छक्तीही- 'यज्ञे- न कल्पताम्' -यज्ञमय होवो अशी ऋषी प्रार्थना करीत आहेत. ���्यक्तीच्या जीवनांतील सार्‍या प्रवृत्ती अशा तर्‍हेने यज्ञमय झाल्या, शिवमय बनल्या कीं त्या व्यक्तीचे जीवन हाच मुळीं एक पवित्र यज्ञ बनतो. असा हा पवित्र जीवनयज्ञ महायज्ञांत एकरूप झाला कीं व्यष्टिजीवन संपुष्टांत येऊन ती व्यक्ति, व्यक्ति या नात्याने न जगतां समष्टि या नात्यानेंच उर्वरित आयुष्यांत जगते हा या अनुवाकाचा महत्त्वाचा आशय आहे. हा भव्य आशय मनांत आणून त्या आशयाशी समरस होतां आलें तर खात्रीनें अनेक जन्म पुण्यपुञ्जपरिपाकवशात् लाभलेले हें क्षणभंगुर मानवी जीवन चरितार्थ-संपन्न झल्यावाचून खचितच राहणार नाही.\nयापुढें \"एकाचमे तिस्रश्चमे पंचचमे\" या शब्दांनीं शेवटचा अकरावा अनुवाक सुरू होतो. या अनुवाकात ऋषींच्या परिणत-प्रज्ञविचारांची दीप्ति कळसास पोहोंचली आहे. सम आणि विषम संख्या यांचें द्योतक असणारे कांहीं शब्द या अनुवाकांत आले आहेत. हे शब्द केवळ संख्या सांगण्यासाठीच उच्चारले गेले आहेत असें समजणें चूक ठरेल. विश्वातील यच्चयावत पदार्थांच्या धर्मांचें अचूक ज्ञान व्हावें यासाठीं जी अनेक शास्त्रें भारतांत निर्माण झाली त्यांत संख्याशास्त्र म्हणजेच गणित शास्त्र हें अत्यधिक महत्त्वाचें आहे. आधुनिक संशोधनाची उपकरणें जवळ नसतांना केवळ पर्णकुटीत राहून निसर्गाशी समरस होऊन आपल्या ऋषींनीं याही शास्त्रांत आपली निरंकुश प्रज्ञा प्रगट केली आहे. दुर्बिणीशिवायही खगोलाचे इतकें सूक्ष्म व इतकें अचूक ज्ञान कसें प्राप्त करून घेतलें असेल याचा आजही पाश्चात्य गणितज्ञांना मोठा विस्मय वाटतो. गणितातील शून्याचा शोध हा त्या शास्त्रांत आमूलाग्र क्रान्ति करणारा आजही अबाधित असा मानला गेला आहे. गणित हें पूर्वेकडून पश्चिमेकडे गेलें आहे याबद्दल आज विद्वानांची खात्री पटत चालली आहे. अशा या गणितशास्त्राच्या आधारे सूक्ष्मातिसूक्ष्म व स्थूलातिस्थूल अशा पदार्थांच्या गतीचे सूक्ष्म अवलोकन करून त्यांच्या हालचालींचा या जगावर काय काय परिणाम होतो हें पाहून ऋषींनीं कांहीं मूलग्राही सिद्धांत मांडले आहेत. या सिद्धान्तानुसार देश आणि काल या सर्वव्यापी अशा दोन तत्त्वांचा त्यांच्या कक्षेत येणार्‍या प्रत्येक पदार्थावर परिणाम झाल्याशिवाय रहात नाही. कालतः आणि देशतः अलिप्त अशी कोणतीच वस्तु या ब्रह्माण्डांत आपणांस दाखविता येणार नाहीं. म्हणूनच विश्व हें देशकालपरिच्छिन्न म्हणजे व्याप्त आहे असें म्हणतात. देश-काल यांनी अपरिच्छिन अशी एकच एक शक्ति आहे आणि ती म्हणजे देशकालाच्या मर्यादेपलीकडे असणारी; तथापि देश-कालाच्या मर्यादेतही असणारी अशी सर्वंकुष परमात्मशक्तिच होय. या परमात्मशक्तीच्या नियंत्रणामुळेंच अणुपेक्षाही सूक्ष्मतम असणार्‍या परमाणूंतील घटक द्रव्यांचें 'स्पन्दन' योग्य तर्‍हेने आणि अचूक असे चालूं आहे. जर का हें नियंत्रण नसतें जर अणूंतील केन्द्राणूचा तोल राहिला नसता व हा जर तोल न राहता तर या जगाचें भवितव्य काय झालें असतें याची आजच्या शास्त्रज्ञांना तरी पुरेपूर कल्पना येऊन चुकली आहे. महतो महीयान् अशा महत्तत्त्वाकडे गेल्यावर जशी मानवी बुद्धि कुंठित होते तशीच ती अणोरणीयान् अशा अणुपरिमाणापर्यंतही गेल्यावर कुंठित होते; म्हणून लोकोत्तर बुद्धीनें भारतीय ऋषींनीं गणितशास्त्रांतील जी प्रमेये जगासमोर ठेवली त्या प्रमेयांवरच आजचे बव्हंशी वैज्ञानिक-शोध आपली वाटचाल करीत आहेत. तेव्हां या गणितशास्त्रांतील प्रमेयांनी जी तत्त्वें जीवनाला उपकारक ठरली त्या विशिष्ट तत्त्व प्रणालीचा बोध करून देण्यासाठीच चमकांतील अकराव्या अनुवाकांत संख्यावाचक शब्दांचा उपयोग केला आहे हें या विवेचनावरून वाचकांच्या लक्षांत येईलच. या विषयाचें याहून अधिक विवेचन होणें जरूर होतें; परंतु स्थलसंकोचास्तव येथें थांबणें इष्ट आहे.\nमूळ एकच एक अशी जी परमात्मशक्ती होती त्या शक्तींतूनच पुढें 'तिस्रः' म्हणजे सत्व-रज-तम असे त्रिगुण निर्माण झाले, व पुढें या त्रिगुणांतूनच 'पञ्चचमे' या शब्दांनीं पश्चमहाभूते स्थूल आकारभावास प्राप्त झालीं असें सूचित केलें आहे. विश्वाच्या उत्पत्तीचा उगम अशा तर्‍हेने थेट परमात्मशक्तीपर्यन्त नेऊन भिडवला असल्यामुळें सगुणोपासनेचें अंतिम उद्दिष्टही या अनुवाकांत सांगितलें आहे असें म्हटल्यास तें वावगें होणार नाही. चतुर्दश भुवनांवर आधिपत्य येण्यासाठीच त्या सर्वांतर्व्यापि असूनही सर्वांपेक्षा पृथक् असणार्‍या, 'तद्‌दूरेतद्वदन्तिके' ' तदेजति तन्नैजति' या उपनिषद्वाक्यांत सांगितल्याप्रमाणे एकाच वेळी अत्यंत गतिशील व अत्यंत स्थिर अशा परस्पर विरुद्ध गुणधर्मींनी युक्त असणार्‍या त्या एकमेव आदिशक्तीशी एकरूप होऊन जातां यावें, हेंच ऋषींनी चौदादीभुवनांच्या ��लीकडे प्रज्ञेची विराट् भरारी मारून या अनुवाकांत सूचित केलें आहे.\nचमक विभागांतील हा अकरावा अनुवाक म्हणजे रुद्राध्यायांतील जणू कौस्तुभमणीच होय. भारतांत ज्या ज्या विद्या, जी जी दर्शनें, ज्या ज्या कला, फार काय ज्या ज्या गोष्टींतून-भारतीय जीवनाच्या अस्तित्वाचा दिव्य साक्षात्कार झाला त्या सर्वांचा या अनुवाकांत, लघुसंदेशपदासरस्वतीनें ऋषींच्या अर्थगर्भ भारतीने समावेश केला आहे, तो असाः-- सकल जगाचें उपादानकारण म्हणून जगदारंभीं एकच 'प्रकृति' होती. या संबंधी मार्कण्डेय पुराणांत- \"एकैवादं जगत्यत्र द्वितीया काममापरा\" असा उल्लेखही आढळतो. या एका मूळ प्रकृतीपासून गुणत्रयरूपिणी अशा तीन देवता (शक्ति) प्रगट झाल्या. पुढें या तीन देवतां (शक्ति)- पासून पञ्चमहाभूते साकार झाली. त्यानंतर या पञ्चमहाभूतांच्या तन्मात्रांपासून ( अपंचीकृत महाभूतांपासून) पांच ज्ञानेन्द्रिये, सहावे मन व सातवी बुद्धि निर्माण झाली. या सातांच्या समुदायाने नवद्वारोपलक्षित - नऊ द्वारांनी युक्त असा पार्थिव देह तयार झाला. या स्थूल पार्थिव देहांत दश प्राण आहेत. पांच मुख्य व पांच उप मिळून दहा. यांची नांवें १ प्राण २ अपान ३ व्यान ४ समान ५ उदान ६ नाग ७ कूर्म ८ कृकल ९ देवदत्त १० धनंजय अशी आहेत. या दशप्राणांना आधारभूत अशी 'सुषुम्ना' नांवाची नाडीही तयार झाली. या अकरा तत्त्वांच्या अंशाने तेरा देवता (शक्ति) झाल्या. तसेंच पुष्पा, युगंधरा, शंखिनी प्रभृति चौदा व उपरोक्त सुषुम्ना मिळून एकूण नाड्या तयार झाल्या. लिंग शरीराचे सतरा अवयव, एकोणीस सञ्जीवनी महौषधी- व्रणविरोपिणी, व्रणघ्नी, सहदेवी, ब्राह्मी, मुण्डी प्रभृति या वनस्पति नागार्जुनतंत्रात प्रसिद्ध आहेत. शरीरांतील एकवीस मर्मस्थनें वैद्यक शास्त्रांत प्रसिद्ध आहेत. तसेंच ज्वर, अतिसार, पाण्डू, क्षय वगैरे तेवीस महारोग-हे सर्व मानवी शरीरांत निर्माण होतात असें वैद्यकशास्त्र सांगते. आतां स्वर्गांत जशा अप्सरा प्रसिद्ध आहेत तशाच त्या याही देहांत आहेत. उदाहरणार्थ उर्वशी, तिलोत्तमा, सुकेशी, मञ्जुघोषा, पूर्वचित्ति, रम्भा, मेनका प्रम्लोचा वगैरे पंचवीस कसरा या देहांत आहेत. या अप्सरा क्षणजे काय याचा सुंदर अर्थ योगलतिकेंत विस्ताराने दिला आहे. त्यांत म्हटले आहे, की- पूर्वचित्ति म्हणजेच चित्त, बुद्धि हीच तिलोत्तमा, मन हेंच उर्वशी, अविद्या ही��� कोणी एक रम्भा, परोक्षविद्या क्षणजे मेनका, तिची कन्या गौरी हीच अपरोक्ष विद्या इ. अशा तर्‍हेने अर्थाचा समन्वय लावला आहे. तसेच चित्रसेन, विश्वावसु, नारदप्रभृति, सत्तावीस गंधर्व; तसेंच श्रुतीत एकोणतीस विद्युद्देवता सांगितलेल्या आहेत. यांनाच 'कृत्त्या' असेही दुसरें नांव आहे. या कृत्त्या श्रुतींत पुढीलप्रमाणें सांगितल्या आहेत, \"ज्योतिष्मती त्वासादयामि ज्योतिर्विदं त्वासादयामि \" अशींच एकतीस भुवनेंही प्रसिद्ध आहेत तीं अशीं भूः, भूवः, स्वः, इत्यादि सात, अतलादि पातालपर्यंत सात अधोलोक, वैकुंठलोक, राधालोक, गोलोक, मणिद्वीप, महाकालपूर, शिवपूर, गणेशलोक मिळून सात यांना उपसर्ग असेही म्हणतात. अयोध्या, मधुरा, माया इत्यादि सात नगरींना भूस्वर्ग अशी संज्ञा आहे. कैलास, मानस, मेरु यांचाही यांत समावेश केला की एकतीस ही संख्या पुरी होते. याप्रमाणेच आठ वसु, अकरा रुद्र, बारा आदित्य, अश्विनीकुमार आणि प्रजापति या एकूण तेहतीस देवता. अनुवाकात आलेल्या विषमसंख्यावाचक शब्दांनीं हा सर्व अर्थ व्यक्त केला आहे - \"एकाचमे तिस्रश्च म इत्याह\" या श्रुतिवाक्यानें वरील अर्थ हा कल्पनागम्य नसून प्रमाणगम्य आहे असा निर्वाळा दिला आहे तो मुद्दाम ध्यानांत ठेवावा. आतां चतस्रः इत्यादि शब्दांचाही अर्थ पुढीलप्रमाणे घ्यावयाचा आहेः- धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ ज्याच्यामुळे प्रात होतात त्या चार विद्या, चार वेद व चार उपवेद मिळून आठ, षट् या शब्दाने षडंगे (सहा अंगे) आणि सहा शास्त्रें मिळून बारा, सोळा सिद्धिस्वरूप अशा महाविद्या. या महाविद्यांमध्यें दूरश्रवण, दूरदर्शन प्रबृति सर्व सिद्धींचा समावेश आहे. पांच ज्ञानेन्द्रियांपासून प्राप्त होणार्‍या सिद्धि, वाक्सिद्धि, अप्रतिहतगति दूरग्रहण वगैरे पांच कमेंन्द्रियांपासून प्राप्त होणार्‍या सिद्धि, तसेच स्थापत्यविद्या, पर्जन्यविद्या, ज्योतिर्विद्या, आयुर्विद्या आणि परोक्ष ब्रह्मविद्या मिळून पांच, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्याशी संबंधित, अपरोक्ष ब्रह्मविद्या ही महत्तत्त्वाशी संबद्ध, मिळून एकूण सोळा, महाभूतें स्थूल व सूक्ष्म या प्रकारांनीं दहा. विषयही त्याचप्रमाणें मिळून दहा, चोवीस तत्त्वें सांख्यप्रक्रियेत प्रसिद्ध आहेत. अठ्ठावीस पशुपक्ष्यांचे भेद भागवतांत प्रसिद्ध आहेत. अष्टविध देवसर्ग (देवांची सृजनशीलता) सहा प्रकारचा मानुषसर्ग, कौमार आणि मानुषसर्ग मिळून दोन, ऐंद्रियसर्ग दहा प्रकारचा त्रिविध अहंकार आणि तीन गुण मिळून बत्तीस, याहून राहिलेल्या इतर सर्वांचाही यांतच समावेश समजावा; या सर्व गोष्टी \"मे यज्ञेन कल्पताम्\" मी करीत असलेल्या यज्ञानें उपलब्ध होवोत.\nया अनुवाकांतील वरील सर्व आशय ध्यानी घेतला की अकराल्या अनुवाकांतील संख्यावाचक शब्दांचे खरें मर्म वाचकांच्या ध्यानी येईल.\nपं. विष्णुसूरींनीं आपल्या भाष्यांत वरील अर्थ विस्तारानें सांगितला असला तरी त्याचें मूळ आपल्या योगविषयक उपनिषदांमध्यें आहे, म्हणून विशेष जिज्ञासा ज्यांना आहे त्यांनीं योगविषयक उपनिषदें ही मूळांतून वाचावीत हें बरें.\nअनंत संचिताच्या अगाध सरोवरांतून मानवी जीवनाचें हें अनघ रमणीय असें मनोज्ञ कमलपुष्प निर्माण झालें आहे. शत-शत पाकळ्यांनी विकसित होणार्‍या या कमलपुष्पांत दैवी सद्‌गुणांचा दिव्य परिमल नेहमी दरवळत रहावा व या परिमलाने सारें चराचर मोहित होऊन जावें आणि शेवटी या जीवनाच्या कमलपुष्पाची एकेक पाकळी त्या विश्वरूपाच्या अंघ्रियुगुली आपोआप गळून पडावी. ; आणि अशी ती पडतां पडतां आपण एकाजनार्दनीं विश्वरूप होऊन जावें यापेक्षा मानवी जीवनाची अंतिम सफलता ती कोणती \nया सफलतेचे क्षितिज अमर्याद आहे. रुद्रसूक्ताने हें अमर्याद क्षेत्रही पादाक्रांत करतां येतें असें आपणांस ऋषि सांगत आहेत. त्यांचा हा भव्य आशय मनांत ठसला तर रुद्र म्हणण्याचे खरें सार्थक झालें असेंच समजले पाहिजे. असो.\nरुद्राध्यायाचे 'नमक' आणि 'चमक' असे मुख्यतः दोन विभाग असल्याचें मागें येऊन गेलेंच आहे.\nसंग्रहप्रधान नमक तर संप्रदानप्रधान चमक\nनमकमंत्रांत मुख्यतः संग्रहाची कल्पना आहे, तर चमक विभागांत प्रामुख्याने संप्रदानाची कल्पना अभिप्रेत आहे. चमकांतील, चमे, चमे या शब्दांत जो 'मे' शब्द आहे त्याचा अर्थ जरी 'मला' असा स्थूल वाच्यार्थ असला तरी हा ऋषींचा मीपणा व्यष्टीशीं संबद्ध नसून समष्टीशी एकरूप झाला होता, त्यामुळें अशा विश्वाकार झालेल्या ऋषींच्या मी-पणांतही समष्टीचेच कल्याण होते; त्यांचा स्वार्थ तो परार्थ होतो. म्हणून चमकांत जें जें परमात्म्यापासून अपेक्षिलें ते तें समष्टीच्या अम्युदयार्थ आहे यासाठींच चमकांत संप्रदानाची प्रबल अशी 'ऊर्मी' आहे. शक्तींचा संचय नमकांत अपेक्षित ��हे तर चमकांत संचित शक्तीचें वितरण अभिप्रेत आहे; \"आदानं हि विसर्गाय सतां वारिमुचामिव\" असा आपला आदर्श आहे. आपल्याजवळ शक्तिसंचय नसेल तर या विश्वांत आपल्यासाठीं कोणतेंही मानचे स्थान नाही. कृष्णयजुर्वेदाच्या तैत्तिरीयारण्यकांतील आठव्या प्रपाठकांत माणसाने शक्तिसंपन्न, बलसंपन्न कां असावें हे पुढील उद्बोधक शब्दांत सांगितलें आहे तें आजही तरुणानी मनन करण्याजोगे आहे - ऋषी सांगतातः-\n तस्येयं पृथिवी सर्वा वित्तस्य पूर्णा स्यात् ख एको मानुष आनंदः \" ॥ इति ॥\nमानवी योनींत जन्म घेतल्यावर मानुष-आनंदाची प्राप्ति होण्यासाठी शक्तिसंपन्न असलेंच पाहिजे. सामर्थ्याच्या अभावीं जिथे प्राथमिक स्वरूपाचा मानुषआनंदच नाही तिथें त्याहून उच्चस्तरीय आनंद कसे प्राप्त होणार \nनिसर्गातील प्रत्येक पदार्थ हेंच सांगत नाहीं काय \nत्यागप्रधान महान श्रौतयज्ञ करण्यासाठींच नमकांत परमात्म्याच्या विविध शक्तींची अनुकूलता प्रार्थिली आहे. चमकांत या विविध शक्तींच्या साहाय्याने प्रात करून घेतले महदैश्वर्य यज्ञांत अर्पण करण्याची प्रेरणा आहे. 'आदान' आणि 'प्रदान' या दोन तत्त्वांनी मिळून 'वैश्विकसंतुलन' राखले गेलें आहे, फार काय पण चराचर सृष्टीचे सातत्य जें आजवर अविच्छिन्न राहिलें गेलें तेंही याच आदान-प्रदान तत्त्वाच्या जोरावर होय. निसर्गाकडे जरा बारकाईने पाहिलें तर त्यांतील प्रत्येक पदार्थ आपल्याला हेच तत्त्व सांगेल. परमेश्वरी सृष्टींत निसर्गतः आढळणारे हे तत्त्व मानवी जीवनांतही तितकेच अपरिहार्य आहे. ही तत्त्वें जीवनांत दृग्गोचर व्हावींत यासाठीच भगवंतीनी गीतेमध्ये अस्तेय अपरिग्रह इत्यादि राष्ट्रीय स्वकपाचीं व्रतें आचरावीत असें सांगितले आहे. पूर्वी यज्ञांतून ही दीक्षा आपोआपच मिळत असे. आज यज्ञ लुप्त झालें तरी त्यांतील तत्त्वांची उपयुक्तता मात्र जशीच्या तशीच आजही टिकून राहिली आहे.\nविज्ञानसूक्त आणि यज्ञ यांचा संबंध\nअसे यज्ञविषयक ज्ञान ज्या वैदिक सूक्तांनी प्राप्त होतें त्यांत रुद्रसूक्त हें प्रधानतम असे सूक्त आहे. आपलें विज्ञान हे यज्ञ निर्मितीला कारण च्कसे हे तैत्तिरीयारण्यकांत सांगितले आहे-\n\" कर्म हें यज्ञोभव व यज्ञ हा विज्ञानोद्‌भव व विज्ञान हे रुद्रसूक्तोद्‌भव्व असा या सर्वांचा परस्पर कार्यकारणभाव आहे. हा कार्य-कारणभाव स्पष्ट होण���यासाठीच आतापर्यंत विवेचन केलें.\nरुद्र आणि त्याची उपासना\nभट्टभास्कराचार्यांनी आपल्या रुद्रावरील भाष्यांत लातर्गत नमकमंत्रांतील प्रत्येक मंत्राचें विविध फलांच्या उद्देशाने पुरश्चरणात्मक अनुष्ठान विस्तारानें सांगितले आहे. तथापि अशी अनुष्ठानें म्हणजे काम्य अनुष्ठाने तकलादू कलापयुक्त च गुरुपदिष्ट मार्गाने केलीं तरच ती यशस्वी होण्याची खात्री देतां येते.\nमंत्रांतील शब्दांपासून निर्माण होणारे ध्वनिप्रवाह किती विलक्षण कार्य करूं शकतात याचा जराही प्रत्यय ज्यांना आजवर आलेला नाही त्यांनी प्रथम आपली मनोभूमिका शुद्ध व निःशंक करून मगच या मार्गांत पदार्पण करणे उचित ठरेल. शब्दशक्ति ही ऋषि-मुनींची केवळ कल्पना नसून ती किती प्रत्ययकारी आहे याची प्रात्यक्षिके आजही विज्ञानवादी राष्ट्रांत चालूं आहेत. शब्द तन्मात्रेनेच आपण अखिल ब्रह्माण्डावकाशाशी संबद्ध आहें१त याची जाणीव विज्ञानवाद्यांना नव्यानें होऊं लागली तरी भारतांत ती नवी नव्हती व नाही. साधकांनी हे ध्यानांत ठेवून अश्रद्धमनाच्या वातावरणापासून स्वतःला अलिप्त राखावे हे उत्तम.\nमंत्रोपासनेनें मनाचें सामर्थ्य कसें वाढते याचा अनुभव घेण्यासाठी तरीं रुद्राची उपासना करावी. मात्र अशी उपासना करतांना आज जी पद्धति चालू आहे तीत थोडा बदल करणें जरूर आहे.\nआज रुद्राची एकादशिनी, लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र इत्यादि प्रकारांनी रुद्र म्हटला जातोच. परतु त्यांत पूर्वी सांगितल्याप्रमाणे सकलांग-कलापाचें विधिवत् आचरण होत नाही. लघुरुद्र व महारुद्र हे करीत असतांना ऋषींनी प्रथम न्यास सांगितले आहेत ते अतीव महत्त्वाचे आहेत. अन्तर्मातृकान्यास व बहिर्मातृकान्यास जर अर्थ समजून केले गेले तर मंत्रशक्तीचे जागरण व्हावयास वेळ लागणार नाही. बौधायनासारखे साक्षात्कृतधर्माण ऋषि रुद्राच्या उपासनेपूर्वी आवश्यक त्या पूर्वांगांचे अनुष्ठान करावें असे जें मुद्दाम सांगतात तें निरर्थक आहे असे मानणे योग्य नव्हे. त्यांत हानिप्रद अशी आत्मवंचनाच ठरेल. रुद्राचें जपादि पद्धतीने विशेष अनुष्ठान करूं इच्छिणार्‍या साधकांसाठी बौधायन ऋषींनी- \"अथातः पञ्चाङ्गरुद्राणां महान्यासपूर्वकं जपहोमार्चनाभिषेकविधिं व्याख्यास्थामः\" असा उपक्रम करून विस्तारानें या अंगोपांगांची माहिती दिली आहे. साधकांनी ती मूळांतूनच समजून घेणें अधिक सोईचे होईल. बौधायनाच्या वरील वाक्यांत 'पञ्चाङ्गरुद्र' हा शब्द आला आहे त्याचा अर्थ पांच प्रकारचे अंगन्यास ज्यांचे आहेत ते पंचांग रुद्र असा आहे.\nहे पांच प्रकारचे अंगन्यास पुढीलप्रमाणे आहेत-\nहे सर्व न्यास व इतर सर्व अंगोपांगे, यांचे शास्त्रशुद्ध ज्ञान गुरुपदिष्ट मार्गानें प्राप्त करून घेतलें तरच तें मंत्रातील प्रसुप्तशक्ति जागृत करण्याचें दृष्टीनें उपयुक्त ठरेल. येथे हा सर्व विषय सोपपत्तिक सांगतां योगें केवळ अशक्य आहे यासाठी फक्त दिग्दर्शन करूनच थांबणे भाग आहे.\nरुद्रोपासनेने प्राप्त होणारी विविध फळे\nअशा या रुद्रसूक्ताचा विधिपूर्वक जर जप केला तर त्यापासून निर्माण होणार्‍या विविध फलांचाही निर्देश बौधायनांनी पुढीलप्रमाणे केला आहे-\n\"एतत्पापक्षयार्थी, व्याधिमोचनार्थी श्रीकामः शान्तिकाम आयुष्काम आरोग्यकामश्चकुर्यात् एवंकुर्वन्नेतत्सर्वमाप्नोति, इत्याह भगवान्बौधायन इति \" ॥\nया वाक्याचा अर्थ स्पष्ट आहे. 'एवं कुर्वन्' हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत- \"सकल पूर्वोत्तराङ्गसहित जपानुष्ठान झालें तरच\" हा या शब्दांचा महत्त्वाचा आशय आहे; साधकांनी तो आपल्या हृत्पटलावर कायमचा कोरून ठेवावा.\nसध्याच्या संस्कारशून्य आणि अश्रद्ध वातावरणांतही ज्यांना या विषयासंबंधी आदर आहे त्यांनीही 'विशेष ज्ञान नाहीं' म्हणून मुळींच निराश होण्याचे कारण नाही. अनंतावकाशांत गरुडाची झेप घेतां आली नाही म्हणून चिमण्या कांहीं आकाशांत विहार करण्याचे सोडून देत नाहीत हे लक्षांत ठेवून अधिक कांहीं परिस्थितीनुसार करतां आलें नाही तरी पञ्च पञ्च उषःकाली, रम्य, शांत व आल्हादक अशा पवित्र वेळी उठून आवश्यक ते सर्वपूर्व कृत्य आटोपून, काया-वाचा-मनानें अंतर्बाह्य शुचिर्भूत होऊन- त्या अघटित घटना पटीयान् करुणासागर कर्पूरगौर अशा शिवशंकराला श्रद्धेने अभिवादन करून जर प्रत्यही नियमितरीत्या हे पावन रुद्रसूक नुसतें जरी म्हटले तरीहि तो दयाघन कृपेचा वर्षाव केल्याशिवाय राहणार नाही. दीनांसाठी दीन, मोठ्यांसाठी मोठा, लहानांसाठी लहान बनणारा तो परम भक्तवत्सल आपली उपेक्षा करील असें मनातही आणूं नये. मुक्या मनाने जरी त्याची आळवणी केली तरी तो सर्वांगांनीं विरघळणारा आहे. गजेन्द्राच्या मोक्षासाठी धांव घेणारा. तो दीन दयासागर प्रभू- त्याला आपण काय सांगणार व देणार तरी काय निष्ठेने, श्रद्धेने आणि विश्वासाने त्याच्या त्रैलोक्यपावन चरणकमळाजवळ विनम्र व्हा की तुमचे काम झाले. पुढचें तो पाहून येईल. नाहीतरी यापेक्षा त्याच्या बाबतींत - \" मुक्या मनामें किती उधळावे शब्दांचे बुडबुडे \" \nआता थोडेसे ऋणस्मरण --\nही रुद्रार्थदीपिका मी लिहिली असली तरी या मागची प्रेरणा आपल्या अनलंकृत परंतु भावगर्भ लेखणीने मराठी सारस्वतांत सुपरिचित असलेले, प्रकाशनकार्यात 'साहसी' म्हणून सुविख्यात झालेले य. गो. जोशी, यांची आहे हे मुद्दाम नमूद केले पाहिजे. अशा तर्‍हेने श्री. य. गो. जोशी यांनी जरी प्रेरणा दिली तरी माझेकडून प्रत्यक्ष लिहवून घेण्याचे थोडेसे त्रासदायक वाटगारे काम यशवंत प्रकाशनाचे मुख्य व माझे मित्र अनंतराव वैद्य यांनी पार पाडलें आहे. त्यांच्या उत्साहामुळेच ही रुद्रार्थदीपिका खरोखरी प्रकाशित झाली आहे. आणि यापुढें रुद्रार्थदीपिकेच्या मुद्रितांचे काळजीपूर्वक संशोधन करण्याचे अत्यंत किचकट असें काम ज्यांनीं मोठ्या तत्परतेने व उत्साहाने पार पाडले ते, कै. वामन शिवराम आपटे यांच्या दुर्मीळ संस्कृत-इंग्रजी कोशाच्या प्रकाशनकार्यांत केवळ हौसेमुळे सेवानिवृत्त झाल्यावरही बहुविध भाग घेऊन आपली गुणज्ञवृत्ति प्रगट केली त्यांचे श्री. महादेव पांडूरंग आपटे, बी ए., यांचे मनःपूर्वक अभिनंदन केलेंच पाहिजे. शेवटी प्तत्यक्षा-प्रत्यक्ष ज्याचे ज्यांचे या कामी साहाय्य लाभले त्या सर्वांचा नामोल्लेख अवश्य असला तरी अशक्य आहे म्हणून मी त्या सर्वांचा अभिमानानें येथें फक्त ऋणनिर्देश करीत आहे. इति लेखनसीमा.\nअक्षय्य तृतीया, शके १८८२, पुणे ४.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/weekly-rashi-bhavishya/weekly-rashi-bhavishya-in-marathi-13-th-to-19-may-2018/articleshow/64141849.cms", "date_download": "2019-02-24T00:20:18Z", "digest": "sha1:DALBII3AFFJHK5BKHKTRO5BMGXPLPVSB", "length": 20279, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "weekly rashi bhavishya News: weekly rashi bhavishya in marathi 13 th to 19 may 2018 - साप्ताहिक राशी भविष्य: दि. १३ ते १९ मे २०१८ | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nसाप्ताहिक राशी भविष्य: दि. १३ ते १९ मे २०१८\nसाप्ताहिक राशी भविष्य: दि. १३ ते १९ मे २०१८\n>> मेष – कार्यरत राहाल\nदशमात मंगळ आणि राशिस्थानी बुध हे आपणास अनेक क्षेत्रांत कार्यरत राहण्यासाठी चांगली शक्ती देतील. मात्र बोलताना सावधगिरी बाळगावी लागेल. थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाने अनेक कामे मार्गी लावता येतील. नोकरी व्यवसायात चांगली आघाडी घेऊ शकाल. आर्थिक अंदाज अचूक निघतील. सहलीचा आनंद घेता येईल. प्रकृतीची पथ्ये पाळा.\n>> वृषभ – अनावश्यक खर्च टाळा\nया सप्ताहात अनावश्यक खर्च कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न केल्यास हा आठवडा यशस्वी जाऊ शकेल. मधुमेह, डोकेदुखी यासारख्या विकाराच्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. कायदा व नियमांचे उल्लंघन टाळा. कला, साहित्य, क्रीडा क्षेत्रांत प्रगती करण्याची संधी मिळेल. याद्वारे आर्थिक बाबतीत नवे स्त्रोत मिळण्याची शक्यता राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची मदत महत्त्वाची राहील.\n>> मिथुन – बुद्धिकौशल्याने पुढे चला\nया सप्ताहात खाण्यापिण्याची पथ्ये पाळणे महत्त्वाचे असणार आहे. याद्वारे नोकरी व्यवसायातील आर्थिक बाबी सावरता येणे शक्य होईल. वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारणे हितकारक ठरेल. अचानक प्रवासाचे योग संभवतात. नको त्या प्रलोभनांपासून दूर राहा. कोणत्याही वादविवादात न अडकता आपल्या बुद्धिकौशल्याने पुढे जाऊ शकाल. वैवाहिक जीवनात आनंददायी व धार्मिक कृत्याचा आनंद घ्याल.\n>> कर्क – यशाची खैरात\nया सप्ताहात आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांत आपल्याला यशाची खैरात मिळणे शक्य होईल. चांगल्या भव्य कल्पनांची पायाभरणी करता येईल. शुभकार्याचे काही संकेत मिळू शकतील. एखादी मोठी जबाबदारी पार पाडता येईल. स्वतःची शारीरिक प्रकृती चांगली ठेवल्यास आत्मविश्वासाने आपली कामे पार पाडू शकाल. आगामी काळातील महत्त्वाचे ध्येय व्यवस्थित मार्गी लावू शकाल.\n>> सिंह – परिस्थितीचे अवलोकन करा\nआपल्याला आयुष्यात काही संकटे येत असतात, परंतु काही गोष्टी शुभसूचक असूही शकतात. अशा परिस्थितीचे अवलोकन करणे शक्य होते. ज्येष्ठांचे मार्गदर्शन या काळात फार महत्त्वाचे असते. सध्या हितशत्रूंच्या कारवायाबद्दल चिंता करू नका. बौद्धिक क्षेत्राला चांगला वाव मिळेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येणे शक्य होईल. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल.\n>> कन्या – प्रकृतीकडे लक्ष द्या\nआगामी काळात प्रकृतीच्या काही तक्रारी उद्भवण्याची शक्यता असल्याने आपण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टींत सतर्क राहिल्यास पुढील कार्यात यशाचा मार्ग सापडू शकेल. आपला नावलौकिक वृद्धिंगत होऊ शकेल. प्रवासाचे योग येतील. राजकीय व तांत्रिक क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचा सहभाग राहील.\n>> तूळ – आर्थिक बाजू बिघडू नका\nया सप्ताहात गोड बोलून थापा मारणारा मित्र, एखादा सहकारी यांच्यामुळे आपले आर्थिक गणित बिघडणार नाही याची काळजी घेतल्यास आपणास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. वास्तुविषयक प्रश्न अथवा वाहन खरेदीचे बेत साध्य करता येतील. नोकरी व्यवसायात फार मोठ्या स्वप्नाच्या मागे न लागता लहान-सहान ध्येयाच्या प्रयत्नांनी आर्थिक बाजू सावरता येईल. वैवाहिक जीवनातील वाद सामंजस्याने सोडविणेच योग्य ठरेल.\n>> वृश्चिक – आपला कस लागेल\nआपल्या विचारक्षमतेला आणि निर्णयक्षमतेला आव्हाने देणाऱ्या घटनांची शक्यता असल्याने प्रत्येक स्थितीत आपला कस लागण्याची शक्यता राहणार आहे. आक्रमक पवित्रा घेण्याचे टाळा. वादविवादात न पडणेच हितकारक ठरणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतील. मित्रमंडळींच्यासमवेत सुट्टीचा आनंद घेऊ शकाल. सहलीच्या वातावरणाचा लाभ घेता येईल.\n>> धनू – त्रस्तपणा कमी होईल\nगेल्या काही आठवड्यापासून आपण त्रस्त आहात, पण आपला त्रस्तपणा या आठवड्यात कमी झालेला दिसेल. मात्र आपल्या विचारानुसार आपली कामे सफल होतील. कार्यक्षेत्रात व व्यवसायात विवेकाचा वापर होणे हितकारक ठरणार आहे. आपल्या बोलण्यावर मात्र योग्य नियंत्रण ठेवावे की ज्यामुळे लोकांचा गैरसमज होणार नाही. महत्त्वाचा निर्णय घेण्याअगोदर त्याचा सर्व बाजूंनी विचार करावा.\n>> मकर – कार्यक्षेत्र रुंदावेल\nआपल्या राशीत आलेला मंगळ व ग्रहस्थिती पाहता आपला उत्साह, कार्यशक्ती आणि कामाची गती वृद्धिंगत होईल. नव्या योजनांची मुहूर्तमेढ रोवणे शक्य होईल. आपल्या प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद मिळू लागेल. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. कामामध्ये स्वतःला गुंतून घेणे आवश्यक राहील. प्रवास कराल. शिक्षण क्षेत्रात आघाडी घ्याल.\n>> कुंभ – प्रयत्नांनीच ध्येय साध्य\nआपले ग्रहमान पाहता आपल्या प्रयत्नांनाच यश मिळवून देऊ शकते. त्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोणतेही काम वेळेतच होईल या भ्र��ात न राहणे चांगले राहील. प्रयत्नच आपल्या ध्येयाला यशाची झालर प्राप्त करू शकते हे विसरू नये. व्यापाराचा विस्तार करण्याआधी सर्वंकष विचार करूनच निर्णय घेणे योग्य ठरेल. घरगुती व कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.\n>> मीन – सतर्कता ठेवा\nया सप्ताहात पायाचे विकार, मधुमेह, हाडांचे विकार यासंबंधी व्यक्तींनी सतर्कता ठेवून वागले पाहिजे. ह्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास अनेक आशा-आकांक्षा पुऱ्या करू शकाल. आपली बरीचशी स्वप्ने साकार होण्याच्या दृष्टीने हा काळ उत्तम राहील. बरीच रेंगाळणारी कामे मार्गी लागू शकतील. वैवाहिक व कौटुंबिक जीवन समाधानी राहील.\nमिळवा आठवड्याचं भविष्य बातम्या(weekly rashi bhavishya News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nweekly rashi bhavishya News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nआठवड्याचं भविष्य याा सुपरहिट\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य-दि. १७ फेब्रुवा...\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १० फेब्रुव...\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. २० जानेवा...\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. ०३ फेब्रुव...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसाप्ताहिक राशी भविष्य: दि. १३ ते १९ मे २०१८...\nसाप्ताहिक राशी भविष्य: दि. ६ ते १२ मे २०१८...\nसाप्ताहिक राशी भविष्य: दि. २९ एप्रिल ते ०५ मे २०१८...\nसाप्ताहिक राशी भविष्य: दि. २२ ते २८ एप्रिल २०१८...\nसाप्ताहिक भविष्य: दि. १५ एप्रिल ते २१ एप्रिल २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/articlelist/19359265.cms?curpg=2", "date_download": "2019-02-24T00:27:36Z", "digest": "sha1:QRSAGMCFZ4CCPOKMIEHX3MUEDCEQAEHO", "length": 8919, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 2- Marathi Television Shows: Marathi-Hindi TV Serials Gossips, Masala News of TV Serial Actors & Actresses | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nलोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका टीव्ही इंडस्ट्रीत सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सुरुवातीपासून या मालिकेसाठी लेखन करणाऱ्या लेखिका रोहिणी निनावे यांनी या मालिक...\n...म्हणून सुनील ग्रोव्हरचा कॉमेडी शो होणार बंदUpdated: Jan 11, 2019, 05.30PM IST\nईशा- विक्रांतच्या लग्नाची 'लाख'मोलाची पत्रिकाUpdated: Jan 6, 2019, 07.25PM IST\nपंकजा मुंडे-पूनम महाजन यांच्या गप्पा रंगतात तेव्ह...Updated: Dec 17, 2018, 09.34PM IST\nCID:दोन महिन्यांनंतर 'सीआयडी' पुन्हा येणारUpdated: Oct 23, 2018, 02.56PM IST\nCID: 'सीआयडी' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोपUpdated: Oct 23, 2018, 09.15AM IST\nबलात्कार झाला असेल,मी तो केला नाही: आलोकनाथUpdated: Oct 9, 2018, 03.29PM IST\nथायलंडमध्येही 'जय मल्हार'चा जयघोषUpdated: Oct 8, 2018, 12.55PM IST\nकेबीसी१०: विनिता जैन ठरली पहिली 'करोडपती'Updated: Oct 3, 2018, 09.52AM IST\nटीव्हीचा मामला याा सुपरहिट\nprakash amte: डॉ.मंदाकिनी आणि प्रकाश आमटे सांगणार त्यांची सं...\nतू ही रे माझा मितवा\nDr. Babasaheb Ambedkar: छोट्या पडद्यावर उलगडणार डॉ. बाबासाहे...\nNavjot Singh Sidhu कपिल शर्मा शोमधून सिद्धूची हकालपट्टी\nSiddhant Chaturvedi: अमिताभ यांच्याकडून सिद्धांत चतुर्वेदीचं कौतुक\nBollywood on Pulwama: बॉलिवूडमुळे पाकिस्तानला बसणार १०० कोटींचा फटका\nAjay Devgan on Mungda: 'लतादीदी आमच्या कानाखालीही मारू शकतात'\nआईशिवाय मी राहूच शकत नाही: सारा अली खान\nShreedevi: श्रीदेवींच्या साडीला सव्वा लाखांची बोली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://santsahitya.com/images/feb01.htm", "date_download": "2019-02-23T22:54:40Z", "digest": "sha1:LGIKFZBXYHB5S4UEWXMFDXOFTIQIEBMI", "length": 5869, "nlines": 6, "source_domain": "santsahitya.com", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज - १ फेब्रुवारी", "raw_content": "\nआपली आपल्याला ओळख करून घ्यायला नामस्मरण हाच उपाय आहे. परमेश्वराचा अंश प्राणिमात्राच्या ठिकाणी आहे खरा, पण हे जाणण्याची बुद्धी मात्र मनुष्यप्राण्याच्याच ठिकाणी आहे. पण त्याची अधोगती कशी होत जाते पहा : जीव मुळात परमेश्वरस्वरूपच असल्यामुळे प्रथम तो म्हणतो, 'मी तो, म्हणजे परमेश्वरच आहे.' इथपासून घसरत तो म्हणतो, 'मी त्याचा आहे'; आणि अखेर 'त्याचा माझा काही संबंध नाही' इथपर्यंत तो खाली येतो. याला कारण, देहबुद्धीचा पगडा वाढत वाढत शेवटी देह म्हणजेच मी, अशी आपली पक्की भावना होते. पण असे असले तरी मनुष्य अजाणता का होईना, पण खरे आहे ते ओळखल्यासारखेच बोलतो. जसे, एखाद्या इसमाचा स्नेही वारला तर लगेच तो इसम काय म्हणतो, 'आमचे स्नेही गेले' याचाच अर्थ, समोर असलेल्या देहाला तो स्नेही समजत नसून त्यात असणार्‍या चैतन्याला, ईश्वरी अंशाला, तो खर्‍या अर्थाने आपला मित्र समजतो. म्हणजे अजाणता का होईना, पण खरे तेच त्याच्या तोंडून बाहेर पडते. असे असले तरी स्वतःच्या बाबतीत मात्र तो ही जाणीव कायम राखीत नाही, आणि आपण म्हणजे देहच असे मानून तो वागत असतो. याला कारण, ज्याचा खरा 'मी' आहे त्याचा विसर पडून देहबुद्धी बळकट होत गेली. आता याला उपाय हाच, की ज्या मार्गाने मी खाली घसरत आलो त्याच मार्गाने उलट वर जाणे. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे, आता मी जो देहरूप बनलो आहे, तो मी त्याचा, परमेश्वराचा आहे अशी जाणीव जागृत करणे. याच जाणिवेची परमावस्था म्हणजे 'मी तोच आहे' ही भावना होणे. हे कसे साधावे ' याचाच अर्थ, समोर असलेल्या देहाला तो स्नेही समजत नसून त्यात असणार्‍या चैतन्याला, ईश्वरी अंशाला, तो खर्‍या अर्थाने आपला मित्र समजतो. म्हणजे अजाणता का होईना, पण खरे तेच त्याच्या तोंडून बाहेर पडते. असे असले तरी स्वतःच्या बाबतीत मात्र तो ही जाणीव कायम राखीत नाही, आणि आपण म्हणजे देहच असे मानून तो वागत असतो. याला कारण, ज्याचा खरा 'मी' आहे त्याचा विसर पडून देहबुद्धी बळकट होत गेली. आता याला उपाय हाच, की ज्या मार्गाने मी खाली घसरत आलो त्याच मार्गाने उलट वर जाणे. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे, आता मी जो देहरूप बनलो आहे, तो मी त्याचा, परमेश्वराचा आहे अशी जाणीव जागृत करणे. याच जाणिवेची परमावस्था म्हणजे 'मी तोच आहे' ही भावना होणे. हे कसे साधावे तर ज्याच्या विस्मरणाने माझी ही अधोगती झाली त्याचे स्मरण करणे. स्मरणाला उत्तम साधन म्हणजे भगवंताचे नाव. म्हणजे, नामस्मरणाचा ध्यास ठेवला की मी खरा कोण हे कळेल आणि स्वतःची ओळख होईल. खरा परमार्थ हा असा अगदी सोपा आहे, पण तो योग्य मार्गाने केला पाहिजे. एखादी गाठ सोडविण्यासाठी कोणती दोरी ओढायची ते कळले पाहिजे, नाहीतर जास्तच गुंतागुंत होते, तसेच परमार्���ाचे आहे.\nमी कोण हे जाणले पाहिजे, म्हणजे परमात्मा कोण हे आपोआप कळते. दोघांचे स्वरूप एकच आहे. म्हणजे दोघे एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे; तो जाणायला आपल्यालाही नको का निर्गुण, देहातीत व्हायला म्हणून देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तुरूप व्हावे लागते; त्याखेरीज जाणणेच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपल्याला नको का परमात्मरूप व्हायला म्हणून देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तुरूप व्हावे लागते; त्याखेरीज जाणणेच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपल्याला नको का परमात्मरूप व्हायला यालाच 'साधू होऊन साधूस ओळखावे', 'शिवो भूत्वा शिवं यजेत्', असे म्हणतात.\n३२. नामस्मरणाची चांगली धुंदी आल्यावाचून 'मी' पण जात नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24549", "date_download": "2019-02-23T23:04:00Z", "digest": "sha1:NS7SNMW7IFYZP7LLMIY4HBJCYCFQKLBT", "length": 5520, "nlines": 112, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पिथौरागढ़ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पिथौरागढ़\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ८ (अंतिम): पिथौरागढ़वरून परत\n८ (अंतिम): पिथौरागढ़वरून परत\nRead more about पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ८ (अंतिम): पिथौरागढ़वरून परत\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ७: लोहाघाट यात्रा\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर\nRead more about पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ७: लोहाघाट यात्रा\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ५: कांडा गावाचा रोमांचक ट्रेक\n५: कांडा गावाचा रोमांचक ट्रेक\nRead more about पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ५: कांडा गावाचा रोमांचक ट्रेक\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ४: कांडा गावाकडे प्रस्थान\nभाग ४: कांडा गावाकडे प्रस्थान\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर\nRead more about पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ४: कांडा गावाकडे प्रस्थान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/db/D10.htm", "date_download": "2019-02-23T22:59:20Z", "digest": "sha1:KKMFD7H4CXEDKVSC3N65GVX4NXAB2Z5M", "length": 90872, "nlines": 852, "source_domain": "satsangdhara.net", "title": "श्रीदासबोध - दशक १० वा", "raw_content": "\n॥ श्रीमत् दासबोध ॥\n॥ जगज्जोतीनाम दशक दहावा ॥\nसमास पहिला : अंतःकरणैकनिरूपण\nश्राव्य फितीत केवळ ठळक फॉंट मधील श्लोक आहेत :\n किंवा येक नव्हे अनेक \n मज निरोपावें ॥ १ ॥\n अंतःकरण येक किं वेगळालें \nयाचे उत्तर ऐकिलें पाहिजे श्रोतीं ॥ २ ॥\nसमस्तांचे अंतःकर्ण येक निश्चयो जाणावा नेमक \n तुज निरोपिला ॥ ३ ॥\n काये निमित्य ॥ ४ ॥\nयेक जेवितां अवघे धाले येक निवतां अवघे निवाले \nयेक मरतां अवघे मेले पाहिजेत कीं ॥ ५ ॥\nयेक सुखी येक दुःखी \n कैसी जाणावी ॥ ६ ॥\n येत नाही ॥ ७ ॥\n तरी येकाचें येकास कळों येतें \nकांहीं चोरितांच न येतें गौप्य गुह्य ॥ ८ ॥\n अंतःकरण येक हें घडेना \n काये निमित्य ॥ ९ ॥\nयेक अंतःकरण तेरी तो विरोध नसावा ॥ १० ॥\n वक्ता म्हणे चळों नका \n निरूपण ॥ ११ ॥\n जाणती कळा ॥ १२ ॥\nसर्प जाणोन डंखूं आला \n बरें पाहा ॥ १३ ॥\n तरी अंतःकर्ण येकचि जालें \n जाणीवरूपें ॥ १४ ॥\n सकळांचे येक हें प्रमाण \n येकचि असे ॥ १५ ॥\nऐकणें स्पर्शणें वास घेणें सर्वत्रास येक ॥ १६ ॥\nपशु पक्षी किडा मुंगी \n येकचि आहे ॥ १७ ॥\nसर्वांस जळ तें सीतळ \n जाणीव कळा ॥ १८ ॥\nआवडे नावडे ऐसें जालें तरी हें देहस्वभावावरी गेलें \nपरंतु हें कळों आलें अंतःकर्णयोगें ॥ १९ ॥\n चहुंकडे ॥ २० ॥\n आतां अनुमान करूं नका \n अंतःकर्णाचें ॥ २१ ॥\nजाणोन जीव चारा घेती \n प्राणीमात्र ॥ २२ ॥\n प्रत्यें जाणावें ॥ २३ ॥\nथोर लहान तरी अग्नी थोडें बहु तरी पाणी \nन्यून पूर्ण तरी प्राणी अंतःकर्णें जाणती ॥ २४ ॥\nकोठें उणें कोठें अधीक \n जाटिल्याविण नाहीं ॥ २५ ॥\n अंतःकर्ण विष्णूचा अंश जाण \n येणें प्रकारें ॥ २६ ॥\n येणें प्रकारें ॥ २७ ॥\nकांही जाणीव कांही नेणीव \n जन्मास येती ॥ २८ ॥\n उत्पत्तिगुणें ॥ २९ ॥\n तोंचि देहीं जाणावा विधी \nस्थूळ देहीं ब्रह्मा त्रिशुद्धि उत्पत्तिकर्ता ॥ ३० ॥\nऐसा उत्पत्ति स्थिति संहार \n प्रत्यें पाहावा ॥ ३१ ॥\nइति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अंतःकर्णयेकनाम समास पहिला ॥\nसमास दुसरा : देहआशंकानिरूपण\n येथें विष्णूचा अभाव दिसोन आला \n उरी नाहीं ॥ १ ॥\n प्रत्ययो नाहीं ॥ २ ॥\n येथें प्रत्ययो नाहीं त्याचा \n तो हि ऐकोन जाणों ॥ ३ ॥\n हाहि प्रत्यय कैसा येतो \n विपरीत बोलिला ॥ ४ ॥\n हें तों पाहिजे कळलें \nतिहीं देवांचें रूप जालें \n जन्म देवा ॥ ६ ॥\n अकांत करिती ॥ ७ ॥\n ठकाठकी ॥ ८ ॥\n प्राणीमात्र ॥ ९ ॥\n गुरुशिष्यांसी ॥ १० ॥\nबरें लोकास काये म्हणावें लोक म्हणती तेंचि बरवें \n विशद करुनी ॥ ११ ॥\nम्हणों देवीं माया केली तरी देवांचीं रूपें मायेंत आलीं \nजरी म्हणों मायेनें माया केली तरी दुसरी नाहीं ॥ १२ ॥\nजरी म्हणो भूतीं केली तरी ते भूतांचीच वळली \nम्हणावें जरी परब्रह्में केली तरी ब्रह्मीं कर्तुत्व नाहीं ॥ १३ ॥\nआणी माया खरी असावी तरी ब्रह्मीं कर्तुत्वाची गोवी \nमाया मिथ्या ऐसी जाणावी तरी कर्तुत्व कैंचें ॥ १४ ॥\nआतां हें अवघेंचि उगवें आणी मनास प्रत्यये फावे \nऐसें केलें पाहिजें देवें कृपाळूपणें ॥ १५ ॥\nदेह निर्माण होत नाहीं देहावेगळा ॥ १६ ॥\n अधिकार वेदीं ॥ १७ ॥\nअसो वेद कोठून जाले \n कोण्या प्रकरें ॥ १८ ॥\n काळ जातो ॥ २० ॥\n येणार नाहीं ॥ २१ ॥\nआतां शास्त्राची भीड धरावी तरी सुटेना हे गथागोवी \n तरी शास्त्रभेद दिसे ॥ २२ ॥\nशास्त्र रक्षून प्रत्यये आणिला पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत पाहिला \n येका वचनें ॥ २३ ॥\n शब्द नाहीं ॥ २४ ॥\n केला पाहिजे ॥ २५ ॥\nइति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहआशंकानाम समास दुसरा ॥\nसमास तिसरा : देहआशंकाशोधन\n जन्म जाला ॥ १ ॥\n वायोआंगीं ॥ २ ॥\n तो अग्निदेव ॥ ३ ॥\n तें बीजाकारें ॥ ४ ॥\nते पृथ्वीचे पोटीं पाषाण \n पाषाणदेवीं ॥ ५ ॥\nसमस्त देवांचा थारा येका वायोमध्यें ॥ ६ ॥\nनाना शक्ति नाना स्थानीं देशपरत्वें ॥ ७ ॥\n नामें बोलिजेती ॥ ८ ॥\n वायोस्वरूप बोलिजे ॥ ९ ॥\n प्रसंगें नाना देह धरणें \nगुप्त प्रगट होणें जाणें समस्तांसी ॥ १० ॥\n नाना भेदें ॥ ११ ॥\n तो दों प्रकारें विभागला \n पाहिजे श्रोतीं ॥ १२ ॥\nयेक वारा सकळ जणती \n देवदेवतांच्या ॥ १३ ॥\n परंतु दों प्रकारें विभागला \n पाहिजे तेजाचा ॥ १४ ॥\n पाहिजें तेजाचें ॥ १५ ॥\n आणी विद्युल्यता ॥ १६ ॥\n चंद्र तारा आणी सीत \n होऊन श्रोते ॥ १७ ॥\n आप आणि अमृत ॥ १८ ॥\n सुवर्ण परीस नाना रत्नें ॥ १९ ॥\n कोण खोटा कोण खरा \n रूढ होतां ॥ २० ॥\n हे मुख्य आशंका राहिली \nपुढें वृत्ति सावध केली पाहिजे श्रोतीं ॥ २१ ॥\nइति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहआशंकाशोधननाम समास तिसरा ॥\nसमास चवथा : बीजलक्षण\nआतां पाहों जातां उत्पत्ति \n प्रत्यक्ष आतां॥ १ ॥\n शरीरांपासून होती ॥ २ ॥\n घेऊंच नये ॥ ३ ॥\n होणार नाहीं ॥ ४॥\nत��ी हे उत्पत्ति कैसी जाली \nजेणें केली त्याची निर्मिली काया कोणें ॥ ५ ॥\nऐसें पाहातां उदंड लांबलें परी मुळीं शेरीर जैसें जालें \n कोणें कैसें ॥ ६ ॥\nऐसी हे मागील आशंका राहात गेली ते ऐका \nकदापी जाजु घेऊं नका प्रत्ययो आलियानें ॥ ७ ॥\n विश्वासासी ॥ ८ ॥\n तेचि अष्टधा प्रकृती बोलिली \n मूळमाया ॥ ९ ॥\nतेचि इच्च्हा परी आरोप ब्रह्मीं न घडे ॥ १० ॥\n तरी तो शब्द वायां गेला \n शब्दातीत ॥ ११ ॥\nआत्मा निर्गुण वस्तु ब्रह्म \n तरी तो लागणार नाहीं ॥ १२ ॥\n जरी धोंडा मारिला आकाशाला \n तरी तें तुटेना ॥ १३ ॥\n जैसें तैसें ॥ १४ ॥\n अनुभवाचा ॥ १५ ॥\n त्यांत जाणता तो ईश्वर \n तयासीच बोलिजे ॥ १६ ॥\nतोचि ईश्वर गुणासी आला \nब्रह्मा विष्णु महेश उपजला तये ठाईं ॥ १७ ॥\nसत्व रज आणी तम \n मागां निरोपिला ॥ १८ ॥\n अत्यंत भोळा ॥ १९ ॥\nपरी विशेष न्यून भासले ते बोलावे लागती ॥ २० ॥\n चतुर्भुज ॥ २१ ॥\nतैसाच ब्रह्मा आणी महेश \nगुप्त प्रगट होतां तयास वेळ नाहीं ॥ २२ ॥\nमां त्या देवांच्याच मूर्ती सामर्थ्यवंत ॥ २३ ॥\nदेव देवता भूतें देवतें \n सामर्थ्यकळा ॥ २४ ॥\nखोबरीं खारिका टाकून देती अकस्मात ॥ २५ ॥\n तरी तें बहुतेकांस ठावें \n विश्वलोक जाणती ॥ २६ ॥\nमां तो परमात्मा जगदीश कैसा न धरी ॥ २७ ॥\nम्हणोनि वायोस्वरूपें देह धरिलें ब्रह्मा विष्णु महेश जालें \n पुत्रपौत्रीं ॥ २८ ॥\n तों त्या कल्पितांच निर्माण जाल्या \nपरी तयापासून प्रजा निर्मिल्या नाहींत कदा ॥ २९ ॥\n ते ते प्रसंगीं निर्माण जाले \n हरिहरादिक ॥ ३० ॥\nपुढें ब्रह्मयानें सृष्टी कल्पिली \n ब्रह्मदेवें ॥ ३१ ॥\nनाना प्रकारीचे प्राणी कल्पिले \n अंडजजारजादिक ॥ ३२ ॥\n ते प्राणी स्वेदज बोलिले \n अकस्मात उद्भिज ॥ ३३ ॥\n येणें प्रकरें ॥ ३४ ॥\n सृष्टिविद्या ॥ ३५ ॥\nजाणते नेणते प्राणी निर्मिले वेद वदोन मार्ग लाविले \n येणें प्रकारें ॥ ३६ ॥\nसकळ शरीरें येणें प्रकारें निर्माण जाली ॥ ३७ ॥\nविचार पाहातं प्रत्यया आली येथान्वयें ॥ ३८ ॥\nऐसी सृष्टी निर्माण केली पुढें विष्णुनें कैसी प्रतिपाळिली \n पाहिजे श्रोतीं ॥ ३९ ॥\nसकळ प्राणी निर्माण जाले ते मूळरूपें जाणोन पाळिले \n नाना प्रकारींचे ॥ ४० ॥\n विष्णुस जन्म ॥ ४१ ॥\n सहजचि जाले ॥ ४२ ॥\nआतां प्राणी जे जन्मले \n येणें प्रकारें ॥ ४३ ॥\n संव्हारकाळीं ॥ ४४ ॥\nएवं उत्पत्ति स्थिती संव्हार याचा ऐसा आहे विचार \n अवधान द्यावें ॥ ४५ ॥\n तोचि ज्ञानी ॥ ४६ ॥\nइति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बीजलक्षणशोधननाम समास चवथा ॥\nसमास पांचवा : पन्चप्रळयनिरूपण\n पिंडीं दोनी प्रळये जाण \n देहांतकाळ ॥ १ ॥\n ब्रह्मांडींचा जाणावा ॥ २ ॥\nतिनी मूर्तीस होईल अंत \n ब्रह्मप्रळये जाला ॥ ३ ॥\nदोनी पिंडीं दोनी ब्रह्मांडीं \n जाणिजे विवेकाचा ॥ ४ ॥\nऐसे हे पांचहि प्रळये \nआतां हें अनुभवास ये ऐसें करूं ॥ ५ ॥\nसुषुप्ति अथवा स्वप्न भरे अकस्मात आअंगीं ॥ ६ ॥\n म्हणिजे मृत्युप्रळये ॥ ७ ॥\n अथवा कठीण प्रसंग पडती \n व्यापार सांडुनी ॥ ८ ॥\n इकडे राहीली नुस्ती तनु \n असेचिना ॥ ९ ॥\n तों हा मृत्यलोक गोळा जाला \n प्राणीमात्रांचा ॥ १० ॥\nकित्येक काल जातां ब्रह्मयास जागृती घडे ॥ ११ ॥\nपुन्हा मागुती सृष्टि रची विसंचिले जीव मागुतें संची \n ब्रह्मप्रळय मांडे ॥ १२ ॥\nशत वरुषें मेघ जाती तेणें प्राणी मृत्यु पावती \n मर्यादेवेगळी ॥ १३ ॥\n तेणें पृथ्वीची होय होळी \n शेष विष वमी ॥ १४ ॥\n पाताळीं शेष विष वमी गरळा \n उरी कैंची ॥ १५ ॥\n घडघडायमान ॥ १६ ॥\n भस्मोन जाती ॥ १७ ॥\n वायोचक्रीं ॥ १८ ॥\n निमिष्यमात्रें ॥ १९ ॥\nपुढें नुस्ते उरेल जळ \n मर्यादेवेगळे ॥ २० ॥\n सूर्य आणी विद्युल्यता ॥ २१ ॥\n तेणें देव देह सोडिती \n प्रभंजनीं ॥ २२ ॥\nतो वारा झडपी वैश्वानरा \n परब्रह्मीं ॥ २३ ॥\n नाश बोलिला ॥ २४ ॥\n सूक्ष्म भूतें आणी त्रिगुण \n निर्विकल्पीं ॥ २५ ॥\n स्वरूपस्थिती ॥ २६ ॥\n कैसें बोलावें ॥ २७ ॥\nप्रकृती अस्तां विवेक कीजे \n तुज निरोपिलें ॥ २८ ॥\nइति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचप्रळयनिरूपणनाम समास पांचवा ॥\nसमास सहावा : भ्रमनिरूपण\n जैसा तैसा ॥ १ ॥\nहोतें वर्ततें आणि जातें याचा समंध नाहीं तेथें \nआद्य मद्य अवसान तें संचलेंचि आहे ॥ २ ॥\n मध्येंचि हा भ्रम भासे \nभासे परंतु अवघा नासे काळांतरी ॥ ३ ॥\n मध्येंहि अखंड होत जात \n सकळांस आहे ॥ ४॥\nयामधें ज्यास विवेक आहे \n म्हणौनियां ॥ ५ ॥\n त्यांत उमजल्याचें काय चाले \n ऐसें थोडे ॥ ६॥\n महापुरुष ॥ ७ ॥\nभ्रम हा नसेल जयासी \n तें भ्रमरूप ॥ ९ ॥\n भ्रमरूप ॥ १० ॥\nमी तूं हा भ्रम \n निश्चयेंसीं ॥ ११ ॥\n॥ श्लोक ॥ - भ्रमेणाहं भ्रमेण त्वं \n भ्रममूलमिदं जगत् ॥ १ ॥\n परंतु भ्रमचि हा समस्त \n तेचि धन्य ॥ १२ ॥\nभ्रमण करीतां दुरीं देसीं \nकां वोळखी मोडे जीवलगांसी या नांव भ्रम ॥ १४॥\nकां उन्मत्त द्रव्य सेविलें तेणें अनेक भासों लागलें \nनाना वेथां कां झडपिलें भुतें तो भ्रम ॥ १५ ॥\n कां ते मांडली बाजीगरी \n या नांव भ��रम ॥ १६ ॥\nठेविला ठाव तो विसरला कां मार्गीं जातां मार्ग चुकला \n या नांव भ्रम ॥ १७ ॥\n गेली म्हणोनि होये दुचिता \n या नांव भ्रम ॥ १८ ॥\nकांही पदार्थ विसरोन गेला कां जें सिकला तें विसरला \n या नांव भ्रम ॥ १९ ॥\n मिथ्या वार्तेनें भंगे मन \n या नांव भ्रम ॥ २० ॥\n मनांत वाटें भूत आलें \n या नांव भ्रम २१ ॥\nकाच देखोन उदकांत पडे कां सभा देखोन दर्पणीं पवाडे \nद्वार चुकोन भल्तीकडें जाणें या नांव भ्रम ॥ २२ ॥\nयेक अस्तां येक वाटे येक सांगतां येक निवटे \nयेक दिसतां येक उठे या नांव भ्रम ॥ २३ ॥\nआतां जें जें देइजेतें तें तें पुढें पाविजेतें \nमेलें माणुस भोजना येतें या नांव भ्रम ॥ २४ ॥\nये जन्मींचें पुढिले जन्मीं कांहीं येक पावेन मी \n या नांव भ्रम ॥ २५ ॥\nमेलें मनुष्य स्वप्ना आलें \n यानांव भ्रम ॥ २६ ॥\nअवघें मिथ्या म्हणोन बोले आणि समर्थावरी मन चाले \n या नांव भ्रम ॥ २७ ॥\n कां ज्ञातेपणें बळें भ्रष्टे \n या नांव भ्रम ॥ २८ ॥\n या नांव भ्रम ॥ २९ ॥\nकैसा न्याय तो न कळे केला अन्याने तो नाडले \n या नांव भ्रम ॥ ३० ॥\n या नांव भ्रम ॥ ३१ ॥\n प्रचित नस्ता पथ्य करणे \n या नांव भ्रम ॥ ३२ ॥\nउगाच शरीरें भोगिजे भोग या नांव भ्रम ॥ ३३ ॥\nब्रह्मा लिहितो अदृष्टीं आणि वाचून जाते सटी \n या नांव भ्रम ॥ ३४ ॥\n कळावया कारणें ॥ ३५॥\n तेथें काये म्हणोन सांगावें \n या नांव भ्रम ॥ ३७ ॥\nतेथें कांहीं प्रचीत आली किंवा नाहीं ॥ ३८ ॥\n त्यांचेहि सामर्थ्य उदंड चाले \nतरी ते काये गुंतले वासना धरूनि ॥ ३९ ॥\nइतुकेन हे समाप्त जाली कथा भ्रमाची ॥ ४० ॥\nइति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे भ्रमनिरूपणनाम समास सहावा ॥\nसमास सातवा : सगुणभजन\n कोण्या प्रकारें ॥ १ ॥\n पाहातां प्रश्न केला निका \n म्हणे वक्ता ॥ २ ॥\nज्ञानी मुक्त होऊन गेले मागें त्यांचे सामर्थ्य चाले \nपरंतु ते नाहीं आले वासना धरूनी ॥ ३ ॥\n पाहिला पाहिजे ॥ ४ ॥\nजीत अस्तां नेणों किती \n रोकडी पाहावी ॥ ५ ॥\nतो तरी आपण नाहीं गेला \n यास काये म्हणावें ॥ ६ ॥\nतरी तो लोकांचा भावार्थ \n कुतर्काची ॥ ७ ॥\nआवडे तें स्वप्नीं देखिलें\n तरी द्रव्य कां दिसे ॥ ८ ॥\n स्वप्नीं येती पदार्थ नाना \nपरी ते पदार्थ चालतीना अथवा आठऊ नाहीं ॥ ९ ॥\n ज्ञात्यास जन्म कल्पूं नका \n बरें पाहा ॥ १० ॥\nज्ञानी मुक्त होऊन गेले त्यांचें सामर्थ्य उगेचि चाले \nकां जे पुण्यमार्गें चालिलें म्हणोनियां ॥ ११ ॥\nन्याये सांडून न जावें अन्यायमार्गें ॥ १२ ॥\n वैराग्यबळें ॥ १३ ॥\n तरी ज्ञानमार्गेंहि सामर्थ्य चढे \n ऐसें न करावें ॥ १४ ॥\nयेक गुरु येक देव कोठें तरी असावा भाव \n सर्व कांहीं ॥ १५ ॥\n म्हणोन सगुण अलक्ष केलें \nतरी तें ज्ञातें नागवलें दोहिंकडे ॥ १६ ॥\nनाहीं भक्ती नाहीं ज्ञान \n सांडूंच नये ॥१७ ॥\n तरी तो ज्ञाता परी अपेसी \n सांडूंच नये ॥ १८ ॥\n निःकाम भजन ॥ १९ ॥\n निःकाम भजनें भगवंत जोडे \n महदांतर ॥ २० ॥\n आणी फळ अंतरीं भगवंतासी \n निःकाम भजावें ॥ २१ ॥\nभक्तें जें मनीं धरावें तें देवें आपणचि करावें \n नलगे कदा ॥ २३ ॥\nदोनी सामर्थ्यें येक होतां \nतेथें इतरांसी कोण कथा कीटकन्यायें ॥ २४ ॥\n उणें वाटे ॥ २५ \n आणिक न चढे विशेष \nप्रताप कीर्ती आणी येश निरंतर ॥ २६ ॥\n प्राणीमात्र ॥ २७ ॥\n निश्चयाचें ॥ २८ ॥\n न्याये अन्याये अखंड पाहाणें \n पालटेना ॥ २९ ॥\n त्यासी बुद्धी देतो आपण \n सावध ऐका ॥ ३० ॥\nश्लोकार्ध ॥ ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते ॥\n दुर्ल्लभ जगीं ॥ ३१ ॥\nइति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सगुणभजननिरूपणनाम समास सातवा ॥\nसमास आठवा : प्रचीतनिरूपण\n प्रचित पाहेल तें शाहाणें \n प्रचितीविण ॥ १ ॥\nनाना रत्नें नाना नाणीं परीक्षून न घेतां हानी \nप्रचित न येतां निरूपणीं बैसोंच नये ॥ २ ॥\nसुरंग शस्त्र दमून पाहिलें बरें पाहातां प्रचितीस आले \nतरी मग पाहिजे घेतलें जाणते पुरुषीं ॥ ३ ॥\n तरी मग द्रव्य घालून घ्यावें \n निरूपण ॥ ४ ॥\n ऐसी जना प्रचित आली \nतरी मग आगत्य घेतली पाहिजे मात्रा ॥ ५ ॥\n तरी मग धडचि विघडणें \nअनुमानें जें कार्य करणें \nतरी मग जाणावें ठकिलें देखतदेखतां ॥ ७ ॥\n प्राणास घडे ॥ ८ ॥\n भल्यानीं कदापि करूं नये \n नेमस्त घडे ॥ ९ ॥\n करणें हें बुद्धिच खोटी \n होणें घडे ॥ १० ॥\n ऐसें किती नाहीं ऐकलें \n परी तें शोधिलें पाहिजे ॥ ११ ॥\nचि मूर्खपण ॥ १२ ॥\n ठाईं पडे ॥ १३ ॥\n कोणी नवी मुद्रा करी \n शोधून पाहावें ॥ १४ ॥\n पाहातां वैभव दिसे उदंड \nपरी तें अवघें थोतांड भंड पुढें ॥ १५ ॥\n अन्हीत जालें ॥ १६ ॥\n नेणतें प्राणी तें गोविलें \n दुखणाईत ॥ १७ ॥\nवैद्य पाहिला परी कच्चा तरी प्राण गेला पोराचा \n काये चाले ॥ १८ ॥\n आणी वैद्य पुसतां लाजे \nतरीच मग त्यासी साजे आत्महत्यारेपण ॥ १९ ॥\nयेथें कोणाचा घात जाला बरें पाहा ॥ २० ॥\nऐसी स्वयें प्रचित आली म्हणिजे बरें ॥ २१ ॥\n म्हणिजे बरें ॥ २२ ॥\n म्हणिजे बरें ॥ २३ ॥\n तरी परमार्थ केला तो वायां गेला \n प्रचितीविण ॥ २४ ॥\n लटिकें बोले त��� अधम \nलटिके मानी तो अधमोद्धम येथार्थ जाणावा ॥ २५ ॥\nयेथें बोलण्याची जाली सीमा नेणतां न कळे परमात्मा \n तूं जाणसी ॥ २६ ॥\n प्रभूस लगे ॥ २७ ॥\n पाहिजे मूळ ॥ २८ ॥\n घातलेंचि घालावें ॥ २९ ॥\n तेथें बोलिलेंचि मागुतें बोलिलें \nम्हणौनियां ॥ ३० ॥\n करणें लागे ॥ ३१ ॥\n तरी परिपाठ उडे ॥ ३२ ॥\n म्हणौन बोलिलेंचि बोलणें घडे \n उकलून दाऊं ३३ ॥\nपरीपाठ आणी प्रचित प्रमाण \n विवरोत पुढें ॥ ३४ ॥\nइति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रचितनिरूपणनाम समास आठवा ॥\nसमास नववा : पुरुषप्रकृति\nआकाशीं वायो जाला निर्माण तैसी ब्रह्मीं मूळमाया जाण \n आणी पंचभूतें ॥ १ ॥\n फोडून पाहातां न दिसे झाड \n बीजापासून होती ॥ २ ॥\n बरें पाहावें ॥ ३ ॥\nतेथें दोनी भेद दिसती \nनिश्चळीं जे चंचळ स्थिती तोचि वायो ॥ ४ ॥\nवायो जाणीव मिळोन मेळा मूळमाया बोलिजे ॥ ५ ॥\nसरिता म्हणतां बायको भासे तेथें पाहातां पाणीच असे \nविवेकी हो समजा तैसें मूळमायेसी ॥ ६ ॥\n याचेंच नांव ॥ ७ ॥\n आणी पुरुष म्हणती जगज्जोती \n याचेंच नांव ॥ ८ ॥\nवायो शक्ति जाणीव ईश्वर \n येणें प्रकारें ॥ १० ॥\n पुढें जाले ॥ ११ ॥\n विष्णु जाला ॥ १२ ॥\nत्याच्या अंशे जग चाले \n विचार पाहातां ॥ १३ ॥\n सर्वत्र काया ॥ १४ ॥\n प्रत्यक्ष पाहावी ॥ १५ ॥\nपक्षी श्वापद किडा मुंगी \nजाणीव खेळे त्याच्या आंगीं \n जाणजाणों ॥ १७ ॥\nते गेलियां प्राणी मरती \n अनंत रेणु ॥१९ ॥\nतैसे देव देवता भूतें \n सृष्टीमधें फिरती ॥२० ॥\nअज्ञान प्राणी भ्रमें संकल्पें त्यास बाधिती ॥ २१ ॥\n अभ्यासावें ॥ २२ ॥\nहे रोकडी प्रचित प्रमाण संदेह नाहीं ॥ २३ ॥\n हें तों कदापि न घडे \n हेंहि अघटीत ॥ २४ ॥\nतत्वें तत्व निरसोन जातां \n सहजचि जाली ॥ २६ ॥\nविचार न करितां जें जें केलें तें तें वाउगें वेर्थ गेलें \n पाहिजे आधीं ॥ २७ ॥\nविचार पाहेल तो पुरुषु विचार न पाहे तो पशु \n ठाईं ठाईं बोलिला ॥ २८ ॥\n साक्षात्कार ॥ २९ ॥\n करणेंचि नलगे ॥ ३० ॥\nइति श्रीदासबोधे गुरुशिश्यसंवादे पुरुषप्रकृतीनाम समास नववा ॥\nसमास दहावा : चळाचळनिरूपण\n आणिक नामें नेणों किती \nपरी तें जाणिजे आदिअंतीं जैसें तैसें ॥२ ॥\n जैसें तैसें ॥ ३ ॥\n संचलेचि असे ॥ ४ ॥\n ते अचंचळीं भासे चंचळ \n त्रिविधा प्रकारें ॥ ५ ॥\nन दिसतां नांव ठेवणें न देखतां खूण सांगणें \n नामाभिधानें ॥ ६ ॥\n नाना प्रकारें ॥ ७ ॥\nपरी जें नाम ठेविलें जया \n वलगना करावी ॥ ८ ॥\nरूपाची न धरितां सोये \n अनुमानज्ञानें ॥ ९ ॥\nनिश्चळ ग��नीं चंचळ वारा \nपरी त्या गगना आणि समीरा भेद आहे ॥ १० ॥\n चंचळ माया भासला भ्रम \n करून दाऊं ॥ ११ ॥\nजैसा गगनी चालिला पवन तैसें निश्चळीं जालें चळण \n स्फूर्णरूप ॥ १२ ॥\n ब्रह्मांडीची ॥ १३ ॥\n विराट ते स्थूळ ॥ १४ ॥\nम्हणोन हें बोलणें होये जाणीव मूळमाया ॥ १५ ॥\n पुरुषनामें ॥ १६ ॥\n शुद्ध सूक्ष्म अलिप्त ॥ १७ ॥\n देही कूटस्त बोलिजे ॥ १८ ॥\n ऋषीदेवमुनिधर्ता ॥ १९ ॥\n येक्ष किन्नर नारद तुंबर \n तो सर्वांतरात्मा बोलिजे ॥ २० ॥\nयेकवीस स्वर्गें सप्त पाताळें अंतरात्माच वर्तवी ॥ २१ ॥\n पाहिजे श्रोतीं ॥ २२ ॥\n त्रैलोक्यजननी ॥ २३ ॥\n परा पश्यंती मध्यमा ॥ २४ ॥\nयुक्ति बुद्धि मति धारणा \n उकलून दावी ॥ २५ ॥\nजागृति स्वप्न सुषुप्ती जाणे तुर्या ताटस्ता अवस्ता जाणे \nसुख दुःख सकळ जाणे मानापमान ॥ २६ ॥\nते परम कठीण कृपाळु ते परम कोमळ स्नेहाळु \nते परम क्रोधी लोभाळु मर्यादेवेगळी ॥ २७ ॥\nशांती क्ष्मा विरक्ती भक्ती \n जयेचेनी ॥ २८ ॥\n पाहिजे चंचळाचीं ॥ २९ ॥\n श्रवण मनन चैतन्य जीवित \n होऊन पाहा ॥ ३० ॥\n अलिप्तपण बोलिजे ॥ ३१ ॥\nऐसीं नामें उदंड असती परी ते येकचि जगज्जोती \n सर्वांतरात्मा ॥ ३२ ॥\n तीनी मिळोन येकचि जाण \n ज्ञेप्तीमात्र ॥ ३३ ॥\n पुरुष स्त्री नपुंसक नामांचे \n किती म्हणोन संगावें ॥ ३४ ॥\n तेणेंचि चालती ॥ ३५ ॥\nतो अंतरात्मा आहे कैसा \n येथेंचि आहे ॥ ३६ ॥\nतो कळतो परी दिसेना प्रचित येते परी भासेना \nशरीरीं असे परी वसेना येके ठाईं ॥ ३७ ॥\n सरोवर देखतां च पसरे \n चहूंकडे ॥ ३८ ॥\nजैसा पदार्थ दृष्टीस दिसतो \n चंचळविषईं ॥ ३९ ॥\n मनेंकरूनि ॥ ४० ॥\nश्रोतीं बैसोन शब्द ऐकतो \n सीतोष्णादिक ॥ ४१ ॥\nपाहातां त्याची अगाध लीळा तोचि जाणे ॥ ४२ ॥\nतो पुरुष ना सुंदरी बाळ तारुण्य ना कुमारी \n परी नपुसक नव्हे ॥ ४३ ॥\nतो चालवी सकळ देहासी करून अकर्ता म्हणती त्यासी \n देही कूटस्त बोलिजे ॥ ४४ ॥\n॥ श्लोक ॥ द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च \nक्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते ॥\nदोनी पुरुष लोकीं असती \nसर्व भूतें क्षर म्हणती अक्षर कूटस्त बोलिजे ॥ ४५ ॥\nउत्तम पुरुष तो आणीक \n निर्विकारी ॥ ४६ ॥\n अनन्य भक्त ॥ ४७ ॥\n तेथें अंतरात्मा कैसा उरला \n ठाव नाहीं ॥ ४८ ॥\nयेथें बहुत नलगे खळखळ येक चंचळ येक निश्चळ \n ज्ञानें वोळखावें ॥ ५० ॥\nअसार त्यागून घेईजे सार \n पाहाती ज्ञानी ॥ ५१ ॥\nजेथे ज्ञानचि होते विज्ञान जेथें मनांचे होतें उन्मन \n आत्मयासी ॥ ५२ ॥\n त���ंचि पाप ॥ ५३ ॥\n समाधान ॥ ५४ ॥\nसत्य म्हणिजे स्वरूप जाण असत्य माया हें प्रमाण \n रूपेंसहित ॥ ५५ ॥\n नामातीत ॥ ५६ ॥\n येणें प्रकारें ॥ ५७ ॥\n जें जें साधन तो तो सीण \n होईल कैसें ॥ ५८ ॥\nअंतरीं तोग वरीवरी उपचार काय करी ॥ ५९ ॥\nनाना क्षेत्रीं हें मुंडिलें नाना तीर्थीं हें दंडिलें \n ठाईं ठाईं ॥ ६० ॥\nजरी हें वरीवरी तासिलें तरी शुद्ध नव्हे ॥ ६१ ॥\n काष्ठमणी ॥ ६२ ॥\n परी अंतरीं दोष भरला \n आत्मज्ञान पाहिजे ॥ ६३ ॥\nनाना व्रतें नाना दानें \n महिमा आत्मज्ञानाचा ॥ ६४ ॥\n त्याच्या पुण्यास नाहीं मर्यादा \n निरसोन गेली ॥ ६५ ॥\n सुकृतें सीमा सांडिली ॥ ६६ ॥\n होऊंच नये ॥ ६७ ॥\nआगा ये प्रचितीचे लोक हो प्रचित नस्तां अवघा शोक हो \n प्रत्यय निश्चयाचा ॥ ६८ ॥\nइति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चळाचळनिरूपणनाम समास दहावा ॥\n॥ दशक दहावा समाप्त ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/nov24.htm", "date_download": "2019-02-24T00:01:00Z", "digest": "sha1:2LBF5NRSTQFSW3ROH62A7Q5RRCKREZ6D", "length": 8575, "nlines": 412, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज २४ नोव्हेंबर", "raw_content": "\nउत्कट भावनेने भगवंताची उपासना करावी.\nविस्तव माहीत नसला, तरी तो हाताला चुकूनही लागला तरी हात भाजतो; किंवा हा परीस आहे हे माहीत नसूनही, लोखंडाचा घण त्यावर मारला तरी त्याचे सोने व्हायचे रहात नाही. त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय नुसते भक्तीने जरी भगवंताकडे गेले तरी काम होते. परंतु दुसर्‍या विषयांची आसक्ति जोवर आपल्याला सुटत नाही, तोवर मनापासून भगवद्‌भक्ति होत नाही. जिथे उत्कट भावना आहे तिथे सगुण मूर्तीला मनुष्यधर्म प्राप्त होतील. उपासक देहाला विसरला की उपास्यमूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. शिवाय, जे इतर लोक थोडे तन्मय झाले आहेत, त्यांनादेखील तो अनुभवाला येईल. परंतु उपासकाची किंवा भक्ताची भावना नेहमी उत्कट राहीलच असा नेम नाही. म्हणून अशा उपासकाला मूर्तीमधल्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील पारमार्थिकदृष्ट्या फायदा होईलच असे निश्चित नाही.\nएका मुलाने काही खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली. त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या देऊ लागला. ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला. परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊनसुद्धा तो मुलगा फार ओरडला नाही, आणि त्याने आईला उलट शिव्यापण दिल्या नाहीत. हे जसे खरे, त्याप्रमाणे आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल, तर आपल्याला त्यांचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांति बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांति बिघडते. ज्या दातांनी सिंह मोठाले प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलतो, हे लक्षात असू द्यावे. आपण निःपक्षपाती बुद्धीने विचार केला तर भगवंताचे सान्निध्य लाभले त्यालाच निर्भयता आणि निर्वासनता येईल. प्रत्येक माणसाला आधार लागतो. पण आपण अपूर्णाचा आधार धरल्यामुळे आपल्याला निर्भयता येत नाही; यासाठी भगवंताचा आधार धरावा. बुद्धीने निश्चय करावा आणि मन भगवंताकडे लावावे, की इंद्रिये तिकडे बळजबरीने जातीलच, राम उपाधिरहित आणि त्याचे नामही उपाधिरहित आहे. म्हणून, ज्याप्रमाणे खडक किंवा वाळू पाण्याशी मिसळत नाहीत, साखर किंवा मीठच विरघळते आणि समरस होते, तद्वत् रामाशी त्याचे नामच समरस होते.\n३२९. सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/wimbledon-ready-to-fine-players-for-disrespecting-ball-boys-and-girls/", "date_download": "2019-02-23T23:32:37Z", "digest": "sha1:G7P6NB6576C773Y7RHCYXSGEDFNZ423I", "length": 8601, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टेनिसपटूंना ही गोष्ट पडणार महागात", "raw_content": "\nटेनिसपटूंना ही गोष्ट पडणार महागात\nटेनिसपटूंना ही गोष्ट पडणार महागात\nबॉल बॉइज आणि गर्ल्स बरोबर गैरवर्तवणुक केल्यास त्या टेनिसपटूंना दंड करण्याचे विम्बल्डनने मान्य केले असून याबाबतची माहिती विम्बल्डचे मिडिया डायरेक्टर मिक देसमॉंडने दिली आहे.\nमागच्या महिन्यात झालेल्या शेनझेन ओपनमध्ये स्पेनचा टेनिसपटू फर्नांडो वेरदॅस्कोने बॉल बॉयसोबत केलेल्या गैरवर्तवणुकचा व्हिडियो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावेळी त्याने बॉल बॉयने उशिरा टॉवेल आणून दिल्याने चांगली वागणुक दिली नव्हती.\n“बॉल बॉइज आणि गर्ल्स हे त्यांची काम चांगल्या रीतीने करतात पण काही वेळेस टेनिसपटूंना त्यांच्या भावनांवर ताबा नसतो”, असे म्हणत महान टेनिसपटू रॉजर फेडररने बॉल बॉइज आणि गर्ल्संना योग्य ती वागणुक द्यावी या विधानाला दुजोरा दिला आहे.\nतसेच ते टेनिस कोर्टवरील कोणतेही वेतन न घेताही काम करणारे स्वंयसेवक आहेत, असेही फेडरर म्हणाला. त्यानेही बॉल बॉय म्हणून क���र्टवर काम केले आहे.\nविम्बल्डनने त्यांची बॉल बॉयची रीत मोडत टेनिसपटूंनी स्वत: टॉवेल घ्यावे ही कल्पना वेरदॅस्कोने सुचवली आहे.\n‘टेनिसपटूंनी स्वत: टॉवेल घ्यावा या नियमाचे काय झाले आणि बॉल उचलणाऱ्यांनी फक्त बॉलकडेच लक्ष द्यावे’, असे यावेळी ब्रिटनचा टेनिसपटू अॅंडी मरेची आई ज्युदी मरेने ट्विटरवर प्रश्न केला होता.\nपुढील महिन्यात सुरू मिलानच्या जेन एटीपी अंतिम फेरीत टेनिसपटूंनी टॉवेल रॅकचा वापर करावा हा नियम सुरू करणार आहेत. 21 पुरूषांच्या या स्पर्धेचा शेवट होत असून यात बॉल बॉइज आणि गर्ल्स फक्त बॉलकडेच लक्ष देणार आहेत.\n–आयसीसीने पहिल्यांदाच जाहिर केली महिलांची टी२० क्रमवारी; भारतीय संघ आहे या स्थानावर\n–वानखेडे ऐवजी या मैदानावर होणार भारत विरुद्ध विंडिज चौथा वनडे सामना\n–राफेल नदालची पूरग्रस्तांना मदत; फेडरर आणि जोकोविचनेही केले कौतुक\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भ���्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/611152", "date_download": "2019-02-24T00:08:47Z", "digest": "sha1:BHH27OEO7FA4CEKBNWYEUNEXIY3JZK7R", "length": 9171, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी फिल्मीदेशची स्थापना - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » मराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी फिल्मीदेशची स्थापना\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी फिल्मीदेशची स्थापना\nमराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आज अनेक संघटनांनी पावले उचलली आहेत. मराठी चित्रपटसफष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती जरी मिळत असली तरी वितरण निर्बंधनामुळे हे चित्रपट हवे तितक्या प्रमाणात भारताबाहेरील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या जागतिक प्रसारणासाठी चित्रपट निर्माते नितीन केणी आणि मनीष वशिष्ट यांचा फिल्मीदेश हा अनोखा उपक्रम जगभर मोठय़ा प्रमाणात राबवला जाणार आहे.\nमराठी तसेच हिंदी चित्रपटसफष्टीत निर्मिती आणि वितरणक्षेत्रात नितीन केणी यांचे नाव मोठे आहे. त्यांनी गदर, रुस्तम, लंचबॉक्स यांसारख्या हिंदीतील सुप्रसिद्ध चित्रपटासाठी आणि सैराट, कटय़ार काळजात घुसली, दुनियादारी, टाइमपास, लयभारी यांसारख्या सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. नितीन केणी झी स्टुडिओचे माजी सीईओ असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी झी स्टुडिओला नव्या उंचीवर नेण्यास महत्वाची भूमिका बजावली होती. याप्रकारे मनोरंजन क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱया नितीन केणी यांचा फिल्मीदेश हा उपक्रम मराठी चित्रपटांसाठी भावी काळात फायदेशीर ठरणार आहे. या उपक्रमांतर्गत, विदेशातील स्थानिक मराठी प्रेक्षकांच्या नजीकच्या चित्रपटागफहात मराठी चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. त्यासाठी जागतिकस्तरीय ‘बफहन्महाराष्ट्र मंडळ’चा कार्यभाग सांभाळणारे बीएमएमचे चेअरमन आशिष चौघुले यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले आहे. याद्वारे मराठी चित्रपट जगभरातील प्रसिद्ध चित्रपटगफहात दाखवले जाणार असून, चित्रपट वि���रणाबरोबरच जनसंपर्क आणि प्रसारमाध्यमाचे कार्यदेखील याअंतर्गत पार पाडले जाणार आहे. भारतातील प्रादेशिक चित्रपटांना भारताबाहेर हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा फिल्मीदेश हा उपक्रम मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांची गुंतवणूक सत्कारणी लावणारा ठरणार आहे.\nफिल्मीदेश या स्तुत्य उपक्रमाबद्दल बोलताना, आज मराठी चित्रपटसफष्टीला सुगीचे दिवस आले आहेत. प्रादेशिक भाषिक चित्रपटांमध्ये मराठीचा दर्जा वाढत असून आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील मराठी चित्रपटांना मोठी मागणी आहे. भारताबाहेरील या सर्व मराठी आणि अमराठी प्रेक्षकांना मराठी चित्रपट पाहता यावे यासाठी मनीष वशिष्ट यांच्या साथीने फिल्मीदेश ही संकल्पना राबवली असल्याचे नितीन केणी यांनी सांगितले. तसेच मर्यादित वितरणामुळे मराठी चित्रपटांना विदेशातून उत्पन्न मिळविण्याची संधी आतापर्यंत मिळत नव्हती. पण, या उपक्रमाद्वारे निर्मात्यांना कमाईचे अधिक स्त्राsत उपलब्ध होणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.\nशशिकलांवर अधारित चित्रपट येणार\nइरफान खानच्या ‘हिंदी मिडीयम’चा ट्रेलर रिलीज\nएका स्वातंत्र्यसैनिकाची अशीही ‘शोकांतिका’\nछोटय़ा छोटय़ा गोष्टीत आनंद शोधणार ‘भाऊ कदम’\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/tanushree-dutta-participate-big-boss-season-12/", "date_download": "2019-02-23T23:24:13Z", "digest": "sha1:KNBJSIKNXFEOE5F5RR4JM43WOQUN7HTA", "length": 20492, "nlines": 246, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "'आशिक बनाया आपने' फेम अभिनेत्री बिग बॉसच्या घरात ? | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n���निवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान आवर्जून वाचाच ‘आशिक बनाया आपने’ फेम अभिनेत्री बिग बॉसच्या घरात \n‘आशिक बनाया आपने’ फेम अभिनेत्री बिग बॉसच्या घरात \nमुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानने बिग बॉसच्या १२ व्या सिझनची घोषणा नुकतीच केली आहे. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्याने सांगितले कि, हा सिझन कपल मध्ये रंगणार आहे. त्यामुळे आता या सिझनमध्ये कोण कोण दिसणार यावरून सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार बॉलिवूडमध्ये हॉट अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली तसेच आशिक बनाया आपने सॉंग फेम अभिनेत्री ‘तनुश्री दत्ता’ देखील या बिग बॉसच्या घऱात जाणार असल्याचे बोलले जात आहे.\nगेल्या अनेक दिवसापासून सिनेमांपासून दूर असलेली बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने अनेक फिल्म मध्ये अभिनय केला आहे. आशिक बनाया आपने’, ढोल, रकीब, चॉकलेट, रामा द सेवियर अशा चित्रपटांत झळकलेली तनुश्री ही तिची बहिण इशिता दत्तासोबत या शोमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा बिटाऊनमध्ये रंगली आहे. इशिता ही देखील अभिनेत्री असून काही दिवसांपूर्वी ती कपिल शर्माच्या फिरंगी चित्रपटात दिसली होती.\nयाबाबत तनुश्री म्हणाली कि, या शोबाबत अद्याप आपण विचार केला नसल्याचे सांगितले. ‘मला गेली अनेक वर्षे बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा केली जात आहे. मात्र याबाबत अद्याप मी विचार केलेला नाही’ असे तनुश्रीने सांगितले.\nPrevious articleतिसर्‍या रेल्वे मार्गाच्या कामामुळे चार दिवस पॅसेंजर रद्द\nNext articleमहिला अधिकाऱ्याच्या संवेदनशिलतेमुळे वृध्दाला मिळाला आसरा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमी भोगले ते तुमची मुलंही भोगतील… तनुश्री दत्ताने दिला शाप\nरासबिहारी क्रिकेट करंडक स्पर्धेस प्रारंभ; 18 शाळांचे संघ सहभागी\n२५ पैसे भरपाई मागत राखी सावंतचा तनुश्रीविरोधात मानहानीचा दावा\n‘बिग बॉस’ तर सोडाच पुन्हा बॉलिवूडही नको – तनुश्री दत्ता\nतनुश्री दत्ताचा राखी सावंतवर 10 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा\nअखेर नाना पाटेकरांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्��ांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/uncategorized/page/18", "date_download": "2019-02-23T23:26:40Z", "digest": "sha1:66X4QJVJ2VL4NK2JN5D2NGJT63E4AX5J", "length": 9392, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Top News Archives - Page 18 of 779 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nगुर्जरांसह 5 जातींना 5टक्के आरक्षणाच्या विधेयकास राजस्थान विधानसभेत बहुमताने मंजुरी\nऑनलाईन टीम / जयपूर : राजस्थानात गुर्जर समाजाच्या आरक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. राजस्थानच्या विधानसभेत बहुमताने मंजूर झालेल्या या ठरावात गुर्जरांसह पाच समुदायांना आरक्षण देण्यात आले. यामध्ये सरकारी नोकरी आणि शिक्षणात अशा दोन विभागांमध्ये आरक्षण दिले जाणार आहे. मागील सहा दिवसांपासून राज्यभरात गुर्जर समुदायाचे हिंसक आंदोलन सुरू होते. या आंदोलनात बुधवारी सुद्धा सीकर आणि इतर ठिकाणी रस्ते आणि महामार्ग ...Full Article\nकर्तव्य बजावताना पोलीस कर्मचाऱयाला टेम्पोने चिरडले\nऑनलाईन टीम / लातूर : नागेश चौधरी या पोलीस कर्मचाऱयाला लातूर – नांदेड महामार्गावर कर्तव्य बजावत असताना एका आयशर टेम्पोने धडक दिली. या धडकेत चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला ...Full Article\nभाजपा खसदाराच्या बँक अकांऊटमधून 15 लाख गायब\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : उडपी-चिक्कमगलुरू लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्याखासदार शोभा कंरदलाजे यांच्या बँक अकाऊंटमधून 15 लाख रुपये काढून घेण्यात आल्याच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत खासदार शोभा ...Full Article\nराफेल डील अंबानींना 30 हजार कोटी देण्यासाठी : राहुल गांधी\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राफेल डीलवरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये जुंपली असताना आज राज्यसभेत कॅगचा अहवाल मांडण्यात आला. एनडीए सरकारने केलेला करार यूपीए सरकारपेक्षा स्वस्त असल्याची माहिती या ...Full Article\nमोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावे : मुलायमसिंह यादव\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि लोकसभेतील ज्येष्ठ सदस्य मुलायमसिंह यादव यांनी आज लोकसभेत आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधन नरेंद्र मोदी यांचे तोंडभ���ून कौतुक करताना मोदींनी पुन्हा ...Full Article\n80 हजारांची लाच स्वीकारणारा पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळय़ात\nऑनलाईन टीम / मुंबई : देवनार पोलीस ठाण्यात तक्रारदार, त्याचा भाऊ आणि मित्राविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्यातील सर्व आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी तसेच आरोपींच्या विरोधात दाखल ...Full Article\nपालघर जिह्यात भूकंपाचे सौम्य धक्के\nऑनलाईन टीम / पालघर : पालघर जिह्यात मागील अनेक दिवसांपासून भूकंपाची मालिका सुरूच आहे. आज सकाळी 10.44 वाजताच्या दरम्यान पालघर येथे धुंदलवाडी, तलासरी परिसरात 3.1 रिश्टर स्केल इतक्मया तीव्रतेचा ...Full Article\nपालिकेचा टेंडर घोटाळा ; 63 अधिकारी, कर्मचारी दोषी\nऑनलाईन टीम / मुंबई : महापालिकेत 2014 मध्ये झालेल्या ई-टेंडर घोटाळय़ाचा चौकशीचा अहवाल नुकताच पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर करण्यात आला. या अहवालानुसार पालिकेचे 63 अधिकारी-कर्मचारी दोषी आढळले ...Full Article\nकोरेगाव-भीमा : आरोपपत्र दाखल करण्याची मुदत वाढवली\nऑनलाईन टीम / दिल्ली : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विचारवंताविरुद्ध चार्जशीट फाइल करण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या मुदतवाढीस दिलेली स्थगिती ...Full Article\nमुंबई, पुणे, नाशिकमध्ये आचारसंहितेआधी निघणार म्हाडाची लॉटरी\nऑनलाईन टीम / मुंबई : सर्वसामान्य माणूस घराचं स्वप्न करण्यासाठी ज्या आशेवर असतो, त्या म्हाडाची लॉटरी लवकरच जाहीर होणार आहे. आचारसंहिता लागू होण्याआधी म्हाडाची लॉटरी निघणार आहे. यामध्ये मुंबई, ...Full Article\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/4414", "date_download": "2019-02-23T23:34:44Z", "digest": "sha1:SBLGM5MKLPYPQH65BEGRRET3SWK5CPPB", "length": 26794, "nlines": 402, "source_domain": "aisiakshare.com", "title": " चेहेरे (भाग २) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमुखवटे - भाग १\nखरडफळ्या‌वरची गौरी/महालक्ष्मी चर्चा वाचून काही महिन्यांपूर्वी काढलेले हे फोटो आठवले.\nलहानपणी गौरी, गौरी जेवणं, त्यांच्या निमित्ताने झालेली हळदीकुंकू (विधवांना हळदीकुंकू लावायचं नसतं हे ज्ञान) हे सगळं आठवलं. त्या वयात जे नीट समजलं नव्हतं, हे सगळे देव असे एयरब्रश केलेले का असतात, या देवांच्या चेहेऱ्यावर एवढा बालिश निरागसपणा का असतो, हेही प्रश्न आठवले. त्या निमित्ताने हे दोन धागे.\nसुपर्ब व्यक्तीचित्रे. ते आई-मुलीचे फार आवडले. खूपच.\nदोन्ही धागे स्टेटमेन्ट आहेत.\nदोन्ही धागे स्टेटमेन्ट आहेत. खूप आवडले.\nफारच भारी. झोपलेल्या बाई,\nफारच भारी. झोपलेल्या बाई, फलाटावरच्या बाई आणि आंघोळ करणार्‍या बाई - फारच आवडल्या.\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\n धुणीभांडी करणार्‍या म्हणायचंय का\nअं... हो. धुणीभांडी करून\nअं... हो. धुणीभांडी करून झाल्यावर तोंड धुणार्‍या. बास\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\n तुम्ही \"फारच आवडल्या\" असं\nतुम्ही \"फारच आवडल्या\" असं नोंदवलंय, म्हणून वाटलं निरिक्षण नीट केलेलं असेल.\nफार बॉ तुमच्या अपेक्षा.\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nआई-मुलीचे, बोळकी म्हातारी, धुणीभांडी करून झाल्यावर तोंड धुणार्‍या, झोपलेल्या बाई, फलाटावरच्या बाई .. फर्स्ट क्लास\nएक शंका -फोटो काढण्याआधी\nएक शंका -फोटो काढण्याआधी ह्या सगळ्यांची परवानगी घेतली होती का विशेषत: झोपलेल्या काकू, किंवा धुणी धुताना ब्रेक घेवून तोंड धुणार्या काकू किंवा त्या कळशी उचललेल्या काकू \n१. मला स्वत:ला कोणी (अनोळखी व्यक्तीने* किंवा ओळखीच्या व्यक्तीनेसुद्धा) माझ्या परवानगीशिवाय माझे रोजच्या रुटीन मधले फोटो काढलेले आवडणार नाही आणि आंतरजालावर टाकलेले तर त्याहून आवडणार नाही.\n२. वर विशेष उल्लेख केलेल्या बायकांना जर त्यांचे हे फोटो दाखवले असतील तर त्यांना ते आवडण्याची / इतरांनी पाहावे असे वाटण्याची शक्यता जरा कमी वाटते ( नॉट बीइंग जजमेंटल , पण तरी मला असं वाटतं ).\n*- अदितीची आणि त्या सगळ्यांचा फारसा परिचय नसावा हे गृहीतक .\n१ आणि ३ वगळता बाकी\n१ आणि ३ वगळता बाकी स्त्रियांना त्यांचे फोटो काढत्ये हे माहीत होतं, त्यांनी आक्ष��प घेतला नाही. चौथ्या फोटोतल्या बाईंना बहुदा संशय होता मी फोटो काढत्ये असा. प्लॅटफॉर्मवर बराच वेळ आमचा नॉन-व्हर्बल सं-वाद झाला. त्यांचा फोटोंबद्दलचा अॅटीट्यूड दिसणारा फोटो मला सगळ्यात जास्त आवडला. नवव्या फोटोतल्या कळशीवाल्या स्त्रियांचे फोटो काढले त्यातले बरेच फोटो गोग्गोड आल्येत म्हणून नाकारावे लागले. या स्त्रिया सार्वजनिक विहीरीवर पाणी भरत होत्या. मी तिथल्या समोरच्याच घराच्या पडवीत बसले होते. त्यांना विचारलं, \"तुमचे फोटो काढलेले चालतील का\" त्या बऱ्याच लाजल्या, त्यामुळे ते फोटो मला फार आवडले नाहीत. इथे लावलेल्या फोटोत चेहेरे फारसे दिसतच नाहीयेत, म्हणून ते गोग्गोड हसू लपतंय, म्हणून तो फोटो उचलला. तोंड धुणाऱ्या स्त्रीचा फोटो काढला तेव्हा तिचं लक्ष नव्हतं, पण ती परात्पर ओळखीची आहे. तिचे फोटो काढून झाल्यावर तिला हाक मारून तिला सांगितलं.\nया सगळ्या स्त्रियांना फोटो काढणं समजतं याबद्दल मला शंका नाही. पण बहुतेकींना आंतरजाल म्हणजे काय, तिथे फोटो प्रकाशित करणं म्हणजे काय हे माहीत असेल का नाही याबद्दल मला शंका आहे. कर्तबगार स्त्रियांच्या या निरागसपणातूनही एक प्रकारचा गोडवा त्यांच्या चेहेऱ्यावर आहे. शेवटच्या फोटोत तो नाही. ती मुलगी माझ्या जवळच्या ओळखीची आहे; तिला इंटरनेट, व्हॉट्सअॅप ही प्रकरणं माहीत आहेत. तिचा चेहेरा मुळात गोड असला तरीही तिच्या चेहेऱ्यावर गोडव्यापेक्षा आत्मविश्वास अधिक आहे. ती माझी गौर.\nसार्वजनिक ठिकाणी आपले फोटो काढले जातात ही गोष्ट मला फारशी आक्षेपार्ह वाटत नाही. लोकांच्या परवानगीशिवाय फोटो काढण्याबद्दल काय कायदे आहेत याबद्दल मला माहीत नाही. पैसे मिळवण्यासाठी या फोटोंचा वापर होत नाही तोपर्यंत माझे फोटो (माझ्या नकळत) कोणी काढण्याबद्दल मला आक्षेप नसेल. (मला सांगून फोटो काढले तर त्याला कोणीही पैसे देणार नाही.) माझ्या नकळत माझे फोटो काढून कोणी पैसे मिळवलेच तरी मी काय करू शकणार, या हतबलतेमधूनही कदाचित प्लॅटफॉर्मवरच्या बाईसारखा \"कुत्ता जाने चमडा जाने\" अॅटीट्यूड तयार झाला असेल.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nतरीही तिच्या चेहेऱ्यावर गोडव्यापेक्षा आत्मविश्वास अधिक आहे\nफोटो काढण्याआधी परवानगी घ्यावी याच्याशी सहमत आहे.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \n+/- काही फोटो काढणाराला\nकाही फोटो का���णाराला कल्पना देऊन काढता येत नाहीत उदा. वरील क्र. ३ चा फोटो\nमात्र अशावेळी फोटो काढल्यानंतर त्याव्यक्तीला त्याची कल्पना द्यावी असे माझेही मत आहे\nहे फोटो मॉडेलला कल्पना न देता सार्वजनिकरित्या प्रकाशित करावेत का माझ्या मते सहसा नाही. (याच कारणास्तव मी स्पर्धेत एक फोटो टाकला होता तो मागे घेतला)\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nह्याच कारणासाठी मोबाइल मधल्या\nह्याच कारणासाठी मोबाइल मधल्या कॅमेर्‍याला शटर चा आवाज कंपलसरी आहे असे मी ऐकले होते.\nहा शटरचा आवाज बंद करण्याची सोय कुठल्याही मोबाइल मधे नसते.\nहा शटरचा आवाज बंद करण्याची\nहा शटरचा आवाज बंद करण्याची सोय कुठल्याही मोबाइल मधे नसते.\nनाही. अस्लं काही नसत. माझ्या फोनमध्ये शटर आवाज येत नाही. आधीच्या फोनमध्येही बंद करता येत असे.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nमाझ्याही. आवाज चालूबंद करायची\nमाझ्याही. आवाज चालूबंद करायची सोय होती आणि आहे.\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nमाझी माहीती अर्धवट होती असे\nमाझी माहीती अर्धवट होती असे दिसते. आत्ता ही जालावर हे बघितले.\nअँड्रोईड च्या लेटेस्ट वर्जन मधे सोय आहे असे पण लिहीले होते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nसातवा आणि शेवटचा फोटो आवडला.\nसातवा आणि शेवटचा फोटो आवडला.\n'मुखवटे ' आणि खरे 'चेहरे' ही\n'मुखवटे ' आणि खरे 'चेहरे' ही कल्पना फार छान आहे.\nसर्वच छायाचित्रे सुरेख ..\nइक दिन बिक जायेगा माटी के मोल |\nजग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||\nअनुमती घेण्याचा तिढा बाजूला\nअनुमती घेण्याचा तिढा बाजूला ठेवून मस्त फोटो चेहरे.\nप्रत्येक फोटो आपली एक वेगळी\nप्रत्येक फोटो आपली एक वेगळी कहाणी उलगडुन दाखवतोय असं वाटलं.\nखुपचं आवडलं हे प्रकरणं\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्��क 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1402", "date_download": "2019-02-23T23:32:39Z", "digest": "sha1:I7U3CET2UJMWNT6X342LSAHEAA7RQITJ", "length": 4598, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news rajyasabha election maharashtra politics | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यसभेसाठीच्या महाराष्ट्रातल्या ६ जागांची निवडणूक बिनविरोध\nराज्यसभेसाठीच्या महाराष्ट्रातल्या ६ जागांची निवडणूक बिनविरोध\nराज्यसभेसाठीच्या महाराष्ट्रातल्या ६ जागांची निवडणूक बिनविरोध\nराज्यसभेसाठीच्या महाराष्ट्रातल्या ६ जागांची निवडणूक बिनविरोध\nगुरुवार, 15 मार्च 2018\nराज्यसभेसाठीच्या महाराष्ट्रातल्या ६ जागांची निवडणूक बिनविरोध झालीय. भाजपच्या विजया रहाटकर यांनी माघार घेतली. त्यामुळे आता नारायण राणे, कुमार केतकर, व्ही मुरलीधरन, प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण आणि अनिल देसाई हे सहाही जण खासदार झाल्याचं आता निश्चित आहे.\nराज्यसभेसाठीच्या महाराष्ट्रातल्या ६ जागांची निवडणूक बिनविरोध झालीय. भाजपच्या विजया रहाटकर यांनी माघार घेतली. त्यामुळे आता नारायण राणे, कुमार केतकर, व्���ी मुरलीधरन, प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण आणि अनिल देसाई हे सहाही जण खासदार झाल्याचं आता निश्चित आहे.\nमहाराष्ट्र निवडणूक नारायण राणे कुमार केतकर kumar ketkar प्रकाश जावडेकर वंदना चव्हाण अनिल देसाई खासदार\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/entertainment/puneet-issar-birthday-special/photoshow/65778368.cms", "date_download": "2019-02-24T00:10:09Z", "digest": "sha1:L3FF7WPUHWZAYZNS7KYFQ7HJZ2RDGBGN", "length": 39308, "nlines": 319, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "puneet issar birthday special- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं ..\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा..\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना..\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत ..\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: ..\nपाक पुरस्कृत दहशतवादाबद्दल अफगाणि..\nart exhibition: जेजेत आधुनिक कलाव..\nमहाभारत मालिकेतील 'दुर्योधन' पुनीत इस्सर\n1/5महाभारत मालिकेतील 'दुर्योधन' पुनीत इस्सर\nगाजलेल्या 'महाभारत' या मालिकेत दुर्योधनाची भूमिका साकारणारे अभिनेते 'पुनीत इस्सर' यांचा आज वाढदिवस.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही त�� वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n2/5अमिताभ पोहोचले होते मृत्यूच्या दाढेत\nपुनीत यांनी १९८३मध्ये 'कुली' चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात केली. मात्र पदार्पणाच्या या चित्रपटात पुनीत यांच्यामुळं अमिताभ बच्चन मृत्यूच्या दाढेत पोहोचले होते. बिग बी आणि पुनीत इस्सर यांना चित्रपटासाठी एक महत्वाचं दृश्य चित्रीत करायचं होतं. यादरम्यान अमिताभ यांना पुनीतचा एक होत इतक्या जोरात लागला, की त्यांच्या आतड्यांमध्ये रक्तस्त्राव सुरु झाला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान दिलं होतं.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nया घटनेनंतर प्रेक्षक पुनीत यांचा तिरस्कार करु लागले होत��. त्यांना लोकांनी जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. याकाळात तीन ते चार वर्षे ते बेरोजगार होते. त्यांच्यासोबत काम करण्यास कुणीही तयार होत नव्हतं. याकाळात पत्नी दीपालीचा त्यांना पाठिंबा मिळाला.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची ��्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n4/5सनम बेवफा आणि बॉर्डर\nपुनीत यांनी पुराना मंदिर, सनम बेवफा आणि बॉर्डर या चित्रपटात देखील काम केलं आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षे��ार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nपुनीत यांनी सलमान खान 'गर्व- द प्राइड' हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. याशिवाय पुनीत यांनी हिंदी बिग बॉसमध्ये देखील सहभाग घेतला होता.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:���र्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nईटी ग्लोबल बिझिनेस समिट 2019\nकुंडली 23 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/1545", "date_download": "2019-02-23T22:42:13Z", "digest": "sha1:EIPIKH46JZJXORRUAQNNORYOKPQXSRYK", "length": 12223, "nlines": 118, "source_domain": "aisiakshare.com", "title": " \"एकच प्याला\" या नाटकाची पदे - जाहीर विनंति | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n\"एकच प्याला\" या नाटकाची पदे - जाहीर विनंति\nराम गणेश गडकरी डॉट कॉम\nमी आपल्या \"राम गणेश गडकरी डॉट कॉम\" या साईटला भेट दिली. आपला उपक्रम स्तुत्य आहेच पण त्यात एक मोठ्ठी त्रुटी राहून गेलेली आहे. ती आपण कृपया तातडीने ती दुरुस्त करावी ही विनंति.\nगडकर्‍यांच्या \"एकच प्याला\" या नाटकाची पदे (आणि प्रस्तावना) त्यांचे जीवश्च कंठ्श्च मित्र आणि साहित्यिक कै. विठ्ठल सीताराम गुर्जर यांनी लिहीलेली आहेत. आपण तयार केलेल्या \"एकच प्याला\" या नाटकाच्या इंटरनेट आवृत्तीत आपण पदे अंतर्भूत केलेली आहेत, पण ती कै. विठ्ठल सीताराम गुर्जर यांची असल्याचा कुठेही उल्लेख मला सापडला नाही. यामुळे केवळ कै. विठ्ठल सीताराम गुर्जर यांचे केवळ श्रेय नाकारले जात नसून लोकांमध्ये ही पद�� गडकर्‍यानी रचली अशी चुकीची समजूत पसरण्याची शक्यता खूप आहे, हे आपण लक्षात घ्याल अशी आशा करतो.\nआपण ही चूक लवकरात लवकरात दुरूस्त कराल अशी आशा करतो.\nफक्त एकच प्याला नव्हे\nकेवळ एकच प्याला नव्हे तर, गडकरींच्या सर्व नाटकांतील सर्व पदे ही वि सि गुर्जर यांनीच लिहिली, अशी माझी माहिती आहे (चु भु द्या घ्या)\nअर्थात, त्यांना श्रेय मिळायला हवे, याच्याशी सहमतच.\nगडक-यांच्या नाटकांचे प्रयोग गंधर्व नाटक मंडळी करत असे आणि त्यांच्या प्रत्येक नाटकाचा १ला प्रयोग बडोद्याच्या संस्थानिकांपुढे व्हायचा. \"एकच प्याला\" लिहील्या नंतर गडकरी आजारी पडले आणि केवळ १ल्या प्रयोगासाठी काही पदे गुर्जरांनी लिहायला सांगितले. दूर्दैवाने त्या आजारपणातून गडकरी उठले नाहीत आणि मग गुर्जरांनी लिहिलेली पदे \"एकच प्याला\" नाटकाची अधिकृत पदे ठरली. हे सर्व गुर्जरांनी एकच प्यालाच्या प्रस्तावनेमध्ये लिहीले आहे.\nगडक-यांच्या सर्वच नाटकांची पदे गुर्जरांनी लिहीली ही माहिती मला चुकीची वाटते. पण काही पदे बांधायला त्यांनी मदत केली असावी (उदा. भावबंधन मधले \"कठीण कठीण किती, पुरुष हृदय बाई\" हे पद गुर्जरांचे आहे असे कुणितरी सांगितल्याचे/वाचल्याचे आठवते (पण मी खातरजमा केलेली नाही).\nमाझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या\nकै वि सी गुर्जरांचे श्रेय\nकै वि सी गुर्जरांचे श्रेय\n\"राम गणेश गडकरी डॉट कॉम\" या साईटचे संचालक माधव शिरवळकर यांच्याकडून माझ्या पत्राची तातडीने दखल घेतली गेली आणि त्यांच्याकडून खालील इमेल आले आहे. कै. वि सी गुर्जरांचा पणतू म्हणुन मी आता समाधानी आहे.\nमा. राजीव उपाध्ये यांसी,\nआपण निदर्शनास आणलेली त्रुटी आता दूर केली आहे. खालील दुव्यावर आवश्यक ती सुधारणा आपल्याला पाहता येईल.\nआपणासारख्यांच्या जागरूकतेतूनच वेब माध्यमाची विश्वासार्हता स्थिरावण्यासाठी मदत मिळत असते.\nमाझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१���९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/1941", "date_download": "2019-02-23T23:52:50Z", "digest": "sha1:NYJEO7SSL4QHYWQRJYO666CAJI4G5QOE", "length": 57933, "nlines": 1011, "source_domain": "aisiakshare.com", "title": " छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २३: एकाकी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nछायाचित्रण पाक्षिक-आव्हान २३: एकाकी\nया वेळेची कथावस्तू* (थीम) आहे \"एकाकी\".\nएकाकी पडलेले मुल. एकाकी स्त्री. गर्दीत असुनही एकटा जाणवणारा इसम. जंगलात असुन एकटे पडलेले झाड. असे काहिही. छायाचित्र कोणत्याही सजीव/निर्जीव विषयाशी निगडीत असु शकते. पण त्या विषयाचा एकाकीपणा हा जाणवला पाहिजे.\n(*) ह्या शब्दाचा वापर करण्यामागचा हेतु - माझ्या मते \"एकाकी\" हि एक \"कथावस्तू\" आहे. कारण \"एकाकीपणा\" हा एक बहुव्यापी गुणधर्म आहे. अनेक बाबतीत तो जाणवु शकतो (जसे स्त्री, मुल, घर, झाड ई.ई.). तो ज्या बाबतीत जाणवला तो (फक्त) तुमच्या छायाचित्राचा विषय झाला. भेद महत्वाचा नसला तरि मला तो व्यक्त करावासा वाटला. असो.\nअनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या फोटो एडिटरमधून कॉंट्रास्ट आणि कलर सॅच्युरेशन वाढवलं, तापमान बदललं तर चित्र खुलून दिसतील. तसंच योग्य प्रमाणात कातरल्याने (क्रॉप केल्याने) मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते.\nतसा प्रयत्न जरूर करावा. उत्सवी फोटो हे अनेकदा जनरल मोकळ्या पद्धतीने घेतलेले असतात .. त्यातल्या विवक्षित गोष्टि कातरून केंद्रित केल्याने वेगळा परिणाम साधता येईल..\nस्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:\n१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.\n२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.\n३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)\n४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट २५ जुलै रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. २६ जुलै रोजी निकाल घोषित होईल व विजेता पुढील विषय देईल.\n५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.\n६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.\n७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आ���्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.\n८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.\n९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.\n१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.\nसूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.\nचित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.\nमागचा धागा: विषय \"यंत्र\", आणि विजेते छायाचित्र \"निर्जीव यंत्रेदेखील सजीव\"\nविषय आवडला. चित्रे बघण्यास\nविषय आवडला. चित्रे बघण्यास उत्सूक\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nसुरवात करावी म्हणतो :)\nहा नवा विषय वाचून सध्या माझ्याकडे उपलब्ध असलेले हे छायाचित्र टाकण्याचा मोह आवरला नाही.. बाकीही ह्या विषयाला अनुसरून काही संग्रहित फोटो आहेत, लवकरच तेही टाकीन...\nगविंचा वरचा फोटो बघून या फोटोची आठवण झाली आणि द्यावासा वाटला. हा फोटो स्पर्धेकरता नाही.\nइथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,\nशहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...\nपहिल्या चित्रातला पोत आवडला.\nदुसऱ्या चित्रात एकाकीपणा चांगला साधला आहे.\nदुसर्‍या चित्रात थोडी भर घालून पहा. त्याच अंधारात तीच काडी अन त्या उजेडात किंचित उजळलेला (पण एकाकी) चेहरा.\nगेल्या आठवड्यात काढलेला हा\nगेल्या आठवड्यात काढलेला हा फोटो एकाकी या थीमशी सुसंगत वाटला म्हणून टाकतो आहे. घराबाहेर पडताना एका कोळ्याच्या जाळ्यात अडकलेले एक सरड्याचे लहानसे पिल्लु दिसले. ते थोड्याथोड्या वेळाने ते सुटण्यासाठी धडपड करत होते पण त्याला सुटता येत नव्हते. नंतर त्याने प्रयत्न करणे सोडून दिले. फोटो काढला तेव्हा ते जिवंत होते, दुसर्‍या दिवशी मेलेले दिसले. रात्रभरात थंडीने मेले असावे.\nविषय आवडला. चुभुद्याघ्या पण\nचुभुद्याघ्या पण काही फोटोँमधे 'एकाकी' पणा नाही जाणवला मला. जवळुन फोटो घेतल्याने असेल बहुतेक, एक आहे पण एकाकी नाही वाटतय.\nराधिका चा तिसरा फोटो आवडला.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nचर्चगेटच्या कोलाहलातले सर जमशेटजी जीजीभॉय\nप्राचीन शहरातला एक अर्वाचीन रहिवासी (इफेसस)\nखडकावरील अंकुर (ब्राईस नॅशनल पार्क)\nद लोन सायप्रस, कॅलिफोर्निया (स्पर्धेसाठी नाही)\n१. रुसूबाई रुसूबाई कोपर्‍यात\n१. रुसूबाई रुसूबाई कोपर्‍यात बसू :- मित्रांवर रुसलेलं हे गोड पिल्लू असं एकाकी ...(पण तरीही सगळं लक्षं मात्र मित्रांचं काय चाललाय त्यावरच :)... )\n२. 'सोमवारची' आतुरतेने वाट पाहणारेही असतात तर :- एरवी सकाळ पासून रात्री पर्यंत गजबजलेलं हे ऑफीस मधलं 'पुल टेबल' विकांताला मात्र असं एकाकी... ही जीवघेणी शांतता त्याला नक्कीच अस्वस्थ करत असेल ...\nबर्लिन च्या भुयारी रेल्वे स्टेशनवरील एकाकी प्रवासी\nयोगायोगाने असलेले किंचित साम्य\nशिप ऑफ थिसिअस हा घागा उघडताच त्यावर दिसणार्‍या चित्राचे या फोटोशी साम्य वाटले- माणसाच्या पोझमुळे.\nअरे हो.... खरेच की \nदोन्हींसाठी कॅमेरा - कॅनन EOS\nदोन्हींसाठी कॅमेरा - कॅनन EOS REBEL T3, भिंग - ५५-२०० मिमी, फोकल लेंग्थ - १९४, २०० मिमी अनुक्रमे.\nपहिल्याचं एक्सपोजर - १/५० से, f/5.6, आयएसो - १००.\nदुसर्‍याचं एक्सपोजर - १/२००० से, f/5.6, आयएसो - २००.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nपहिलं चित्रं आवडलं, एकाच\nपहिलं चित्रं आवडलं, एकाच रंगाच्या अनेक छटा हे वैशिष्ट्य, बोटीचा एकाकीपणा थोडासा जाणवतो आहे पण तो नेमका जाणवण्यासाठी चित्र थोडं अधिक वाईड हवं आहे असं वाटलं.\nशंका- लेन्सवर/फिल्टरवर उजविकडे खाली एक हलकासा डाग असावा असे वाटते आहे, सेन्सरवर असेल तर साफ करणं थोडं अवघड आहे, पण सेन्सरवर डाग नसावा.\nसेन्सरवर डाग नाहीये, दुसर्‍या\nसेन्सरवर डाग नाहीये, दुसर्‍या लेन्सने डागाळलेले फोटो आलेले नाहीत. हा फोटो मोठ्या स्क्रीनवर पाहिल्यावर लगेचच डाग दिसला, दुर्दैवाने तो फोटोवरून काढता येत नाहीये. कॉन्ट्रास्ट वाढवल्यावर डागही अधिक स्पष्ट होतोय. आता लेन्स साफ केली आहे, चाचणी करून पहाते.\nहा य-अक्षावर कातरलेला फोटो. आता हा मलाही जास्त आवडला.\n(आयगरची उत्तरभिंत धाग्यातले फोटो पाहून या फोटोची कल्पना आली. पांथस्थांनी विषय दिला त्याच्या आदल्याच दिवशी हा फोटो काढला आणि त्याला शीर्षक काय देता येईल असा विचार करताना 'एकाकी' असंच सुचलं होतं.)\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nहा फोटो मस्त वाटतो आहे, आधीच्या ��ोटोतला एकदम वरचा गुलाबी रंग ह्यात नाही, पण तो ठेवून वाइड चित्र जमेलसं वाटत नाही.\nडागांसाठी हे किंवा हे उपयोगी पडेल आणि कर्व्हस वापरुन ब्राईटनेस किंवा कॉन्ट्रास्ट बदला असे सुचवेन.\nवरच्या प्रतिक्रियेतला पहिला फोटो बाद करून हा फोटो मोजता येईल काय\nमी यांचे आभार. 'गिंप'मधलं gimp-resynthesizer प्लगिन वापरून कचरा बर्‍यापैकी काढता आला.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n'थींम' कठीण आहे पण प्रयत्न करतो\nसंपादकः कृपया width=\"\" height=\"\" टाळावे\nविषयानुरूप करण्यासाठी क्रॉप केला आहे का काँपोझिशन आणि आस्पेक्ट रेशिओ ऑड वाटत आहेत.\nमला देखील आवडले हे चित्र. नि़ळ्या रंगाच्या सलग बदलत्या छटा एकाकीपणा अधोरेखीत करतात.\nमात्र चित्राच्या आकारामुळे, एकाकी पक्ष्याच्या उजव्या बाजूस अधिक पक्षी असतील असे वाटत राहते. तसे नसेल, तर चित्र विषयास अगदी अनुसरून आहे \nया चित्रामुळे रवींद्रनाथांच्या काही ओळी आठवल्या...\nमेघेर ओपोरे मेघ जोमेछे\nआमाय कॅनो बोशिये राखो\nबराच स्वैर अनुवाद -\nसोयरे मागे विरून जाती\nधन्यवाद ऋता आणि अमुक >>एकाकी\nधन्यवाद ऋता आणि अमुक\n>>एकाकी पक्ष्याच्या उजव्या बाजूस अधिक पक्षी असतील असे वाटत राहते.\nबरोबर, म्हणूनच हे चित्र स्पर्धेसाठी नाही, ती कबुतरांची जोडी होती, तसेही पक्षी निदान कबुतरे एकटे सहसा बसत नाहीत असा अनुभव आहे(ऋता अधिक सांगू शकतील), कावळे एकटे बरेचदा आढळतात. :). अनुवादित कविता उत्तम आहे, एकाकीपणा नेमका सुचवणारी आहे, आवडला. चित्राचे तपशील निवांत देतो, ते कंटाळवाणे काम आहे\nबॉस्टन बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी जोखार... (स्रोत)\nसंपादक : दिलेला दुवा चुकीचा आहे. जी प्रतिमा टाकायची आहे तिच्या जेपेग किंवा तत्सम फॉर्मॅटमधल्या फाइलचा दुवा देणं गरजेचं आहे. तसंच ती प्रतिमा आंतरजालावर कुणालाही उपलब्ध असणं गरजेचं आहे.\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nदिलेल्या माहितीनुसार आम्ही त्याला इथे बंदिस्त केलं होतं. काय झालय कुणास ठाऊक, मलाही दिसत नाहीय.\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\n१. एक एक फूल गळावया...\n१. एक एक फूल गळावया...\n१ आणि २ हे दोन्ही फोटो निकॉन डी ४० एक्सने काढलेले आहेत. फ्लिकरवरून बाकीची माहिती मिळवता येत नाहीये.\nफोटो तसे जुने आहेत. पण दोन्ही अंदाजाप्रमाणे ७०-३०० एमएम लेन्स ने काढले आहेत.\nनिकॉन डी ४०एक्स, ७०-३०० एमएम लेन्स्\nबवेरिअन स्टेट (साऊथ जर्म��ी)- फ्युसेन.(near Neuschwanstein castle)\nपिकासा मधील 'I am feeling lucky' वापरलंय.\nअवांतर आहे पण सगळे\nअवांतर आहे पण सगळे साहित्यप्रेमी असल्याने स्वातंत्र्य घेते - अनेक कवींना जेव्हा त्यांचा प्रत्येकाचा आवडता शब्द सांगण्यास सांगीतले होते तेव्हा एका कवीने पुढील शब्द निवडला - KANKEDORT\nया एकाकी शब्दावरच या कवयित्रीने तिचा आवडता शब्द म्हणून लेख लिहीला आहे तो लेख येथे\nअवांतर नाही तर अ‍ॅप्टांतर\nअवांतर नाही तर अ‍ॅप्टांतर म्हणावयास हवे याला. शब्द नव्यानेच कळाला, लेख आत्ताच वाचतो, बहुत धन्यवाद शेअर केल्याबद्दल.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nउघडीप : १/३२० सेकंद\nआय एस ओ : १००\nकॅमेरा : ऑलिम्पस ई-५००\nधनंजय यांची प्रकाशचित्रे नेहमीच त्यामागच्या विचारांच्या नाविन्याने उठून दिसतात, वरचे 'एकाकी' विषयावरचे चित्र याचे उत्तम उदाहरण आहे\nया धाग्यावर लावता येतील अशी काही प्रकाशचित्रे काढायचा मीही प्रयत्न ़केला होता पण मांडणीमागच्या सरळधोपट विचारांचा मला स्वतःलाच कंटाळा आला होता म्हणून कष्ट घेतले नाहीत.\nवेगळ्या पार्श्वभूमीवर एक वेगळी गोष्ट म्हणजे \"एकाकी\"पण नव्हे असं काही तांत्रिकदृष्ट्या सुंदर पण थोडा संदर्भ नसलेली छायाचित्रं पाहून म्हणावसं वाटलं..\n+१ सहमत आहे. \"एकांत\", \"एकटा\"\nसहमत आहे. \"एकांत\", \"एकटा\" आणि \"एकाकी\" या तिन्हीत गल्लत होते आहे का असा काही चित्र पाहुन संशय आला\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\n\"एकांत\", \"एकटा\" आणि \"एकाकी\"\n\"एकांत\", \"एकटा\" आणि \"एकाकी\" या तिन्हीत गल्लत करत करत ...\nसर्व छायाचित्रे कॅनन ११०० डी ने ऑटो मोडवर काढलेली आहेत. एक्झिफ डेटा कसा शोधायचा माहिती नाही. फ्लिकरमध्ये लगेच दिसतो म्हणे. थोडासा प्रयत्न केला पण आधी सापडला नाही. ( एसीडीसी मध्ये चित्राखालीच एक्झिफ डेटा असतो तो नंतर सापडला... प्रतिसाद संपादित करून एक्झिफ डेटा लिहिला आहे))\nआय एस ओ १००\nआय्फेल प्यारिस मॉमा टेकडीवरून\nआय एस ओ ८००\nआय एस ओ १००\nआय एस ओ ८००\n शिवाय, पृथ्वीच्या हा विश्वातील एकाकीपणाबद्दल शोध घेणारी वेधशाळा म्हणूनही खपून जाईल.\nमास्तर, विण्डोज वापरत असाल तर\nमास्तर, विण्डोज वापरत असाल तर विण्डोज एक्सप्लोररमधे चित्रावर राईट क्लिक, प्रॉपर्टीज (आणि एक काहीतरी क्लिक करून) एक्झिफ मिळेल. लिनक्समधे एक्झिफ अशी कमांड लाईन युटीलिटी आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nकाही वैयक्तिक कारणामुळे ह्���ा धाग्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले त्याबद्दल क्षमस्व आहे. उद्या संध्याकाळपर्यंत (४ ऑगस्ट) निकाल जाहीर करायचा प्रयत्न आहे.\nकॅमेरा निकॉन डी ९० लेन्स\nकॅमेरा निकॉन डी ९०\nतुमचे वरील छायाचित्र पाहून मला माझा हा प्रयत्न आठवला ...\nनिकाल जाहिर करायला वेळ झाला म्हणुन प्रथम आपल्या सगळ्यांची माफि मागतो.\nया स्पर्धेचा विषय थोडा गोंधळ निर्माण करणारा होता हे कबुल करायला हवे. ऋषिकेश यांनी वर म्हटल्याप्रमाणे अनेक स्पर्धकांची \"एकांत\", \"एकटा\" आणि \"एकाकी\" या तिन्हीत गल्लत झाली आहे असे वाटते. आवाहनकर्ता म्हणुन मी ह्या बाबतीत स्पष्टीकरण दिले पाहिजे होते पण ते वेळे अभावी शक्य झाले नाहि त्यामुळे दिलगीर आहे.\nअसो, आता निकाला कडे वळुयात -\nप्रथम क्रमांक - ऋषिकेश यांचे \"एकाकी-१\"\nदुसरा क्रमांक - केतकी यांचे \"एकाकी लढाई.. (पणती)\"\nतिसरा क्रमांक - नंदन यांचे \"चर्चगेटच्या कोलाहलातले सर जमशेटजी जीजीभॉय\"\n@ऋषिकेश - अभिनंदन आणि पुढील छायाचित्रण आव्हानाच्या विषयाची वाट पहात आहोत\nपुढच्या आव्हानासाठी सुद्धा नक्की प्रयत्न करेन.\n पुढील विषय दिला आहे\n पुढील विषय दिला आहे\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉ���्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/state-road-transport-corporation-reduced-fare-of-shivshahi-sleeper-340494.html", "date_download": "2019-02-23T23:08:28Z", "digest": "sha1:L7WSEPOLWTJBZWHNO2WTC7SSNOBOOOJ4", "length": 14337, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिवशाहीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदवार्ता; दर 505 रुपयांनी झाले कमी", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्��ोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nशिवशाहीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदवार्ता; दर 505 रुपयांनी झाले कमी\nएसटी महामंडळाने शिवशाही बस सेवेचे तिकीट दर 230 ते 505 रुपयांनी कमी केले आहेत.\nमुंबई, 10 फेब्रुवारी: एसटी महामंडळाने शिवशाही बस सेवेचे तिकीट दर 230 ते 505 रुपयांनी कमी केले आहेत. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 13 फेब्रुवारीपासून नवे दर लागू होणार आहेत.\nराज्यातील 42 मार्गावर शिवशाही बस (स्लीपर) धावते. खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी शिवशाहीच्या दरकपातीचा विचार सुरु होता. तसा प्रस्ताव देखील प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थीती आणि खासगी वाहतुकीशी स्पर्धा तसेच लांब पल्ल्याचा प्रवास ज्ये���्ठ नागरिकांना सुखकर आणि माफक दरात व्हावा या उद्देशाने ही कपात करण्यात आल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडलाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले.\nराज्यात ज्येष्ठ नागरिकांना याआधीच प्रवासात 30 टक्के सवलत आहे. आता नव्या दरामुळे त्यांना शिवशाहीचा प्रवास आणखी स्वस्त होणार आहे.\nअसे आहेत नवे दर (कंसातील दर जुने)\n*मुंबई-लातूर: 950 (1275 )\nVIDEO : सरकार विरोधात बोलणाऱ्या अमोल पालेकरांचे भाषण अर्ध्यातच थांबवलं\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thunderball/results/04-september-2018", "date_download": "2019-02-23T23:27:37Z", "digest": "sha1:GQXMU5TB57EVNXTSQ5GZZK32VSWR3CLA", "length": 2425, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "थंडरबॉल सोडतीचे निकाल September 04 2018", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nमंगळवार 4 सप्टेंबर 2018\nथंडरबॉल सोडतीचे निकाल - मंगळवार 4 सप्टेंबर 2018\nखाली मंगळवार 4 सप्टेंबर 2018 तारखेसाठीचे थंडरबॉल लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया थंडरबॉल पृष्ठाला भेट द्या.\nमंगळवार 4 सप्टेंबर 2018\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/hat-trick-century-on-captaincy-debut-andre-russells-perfect-day/", "date_download": "2019-02-23T23:04:28Z", "digest": "sha1:36QXYPVYHNDL2L2SDYHUGRLGCOMJHJR3", "length": 11253, "nlines": 82, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एकाच सामन्यात हॅट्रिक आणि शतक; कर्णधार आंद्रे रसलचा धमाका", "raw_content": "\nएकाच सामन्यात हॅट्रिक आणि शतक; कर्णधार आंद्रे रसलचा धमाका\nएकाच सामन्यात हॅट्रिक आणि शतक; कर्णधार आंद्रे रसलचा धमाका\n10 आॅगस्टचा दिवस विंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसलसाठी खास ठरला आहे. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात त्याने हॅट्रिक आणि शतकही साजरे केले आहे.\nही कामगिरी त्याने सध्या सुरु असलेल्या कॅरेबियन प्रीमीयर लीगमध्ये जमैका थलावाहसंघाकडून त्रिनबागो नाईट रायडर्स संघाविरुद्ध केली आहे.\nहा सामन्यात दोन्ही संघांच्या मिळून तब्बल 400 पेक्षा जास्त धावा झाल्या. त्रिनबागोने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 223 धावा केल्या. त्यांच्याकडून कॉलिन मुन्रो(61धावा) आणि ब्रेंडन मॅक्युलमने(56 धावा) अर्धशतके केली.\nतसेच ख्रिस लिन(46 धावा) आणि मुन्रोमध्ये 98 धावांची दुसऱ्या विकेटसाठी भागिदारी झाली. तर मुन्रो आणि मॅक्यूलममध्ये चौथ्या विकेटसाठी 86 धावांची भागिदारी झाली.\nयाचवेळेस रसलची गोलंदाजी बहरली आणि त्याने सामन्याच्या 20 व्या षटकात मॅक्यूलम, डॅरेन ब्रावो आणि दिनेश रामदिनला सलग चेंडुंवर बाद करत हॅट्रिक साजरी केली.\nत्यानंतर त्रिनबागोने दिलेल्या 224 धावांचा पाठलाग करताना जमैका संघाची आवस्था 5 बाद 41 धावा अशी झालेली असताना रसल सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.\nयानंतर मात्र रसलने आक्रमक खेळ करताना केन्नार लेविसला साथीला घेत एकहाती जमैकाला सामना जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने 40 चेंडूतच शतक साजरे केले. तसेच सीपीएलमध्ये सर्वात जलद शतक करण्याचाही विक्रम रचला.\nत्याने या सामन्यात 49 चेंडूत 6 चौकार आणि 13 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 121 धावा केल्या. त्याचबरोबर त्याला अर्धशतक करत लेविसने एका बाजूने भक्कम साथ दिली. लेविसने 35 चेंडूत 51 धावा केल्या. यात त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले.\nपण जमैकाला विजयासाठी 22 धावांची गरज असताना लेविस बाद झाला. परंतू याचा खेळावर परिणाम न होऊ देता पोलार्डने शेवटच्या षटकात सुनील नरीनच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत जमैकाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.\nजमैकाने हा सामना 4 विकेट्सने जिंकत यावर्षीचा त्यांचा पहिला विजय नोंदवला.\nयाआधीही ट्वेंटी20 मध्ये एकाच सामन्यात हॅट्रिक आणि शतक करण्याचा कारनामा इंग्लंडच्या जो डेन्लीने केला आहे. वि���ेष म्हणजे त्यानेही ही कामगिरी याच वर्षी जुलै महिन्यात केली आहे.\nत्याने इंग्लंडमधील टी20 ब्लास्ट स्पर्धेत 6 जुलैला केन्ट संघाकडून खेळताना सरे विरुद्ध हा कारनामा केला आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–सौरव गांगुली होणार बीसीसीआयचा अध्यक्ष\n–अँडरसनचा तो चेंडू खेळायचा कसा हरभजनचा सचिन तेंडुलकरला प्रश्न\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_7290.html", "date_download": "2019-02-23T23:36:38Z", "digest": "sha1:OVG3SCTGB6EMOBVZ4AYV4X6LUQEOLH5A", "length": 13367, "nlines": 47, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ३५ - प्रथम योजना, विक्रम नंतर", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ३५ - प्रथम योजना, विक्रम नंतर\nमध्यरात्रीच्या गाढ झोपेत असलेला लाल महाल आणि स्वाभाविकरित्या झोपेचीच पेंग येत असलेले पहारेकरी एकदम हल्ला झाल्यानंतर गोंधळून जावेत , त्यांनी केवळ आरडोओरडाच करावा आणि सैरभैर धावत पळत सुटावे हीच अपेक्षा या हल्ल्यामागे महाराजांची होती. केवळ ' केऑस ' काही मावळ्यांनी लाल महालाच्या मुख्य दरवाज्याच्या माथ्यावर असणाऱ्या नगारखान्यात घुसायचे ,\nतेथे झोपलेल्या वाद्य वादकांना असेच एकदम उठवायचं आणि तेथील नगारे , कणेर् , तुताऱ्या ,ताशे , मफेर् इत्यादी वाद्ये वाजवायला लावायचे हा आणखी एक गोंधळ उडवून देण्याचा प्रकार ठरविलेला होता. तो अगदी तसाच घडला. काही मावळे नगारखान्यात घुसले. त्यांनी त्या झोपलेल्या वादकांना कसे उठविले असेल याचा तर्क करता येतो. भूतपिशाच्चे जणू अचानकआपल्याला झोडपताहेत असेच त्या वादकांना वाटले असेल.\nअर्धवट झोपेत ती घाबरलेली माणसं तेथील वाद्ये मराठ्यांच्या दमदाटीवरून जोरजोरात वाजवावयास लागली. काय घडतंय ते त्या वादकांना कळेचना. ते फक्त वाजवीत होते. कारण पाठिशी नागव्या तलवारीचे मावळे मारेकऱ्यासारखे उभे होते. लाल महालातील प्रचंड गोंधळात हा नगारखान्यातील प्रकार सर्वात विलक्षण कल्पक होता. अंधारात सारा महाल जागा होऊन ओरडत अन् किंकाळ्या फोडीत होता. त्यात स्त्रियांचा कल्लोळ भयंकरच होता.\nसर्वांचाच या थक्क करणाऱ्या अचानक हल्ल्याने ( सरप्राईजअॅटॅक) किती गोंधळ उडाला असेल याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे घाबरून उठलेला शाहिस्तेखान स्वत: माडीवरून अंगणात सशस्त्र धावत आला. पण शस्त्र कोणचे होते धनुष्यबाण अशावेळी कुणी धनुष्यबाण घेऊन धावेल काय तलवार , पट्टा किंवा निदान भाला तरी घेऊन माणूस समोरासमोर शत्रू���र हल्ला करावयास धावेल ना तलवार , पट्टा किंवा निदान भाला तरी घेऊन माणूस समोरासमोर शत्रूवर हल्ला करावयास धावेल ना पण खान धनुष्यबाण घेऊन धावला. काय उपयोग \nत्याचा मुलगा अबुल फतेखान हा जर त्याचवेळी अचानक आडवा आला नसता , तर महाराजांच्या हातून खान अंगणातच ठार झाला असता. पण पोरामुळे बाप वाचला. इथं या अबुल फतेखन पुत्राचं खरोखर कौतुकच वाटते. बापासाठी त्याने आपला प्राण खचीर् घातला.\nखान मात्र आल्याजिन्याने धावत होता. महाराज आता त्याचा पाठलाग करीत होते. माडीवरती खानाच्या दालनाला लागून ( बहुदा) दक्षिणोत्तर असा एक मोठा दरुणी महाल होता. त्या मोठ्या दिवाणखाण्यात खानाच्या कुटुंबातील आणि अन्य काही स्त्रिया झोपलेल्या होत्या. त्या जाग्याहोऊन मोठमोठ्याने ओरडत , किंकाळत होत्या. तिथे एकदोन जमिनीवरची शमादाने होती. त्याचा प्रकाश कितीसा असणार काय घडतंय याचा कोणालाच बोध होत नव्हता. फक्त घबराट उडाली होती.\nखान पुढे आणि महाराज मागे असा प्रकार होता. गोंधळलेला खान केवळ जीव वाचविण्याकरताच पळत होता. पुसटत्या प्रकाशात महाराज खानाचा पाठलाग करीत होते. स्त्रियांच्या त्या दालनात खान शिरला. तेथे एक मोठा जाडसर पडदा (बाड) होता. खानाने घाईत तो हाताने उडवला. तो आत शिरला. महाराजांनी त्या बाडावर आपल्या धारदार तलवारीचा घाव घातला. पडदा फाटला गेला.\nखान घाबरून धावत आल्याचे तेथील बायकांनी पाहिले. काहीतरी भयंकराहूनही भयंकर घडतंय या जाणिवेने त्या त्याहून भयंकर घाबरल्या. केवळ कल्लोळ पडद्याला पडलेल्या भगदाडातूनमहाराजांची आकृती आत येताना स्त्रियांनी पाहिली. तिथं असलेली शमादाने कोणा शहाण्या स्त्रीने फुंकून विझविली. अधिकच अंधार झाला. महाराज आता अंदाजाने खानावर धावत होते. खान घाबरून एका खिडकीबाहेर घाईघाईत चढून खाली दबला. हा सुद्धा एकूण उपलब्ध असलेले पुरावे लक्षात घेऊन केलेला अंदाज आहे. महाराजांना वाटले खान येथेच आहे. म्हणून त्यांनीआपल्या तलवारीचा खाडकन घाव घातला. घाव लागल्याचे त्यांना जाणवले. त्यांना वाटले घाव वमीर् लागून खान मेला. अन् महाराज तेथून तडक आल्यावाटेने परत परतले.\nसंपूर्ण लाल महालाची वास्तु भयंकर कल्लोळाने दणाणत होती. त्यातच नगारखान्यातील वाद्यांचा कल्लोळ चालू होता.\nमहाराजांचा मुख्य उद्देश मात्र अंधारात अधांतरीच राहीला. खान बचावला. त्याची फक्त तीन बोटे , उजव्या हाताची तलवारीखाली तुटली.\nआपले छाप्याचे काम फत्ते झाले असे समजून पूर्वयोजनेप्रमाणे महाराज आणि मावळे लाल महालातून निसटले. लाल महालाबाहेर या साऱ्या कल्लोळाने खडबडून उठलेले छावणीतील खूपमोगली सैनिक जमा झाले होते. त्यांना काहीच बोध होत नव्हता.\nखूप मोठा तपशील उपलब्ध असलेले हे ' ऑपरेशन लाल महाल ' असे घडले. हा थोडक्यात अहवाल. मुख्य आहे तो निष्कर्ष. केवळ लष्करी सैनिकांनी आणि सेनाधिकाऱ्यांनीच या ऑपरेशनचा विचार करावा. चिंतन , मनन करावे , असे नाही. योजनाबद्ध काम करू इच्छिणाऱ्याप्रत्येक विषयांतील प्रत्येक कार्यर्कत्याने या इतिहासाचा सूक्ष्मविचार करावा. वर्तमानकाळात याचा कल्पक योजना म्हणून उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही ' मॅनेजमेंट ' आणि प्रचंड प्रकल्पहाताळणाऱ्यांनी या लष्करी कथेचा अभ्यास करून पाहावा. त्यातून प्रेरणा , योजना आणि शेवटी यश काबीज करता येईल. पाहा पटते का \nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/01/blog-post.html", "date_download": "2019-02-23T23:06:46Z", "digest": "sha1:MKGGR73RGBTVEFRY6L3DNKTNJSKTAXR5", "length": 11640, "nlines": 56, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: नदी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nडोंगरदऱ्यातून नागमोडी वळणे घेत गावाबाहेरून एका वळणावर डोह करुन वाहणारी नदी होती. झुंजू मुंजू झालं की नदीत पोहणारी माणसं होती. नदीत झरे होते. झऱ्यातून घागरी भरून पाणी भरणारे मजबूत देहाचे खांदे होते. घाटावर सकाळी कपड्यांचा \"फट् फट्\" घुमणारा धुण्याचा आवाज होता. बायका माणसांचा किलबिलाट होता. पक्षांचा चिवचिवाट होता. नदीतल्या डोहात \"पुक् पुक्\" आवाज करीत पाणी ओढणारं पिस्टनचं इंजन होत. त्यावर भिजणारे पानमळे होते. वरच्या अंगानं खळखळत येवून नदीला मिठी घालणारा ओढा होता. पावसाळ्यात नदी फुगल्यावर ओढयाला चढणारा मासा होता. रात्री टायर पेटवून त्यांना पकडणारी माणसं होती. दगडात लपणारे खेकडे होते. पाण्यावर खेळणारे विरुळे होते. \"डराव डराव\" ओरडणाऱ्या बेडक्या होत्या. उन्हं अंगावर झेलत डोळे मिटून नदीत डुंबणाऱ्या गाई म्हशी होत्या. म्हशी बुडल्यावर पाण्यावर तरंगणाऱ्या त्यांच्या अंगावरच्या गोमाश्याही होत्या. पलिकडच्या काठाला बैलगाड़ी पार होताना चाकांच्या लोखंडी धावेतून \"कुर कुर\" निघणारा वाळूचा नादमधुर आवाज होता. नदी होती गावाची संस्कृती. माता. भगीरथी. अन्नदाती. तिनेच विणल्या निसर्ग आणि मानवाच्या नात्यातील कित्येक गोष्टी. तिनेच अंगाखांद्यावर खेळवले गावचे कित्येक चिमुकले जीव. तिनेच वाढविल्या आणि जगविल्या गावच्या कित्येक पिढया...\n...नदी आजही असते. पण पहिल्यासारखी आता पावसाळ्यात फुगत नसते. नदीवर आता धरण असते. त्यातून सोडलेलं काळे पाणी सोबत घेऊन ती आता वाहत राहते. नदीतून आता \"पुक् पुक्\" घुमणाऱ्या पिस्टनच्या इंजनचा आवाज होत नसतो. यांत्रिक मोटारी आता नदीच्या पाण्यासाहित तिची आतडी दिवस रात्र ओरबाडत राहतात. तिच्या काठावरचे पानमळे कधीच गळून पडलेले असतात. तिथे आता ऊसाची मळी पसरलेली असते. नदीत कधी कधी छोटे मासेही दिसतात. शहरातून सुट्टीला गावी आलेली मुलं आणि त्यांच्या मम्मा त्यांना आता “फिश” म्हणून ओळखतात. नदी उन्हाळ्यात उघडी पडते. बोडकी दिसते. तिच्या पोटातले सांगाडे उघडया पडलेल्या खडकवाटे दिवस रात्र अश्रू सोडत राहतात. नदीतले झरे आटलेले असतात. तिथली जागा झाडा झुडपांनी व्यापलेली असते. नदीला मिठी मारण्यासाठी गावाबाहेचा ओढा व्याकूळ झालेला दिसतो. पण माणसानी त्याला मध्येच कापलेला असतो. नदीचे पोटही आता फुटलेले असते. तिच्या पोटातील वाळू दूर शहरातल्या उंच इमारतींच्या भिंतीत विसावलेली असते. लहानपणी आपल्याच अंगाखांद्यावर खेळलेल्या, माणसा��च्या प्रणयक्रीडाकडे ती आता विषन्न नजरेने पहात भिंतीत बंदिस्त असते. आणि एकेकाळी \"फट् फट्\" धुण्याच्या आवाजाने आसमंत दणाणून सोडणारा नदीचा घाट आता रात्रीच्या अंधारात बाटल्यांच्या काचांचा आवाज घुमवीत राहतो.\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 1:22 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/indigo-airlines-flight-6e361-a320-mumbai-to-ahmedabad-tyre-burst-while-taking-off-mumbai-airport-emergency-landing-ahmedabad-new-306086.html", "date_download": "2019-02-23T23:47:27Z", "digest": "sha1:VABXZZDNOXWLFGU3JQJVC4VTQYJFF2XN", "length": 14881, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पायलटच्या सर्तकतेमुळे वाचले 185 प्रवाशांचे प्राण, मुंबई-अहमदाबाद विमानाचे इमर्जन्सी लँडिंग", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प���रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nपायलटच्या सर्तकतेमुळे वाचले 185 प्रवाशांचे प्राण, मुंबई-अहमदाबाद विमानाचे इमर्जन्सी लँडिंग\nइंडिगो एअरलाईन कंपनीचे विमानाची मोठी दुर्घटना आज टळली. मुंबई विमानतळावरून उड्डाण अचानक टायर फुटल्याने त्याचे अहमदाबाद विमानतळावर ईमर्जंसी लँडिंग करण्यात आले.\nमुंबई, 19 सप्टेंबर : इंडिगो एअरलाईन कंपनीचे विमानाची मोठी दुर्घटना आज टळली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या विमानाचे चानक टायर फुटल्याने त्याचे अहमदाबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. पायलटच्या सर्तकतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून, विमानातील 185 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.\nमुंबई विमानतळावरून उड्डाण घेत असताना अचानक घडलेल्या या घटनेमुळ फुटल्याने इंडिगो एअरलाईन कंपनीचे विमान बुधवारी सायंकाशी अहमदाबाद विमानतळावर सुरक्षिरित्या उतरविण्यात आले. 6E361, A320 मुंबई-अहमदाबाद या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने बुधवारी सायंकाळी मुंबईच्या विमानतळावरून उड्डाण घेतले. पण हे उड्डाण घेत असताना ही बाब वैमानिकाच्या लक्षात आली. त्याने तात्काळ अहमदाबादच्या एअर ट्राफिक कंट्रोल रूमला कळवून इमर्जन्सी लँडिंगची विनंती केली. ती तात्काळ त्यांनी मान्यही केली. अखेरिस सायंकाळी 7.21 वाजता त्या विमानाचे अहमदाबाद विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले.\nया विमानात एखून 185 प्रवासी होते. लँडिंग होताच विमानतील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती सुत्रांनी दिली. घडल्या प्रकारानंतर हे विमान अहमदाबाद विमानतळावरच थांबवून ठेवण्यात आलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली.\nआसाममध्ये गणेशोत्सवात रंगला अजिंक्य-शीतलचा डान्स\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमोदींची मन की बात; ओमर अब्दुल्लांनी केलं अभिनंदन\nउत्तर प्रदेशात भीषण स्फोट, 10 जणांचा मृत्यू\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/jacqueline-fernandez-trolled-for-smiling-at-sridevis-prayer-meet/articleshow/63122807.cms", "date_download": "2019-02-24T00:07:35Z", "digest": "sha1:AS2R7NMHIIFPWOCEFWF3AMEMKIOCTKR7", "length": 14342, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "sridevi prayer meet: jacqueline fernandez trolled for smiling at sridevi's prayer meet - श्रीदेवींच्या अंत्ययात्रेवेळी जॅकलीन हसत होती! | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nश्रीदेवींच्या अंत्ययात्रेवेळी जॅकलीन हसत होती\nअभिनेत्री श्रीदेवींचं पार्थिव दुबईतून मुंबईत आणल्यानंतर अंत्यदर्शनासाठी सेलिब्रेशन स्पोर्स्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आलं होतं. बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींप्रमाणे जॅकलीनही अभिनेत्री श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी गेली होती. पण या दुःखद प्रसंगीही जॅकलीन हसताना दिसली. तिचं हे 'स्माइल' माध्यमांसह अनेकांच्या कॅमेऱ्यात कैद झालं. आता याच 'स्माइल'मुळे जॅकलीनचं सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू आहे.\nश्रीदेवींच्या अंत्ययात्रेवेळी जॅकलीन हसत होती\nमुंबईश्रीदेवींचं दुबईत झालेलं अकस्मात निधन साऱ्यांनाच चटका लावून गेलंय. त्यांचं पार्थिव मुंबईत आणल्यानंतर अंत्यदर्शनासाठी सेलिब्रेशन स्पोर्स्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आलं होतं. बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींप्रमाणे अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी गेली होती. पण या दुःखद प्रसंगीही जॅकलीन हसताना दिसली. तिचं हे 'स्माइल' माध्यमांसह अनेकांच्या कॅमेऱ्यात कैद झालं. आता याच 'स्माइल'मुळे जॅकलीनचं सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू आहे.\nआपल्या एक 'स्माइल'मुळेच चारचौ��ात आपलं हसं होईल, असं जॅकलीनला स्वप्नातही कधी वाटलं नसेल. पण प्रत्यक्षात तसं घडलंय. बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींप्रमाणे जॅकलीनही अभिनेत्री श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी गेली होती. पण या दुःखद प्रसंगीही जॅकलीन हसताना दिसली. तिचं हे 'स्माइल' माध्यमांसह अनेकांच्या कॅमेऱ्यात कैद झालं. आता याच 'स्माइल'मुळे जॅकलीनचं सोशल मीडियावर ट्रोलिंग होतंय.\nअभिनेत्री श्रीदेवींचं दुबईत झालेलं अकस्मात निधन साऱ्यांनाच चटका लावून गेलं. त्यांचं पार्थिव मुंबईत आल्यानंतर अंत्यदर्शनासाठी सेलिब्रेशन स्पोर्स्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आलं होतं. जॅकलीनही श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचली. तिथे पोहोचल्यावर कारमधून उतरताना जॅकलीनने जमलेल्या गर्दीला पाहिलं आणि हसून अभिवादन केलं. अनेकांनी तो क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला आणि क्षणातच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.\nजॅकलीनच्या हसण्याचं कारण काहीही असो, पण तिच्या स्माइलचं टायमिंगच चुकलं हे नक्की आपण कोणत्या प्रसंगासाठी इथं आलोय याचं भानही तिला न राहिल्याने केवळ श्रीदेवींचेच चाहते नाही, तर खुद्द जॅकलीनचे चाहतेही तिच्यावर भडकले आहेत. तिच्या त्या हसणाऱ्या फोटोवर विविध कॉमेन्ट्स करत नेटकरी आपला राग व्यक्त करत आहेत. अनेकांनी तर तिला अशा प्रसंगांमध्ये न जाण्याचा सल्लाही दिला आहे. दिवंगत व्यक्तीविषयी मनात जराही आदर नसेल तर अशा ठिकाणी केवळ मीडियाला दाखविण्यासाठी जाऊ नकोस, अशा परखड शब्दात एका ट्विटर युजरने तिला सुनावलंय. श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थनासभेत हसण्यासारखं काय होतं, असा सवालही अनेकजण करताहेत.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी ��ेजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\npriyanka chopra: प्रियांका खरंच गरोदर मधु चोप्रांनी केला खु...\nVidya Balan: 'साजिद खानसोबत कधीच काम करणार नाही'\njaved akhtar: इम्रान खाननं 'नो बॉल' टाकलाय; जावेद अख्तर यां...\nSonu Nigam: व्हीलचेअरवर भारतात परतला सोनू निगम\nrinku rajguru: 'आर्ची'ला पाहण्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर चा...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nश्रीदेवींच्या अंत्ययात्रेवेळी जॅकलीन हसत होती\nआमचं आयुष्य पूर्वीसारखं कधीच नसेल: बोनी कपूर...\nश्रीदेवींच्या निधनाबद्दल अमिताभ यांचं टि्वट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nagpur-one-side-lover-attack-on-girl-updates-306326.html", "date_download": "2019-02-23T23:19:57Z", "digest": "sha1:HGFGJIZHIWQ4Z3T3L5I2OD4ZITEQPEVI", "length": 15469, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "८२ दिवसांनंतर मृत्यूशी हरली सानिका, एकतर्फी प्रेमातून मित्रानेच केला होता हल्ला", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\n८२ दिवसांनंतर मृत्यूशी हरली सानिका, एकतर्फी प्रेमातून मित्रानेच केला होता हल्ला\nसानिकाच्या आई वडिलांनी पावणेतीन महिन्यात होते नव्हते विकून, कर्जबाजारी होऊन उपचाराचा खर्च केला.\nप्रविण मुधोळकर, नागपुर २१ सप्टेंबर- एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने केलेल्या चाकु हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सानिका प्रदीप थुगांवकर या अठरा वर्षांच्या मुलीचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. १ जुलैला र��त्री ७.४५ च्या सुमारास अत्यंत वर्दळीच्या आठ रस्ता चौकाजवळ ही थरारक घटना घडली होती. तेव्हापासून सानिका मृत्यूशी झुंज देत होती. अखेर तिचा संघर्ष आज संपला.\nटेक्स्टाईल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला शिकणारी सानिका अशोका हॉटेलसमोर असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएमलगत तिच्या मामाच्या (अविनाश पाटणे) फायनान्स कार्यालयात काम करायची. खामल्यातील रोहित हेमनानी या माथेफिरूसोबत तिचे दोन वर्षांपासून मित्रत्वाचे संबंध होते. काही दिवसांपूर्वी त्याची गुन्हेगारी वृत्ती लक्षात आल्याने त्याला सानिकाने टाळणे सुरू केले. त्यामुळे आरोपी संतापला होता. ब्रेकअप करण्यापूर्वी शेवटचे एकदा भेटू असे म्हणून आरोपी हेमनानीने तिला गळ घातली होती. त्यामुळे तिने त्याला १ जुलैला रात्री मामाच्या ऑफिसामध्ये भेटायला बोलवले होते.\nरोहित- सानिकाची भेट झाल्यानंतर रोहितने पँटमध्ये लवपून ठेवलेला चाकू बाहेर काढून अचानक सानिकावर चाकूचे सपासप वार केले. छातीवर, पोटावर आणि पाठीवर चाकूचे घाव बसल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तेव्हापासून सानिकावर खामल्यातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या सानिकाच्या आई वडिलांनी पावणेतीन महिन्यात होते नव्हते विकून, कर्जबाजारी होऊन उपचाराचा खर्च केला. सानिकानेही तब्बल पावणेतीन महिने जगण्या- मरण्याची लढाई लढली मात्र आज अखेर तिचा संघर्ष थांबला.\nVIDEO : रडणं वाईट म्हणता... हे पाहा रडण्याचे फायदे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/real-estate-news/et-wealth/articleshow/65673504.cms", "date_download": "2019-02-24T00:10:55Z", "digest": "sha1:IVW24OF44SZORFNDMJCNKBWBKPSJJJFM", "length": 15078, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "real estate news News: et wealth - ईटी वेल्थ | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nजाणून घ्या पीपीएफचे नियम सुनील धवन, ईटीसर्वसामान्य व मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांमध्ये बचतीचा सर्वात आवडता पर्याय म्हणजे पीपीएफ...\nजाणून घ्या पीपीएफचे नियम\nसर्वसामान्य व मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांमध्ये बचतीचा सर्वात आवडता पर्याय म्हणजे पीपीएफ. (पब्लिक प्रॉव्हिडण्ट फंड) दरवर्षी भरणा होणाऱ्या रकमेमुळे मिळणारी करसवलत, स्थिर व्याजदर, चक्रवाढव्याज व मुदतीअंती मिळणारी रक्कम ही करमुक्त असल्याने पीपीएफमध्ये पैसे गुंतविण्याकडे सर्वाधिक कल असतो. परंतु पीपीएफसंबंधी महत्त्वाच्या नियमांची बहुतांश गुंतवणूकदारांना माहिती नसते. अनावधानाने वा सहेतूकपणे हे नियम डावलले गेल्यास पीपीएफ खाते अडचणीत येऊ शकते. अपवादात्मक स्थितीत तर हे खाते बंदही करण्याचा बँक वा टपाल कार्यालयाला अधिकार आहे. पुढील गोष्टी ध्यानात ठेवल्यास पीपीएफमध्ये निश्चिंतपणे गुंतवणूक करता येईल.\nएकापेक्षा अधिक खाती उघडणे\nपीपीएफ खात्याच्या नियमानुसार एका व्यक्तीच्या नावे केवळ एकच खाते उघडता येते. हे खाते बँक व टपाल खात्यात उघडता येत असल्याने बँकेत व टपाल कार्यालयात प्रत्येकी एक खाते उघडण्याचीही परवानगी नसते हे ध्यानात घ्यावे. पीपीएफ खाते सुरू करताना भरण्यात येणाऱ्या अर्जात माझे अन्य कोठेही पीपीएफ खाते नाही, असे हमीपत्र द्यावे लागते. त्यामुळे ही हमी खोटी ठरली तर खातेदारावर कारवाई होऊ शकते. एखाद्या खातेदाराची दोन पीपीएफ खाती असल्याचे उघड झाल्यानंतर त्यातील दुसरे खाते हे अवैध मानले जाते. त्यातील रकमेवर व्याज मिळत नाही. हे दुसरे खाते पहिल्या खात्यात विलीन करण्याची मुभा आहे. मात्र त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाशी पत्रव्यवहार करून त्यांची परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी मिळाल्यानंतरच दुसरे खाते पहिल्या खात्यात विलीन होते व त्या रकमेवर व्याज मिळण्यास सुरुवात होते.\nअज्ञान मुलांच्या नावे खाते\nपालकांना आपल्या अज्ञान वा अल्पवयीन मुलामुलींच्या नावे पीपीएफ खाते सुरू करता येते. पालकांपैकी कोणाचे वैयक्तिक पीपीएफ खाते असले तरीही मुलाच्या नावे दुसरे खाते सुरू करता येते. मात्र एका अल्पवयीन मुलाच्या नावे एकच खाते उघडता येते हे लक्षात घ्या. त्यामुळे एका मुलाच्या नावे आई वा वडिलांपैकी एकालाच खाते सुरू करता येते.\nपीपीएफचे खाते हे केवळ वैयक्तिक खाते असते. बँकेच्या बचत खात्याप्रमाणे पीपीएफमध्ये संयुक्त खाते उघडण्याची सुविधा नाही. अनावधानाने असे संयुक्त खाते उघडले गेल्यास लक्षात आल्यानंतर बँक वा टपाल कार्यालयास ते रद्द करण्याचा अधिकार असतो. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने पीपीएफ खात्यावर आपला वारस नॉमिनी म्हणून नेमता येतो.\nपीपीएफ खात्यामध्ये दरवर्षी जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरण्याचीच परवानगी आहे. दीड लाखापेक्षा अधिक रक्कम भरल्यास त्या रकमेवर व्याज मिळणार नाही. तसेच, त्या रकमेवर करसवलतही लागू होणार नाही हे खातेदारांनी लक्षात घ्यावे. तसेच, या खात्यात दरवर्षी किमान पाचशे रुपयांचा भरणा होणे आवश्यक आहे. वर्षभरात किमान पाचशे रुपये भरले न गेल्यास हे खाते बंद होऊ शकते.\nपीपीएफ खात्याचा मूळ कालावधी हा १५ वर्षांचा असतो. या खात्यास पाच वर्षांची मुदतवाढ देता येते. मात्र बँक वा टपाल कार्यालयाला या मुदतवाढीची सूचना मूळ मुदत संपण्याच्या एक वर्ष आधी करणे आवश्यक असते. ही सूचना एच फॉर्म भरून लेखी करावी लागते. अशी सूचना न केल्यास १५ वर्षांनंतर जमा होणाऱ्या रकमेवर व्याज मिळत नाही. तसेच, ही अतिरिक्त रक्कम करसवलतीसही पात्र ठरत नाही.\nमिळवा प्रॉपर्टी बातम्या(real estate news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nreal estate news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\n...तर सव्वादहा लाखांचे उत्पन्नही करमाफ\nसंपत्तीनिर्मितीसाठी म्युच्युअल फंड उपयुक्त\nइंडेनच्या ग्राहकांची आधार माहिती फूटली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nप्रभु कॉलम ३ सप्टेंबर...\nप्रभु कॉलम ३ सप्टेंबर...\nदोन सोसायट्यांचे एकीकरण शक्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://techmarathi.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AA/", "date_download": "2019-02-23T22:50:38Z", "digest": "sha1:XSJ6KPM7E3NBG2SQUERUE2WNKPCSZOBW", "length": 9853, "nlines": 62, "source_domain": "techmarathi.com", "title": "स्काईप - टेक मराठी", "raw_content": "\nतंत्रज्ञन आणि मराठीला जोडणारा मंच\nस्काईप हे असे एक सॉफ़्ट्वेअर आहे ज्याचा वापर करुन आपण जगातील इतर व्यक्तींशी संवाद साधू शकतो. स्काईपचा वापर आपण ऑडियो व व्हिडिओ कॉल करण्यासाठी करू शकतो. स्काईपच्या वापरासाठी आपल्याला ते सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर कार्यान्वित करावे लागते. ते आपण येथून डाउनलोड करू शकता.\nस्काईप हे असे एक सॉफ़्ट्वेअर आहे ज्याचा वापर करुन आपण जगातील इतर व्यक्तींशी संवाद साधू शकतो. स्काईपचा वापर आपण ऑडियो व व्हिडिओ कॉल करण्यासाठी करू शकतो. स्काईपच्या वापरासाठी आपल्याला ते सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर कार्यान्वित करावे लागते. ते आपण येथून डाउनलोड करू शकता.\nस्काईप चॅट, ऑडियो व व्हिडिओ कॉलची सेवा विनामूल्य पुरवते. स्काईपचा वापर करून खूप कमी दरात आंतर्राष्ट्रीय फ़ोन व sms ही करू शकतो. मात्र त्यासाठी स्काईप शुल्क आकारते.\nही सेवा वापरण्याचे प्रमुख कारण म्हणजे व्हॉईस क्वालिटी अतिशय चांगली असते.\nस्काईपच्या वापरासाठी आवश्यक गोष्टी\nसगळ्यात महत्वाचे म्हणजे स्काईपच्या वापरासाठी इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे\nज्या व्यक्तीशी आपल्याला संवाद साधायचा आहे त्या व्यक्तीचे स्काइपवर अकाउंट असणे आवश्यक आहे\nतुमच्या संगणकावर स्काईप कार्यान्वित कसे कराल\n१. तुम्ही डाउनलोड केलेल्या फाइलवर डबल क्लिक करा.\n२. त्यानंतर सुचनांनुसार installation च्या पायऱ्या पूर्ण करा.\n३. त्यानंतर तो तुम्हाला तुमच्या स्काइप अकाउंट विषयी व���चारेल त्यावेळी तुमचे अकाउंट तयार करण्यासाठी खाली दिल्याप्रमाणे संपूर्ण फॉर्म भरा.\n४. जर तुह्मी निवडलेले स्काइपचे नाव उपलब्ध नसेल, तर स्काइप उपलब्ध असलेल्या नावांची यादी पुरवतो आपण त्यापैकी एक नाव निवडू शकतो.\n५. त्यानंतर आपल्याला आपली माहिती भरावी लागते जसे की आपण रहात असलेले शहर ,देश इत्यादि .ही माहिती भरून झाल्यावर उजव्या कोपरयात असलेल्या Ok या बटनावर क्लिक करा.\n६. आता तुमचे अकाउंट तयार झाले आहे .अकाउंट तयार झाल्यानंतर तुमची स्क्रीन अशी दिसेल.\nवर नमुद केल्याप्रमाणे ज्या व्यक्तीशी आपल्याला संवाद साधायचा आहे त्या व्यक्तीचे स्काईपवर अकाउंट असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर ती व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधे असणेही गरजेचे आहे. त्यासाठी Contact या मेनूमधील Add Contact हा पर्याय निवडा.\nत्यानंतर विचारलेल्या महितीपैकी ई-मेल आयडी किंवा स्काईप युजर नेम लिहून add या बटनावर क्लिक करा. म्हणजे ती व्यक्टी तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधे समाविष्ट होईल.\nतुम्ही समाविष्ट केलेल्या व्यक्तिंची यादी अशाप्रकारे डाव्या बाजूला दिसेल.\nज्या व्यक्तिशी तुम्हाला संवाद साधायचा आहे ती व्यक्ती ऑनलाइन असणे आवश्यक आहे.\nलिस्टमधील त्या व्यक्तीचे नाव सिलेक्ट केल्यावर तुम्हाला खालच्या बाजूला तुमचा मेसेज लिहिण्यासाठी जागा आहे. तिथे तुम्ही तुमचा मेसेज लिहून एंटर की दाबा. तो मेसेज संबंधीत व्यक्तीच्या तसेच तुमच्या स्क्रीनवर दिसेल. त्याने दिलेले उत्तरही खालोखाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल . अशाप्रकारे तुह्मी एकमेकांशी संवाद साधू शकता. तुमचा संवाद खाली दिलेल्या चित्रात दाखविल्याप्रमाणे तुमच्या स्क्रीनवर दिसेल.\nही उपयुक्त सुविधा नक्की वापरून पहा.\nयाचप्रकारे तुम्ही स्काईप वापरून ऑडियो व व्हिडिओ कॉल, कॉन्फरन्स कॉल तसेच फ़ाइल शेअरिंग, स्क्रीन शेअरिंग करू शकता. याबद्दलची माहिती आपण पुढील लेखात पाहू.\nलेखक सायली गद्रेवर पोस्टेड 1 एप्रिल, 2011 कॅटेगरीज टेकनॉलॉजी - Technologyश्रेण्याहाँटु - how-toटॅग्स चॅटश्रेण्यासॉफ्ट्वेअरश्रेण्यास्काईप\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nमागील मागील पोस्ट : जूमला डे २०११\nपुढील पुढील पोस्ट : डॉट नेट फ्रेमवर्क\nस्मार्ट सिटी साठी सिस्टीम्स् थिंकिंग\nप्रकाशन :टेक मराठी दि��ाळी अंक २०१५\nटेक मराठी दिवाळी अंक २०१५\nअ अ अॅन्ड्रॉईड चा \nबारावी नंतर कुठले मार्ग निवडावे\nइंजिनियरइंग नंतर जॉब, मास्टर्स का MBA\nटेक मराठी अभिमानाने WordPress द्वारा समर्थित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/author/devendra123/page/3/", "date_download": "2019-02-23T23:23:37Z", "digest": "sha1:GWBVTFUTP5EJOZN7HYHTUUUX4HOQD7IU", "length": 5816, "nlines": 129, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "Devendra Walavalkar | गोवा खबर | Page 3", "raw_content": "\nसरकारी नोकऱ्या दलाल विकत आहेत: आपचा आरोप\nराष्ट्रवादी काँग्रेस लढवणार म्हापसा पोटनिवडणुक\nसागरी कृषी मेळाव्याचे 2 मार्च रोजी आयोजन\nकॅप्टन दत्ताराम सावंत यांचे निधन\nसुप्रशासनासाठी भारत कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करणार-सुरेश प्रभू\nपुलवामाच्या बदल्यास सुरुवात;2 दहशतवाद्यांना कंठस्नान\nमुंबईत 19 फेब्रुवारीला बांबू गुंतवणूक परिषद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मार्गदर्शन\nखून का बदला खून से लो; माजी सैनिकांची मागणी\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nजनतेची सेवा हेच पत्रकाराचे मिशन : आगियार\nअटक केलेल्या हिंदुत्ववाद्यांना सनातनचे साधक असल्याचे घोषित करून सनातनवर बंदीचा हिंदूविरोधकांचा...\nपणजीत बॉम्बे बझारच्या तिसऱ्या मजल्याला आग\nगोव्याची वाटचाल मध्यावधीच्या दिशेने:उपसभापती लोबो\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हातकातरो’ स्तंभाच्या जागृती मोहिमेला प्रारंभ\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ranji-trophy-kolkata-25k-run-delays-semifinal-vidarbha-arrive-late/", "date_download": "2019-02-23T23:39:28Z", "digest": "sha1:VLJ2FM2RQNRNZFBM2DUCDPL46JYO2BVE", "length": 7159, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "संघ अडकला ट्रॅफिकमध्ये, सामन्याला झाला अर्धा तास उशीर", "raw_content": "\nसंघ अडकला ट्रॅफिकमध्ये, सामन्याला झाला अर्धा तास उशीर\nसंघ अडकला ट्रॅफिकमध्ये, सामन्याला झाला अर्धा तास उशीर\n आज कोलकाता मॅरेथॉनमुळे विदर्भ रणजी संघाला पोहचायला उशीर झाला. त्यामुळे सामना नि���ोजित वेळेपेक्षा ३०मिनिटे उशिरा सुरु झाला.\nइडन गार्डन मैदानावर आज विदर्भ विरुद्ध कर्नाटक सेमीफायनलचा पहिला दिवस होता. परंतु कोलकाता मॅरेथॉनच्या चौथ्या मोसमातील हजारो धावपटू इडन गार्डन जवळून धावत असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.\nया मॅरेथॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर देश विदेशातील धावपटूंनी भाग घेतला होता. त्यामुळे येथील बहुतेक रस्त्यांवर वाहनांसाठी बंदी होती. त्यात विदर्भाचे खेळाडू येथील ताज बंगाल हॉटेलमध्ये राहत होते. तेथेही मोठया प्रमाणावर रस्ते बंद होते.\n“आम्ही ट्रॅफिक जाममध्ये अडकल्यामुळे आम्हाला पोहचायला उशीर झाला. ” संघ व्यवस्थापनाकडून कळवण्यात आले.\nविदर्भ रणजी संघाने हॉटेल ८ वाजून ४५ मिनिटांनी सोडले होते आणि संघ मैदानावर पोहचला ९ वाजून १५ मिनिटे.\nहा सामना नियोजित वेळेप्रमाणे ९वाजता सुरु होणे अपेक्षित होते परंतु सामना प्रत्यक्षात सुरु झाला तो ९ वाजून ३० मिनिटांनी.\nकर्नाटकचा संघ मैदानाजवळील हॉटेल ललित ग्रेट इस्टर्नला थांबल्यामुळे त्यांना कोणत्याही संकटाचा सामना करावा लागला नाही.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाज���क बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_1728.html", "date_download": "2019-02-23T23:39:36Z", "digest": "sha1:ILIXITSPZZKQXXJERG7TYB6JROQ23S64", "length": 14507, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ५३ - एक दिव्य, तेवढेच दाहक तेज...", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ५३ - एक दिव्य, तेवढेच दाहक तेज...\nअफझलखानची स्वारी तशीचशाहिस्तेखानाची आणि सिद्दी जौहरचीहीस्वारी अशा स्वाऱ्या अफाट बळानिशीशत्रूपक्षांनी स्वराज्यावर केल्या की , स्वराज्य शिवाजीराजांच्या आणि जागृत झालेल्या मराठी जनतेच्या सकट पूर्ण नेस्तनाबूत करावे असा निर्धारच होता , पण तो कमीतकमी बळ असूनही शिवाजीराजांनी पूर्ण उधळून लावला. साडेतीनशे वषेर् मरगळून गुलामगिरीत पडलेल्या मराठ्यांनी हा चमत्कार कसा काय घडवून आणला हा चमत्कार महाराष्ट्र धर्म नावाच्या एका अद्भूततत्त्वज्ञानाने घडवून आणला. ही गोष्ट शिवशत्रूंना ओळखता आली नाही.\nआत्ताही मिर्झाराजा आणि दिलेरखान यांच्या स्वारीचा प्रारंभ मिर्झाराजांनी लक्षचंडी होमाने आणि कोटी लिंगार्चन व्रताने केला. अफझलखानाने तुळजाभवनीवर घाव घालताना काढलेलेउद्गार इतिहासाला ज्ञात आहेत. त्याने देवीला सवाल केला होता म्हणे की , ' बताओ तेरी करामत बताओ तेरी अजमत ' करामत म्हणजे पराक्रम आणि अजमत म्हणजे चमत्कार. या दोन्हीचाही प्रत्यय अफझलखानाला आला. त्याचा पूर्ण नाश मराठ्यांनी केला. त्याला प्रत्यय आला. पण महाराष्ट्र धर्माचे वर्म आणि मर्म उमगले नाही.\nपण आता दिलेर , मिर्झाराजा यांच्या या अ��ाट मोहिमेत ते मर्म आणि वर्म निश्चितपणे मिर्झाराजांच्या थोडेफार लक्षात आले. अनुभवाने मिर्झाराजांना दिसून आले की , हे मराठी वादळस्वाथीर् लुटारुंचे नाही. यांच्या पाठीमागे उदात्त स्वातंत्र्याचा , सद्धर्माचा आणि सुसंस्कृतीचा विवेक आहे. हट्ट आहे. आपण मात्र कोणा एका धर्मवेड्या बादशाहाचे सेवक आहोत. त्याचीशाबासकी मिळवून त्याच्या दरबारात मोठ्यातला मोठा सरदार होण्याची आपली धडपड आहे. आपले लक्षचंडी यज्ञ आणि कोटिलिंगार्चने पुण्य मिळवण्यासाठी नाहीत. या मराठ्यांची घरेदारे आणि खेडीपाडी आपण बेचिराख करीत सुटली आहोत , तरीही हे मराठे वाकायला तयार नाहीत. हे सारे मिर्झाराजांना प्रत्यक्ष अनुभवावयास मिळत होते. पण तरीही ते आपले राजपुती इमान पाळीत होते. दिलेरखान या इमानदार राजपुताचा मत्सरच करीत होता. खानाला मिर्झाराजांच्या प्रामाणिक निष्ठेबद्दल सतत संशयच वाटत होता. हे मिर्झाराजांच्याही लक्षात आलेले होते. तोदिलेरला सांभाळीत सांभाळीत विचार करीत होता की , औरंगजेबाची सेवा , माझा स्वत:चा फायदा आणि या थोर विचारांच्या शिवाजीराजाचेही जमेल तेवढे कल्याण आपण कसे करू \nपुरंदरचा वेढा अतिशय त्वेषाने दिलेरने चालू ठेवला होता. तिकडे सिंहगडालाही असाच हलकल्लोळ चालू होता. दोन महिने उलटून गेले तरीही हे दोन्हीही गड वाकलेले नव्हते. मराठी खेडीपाडी जळत होती. तरीही मराठी जनता नमण्याची चिन्हेही दिसत नव्हती. दिलेरसारखा संतप्त सेनानी पुरंदर घेण्याची प्रतिज्ञा करून अक्षरश: अहोरात्र पुरंदरला धडका देत होता.\nया पुरंदर युद्धात एक महान महाराष्ट्रधर्माचे ब्रीद प्रखर तेजाने प्रकट झाले. दि. १ एप्रिल १६६५पासून अहोरात्र दीड महिना पुरंदरगड मेरू पर्वतासारखा या अग्निमंथनात घुसळून निघत होता.गडाचे नेतृत्त्व मुरारप्रभू बाजीप्रभू नाडकर उर्फ देशपांडे या सरदारी तलवारीच्या एखाद्या योध्यासारखे होते. एकूण हा पुरंदरचा भयानक संग्राम आणि मुरार बाजी देशपांडे याचे नेतृत्त्व सविस्तर बिनचूक लिहायला प्रतिभा हवी , ' चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेड ' लिहिणाऱ्या अल्फ्रेड टेनिसनची वा राम गणेश गडकऱ्यांचीच.\nपुरंदराभोवती युद्धतांडव तर चालूच होते. एके दिवशी ( बहुदा दि. १६ मे १६६५ ) या मुरारबाजीच्या मनात एक धाडसी विचार आला. ते धाडस भयंकरच होते. गडावरून सुमारे सहाशे योद्धे सांगाती घेऊन उत्तरेच्���ा बाजूनने एकदम मोगलांवर अन् खुद्द दिलेरखानवरच तुटून पडायचे, अगदी कडेलोटासारखे , असा हा विचार होता. हा विचार की अविचार विचारपूर्वक अविचार. एकच वर्षापूवीर् सिंहगडाभोवती मोचेर् लावून बसलेल्या जसवंतसिंह या मोगलीराजपूत सरदारावर सिंहगडच्या मराठी किल्लेदारानं अवघ्या काहीशे मावळ्यांच्यानिशी असाच भयंकर धाडसी हल्ला गडातून बाहेर पडून चढविला होता. तो पूर्ण यशस्वी झाला होता. मारखाऊन जसवंतसिंह आणि मोगली फौज उधळली आणि पळून गेली होती. अगदी तसाच हल्ला करण्याचा विचार आता मुरार बाजीच्या मनात आला होता. तो या जोहारास सिद्ध झाला. त्याने एकदम दिलेरखानाच्याच रोखाने गडावरून खाली झेप घेतली. भयंकर कल्लोळ उडाला. वीज कोसळावी तसा दिलेर तर थक्कच झाला. तो आवेश अफलातूनच होता. सहाशे मराठे प्रचंड मोगली दलावर तुटून पडले होते. दिलेरखानाने या हल्ल्यावर आपलाही मोगली हल्ला तेवढ्याचत्वेषाने चढवला.\nमुरार बाजीचे या आगीतील शौर्यतांडव पाहून खान त्याही स्थितीत विस्त्रित झाला. खुश झाला. त्याने मुरारवरील मोगली हल्ला स्वत:च हुकूम देऊन हटविला. थांबविला. तो निथळता मुरार खानासमोर काही अंतरावर झुंजत होता. तो थांबला. दिलेरखानाने त्याला मोठ्याने म्हटले , 'अय बहाद्दूर , तुम्हारी बहादुरी देखकर मैं निहायत खुश हुँआ हूँ तुम हमारे साथ चलो तुम हमारे साथ चलो हम तुम्हारी शान रखेंगे हम तुम्हारी शान रखेंगे\nहे उद्गार ऐकून मुरारबाजी उलट भयंकरच संतापला. हा खान मला फितुरी शिकवतोय. याचाच त्याला भयंकर संताप आला. मुरार बाजीने त्याच संतापात जबाब दिला. ' मी शिवाजीराजाचा शिपाई. तुझा कौल घेतो की काय \nआणि मुरार बाजी दिलेरच्या रोखाने तुटून पडला. पुन्हा युद्ध उसळले. खानाने बाण सोडून मुरारबाजीला ठारही केले. एक महान तेज सूर्यतेजात मिसळले गेले.\nहे तेज म्हणजेच महाराष्ट्र धर्माचे तेज. मराठ्यांचा शिवकालीन इतिहास म्हणजे याच तेजाचा आविष्कार.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_dirbadevi.htm", "date_download": "2019-02-23T23:08:10Z", "digest": "sha1:4U2BB5XGEGTVTDTEAJXF3VIFXJSHIW2J", "length": 4531, "nlines": 30, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nश्री दिर्बादेवी मंदिर, जामसंडे\nदेवगड-नांदगांव मार्गावर देवगड एस.टी. स्थानकापासून 3 कि.मी. अंतरावरील जामसंडे गावात 300 वर्षापूर्वीची श्री दिर्बादेवी आणि श्री रामेश्वर अशी दोन मंदिरे एकाच ठिकाणी अतिशय निसर्गरम्य शांत ठिकाणी आहेत. हे जामसंडे-देवगडचे ग्रामदैवत आहे. या ग्रामदेवतांसभोवती नारायण, आदिनाथ गणपती, पावणाई, मारूती, ब्राह्मणदेव हे मंदिर आहेत. मंदिरापर्यंत जाण्यासाठी उत्तम डांबरी रस्ता आहे.\nपूर्वी आंतरराष्ट्रीय व्यापारात देवगड बंदराला फार महत्वाचे स्थान आहे. श्रीलंका, ब्रह्मदेश या भागात मूर्तीचा व्यापार होत असे. बहुदा वादळात भरकटलेल्या जहाजावरील कुणा व्यापाराने जहाजावरील बोजा कमी करण्यासाठी किंवा मूर्ती भंजक यवनांपासून मूर्ती वाचविण्यासाठी समुद्रात दडवली असावी. ही मूर्ती गाबीत समाजातील खवळे-ढवळे मंडळींना देवगड-मिठमंबरी समुद्र परिसरात दिर्बादेवी झाले.\nश्री देवी दिर्बादेवीची मूर्ती सुषुम्ना स्वरातील असून हातात आयूधे म्हणून एका हातात सुरा व दुस-या हातात तेलाची वाटी आहे. हे एक सुरक्षित मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे 700-800 वर्षांपूर्वीची विष्णूची मूर्ती आहे. या मूर्तीचे नाक ठेचलेले आहे. यावरून शैव व वैष्णव धार्मिक वादाची ही साक्ष आहे हे स्पष्ट होते. देव रामेश्वर हा शैवांचा व वैष्णवांचा देव विष्णु होता. मात्र रामेश्वराची पिंडी पूजतात म्हणून विष्णूची मूर्ती मागील बाजूला आहे. या मूर्तीवरचे विष्णूच्या दशावताराचे कोरीव काम अप्रतिम आहे. जिज्ञासूनी ते जरूरी पहावे. कोकणातील ब-याच देवस्थानात अशा मौल्यवान प्राचीन मूर्ती आहेत.\nकान्होजी आंग्रे यांनी दिर्बादेवीला प्रदान केलेली तोफ रामेश्वर मंदिरासमोंर आहे.\nहा भव्य परिसर अतिशय रम्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://techmarathi.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2019-02-23T23:10:12Z", "digest": "sha1:EK3HG3TPPPJ26LPWANGJDYQ6SYWQ5DGW", "length": 6247, "nlines": 34, "source_domain": "techmarathi.com", "title": "प्रोग्रॅमिंग Archives - टेक मराठी", "raw_content": "\nतंत्रज्ञन आणि मराठीला जोडणारा मंच\nडॉट नेट फ्रेमवर्क हा शब्द अनेकदा कानावर पडतो. हे नेमकं काय आहे, कसं काम करतं याचा थोडा उहापोह कर���्याचा इथे मी प्रयत्न करणार आहे.\nडॉट नेट फ्रेमवर्क म्हणजे नेमकं काय\nफ्रेमवर्क म्हणजे अनेक components चा जसं libraries, dlls, functions, classes इ. यांचा एकत्रित संच. ह्यामुळे कोणतेही application करणे सुसह्य होते. हे सर्व एकत्र करून जर एका ठिकाणी आपल्याला दिले, तर आपल्याला हव्या त्या गोष्टी वापरून आपण आपल्याला हवे ते application बनवू शकतो.\nमायक्रोसॉफ्टने उपलब्ध करून दिलेले हे डॉट नेट फ्रेमवर्क वापरून आपल्याला अनेक भाषांमधून code करणे सहज शक्य होते. जसं VB.Net / C#.Net/ J#.Net/ ASP.Net आहे ना ही interesting गोष्ट याचे फायदे असे की, एक तर आपण या अनेक भाषा वापरू शकतो आणि दुसरं म्हणजे त्या एकाच platform वर चालू शकतात. प्रत्येक भाषेसाठी वेगळे काही install करायची गरज नाही.\nआता अगदी स्वाभाविक प्रश्न असा येतो की, ही सारे कसे काय शक्य आहे\nयाचे उत्तर आहे architecture. त्याची बांधणी.\nहे चित्र येथून घेतले आहे. here\nवरील चित्रात दाखविल्याप्रमाणे, आपला code कंपाईल होऊन पुढील प्रक्रियेसाठी Common Language Infrastructure येथे जातो.\nCIL(Common Intermediate Language): CIL चे काम म्हणजे .Net ने दिलेल्या कोणत्याही भाषेतील कोड एका विशिष्ट भाषेत म्हणजे Common Intermediate Language मधे रूपांतरीत करणे असे आहे. म्हणजे नेमके काय तर उदा. जर आपण C#.Net मधे Double हा Data Type उपलब्ध आहे तर VB.Net मधे Decimal उपलब्ध आहे. असे निरनिराळे Data Types, functions आणि procedures ह्या .Net framework ने उपलब्ध केलेल्या सर्वच भाषांमधे उपलब्ध आहेत. ह्या निरनिराळ्या Data Types/ Functions/ Procedures चा अर्थ किंवा व्याख्या ह्या कुठेतरी सामायिक भाषेमधे असणे वा रूपांतरीत करणे अत्यावश्यक आहे. तरच आपण निरनिराळ्या भाषा एकच framework वापरून compile करू शकतो. हे रूपांतरणाचे कार्य CIL द्वारे केले जाते.\nCLR: Common Language Runtime चे कार्य म्हणजे CLI चे रूपांतर machine readable language मधे करणे. प्रत्येक कोड हा शेवटी Binary मधे रूपांरतीत होतो. तर हे रूपांतरण करण्याचे कार्य CLR द्वारा केले जाते.\nतर या काही मूळ गोष्टी आहेत ज्या डॉट नेट फ्रेमवर्कमधे समाविष्ट आहेत.\nलेखक पल्लवीवर पोस्टेड 14 एप्रिल, 2011 14 एप्रिल, 2011 कॅटेगरीज Programming Languageश्रेण्याsoftwareश्रेण्याटेकनॉलॉजी - Technologyटॅग्स .Net Frameworkश्रेण्याFramework .Netश्रेण्याprogrammingश्रेण्याsoftwareश्रेण्याडॉट नेट फ्रेमवर्कश्रेण्याप्रोग्रॅमिंगश्रेण्यासॉफ्टश्रेण्यासॉफ्ट्वेअर12 टिप्पण्या डॉट नेट फ्रेमवर्क वर\nबारावी नंतर कुठले मार्ग निवडावे\nइंजिनियरइंग नंतर जॉब, मास्टर्स का MBA\nटेक मराठी अभिमानाने WordPress द्वारा समर्थित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-KOL-LCL-infog-stantbaj-young-boy-scolding-by-girl-in-kolhapur-5829522-PHO.html", "date_download": "2019-02-23T23:50:58Z", "digest": "sha1:BG7TFL3DYFNQQBQAFSJ3H2M66WECAPFR", "length": 6567, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Stantbaj Young Boy Scolding By Girl In Kolhapur | कोल्हापुरात स्टंटबाज तरुणाला डॅशिंग तरुणीने दाखवला इंगा, भर चौकात चोपले", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकोल्हापुरात स्टंटबाज तरुणाला डॅशिंग तरुणीने दाखवला इंगा, भर चौकात चोपले\nतरुणाच्या कृत्यामुळे संतापलेल्या डॅशिंग तरुणीने तरुणाचा पाठलाग केला. मिरजकर तिकटीजवळ त्याला गाठून आपली मोपेड त्याच्या दु\nकोल्हापूर– वेगात दुचाकी चालवणाऱ्या एका स्टंटबाज तरुणाने महिलेच्या मोपेडला धक्का दिला. भरधाव वेगात तो तसाच पुढे निघाला. तरुणाच्या कृत्यामुळे संतापलेल्या डॅशिंग तरुणीने तरुणाचा पाठलाग केला. मिरजकर तिकटीजवळ त्याला गाठून आपली मोपेड त्याच्या दुचाकीला आडवी केली. क्षणाचाही विचार न करता चंडीचे रूप धारण करून तरुणीने त्याला भर चौकात चांगलाच चोप दिला.\nया प्रकारामुळे सुरुवातीला कोणाला काहीच समजत नव्हते. तरुणाची चूक कळाल्यावर मात्र बघ्यांनी चंडीचे रूप धारण केलेल्या तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले. ही घटना चौकातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ...\nमहिलेने स्वतःच्या एका महिन्याच्या बाळाला बादलीत बुडवून मारले, विहिरीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्नही केला\nगडचिरोलीला जाईन नाहीतर घरी..बदलीला घाबरत नाही; डीवायएसपीने माजी मंत्र्यांना सुनावले खडे बोल\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी शार्पशूटर भरत कुरणेसह वासुदेव सूर्यवंशी अडकला एसआयटीच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/prasanna-joshi-write-article-about-maratha-morcha-5931029.html", "date_download": "2019-02-23T23:31:53Z", "digest": "sha1:HBSI2UUJT5KUV2SXCAL7MVE6NNXNXX44", "length": 24272, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Prasanna Joshi Write Article About Maratha Morcha | म्हणूनच मुलाहिजा राखा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहिंदूबहुल म्हणून हिंदूं(चं)राष्ट्र आहे, तसंच महाराष्ट्र हे मराठा राज्य आहे ही जाणीव सर्वांनाच सर्वकाळ राहिली आहे.\nज्याप��रमाणे भारत हा मुळात हिंदूबहुल म्हणून हिंदूं(चं)राष्ट्र आहे, तसंच महाराष्ट्र हे मराठा राज्य आहे ही जाणीव सर्वांनाच सर्वकाळ राहिली आहे. मराठा मोर्चा, आंदोलनांनी ही जाणीव उघड सार्वजनिकरीत्या ठसठशीत केली. वेगळ्या शब्दांत देशाचं उदाहरण घ्यायचं तर भाजपनं-संघानं हिंदुत्व रस्त्यावर आणलं तसंच हे घडलं...\nयशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर विदर्भातले ज्येष्ठ साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर यांनी त्यांना प्रश्न विचारला होता की, ‘हे राज्य मराठ्यांचं की मराठी माणसाचं’ यशवंतराव चव्हाणांनी तितकाच स्पष्ट निर्वाळा दिला की, हे राज्य मराठ्यांचे नव्हे, मराठी माणसाचे असेल. पुढे काही लिहिण्यापूर्वी मुळात माडखोलकरांनी केलेल्या दोन चुकांबद्दल लिहायलाच हवं. यशवंतरावांआधी मुंबई राज्यात मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, हे ब्राह्मण होते. विदर्भासह तेव्हाच्या मध्य प्रांतातही मुख्यमंत्री ब्राह्मण आणि पक्ष पातळीवरही ब्राह्मणांचा वरचष्मा होता. अशा वेळी बदलत्या काळात पंगतीच्या जागी गावजेवण आणि पोळीच्या जागी चपाती-भाकरी व पर्यायानं पंत जाऊन राव चढत असताना, माडखोलकरांनी अशा स्थित्यंतराच्या नाजूक काळात काहीसा दुखावणारा प्रश्न विचारायलाच नको होता. मात्र, गांधी हत्येनंतर महाराष्ट्रानं पाहिलेल्या ब्राह्मणांच्या निर्घृण हत्या, गावांतून जमीन-घर सोडून जावी लागलेली ब्राह्मण कुटुंबे आणि जोडीला राजकारणातूनही कोपऱ्यात ढकललं गेल्यानं दुखावलेल्या पिढीचा कडवटपणा बहुधा माडखोलकरांच्या प्रश्नात उतरला असावा. माडखोलकरांनी केलेली दुसरी चूक म्हणजे, यशवंतरावांना गढीवरचे मराठे समजण्यात केलेली चूक. यशवंतरावांनी कुळवाड्यांचं राजकारण केलं, कुळवंतांचं नव्हे. तर सांगायचा मुद्दा हा की, यशवंतरावांनी तेव्हा दिलेलं मराठी माणसाच्या राज्याचं उत्तर हे शब्दांपेक्षा धोरणच अधिक होतं. अर्थात, तरीही या राज्याच्या राजकारणाचा, सत्ताकारणाचा पोत मराठाच राहिला. मराठ्यांच्या वळचणीनं ब्राह्मणांसह इतरांनी राजकीय, प्रशासकीय, सांस्कृतिक सत्तांचा मिळेल तेवढा वाटा घ्यावा, असा हा महाराष्ट्र धर्म गेली अनेक वर्षं कायम राहिला. काही अपवाद म्हणून मराठेतर मुख्यमंत्रीही झाले, पण ते तितकंच. नाईकांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीत तर प. महाराष्ट्रातल्या एक महिला राजकारणी म्हणाल्यादेखील की, मराठा समाजाला मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवून चालणार नाही. मात्र हे मराठाकारण न बोलता सर्वांना कळत होतं. ज्याप्रमाणे भारत हा मुळात हिंदूबहुल म्हणून हिंदूं(चं)राष्ट्र आहे तसंच महाराष्ट्र हे मराठा राज्य आहे ही जाणीव सर्वांनाच सर्वकाळ राहिली आहे.\nमराठा मोर्चा, आंदोलनांनी ही जाणीव उघड सार्वजनिकरीत्या ठसठशीत केली. वेगळ्या शब्दात देशाचं उदाहरण घ्यायचं तर भाजपनं-संघानं हिंदुत्व रस्त्यावर आणलं तसंच. मराठा मोर्चांनी जातीय ओळख जाहीर करण्याविरोधातला महाराष्ट्रातील एक मोठाच अडसर-टॅबू दूर केला (आता हे कौतुकानं घ्यावं का नाही ते ज्यानं त्यानं ठरवावं). ही प्रक्रिया खरं तर गेल्या १५ वर्षांच्या विविध घटनांचा परिपाक आहे. मात्र, कोपर्डी-अॅट्रॉसिटी-आरक्षण या सामाजिक घटनांनी ही प्रक्रिया पूर्णत्वास गेली आहे.\nसध्याचे मराठा मोर्चे, आंदोलने यांची मोठी निर्णायक शक्ती म्हणजे, संख्या. सर्वात मोठी मर्यादा म्हणजे, नेतृत्व नसणे. या संख्येमुळे सर्वच राजकीय पक्षांना धडकी भरलीये. परवाच एका पक्षाचे प्रवक्ते सांगत होते की, मोर्चातला एका तरुणही उभा राहून आमदाराला सरळ राजीनामा द्यायला सांगतोय. हे ऐकायला कदाचित गोड वाटेल, मात्र यामुळे काही गुंते तयार होताहेत. आमदार हा त्या त्या मतदारसंघाचा आणि त्याहीपुढे साऱ्या राज्याचा असतो. म्हणजेच सर्व जाती-धर्माच्या प्रतिनिधींचा असतो. अशा वेळी विविध पक्षातल्या मराठा आमदारांनी राजीनामा नाट्य साकारणं म्हणजे लोकशाहीची पदं (उघडपणे) जातीय बनवून टाकणं. दुसरीकडे, बहुसंख्यावाद हे राजकीय मूल्य बनवलं जाणं. हे सर्वसमावेशकतेच्या दृष्टीनं प्रतिकूलच. हे कमी म्हणून की काय मराठा मोर्चांचे समवन्वयक सोडले तर नेतृत्व नाही. मराठा मोर्चेकऱ्यांना राजकारणी नकोत हा त्यांचा राग समजा मान्य केला तरी समाजातल्या अ-राजकीय व्यक्तिमत्वांचा विचार तरी केला जाणार की नाही कुणाशीच बोलणार नाही, आंदोलन कसंही सुरूच राहील, बंद-संप सुरूच राहतील हे बहुसंख्या असणाऱ्या समाजाला करता येणं शक्य आहे. मात्र ते शक्य आहे म्हणूनच त्यांनी ते करायचं नसतं. आज याच स्थितीमुळे मोर्चांना अनेक ठिकाणी हिंसक गालबोट लागलंय. मंत्र्यांच्या जाती शोधल्या जाताहेत. मोर्चाच्या परिणामकारकतेचं श्रेय असेल तर अपश्रेयही असणारंच ना कुणाशीच बोलणा�� नाही, आंदोलन कसंही सुरूच राहील, बंद-संप सुरूच राहतील हे बहुसंख्या असणाऱ्या समाजाला करता येणं शक्य आहे. मात्र ते शक्य आहे म्हणूनच त्यांनी ते करायचं नसतं. आज याच स्थितीमुळे मोर्चांना अनेक ठिकाणी हिंसक गालबोट लागलंय. मंत्र्यांच्या जाती शोधल्या जाताहेत. मोर्चाच्या परिणामकारकतेचं श्रेय असेल तर अपश्रेयही असणारंच ना मराठा आंदोलन आणि आरक्षणाच्या मागणीत सारखी सारखी गल्लत केली जातेय ती म्हणजे, आर्थिक मुद्यांना सामाजिक समजण्याची. मराठा आरक्षणाबाबत जरा वेगळी भूमिका घेतली, तरी आरक्षण समर्थक मराठ्यांच्या गरिबीचं वर्णन करतात. मी त्यांच्याशी १०१ टक्के सहमत आहे. मात्र, गरिबीचं कारण आर्थिक आहे की सामाजिक मराठा आंदोलन आणि आरक्षणाच्या मागणीत सारखी सारखी गल्लत केली जातेय ती म्हणजे, आर्थिक मुद्यांना सामाजिक समजण्याची. मराठा आरक्षणाबाबत जरा वेगळी भूमिका घेतली, तरी आरक्षण समर्थक मराठ्यांच्या गरिबीचं वर्णन करतात. मी त्यांच्याशी १०१ टक्के सहमत आहे. मात्र, गरिबीचं कारण आर्थिक आहे की सामाजिक वेगळ्या शब्दांत विचारायचं तर मराठ्यांवरच्या कोणत्या सामाजिक अन्यायानं त्यांची ही आर्थिक दैना केली वेगळ्या शब्दांत विचारायचं तर मराठ्यांवरच्या कोणत्या सामाजिक अन्यायानं त्यांची ही आर्थिक दैना केली शिवराज्याभिषेकाला विरोध, शाहु राजांचं वेदोक्त, तुकोबांना ब्राह्मणांचा झालेला त्रास वगैरे उदाहरणं ही मराठे सामाजिक मागास पर्यायानं शूद्र कसे आहेत, यासाठी दाखवली जातात. मात्र, या उदाहरणांची मर्यादा अशी की, हे धार्मिक अन्याय होऊनही त्या व्यक्तींच्या किंवा समुहाच्या समाजातील एकूण प्रतिष्ठा किंवा व्यावहारिक, आर्थिक उन्नतीला बाधा आली नाही. तरीही आता आर्थिक पिछेहाट हाही सामाजिक मागासपणाचा भाग ठरवण्यासाठी डॉ. सदानंद मोरे घटनेच्या उद्देशिकेतील सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्यायाच्या हमीचा आधार घेऊन घटनेच्या चौकटीची वेगळी मांडणी करू पाहताहेत. हेही दीर्घकालीन मराठाकारणच.\nशेतीत असणारा बहुसंख्य मराठा आणि तोट्याची झालेली शेती यात अनेक अभ्यासक मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीचं बीज पाहतात. हा निष्कर्ष अर्धवट आहे. म्हणजे, शेती नफ्यात असती, तर आरक्षण मागितलं गेलं नसतं, असं हे गृहितक आहे. माझं निरीक्षण असंय की, गेल्या २० वर्षात वाढलेल्या शहरीकरणानं प्र���तीचे मापदंड शहरी बनवले. ही प्रगती दोन प्रकारची. शिक्षण आणि नोकरीची. या दोन मार्गानं तुम्ही आधुनिक मध्यमवर्गात जाता. शेती तुम्हाला पैसा मिळवून देईलही, मात्र हा शहरीपणा नव्हे. मानवाचा इतिहास जंगल ते शेती ते औद्योगिकरणाचा आहे. यात शेतीची पिछेहाट आर्थिकतेपेक्षा, सांस्कृतिकदृष्ट्या होणं क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून प्रगतीच्या या शिक्षण नोकरीच्या आड आरक्षण येतं ही मराठ्यांना खात्री आहे. मात्र, शेतीतून व पर्यायानं ग्रामीण समाजकारणातून पाय निघत नाही, ही त्यांची अडचणही आहे. सध्याचा मराठाकारणाचा हा पैलू आरक्षणाची गुंतागुत अधिक स्पष्ट करतो. मराठ्यांमधली तीव्र आर्थिक विषमता मान्य करूनही मराठ्यांना उन्नतीच्या सर्वाधिक संधी नेहमीच उपलब्ध राहिल्या, असं मला वाटतं. मराठा राजकारण्यांनी इतर जातींचा विचार केला, ५ ते १० टक्के श्रीमंत मराठा म्हणजे, संपूर्ण मराठा समाज नव्हे, ही कारणं फारशी पटणारी नाहीत. कोरडवाहू का असेना पण राज्यातील जमीन धारणा कुणाची मोठी आहे महाराष्ट्रात संसाधने या स्तरावर कोणता समाज सर्वात शक्तिमान आहे महाराष्ट्रात संसाधने या स्तरावर कोणता समाज सर्वात शक्तिमान आहे ५ टक्के असोत की १० टक्के मात्र राजकीय सामाजिक प्रतिनिधित्व सर्वाधिक कुणाला मिळालं ५ टक्के असोत की १० टक्के मात्र राजकीय सामाजिक प्रतिनिधित्व सर्वाधिक कुणाला मिळालं आणि असं प्रतिनिधित्व मिळालेल्या मराठ्यांवर जात म्हणून नव्हे, तर राज्यातला एक मोठा लोकसमूह म्हणून मराठ्यांच्या उत्कर्षाची जबाबदारी येते की नाही आणि असं प्रतिनिधित्व मिळालेल्या मराठ्यांवर जात म्हणून नव्हे, तर राज्यातला एक मोठा लोकसमूह म्हणून मराठ्यांच्या उत्कर्षाची जबाबदारी येते की नाही जर हे ५ -१० टक्के अभिजन मराठा वेगळे मानायचे, तर त्यांनाच व त्यांच्या पिढ्यांनाच या बहुजन मराठ्यांनी का सहन केलं जर हे ५ -१० टक्के अभिजन मराठा वेगळे मानायचे, तर त्यांनाच व त्यांच्या पिढ्यांनाच या बहुजन मराठ्यांनी का सहन केलं आजही मराठा मोर्चांच्या वतीनं नवं नेतृत्व द्यायचं सोडून उदयन राजे, संभाजी राजेंचीच नावं का पुढे केली जाताहेत आजही मराठा मोर्चांच्या वतीनं नवं नेतृत्व द्यायचं सोडून उदयन राजे, संभाजी राजेंचीच नावं का पुढे केली जाताहेत म्हणजेच, मराठा वंचित समूहाच्या मानसिक आकांक्षा पुन्हा ���रंजामी, अभिजनच आहेत का म्हणजेच, मराठा वंचित समूहाच्या मानसिक आकांक्षा पुन्हा सरंजामी, अभिजनच आहेत का उद्या आरक्षणानं आर्थिक उन्नती आल्यावर ‘बघतोस काय मुजरा कर’वाली स्टीकर्सच लागणार आहेत का\nमग आता पुढे काय इथे एक मान्य करावं लागेल की, आपल्या राज्यातला (देशात त्या-त्या राज्यातील) कुठलाही बहुसंख्य समाज असा मागास राहणं, खदखदत राहणं आपल्याला चालणारच नाही. एससी/एसटींपुरते आरक्षण ओबीसींपर्यंत वाढल्यानं आजचा सामाजिक असंतोष तयार झालाय, असं माझं मत आहे. महाराष्ट्रात ओबीसींमधील काही जाती मराठ्यांपेक्षा पुढारलेल्या आहेत, हे मान्य करायचं की नाही इथे एक मान्य करावं लागेल की, आपल्या राज्यातला (देशात त्या-त्या राज्यातील) कुठलाही बहुसंख्य समाज असा मागास राहणं, खदखदत राहणं आपल्याला चालणारच नाही. एससी/एसटींपुरते आरक्षण ओबीसींपर्यंत वाढल्यानं आजचा सामाजिक असंतोष तयार झालाय, असं माझं मत आहे. महाराष्ट्रात ओबीसींमधील काही जाती मराठ्यांपेक्षा पुढारलेल्या आहेत, हे मान्य करायचं की नाही मोफत शिक्षणाचा समाजवाद आणणार नसू तर अशा मागास समूहाला आरक्षणाची गरज पडणारच आहे. अशा वेळी आंबेडकर म्हणाले होते की ५० टक्क्यांच्यावर आरक्षण नको, घटनेची चौकट, सर्वोच्च न्यायालय व इंद्रा साहनी केस ही पालुपदं किती काळ लावली जाणार आहेत मोफत शिक्षणाचा समाजवाद आणणार नसू तर अशा मागास समूहाला आरक्षणाची गरज पडणारच आहे. अशा वेळी आंबेडकर म्हणाले होते की ५० टक्क्यांच्यावर आरक्षण नको, घटनेची चौकट, सर्वोच्च न्यायालय व इंद्रा साहनी केस ही पालुपदं किती काळ लावली जाणार आहेत अशानं या मांडणीला फेटाळण्याची उलट प्रतिक्रिया यायला सुरूवात होईल, असं वाटतं. इतकं करूनही मराठ्यांना १६ काय ३३ टक्के आरक्षण दिलं तरी त्याचा फार फायदा नाही, हे उघड दिसतंय. त्यामुळेच सरकारी नोकरी हाच एकमेव पर्याय नाही हे समजावून घेवून पुढे जावं लागेल. राजकारण आणि प्रतिकांच्या अस्मितेच्या व्यापातून मोकळं व्हावं लागेल. मराठ्याविना ‘महा’राष्ट्रगाडा चालणार नाही. यासाठी सर्वांनीच संवाद, समन्वय साधूयात... मराठा आहेत, म्हणूनच त्यांचा मुलाहिजा राखूयात...\nकरे हाहाकार, नि:शब्द सदा, ओ गंगा बहती हो क्यों\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T23:07:18Z", "digest": "sha1:KHWC6VHDVT5YNCCC3XATAZWDVEMCMZYZ", "length": 8691, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "क्रिकेटच्या पंढरीत वेगवान गोलंदाज जेम्स अॅंडरसनचा डंका", "raw_content": "\nक्रिकेटच्या पंढरीत वेगवान गोलंदाज जेम्स अॅंडरसनचा डंका\nक्रिकेटच्या पंढरीत वेगवान गोलंदाज जेम्स अॅंडरसनचा डंका\n इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 35.2 षटकात 107 धावांवर संपुष्टात आला आहे. या सामन्यात इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने 5 विकेट्स घेतल्या.\nया सामन्याचा पहिला दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (10 आॅगस्ट) सामन्याला सुरुवात झाली. परंतू दुसऱ्या दिवशीही पावसाचा सातत्याने व्यत्यय येत होता.\nयाबरोबर अॅंडरसनने लाॅर्ड्सवर एक असा पराक्रम केला आहे ज्याचा विचारही अनेक गोलंदाज कधी करत नाही.\nकाल जेव्हा अॅंडरसनने इशांत शर्माला बाद केले तेव्हा त्याचा हा लाॅर्ड्सवरील ९९वा बळी ठरला. एकाच मैदानावर ९९ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा तो केवळ तिसरा गोलंदाज ठरला.\nयापुर्वी मुथय्या मुरलीधरनने हा पराक्रम तीन मैदानांवर तर रंगाना हेराथने एका मैदानावर केला आहे.\nलाॅर्ड्यवर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावार स्टुअर्ट ब्राॅड असून त्याने २१ सामन्यात ७९ तर इयान बाॅथमने १५ सामन्यात ६९ विकेट्स घेतल्या आहेत.\nएकाच मैदानावर सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-\n१६६- मुथय्या मुरलीधरन, कोलंबो\n१११- मुथय्या मुरलीधरन, गाॅल\n९९- रंगाना हेराथ, गाॅल\n९९- जेम्स अॅंडरसन, लाॅर्ड्स\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–अर्जून तेंडुलकर करतोय लॉर्ड्सच्या ग्राउंडस्टाफला मदत, चाहत्यांनी केले जोरदार कौतूक\n–जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी\n–लॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बा��ी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_rameshwar_mandir.htm", "date_download": "2019-02-23T23:09:14Z", "digest": "sha1:R66WYMRCWDGGRTYFVKVCBQYFTMK6S2Y5", "length": 6920, "nlines": 32, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nश्री रामेश्वर मंदिर, गिर्ये\nतळेरे-विजयदुर्ग मार्गावर विजयदुग्र पासून 3 कि.मी. अंतरावर गिर्ये हे गांव आहे. येथे पवनचक्की, आंबा संशोधन केंद्र, ग्रामदैवत श्री चौंडेश्वर देवी मंदिर, सुप्रसिध्द श्री रामेश्वर मंदिर असल्याने हा सर्व परिसर पहाण्यासारखा आहे.\nपेशवेनाना फडणवीसांचे बंधू गंगाधर भानू यांनी हे मंदिर बांधले आहे. मंदिर साधे, कौलारू असून समोर पाच दीपमाला आहेत. हे मंदिर खोलगट भागात असल्याने समोरून किंवा मुख्य रस्त्यावरून मंदिर दिसत नाही. आत जाण्यासाठी 150 मी. लांब, 15 मी. खोल असा जांभ्या दगडाच्या अखंड खडकातून खोदून मर्ग बनविलेला आहे. मंदिरातील मुख्य गाभा-यात शिवपिंडी आहे. बाहेरील बंदिस्त भागात सुमारे 50 किलो वजनाची शुध्द चांदीची, नंदीवर आरूढ असलेली चतुर्भुज श्री शंकराची प्रासादिक मूर्ती आहे. ही मूर्ती अतिशय प्रेक्षणीय आहे.\nइ.स.1792-93 च्या दरम्यान आनंदराव धुळपांनी जप्त केलेल्या एका परदेशी जहाजावर अजस्र घंटा सापडली. आनंदराव धुळपांचे वारस कृष्णराव धुळप यांनी ती घंटा इ.स. 1827 साली रामेश्वरला अर्पन करून मंिदराच्याप् प्रवेशद्वारावर टांगली असून ती आजहीचांगल्या स्थितीत आहे. मंदिराच्या आवारातच उजव्या बाजूला मराठ्यांच्या आरमाराचे सरखेल संभाजी आंग्रे यांची समाधी आहे. ते शिवभक्त होते. रामेश्वर मंदिरासभोवतालची दगडी, फरशी सरखेल संभाजी आंग्रे यांनीच बांधली आहे.\nमंदिरातील कलाकुसरीचे काम प्राचीन संस्कृतीचा साक्षात्कार आहे. प्रशस्त बांधणी, प्राचीन चित्रांची आरास मंदिराच्या भव्यतेत भर घालते. मंदिराच्या भिंतीवर रामायणातील विविध प्रसंगांची अनेक रंगीत चित्रे असून अद्यापही त्यातील पुष्कळ चित्रांचे रंग चांगल्या सिथतीत आहेत. मंदिरातील नक्षीकाम पहाण्यासारखे आहे.\nतेथील पुरातनकाळाचे साक्षात्कार देणारे देखावे, चोहोबाजूंच्या उत्तुंग कडा, ऐतिहासिक दस्तऐवज, प्रत्येक पावलावर येथे इतिहासाची वैशिष्टये भरलेली आहेत. याच मंदिराच्या परिसरात आंग्रेंच्या घराण्यातील सती गेलेल्या सखीची समाधी, मंदिराच्या चार दिशांचेचार बंगले, मंदिराच्या प्रवेशद्वारी बांधलेली कमान, भव्य बंगली आणि रामश्वराची मन आकर्षून घेणारी मनोहारी चांदीची मूर्ती या सर्व गोष्टी म्हणजे ऐतिहासिक आणि धार्मिक दोन्हींचा सुंदर संगम होय.\nप्रतिवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. या शिवाय श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या परिसरातील असंख्य भाविक रामेश्वराचे दर्शन घेतात. आवर्जून भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटण्यासारखे हे स्थळ आहे.\nयेथून जवळच श्री चौंडेश्वरी देवीचे मंदिर आहे.देवीची मूर्ती दक्षिण भारतातील देवतांप्रमाणे आहे. कोकणात अशा मूर्ती क्वचितच आढळतात. हे विजयदुर्ग-गिर्येचे ग्रामदैवत आहे. तेथे देवदिवाळी दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो. हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/bhp/bhp.htm", "date_download": "2019-02-23T23:00:55Z", "digest": "sha1:GORY2F7JRFHV44XRNPQTHRMIDTDOFQ3L", "length": 26863, "nlines": 133, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् भागवत महापुराण", "raw_content": "\nभागवत पुराण स्कंध ( १ )\nभागवत पुराण स्कंध ( २ )\nभागवत पुराण स्कंध ( ३ )\nभागवत पुराण स्कंध ( ४ )\nभागवत पुराण स्कंध ( ५ )\nभागवत पुराण स्कंध ( ६ )\nभागवत पुराण स्कंध ( ७ )\nभागवत पुराण स्कंध ( ८ )\nभागवत पुराण स्कंध ( ९ )\nभागवत पुराण स्कंध ( १० )\nभागवत पुराण स्कंध ( ११ )\nभागवत पुराण स्कंध ( १२ )\nभागवत माहात्म्य म्हणजे श्रीमद् भागवत ग्रंथाची प्रस्तावना. भागवताचा एक अर्थ आहे - भगवतः इदं भागवतम् - म्हणजे भगवंतांचे स्वरूप दर्शविणारे शास्त्र, भगवत् तत्त्वाचा निर्देश करणारे शास्त्र. जी व्यक्ति भगवंताची होते तिलाही भागवत म्हणतात. ह्याचा अर्थ असा झाला - भगवत्तत्त्व, तेजाणण्याचे साधन (ग्रंथ श्रवण) व ते जाणनारी व्यक्ती या सर्वांना ’भागवत’ म्हटले आहे. भागवतकथा अर्थात् ’श्रीमद् भागवत महापुराण्’ ही भगवंतांची वाङ्‌मयी मूर्ति आहे. हे स्वतः भगवंतांनीच सांगितले आहे. या प्रस्तावनारूपी महात्म्यात म्हटले आहे - कालव्यालमुखग्रास त्रासनिर्णाय हेतवे श्रीमद्‌भागवतं शास्त्रं कलौ कीरेणे भाषितम् ॥ (मा. १.११) - संसारातील भय दुःख यांचा समूळ नाश करणार्‍या अमृताचे नाव आहे श्रीमद्‌भागवत. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन वा शास्त्र नाही. कारण पुढच्याच श्लोकात म्हटले आहे - जन्मान्तरे भवेत् पुण्यं तदा भागवतं लभेत् - अनेक जन्मांच्या पुण्याईने भागवत श्रवणाची संधी प्राप्त होते. एवढी याची थोरवी. याचे महत्त्व किती आहे हे माहात्म्यात आणखी एके ठेकाणे सांगितले आहे. श्रीशुकदेव भागवत कथा राजा परीक्षिताला सांगणार आहेत हे देवांना कळल्यावर ते लगेच अमृतकुंभ घेऊन आले आणि श्रीशुकदेवांना म्हणाले या अमृत परीक्षिताला द्या म्हणजे तूर्त त्याचा मृत्यू टळेल आणि त्या बद्दल्यात आम्हाला ही कथा द्या. शुकदेव म्हणाली - कुठे काचेच्या तुकड्याची तुम्ही हिरे-माणिकांबरोबर करताय श्रीमद्‌भागवतं शास्त्रं कलौ कीरेणे भाषितम् ॥ (मा. १.११) - संसारातील भय दुःख यांचा समूळ नाश करणार्‍या अमृताचे नाव आहे श्रीमद्‌भागवत. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन वा शास्त्र नाही. कारण पुढच्याच श्लोकात म्हटले आहे - जन्मान्तरे भवेत् पुण्यं तदा भागवतं लभेत् - अनेक जन्मांच्या पुण्याईने भागवत श्रवणाची संधी प्राप्त होते. एवढी याची थोरवी. याचे महत्त्व कि���ी आहे हे माहात्म्यात आणखी एके ठेकाणे सांगितले आहे. श्रीशुकदेव भागवत कथा राजा परीक्षिताला सांगणार आहेत हे देवांना कळल्यावर ते लगेच अमृतकुंभ घेऊन आले आणि श्रीशुकदेवांना म्हणाले या अमृत परीक्षिताला द्या म्हणजे तूर्त त्याचा मृत्यू टळेल आणि त्या बद्दल्यात आम्हाला ही कथा द्या. शुकदेव म्हणाली - कुठे काचेच्या तुकड्याची तुम्ही हिरे-माणिकांबरोबर करताय एवढे भागवताचे महत्त्व आहे. ज्याला समजले, उमजले तोच याचे प्राशन करणार. मन्दा सुमन्दमतयोः वा सांसारिक भोगांत सुख शोधणारे, त्यातच गुरफटलेले यांना कळेणे कठीण आहे. ज्याने प्रेयसाचे फोलपण आणि श्रेयसाचे महत्त्व जाणले आहे, जो विरक्त झाला आहे तोच भागवतामृताचा स्वाद घेण्यास वळणार.\nभागवत ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे परम पुरुषार्थ अर्थात परमात्मा कोणत्याही शास्त्रग्रंथाचे अध्ययन करणार्‍यांमध्ये काही विशेषग्ुण असणे इष्ट मानतात; ज्यावरून त्या ग्रंथाचे अध्ययन तो पात्र आहेअ सेस मजले जाते. त्याला ’अधिकारी’ म्हणतात. पंडितांनी भागवताचा प्रथम स्कंध याला ’अधिकारी’ स्कंध मानले आहे. भगवत गीतेच्या श्रवणास जसे अर्जुनाला सर्वात श्रेष्ठ अधिकारी गणले आहे तसेच परीक्षितास भागवतात सर्वश्रेष्ठ अधिकारी मानले आहे. गीता श्रवणाचा परिणाम म्हणून अर्जुन म्हणाला ’नष्टो मोहः स्मृतिर्लब्ध्वा - आणि तो आपले कर्तव्य करण्यास तयार झाला; तसेच भागवतकथा श्रवणानंतर राजा परीक्षिताला तत्काळ मुक्ति मिळाली. या स्कंधात १९ अध्याय आहेत. पहिले तीन अध्याय उपोद्धात, पुढचे तीन अध्याय नारद-व्यास संवाद, पुढील बारा अध्याय (७ ते १८) परीक्षित आख्यान आणि शेवटचा अध्याय शुकदेव आख्यान असा या स्कंधाचा क्रम आहे.\nश्रीमद् भागवताचा मुख्य वक्ता श्रीशुकदेव आणि मुख्य श्रोता राजा परीक्षित आहे याबद्दल शंकेचे कारण नाही. तसे पाहता सूत आणि शौनक यांचा जो वर्णन-श्रवण संबंध आलाय तो यज्ञातील एक अंग या रूपाने आला आहे. यज्ञसंबंधी दोन सवनांच्या मध्यंतरातील वेळ सत्कारणी लागावा हा हेतू. अर्थात भागवत श्रवण हा गौण भाग झाला. नारद-व्यास संवादामध्ये विशेष चिंता दिसते ती लोकहिताची. प्रचंड शास्त्र निर्मीती करूनही अपेक्षित लोककल्याणाची सिद्धी झालेली नसल्याने व्यासांनी आत्मग्लानी आली होती. नारद-व्यास संवादाने व्यासांच्या आत्मग्लानीची निवृत्ति झा��ी. पण शुक-परीक्षित संवाद वरील दोन्हीस्ंवादांपेक्षा विलक्षण आहे. शुकदेव निर्गुण भावामेध्ये स्थित, निवृत्तिपरायण, आत्मनिष्ठ, ब्रह्मनिष्ठ आहेत. राजा परीक्षित लौकिक-ऐहिकाच्या चिंतेने मुक्त असून त्याच्या अंगी पूर्ण वैराग्य बाणले आहे. या जोडीला वैयक्तिक वा लोकहित असे काही साधायचे नव्हते. दोघेही भगवत् परायण, भगवम्तांच्या यशोगाथांकडे आकृष्ट झालेले आणि शुद्ध मनाने वर्णन-श्रवणामध्ये तल्लीन झालेले. या स्कंधामध्ये निर्णय केला गेला आहे की मनुष्यासाठी परमात्म विषयक वर्णन आणि श्रवण हे एकमात्र त्याच्या परमपुरुषार्थाच्या सिद्धीचे साधन आहे. आणि तसे पाहता संपूर्ण भागवतपुराण श्रवण हेच परमपुरुषार्थाचे साधनअआहे हे धुंधुकारीच्या मुक्तीवरून सिद्ध होते. या स्कंधेतील चर्चेवरून दिसते की मनुष्याचे जीवन क्षण क्षण क्षीण होत आहे. आयुष्य केती झपाट्याने पुढे सरकते याचा पत्ताच लागत नाही. या जीवनात जाणून घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, कर्तव्ये अनेकानेक आहेत; तरीही उरलेल्या अल्प वेळेतही महानातील महान प्राप्तव्य प्राप्त करून घेणे शक्य आहे. कसे भगवानसश्रीहरि सर्वांतर्यामी आणिस र्वस्वरूप आहेत. मग त्याच्या प्राप्तीसाठी परमात्म संबंधातील श्रवण, मनन, चिंतन हेच जीवमात्रासाठी परन कल्याणाचे साधन आहे. कारण निर्गुणनिष्ठ ऋषीमुनीही भगवंतांच्या गुणानुवादात रमताना दिसतात.\nनवव्या स्कंधात प्राधान्याने वंशानुचरित व अवताचरित ईशकथानुरूप भक्तिवर्धक प्रसंगाम्चे वर्णन आले आहे म्हणून या स्कंधास \"ईशानुकथा\" हे नाव दिले गेले आहे. बहिरंग साधन व अंतरंग साधनांच्या अनुष्ठानाचे फळ भक्ति हेच आहे. गुणांच्या भेदाने नऊ प्रकारच्या दुःखांचे निवारण करणारे भगवम्तांचे अनुयायीही नऊ प्रकारचे आहेत. ज्ञानी, कर्मी आणि भक्त या भेदाने महान पुरुषांची चरित्रेही तीन प्रकारात मोडतात. वरील नऊ प्रकारची दुःखे निवारणाच्या चरित्रांचे तेरा अध्याय आहेत. दहा इंद्रियांच्या द्वारा मनुष्याला सुखाची अनुभूती होते. म्हणून भगवंतांचे भक्त यानुसार दहा प्रकारचे मानले आहेत. या प्रकारच्या भक्तांच्या व स्वतः भगवान यांवर अकरा अध्याय नवम स्कंधात रचलेले आहेत. असे एकूण २४ अध्याय.\nसद्धर्माचरणाने प्रबल, जखडून टाकणार्‍या वासना क्षीण होतात, आणि भक्तीने बीजरूप वासनांचा नाश होतो. जीव जर सतत ��गवत् गुणांचे, भगवत् लीलांचे चिंतन करीत राहील तर त्याच्या मनांत ’भगवत् गुणांनुसार कर्म केले पाहिजे’ हा भाव दृढ होईल. मग नकळतच त्याचे सर्व लोकव्यवहार भगवत् भावनेने, प्रेम, आपुलकी, समत्त्व यांनी युक्त होतील. त्याला या भावना अंगी बाणण्यासाठी वेगळे प्रयत्‍न करावे लागणार नाहीत. नवमस्कंधातील सर्व अध्याय परमात्मभक्ति जागृत होण्यास पोषक आहेत.\nदशकस्कंधामध्ये आपल्या आनंदमयी लीलांवर प्रकाश टाकीत सर्व जीवांचे मन भगवंताने आपल्याकडे आकृष्ट करून घेतले आहे हे सर्वसम्मत आहे. ज्या ज्या स्कंधामध्ये प्रसंगानुरूप ज्या लक्षणाचे प्राधान्य आहे त्यानुसार त्या त्या स्कंधांना नावे पडली आहेत. पण दशमस्कंधाला ’आश्रय’ म्हणायचे का ’निरोध’ म्हणायचे याबद्दल काही विद्वानांमध्ये मतभेद आहेत. श्रीधरस्वामी दशम स्कंधाला ’आश्रय स्कंध’ म्हणतात तर वल्लभाचार्य याला ’निरोध स्कंध म्हणतात. पण ’कृष्णस्तु भगवान् स्वयं’ (भा. १.३.२८) या उक्तीनुसार श्रीकृष्ण स्वतः भगवंत आहेत आणि तेच दशम स्कंधात प्रगट झाले आहेत. श्रीकृष्ण स्वतः जगताचे ’आश्रय’ किंवा ’द्रष्टा’ आहेत म्हणून या स्कंधात आश्रयत्त्व निर्देशित केले गेले आहे. यावरून दशम स्कंधाला ’आश्रय स्कंध’ म्हणणेच संयुक्तिक होईल.\nनिरोध याचा अर्थ ’प्रलय’ घेतला तर प्रलयाचे विस्तृत वर्णन १२ व्या स्कंधात केलेले आहे तेव्हा १२ व्य स्कंधाला ’निरोध’ आणि दशम स्कंधाला ’आश्रय’ म्हणणेच जास्त संयुक्तिक होईल. दशम स्कंधात ९० अध्याय आहेत. शेवटचे (८६ ते ८९) चार अध्याय सोडले तर सर्व अध्यायांत कृष्णासंबंधीच कथा आहेत. सुंदर लीला प्रसंग आहेत. यशोदाला मुखात दोनदा विश्वदर्शन देऊन तिचा मोह घालविला. रासलीला प्रसंग आहे. कित्येक जीवांचे उद्धार-प्रसंग आहेत. कृष्णावताराचे एक प्रयोजन ’परित्राणाय साधूनाम्, विनाशाय च दुष्कृताम्’ होतेच; पण रामावतारामध्ये भगवंत कितीतरी लोकांच्या अपेक्षांची पूर्ति तिथे करू न शकल्याने प्रत्येक वेळी ’पुढील जन्मात’ असे आश्वासन देत. त्या सर्व आश्वासनांची पूर्ति कृष्णावतारात झाली. उदा. ऋषीमुनींना वाटे आपण स्त्रीरूप घ्यावे आणि भगवंत आम्हाला पतिरूपात प्राप्त व्हावेत. ते सर्व इथे ’गोपी’ झाले. कोण कोण गोपी बनून कृष्णावतारात आले याचे फार विस्तृत वर्णन ’गर्गसंहिते’त आले आहे. दशम स्कंधाचे विशेष म्हणजे यातील ���था प्रश्न विचारणार्‍याला, त्या सांगणार्‍या वक्त्याला आणि ऐकणार्‍याला, तसेच इतर श्रोत्यांना, सर्वांनाच पवित्र करतो.\nअकराव्या स्कंधाचे नाव आहे ’मुक्तिस्कंध’ कारण यात मुक्तीचे निरूपण आहे. मुक्त म्हणजे अज्ञानकृत, अध्यासकृत, अन्यथारूपाचा परित्याग करीत आपल्या यथार्थ स्वरूपात स्थित होणे म्हणजे मुक्ति. अन्यथारूप अज्ञानमूलक आहे. अज्ञान नाहीसे झाले की आध्यासिक रूपाची निवृत्ति होतेच आणि आपल्या परिच्छिन्नतेचा, अपूर्णत्वाच्या भ्रमाचा निरास होतो. मुक्ति काल, द्रव्य इत्यादिकांवर अवलंबित नाही. ती स्वतःसिद्ध, नित्यप्राप्त आहे. अज्ञानामुळे आपण मुक्त नसून बद्ध आहोत असे भासते. अज्ञान नाहीसे झाल्यास जीवास अपरिच्छिन्न आत्मा आहोत याचा अनुभव होतो.\nया स्कंधात निमी व नऊ योग्यांचा संवाद तसेच यदुस दत्तत्रेयांनी चोवीस गुरू केल्याचे संवाद, हे प्रसंग साधकास उत्तम मार्गदर्शन करणारे आहेत. श्रीकृष्णाने भारत-युद्ध प्रसंगी ’भगवद् गीता’रूप अर्जुनास जसा उपदेश केला, त्याचधर्तीवर पण जरा विस्तृत स्वरूपात उद्धवास उपदेश केला आहे. याच स्कंधात भगवंतांनी आवरावर केल्यासारखे आपल्या मदाने उन्मत्त झालेल्या यदुवंशाचाही अंत घडविला आणि तद्‌नंतर स्वधामाला गेल्याचेही वर्णन आहे.\nया स्कंधात प्रामुख्याने प्रलय वर्णन असल्याने यास ’निरोध स्कंध’ नाव देण्यात आले आहे. यात चार प्रकारच्या - नैमित्तिक, प्राकृत, आत्यन्तिक व नित्य - प्रलयांचे विस्तृत वर्णन आले आहे ज्याचे वर्णन क्वचितच इतरत्र आढळते. श्रीशुकदेवांचा परीक्षितास केलेला अंतिम उपदेश आणि परीक्षिताच्या परमगतीचे वर्णन आहे. कलियुगातील राजवंश, वेदशाखा, पुराणांची लक्षणे, इतर पुराणांची नावे, त्यांची श्लोक संख्या इत्यादि अवांतर माहितीही आहे. यातच मार्कंडेय ऋषीला करविण्यात आलेले ’माया-दर्शन’ फार बहारीचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/594833", "date_download": "2019-02-23T23:25:47Z", "digest": "sha1:6UIETMSCXPAICWEFXSDHOYJI4H5OGZEP", "length": 5432, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शेतकऱयांनी थाटली रस्त्यावरच मंडई - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » शेतकऱयांनी थाटली रस्त्यावरच मंडई\nशेतकऱयांनी थाटली रस्त्यावरच मंडई\nशहराचे वाढते औघोगिकीकरण, वाढती लोकसंख्या व भाजीमंडईमधील सुविधांवर असणारा ताण लक्षात घेता, या सर्वबाबींचा विकासात्मक निर्णय घेऊन माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी बारामतीत कोटय़ावधी रुपये खर्चुन बारामतीत भाजीमंडई बांधली. मात्र, तरी देखील भाजीमंडई सोडून शेतकऱयांनी थेट रस्त्यावर दुकाने थाटले असल्याचे चिञ पाहावयास मिळत आहे.\nमाजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते मंडईचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, कोटी रुपये खर्च करुन सुद्धा मंडई थेट रस्त्यावर असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे नागरिक सांगतात. शेतकऱयांनी रस्त्यावर दुकाने थाटल्यामुळे शहरातील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. प्रशासकीय भवन, काटे, हॉस्पिटल, व मंडईच्या बाजूचा परिसर व्यापून टाकला आहे. तसेच रस्त्याच्या मधोमध नागरिकांनी मनमानी पध्दतीने वाहने लावल्याने नागरिकांनी नाहक त्रास होत असल्याचे दिसून आले. गुरुवारी बारामतीचा आठवडे बाजार असतो, त्यामुळे याठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होते.\nमतदारांचे लक्ष आता पक्षांच्या जाहीरनाम्याकडे\nभूउत्खनन करणाऱया कंग्राळकर-गुदगेंवर कारवाई करा\nजातवैधता प्रमाणपत्रक अवैध ठरलेने नगरसेवक दीपक हजारे अपात्र\nसरकारला आरक्षण आश्वासनाचा विसर पडला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vachunbagha.com/page/3/", "date_download": "2019-02-24T00:01:24Z", "digest": "sha1:DPMQ7ZLSSR3LMXVPFF47BDNXUMHNKWWR", "length": 21455, "nlines": 265, "source_domain": "vachunbagha.com", "title": "वाचून बघा | Marathi , Hindi & English poetry, etc. | पृष्ठ 3", "raw_content": "\nतेच चांदणे तसाच वारा पुन्हा एकदा\nअंगावर ये तोच शहारा पुन्हा एकदा\n( तेच चांदणे तसाच वारा पुन्हा एकदा\nगोड आठवे घडला ह��ता गुन्हा एकदा\nरोज तापसी दुपार होता अरे शापिता\nसावलीत ये बैस जरासा उन्हा एकदा )\nआठवांतले कुठे मिळावे तिचे गाव ते\nकोण मांडतो जुना पसारा पुन्हा एकदा\nजेमतेम तो करारनामा पुरा वाचला\nतोच वाजला तोच नगारा पुन्हा एकदा\nकेस मोकळे नकोच सोडू सखे आज तू\nवाट पाहतो उनाड वारा पुन्हा एकदा\nपाहण्या तुझे नीलम-पाचू,मेघ दाटले\nकरी नर्तना,ढाळ पिसारा पुन्हा एकदा\nनाव-गावही वाहुन गेल्यावरी आज हे\nकोण शोधते तुझा किनारा पुन्हा एकदा\n( पूर्वसूत्र : ‘पूर्वार्ध’ )\n….आत्ता कुठे सुरु झाला होता,\nत्यांच्यातल्या नात्याचा प्रवास, उत्तरार्धाकडे\nकंबर कसून ते नातं आता कामाला लागलं,\nदोघांना चुचकारत -प्रसंगी फटकारत,\nखाचखळगे,नागमोडी वळणं धीरानं पार करत\nदोन्ही चाकांना मार्गावर ठेवत…\nपण लवकरच पुन्हा एकदा दोघांना भासू लागलं, की\nते नातं होतं मानेवरचं असह्य जोखड\nफारकतीच्या सुरांना बरकत येऊ लागली..\nआणि खांद्यावरचं जू उतरवून\nसुरु झाल्या त्यांच्या सशस्त्र वाटाघाटी \nअटळ आत्ममंथन होऊ लागलं, तेव्हा सामोरं आलं\nकल्पिताहून अद्भुत एक उघड गुपित-\nदोघांतलं नातं असं काही वेगळं नसतंच,\nअसतो केवळ प्रत्येकाचा दोन रुपांतला एकत्र प्रवास, आत्मशोधाचा \nआपल्या भविष्याआड येऊ पहाणार्‍या नात्याला\nदूर सारुन त्यांनी पाहिलं,तर दूरवर काहीच दिसेना..\nआत्मबोधाच्या क्षणी कलह कसा संपला, आणि ते नातं\nत्यांच्यात कधी विरघळून गेलं, त्यांना कळलंही नाही…\nआपलं इथलं काम संपवून नातं निघालं,\nपुन्हा एका नवीन प्रवासाला-\nत्या दोघांची पहिली डोळाभेट झाली तेव्हा….\nत्या दोघांची पहिली डोळाभेट झाली\nतेव्हा, त्यांच्याशिवाय एकांतात तिथे\nत्यांच्याही नकळत आणखी कुणीतरी होतं,\nहळूहळू आकार घेऊ पाहणारं,\nदोन जिवांतलं नवजात नातं…..\nत्यांना माहीत नव्हतं, पण-\nत्यांच्यामधल्या अदॄश्य सेतूवर हुंदडत\nत्यांच्याकडे निरागस अपेक्षेने बघत,\nत्यांना अनावरपणे एकमेकांकडे ओढत….\nप्रत्येक भेटीत, पुढच्या मीलनाची ओढ लावत,\nते क्षणागणिक बाळसं धरू लागलं होतं….\nयथावकाश ते वयात आलं, आणि दोघांनी\nएक दिवस त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं,\nतेव्हा ते नातं अमाप सुखावलं,\nदोघांच्या गळ्यात पडून, क्षणभर विसावलं.\nत्या दोघांना कवेत घेऊन, हवेत तरंगू लागलं\nत्याचा दरवळ सुदूर पसरला..\nतिच्या लाडक्या हिरव्या चाफ्यासारखा, स्वप्नवत्.\nवास्तवातल्या दिवसां���े आठवडे होत होते, महिन्यांची वर्षं\nते नातं नुकतं कुठे स्थिरावत होतं, आणि एका गाफिल दिवशी..\nशब्दांवर शब्द आदळून तो तिच्यावर रागावून ओरडला,\nतेव्हा ते केवढ्यांदातरी दचकलं-\nत्यांना एकटं सोडून कोपर्‍यात एकटं थरथरत उभं राहिलं..\nअनुत्तरित प्रश्नांच्या, गैरसमज-मतभेदांच्या वावटळीत सापडलेली\nती दोघंही भिरभिरत राहिली, बराच काळ.\nवादळानंतरच्या शांततेत दिलजमाईची एक गार झुळूक दबकत आली,\nतेव्हा कुठे त्या नात्यावरचा ताण सैलावला\nआणि मनाशी काही ठरवून ते निर्धाराने पुढे सरलं.\nनवीन जबाबदारीची जाणीव होऊन ते आता\nअकाली पोक्तपणाने, त्यांना हाकारु लागलं…\nआत्ता कुठे सुरू झाला होता,\nत्यांच्यातल्या नात्याचा अधिकॄत प्रवास, उत्तरार्धाकडे \nदीपमालिका चहुकडोनी झगमगते दारात चांदणी\nभल्या पहाटे सडा घालुनी रंगावलि काढून अंगणी\nगर्भरेशमी वस्त्र लेउनी निरांजने ती घेउन हाती\nकुंदकळ्यांची प्रभा पसरली खळी खुले आरक्त प्रभाती\nकुंकुम भाळी मेंदी हाती, किती वागवी अहेवलेणी\nकंकण हाती पायी जोडवी नथ नाकी अन् कुंडल कानी\nकटाक्ष भोळे भिरभिर डोळे कष्टाने बहु आवरते ती\nक्षणात हसते, बावरतेही पुन्हा धिराने सावरते ती\nनाव घेउनी चूर लाजुनी भावसागरा येते भरती\nस्वतः भोवती घेते गिरकी चुकार बट ती गालावरती\nकिणकिण हासत पैंजण वाजत अंगणात साजते नव्हाळी\nदीप नाचती सलज्ज नयनी ही पहिली गाजते दिवाळी \n{मायबोली.कॉम येथील गझल कार्यशाळेकरिता पाठवलेली ‘लगा लगागा लगागालगा ललगा गागा’ ह्या वॄत्तातली ‘रचले नाही’ ही पहिली गझल अलामत आणि एकूणच तंत्र न जमल्यामुळे नव्याने लिहिली व सुधारित रचना ‘सुचले नाही’ तेथेच प्रथम प्रकाशित केली.}\nउभे रहावे किनार्‍यावरी सुचले नाही\nवहात जावे प्रवाहासवे,सुचले नाही\nगुपीत होते विश्वासावर उघडे केले\nजनांत सारे तुझे सांगणे रुचले नाही\nजगात सारे कसे चालते बघता मीही\nचुकून खोटे कधी वागलो-पचले नाही\nतिचे बहाणे,तिचे वागणे हॄदया माझ्या\nकळून चुकले, तरी बापडे खचले नाही\nउगाच वाटे जरा बोलुनी हलके होऊ\nउगाच की हे कुणी गावया रचले नाही\nजमाव जातो कुठे, पाहुया- सुचले नाही\nप्रवाहासवे पुढे जाउया- सुचले नाही\nमनाकडे मी कितीकदा कुजबुजलो होतो\nतुलाच सारे कधी सांगुया- सुचले नाही\nजगावे कसे सांगाया ते अधीर होते\nकुणास येथे गुरु मानुया-सुचले नाही\nनमस्कारही कराया मला जमले होत��\nचमत्कार मागून पाहुया-सुचले नाही\nलवाद आणि निवाड्यात मी थकून गेलो\nकधी पुरावे तरी मागुया -सुचले नाही\nतिचे उखाणे, तिचे वागणे छळून गेले\nनवाच कोणी हात शोधुया-सुचले नाही\nमला कळेना कुणा बोलुनी हलका होऊ\nसुरात हे रडगान गाउया- सुचले नाही\nउदे उदे उदे उदे\nउदे उदे उदे उदे उदे उदे हो ॥ धृ॥\nनवरातीची चाहुल , घट मांडू पानं फुलं\nठेक्यात उठे पाउल, मन तालावरती डुलं\nगोंधळास पातली, माझी रेणुकामाउली ॥१॥\nमाहूरगडी बैसली, माझी मायेची सावली\nउदे उदे उदे उदे उदे उदे हो ॥ धृ॥\nपोर नाचे आईपुढं, घालितो तिला साकडं\nघाईत वेडवाकडं, तूच पाही माझ्याकडं\nतुळ्जापुरवासिनी भवानी, आई जगदंबा ही ॥२॥\nतुळ्जाई भवानी, माय तुळ्जाई भवानी\nतुळजापुरवासिनी गं , तुळजापुरी भवानी\nउदे उदे उदे उदे उदे उदे हो ॥ धृ॥\nवाजवी भक्त संबळ, काळजामधी खळबळ\nवाहे डोळा पाणी गळं,भक्तिभावाचा दर्वळ\nकरविरातली अंबाबाई, महालक्षुमी आई ॥३॥\nउदे गं अंबाबाई, माझी आई लक्षुंबाई\nकोल्हापुरवासिनी गं,उदे गं अंबाबाई\nउदे उदे उदे उदे उदे उदे हो ॥ धृ॥\nसांडिला पुरा अभिमान,हरपुनी गेलं देहभान\nपायांत लागलं ध्यान,डोळ्यांत आणुनी प्राण\nनाशिकातली वणी पाहिली ,सप्तशॄंगी आई ॥४॥\nनाशिकात सप्तशॄंगी, माउली वणीची देवी\nसप्तशॄंगवासिनी गं ,भक्ताची पर्वणी\nउदे उदे उदे उदे उदे उदे हो ॥ धृ॥\nदारी उभी तू क्षण हा थांबलेला\nह्या घडीला मूक राहूत दोघे\nबोलू देऊत फक्त ह्या क्षणाला\nअव्याहत रांगेत त्या क्षणांच्या\nगर्दीत तो उभा होता धिराने\nसाहून बेड्या पायी मणांच्या\nप्रश्नकाहूर ते पळभरी असू दे\nमुक्त आसवे ही गाली गळू दे\nउतरवू दागिने वेदनेचे क्षणैक\nसुख मीलनाचे क्षणाला मिळू दे\nम्हणेल क्षण ‘अहा,प्रेमी पहा ते\nमाझ्या पराभवाचे ते दाखलेच होते\nसोडून हात गेले ते आपलेच होते\nझाल्या चुका तरी थोरांनीच माफ केले\nडोळे वटारलेले- ते धाकलेच होते\nनावाजले जगाने सांगू तरी कुणाला\nकी नाव आपल्यांनी तर टाकलेच होते\nझाली पहाट,झाला बभ्रा कसा कळेना\nकी कोंबडेहि सारे मी झाकलेच होते\nमागावयास माफी ते पाय मी धरोनी\nगेलो,नि हाय दैवा ते माखलेच होते\nदु:खास मीच माझ्या बाहूंत शांत केले\nशोधीत आसरा ते मजसारखेच होते\nहे काय आज त्यांना आले हसू नव्याने\nमाझे फजीत होणे तर कालचेच होते\nयेता गणेशाचा सण, जन जाती हरखुन\nजुनंपानं विसरुन, नवं कौतुक लेऊन\nघरा येता गणराय,काय सांगू थाटमाट\nपा��� रांगोळी आरास, पुढे मोदकांचे ताट\nपुढे येतसे गौराई, ठाई ठाई रोषणाई\nआई तीन दिवसांत,घरी निघुनिया जाई\nयेता अकरावा दिन, गणपति विसर्जन\nबोळवण भावभरे, साठवण आठवण\nगजानन मनी धरु, करु भजन आरती\nकिती आवरा मनास,येते डोळ्यांत भरती \nआले आले गणराय, घरी अकरा दिवस\nवर्षाकाठी एकदाच, अम्हां त्यांचा सहवास\nआले वाजत गाजत, घरा आले गजानन\nरुप साजिरं बघून, फिटे डोळ्याचं पारणं\nआले आले गणराय, मागोमाग येई गौरी\nतीन दिवस उत्सव ,थाट-माट घरोघरी\nआले आले गणराय, करु भजन आरती\nगोड नाम घेता घेता, कसे दिवस सरती\nयथाकाल बोळवण,कधी येऊ नये वाटे\nभक्त नाचे देवापुढे,पण डोळा पूर दाटे \nकई दिनोंसे ख्वाब ये देखा है मैंने\nखुदहीको तुम बनते देखा है मैंने\nइन आँखोंसे है देखा उन आँखोंमें\nउस मुझको जो तुमने देखा है मुझमें…\nइठलाती चितवन तबस्सुमके ताने\nअदाओंके नश्तर ये मासूम बहाने\nहवाएंभी अब यूं लगीं हैं सताने\nलाईं है महक हमें फ़िर लुभाने\nदिनभर ये तुम्हारे दीदारके वहम\nरात ख्वाबोंमें फिर तुम और हम\nकहनेको दो हैं पर हमारी कसम\nबताओ जरा जुदा कब थे हम \nमाना कि अबभी बहोत फासलें हैं\nकिस्मतके देखेंगे क्या फैसलें हैं\nउमंगोंके नित ये नयें घोंसलें हैं\nपाएंगे तुमको बुलन्द हौसलें हैं\n« जरा जुनी पोस्ट्स\nकाय वाचायचंय / क्या पढिएगा \nकाय वाचायचंय / क्या पढिएगा कॅटेगरी निवडा देवीचा गोंधळ (2) नाट्यछटा (1) मराठी कविता (58) मराठी गझल (19) मराठी विडंबन कविता (1) हिंदी कविता (14) हिंदी संकीर्ण (1) हिन्दी गजल (3) English poetry (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/6-december-2018/", "date_download": "2019-02-23T22:56:15Z", "digest": "sha1:SEBK23ABBVXKGXVZ7VOVTEHAYKMA44ON", "length": 15879, "nlines": 226, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "6 December 2018 | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्या���याला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डो���्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nPrevious articleई पेपर- गुरुवार, 6 डिसेंबर 2018\nNext article६ डिसेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 24 फेब्रुवारी 2019)\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nVideo : देशदूत संवाद कट्टा- कुटनिती���े पाकची कोंडी करा ; युध्दाचीही तयारी ठेवा\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/581965", "date_download": "2019-02-23T23:25:54Z", "digest": "sha1:5LEJK6POWUBR35PT26SLEWD5V5QXL25L", "length": 4657, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जेट एअरवेजचा रौप्यमहोत्सवी टप्पा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » जेट एअरवेजचा रौप्यमहोत्सवी टप्पा\nजेट एअरवेजचा रौप्यमहोत्सवी टप्पा\nभारतातील आंतरराष्ट्रीय विमान कंपनी जेट एअरवेज या कंपनीने आपले 25 वर्षांच्या उल्लेखनीय वाटचालीचा मैलाचा टप्पा पार केला आहे.\n1993 च्या सुरूवातीच्या काळात केवळ 4 एअरक्राफ्टच्या ताफ्याने 6 ठिकाणी सेवा देण्यापासून आज 119 एअरक्राफ्टच्या ताफ्याने व पार्टनर एअरलाईन्सच्या मदतीने जगभरातील अंदाजे 450 ठिकाणी सेवा देणाऱया जेट एअरवेजने भारतासह आंतरराष्ट्रीय प्रवाशांना व प्रेट व्यवसायाला उत्तम सेवा दिली आहे. तसेच भारतात व जगात व्यापार व पर्यटनवाढीला मोठी चालना देत भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.\n25 व्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना जेट एअरवेज अध्यक्ष नरेश गोयल म्हणाले, हा टप्पा आमच्यासाठी आनंदाचा आहे. आमच्यादृष्टीने हा मैलाचा दगड असून, यापुढेही प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असू.\nडिस्कव्हरी ‘डी स्पोर्ट’ चॅनेल आणणार\nदेशाचा विकास दर असमाधानकारक\nभारतातून 2,100 विमानांची मागणी\nपोलाद क्षेत्राचा विकास लक्षणीय\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/what-are-the-challenges-in-front-of-priyanka-gandhi-341144.html", "date_download": "2019-02-23T22:50:50Z", "digest": "sha1:UFYMYN2EWQAONRLGWCP422SDY7MOSXA7", "length": 19328, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रियांका गांधी यांनी शक्ती प्रदर्शन तर केले, पण या 5 आव्हानांचे काय?", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ वि��ान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nप्रियांका गांधी यांनी शक्ती प्रदर्शन तर केले, पण या 5 आव्हानांचे काय\nआगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढण्यासाठी प्रियांकांचा किती उपयोग होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nनवी दिल्ली, 12 फेब्रुवारी: काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी काल लखनऊमध्ये रोड शोद्वारे शक्ती प्रदर्शन केले. या रोड शोमध्ये त्या एकही वाक्य बोलल्या नाहीत.पण राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रियांका यांना सक्रिय राजकारणात उतरवून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मास्टर स्ट्रोक खेळला. पण आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढण्यासाठी प्रियांकांचा किती उपयोग होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रियांका गांधी यांनी राजकारणात यावे ही मागणी 2014च्या लोकसभा निवडणुकीपासून केली जात होती. आता प्रियांका यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध लढताना त्यांच्या समोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना त्या कशा सामोऱ्या जातात त्यावर काँग्रेसचे यश ठरणार आहे.\nवाचा: नेहरू,इंदिरा, सोनिया आणि प्रियांका गांधी, काँग्रेसचा सुवर्णकाळ कोणाच्या नेतृत्वाखाली\n1) कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे- 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा ऐतिहासिक पराभव झाला होता. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादल्यानंतर झालेल्या निवडणुकीत देखील काँग्रेसला इतक्या कमी जागा मिळाल्या नव्हत्या जितक्या 2014मध्ये मिळाल्या. या पराभवानंतर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आलेली निराशा डिसेंबरमध्ये 3 राज्यातील विजयामुळे काही प्रमाणात कमी झाली. पण उत्तर प्रदेश सारख्या राज्यात अद्याप काँग्रेस पक्ष मजबूत नाही. त्यामुळे प्रियांका गांधी यांच्या समोरचे सर्वात मोठे आव्हान पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्याची असेल. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्यास काँग्रेसच्या जागा वाढण्यास मदत होऊ शकते.\n2) विजय मिळवून देण्याचे आव्हान- 2014मध्ये ज्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्या जागांवर यंदा विजय मिळवून देण्याचे महत्त्वाचे आव्हान प्रियांका यांच्या समोर असणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. त्यामुळे दिल्लीत सत्ता मिळवण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये अधिक जागा मिळवणे गरजेचे आहे. प्रियांका गांधी यांनी जर दुसऱ्या क्रमांकाच्या जागांवर काँग्रेसला यश मिळवून दिले तर त्यांच्या जागा दुप्पट होऊ शकतील.\nपाहा:VIDEO : राहुल गांधींनी केली नरेंद्र मोदींची नक्कल, UNCUT भाषण\n3) मोदी-योगी यांच्याशी थेट लढत- प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशमधील ज्या भागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तो भाग मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जातो. तसेच पंतप्रधान मोदी यांचा वाराणसी हा मतदारसंघ देखील पूर्व उत्तर प्रदेशमध्ये येतो. त्यामुळेच मोदी आणि योगी यांच्या बाल्लेकिल्ल्यात चांगली कामगिरी करण्याचे आव्हान प्रियांका यांच्या समोर असेल.\n4) उमेदवारांची निवड- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याचे सर्वात मोठे आव्हान प्रियांका यांच्या समोर असणार आहे. भाजपच्या उमेदवाराविरुद्ध लढताना विजयी होणारा आणि विश्वासू अशा उमेदवाराची निवड प्रियांका यांना करावी लागणार आहे.\n5) गांधी कुटुंबावरील आरोपांना तोंड देणे- पंतप्रधान मोदी आणि भाजपकडून सातत्याने गांधी कुटुंबावर आरोप केले जातात. या आरोपांना यापुढे प्रियांका गांधी यांना उत्तर द्यावे लागेल. निवडणुकीच्या प्रचारात भाजपकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक आरोपाला प्रियांका कशा पद्धत��ने उत्तर देतात त्यावर देखील काँग्रेसचे यश ठरणार आहे.\nVIDEO VIRAL : रजनीकांत यांनी मुलीच्या लग्नात असा धरला ठेका, की सर्वजण पाहातच राहिले\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमोदींची मन की बात; ओमर अब्दुल्लांनी केलं अभिनंदन\nउत्तर प्रदेशात भीषण स्फोट, 10 जणांचा मृत्यू\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/16333", "date_download": "2019-02-23T23:17:12Z", "digest": "sha1:RYO7QY2EAWEVHPOIL6UV2CTDCITZWV2R", "length": 2853, "nlines": 67, "source_domain": "www.maayboli.com", "title": "b. pharmacy : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nपुण्यातील चांगली B.Pharmacy कॉलेजेस\nमाझ्या भाचीला B.Pharmacy साठी प्रवेश घ्यायचा आहे. पुण्यामध्ये कोणते कॉलेज चांगले आहे.\nRead more about पुण्यातील चांगली B.Pharmacy कॉलेजेस\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23461", "date_download": "2019-02-23T23:11:00Z", "digest": "sha1:325BODHMOX3UGPVIGPNSS4GGHNXCRH4S", "length": 4071, "nlines": 66, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नुकतीच पाहिलेली काही लग्ने : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नुकतीच पाहिलेली काही लग्ने\nनुकतीच पाहिलेली काही लग्ने\nनुकतीच पाहिलेली काही लग्ने\nनुकतीच चार लग्ने पाहिली. चारही लग्नांमध्ये जुन्या काळापासून चालत आल���ल्या बहुतेक रुढी (वरमातेचे पाय धुणे वगैरे) एखाद्या उत्सवाप्रमाणे पाळल्या गेल्या. उत्सवाप्रमाणे म्हणजे असे की ज्या गोष्टीवरून पूर्वी रुसवे फुगवे होत असत (पायच धुतले नाहीत ह्यावरून मुलाकडच्यांनी रुसणे किंवा माझ्या आईला पाय धुवायला लावले ह्यावरून मुलीने रुसणे वगैरे) ती गोष्ट आता एक मजेशीर प्रथा म्हणून मोठ्या उत्साहाने पाळली जाते की काय असे वाटावे इतक्या थाटात साजरी करण्यात आली.\nनुकतीच पाहिलेली काही लग्ने\nRead more about नुकतीच पाहिलेली काही लग्ने\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%83-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-02-24T00:11:09Z", "digest": "sha1:QE432G5X5FQUEXNQZKQRNIVS33ZFUXNI", "length": 11183, "nlines": 154, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "आधारः व्यवस्थेची जीत, जनतेची हार", "raw_content": "\nआधारः व्यवस्थेची जीत, जनतेची हार\nलोकांना रेशन, अपंगत्व पेन्शन, मनरेगाची मजुरी, शिष्यवृत्ती आणि इतरही अनेक लाभ नाकारले जाण्याच्या या पारीवरच्या काही कहाण्या. का तर यूडाईने त्यांची नावं चुकीची लिहिली आहेत, त्यांच्या बोटांच्या ठशांमध्ये घोळ घालून ठेवले आहेत किंवा इतरही अशाच अनेक अडचणी आल्या आहेत म्हणून.\nमतदानाला चालतात, पण आधारला मात्र पसंत नाहीत\nपार्वतीदेवींची बोटं कुष्ठरोगामुळे झडली आहेत. त्यामुळे या कचरा वेचक महिलेला आणि अशीच स्थिती असणाऱ्या हजारोंना आधार कार्ड मिळत नाहीये, आणि आधार कार्ड नाही त्यामुळे अपंग व्यक्तींचं पेन्शन आणि रेशनही नाकारण्यात येतंय\n३० मार्च, २०१८| पूजा अवस्थी\nबनावट रेशन कार्ड की चुकीची आधार माहिती\nन जुळणारे आकडे, चुकीची छायाचित्रं, गायब होणारी नावे, बोटांच्या ठशांत असलेल्या त्रुटी, असं असूनसुद्धा आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये आधारचा वापर जोमाने चालू आहे. आणि याचं फळ भोगत असलेल्या बीपीएल कार्ड धारकांना कित्येक महिन्यांपासून रेशन मिळणं बंद झालं आहे.\n२६ फेब्रुवारी, २०१८| राहुल एम.\nआधारने लांबवली लक्ष्मीची लक्ष्मी\nआपल्या कष्टाचे पैसेही मिळेनासे झाल्यामुळे आंध्र प्रदेशच्या विशाखापटणम जिल्ह्यातल्या मनरेगावरच्या कामगारांना आता पुरतं पटलंय की नावात साक्षात लक्ष्मी असली तरी आधारच्या अडथळ्यांपासून तुम्हाला कुणीही वाचवू शकत नाही\n१४ फेब्रुवारी २०१८ | राहुल मगंती\n‘जे काही आम्हाला मिळत होतं ते सगळं आधारने हिरावून घेतलं’\nआधार केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा खर्च, नावे लिहिण्यात होणाऱ्या चुका आणि इतर अडचणींमुळे चंपावत जिल्ह्यातील कित्येक विधवा, अपंग आणि वृद्धांना अनेक महिन्यांपासून पेन्शन मिळालेली नाही\n२ फेब्रुवारी २०१८|अर्पिता चक्रबर्ती\nदुकानदार तुम्हाला ओळखेल हो, पण यंत्राला नाही ना कळत\nबंगळुरुच्या वस्त्यांमध्ये बोटाचे ठसे जुळत नाहीत म्हणून वृद्धांना, स्थलांतरितांना, रोजंदारीवर काम करणाऱ्यांना आणि अगदी लहानग्यांनाही महिन्याचं रेशन नाकारलं जातंय – आणि आधारसोबतच्या त्यांच्या या लढाईत, बाजी नेहमी आधारचीच असते\n२४ जानेवारी, २०१८| विशाखा जॉर्ज\nइंदू आणि आधार – अंक २ - प्रवेश दुसरा\nआंध्र प्रदेशातल्या अनंतरपूरमध्ये आधारमधल्या गोंधळामुळे दलित आणि मुस्लिम विद्यार्थ्यांना कसा त्रास सहन करावा लागतो आहे त्याची गोष्ट पारीवर प्रसिद्ध झाली आणि त्याचा काहीसा सुखद परिणामही पहायला मिळाला\n३० जानेवारी, २०१८ |राहुल एम.\n“माझं नाव इंदू आहे, पण माझ्या पहिल्या आधार कार्डावर त्यांनी ते ‘हिंदू’ केलं होतं. म्हणून मग मी नवीन कार्डासाठी [दुरुस्तीसाठी] अर्ज केला, पण त्यांनी परत ते ‘हिंदू’ असंच लिहिलं.” या कारणामुळे जे इंदू आणि अमडागुरच्या सरकारी प्राथमिक शाळेत चौथीत शिकणाऱ्या इतर चौघा जणांना त्यांची शिष्यवृत्ती मिळणार नाही.\n१६ जानेवारी, २०१८ | राहुल एम.\nद आधार (टारगेटेड डिलिव्हरी ऑफ फायनान्शिअल अँड अदर सबसिडीज, बेनिफिट्स अँड सर्विसेस अॅक्ट, २०१६)\nभारतीय नागरिकांना विशिष्ट ओळख क्रमांक प्रदान करून विविध प्रकारचं अनुदान, लाभ आणि सुविधा “प्रभावी आणि पारदर्शी” पद्धतीने देणं हा आधार कायद्याचा उद्देश आहे. नागरिकांची आधार क्रमांकासाठी नोंदणी, त्यांच्या ओळखीची पडताळणी, आधार क्रमांक देणं आणि सार्वजनिक किंवा खाजगी आस्थापनांनी मागितल्यावर नागरिकांनी दिलेल्या माहितीची वैधता सिद्ध करणे यासाठी या कायद्याअंतर्गत गठित झालेलं विशिष्ट ओळख प्राधिकरण जबाबदार आहे.\n विधी व न्याय मंत्रालय, भारत सरकार\nMedha Kale मेधा काळे यांना स्���्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nभारतातले मानवी विष्ठेचे वाहक\nदिल्लीतील किसान मुक्ती मोर्चाः सविस्तर वृत्तांत\nहोरपळलेली आणि तहानलेली गावं\n“जग बोलतं ते बोलू द्या...”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2018/07/28/%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T23:43:36Z", "digest": "sha1:Q6Y2KNT7ZC7H2PZBOLAOCXITER4EHANH", "length": 8133, "nlines": 123, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गेल्या तीन वर्षात देशभरातील 170426 शाळांमधील विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याला मंजुरी | गोवा खबर", "raw_content": "\nHome देश खबर गेल्या तीन वर्षात देशभरातील 170426 शाळांमधील विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याला मंजुरी\nगेल्या तीन वर्षात देशभरातील 170426 शाळांमधील विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याला मंजुरी\nगोवा खबर:राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत केंद्र सरकार विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहन देत आहे. शाळेत आणि शाळेबाहेर विद्यार्थीनी सुरक्षित राहाव्यात आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्यातील आत्मविश्वास टिकून राहावा, या उद्देशाने हे प्रशिक्षण दिले जात आहे.\nगेल्या तीन वर्षात देशभरातील 170426 शाळांमधील विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याला मंजुरी देण्यात आली आहे.2015-16 साली 49,517 शाळांमध्ये प्रशिक्षणाला मंजुरी देण्यात आली आणि त्यासाठी 4062.02 लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली. 2016-17 साली 57,500 शाळांमध्ये प्रशिक्षणाला मंजुरी देण्यात आली आणि त्यासाठी 4880.75 लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली तर 2017-18 या वर्षात 63,409 शाळांमध्ये प्रशिक्षणाला मंजुरी देण्यात आली आणि त्यासाठी5580.81 लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली.\nमनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.\nNext articleचित्रपट आर्थिक सहाय्य योजना जाहीर\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nजनतेची सेवा हेच पत्रकाराचे मिशन : आगियार\nसीएपीएफच्या सर्व जवानांना हवाई प्रवासासाठी गृह मंत्रालयाकडून मंजुरी\nड्रग्सच्या लागवडीसह एटी��मफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nजनतेची सेवा हेच पत्रकाराचे मिशन : आगियार\nकुलू येथून प्रवाशांची सुटका\nवाळपईत रोजगार उपलब्ध करून देणार:पर्रिकर\nजुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ संरक्षित प्राचीन स्मारक म्हणून घोषित करा...\nस्वतःच्या शीलरक्षणासाठी ‘जोहार’ करणार्‍या राणी पद्मावतीला नाचतांना दाखवणे खपवून घेणार नाही...\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nदेश भरात जागतिक योग दिन उत्साहात साजरा\nमानवाच्या सबलीकरणासाठी स्वच्छ पर्यावरण : पंतप्रधान मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-vs-west-indies-live-updates-2nd-test-day-1-at-hyderabad-windies-win-toss-choose-to-bat/", "date_download": "2019-02-23T23:05:09Z", "digest": "sha1:A5TD7VF2LXWMLLHGUAJR5YSJCGG3OZ7N", "length": 8312, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "खेळपट्टीचा अंदाज पाहून जेसन होल्डरचा प्रथम फलंदाजीची निर्णय", "raw_content": "\nखेळपट्टीचा अंदाज पाहून जेसन होल्डरचा प्रथम फलंदाजीची निर्णय\nखेळपट्टीचा अंदाज पाहून जेसन होल्डरचा प्रथम फलंदाजीची निर्णय\nभारत आणि विंडिज यांंच्यात आजपासून हैद्राबाद येथे दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. विंडिजच्या संघाचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.\nहैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावरची खेळपट्टी ही फलंदाजीला साथ देणारी असणार आहे, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला होता. त्यामुळे जेसन होल्डरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.\nया सामन्यासाठी विंडिजच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. कर्णधार जेसन होल्डर आणि जोमेल वॅरिकन यांना अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले आहे. किमो पाॅल आणि शेरमन लुईस यांना बाहेर बसवण्यात आले आहे.\nवेगवान गोलंदाज कीमार रोचला अंतिम अकरात खेळण्याची संधी मिळालेली नाही.\nभारतीय संघात देखील एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला बाकावर बसवून शार्दुल ठाकूरला भारतीय कसोटी संघात पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.\nक्रेग ब्रेथवाइट, कियरन पॉवेल, शाई होप, शिमोन हेटमायर, सुनील अॅंब्रिस, रोस्टन चेस, शेन डोवरीच (यष्टीरक्षक), जेसन होल्डर (कर्णधार), देवेंद्र बिशू, जोमेल वॉरिकन, शॅनन गेब्रियल\nपृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, शार्दुल ठाकूर\nपाकिस्तान-आॅस्ट्रेलियामधील रंगतदार झालेला पहिला कसोटी सामना राहिला अनिर्णित\nवन-डेत रिषभ पंतची निवड एमएस धोनीसाठी धोक्याची घंटा\nवाढदिवस विशेष: अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याबद्दल या ५ खास गोष्टी माहित आहेत का\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_datta_mandir.htm", "date_download": "2019-02-23T23:25:12Z", "digest": "sha1:WXN2LOWKRL2VEAA4OQSRYKJXBLI6FSLQ", "length": 1896, "nlines": 27, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nश्री दत्त मंदिर, पाटगांव\nविजयदुर्ग-तळरे महामार्गावर विजयादुर्गापासून 18 कि.मी. अंतरावर हे दत्त मंदिर आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रसिध्द यात्रा स्थळापैकी हे एक मंदिर आहे.\nहे दत्त मंदिर रस्त्यालगतच्या उंच टेकडीवर असून दरवर्षी येथे दत्त जयंती मोठया प्रमाणात साजरी केली जाते. या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. यात्रे दिवशी संपूर्ण सिंधूदुर्ग जिल्हयातून मोठया प्रमाणात भाविक येतात. यात्रेच्या काळात येथे विशेष सुविधा नसल्या तरी पुरातन मंदीर पहाण्यासारखे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/anushka-sharma-and-virat-kohli-are-married/", "date_download": "2019-02-23T23:40:45Z", "digest": "sha1:KVIQKWBMBQCA3DEQQTLEWDWWNMELVTGC", "length": 7332, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "शनिवारीच झाले विराट अनुष्काचे लग्न? मुंबईत होणार स्वागत समारंभ", "raw_content": "\nशनिवारीच झाले विराट अनुष्काचे लग्न मुंबईत होणार स्वागत समारंभ\nशनिवारीच झाले विराट अनुष्काचे लग्न मुंबईत होणार स्वागत समारंभ\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या बातमीची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत होते. पण फिल्मफेअरनुसार त्यांचे लग्न ९ डिसेंबरलाच झाले असल्याचे समजते.\nअनुष्का आणि विराटने इटलीतील मिलान शहरात त्यांचे लग्न केल्याची बातमी आहे. या सेलिब्रेटी जोडीच्या लग्नाची चर्चा जेव्हा विराटने श्रीलंका विरुद्धच्या वनडे आणि टी २० मालिकेतून विश्रांती घेतली होती, तेव्हापासून रंगली आहे.\nतसेच अनुष्का मुंबईहून आपल्या कुटुंबासमवेत इटलीला गेली असल्याचे समजले होते. तसेच यांच्या लग्नासाठी निमंत्रित पाहुण्यांच्या यादीत सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, अमीर खान आणि शाहरुख खान यांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. तसेच २२ डिसेंबरला मुंबईत रिसेपशन असण्याचीही शक्यता आहे.\nविराट आणि अनुष्का हे २०१३ पासून डेटिंग करत असून त्यांची ओळख एका जाहिरात शूटच्या वेळी झाली होती. विराट आणि अनुष्का आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा आज रात्री ८ वाजता करणार आहे असे फिल्मफेअरने म्हटले आहे. तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार २१ डिसेंबरला विराट अनुष्का आपल्या लग्नाचे मुंबईत रिसेपशन देणार आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/609880", "date_download": "2019-02-23T23:39:28Z", "digest": "sha1:GM3PG6FHLNWTH2LARL5RR5HLVWK3K5AE", "length": 6409, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आंबोलीत दोन पर्यटक जखमी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबोलीत दोन पर्यटक जखमी\nआंबोलीत दोन पर्यटक जखमी\nधबधब्याखाली आनंद लुटतांना घटना\nआंबोली घाटातील मुख्य धबधब्यावरून पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड अंगावर पडल्याने हुबळी येथील दोन पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहे. घाटातील धबधबे धोकादायक बनले आहेत. गेल्या आठवडय़ात स्थानिक पर्यटकांवर अशीच वेळ आली होती.\nआंबोलीत व��्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी बेळगाव-हुबळी येथून 35 जणांचा ग्रुप दोन दिवसांपूर्वी आला होता. शनिवार-रविवारी मौजमजा केल्यानंतर सोमवारी घाटातील धबधब्याजवळ आंघोळ करण्यासाठी या पर्यटकांची टीम सकाळी 9.30 वाजता पोहोचली. त्यातील काहीजण धबधब्याखाली आनंद लुटत असतांनाच पाण्याच्या प्रवाहाबरोबर आलेला दगड खाली येत दोघांच्या अंगावर दगड पडला. त्यात ते जखमी झाले. गायत्री घुलाप्पा सुकाण (45) यांच्या पायाला जखम झाली. तर जगदीश महादेवप्पा मालशेट्टी (36, दोन्ही रा. हुबळी-कर्नाटक) यांच्या गालाला व कानाला दुखापत झाली. त्यांना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.\nपंधरा दिवसातील दुसरी घटना\nयाच धबधब्याचा आनंद लुटतांना कुडाळ येथील एका पर्यटकाच्या अंगावर दगड पडून तो जखमी झाला होता. त्यानंतर वनविभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना हाती न घेतल्याने पुन्हा ही घटना घडली. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धबधब्याच्या प्रवाहातून आलेला दगड या दोन पर्यटकांच्या डोक्यावर पडला असता तर मोठी जीवितहानी घडली असती.\nकरायचा होता अभिनय, बनलो ‘मेकअप आर्टिस्ट’\nमासेमारीहून परत आलेल्या सर्जेकोटच्या मच्छीमाराचा मृत्यू\nग्रामीण पर्यटनासाठी ‘कारवी’चा पर्याय\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/prannoy-praneeth-make-winning-start-at-french-open/", "date_download": "2019-02-23T23:04:19Z", "digest": "sha1:ZFKMYO3YAYIRNT6SUFKGVLJJL3YGUR55", "length": 7873, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रणॉय आणि साई प्रणीत फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीत", "raw_content": "\nप्रणॉय आणि साई प्रणीत फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीत\nप्रणॉय आणि साई प्रणीत फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीत\nसध्या सुरु असलेल्या फ्रेंच ओपन सुपर सिरीजमध्ये भारताचे बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय आणि बी. साई प्रणीतने आज पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.\nया मोसमात अमेरिकन ओपन सुपर सिरीज जिंकणाऱ्या प्रणॉयने नुकत्याच संपलेल्या डेन्मार्क ओपन सुपर सिरीजच्या उपविजेत्या कोरियाच्या ली ह्युनला हरवत दुसरी फेरी गाठली आहे. त्याने लीचा २१-१५, २१-१७ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिला सेट प्रणॉयने लीला कोणतीही संधी न देता जिंकला. तर दुसऱ्या सेटमध्ये लीने प्रणॉयला चांगली झुंज दिली.\nप्रणीतला त्याच्या विजयासाठी थोडे झगडावे लागले. त्याने थायलंडच्या खोशीत फेतप्रदाबचा २१-१३, २१-२३, २१-१९ असा पराभव केला. प्रणीतने पहिला सेट सहज जिंकला. परंतु दुसऱ्या सेटमध्ये तो आघाडीवर असताना थायलंडच्या खोशीतने सामन्यात पुनरागमन करत दुसरा सेट जिंकला. यानंतर मात्र प्रणीतने निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये खोशीत १९-१६ असा आघाडीवर असताना खेळ उंचावत नेत सेट २१-१९ असा जिंकत सामनाही जिंकला.\nदुसऱ्या फेरीत प्रणॉयची गाठ आता डेन्मार्कच्या हॅन्स क्रिस्टिअन सोलबर्ग विट्टीनघुसशी तर प्रणीतची तीन वेळच्या ऑलंपिक रौप्य पदक विजेत्या आणि जागतिक क्रमवारीत ७ व्या क्रमांकावर असणाऱ्या मलेशियाच्या ली चॉन्ग वेईशी होणार आहे.\nआज झालेल्या मिश्र दुहेरीच्या सामन्यात भारताच्या प्रणव जेरी चोप्रा आणि एन सिक्की रेड्डी या जोडीला इंडोनेशियाच्या ४थ्या क्रमांकावर असणाऱ्या टोंतोवि अहमद आणि लिलियाना नात्सीर या जोडीने १५-२१,१२-२१ असे पराभूत केले\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_9865.html", "date_download": "2019-02-23T23:41:56Z", "digest": "sha1:XEVJEVZ6TD46UIZDK423P2KOYO6ITH3S", "length": 15152, "nlines": 42, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ४७ - ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ४७ - ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nजीवनात संकटे कोणावर येत नाहीत सुख-दु:खाच्या धाग्यांनी प्रत्येकाचे जीवन विणलेलेच असते. प्रखर तेजस्वी सूर्यालाही ग्रहणकाळ अटळ असतो. आता स्वराज्यावरही एक महाप्रचंड आक्रमण येऊ घातले होते. दिल्लीत औरंगजेब अशा मोठ्या मोहिमेची योजना करीत होता. ही त्याची स्वराज्यावरील मोहिम जणू निर्णायक ठरणार आहे , असा प्रचंड आखाडा तो मांडीत होता. खरोखरच हे लहानसं हिंदवी स्वराज्य या मोगली मोहिमेत टिकणार की संपणार असाच जबडा औरंगजेबाने उघडला होता. प्रचंड सैन्य , तोफखाना , हत्ती , युद्धसाहित्य , खजाना दक्षिणेवर जणू फुटलेल्या प्रचंड धरणासारखा लोटावयाचा हा आराखडा होता.\nम्हणजे त्याच चुका पुन्हा एकदा औरंगजेब करीत नव्हता का तळहाताएवढ्या शिवस्वराज्याचाआणि मूठभर शिवसैन्याचा समूळ नाश करण्याकरीता हे अफाट बळ महाराष्ट्रावर पाठविले की ,आपले काम चोख होणार. आपण फक्त वाट पाहायची , मोगली झेंडा शिवाजीच्या राजगडावर फडकल्याच्या बातमीची आणि तो शिवाजी मारला गेल्याची किंवा कैद केल्याची. आपणअलमगीर आहोत. सीवा एक भुरटा दंगेखोर आहे. असेच मूल्यमापन प्रारंभापासून (ते स्वत:च्या अंतापर्यंत) औरंगजेब करीत होता. बळाने बुद्धिचा पराभव करता येतो अशी त्याची कल्पना होती. इथेच तो चुकत होता. अन् आजही अनेकजण अशाच चुका करतात. हिटलरने चचिर्लच्या बाबतीत आणि अमेरिकने व्हिएतनामच्या बाबतीत अशीच चूक केली. परिणाम जगाला दिसून आला. औरंगजेब हीच चूक आत्ता ( इ. १६६५ ) नव्याने करीत होता. प्रचंड युद्धसाहित्य आणि सेना असूनही शाहिस्तेखानचा पराभव का झाला याचा त्याने थोडासुद्धा विचार केलेला दिसतनाही. शिवाजीमहाराजांचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती योगेश्वर श्रीकृष्णाच्या ( कागदावर न रेखलेल्या पण कृतीत आणलेल्या) चक्रव्यूहाइतकी अभेद्य आणि आत्मविश्वासू होती. या शिवनीतीचा आणि शिवकार्याचा पराभव करण्याची ताकद कोणत्याही शत्रूकडे नव्हती. तिचापराभवच करावयाचा असेल तर त्यांचेच लेक करू शकतील. अन् त्यांच्याच लोकांनी या शिवनीतीचा आणि शिवस्वराज्यकार्याचा घात केलेला पुढे आपल्याला दिसून येत नाही का \nआज इतिहासात उभा दिसतो आहे तो असाच औरंगजेब. शिवाजीराजा न समजलेला महान शत्रू.\nपुन्हा एकदा प्रचंड सैन्य दक्षिणेवर निघाले. औरंगजेबाने एक गोष्ट मात्र मोलाची केली. त्याने विवेकी , अनुभवी आणि बुद्धिमान असा सेनापती नेमला. त्याचे नाव मिर्झाराजा जयसिंग. हा एकमेव सेनापती असा आहे की ज्याने शिवाजी महाराजांच्या युद्धपद्धतीचा शिवअनुयायांचाआणि शिवमुलुखाचा बराच विचार केलेला आहे. पण त्यातही औरंगजेबाने आपल्या संशयी स्वभावाप्रमाणे दिलेरखान पठाण या जबरदस्त सरदारास जवळजवळ बरोबरीचे अधिकार देऊनमिर्झाराजांबरोबर पाठविले. दिलेरखान हा जबर योद्धा आहे. पण त्याला डोके कमी आहे. ते पुढे दिसून येईलच. औरंगजेबाने शिवाजीराजांविरुद्ध मिर्झाराजा आणि दिलेर यांना पाठविले. म्हणजेच तीन पायांची शर���यत खेळायला एकमेकांचे एकेक पाय एकत्र बांधून धावायला पाठविले.\nस्वराज्यावरील हाच तो ग्रहणकाळ. हे ग्रहण क्षणिक की खग्रास हे काळ ठरविणार होता. नव्हे ,स्वराज्यच ते ठरविणार होते. म्हणजेच स्वराज्यातील जनता आणि रणांगणावरचे मराठी सैनिक. नक्की आकडे माहित नाहीत. पण सुमारे दीड ते पावणेदोन लाख फौज या मोगली मोहिमेत आहे.इतर मोहिमांपेक्षा या मोहिमेत एकच गोष्ट (प्रकर्षाने) दिसून येते की , मिर्झा आणि दिलेर यांच्याबरोबर जनानखान नाही. मिर्झाराजे आणि दिलेर इ. १६६४ , ऑक्टोबर २९ नंतर मोहिमशीर झाले.\nविशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की , या प्रचंड आक्रमणाच्या वार्ता महाराजांना समजत होत्या. त्यांना पुरेपूर कल्पना होती. ते सावध होते. याच काळात त्यांनी एक साधे गणित मांडलेले दिसते की , ही मोगली लाट (इ. १६६४ ) च्या दिवाळीच्या दिवसांत दिल्लीहून निघतेय. ती आपल्या सरहद्दीवर येऊन पोहोचायला , म्हणजेच पुण्यावर पोहोचायला अजून पाच महिनेलागणार आहेत , हे निश्चित. तेवढ्या वेळेत इतर काही कामे उरकता येतील. म्हणून महाराजांनी कर्नाटक सागरी किनाऱ्यावरील कारवार , मर्जा , अंकोळा , भटकळ , सदाशिवगड आणि बसनूरइत्यादी महत्त्वाची आदिलशाही ठाणी गिळून टाकण्याची योजना केली. आपल्या उत्तर आणि पूर्वस्वराज्यसरहद्दीची चिंता त्यांना नव्हतीच. पुरंदर , लोहगड , माहुलीगड , कसाराघाट इत्यादी ठाणी सुसज्जच होती. कोकणी सौंगड्यांच्या पूर्ण भरवशावर ते कोकणात निर्धास्त होते. महाराजांनी याचवेळी येत असलेल्या सूर्यग्रहणाचे दिवशी एक दानसोहळा करावयाचे योजिले. दि. ६ जाने. १६६५ , पौष वद्य आमावस्या या दिवशी सूर्यग्रहण होते. महाबळेश्वर येथे त्यांनी आपल्या आईची म्हणजेच जिजाऊसाहेबांची सोन्याने तुळा केली. हे सर्व धन दानधर्मात खर्च करावयाचे असते. ते केले.\nमहाराज दि. ८ फेब्रुवारीस मालवणांस आले. पूर्वयोजनेने आरमार बंदरात सिद्ध होते. महाराजगलबतावर चढले. कारवारवरील ही त्यांची मोहिम आरमारातून होणार होती. त्यांच्या आयुष्यातील ही एकमेव आरमारी स्वारी. महाराज कारवारवर निघाले. मिर्झा राजा बुऱ्हाणपुरावरून औरंगाबादकडे सरकत होता. महाराजांनी सूर्यग्रहणाचेवेळी स्नाने , दाने ,पूजाअर्चा केल्या होत्या. मिर्झाराजेही व्रतवैकल्ये करीत स्वराज्यावर येत होते. बगलामुखीकालरात्री या भवानीदेवीची त्यांनी होमहवनपूर��वक आराधना केली. पुढे शिवशंकराची कोटीलिंगार्चने अंत:करणपूर्वक केली. औरंगजेबाला यश मिळावे आणि शिवाजीराजाचा पूर्णविनाश व्हावा ही मिर्झाराजांची श्रीचरणी प्रार्थना होती. एकाचे मन असे , दुसऱ्याचे मन तसे. तिसरे मन औरंगजेबाचे. त्याला शिवाजीराजेही नको होते अन् मिर्झाराजेही नको होते. या तीन मनांचा आम्ही कधीही अन् आजही अभ्यास केला नाही अन् करीतही नाही.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/info?page=6&order=title&sort=asc", "date_download": "2019-02-23T22:40:44Z", "digest": "sha1:N4DDY5VHBJWC5RCO54ZHBLJGFVAR6IED", "length": 9211, "nlines": 99, "source_domain": "aisiakshare.com", "title": " माहिती | Page 7 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमाहिती एकच कप गौरी दाभोळकर 59 सोमवार, 15/02/2016 - 11:03\nमाहिती एका \"हॅकर\"चा ब्लॉग आणि धक्कादायक सांख्यिकी 'निकाल' ३_१४ विक्षिप्त अदिती 53 रविवार, 16/06/2013 - 23:42\n प्रभाकर नानावटी 5 सोमवार, 13/08/2012 - 15:03\nमाहिती एनेमा मंगेश सपकाळ 2 मंगळवार, 11/12/2018 - 10:07\nमाहिती एस्पेरांतोः सोपी, साधी परंतु अस्तंगत होत असलेली जागतिक भाषा प्रभाकर नानावटी 12 मंगळवार, 15/10/2013 - 10:20\nमाहिती ऐका भारतीय ग्राहकांनो तुमची कहाणी.. पुणे मुंग्रापं 15 शनिवार, 23/07/2016 - 01:52\nमाहिती ऐसा भी होता है प्रभाकर नानावटी 3 गुरुवार, 08/03/2018 - 15:17\nमाहिती ऐसी अक्षरे कुल सम्मेलन, पुणे (वृत्तांतासहित) तर्कतीर्थ 152 सोमवार, 27/01/2014 - 16:50\nमाहिती ऐसी अक्षरे सांस्कृतिक कट्टा १ - पुणे फिल्म फेस्टिवल राजेश घासकडवी 51 शुक्रवार, 17/01/2014 - 11:07\nमाहिती ऐसी शब्द मोजणी रवि 17 बुधवार, 25/05/2016 - 02:27\nमाहिती ऐसीअक्षरे संस्थळ चालवायला खर्च किती येतो\nमाहिती ऑटीझम अवेअरनेस डे / ऑटीझम अवेअरनेस मंथ स्वमग्नता एकलकोंडेकर 13 सोमवार, 06/04/2015 - 22:44\nमाहिती ऑटोमॅटिक पोलीसींग (उत्तरार्ध) प्रभाकर नानावटी गुरुवार, 24/12/2015 - 12:21\nमाहिती ऑनलाइन डेटाचे मृत्यूपत्र भटक्या कुत्रा 2 रविवार, 22/04/2018 - 19:58\nमाहिती ऑप्शन्स, डेरिव्हेटिव वगैरे.. सर्किट 16 शुक्रवार, 02/01/2015 - 14:27\nमाहिती ऑफिसस्पीक प्रभाकर नानावटी 19 रविवार, 28/12/2014 - 07:23\nमाहिती ऑयलर संख्या e ची अद्भुत कहाणी (उत्तरार्ध) प्रभाकर नानावटी 5 मंगळवार, 01/05/2018 - 15:46\nमाहिती ऑयलर संख्या e ची अद्भुत कहाणी (पूर्वार्ध) प्रभाकर नानावटी 21 बुधवार, 20/12/2017 - 12:23\nमाहिती ऑस्टिया अँटिका अरविंद कोल्हटकर 7 शनिवार, 30/03/2013 - 19:20\nमाहिती कंपोस्टबद्दल ३_१४ विक्षिप्त अदिती 20 शुक्रवार, 29/08/2014 - 22:43\nमाहिती कर्तव्यपूर्ती प्रभाकर नानावटी 2 बुधवार, 13/06/2018 - 08:08\nमाहिती कलाकारांचे अजब जग... प्रभाकर नानावटी 3 शनिवार, 24/03/2018 - 06:45\nमाहिती कहाणी आपल्या 'रुपया'ची... भाग - २ शैलेन 21 शनिवार, 04/01/2014 - 15:50\nमाहिती कहाणी आपल्या 'रुपया'ची... भाग - ३ शैलेन 10 शुक्रवार, 10/01/2014 - 19:21\nमाहिती कहाणी आपल्या 'रुपया'ची... भाग - ४ शैलेन 6 गुरुवार, 23/01/2014 - 09:38\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Government-help-to-a-one-farmer-family-in-the-belgaon-district/", "date_download": "2019-02-23T22:55:08Z", "digest": "sha1:GVYMKYEM56FUITC7S3YLLM5I76PDW3AC", "length": 6304, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात एकाच शेतकरी कुटुंबाला शासकीय मदत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › जिल्ह्यात एकाच शेतकरी कुटुंबाला शासकीय मदत\nजिल्ह्यात एकाच शेतकरी कुटुंबाला शासकीय मदत\nगेल्या दीड वर्षांत 210 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून पैकी केवळ 35 जणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. मदत न मिळालेल्या जिल्ह्यांच्या यादीत सर्वाधिक 15 प्रकरणांसह बेळगाव आघाडीवर आहे. केवळ एकाच प्रकरणात मदत देण्यात आली आहे.\nकर्जाचा बोजा आणि पीक नुकनसान या दोन मुख्य कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. त्यांचा जीव परत आणणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन सरकारकडून सांत्वन केले जाते. शेतकर्‍यांच्या समस्या कायमस्वरूपी निकालात काढल्यास आत्महत्यांचे प्रमाण कमी होणार आहे. उत्तम बाजारपेठ, सुविधा उपलब्ध करणे, कृषी उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळाल्यास शेतकर्‍यांची आर्थिक सुधारण्यास मदत होईल. परिणामी आत्महत्येचे प्रमाणही घटणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात.\nआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना 5 लाख रुपये आर्थिक मदत, त्यांच्या मुलांना उच्च शिक्षणापर्यंतचा खर्च उचलण्याची योजना सरकारने गतवर्षी जारी केली. याला पॅकेजचे स्वरूप देण्यात आले आहे. त्यामुळे मदतीची रक्‍कम तात्काळ मिळावी, अशी अपेक्षा शेतकर्‍यांची आहे.\nराज्य सरकारकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जूनअखेरपर्यंत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील केवळ 20 जणांना शिक्षणाची व्यवस्था झाली आहे. केवळ एका मुलाला वसतीगृहात प्रवेश मिळाला आहे. तुमकूर येथे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबात शिक्षण घेणारी मुले नाहीत आणि उर्वरित जिल्ह्यांत यासंबंधी कार्यवाही करण्यास विलंब झाला आहे.\nबंगळूर शहर, बंगळूर ग्रामीण, उडपी या जिल्ह्यांत आत्महत्येचे प्रमाण कमी झाले आहे. चामराजनगर, चिक्‍कबळ्ळापूर, कोप्पळ येथे एकूण 5 प्रकरणे असून अजूनही आर्थिक मदत मिळालेले नाही. बेळगाव, रायचूरसह 12 जिल्ह्यांमध्ये एकूण 52 प्रकरणे मदतीसाठी ग्राह्य धरण्यात आली आहेत. पण, कुणालाही मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी यंदा कर्जमाफीची घोषणा केली. पण, त्यानंत��ही 30 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/ED-complaint-against-Digambar-Kamat-aalemav/", "date_download": "2019-02-23T23:28:46Z", "digest": "sha1:UXT7AHCBG4FCYNGMHQK7UEXSB6JG7ZDD", "length": 3958, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दिगंबर कामत, आलेमाव विरोधात ‘ईडी’ची तक्रार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › दिगंबर कामत, आलेमाव विरोधात ‘ईडी’ची तक्रार\nदिगंबर कामत, आलेमाव विरोधात ‘ईडी’ची तक्रार\nजायका लाचखोरीप्रकरणी (ईडी) अंमलबजावणी संचालनालयाने आमदार तथा तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत व तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांच्या विरोधात मनी-लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. सदर तक्रार ही आरोपपत्रासमान असल्याचे संचालनालयाने नमूद केले आहे. कामत व आलेमाव यांना समन्स बजावून 28 ऑगस्ट रोजी हजर राहण्यास सांगण्यात आल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.\nगोव्यातील जायका प्रकल्पाचे कंत्राट लुईस बर्जर या कंपनीला देण्यासाठी 2010 साली लाच घेतल्याचा आरोप कामत व आलेमाव यांच्यावर आहे. त्यानंतर 2015 साली प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला होता. अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग कायद्यांतर्गतदेखील गुन्हा नोंदवला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने कामत व आलेमाव यांची 1.95 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्‍त केली होती.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/building-collapses-at-sitabardi-in-nagpur-latest-update-341182.html", "date_download": "2019-02-23T23:24:45Z", "digest": "sha1:46HJJDRBMPQT4B7KFV4SZVTW5PHE3USL", "length": 17526, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत; LIVE VIDEO", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमध��न भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nपत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत; LIVE VIDEO\nपत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत; LIVE VIDEO\nनागपूर, 12 फेब्रुवारी : सीताबर्डी भागातील अनधिकृत दुकानांवर कारवाई सुरू असताना अचानक 'गेसन्स' दुकानाची इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. दुकानाची अनधिकृत इमारत पाडण्याचं काम सुरू असतानाच ही घटना घडली. या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झालं नाही. मात्र, पोकलँडची डिझेलची टाकी फुटल्याने सर्व डिझल वाहून गेलं. यात सुमारे दीड लाखांचं नुकसान झालंय. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवरील अवैध ताबा हटवा, अशी नोटीस सीताबर्डी परिसरातील 42 दुकानदारांना देण्यात आली होती. सीताबर्डीतील मुंजे चौक परिसरातील मोक्याच्या जागेवर असेलेल्या 33 दुकानांवर ही कारवाई सुरू आहे.\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nमहाराष्ट्र 7 hours ago\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nमहाराष्ट्र 9 hours ago\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nVIDEO : महामार्गावर 'बर्निंग टँकर'चा थरार, वायू गळतीमुळे आगडोंब\nमहाराष्ट्र 11 hours ago\nVIDEO : नाडीवर हात ठेऊन जपद्वारे प्रमोद महाजनांना वाचवलं असतं - चंद्रकांत खैरे\nVIDEO :मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरसाठी वापरली शेतकऱ्याची शेती, अडीच महिन्यानंतरही हेलिपॅड जैसे थेच\nVIDEO : वाफेच्या इंजिनावर धावली शंभर वर्ष जुनी ट्रेन\n पुण्यात हजारो भाडेकरूंना मिळणार मोफत घरं\nSpecial Report: या 120 वर्षांच्या आजींचा 'Fitness Funda' पाहून तुम्ही हडबडाल\nSpecial Report: पवारांकडून पार्थच्या उमेदवारीला ब्रेक, 'मावळ'मधून कोण\nSpecial Report: ग्राहक बनून आले आणि SBI मधून 28 लाखांची रोकड केली लंपास\nVIDEO: माढ्यात शरद पवारांविरोधत भाजपकडून 'हा' मंत्री मैदानात\n'पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा द्या, बिलात 10 टक्के सूट मिळवा'\nSpecial Report : नाराज मित्रांना सेना-भाजप कसं सांभाळणार\nSpecial Report : ठाण्यात राष्ट्रवादीसाठी 'कुणी उमेदवार देता का उमेदवार'\nSpecial Report: चर्चेचं सोंग घेऊन पाठीत खंजीर खुपसणं पाकचा इतिहास\nVIDEO: जमिनीचा वाद पेटला, महिलेला विवस्त्र करून मारहाण\nSpecial Report: पुणेकरांवर आणखी एका कराचा बोजा\n पुण्याच्या थीम पार्कमध्ये 14 लाखाचं झाड\nशेतकरी शिष्टमंडळ आणि महाजनांमध्ये सकारात्मक चर्चा, मोर्चा मागे घेण्याचा निर्णय\nVIDEO: माढाचा मी विचार करतोय पण त्यांनी सांगून टाकलं - शरद पवार\nएसटी बसमध्ये 'IED' बॉम्ब कुणी ठेवला\nSpecial Report: तब्बल 15 तासानंतर हा चिमुरडा मृत्यूच्या काळोखातून सुटला\nSpecial Report: जैशचे आत्मघातकी हल्लेखोर भारतात घुसले\nSpecial Report: पेपर लिहायचा सोडून विद्यार्थी आर्चीलाच पाहण्यात दंग\nVIDEO: काश्मिरी मुस्लीम तरुणीने गायलं 'पसायदान'\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nRailway Jobs : रेल्वेत 1.30 लाख Vacancies; कसं करायचं अप्लाय\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/03/blog-post_26.html", "date_download": "2019-02-23T22:44:32Z", "digest": "sha1:CZIJ2HP24H4H7F424PCGXBJWMXBGXGRJ", "length": 10910, "nlines": 55, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: पांडू पाटील", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\n4 पोरं, 3 पोरी, 21 नातवंडे, 16 परतुंड आणि अजून काही दिवस जगला असता तर खापर परतुंड बघण्याचं भाग्य लाभलेला चालता फिरता माझा आज्जा पांडू पाटील रात्री साडे दहा वाजता मातीत मिसळून गेला. 98 वर्षे जगलेला आणि जुनी चवथी शाळा शिकलेला गावातला शेवटचा दणकट म्हातारा. पण या वयापर्यंत कधी दाताला कीड लागली नाही कि डोळ्याला चष्मा लागला नाही. स्वातंत्र मिळायच्या आधी जन्माला आला तेव्हा राबायला शेताचा एक तुकडा होता आणि राहायला खणभर घर. पण दिवस रात्र राबून पंचवीस एकर जमीन केली. दोन विहिरी पाडल्या. सगळया वावरांचा कोपरा न कोपरा भिजवून काढला, आणि शहरात नोकरी करणाऱ्या पोरांना गावात चार घरे सुद्धा बांधली. म्हाताऱ्यानं प्रचंड गरिबी पाहिली, पारतंत्र पाहिलं, स्वातंत्र पाहिलं, तसं गरिबीनंतर कष्टानं मिळालेलं वैभव सुद्धा पाहिलं. पण खांद्याला खांदा लावून उन्हातान्हातून संसाराची बैलगाडी ओढणारी आणि मध्येच एका वळणावर साथ सोडून गेलेली म्हातारी म्हाताऱ्याला आतून व्याकुळ करत राहिली. पण तरीही म्हातारा वाकला नाही कि मोडला नाही. पण नियतीच्या क्रूर खेळात दोन तरणी ताटी मुलं गेली आणि भुंड कपाळ झालेल्या सुना बघून म्हातारा कोसळला. आपल्या आधीच स्मशानात जळणाऱ्या आपल्या पोरांच्या चिता पाहून म्हाताऱ्यानं केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता...\n...पण म्हातारा खचणारा न्हवताच. व्हराडाचा टेम्पो उलटून खाली सापडलेला म्हातारा तुटलेल्या बरगडया छातीला जोडून जीवघेण्या दुःखातून सुद्धा उठला आणि पुन्हा मातीत राबला. खचला नाही की रुतला नाही. न्हवे रुतन्यासाठी तो पृथ्वीवर जन्माला आलेलाच न्हवताच. कित्येक उन्हाळे पावसाळे पाहिलेला म्हातारा साऱ्या दुनियेच्या सुख दुःखात सामील झाला. रोज सकाळी पेपरात मान घालून सारी दुनिया म्हातारा वाचून काढायचा. यात्रा जत्रा करत काल परवा पर्यंत एकटा फिरत राहिला. ना कुणाचा जगण्यासाठी आधार घेतला, ना कुणाकडून सेवा करण्याची अपेक्षा. कधी अंगाला सुई टोचली नाही कि पोटाला औषध गोळ्या लागल्या नाहीत. कि शरीराला व्यसन लागलं नाही. मला शंभर वर्षे काय होणार नाही अशी जगण्याची इच्छाशक्ती असलेला म्हातारा काल नियतीने पाठवलेला पहिला आणि शेवटचा हार्ट आट्याक मात्र पचवू शकला नाही. आजूबाजूला प्रचंड वारा खेळत असतानासुद्धा शेवटी म्हातारा पांडू पाटील एका श्वासाला महाग झाला...\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 5:15 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-KON-RAT-udhav-thackeray-at-chiplun-sahitya-samelan-4147214-NOR.html", "date_download": "2019-02-23T22:53:43Z", "digest": "sha1:5EFT7IXS2E6NGZAISEPG6WWQGYEGR3AC", "length": 8299, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "udhav Thackeray at Chiplun Sahitya Samelan | 'शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाला कुंचल्याने वाघ बनवले'", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n'शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाला कुंचल्याने वाघ बनवले'\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ताकद त्यांच्या कुंचल्यामध्ये होती. याच कुंचल्याच्या फटकार्‍यांनी त्यांनी मराठी माणसांमध्ये वाघाची ताकद निर्माण केली.\nयशवंतराव चव्हाण नगरी- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ताकद त्यांच्या कुंचल्यामध्ये होती. याच कुंचल्याच्या फटकार्‍यांनी त्यांनी मराठी माणसांमध्ये वाघाची ताकद निर्माण केली. केवळ कुंचल्याच्या साहाय्याने एवढे मोठे कर्तृत्व अन्य कोणी गाजवले असेल याचे अन्य उदाहरण माझ्या तरी बघण्यात नाही. शिवसेनाप्रमुखांचे नाव चिपळूणमधील साहित्य संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला दिल्यानंतर त्यावरून वाद निर्माण होतील, असे कधीही वाटले नव्हते, असे प्रतिपादन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज केले.\nआजवर चित्रकार व व्यंगचित्रकार यांचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न कधीही झालेला नव्हता. तो प्रयोग प्रथमच चिपळूणच्या साहित्य संमेलनात ‘आमच्या रेषा, बोलतात भाषा’ या परिसंवादाच्या माध्यमातून आज झाला. यात परिसंवादात सहभागी झालेल्या नामवंत व्यंगचित्रकार, चित्रकारांचा आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनस्थळी सत्कार करण्यात आला. त्या वेळी केलेल्या छोटेखानी भाषणात उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘आमच्या रेषा, बोलतात भाषा’ या वाक्यामध्ये अजून काही शब्द जोडून मी असे म्हणेन की ‘आमच्या रेषा, बोलतात भाषा व दाखवितात दिशा..’ साहित्य संमेलन हा मातृभाषेचा सोहळा आहे. म्हणजे एकप्रकारे आपल्या आईविषयीच आदर व्यक्त करण्याचा हा समारंभ आहे. आमचे राजकीय विचार कितीही वेगळे असले तरी मतभेद बाजूला ठेवून साहित्य संमेलनासारख्या सोहळ्यांमध्ये केवळ मराठीच्याच कल्याणाचा विचार करू. मराठी भाषा ही लेचीपेची अजिबात नाही. त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेणे म्हणजे मराठी भाषेला विसरणे, असा होत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.\nमुलाच्या माहितीमुळे रातोरात पकडला चोरटा, सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांनी पकडली चारचाकी\nसुनील तटकरे यांना धक्का, पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश, कोकणात राष्ट्रवादीला भगदाड\nमराठा समाजाचा एल्गार आता कोकणातही; चिपळूणमध्ये धडकले भगवे वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Geet_Prakar/Bhav_Geete", "date_download": "2019-02-23T23:46:33Z", "digest": "sha1:WVTECI3NDAVNVLQT4NYTRS2EGNWBCAEY", "length": 59236, "nlines": 1612, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "भावगीत | Bhav_Geete | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nअक्रुरा नेऊ नको माधवा\nअग पाटलाच्या पोरी जरा\nअजून नाही जागी राधा\nअता राहिलो मी जरासा\nअति गोड गोड ललकारी\nअपुरे माझे स्वप्‍न राहिले\nअपुल्या हाती नसते काही\nअरे देवा तुझी मुले अशी\nअशी नजर घातकीं बाई\nअशी पाखरे येती आणिक\nअशीच अमुची आई असती\nअशीच साथ राहू दे\nअसा बेभान हा वारा\nअसा मी काय गुन्हा केला\nअसावे घर ते अपुले छान\nअसेन मी नसेन मी\nअसेंच होतें म्हणायचें तर\nआज अचानक गाठ पडे\nआज उदास उदास दूर\nआज माझ्या अक्षरांना वचन\nआज राणी पूर्विची ती\nआता जगायाचे असे माझे\nआमुचे नाव आंसू ग\nआला आला ग सुगंध\nआला पाऊस मातीच्या वासात\nआला हा जणु चंद्रमा\nआस आहे अंतरी या\nइथेच आणि या बांधावर\nउघड दार उघड दार\nउठी गोविंदा उठी गोपाळा\nउतरली सांज ही धरेवरी\nउनाड पाऊस अशांत पाऊस\nउर्मिले त्रिवार वंदन तुला\nउंच उंच माझा झोका\nऊठ जानकी मंगल घटिका\nऊठ राजसा उठी राजिवा\nऊठ रे राघवा उघड\nऊन असो वा असो सावली\nएका तळ्यांत होती बदके\nऐकलात का हट्ट नवा\nओळख पहिली गाली हसते\nकधि कुठे न भेटणार\nकधी अचानक सांग सखे\nकलिका कशा ग बाई\nकशि गुलजार मनीं फुलली\nकशि तुज समजावुं सांग\nकशी मी सांगु वडिलांपुढे\nकशी रे आता जाऊ घरी\nकशी रे तुला भेटू\nकशी ही लाज गडे\nकसा ग विसरू तो\nकसे हे घडले न कळे\nकळा ज्या लागल्या जीवा\nका नाही हसला नुसते\nकाय करू मी बोला\nकाल पाहिले मी स्वप्‍न\nकिती म्हटलेस तू नाही\nकुणि कोडें माझें उकलिल\nकुणी ग बाई चोरुनि\nकुणी निंदावे वा वंदावे\nकुणीही पाय नका वाजवू\nकुहु कुहु कुहु येइ साद\nकेव्हा कसा येतो वारा\nकुंजात विहरतो सुगंध शिंपित\nकृष्णा उडवू नको रंग\nकृष्णा पुरे ना थट्टा\nखळेना घडीभर ही बरसात\nखिन्‍न या वाटा दूर\nखेड्यामधले घर कौलारू (२)\nगा गीत तू सतारी\nगारवा वार्‍यावर भिर भिर\nगीत लोपले तरी स्मृती\nगीत हे गाशील तेव्हा\nगुरु एक जगी त्राता\nगेला कुठे बाई कान्हा\nगेले ते दिन गेले\nगोड तुझी बासरी श्रीहरी\nगंगा जमुना डोळ्यांत उभ्य���\nगाव तुझा तो पैलतिरीं\nघट डोईवर घट कमरेवर\nघन आज बरसे मनावर\nघन तमीं शुक्र बघ\nघन बरसत बरसत आले\nघरात हसरे तारे असता\nघाल घाल पिंगा वार्‍या\nघे झाकून मुख हे चंद्रमुखी\nचल उठ रे मुकुंदा\nचल चल चंद्रा पसर\nचल जाऊ रमूं या वनीं\nचल नाच नाच रे नंदकिशोरा\nचित्र जयाचे मनीं रेखिले\nचंद्र अर्धा राहिला रात्र\nचंद्र तोच अन्‌ तेच तारे\nचंद्र वाटेवरीं एकटा चालतो\nजगणे अमुचे नका विचारू\nजपून चाल्‌ पोरी जपून\nजमले तितुके केले तरीही\nजमेल तेव्हा जमेल त्याने\nजरा हळू जपून चल\nजरि या पुसून गेल्या\nजळते मी हा जळे दिवा\nजळो रे तुझी होरी\nजा जा जा रे नको बोलु\nजा रे चंद्रा तुडवित\nजा रे चंद्रा क्षणभर जा\nजिवलगा प्रीति अबोल झाली\nजिवलगा राहिले रे दूर\nजीर्ण पाचोळा पडे तो\nजेव्हा तिची नि माझी\nजेव्हा तुझ्या बटांना उधळी\nजेव्हा तुला मी पाहिले\nजैसे ज्याचे कर्म तैसे\nजो काल इथे आला\nजो तो सांगे ज्याला त्याला\nज्योत दिव्याची मंद तेवते\nझाली पहाट झाली पहाट\nझुलविले मला का सांग\nडोळे हे जुलमि गडे\nतरुण आहे रात्र अजुनी\nतव नयनाचें दल हललें\nतळ्यांत पाही पुनव चांदवा\nतिने बेचैन होताना कळ्यांनी\nती गेली तेव्हा रिमझिम\nती येते आणिक जाते\nती रात्र कुसुंबी बहराची\nतुज पाहिले असे अन्‌ नशिबात\nतुज स्वप्‍नी पहिले रे\nतुझा नि माझा एकपणा\nतुझी रे उलटी सारी\nतुझे डोळे पाण्याने भरले\nतुझे रूप सखे गुलजार असे\nतुझेच रूप सखे पाहूनिया\nतुझ्या डोळ्याचं न्यारं पानी\nतुझ्या मनात कुणितरी लपलं\nतुझ्या मुरलीत माझी प्रतिमा\nतुला पाहिलें मी नदीच्या\nतुला ते आठवेल का सारे\nतू अबोल हो‍उन जवळी मजला\nतू असतीस तर झाले असते\nतू गेल्यावर असे हरवले\nतू तिथे अन्‌ मी इथे हा\nतू थांब दूर तेथे\nतू नसता मजसंगे वाट\nतू विसरुनि जा रे\nतू सहज मला पाहिले\nते कसे ग ते कसे\nते गीत कोकिळे गा\nते नयन बोलले काहितरी\nतो सलीम राजपुत्र नर्तकी\nतें दूध तुझ्या त्या\nत्या क्रूर लाल ज्वाळा\nत्या गावी त्या तिथवर\nत्या तरूतळी विसरले गीत\nत्या पैलतिरावर मिळेल मजला\nथकले रे डोळे माझे\nथंड ही हवा धुंद गारवा\nथांब रे पथिका जरा\nथांबते मी रोज येथे\nदर्पणी बघते मी गोपाळा\nदारी उभी अशी मी\nदारीच्या देवळींत जळो पणति\nदिनरात तुला मी किती\nदिलवर माझा नाही आला\nदिवस तुझे हे फुलायचे\nदिवे लागले रे दिवे\nदिसलीस तू फुलले ॠतू\nदिसाहून दाहक झाली रात\nदूर आर्त सांग कुणी छेडली\nदूर कु��े चंदनाचे बन\nदूर जाते ही वाट\nदूर दूर चांदण्यात मी\nदूर देशी राहिलेले दीन त्याचे\nदे मला गे चंद्रिके\nदे साद दे हृदया\nदेते तुला हवे ते\nदोन धृवांवर दोघे आपण\nदोन रात्रीतील आता संपला\nधिनक धिताम्‌ ढोलक बोले\nधुके दाटलेले उदास उदास\nधुंद येथ मी स्वैर\nनको नको रे पावसा\nनको प्रिया छेड काढू\nनच साहवतो हा भार\nनसता माझ्या मनात काही\nना ना ना नाही नाही\nनाम घेता मुखीं राघवाचें\nनाही कशी म्हणू तुला\nनिरोप तुज देता ऊर्मिला मी\nनीज रे नीज रे बाळा\nपत्र तुझे ते येतां अवचित\nपत्र देउनि एक कबुतर\nपरदेशी सजण घरी आले\nपहाटे पहाटे मला जाग\nपाऊस पहिला जणू कान्हुला\nपाखरा जा दूर देशी\nपाचोळे आम्ही हो पाचोळे\nपावसा ये रे पावसा\nपिवळी पिवळी हळद लागली\nप्रिया आज माझी नसे\nप्रीत सागरी तुझ्या स्मृतीचे\nप्रीत ही डोळ्यांत माझ्या\nप्रेम केलें काय हा\nप्रेम तुझ्यावर करिते मी\nफार नको वाकू जरी\nफुलले रे क्षण माझे\nफूल ते संपले गंध\nबघा तरी हो कशी\nबाई या पावसानं लाविली\nबाळा माझ्या नीज ना\nबाळा होऊ कशी उतराई\nबोल कन्हैय्या का रुसला\nबोलून प्रेमबोल तू लाविलास\nबंदिनी स्‍त्री ही बंदिनी\nभय इथले संपत नाही\nभेट तुझी माझी स्मरते\nमग माझा जीव तुझ्या\nमज एक सारखे स्वप्‍न\nमज सांग सखे तू सांग\nमजवरी माधव रुसला बाई\nमन पिसाट माझे अडले रे\nमन मनास उमगत नाही\nमन हे खुळे कसे\nमनात नसता तुझ्या गडे\nमनातल्या मनात मी तुझ्या\nमनीं माझिया नटले गोकुळ\nमनींचे मनिंच राहिले आंत\nमम हृदयाची ललित रागिणी\nमला आवडते वाट वळणाची\nमस्त रात्र ही मस्त\nमस्त ही हवा नवी\nमागता न आले म्हणुनी\nमागूं नको सख्या जें\nमाझिया मना जरा थांब\nमाझी उदास गीते तू\nमाझे जगणे होते गाणे\nमाझ्या गालाला पडते खळी\nमाझ्या मना रे ऐक जरा\nमाझ्या मनात विणिते नाव\nमान वेळावुनी धुंद बोलू नको\nमालवून टाक दीप चेतवून\nमी एक तुला फूल दिले\nमी एकटीच माझी असते\nमी चालले रं शेताला\nमी चंचल हो‍उन आले\nमी मज हरपुन बसले ग\nमी मनात हसता प्रीत\nमी राधिका मी प्रेमिका\nमी वार्‍याच्या वेगाने आले\nमी सांगू कसे रे आज मनातील\nमीही अशी भोळी कशी ग\nमुकुंदा रुसू नको इतुका\nमुली तू आलीस अपुल्या\nमेघा रे तू गर्जत ये\nमेघासम हा श्याम सांवळा\nमृदुल करांनी छेडित तारा\nया जन्मावर या जगण्यावर\nया धुंद चांदण्यात तू\nया पाण्याची ओढ भयानक\nया विराट गगनाखाली मी\nये पिकवूं अपुलं शेत\nये रे घना ये रे घना\nयेशिल येशिल येशिल राणी\nरघुपति राघव गजरी गजरी\nरसिका मी कैसे गाऊ\nराघू बोले मैनेच्या कानात\nरातराणी गीत म्हणे ग\nराधा ही बावरी हरीची\nराधिके ऐक जरा बाई\nराधे तुझा सैल अंबाडा\nरामा हृदयी राम नाही\nरिमझिम धून आभाळ भरून\nरे तुजविना मन रमेना\nरे नंदलाला तू छेडू\nरंग तुझा सावळा दे मला\nलपविलास तू हिरवा चाफा\nलक्ष्मी तू या नव्या\nलागती गे काळजाला तीर\nलाजवी मला हे नाव गडे\nलोक का करतात प्रीती\nवनवासीं राम माझा सांगा\nवाटे भल्या पहाटे यावे\nविसर प्रीत विसर गीत\nवेळ झाली भर माध्यान्ह\nवृंदावनात माझ्या ही तुळस\nशब्द शब्द जपुन ठेव\nशालू हिरवा पाच नि\nशिक एकदा खरेच प्रीत\nशिवा घे प्रसाद रामाचा\nशेताला रं माझ्या नगं\nशोधू नको मना रे\nश्याम हे काय असे\nसखि मंद झाल्या तारका\nसजणा तू सांग कधी\nसजणा पुन्हा स्मरशील ना\nसजल नयन नित धार\nसती तू दिव्यरूप मैथिली\nसप्तपदी हे रोज चालते\nसमाधिस्त येथें बैसले ज्ञानेश\nसर्व सर्व विसरु दे\nसहज तुला गुपित एक\nसावर रे सावर रे\nसासर सोडून माहेरी मी\nसुख उभे माझिया द्वारी\nसुरांनो जाऊ नका रे\nसूर कुठूनसे आले अवचित\nसूर जुळले शब्दही जुळले\nसूर मागू तुला मी कसा\nसांग पोरी सांग सारे\nसांग प्रिये सांग प्रिये\nसांगू कशी ग मनाची\nसांज रंगात रंगून जाऊ\nस्वप्‍नांतरीं जें भेटून गेले\nहरवले ते गवसले का\nहरि वाजवि मंजुळ मुरली\nहरी आला ग माझ्या\nहलके हलके चाल राधे\nहले हा नंदाघरी पाळणा\nहसतिल मजला कबीर मीरा\nहसतेस अशी का मनी\nहसले ग बाई हसले\nहसले फसले हरवून मला\nहसुनि एकदा मला मुकुंदा\nहा उनाड अवखळ वारा\nहा दैवाचा खेळ निराळा\nहा नाद ओळखीचा ग\nहा रुसवा सोड सखे\nहात दिला ग हाती\nहात धरी रे हरी पहा\nही अशी कोषांत अपुल्या\nही निकामी आढ्यता कां\nही पौर्णिमा हे चांदणें\nही रात सवत बाई\nही वाट कुणी मंतरली\nही वाट दूर जाते\nहे गगना तू माझ्या गावी\nहे चांदणे ही चारुता\nहे जीवन म्हणजे क्रिकेट\nहे तारांगण गूढ गहन\nहे पत्र तुला लिहिताना\nहे फूल तू दिलेले\nहे मना आज कोणी\nहें फूल घे तूं साजणे\nहेच ते ग तेच हे ते\nहें कोण बोललें बोला\nक्षितिजीं आलें भरतें ग\nऋतु हिरवा ऋतु बरवा\nहृदयी जागा तू अनुरागा\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-43598745", "date_download": "2019-02-23T23:48:53Z", "digest": "sha1:E2DUFB4HPRA3K5G4VU25KSF5VQS723GB", "length": 8199, "nlines": 119, "source_domain": "www.bbc.com", "title": "पैशाची गोष्ट : ट्रेड वॉरचा भारतावर परिणाम होईल का? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपैशाची गोष्ट : ट्रेड वॉरचा भारतावर परिणाम होईल का\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nपैशाची गोष्टमध्ये या आठवड्यात बोलूया ट्रेड वॉरविषयी. अमेरिका आणि चीन या जगातल्या दोन महासत्ता या आठवड्यात आमने सामने आल्या. निमित्त होतं व्यापारी संघर्षाचं.\nचीनकडून अमेरिकेत येणाऱ्या निवडक वस्तूंवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात कर लावला. हेतू हा की चीनकडून होणारी आयात कमी व्हावी आणि देशांतर्गत उत्पादनाची मागणी वाढावी.\nचीनला हे रुचणारं नव्हतंच. त्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. परिणामी, चर्चा सुरू झाली व्यापारी युद्ध किंवा ट्रेड वॉरची ही सुरुवात आहे का\nजर भविष्यात असं युद्ध किंवा संघर्ष झालाच तर भारतावर याचे काय परिणाम दिसतील मूळात ट्रेड वॉर म्हणजे काय मूळात ट्रेड वॉर म्हणजे काय या सगळ्या मुद्यांचा घेतलेला हा परामर्श...\nनिवेदक - ऋजुता लुकतुके\nनिर्माती - सुमिरन प्रीत कौर\nएडिटिंग - परवेझ अहमद\n#पैशाची गोष्ट : टर्म इन्शुरन्स म्हणजे काय\nपैशाची गोष्ट : इन्श्युरन्स कधी काढावा कोणता काढावा\nबँकेच्या सेवांसाठी तुम्ही मोजता किती पैसे\nपैशाची गोष्ट : असा सुरक्षित ठेवाल तुमचा बँकेतला पैसा\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ महिलांमधली साधी वाटणारी ही पोटदुखी कॅन्सर असू शकते\nमहिलांमधली साधी वाटणारी ही पोटदुखी कॅन्सर असू शकते\nव्हिडिओ ऑस्कर : युद्धाशी संघर्ष केलेल्या सीरियन मुलाची गोष्ट\nऑस्कर : युद्धाशी संघर्ष केलेल्या सीरियन मुलाची गोष्ट\nव्हिडिओ हा 900 कोटींचा हिरा निझाम पेपरवेट म्हणून वापरायचा - व्हीडिओ\nहा 900 कोटींचा हिरा निझाम पेपरवेट म्हणून वापरायचा - व्हीडिओ\nव्हिडिओ मधाळ माणूस, यांच्या घरी मधमाशा राहतात- पाहा व्हीडिओ\nमधाळ माणूस, यांच्या घरी मधमाशा राहतात- पाहा व्हीडिओ\n 7 वर्षांचा चिमुरडा UKमधला सर्वांत लहान स्कूटर चॅम्पियन - व्हीडिओ\n 7 वर्षांचा चिमुरडा UKमधला सर्वांत लहान स्कूटर चॅम्पियन - व्हीडिओ\nव्हिडिओ इथे लहान मुलं कारने ऑपरेशन थिएटरमध्ये जातात - पाहा व्हीडिओ\nइथे लहान मुलं कारने ऑपरेशन थिएटरमध्ये जातात - पाहा व्हीडिओ\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1014", "date_download": "2019-02-23T22:51:52Z", "digest": "sha1:YCWNUNB2EFMERUTGF4F2LJ6CHZBRQC4U", "length": 5505, "nlines": 90, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi News Angnewadi Jatra Starts in Konkan | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीतील जत्रेला सुरुवात..\nदक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीतील जत्रेला सुरुवात..\nदक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीतील जत्रेला सुरुवात..\nशनिवार, 27 जानेवारी 2018\nदक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसुरे आंगणेवाडीच्या जत्रेला आजपासून सुरुवात झालीय. भराडी देवीच्या दर्शनासाठी आज पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केलीय. पहाटेपासून भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच गोवा आणि कर्नाटकमधील भाविकही मालवणमधील भराडी देवीच्या जत्रेला येतात.. या वर्षी सुमारे आठ लाख भाविक दर्शनाला हजेरी लावतील, अशी शक्यता आहे. या भाविकांना अर्ध्या तासात दर्शन मिळू शकेल, असा विश्वास देवस्थान मंडळानं व्यक्त केलाय.\nदक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसुरे आंगणेवाडीच्या जत्रेला आजपासून सुरुवात झालीय. भराडी देवीच्या दर्शनासाठी आज पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केलीय. पहाटेपासून भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मुंबईसह र���ज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच गोवा आणि कर्नाटकमधील भाविकही मालवणमधील भराडी देवीच्या जत्रेला येतात.. या वर्षी सुमारे आठ लाख भाविक दर्शनाला हजेरी लावतील, अशी शक्यता आहे. या भाविकांना अर्ध्या तासात दर्शन मिळू शकेल, असा विश्वास देवस्थान मंडळानं व्यक्त केलाय.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://techmarathi.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%88-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2019-02-23T22:43:47Z", "digest": "sha1:HICMIAJEIC65FBS4MZL4RGXZSMLF3AUF", "length": 5362, "nlines": 54, "source_domain": "techmarathi.com", "title": "प्रकाशन :टेक मराठी ई दिवाळी अंक २०१४ - टेक मराठी", "raw_content": "\nतंत्रज्ञन आणि मराठीला जोडणारा मंच\nप्रकाशन :टेक मराठी ई दिवाळी अंक २०१४\nटेक मराठीस आपण वाचकांनी नेहमीच उत्तम प्रतिसाद आणि प्रोत्साहन दिले. त्याचमुळे लेख, कार्यशाळा, कार्यक्रम यापुढील टप्पा म्हणून आज टेक मराठीचा पहिला-वहिला दिवाळी अंक आपल्या हाती देताना आम्हांस अतिशय आनंद होत आहे.\nतंत्रज्ञान हे आज अविभाज्य अंग झाले आहे. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान माणसाला मदत करते आहे . यांची विविध अंगे जाणून घ्यायला, काही मजेशीर अनुभव, कविता, कथा, लेख आणि काही विशेष मुलाखती या साऱ्यांचा मेळ साधून नविन लोगोसह एक परिपुर्ण ई-अंक आपल्यासमोर सादर करीत आहोत.\nआपले अभिप्राय जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. हा ई-अंक PDF स्वरूपात उपलब्ध आहे. http://wp.me/PRgxJ-nG या ठिकाणाहून तुम्ही डाऊनलोड करू शकता.\nआपल्या मित्रांना, आप्तांना जरूर शेअर करा.\nमी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत आहे. तसेच टेक मराठी व कृष्णा इनफ़ोसॉफ्ट यांची सहसंस्थापक आहे. मुख्यत: डॉट नेट टेक्नॉलॉजीवर काम करते. ट्विटर_अकाउंट, माझा_मराठी_ब्लॉग, माझा_ब्लॉग\tसर्व लेख पहा पल्लवी\nलेखक पल्लवीवर पोस्टेड 31 ऑक्टोबर, 2014 31 ऑक्टोबर, 2014 कॅटेगरीज Eventटॅग्स diwaliश्रेण्याdiwali ankश्रेण्याtechnologyश्रेण्यातंत्रज्ञान\n2 thoughts on “प्रकाशन :टेक मराठी ई दिवाळी अंक २०१४”\n16 नोव्हेंबर, 2014 येथे 11:24 am\nखूप सुंदर काम आहे हो तुमच.\nभावी वाटचालीस भरपूर शुभेच्छा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nमागील मागील पोस्ट : GIT : आपल्या computer वर install कसे करायचे\nपुढील पुढील पोस्ट : अ अ अॅन्ड्रॉईड चा \nस्मार्ट सिटी साठी सिस्टीम्स् थिंकिंग\nप्रकाशन :टेक मराठी दिवाळी अंक २०१५\nटेक मराठी दिवाळी अंक २०१५\nअ अ अॅन्ड्रॉईड चा \nबारावी नंतर कुठले मार्ग निवडावे\nइंजिनियरइंग नंतर जॉब, मास्टर्स का MBA\nटेक मराठी अभिमानाने WordPress द्वारा समर्थित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/MPSC-topper-for-Aurangabad/", "date_download": "2019-02-23T22:57:54Z", "digest": "sha1:HRCEXZKGJ64U4JGJVJHFJMS7JKVOZDMC", "length": 5074, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एमपीएससी टॉपर औरंगाबादचा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › एमपीएससी टॉपर औरंगाबादचा\nऔरंगाबाद : गजेंद्र बिराजदार\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यातून पहिला आलेला रोहितकुमार राजेंद्रसिंह डाडरवाल-राजपूत हा मूळचा औरंगाबादचा असून नूतन कॉलनी येथे त्याचे घर आहे. रोहितचे आजोबा विठ्ठलसिंह राजपूत हे त्या काळात शहरातील प्रसिद्ध वकील होते. रोहितच्या यशाचे वृत्त समजल्यानंतर त्याच्या येथील नातेवाइकांनी ही माहिती दिली.\nरोहितच्या आजोबांनी 50 वर्षांपूर्वी नूतन कॉलनी येथे श्रमसाफल्य नावाचा बंगला बांधला. त्याचे अन्य कुटुंबीय आजही येथेच राहतात. रोहितच्या वडिलांना फोटोग्राफीचा छंद होता. छंदाचेच व्यवसायात रूपांतर करून ते यावल (जि. जळगाव) येथे स्थायिक झाले. त्यामुळे रोहितचे शालेय शिक्षण तिकडेच झाले. मात्र, या शहराशी असलेली नाळ त्याने जपली ाहे. दैनिक पुढारीशी बोलताना त्याने शहरातील अनेक आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, माझे लहानपण यावल येथे गेले असले तरी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीतील नूतन कॉलनीतील आमची धमाल ठरलेली. आम्ही येथेच सुट्या व्यतित करायचो.\nरोहितचे शालेय शिक्षण भुसावळ येथे झाले. दहावीला त्याला 89 टक्के गुण मिळाले. त्याने पुण्यात 11 वीला प्रवेश घेतला. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकीत प्रवेश मिळाला. मात्र, त्यात त्याचे मन रमले नाही. शेवटच्या वर्षाला असताना त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करून पहिल्याच प्रयत्नात मंत्रालयातील कक्ष अधिकारी हे पद प्राप्त केले. नोकरीवर रुजू झाल्यानंतर दोन वर्षे अभ्यास करून तो आता उपजिल्हाधिकारी झाला आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-the-court-gave-bump/", "date_download": "2019-02-23T23:56:30Z", "digest": "sha1:OUCLRM2PVTG2TLI7EQ2TFLEVDWB6GXM5", "length": 5471, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दुसरा संसार थाटण्याच्या प्रयत्नातील वृद्धाला दणका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › दुसरा संसार थाटण्याच्या प्रयत्नातील वृद्धाला दणका\nदुसरा संसार थाटण्याच्या प्रयत्नातील वृद्धाला दणका\nपत्नीची व मुलीची साथ सोडून दुसर्‍या महिलेसोबत संसार थाटण्याच्या तयारीत असलेल्या 65 वर्षीय वृद्धाला न्यायालयाने दणका दिला आहे. दुसर्‍या महिलेचा नाद सोडून देण्याचे कोर्टापुढे सांगून वृद्धाने पत्नी व मुलीची जबाबदारी स्वीकारली. पुणे जिल्हा न्यायालयात तडजोडीअंती हा दावा निकाली काढण्यात आला.\nदुसर्‍या महिलेसाठी त्रास दिल्यावर 57 वर्षीय मीरा आणि त्यांची मुलगी विशाखा यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. घारगे यांच्या कोर्टात दावा दाखल केला होता. दावा दाखल केल्यापासून केवळ दोन महिन्यांच्या आत महिला कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायद्याअंतर्गत हा दावा निकाली काढण्यात आला.\nऑक्टोबर 1992 मध्ये राजीव यांच्याशी (सर्व नावे बदलेली) महिलेचे लग्न झाले होते. त्यांना एक 23 वर्षीय मुलगी असून ती इंजिनिअर आहे. मात्र 64 व्या वर्षी (राजीव) यांच्या आयुष्यात दुसरी महिला आली. तिच्यासोबत राहता यावे म्हणून त्याने पत्नी आणि मुलीच्या जबाबदारीकडे पाठ फिरविली. सर्व संपत्ती विकून त्यांना सोडून दुसर्‍या महिलेसोबत जाण्याची तयारी केली होती. मात्र कोर्टात दावा दाखल झाल्याने त्यांना आपली चूक समजली. सुचित मुंदडा, अ‍ॅड. शीतल चरखा यांच्यामार्फत दावा दाखल केला.\nराज्यात थंडी आणखी वाढण्याची शक्यता\nस्वच्छता अभियानास केराची टोपली\n‘स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड’ची सक्ती\nसावित्रीबाई फुले स्मारक इमारतीचे 3 जानेवारीला उद्घाटन\nप्रकरण न्यायप्रविष्ट तरीही निविदा प्रक्रिया कायम\nपिंपरीत विविध कामांसाठी ४० कोटींच्या खर्चास मंजुरी\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकड��� शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Pachgani-two-two-wheeler-accident-one-killed/", "date_download": "2019-02-23T23:51:46Z", "digest": "sha1:TEQEBZJ5REIE4HZZTO3SLXJDVSS7E533", "length": 3765, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाचगणीत दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक : एक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पाचगणीत दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक : एक ठार\nपाचगणीत दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक : एक ठार\nपाचगणी येथील माऊंट केस्टल हॉटेलसमोर दोन दुचाकी स्वारांची समोरसमोर धडक झाली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले तर एकाचा मृत्‍यू झाला.\nघटनास्थळावरुन मिळालेल्या माहीतीनुसार, मोटारसायकल क्रं एम एच ११ बी यु ८५३३ व मोटार सायकल क्रं जी ए १२ बी ओ ७९८ यांची समोरा समोर धडक झाली. ही धडक जोरात झाल्‍याने धुकर आवडे व ज्योती आवडे हे दांपत्य जखमी झाले तर विजय जगन्नाथ कांबळे रा.दाडेघर हा मयत झाला आहे .\nपाचगणीत दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक : एक ठार\nउसाच्या फडात ट्रॅक्टरखाली चिमुरडी चिरडली\nजावळीकरांचे स्वच्छतेतून गाडगे महाराजांना अभिवादन (व्हिडिओ)\nकोल्हापूर-सांगली कबड्‍डीचा थरार पुन्हा रंगणार\nकस्तुरीं’साठी केक, चॉकलेट वर्कशॉप\nखुनाचा प्रयत्न कलमाचा संबंधच नाही\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1411", "date_download": "2019-02-23T23:24:47Z", "digest": "sha1:2HOTJH5E226QKAMNJ3MS2P4XISOFKGA5", "length": 4775, "nlines": 90, "source_domain": "www.saamtv.com", "title": "mararthi news mumbai highclass hybrid | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बात��्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबईत धावणार हायक्लास हायब्रिड बसेस\nमुंबईत धावणार हायक्लास हायब्रिड बसेस\nमुंबईत धावणार हायक्लास हायब्रिड बसेस\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nमुंबईत हायब्रिड बस धावणार आहे. एमएमआरडीए खरेदी केलेल्या हायब्रीड बसेसचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण केलं. \"मुंबईतल्या BKC च्या रस्त्यांवर खूप ट्राफिक आहे, त्यामुळे इथलं ट्रॅफिक कमी होण्यास या बसेसच मोलाची भूमिका बजावतील आणि बिकेसीच्या लोकांना आवडतील\", अशा या बसेस असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलंय. या बसेस बीकेसी ते वांद्रे स्थानक, कुर्ला स्थानक आणि सायनपर्यंत धावतील.\nमुंबईत हायब्रिड बस धावणार आहे. एमएमआरडीए खरेदी केलेल्या हायब्रीड बसेसचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण केलं. \"मुंबईतल्या BKC च्या रस्त्यांवर खूप ट्राफिक आहे, त्यामुळे इथलं ट्रॅफिक कमी होण्यास या बसेसच मोलाची भूमिका बजावतील आणि बिकेसीच्या लोकांना आवडतील\", अशा या बसेस असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलंय. या बसेस बीकेसी ते वांद्रे स्थानक, कुर्ला स्थानक आणि सायनपर्यंत धावतील.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/bollywood-film-2-0-rajnikant-akshay-kumar/", "date_download": "2019-02-23T23:56:37Z", "digest": "sha1:LRVQLGMD5JMFSIGH7DS5FGGX2DMDAFPG", "length": 20818, "nlines": 248, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रजनीकांत- अक्षय कुमारच्या ‘2.0’चा टीजर रिलीज | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊ��� @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान आवर्जून वाचाच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रजनीकांत- अक्षय कुमारच्या ‘2.0’चा टीजर रिलीज\nगणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रजनीकांत- अक्षय कुमारच्या ‘2.0’चा टीजर रिलीज\nमुंबई : साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर बहुचर्चित सिनेमा ‘2.0’ या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. हा टीजर पाहिल्यानंतर प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी आतूर असणार, एवढे नक्की. या टीजरमधील व्हीएफएक्स इफेक्ट थक्क करणारे आहेत. हा चित्रपट रजनीकांतच्या ‘रोबोट’चा सीक्वल आहे, याची ��ठवण करून देणाऱ्या या टीजरमध्ये रजनीकांत डबलरोलमध्ये आहे. जग धोक्यात आहे आणि ते वाचवण्यासाठी रजनीकांत आणि त्याचा रोबोट अर्थात चिट्टी पुढे सरसावतात. पण डॉ. रिचर्ड त्यांच्या मार्गात संकट बनून उभा राहतो. डॉ. रिचर्डची ही निगेटीव्ह भूमिका अक्षय कुमारने साकारली आहे.\nगेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या टीजरची प्रतीक्षा होती.पण मेकर्सनी यासाठी गणेश चतुर्थीचा शुभमुहूर्त निवडला. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. यातील व्हिएफएक्स इफेक्टवर थोडे थोडके नाही तर ५४४ कोटी रूपये खर्च केले गेले आहेत. विशेष म्हणजे, ही माहिती खुद्द अक्षय कुमारने आपल्या सोशल अकाऊंटवर दिली आहे. चित्रपटाच्या व्हिएफएक्सवर ५४४ कोटी रूपये खर्च झालेत.\n‘2.0’ या चित्रपटाला भारतातील सर्वात महागडा चित्रपट म्हणणे गैर होणार नाही. हा संपूर्ण चित्रपट ३-डीमध्ये शूट केला गेला. हेही भारतात पहिल्यांदाच झाले आहे. याचवर्षी २९ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. तामिळ आणि हिंदीमध्ये हा चित्रपट रिलीज होईल. यानंतर १३ अन्य भाषांत तो डब केला जाईल.\nPrevious articleलाडक्या बाप्पाचं जल्लोषात आगमन\nNext articleVideo : मुंबई-कुर्ला एक्स्प्रेसमध्ये सर्वधर्मीयांचा अनोखा गणेशोत्सव\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nVideo : ‘केसरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nपुलवामा हल्ला : बॉलिवूडमध्ये संतापाची लाट\nलवकरच कंगना रनौतच्या जीवनावर चित्रपट\nहृतिकचा ‘सुपर ३०’ या दिवशी प्रदर्शित होणार\nVideo : ‘माय नेम इज रागा’ राहुल गांधीवरील बायोपिक लवकरच\nकंगनाचा ‘मणिकर्णिका’ पाहून अनुपम खेर म्हणाले…\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/jaldi5-double/results/08-august-2018", "date_download": "2019-02-23T22:50:58Z", "digest": "sha1:CUQ2TXWAJJANSKEBNIDPBNXI45OCLG6S", "length": 2398, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "जल्दी5 डबल सोडतीचे निकाल August 08 2018", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nबुधवार 8 ऑगस्ट 2018\nजल्दी5 डबल सोडतीचे निकाल - बुधवार 8 ऑगस्ट 2018\nखाली बुधवार 8 ऑगस्ट 2018 तारखेसाठीचे जल्दी5 डबल लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया जल्दी5 डबल पृष्ठाला भेट द्या.\nबुधवार 8 ऑगस्ट 2018\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/607303", "date_download": "2019-02-23T23:27:22Z", "digest": "sha1:IZE2TYT2S7EUCE2IVSLZDY7WHSFC7RHK", "length": 8662, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बार्शी तालुक्यात मोरासह अकरा पक्षी मृत आढळले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » बार्शी तालुक्यात मोरासह अकरा पक्षी मृत आढळले\nबार्शी तालुक्यात मोरासह अकरा पक्षी मृत आढळले\nबार्शी तालुक्यातील मालेगाव येथे पाटीलवस्ती व घोडकेवस्तीजवळ असणाऱया टेकडीवर राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांसह अकरापक्षी मृत होऊन कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. विषबाधा झाल्यामुळे पक्षांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱयांनी व्यक्त केला. तीस ते 40 पक्षी मृत झाले असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये असून शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.\nमालेगाव येथे भौगोलिक पर्यावरण वातावरण पक्षांसाठी पोषक असल्याने या परिसरात मोरांसह अन्य पक्षांची मोठय़ा प्रमाणात संख्या असून मागील तीन दिवसांपासून गावामध्ये पक्षी मृत अवस्थेत आढळत आहेत अशी चर्चा सुरू झाली. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. सातपूते यांना देण्यात येत्याच पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता राष्ट्रीय पक्षी मोर-3, लांडोर-3, तीतर-1, भारद्वाज-1, होला-1, लोहार-1, सातभाई-1, असे 11 पक्षी मृत होऊन कुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसले.\nपशुवैद्यकीय अधिकारी वैराग यांनी लोहार या पक्षाचे शवविच्छेदन केले असून विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. नेमका कशामुळे मृत्यू झाला याबाबत पुणे येथील प्रयोगशाळेत नमुने पाठवले असून नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले. या भागामध्ये पक्षांची मोठय़ा प���रमाणात शिकार करण्यात येत असून शिकारी ज्वारी व मका या पिकांवर गुंगीचे औषध टाकून पक्षी बेशुद्ध होताच त्यांची शिकार करतात. गुंगीच्या औषधाची मात्रा जास्त झाल्याने पक्षी मृत झाले असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती.\nएवढय़ा मोठय़ा प्रमाणात पक्षी मारणे ही घटना दुर्देवी असून सध्या मोरांचा प्रजनन कालावधी सुरू आहे. या घटनेने तेथील पर्यावरणावर तसेच निसर्गावर देखील परिणाम होऊ शकतो. मोरांचे मृतदेह घेऊन गेले असे समजले असून जखमी मोर उचलून नेताना अनेक ग्रामस्थांनी पाहिले असल्याची माहिती पक्षीमित्र तसेच नेजर कॉन्झर्वेशन सर्कल चे सदस्य प्रतिक तलवाड यांनी सांगितले.\nवन्य पशुपक्षी याबाबत माहिती घेणे सुरू असून राष्ट्रीय पक्षी मोर यांसह इतर 11 पक्षी मृत अवस्थेत आढळून आले. कुजलेल्या अवस्थेत पंचनामा केला असून वनविभागाच्यावतीने अज्ञान इसमांवर गुन्हा दाखल केलेला आहे. याबाबत पंचनाम्याची प्रत असून दोन दिवस वनविभागाचे पथक वनक्षेत्राची पाहणी करेल तर कोणी हा प्रकार केला याचा शोध घेईल, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एम.सातपूते यांनी दिली. तालुक्यात या घटनेमुळे खळबळ उडाली असून पशु-पक्ष्यांची शिकार करणाऱयांना शिक्षा झालीच पाहिजे अशी चर्चा शहरात सुरू आहे.\nअरुण डोंगरे यांच्यावर फौजदारी कारवाई करावी\nमुख्यमंत्र्यांनी अनुभवला जिल्हय़ाचा महसूली इतिहास\nदुर्गामाता दौडीची आज सांगता\nजिह्यातील महा ई- सेवा, सेतू कार्यालये ‘पॅशलेस’\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-115/", "date_download": "2019-02-24T00:10:59Z", "digest": "sha1:CMATZTUXVYOQBGZ3T7L456PWG556JNMA", "length": 27780, "nlines": 253, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगलेल्या मिसाबंदीना मासिक मानधन जाहिर / Jalgaon- latest Marathi news trends, breaking newsआणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगलेल्या मिसाबंदीना मासिक मानधन जाहिर | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश र��हुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान maharashtra आणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगलेल्या मिसाबंदीना मासिक मानधन जाहिर\nआणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगलेल्या मिसाबंदीना मासिक मानधन जाहिर\nमाजी मंत्री आ . एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्यास यश\nमुक्ताईनगर | प्रतिनिधी : आणीबाणी लागू असतांना १९७५ ते १९७७ च्या दरम्यान ज्या कार्यकर्त्यांना लोकांना मिसा बंदी कायद्या अंतर्गत कारागृहात बंदी केले होते अश्या महाराष्ट्र राज्यातील मिसा बंदींना मानधन देण्यास साठी पुरवणी मागण्यामध्ये केलेल्या ४२ कोटी रुपयांपैकी १२ जिल्ह्यांसाठी ५ कोटी ८६ लाख ४० हजार रुपयांच्या वितरणाचा आदेश २८ जानेवारी रोजी शासनाने नुकताच काढला.\nया साठी माजी महसूलमंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी वेळोवेळी विधानमंडळात आवाज उठवला आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला त्याचे फलित म्हणून मिसा बंदिना मासिक अनुदान देण्यास निघालेल्या शासन आदेशामुळे मिसा बंदीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.\nनुकत्याच काढलेल्या शासन निर्णयानुसार ,जळगाव,वर्धा,नाशिक, सिंधुदुर्ग,गोंदिया ,नंदुरबार,भंडारा,\nरायगड, लातूर, हिंगोली,सोलापूर,पुणे या जिल्ह्यातील मिसाबंदींना या निर्णयाचा लाभ होणार आहे.त्यामध्ये १ महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी कारावास भोगावा लागलेल्यांना दर महा १०,००० रुपये मानधन देण्यात येणार आहे.एक महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी कारागृहात असलेल्यांना ५,००० रुपये मासिक मानधन मिळेल.\nएक महिन्याहून अधिक काळ बंदी असलेल्या व्यक्ती हयात नसल्यास त्यांच्या पत्नीस/पतीस मासिक रु.५,००० मानधन मिळेल.एक महिन्याहून कमी कालावधी करिता मिसा बंदी असलेल्यांच्या पत्नीस/पतीस मासिक रु.२,५०० मानधन मिळेल.\nआणीबाणी जवळपास १९ महिने बंदी भूमिगत किंवा स्थान बंध असलेल्यांना इतर राज्याप्रमाणे मासिक मानधन व इतर सवलती मिळाव्या म्हणून बुजुर्ग मिसा बंदीच्या संघटनांनी एकनाथराव खडसे विरोधी पक्ष नेते असतांना व महसूलमंत्री असतांना मागणी केली होती. जवळपासच्या इतर राज्यात मिसा बंदींना मानधन व इतर सवलती लागू आहेत ही बाब लक्षात घेवून एकनाथराव खडसे यांनी विरोधी पक्षनेते असतांना विधिमंडळात ही बाब मांडली होती. नंतर आता युती शासनाच्या काळात १० ऑगस्ट २०१७ रोजी पावसाळी अधिवेशनात ही मागणी लावून धरली होती तद्नंतर २४ नोव्हेंबर २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना सदर मागणीचे निवेदन दिले होते.\nत्यावर हिवाळी अधिवेशनात निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले होते.त्यानुसार २१ डिसेंबर २०१७ रोजी हिवाळी अधिवेशनामध्ये एकनाथराव खडसे यांनी मिसाबंदिंना अनुदान देण्याची मागणी लावून धरली होती त्यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी २०१८ च्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याप्रस्तावला मान्यता देण्यात येईल असे सांगितले होते\n.त्यानुसार २ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मिसाबंदिंना इतर राज्यात मिळणाऱ्या सवलती आणि मानधन यांचा अभ्यास करून महाराष्ट्र राज्यात मिसाबंदिंना सवलती देण्यासाठी १ मंत्री उपसमिती स्थापन करण्यात आली.यामध्ये महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील अन्न व पुरवठा मंत्री गिरीष बापट तत्कालीन कृषिमंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचा समावेश होता या समितिनी केलेला अभ्यास आणि घेतलेल्या बैठका अंतर्गत सदर निर्णय होवून २८ जानेवारी २०१९ रोजी १२ जिल्ह्यातील मिसाबंदिंना मासिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nयासाठी मा.महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्या द्वारे मिसाबंदिंना मासिक मानधन मंजूर झाल्याबद्दल मिसाबानिदींनी एकनाथराव खडसे यांचे आभार मानले आहे.यानुसार जळगाव जिल्ह्यात १ महिन्यापेक्षा अधिक कारावास भोगलेल्या एकूण ४९ जणांना आणि १५ बंदीजनांच्या वारसांना तसेच १ महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या १९ बंदिजनांना आणि एका बंदिजनाच्या वारसाला असे एकूण ८४ बंदिजनांना याचा लाभ होणार आहे.\nउर्वरित जिल्ह्यातील मिसा बंदींना सुद्धा अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा सुरु : आ.एकनाथराव खडसे\nसन १९७५ मध्ये मिसा कायद्या अंतर्गत तुरुंगात गेलेल्या मिसाबंदिना मासिक मानधन मिळावे यासाठी मी विरोधी पक्ष नेता असतांना आणि आता सुद्धा अधिवेशनामध्ये याबाबतची मागणी रेटून धरली होती. त्यानुसार १ उपसमिती स्थापन करण्यात येवून १२ जिल्ह्यातील मिसाबंदिंना मानधन देण��याचे सरकारने नुकतेच जाहीर केले त्याबद्दल शासनाचे आभार.\nया क्रांतिकारी निर्णयामुळे मिसा कायद्या अंतर्गत तुरुंगवास भोगलेल्या लोकांप्रती एक सहानुभूतीच आहे.इतर राहिलेल्या जिल्ह्यातील मिसा बंदींना सुद्धा अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा सुरु ठेवेल. अशी प्रतिक्रियाही माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी दैनिक देशदूत बोलताना दिली.\nPrevious articleदेशदूतच्या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत रुची वाणी प्रथम\nNext articleगोंदेदुमाला येथील संचारानंतर आता वाडीवऱ्हेतही दिसला बिबट्या; परिसर दहशतीखाली\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2016/07/blog-post_99.html", "date_download": "2019-02-23T22:51:47Z", "digest": "sha1:3EWVFKKQJJXVK4YG7FLUN4FUM4ZED6K4", "length": 17234, "nlines": 57, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: ईरजिक", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\n...त्यावेळी गावागावात शेतातील बरीच कामं एकत्र येवून केली जायची. त्याला ईरजिक म्हणत. जे काम करण्यासाठी जास्त माणसं लागायची. त्यासाठी ईरजिकवर अशी कामे केली जायची. यात 25-30 माणसं असायची. एका दिवसात असली काम पटकन होवून जायची.आणि ही काम करण्याच्या बदली भरपेट जेवणं मिळायची. पण मदत म्हणून ही कामं आपुलकीनं केली जायची. मग कुणाच्या डोंगराकडंच्या शेतात गवत कापायचं काम निघायचं. तर कुणाची ज्वारी उपटायची, कुणाची नांगरट करायची असायची, कुणाच्या शेतातील कापसाची सुकलेलीे खोडं उपटायचं काम निघायचं. ज्याच्या शेतात असं काम निघायचं तो आदल्या रात्रीच यात तरबेज असणाऱ्या सगळ्या माणसांच्या घरी जावूंन सांगायचा. असं कुणाच्या शेतात ईरजिक वर काम निघालं की सकाळी दिवस उगवायच्या आत बायका माणसं विळे खुरप्यासनी धारा लावून आनंदानं शेताकडं पळायची.मग जास्त गवत कापण्यासाठी चढ़ाओढ़ लागायची. त्यांना पाणी पुरवण्याची जबाबदारी आम्हा बच्चे मंडळीवर असायची. विहिरित उतरून गार पाणी पळत पळत आम्ही आणत असू. कुणाला तंबाखु लागायची मग ती मळून द्यायचे काम एखांद्या काम न होणाऱ्या थकलेल्या माणसाला दिले जायचे. त्या घरातल्या म्हातारी आज्जीला गावातनं दोन वेळेला जर्मनच्या किटलीतून चहा आणून लोकानां पाजण्याची जबाबदारी दिलेली असायची. सारं शेत माणसानी फूलुन जायचे. तर तिकडे त्या शेताचा मालक बांधावरच्या शेवग्यावर चढून लांब बांबूच्या काठीने शेवग्याच्या शेँगा पाडायचा आणि सगळ्या लोकांना आपुलकिने वाटून द्यायचा. जे जे आपल्या शेतात असेल ते सर्व अपुलकिने दिले जायचे. तिकडूनही तितक्याच् प्रेमाने स्वीकार केला जायचा. दुपारी पीठलं भाकरी ताजा कांदा खायला मिळायचा. सोबत दही आणि ताक प्यायला मिळायचे. ईरजिकवर नांगरटीची कामं निघाली तर सगळ्या शेतात बैलच बैल दिसायचे. दोरखंड, शिवळा, सापत्या, वैरंण भरून बैलगाडया शेतात दिवस उगवायला पोहचलेल्या असायच्या. बारा बैलांचे नांगर पूर्वी धरले जात. शेत जेवढे फोडायला कठीण त्यावरून मग 8 बैलांचा नांगर, 12 बैलांचा नांगर धरला जायचा. या कामात तरबेज असलेल्या माणसालाच नांगर धरण्याचे काम दिले जायचे. यासाठी अंगात मोठी ताकद आ��ि कसब लागे. मग मधेच एखांदा बैलांची नावे घेवून गाणे गावू लागायचा. तर मधेच एखांदा धोतरवाला नाना बरोबर मधे असलेल्या 6 नंबरच्या चुकारपणा करणाऱ्या बैलांवर ढेकुळ फेकायचा. चाबकांच्या वादीचा फट फट आवाज आणि म्हटली गेलेली गाणी सारा रिकामा शिवार फुलवुन जायची. तर मागे नांगरुण टाकलेल्या काळ्या ढेकळात बगळे किड्या मुंग्याना टीपत बसायचे. मग दुपार झाली की नांगर सुठायचा. विहिरिवरचे ईजिंन हैंडल मारून भक भक भक करत चालू केले जायचे.पाटभरून पाणी वाहू लागायचे. पाटात मधेच खोल खड्डा केलेला असायचा. उन्हात सकाळपासून तापलेली बैलं पाण्यावर तुटून पड़त. इतक्यात कोणतरी मोठयाने शीळ घालायचा. बैलांना पाणी प्यायला अजुन हुरुप यायचा. मग बांधावर ओळीने असलेल्या दहा बारा आंब्याच्या भल्या मोठ्या झाडाखाली सावलीत बैल वैरण खावुन\nताणून द्यायचे. तिकडे गावात त्या घरातील बायका सकाळपासूनच बाहेर चुली मांडून भाकरी थापत.अश्या वेळी आजुबाजूच्या समद्या बायका मदत करीत. मग गावाकडून सायकलीवर मोठी बुट्टी आणि मटनाचे हांडे कैरेजला बांधून आणले जायचे. शेतातले पातीसहित कांदे उपटले जायचे.गावाबाहेरच्या आडोशाला असलेल्या खोपटातल्या गुत्त्यामधुन खास पहिल्या धारंची, स्पेशल सायकलवरुन आणलेली असायची. काही ख़ास लोकच हे घ्यायचे. आंब्याच्या सावलीत मोठी पंगत पडायची. उन्हातान्हात नांगरट करुण दमलेली माणसं मग मटनाच्या रश्यावर तटून पडायची. मधेच पितळी उचलून भुरका मारला जायचा.जोड़ीला खोपीत ओल्या बारदानात गुंडालेल्या माठातील थंड पाणी पाजन्याची जबाबदारी आम्हा बच्चे मंडळीवर दिलेली असायची. दिवस मावळला की बैलगाड्या आपापल्या घरांकडे सुसाट धावत सुटायच्या...\n....आता काळ बदलला आहे. असे कोणी कोणाच्यात इरजिकवर कामाला जात नाही. प्रत्येकजन आपल्याच कामात दंग. शेकडो रूपये मजूरी देवून पण कोणी कामाला मिळत नाही. नव्या पिढ्या आता राजकीय पक्षांचे झेंडे घेवून ब्रूम ब्रूम करत विषाच्या बाटल्या पोटात भरून सुसाट गाड्या मारताना दिसतात तिथं आता कोठुन दिसणार सकाळी बैलगाड्या जुंपून शेताकडं धावणारी श्रमकरी माणसं. आणि बाहेरच्या चुलीवर गाणी गात भाकरी थापणाऱ्या बायका. आता 12 बैलांचे नांगर कायमचे सुटलेत. त्यांच्या खांद्यावरच्या शिवळा आता मोडून कुजुन गेल्यात. एकेकाळी फट फट आवाज करणारा वादीचा चाबुक मोडक्या छप्परात ���पून बसलाय. बैल पण आता ठराविक जणांच्याच् दावनीला बांधलेले दिसतात. ट्रक्टरवाले एका तासात दिवसभराचे काम करुण रोख पैसे घेवून जातात. आता बैलांना उद्देशून नांगरटीत म्हंटल्या गेलेल्या गाण्यांची जागा ट्रैक्टर मध्यल्या अर्थहीन भपंक गाण्यानी कधीच घेतलीय. एकेकाळी किर्लोस्कर कंपनीने बारा बैलांसाठी बनविलेले मजबूत देहांचे नांगर आता सापळे बनून घराघरा समोरच्या आड़गळीत शेवटचे दिवस मोजत बसलेत. आणि कधी काळी दिवस उगवायला शिवारात नांगर धरणारी रापट देहांची दणकट माणसं आता गावच्या पारासमोर सकाळी थरथरत्या हातांनी काठी टेकत हताश होवून बसलेली दिसतात. डोळ्यादेखत उध्वस्त झालेल्या समोरच्या आपल्याच गावाकडं बघत....\nफोटो सौजन्य: गोष्टी गावाकडच्या\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 1:08 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/465340", "date_download": "2019-02-23T23:55:41Z", "digest": "sha1:YD3NH2NL6K72Z7DW4PY3WB676DSULNO2", "length": 4762, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोल्हापूरात ‘पद्मावती’च्या सेटवर तोडफोड - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » कोल्हापूरात ‘पद्मावती’च्या सेटवर त���डफोड\nकोल्हापूरात ‘पद्मावती’च्या सेटवर तोडफोड\nऑनलाईन टीम / कोल्हापूर :\nबॉलिवूड निर्माता -दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमाविरोधातील वाद वाढतच आहेत. कोल्हापुरातील सिनेमाच्या चित्रीकरणाला विरोध करत अज्ञातांनी सेटवर तोडफोड केली. मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे.\nपन्हाळागडावरील मसाई पठारावर सिनेमाचे चित्रीकरण सुरू होते. यावेळी अज्ञातांनी सेटवरील गाडय़ांची तोडफोड करत जाळपोळ करण्याचाही प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पन्हाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यापूर्वी जयपूरमधील सिनेमाच्या सेटवर तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार घडला होता. य ा प्रकारामुळे संजय लीला भन्साळी यांना तेथील चित्रीकरण थांबवावे लागले होते. राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पद्मवातीच्या सेटवर तोडफोड करून भन्साळींना मारले देखील होते.\nटोयोटाकडून 23 हजार कारचे रिकॉल\nभारतीय अर्थव्यवस्था मजबुतीसाठी सहकार चळवळ गरजेची\nइचलकरंजीत धारदार शस्त्राने युवकाचा खून\nविधवेवर सामूहिक बलात्कार, पाच आरोपींना अटक\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/update-interview-with-rajkumar-rao-and-his-girlfriend-patralekha-new-340223.html", "date_download": "2019-02-23T23:34:55Z", "digest": "sha1:KNXOTAOA3BGZD6NUNT4JOXGQZVKBPEKW", "length": 17297, "nlines": 166, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गर्लफ्रेंडच्या आईला चहा बनवून देणारा राजकुमार राव, पाहा VIDEO", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवे���ींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nगर्लफ्रेंडच्या आईला चहा बनवून देणारा राजकुमार राव, पाहा VIDEO\nगर्लफ्रेंडच्या आईला चहा बनवून देणारा राजकुमार राव, पाहा VIDEO\nअभिनेता राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखा यांची एकमेकांशी छान केमिस्ट्री जुळलेली दिसतेय. राजकुमार राव आपल्या गर्लफ्रेंडला घरात भांडी घासणं, घर आवरणं यात मदत करतो. पत्रलेखाच्या आईसाठी मस्त चहा बनवून देतो. व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त या लव्हबर्ड्सशी बातचीत केलीय प्रतिनिधी शिखा धारिवालनं\nVIDEO : बिग बींनी लगावला भाजपच्या मंत्र्याला टोला\nSPECIAL REPORT : 'अंगुरी भाभी'चा काँग्रेसला फायदा होईल का\nVIDEO : या फोटोवरुन चाहत्यांनी विराटलाच विचारलं, 'भाभी का नाम बदल दिया क्या'\nSPECIAL REPORT : मुमताझ ते सोनाली, कॅन्सरवर मात करणाऱ्या सेलिब्रिटींची कहाणी\nVIDEO : या बाॅलिवूड अभिनेत्रीचे जेव्हा रॅम्पवाॅकवर तोल जातो, व्हिडिओ व्हायरल\nसोनाली कुलकर्णीच्या फिटनेसचं रहस्य दडलंय भाकरी आणि टेकडीत\nVIDEO : बॉलिवूडच्या या सेलिब्रिटीजकडून शिकून घ्या अर्थसंकल्प\nVIDEO : फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार हे धमाकेदार सिनेमे, रणवीर सिंगकडून प्रेक्षकांची अपेक्षा\nVIDEO : 'हॉट' आणि 'बोल्डनेस'ही वाचवू शकलं नाही या अभिनेत्रींचं करिअर\nVIDEO : 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगदरम्यान नाराजी'नाट्य'\nVIDEO : अनुष्का, विराटला विचार टीममध्ये जागा मिळेल का कतरीनाची तुफान बॅटिंग व्हायरल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nVIDEO : SBI म्हणते 'आम्ही विचारत नाही, तुम्ही सांगू नका' तुम्हालाही आलाय का असा मेसेज\n...अखेर अर्जुन-मलायकाच्या नात्यावर सलमानने घेतला निर्णय, पाहा व्हिडिओ\nVIDEO : हे बॉलिवूड कलाकार भारतात करू शकत नाही मतदान\nVIDEO: रेखा आणि कंगनाचे 'कुठे-कुठे जायाचं हनीमूनला' ठुमके व्हायरल\nVIDEO: 'आया रे सबका बाप रे', ठाकरे सिनेमाचं म्युझिक लाँच\nVIDEO : हार्दिकला समजली स्वत:ची चूक, ट्विटरवरून म्हणाला...\nVIDEO : फेसबुकच्या ऑफिसमध्ये दीपिका पदुकोण पोहोचली हॉट अवतारात\nVIDEO : ...म्हणून ‘ठाकरे’ सिनेमात या सीनवेळी भावुक झाला नवाजुद्दीन\nVIDEO : ...म्हणून इरफानला त्याचे बाबा, ‘पठाणाच्या घरी ब्राह्मण जन्माला आला म्हणायचे’\nVIDEO : रणवीरसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार दीपिका, अशी असेल व्यक्तिरेखा\nVIDEO : जिमच्या एका तासासाठी हजारो रुपये देते ही स्टार\nVIDEO : ...म्हणून अनुपम खेर यांनी The Accidental Prime Minister सिनेमा नाकारला होता\n#TRPमीटर : 'स्वराज्यरक्षक संभाजी' टीआरपीचं गणित बदलणार, टीव्हीवर नवा ट्रेंड\nVIDEO फरहानच्या मुलींनी शिबानीला 'छोटी माँ' म्हणून स्वीकारलं\nVIDEO : ठाकरेंची व्यक्तिरेखा उभी करताना कस लागला - सारंग साठे\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nRailway Jobs : रेल्वेत 1.30 लाख Vacancies; कसं करायचं अप्लाय\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/how-does-a-player-get-featured-on-the-lords-honours-board/", "date_download": "2019-02-23T23:26:37Z", "digest": "sha1:UJR542J5HP5WPJKXH523M3YUM4WUMLVK", "length": 10968, "nlines": 75, "source_domain": "mahasports.co.in", "title": "लॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते", "raw_content": "\nलॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते\nलॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते\nक्रिकेट इतिहासात इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानाला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे या मैदानावर खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला वाटते की या लॉर्ड्सच्या पॅव्हेलियनमध्ये असणाऱ्या ओनररी बोर्डवर (सन्मान यादी) आपले नाव असावे.\nपण या बोर्डवर एखाद्या खेळाडूचे नाव कोरले जाण्यासाठी त्याला या मैदानावर खास कामगिरी करावी लागते.\nएखाद्या खेळाडूने या मैदानावर शतक किंवा सामन्याच्या एका डावात 5 विकेट्स तर सामन्यात 10 विकेट्स घेतल्या तर त्याचे नाव या बोर्डवर कोरले जाते.\nहे बोर्ड यजमान इंग्लंडच्या आणि पाहुण्या संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये लावलेले आहेत, जेणेकरुन खेळाडूंना लॉर्ड्स मैदानाच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजी आणि गोलंदाजीची कामगिरी समजेल.\nयजमान इंग्लंडच्या ड्रेसिंग रुममध्ये असणाऱ्या बोर्डवर जॅक हॉब्स आणि लेस अमी यांसारख्या फलंदाजांची तर फ्रेड ट्रूमॅन आणि डेरेक अंडरवूड यांसारख्या गोलंदाजांची नावे आहेत.\nतर अष्टपैलूंमध्ये गबी अॅलेन, इयान बॉथम आणि अँड्र्यू फ्लिंटॉफ यांसारख्या खेळाडूंची नावे फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही बॉर्डवर दिसतात.\nयाबरोबरच पाहुण्या संघाच्या ड्रेसिंगरुममध्ये विक्टर ट्रम्पर, सर विवियन रिचर्ड्स या फलंदाजांप्रमाणे बिशनसिंग बेदी, वकार युनुस अशा गोलंदाजांची नावे कोरलेली आहेत. तसेच गॅरी सोबर्स, केथ मिलर यांसारखे महान अष्टपैलू खेळाडूंचीही या ओनररी बोर्ड्सवर नावे आहेत.\nया बोर्ड्सवर सर्वाधिक 9 वेळा इंग्लंडचे दिग्गज अष्टपैलू खेळाडू सर इयान बॉथम यांचे नाव आहे. 8 वेळा त्यांचे नाव गोलंदाजांच्या यादीत तर एकदा शतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आहे.\nलाॅर्डच्या आॅनर्स बोर्डवर नाव असलेले भारतीय गोलंदाज आणि फलंदाज…\nपाहुया यावेळी कोणता खेळाडू हा कारनामा करतो की सर्व टीमला मिळून हा कारनामा करावा लागतो\nगोलंदाजांच्या बोर्डवर 2 वेळा 10 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या तर 6 वेळा 5 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आहे.\nसध्या खेळत असलेल्या भारतीय संघातील खेळाडूंपैकी अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांची नावे या बोर्डवर आहेत.\nत्याचबरोबर काही महान खेळाडूंना या बोर्डवर नाव न कोरता आल्यानेही हा ओनररी बोर्ड प्रसिद्ध आहे. यात सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, शेन वॉर्नसारखे खेळाडू आहेत.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–पहिल्या ६ षटकांतच भारताला दोन मोठे धक्के\n–दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात दोन मोठे बदल\n–फोटो अल्बम- लाॅर्ड्स कसोटीला सचिनसह भारतातील विविध क्षेत्रातील ३ दिग्गजांची हजेरी\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/09/blog-post_10.html", "date_download": "2019-02-23T23:25:23Z", "digest": "sha1:7HFE52A375NBKKK66HY2KZMMS7TDU2QX", "length": 8682, "nlines": 56, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: हिरवा चुडा", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार ���सल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nगावावर पसरलेल्या सावल्या लांब जाऊन एकमेकात जाऊन मिसळल्या. गुरं माणसं गावाकडं परतु लागली. दिवसभर भकास पडलेल्या गावाला जागेपणाची कळा आली. काही वेळात कडूसं मावळून गेलं. हलक्या पावलानं गावात अंधार शिरला. रस्त्यावर लागलेले दिवे वगळता नजरेच्या टप्प्यातलं दिसायचं बंद झालं. गावातल्या सगळ्या गाड्या परतल्या तरी बापलेक रानातून अजून गाडी घेऊन कशी काय आली नाहीत म्हणून भागवत अण्णाची चंद्रभागा ओसरीला येऊन रस्त्याकड नजर लावून बसली होती. तर चार दिवसापूर्वी ठरलेलं आपलं लग्न या महिन्यात होणार या आनंदात पंधरावी शकलेली सुगंधा चुलीपुढं भाकऱ्या थापत बसली होती. वैलावर आमटी रटरटत होती. मधीच आईबाप खर्चाचा मेळ कसा घालणार या काळजीनं ती तव्याकडं पचणाऱ्या भाकरीकड नुसतीच बघत होती. इतक्यात खाल्लीकडच्या गाडीरस्त्यानं बैलांच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज होऊ लागला. घराच्या ओढीनं चवळ्या पवळ्या गाडी गोठ्याला घेऊन आले. सुभाषनं गाडी सोडली अन बैलं दावणीला बांधली. \"इतका येळ का वं लागला आज अण्णाच्या हातात पेंडीची घमेली देत चंद्रभागा म्हणाली. \"अगं सगळा येडा काढला आज अण्णाच्या हातात पेंडीची घमेली देत चंद्रभागा म्हणाली. \"अगं सगळा येडा काढला आज फकस्त वरची ताल कुळवायची राहत व्हती म्हणलं पुन्हा बैलं मिळायची नाहीती फकस्त वरची ताल कुळवायची राहत व्हती म्हणलं पुन्हा बैलं मिळायची नाहीती म्हणून उशीर लागला आज म्हणून उशीर लागला आज\nपूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....\nफोटो सौजन्य: एस.आर फोटो कुस्ती मल्ल विद्या\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 8:25 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2902", "date_download": "2019-02-23T23:07:18Z", "digest": "sha1:KMD2OMD6ZKUWRRR2EGPTA527U4W3PBEK", "length": 6060, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi news : National Level Para Athlete Players on the streets due to false assurances of the government | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराष्ट्रीय पॅरा-ऍथलीटवर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ\nराष्ट्रीय पॅरा-ऍथलीटवर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ\nराष्ट्रीय पॅरा-ऍथलीटवर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ\nराष्ट्रीय पॅरा-ऍथलीटवर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ\nसोमवार, 3 सप्टेंबर 2018\nभोपाळ : मध्य प्रदेश सरकारने दिलेले नोकरीचे आश्वासन न पाळल्याने एका राष्ट्रीय पॅरा-ऍथलीटला चक्क रस्त्यावर येऊन भीक मागण्याची वेळ आली आहे.\nभोपाळ : मध्य प्रदेश सरकारने दिलेले नोकरीचे आश्वासन न पाळल्याने एका राष्ट्रीय पॅरा-ऍथलीटला चक्क रस्त्यावर येऊन भीक मागण्याची वेळ आली आहे.\nमनमोहनसिंह लोधी असे या ऍथलीटचे नाव आहे. त्याला जगण्यासाठी आता रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. तो भीक मागून जगत आहे. लोधीने 2017 च्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकले होते. त्याने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची अनेकवेळा भेट घेण��याचा प्रयत्न केला, पण, एकदाही त्याला सरकारकडून प्रतिसाद देण्यात आला नाही. सरकारने त्याला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. लोधीने आतापर्यंत अनेक पदके मिळविलेली आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत त्याने 100 मीटर शर्यतीत ब्राँझ पदक पटकाविले होते. लोधीने 2009 मध्ये एक हात गमाविला होता.\nलोधी म्हणाला, की मी आतापर्यंत मुख्यमंत्र्यांची चारवेळा भेट घेतली. त्यांनी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. मी आर्थिकदृष्ट्या कुमकुवत असून, मला खेळण्यासाठी आणि घर चालविण्यासाठी पैसे हवेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मदत नाकारली तर मी रस्त्यावर उतरून भीक मागणे कायम ठेवणार आहे.\nभोपाळ मध्य प्रदेश madhya pradesh मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान shivraj singh chouhan athlete government\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/mangaon", "date_download": "2019-02-23T23:32:03Z", "digest": "sha1:2J2SI2XD7CHYBUFZMF4MRCZPF4DWEIAF", "length": 3305, "nlines": 31, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "mangaon Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nनदीपात्रात अडकलेल्या 50 पर्यटकांना वाचवण्यात यश\nऑनलाईन टीम / माणगाव : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील देवकुंडनजीकच्या नदीपात्रात अडकलेल्या 50 ते 55 पर्यटकांची काल (रविवारी) सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पावसाने रायगड जिल्ह्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली. या पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबई आणि ठाणे येथील 50 ते 55 तरुण तरुणींचा एक ग्रुप कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेल्या देवकुंडनजीकच्या नदीपात्राजवळ गेला होता. मात्र, यावेळी नदीकडच्या दुसऱ्या भागात हे ...Full Article\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट���रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ncp-jamkhed/", "date_download": "2019-02-23T22:53:28Z", "digest": "sha1:I52ISOEEWZD46UZMCTY4FGJGX42Y3IYX", "length": 26075, "nlines": 254, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "निरीक्षकांसमोरच नेते, कार्यकर्त्यांकडून उणीदुणी : जामखेड तालुका राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा तिढा कायम | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्य���\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होण��र ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान मुख्य बातम्या निरीक्षकांसमोरच नेते, कार्यकर्त्यांकडून उणीदुणी : जामखेड तालुका राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा तिढा कायम\nनिरीक्षकांसमोरच नेते, कार्यकर्त्यांकडून उणीदुणी : जामखेड तालुका राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा तिढा कायम\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या जामखेड-कर्जत विधानसभा मतदारसंघाचे पक्षनिरीक्षक किशोर मासाळ जामखेड येथे आढावा बैठकीत बोलताना.\nजामखेड (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादावर पडदा टाकण्यासाठी आलेल्या पक्ष निरीक्षकांसमोरच नेते आणि कार्यकर्त्यांनी एक मेकांची उणीदुणी काढत पुन्हा एकदा गटबाजीचे प्रदर्शन घडवले. यामुळे काही काळ शासकीय विश्रामगृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जामखेड राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्षपद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे.\nया पदासाठी अनेक मातब्बर नेते इच्छुक आहेत. पण एका नावावर एकमत होत नसल्याने तालुकाध्यक्षपदाचा तिढा कायम आहे. पक्षाचे निरीक्षक किशोर मासाळ यांनी जामखेड दौरा करत नेते व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. आढावा बैठक दिवसभर चालली. आढावा बैठकीत तालुक्यातील नेत्यांनी गटबाजीचे प्रदर्शन घडवत मासाळ यांच्यासमोर लॉबिंग करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.\nदरम्यान तालुका अध्यक्षपदाचा तिढा जटिल बनल्याने कोअर कमिटीचे भूत तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मानगुटीवर बसवण्याची खेळी खेळत मासाळ यांनी इच्छुकांना पुन्हा एकदा गॅसवर ठेवले. पक्षाच्या आढावा बैठकीत ठोस निर्णय न घेता फक्त कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा फार्स केला गेला असल्याची चर्चा आता राष्ट्रवादीच्या वर्तुळात रंगू लागली आहे.\nदरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात लक्ष घालत मतदारसंघाच्या राजकीय बांधणीसाठी सावध पावले टाकण्याची रणनीती आखली आहे. आता कोणी कितीही उड्या मा��ू द्या अजितदादा योग्य वेळी तालुकाध्यक्षपदाची निवड करतील अशी माहिती समोर येत आहे. तालुकाध्यक्ष मीच होणार असे ठणकावून सांगणार्‍या नेत्यांना गॅसवर ठेवून राष्ट्रवादी बेरजेच्या राजकारणात यशस्वी होईल का याबाबत आता वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.\nतालुकास्तरीय कोअर कमिटी स्थापन –\nदरम्यान पक्षाचे निरीक्षक किशोर मासाळ यांनी आढावा बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर पक्षासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तालुकास्तरावर एक कोअर कमिटी स्थापन केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात, सुरेश भोसले, प्रा. संजय वराट, भगवान गिते, उमर कुरेशी यांचा समावेश आहे. ही कमिटी यापुढे पक्ष प्रवेश, वरिष्ठ नेत्यांशी संपर्क, तालुका पातळीवरील निर्णय, निवडणूक निर्णय, पदाधिकारी नियुक्ती आदी बाबतीत निर्णय घेईल, असे पक्षनिरीक्षक किशोर मासाळ यांनी सांगितले.\nतालुकाध्यक्षपदाचा तिढा महिनाभरात सोडविणार – किशोर मासाळ\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाचा तिढा जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन महिनाभरात सोडविण्यात येईल. दरम्यान जामखेड तालुक्यातील पदाधिकार्‍यात जे अंतर्गत वाद आहेत ते मिटवण्यासाठी अजित पवार यांनी मला जामखेडला पाठविले होते. आढावा बैठकीचा वस्तुनिष्ठ अहवाल अजितदादांना सादर करून पुढील दिशा ठरवली जाईल, असे पक्षनिरीक्षक किशोर मासाळ यांनी सांगितले.\nअजित पवारांकडून हिरवा कंदील कधी\nतालुकाध्यक्ष निवडीचा तिढा सुटण्यासाठी अजित पवारांकडून हिरवा कंदील मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यामुळे जामखेड राष्ट्रवादीत राजकीय अस्वस्थतेचे अन गटबाजीचे वातावरण अधिक गडद झाले आहे. दरम्यान दिवसा राष्ट्रवादीबरोबर व रात्री भाजपच्या दावणीला जाणार्‍या त्या नेत्यांचे काय होणार असाही सवाल आता राष्ट्रवादीच्या वर्तुळात रंगू लागला आहे.\nPrevious articleपुणतांबा, नाऊर बंधार्‍यांवर ठिय्या : सामूहिक जलसमाधीचा शेतकर्‍यांचा इशारा\nNext articleशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nविमानतळ रस्त्यावर दिशा फलक लावण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nराष्ट्रवादीतील उचापतखो���ांवर रोहित पवार यांची नजर\nमोदी सरकारकडून युवकांची फसवणूक\nबस स्थानक परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांना आवर घाला\nप्रतिबाळासाहेब ठाकरे होणे कठीण : भुजबळ\nकृष्णकांत कुदळे यांच्या निधनामुळे एक सच्चा समता सैनिक हरपला- छगन भुजबळ\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/610477", "date_download": "2019-02-24T00:10:57Z", "digest": "sha1:DWC2CJZJ74Z6PVHIPBOE2OGVHMRUUHM5", "length": 8791, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महाराष्ट्र विविध क्षेत्रात देशात अव्वल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » महाराष्ट्र विविध क्षेत्रात देशात अव्वल\nमहाराष्ट्र विविध क्षेत्रात देशात अव्वल\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन\nराज्याचा पुरोगामित्वाचा वारसा कायम ठेवू या\nशेती, पाणी, गुंतवणूक, गफहनिर्माण अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल कामगिरी करत असताना राज्याने आपला पुरोगामी वारसा जोपासणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनी मंत्रालय येथे ध्वजारोहणप्रसंगी केले.\nभारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालय येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानामध्ये आतापर्यंत 16 हजार गावे जलपरिपूर्ण करत आहोत. पुढील काळात 25 हजार गावे जलपरिपूर्ण करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. या लोकसहभागाच्या चळवळीने राज्यात एक अभूतपूर्व क्रांती केली आहे. विशेषत: पावसाच्या खंड असलेल्या कालावधीत पिकांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने उत्पादकता वाढली आहे.\nमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, उत्पादकता वाढत असतानाच शेतकऱयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी पेंद्र सरकारने उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा या सूत्रानुसार विविध पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे. तसेच, राज्य सरकारनेही मोठय़ा प्रमाणावर अन्नधान्याची खरेदी केली आहे. आपले राज्य औद्योगिक क्षेत्रात सातत्याने अग्ा्रsसर आहे. राज्यात जास्तीत जास्त उद्योग यावेत, अधिकाधिक परकीय गूंतवणूक यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. व्यवसाय सुलभता (इज ऑफ डुईंग बिझनेस) धोरण राबविण्यात येत असल्यामुळे गेल्या 2 वर्षात देशात आलेल्या परकीय गुंतवणुकीपैकी 42 ते 47 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. रोजगारनिर्मितीतही राज्याने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. संघटित क्षेत्रात 8 लाख इतका सर्वाधिक रोजगारही महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग अशा सर्व समाजघटकांच्या कल्याणासाठी सरकार अनेक योजना राबवित आहे. पेंद्र सरकारने जाहीर केलेल्या 2022 पर्यंत सर्वांना घरे ही योजना शहरी तसेच ग्ा्रामीण भागात राबविण्यातही महाराष्ट्र अग्रेसर आहे, असेही ते म्हणाले.\nमुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा आपण पुढे नेत आहोत. राज्याचे पुरोगामित्व अबाधित ठेवण्यासाठी सर्व समाजघटकांनी प्रयत्नशील रहायचे आहे. जात, धर्म आदी कोणत्याही कारणाने भेदभाव होऊ दिला जाणार नाही. यासाठी सामाजिक सौहार्द टिकून राहणे गरजेचे आहे. सर्वांना सोबत घेऊन आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे, असेही ते म्हणाले.\nसहानुभूतीच्या भेटीगाठी थांबवा : छगन भुजबळ\nदाऊदचे बीएसईमध्ये 13 हजार कोटींचे शेअर्स\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टेम्पो व दुचाकीची धडक ; एक ठार तर दोन जखमी\nपालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथ���ावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-vs-australia-hockey-world-league-final-pool-match-report/", "date_download": "2019-02-23T23:03:33Z", "digest": "sha1:XIBEW3MMEFOJMUDUZXHXXGFUOFXBGCWP", "length": 6615, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "HWL 2017: भारत-ऑस्ट्रेलिया सामना १-१ असा ड्रॉ", "raw_content": "\nHWL 2017: भारत-ऑस्ट्रेलिया सामना १-१ असा ड्रॉ\nHWL 2017: भारत-ऑस्ट्रेलिया सामना १-१ असा ड्रॉ\n हॉकी वर्ल्ड लीग फायनल स्पर्धेत आज भारताचा सलामीचा सामना गतवर्षीच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघासोबत १-१ ड्रॉ अवस्थेत संपला. भारतीय संघाने अनेक संधी निर्माण केल्या परंतु संघाला त्याचे सोने करण्यात अपयश आले.\nऑस्ट्रेलिया संघ सध्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय प्रेक्षकांच्या जोरदार पाठिंब्याच्या प्रकाशझोतात झालेल्या सामन्यात भारतीय संघ दिग्गज ऑस्ट्रेलियापेक्षा अनेक आघाड्यांवर मजबूत वाटत होता.\nसामन्याची सुरुवात आक्रमणाने करणाऱ्या भारतीय संघाने सामन्यातील पहिला गोल २०व्या मिनिटाला केला. मनदीप सिंगने स्ट्राइक घेत हा गोल केला परंतु भारताची ही आघाडी खूप काळ टिकली नाही आणि २१व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाकडून जेरेमी हेवर्डने गोल नोंदवला.\nआज भारताची दुसरी लढत बलाढ्य इंग्लंड संघाविरुद्ध संध्याकाळी ७वाजून ३० मिनिटांनी आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/ida-krishna-vivid-poetry/articleshowprint/65724700.cms", "date_download": "2019-02-24T00:27:27Z", "digest": "sha1:VXLLPSR553V5BQPGYZUG55UZITCD4ZNG", "length": 20391, "nlines": 26, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "इडा : कृष्णधवल कविता!", "raw_content": "\nइडा ही त्याच्या पुढच्या आयुष्याच्या स्वप्नात रमायला ती तयार नाही. तशी ती ननची दीक्षा घ्यायलाही तयार नव्हती; पण आता आयुष्याचा नवा अनुभव घेऊन आपल्या जुन्या आयुष्यात जाण्यासाठी तयार झाली आहे. सकाळी उठल्यावर ती ननचे कपडे घालते, स्कार्फ बांधते आणि निघून जाते. आता ती एकटीच चालते आहे, निश्चयाने.\nकाळ आहे साठच्या दशकातला. दुसऱ्या महायुद्धानंतरचा. सुमारे एक पंचमांश पोलिश ज्यूंचा वंशच्छेद झाल्यानंतर उरल्यासुरल्या पोलंडमधला. हा काळ २०१३ सालच्या 'इडा' या चित्रपटात पडद्यावर एक कविता होऊन आपल्यासमोर येतो. कृष्णधवल इडा मनावर दृश्यकलेचा अमीट ठसा उमटवून जातो.\nसिनेमा सुरू होतो तेव्हा ख्रिस्ताचा पुतळा स्वच्छ करत असलेली एक नन आपल्याला दिसते आणि क्षणात चौघी नन्स त्या येशूला खांद्यावर वाहून नेताना दिसतात. वाटते क्रूस खांद्यावर नेणाऱ्या त्या महामानवाला पुन्हा कशाला खांदा पण त्याचे ओझे वाहून, त्याला अनाथालायाबाहेर उभे करून, त्याला वाहिली जाते आदरांजली. सगळ्या जणींचे कपडे सारखे. फिके. डोक्याला स्कार्फ. एकाच प्रकारचे जीवन आणि त्या जीवनात जागी असलेली एकमेव गोष्ट, जीवघेणी शांतता\nअॅना नाव तिचे. तिला आता रीतसर दीक्षा घ्यायची आहे. त्यापूर्वी तिन��� तिच्या मावशीला भेटणे आवश्यक आहे. रिवाजच आहे तसा. तिने काही तुला नेले नाही अनेकदा सांगूनही; पण तिला तुझी पत्रच नसतील मिळाली तर इडाचा सवाल. 'मिळाली होती; पण ती नाही म्हणाली तुला न्यायला. एकदा भेटून ये, ती तुझी एकमेव नातेवाईक आहे.'\nसततचा हिमवर्षाव. ते धूसर अनाथालय आणि त्या पार्श्वभूमीवरची ननच्या पोशाखातील अॅना. प्रवास करून जाते आपल्या मावशीच्या घरी. दार उघडते. सिगारेट ओढत असलेली एक बिनधास्त स्त्री दारात. 'तू वेन्डा आहेस मी तुझी भाची.' दोघींचा संवाद सुरू होतो. संवाद कसला तो, नाईलाजास्तव घेतलेली भेट. उरकण्याची घाई असलेली. त्या भानगडीत मावशी एक सत्य सांगते, 'तू ज्यू आहेस, ख्रिश्चन नाहीस. कोणी सांगीतले नाही तुला मी तुझी भाची.' दोघींचा संवाद सुरू होतो. संवाद कसला तो, नाईलाजास्तव घेतलेली भेट. उरकण्याची घाई असलेली. त्या भानगडीत मावशी एक सत्य सांगते, 'तू ज्यू आहेस, ख्रिश्चन नाहीस. कोणी सांगीतले नाही तुला तुझे खरे नाव आहे इडा लेबेन्स्ताइन.' डोळ्यांची पापणी न लवता आपल्या आयुष्याबद्दलची ही नवीच माहिती अॅना ऐकते आहे. वेन्डा तिला तिचा आईच्या कुशीत असतानाचा एक फोटो दाखवते आणि निरोप देते. ट्रेन कधीची आहे, पैसे हवेत का, वगैरे रुक्ष प्रश्न विचारले जातात.\nआपण ख्रिश्चन अॅना नसून ज्यू इडा आहोत, अशी अचानक आदळलेली नवी ओळख स्वत:लाच मनोमन करून देत इडा वेटिंग रूममध्ये बसलेली आहे. एकेकाळी न्यायाधीश असलेली वेन्डा तिला शोधत तेथे येते आणि परत घरी नेते. इडावरच्या अन्यायाची टोचणी तिच्या न्यायप्रिय मनाला स्वस्थ बसू देत नाही बहुधा. आता दोघींच्या जरा माणुसकीच्या गप्पा होतात. तिच्या आई-बाबांचे फोटो दाखवते. त्यांची थडगी कुठे असतील मला बघायची आहेत. वेन्डा सांगते, की ते ज्यू होते. त्यांची कुठली थडगी मला बघायची आहेत. वेन्डा सांगते, की ते ज्यू होते. त्यांची कुठली थडगी असतील कुठेतरी फेकलेली प्रेते. 'मी शोधेन' इडा सांगते.\nशेवटी वेन्डा तिला आपल्या गाडीत घालून त्यांच्या मूळ गावाच्या दिशेने जाऊ लागते. तिला आपली भाची आवडते. 'तू किती सुंदर आहेस. तरुण फिदा होत असणार तुझ्यावर. तुझ्या मनात 'तसले' विचार येत नाहीत' 'येतात.' 'मग काय शिक्षा असते' 'येतात.' 'मग काय शिक्षा असते' इडा फक्त हसते.\nआता सुरू होतो एक असामान्य लँडस्केप्सचा दृश्यगर्भ सोहळा. छायाप्रकाशाचा अप्रतिम खेळ. विस्तीर्ण माळराने आणि ���र्फाळ डोंगररांगांच्या मध्ये असणारी छोटी छोटी गावेच काय; पण वाळत असलेले कपडे, खेळत असलेल्या कोंबड्या आणि अगदी गाडीतून निघणारा धूरही बघण्यासारखा. लुकास झाल आणि रिझार्द लेन्झेस्की या दोघांच्या लेन्सेसने ब्लॅक अँड व्हाइट सौंदर्याचा अप्रतिम नमुना 'इडा'च्या निमित्ताने जगापुढे पेश केला आहे. त्यामध्ये दिसत राहते इडा. कारच्या काचेवर दिसत असलेल्या प्रतिबिंबाच्या पलीकडची. शांत भाव, कुठेही आक्रस्ताळेपणा नाही आणि शेजारी बसली आहे खमकी, दारू आणि सिगरेटच्या आहारी गेलेली वेन्डा.\nइडाच्या आई-बाबांचा शोध सुरू आहे. लोक आता ओळख देत नाहीत. तत्कालीन ज्यूंविषयी कुणाला माहिती असली, तरी सांगायला तयार नाहीत. दरम्यान एका तरुणाला वेन्डा लिफ्ट देते. इडा आरशातून त्याला बघते. हॉटेलवर पोचल्यावर तो त्यांना पार्टीला यायचे निमंत्रण देतो. रात्री तिकडे जाण्यासाठी वेन्डा इडाला दोन इव्हिनिंग गाउन दाखवते. 'यातला तू कोणता घालशील,' इडाला विचारते. 'मला नको.' 'का' 'एवढ्याने लगेच काही तू नन व्हायची थांबणार नाहीस. तुझा येशू काही पुस्तके घेऊन गुहेत बसला नव्हता, गेलाच होता ना लोकांमध्ये' 'एवढ्याने लगेच काही तू नन व्हायची थांबणार नाहीस. तुझा येशू काही पुस्तके घेऊन गुहेत बसला नव्हता, गेलाच होता ना लोकांमध्ये' 'मी येणार नाही कुठेच.' 'नकोच येऊस जा. मी एकटीच मजा करेन.'\nवेन्डा एकटीच जाते. नाचते, ज्या तरुणाला लिफ्ट दिली आहे, तो सेक्सोफोन वादक आहे. इकडे खोलीमध्ये इडा बायबल वाचते आहे आणि तिकडे वेन्डाने एकाला पटवले आहे. त्याच्याबरोबर मस्ती करून ती रात्री उशीरा हॉटेलमध्ये येते. इडाला धक्का बसतो. त्यांचे भांडण होते. इडा रागाने खोलीच्या बाहेर पडते. बाहेर आता संथ लयीतील सेक्सोफोन वादन रंगात आलेले आहे. इडा ऐकते आणि त्यानंतर त्या तरुणाशी गप्पाही मारते.\nआता वेन्डा लोकांना धमकावून माहिती शोधायचा प्रयत्न करते आहे. माहिती देणाऱ्या माणसाचे घर सलग दोन दिवस बंद बघून ती दार फोडायचाही प्रयत्न करते. इडा अर्थात त्यावेळी हे दृश्य बघत नाही. बहुदा असले पाप बघणे तिच्या तत्वात बसत नसावे. शेवटी हवा तो माणूस सापडतो. तो जंगलात फेकलेल्या आणि पुरलेल्या इडाच्या आई-वडिलांची माहिती देतो. त्यानेच त्यांचा जीव काही काळ वाचवला होता. इडाला तो तिच्या आईच्या नावाने हाक मारतो, दोघींच्या दिसण्यात कमालीचे साम्य आहे. वेन्डाच्या मुलालाही त्यांनी मारल्याची नवीच माहिती मिळते आणि वेन्डाचा बांध फुटतो. तिला इडाची आई आवडायची. तिची आठवण येते. यावेळी मात्र एरवी 'पापी' असलेल्या वेन्डाला इडा जवळ घेते आणि थोपटते.\nशेवटी इडाच्या आई-वडिलांना ज्यांने पुरले होते तोच पुढे येतो आणि तुझ्या जुन्या घरावर हक्क सांगू नको, या अटीवर ती जागा दाखवायला तयार होतो. इडा जरा आता हळूहळू माणसात येऊ लागली आहे. सेक्सोफोनवादक तरुणाची गाणी ऐकते, त्याच्याशी बोलते. एकटीच स्वत:चा स्कार्फ काढते आणि केस मोकळे सोडून स्वत:ला बघतेसुद्धा.\nजंगल नि:शब्द. फक्त खोदण्याचे आवाज आणि निघतात काही अवशेष तिच्या आई-वडिलांचे आणि हिच्या मुलाचेही. खुनीच उकरत बसलाय जुना इतिहास आणि दोघी बसल्याहेत शांतपणे वर्तमानात. 'आपल्या मूळ गावी अजूनही आपल्या कुटुंबाचे स्मशान आहे, तेथे पुरू आपण नीट हे,' वेन्डा इडाला सांगते आणि पुन्हा सुरू होतो दोघींचा प्रवास. पुन्हा एकदा धूसर अस्पष्ट इडा आणि सुस्पष्ट नेमके लँडस्केप्स\nअवशेषांचे रीतसर दफन झाल्यावर दोघी एकमेकींचा निरोप घेतात. इडा परतते आपल्या कॉन्व्हेंटमध्ये. एका प्रवासामुळे तिच्यात बदल झालेले आहेत. अंघोळ करत असलेल्या आपल्या सहकारी ननला ती बघते. क्षणभर काहीतरी विचार चमकून गेलाय तिच्या मनात आणि येते जेवताना हसू उगीचच. रात्रीच्या प्रार्थनेत लक्ष नाही. अस्वस्थ फेऱ्या मारते. मी तयार नाही अजून, मला माफ कर, असे येशूच्या पुतळ्यासमोर म्हणते. दीक्षा घेत असलेल्या सहकारी ननला बघून इडाच्या डोळ्यातून अश्रू येतात. तिकडे वेन्डा आपल्या घरी बहिणीचे फोटो बघत बसलेली आहे. दारू पिऊन अनोळखी पुरुषाला सांगते, 'तिचे केस किती छान होते; पण लपवून ठेवायची ती.' 'कोण' तो विचारतो. 'इडा,' ती उत्तरते. त्याला काही फरक पडत नाही. सकाळी तो निघून गेल्यावर वेन्डाला इडाची तीव्र आठवण होते. त्या असह्य एकटेपणाचा अपरिहार्य शेवट करण्यासाठी ती खिडकी उघडते. नव्या स्मशानात चिरनिद्रा घेत असलेल्या आपल्या बहिणीला आणि मुलाला भेटण्यासाठी निघून जाते.\nवेन्डाच्या अंत्यसंस्कारासाठी आता इडा तिच्या घरी आली आहे. घर आवरते, रिकाम्या बाटल्या फेकते. केस मोकळे सोडून जरा लोळते विचारमग्न. हाय हिल आणि इव्हिनिंग गाउन घालून बघते. सिगरेटचा झुरका आणि दारूचा घोटही घेऊन बघते. सर्व पापे एकामागे एक स्वत:शी खेळते. स्वत:त रमते. वेन्डाच���या शोकसभेत दिसतो तिला तो तरुण, सेक्सोफोन वादक. त्याचे वादन ऐकत बसली आहे ती आता हॉटेलमध्ये, केस मोकळे सोडून आणि इव्हिनिंग गाउन घालून. तो जणू तिच्याचसाठी वाजवतोय आणि तिला जणू तेवढेच ऐकू येते. तो तिला नृत्य करायला शिकवतो आणि प्रेमही. एक नवे अद्भुत जग सापडते तिला पाहिल्यांदाच; पण जिने ते तिला दिले, तीच ते जग सोडून निघून गेली आहे.\nतो इडाला विचारतो, 'कधी बीच वर गेली आहेस' ती म्हणते, 'मी कुठेच गेलेली नाही.' त्याच्या पुढच्या आयुष्याच्या स्वप्नात रमायला ती तयार नाही. तशी ती ननची दीक्षा घ्यायलाही तयार नव्हती; पण आता आयुष्याचा नवा अनुभव घेऊन ती आपल्या जुन्या आयुष्यात जाण्यासाठी तयार झाली आहे. सकाळी उठल्यावर ती ननचे कपडे घालते, स्कार्फ बांधते आणि निघून जाते. आता ती एकटीच चालते आहे, निश्चयाने. पहिल्यांदाच नेहमीपेक्षा वेगळे जगली आहे ती आणि आता मात्र दीक्षा घेण्यासाठी सज्ज झाली आहे. आधी काहीच माहिती नव्हते म्हणून घ्यायला तयार होती आणि आता समजून उमजून घेते आहे.\nजान-बूझ कर समझ कर मैंने भुला दिया\nहर वो किस्सा जो दिल को बहलाने वाला था\nपडद्यावर संपलेला सिनेमा आपल्या मनात मात्र नव्याने सुरू होतो.\nइडा (पोलिश, फ्रेंच/ ८२ मिनिटे/ २०१३)\nलेखक : रिबेका लेन्किविझ, पॉवेल कॉलिकोव्स्की\nदिग्दर्शक : पॉवेल कॉलिकोव्स्की\nकलाकार : इडा - अगाता ट्रिबुहोस्का, वेन्डा- अगाता क्युलेशा\n(२०१५च्या सर्वोत्कृष्ट परकीय भाषा विभागाच्या ऑस्कर पुरस्काराने सन्मानित)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/rani-rampal-pr-sreejesh-to-lead-indian-hockey-teams-until-end-of-year/", "date_download": "2019-02-23T23:01:40Z", "digest": "sha1:LITBQ57DP7B4VWGBUSBQ5CMUSNKL7ESP", "length": 9427, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राणी रामपाल आणि श्रीजेश वर्षभरासाठी टीम इंडियाचे कर्णधार म्हणून कायम", "raw_content": "\nराणी रामपाल आणि श्रीजेश वर्षभरासाठी टीम इंडियाचे कर्णधार म्हणून कायम\nराणी रामपाल आणि श्रीजेश वर्षभरासाठी टीम इंडियाचे कर्णधार म्हणून कायम\n भारतीय हॉकीने महिला संघाच्या कर्णधारपदी राणी रामपालची तर पुरूष संघाच्या कर्णधारपदी पीआर श्रीजेशची या वर्षाच्या अखेरपर्यंत कायम राहणार आहेत.\nसध्या महिला संघाचे नेतृत्व करणारी राणी आणि श्रीजेश पाठीच्या दुखापतीतून बरा होऊन कर्णधार पदावर परत आले आहेत. राणी यावर्षी जुलैमध्ये लंडंन येथे होणाऱ्या महिला हॉकी विश्वचषकात ��णि जकार्तामधील 18व्या आशियाई स्पर्धेत नेतृत्व करणार आहे.\nराणीने याआधी 2009च्या आशियाई स्पर्धेत रौप्य पदक मिळवून दिले होते. तसेच तिला 2013 ज्युनियर विश्वचषकाचा “मालिकावीर” पुरस्कार देखील मिळाला आहे.\nतिच्या नेतृत्वाखाली संघ 12व्या स्थानावरून 10व्या स्थानावर आला. यावर्षी गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत संघ उंपात्य फेरीत पोहचला होता.\nश्रीजेशच्या नेतृत्वाखाली भारताचे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले होते. तसेच रियो अॉलम्पिकमध्येही त्याने संघाचे नेतृत्व केले होते.\nश्रीजेश 2017 च्या सुलतान अझलान चषकात गोलरक्षण करताना उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याने यावर्षी झालेल्या चार देशांच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत न्युझीलंड विरूध्द चांगली कामगिरी केली होती. या स्पर्धेत भारत दुसऱ्या स्थानावर होता.\n” ते दोघेही उत्कृष्ठ खेळाडू आहेत. त्यांच्यात अनुभवाची कसलीच कमतरता नसल्याने त्यांनी आत्तापर्यंत संघांचे नेतृत्व चांगल्याप्रकारे केले आहे. यावर्षी विश्वचषक आणि आशियाई स्पर्धा असल्याने यामध्ये राणी यामध्ये महत्वाची भुमिका निभावू शकते,” असे भारतीय हॉकीचे जनरल सचिव मोहम्मद मुश्ताक अहमद म्हणाले.\n” या वर्षात होणाऱ्या स्पर्धांसाठी एकच कर्णधार या घोषणे मागची कल्पना अशी आहे की यामुळे संघामध्ये स्थिरता येईल,” असेही ते म्हणाले.\n” राष्ट्रकुल स्पर्धेतील निकाल आम्हाला अनपेक्षित असा होता, तरीही त्या स्पर्धेतील अनुभव आम्हाला पुढील स्पर्धांमध्ये उपयुक्‍त ठरेल. त्याच बरोबर आमचा प्रशिक्षण देणारा कर्मचारी वर्गाचा आमच्या खेळण्याच्या पद्धतीवर विश्‍वास असला, तरी आम्हाला आमच्या खेळात सुधारणा करावी लागणार आहे,” असे भारताचे प्रशिक्षक जारेड मारिज्ने यावेळी म्हणाले.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकत��� टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/cricketvideo-hardik-pandya-surprises-father-buying-car/", "date_download": "2019-02-24T00:00:33Z", "digest": "sha1:2MC2LCQIZ6QMW2QICMFWWFD4GV3AVQKS", "length": 9860, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा हार्दिक पंड्याने वडिलांना गाडी भेट करून केले आश्चर्यचकित !", "raw_content": "\nपहा हार्दिक पंड्याने वडिलांना गाडी भेट करून केले आश्चर्यचकित \nपहा हार्दिक पंड्याने वडिलांना गाडी भेट करून केले आश्चर्यचकित \nभारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत कसोटी पदार्पण करणाऱ्या हार्दिक पंड्याने आपल्या वडिलांना चारचाकी भेट देऊन आश्चर्यचकित केले. गेल्यावर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणापासूनच बडोद्याच्या या २३ वर्षीय अष्टपैलू क्रिकेटरने मैदानावर अविस्मरणीय कामगिरी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.\nसर्व क्रिकेट प्रेमींना त्याच्या २०१७ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील त्याची फटकेबाजी लक्षात असेलच, त्याने भारताला बिकट परिस्तितीतून फक्त बाहेरच नाही काढले तर सामना जिंकण्याची आशा ही दाखून दिली होती पण तो धावचीत झाला आणि भारताने सामना गमावला.\nआधी टी२० स्पेसिऍलिस्ट म्हणून संघात आलेल्या हार्दिकने नंतर एकदिवसीय सामन्यातमध्येही चांगली कामगिरी ���रण्यास सुरुवात केली आणि यामुळेच त्याला कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने त्या संधीचे सोने करत श्रीलंकेच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक लगावले.\nआपल्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाबाबत मैदानावर तो आक्रमक वाटत असला तरी मैदानाबाहेर तो अगदी उलट आहे.\nकसोटी मालिकेनंतर लगेचच हार्दिकने ट्विटरवर ट्विटची एक मालिका टाकली. त्यात त्याने एक व्हिडिओ टाकला ज्यात त्याने त्याच्या वडिलांना कार गिफ्ट केल्याचे दिसून येत आहे.\nत्याचे वडील आणि मित्र एका गाडीच्या शोरूम मधून त्याच्याबरोबर व्हिडिओ कॉलने बोलत होते. तेव्हा त्याचा मित्र हार्दिकला सांगतो की वडीलांना ही गाडी आवडली आहे आणि हार्दिक समोरून म्हणतो की घेऊन टाका गाडी तर त्याचे वडील हसून म्हणता अशी कशी घेऊन टाका. तेव्हा तेथे शोरूमचा माणूस येऊन त्याना सांगतो की ही गाडी तुमचीच आहे आणि त्यांचे अभिनंदन करतो. हार्दिकच्या वडिलांच्या चेहऱ्यावरील हावभाव लगेच बदलतात आणि ते खूप खुश होतात असे आपण व्हिडिओमध्ये दिसते.\nत्यानंतर हार्दिकने भावुक होऊन काही ट्विट्स केले.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाह���्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/hardik-pandya-to-make-his-test-debut-today-becoming-indias-289th-test-player-rewarded-for-dazzling-show-in-limited-overs/", "date_download": "2019-02-23T23:41:53Z", "digest": "sha1:6O4J2PHAGNEWRCAGHMY4X5QV3XDYL2YD", "length": 5897, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हार्दिक पंड्या भारताचा २८९ वा कसोटी खेळाडू", "raw_content": "\nहार्दिक पंड्या भारताचा २८९ वा कसोटी खेळाडू\nहार्दिक पंड्या भारताचा २८९ वा कसोटी खेळाडू\nआज हार्दिक पंड्याने भारताकडून श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने कर्णधार विराट कोहलीकडून कसोटी कॅप स्वीकारली.\nहार्दिक पंड्या हा भारतच २८९वा कसोटी खेळणारा खेळाडू ठरणार आहे. यापूर्वी कुलदीप यादवने धरमशाला येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीमध्ये भारताकडून पदार्पण केले होते. तो भारताचा २८८ वा कसोटी खेळणारा खेळाडू बनला होता.\nहार्दिक पंड्याने आजपर्यंत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विशेषतः एकदिवसीय सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. त्याने त्याने १७ एकदिवसीय सामन्यांत ४१.२८ च्या सरासरीने २८९ धावा केल्या असून १९ विकेट्स देखील मिळवल्या आहेत.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर���ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/maharashtra-win-the-national-kabaddi-championships-after-10-years/", "date_download": "2019-02-23T23:06:03Z", "digest": "sha1:GJ4WG62SEVFHILJS3K5AAK2JZKR6FDTO", "length": 10140, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महाराष्ट्राने जिंकली ६५वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा", "raw_content": "\nमहाराष्ट्राने जिंकली ६५वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा\nमहाराष्ट्राने जिंकली ६५वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा\nकर्णधार रिशांक देवडिगाच्या अफलातून खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सेनादलचा ३४-२९ असा पराभव करत विजतेपद जिंकले. महाराष्ट्राला या स्पर्धेचे तब्बल ११ वर्षांनंतर विजेतेपद मिळाले. रिशांकने या सामन्यात तब्बल १८ गुण घेतले.\nनाणेफेक जिंकून सेनादलचा कर्णधार सुरजीतने कोर्ट घेतले. महाराष्ट्राचा संघ या सामन्यात पहिल्या मिनिटापासून आघाडीवर होता. सामना सुरु शिवून १० मिनिटे झाली झाली असताना महाराष्ट्राकडे ९-४ अशी आघाडी होती. सामना सुरु होताच कर्णधार रिशांक देवाडिगाने सुपर रेड केली.\nप्रो कबड्डीमधील दिग्गज खेळाडूंचा सेनादलमध्ये भरणा असताना रिशांक देवाडिगाच्या चांगला रेडमुळे महाराष्ट्र सामन्यात १३-४ असा आघाडीवर आला.\nसामन्यातील पूर्वाधाचे ६ मिनिट बाकी असताना महाराष्ट्राने सेनादलला सर्वबाद केले. त्यानंतर निलेश साळुंखे आणि रिशांक देवाडिगा या जोडीने अफलातून चढाया करत सेनादलला जेरीस आणले. त्यानंतर मात्र सेनादलने चांगला खेळ करत जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे १३-४ वरून स्कोर १५-११ असा झाला. यावेळी सेनादल कडून मोनू गोयतने चांगला खेळ केला.\nजेव्हा पूर्वार्ध संपला तेव्हा महाराष्ट्र १७-१२ असा आघाडीवर होता.\nउत्तरार्धात पुन्हा कर्णधार देवाडिगाने सुपर रेड करत महाराष्ट्राची आघाडी २०-१७अशी वाढवली. दुसऱ्या हाल्फमध्ये महाराष्ट्रावर सर्वबाद होण्याची नामुष्की ओढवली. मोनू गोयत सामन्यात सुपर १० घेऊन चमक दाखवली.\nसामना संपायला ४ मिनिट बाकी असताना कर्णधार रिशांक देवाडिगाने गुण घेत महाराष्ट्राची आघाडी २२-२० अशी केली आणि सामन्यातील आपला सुपर १० पूर्ण केला. परंतु त्यानंतर केलेल्या सुमार खेळामुळे सामन्यात २२-२२ अशी बरोबरी झाली. पुन्हा रिशांक देवाडिगाच संघाच्या मदतीला धावून आला आणि आघाडी २३-२२ अशी केली.\nत्यानंतर निलेश साळुंखे पकड करत सेनादलने सामन्यात २३-२३ अशी बरोबरी साधली. पुन्हा अजय कुमारने रेड करत ३ गुण घेतले आणि सेनादलला २५-२३ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामन्यात चमक दाखवलेला सेनादलचा स्टार खेळाडू मोनू गोयत सुपर टॅकल झाल्यामुळे संघ चांगलाच अडचणीत आला. त्यामुळे सामना २५-२५ असा बरोबरीत आला.\nपुन्हा आघाडी मिळालेल्या सेनादलच्या मोनू गोयतचे सुपर टॅकल करत महाराष्ट्राने आघाडी २७-२६ अशी केली. कर्णधार रिशांक देवाडिगाने पुन्हा रेडमध्ये चमक दाखवत महाराष्ट्राला २९-२६ अशी आघाडी मिळवून दिली.\nगिरीश इर्नाक हाय ५ करत आघाडी ३०-२६ घेतली. त्यानंतर कर्णधार रिशांक देवाडिगाने सुपर टॅकल करत महाराष्ट्राला विजय मिळवून दिला.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/watch-sri-lanka-batsman-chamara-silva-attempt-at-a-bizarre-shot-ends-in-embarrassment/", "date_download": "2019-02-23T23:03:37Z", "digest": "sha1:H72YWMBI2IUMB3VV6JFUY3JET5XL2QPM", "length": 7247, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "व्हिडिओ: स्टंपच्या पाठीमागे जाऊन त्याने चेंडू मारण्याचा केला प्रयत्न, परंतु झाले भलतेच", "raw_content": "\nव्हिडिओ: स्टंपच्या पाठीमागे जाऊन त्याने चेंडू मारण्याचा केला प्रयत्न, परंतु झाले भलतेच\nव्हिडिओ: स्टंपच्या पाठीमागे जाऊन त्याने चेंडू मारण्याचा केला प्रयत्न, परंतु झाले भलतेच\nकोलंबो | श्रीलंकेचा क्रिकेटपटू चमारा सिल्वाने विश्वास बसणार नाही अशी गोष्ट क्रिकेटमध्ये केली आहे.त्याने क्रिकेटच्या इतिहासातील विश्वास बसणार नाही असा एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला.\nत्याने यष्टींच्या मागे जाऊन चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला.परंतु या प्रयत्नात तो त्रिफळाचीत झाला.\nहा विचित्र प्रकार पी सारा मैदानावर मेरीकॅन्टिले क्लबच्या एमआयएस ऊनीचेला विरुद्ध तीजय लंका सामन्यात झाला. ह्या व्हिडिओमध्ये असे स्पष्ट दिसत आहे की जेव्हा गोलदांज चेंडू टाकण्यासाठी मैदानावर धावला तेव्हा चमारा सिल्वा यष्टीच्या पाठीमागे धावत गेला. परंतु चेंडू टोलवणारा त्यापूर्वीच त्याने यष्टीचे वेध घेतले होते.\nह्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात क्रिकेटच्या खेळ भावनेच्या विरुद्ध वागल्याबद्दल त्याला श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दोन वर्षांची बंदी घातली होती. परंतु नंतर त्याला यातून सूट देण्यात आली होती.\nचमारा सिल्वा श्रीलंकेकडून ११ कसोटी, ७५ वनडे आणि १६ टी२० सामने खेळला आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-natya-samelan-new-president-kirti-shiledar-special-interview/", "date_download": "2019-02-23T22:56:43Z", "digest": "sha1:ZTGOXQU4EJ4VVBIIXQRHUNPUTVT4FW5A", "length": 7573, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परंपरेची मूळ रोवून धरण्यास शासनानेही पाठीशी उभे राहावे : कीर्ती शिलेदार (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › परंपरेची मूळ रोवून धरण्यास शासनानेही पाठीशी उभे राहावे : कीर्ती शिलेदार (Video)\nपरंपरेची मूळ रोवून धरण्यास शासनानेही पाठीशी उभे राहावे : कीर्ती शिलेदार (Video)\nआज जग वेगवान झाले आहे. त्यावर पाश्‍चिमात्य करमणुकीचा ठसा जनमानसावर झटक्यात पसरत चालला आहे. यामध्ये आपल्या परंपरेची मूळ रोवून घट्ट धरण हे कलाकारांचे आणि रसिकांचे काम आहे. त्याप्रमाणेच शासनानेही या प्रयत्नांच्या पाठीशी सबळपणे उभे राहिले पाहिजे, ही आशा मी व्यक्त करते, असे मत नवनिर्वाचित नाट्य ���ंमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केले.\nदै. पुढारीचे प्रतिनिधी केतन पळसकर यांच्याशी संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी विशेष बातचीत केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. मुंबई येथे 13 ते 15 जून यादरम्यान होणार्‍या 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्षपदी त्यांचे नाव गुरूवारी जाहीर झाले. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे एकमताने हा निर्णय घेण्यात आला. या संमेलनाध्यक्षपदासाठी कीर्ती शिलेदार यांच्यासह सुरेश साखवळकर आणि श्रीनिवास भणगे यांचे अर्ज अखिल भारतीय नाट्य परिषदेकडे प्राप्त झाले होते.\nकीर्ती शिलेदार म्हणाल्या, आयुष्यातील दिवस संगीत रंगभूमीवर घालवले. पन्नास वर्षाची कारकीर्द रंगभूमीवर मी घालवली आणि आई-वडिलांचा वारसा जपून ठेवला आहे. नव-नवीन प्रयोग करीत तो वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवित आहे. संगीत नाटक ही महाराष्ट्राची अलौकिक परंपरा आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून मला संगीत रंगभूमीबद्दल अधिक जनजागृती करता येईल. त्यामुळे संमेलनाध्यक्षपद मिळाल्याचा आनंद वाटतो. माझ्या आईनेसुद्धा हे पद भूषविले होते आणि त्यानंतर मला सुद्धा हे पद भूषवायला मिळते आहे; त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते.\nकीर्ती शिलेदार म्हणाल्या, नवनवीन बदल रंगभूमीवर आवश्यक आहेत. मात्र, त्याबरोबरच संगीत नाटकाचा जो आत्मा आहे त्याची जपणूक व्हावी. आपल्या भारतीय परंपरेतील कलेमध्ये विविध वाद्ये आहेत. या विविध कलांमध्ये त्या वाद्यांचा वापर केला जातो. वारकर्‍यांचे अभंग-भजनांमध्ये टाळ मृदुंगाचा निनाद आहे. त्याचा वापर केला जावा. आपण लोककलेमध्ये संमृद्ध आहोत त्यातील संगीत रंगभूमीवर याव, ज्यामध्ये प्रत्यक्ष संगीत आहे त्या संगीताचा उपयोग रंगभूमीकरिता केला जावा. इलेक्ट्रीसिटीवर अवलंबून असणारे इंग्लिश वाद्ये सहजासहजी उपलब्ध होतात. मात्र, चर्मवाद्य, तंतुवाद्य हे आपल्या वातावरणाशी अनुकूल आहेत. त्याचा उपयोग करून नवीन काही घडविल्यास ते खूप स्वागतार्ह आहे. असे नव-नवीन प्रयोग तरूण पिढीने करावे. त्यामधून एक नवसंगीत नाटक अधिक चांगल्या रितीने सादर व्हाव, अशी मी इच्छा व्यक्त करते, असेही त्या म्हणाल्या.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्��ाच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Case-of-bomb-explosion-at-Nalasopara-ATS-swoop-in-Satara/", "date_download": "2019-02-23T23:02:04Z", "digest": "sha1:S4XWB6NNB6GUMQCMDN2SVD27JGXEONVJ", "length": 6598, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे एटीएसकडून सातार्‍यात पुन्हा ‘रेड’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पुणे एटीएसकडून सातार्‍यात पुन्हा ‘रेड’\nपुणे एटीएसकडून सातार्‍यात पुन्हा ‘रेड’\nनालासोपारा येथील बॉम्ब स्फोटके प्रकरणात सातारच्या सुधन्वा गोंधळेकरचा समावेश असल्याचे समोर आल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुणे एटीएसने गुरुवारी रात्री सातार्‍यात म्हसवे परिसरात छापा टाकला असून या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात सातारा शहर कर्नाटक एसआयटीच्याही ‘रडार’वर असून, गौरी लंकेश हत्याप्रकरणात एक क्‍लू साताराशी संबंधित असल्याचे समोर येत आहे.\nमुंबईतील नालासोपारा येथे दि. 10 ऑगस्ट रोजी वैभव राऊत याच्या घरात मुंबई एटीएसने छापा टाकल्यानंतर त्याच दिवशी याप्रकरणात साताराच्या सुधन्वा गोंधळेकर याला अटक केली. त्याच्या पुणे येथील घरातून बंदुका, पिस्तूल जप्‍त करण्यात आले. या प्रकरणातूनच पुढे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मोठा सुगावा पोलिसांना लागला. कमालीची गुंतागुंत असणार्‍या या संवेदनशील प्रकरणात मुंबई, पुणे एटीएस व सीबीआय कारवाई करत असतानाच पुणे एटीएसने सुधन्वाच्या घरावर दि. 14 ऑगस्ट रोजी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी घरातून कागदपत्रांसह काही वस्तूही ताब्यात घेतल्या. लेखक, विचारवंत यांच्या हत्येचा उलगडा होत असतानाच कर्नाटक एसआयटीही गौरी लंकेश हत्या प्रकरणात सर्व बाबी पडताळून पाहत आहेत.\nदरम्यान, पुणे एटीएसने दि. 14 रोजी सातार्‍यात सुधन्वा गोंधळेकरच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर गुरुवार, दि. 23 रोजी पुन्हा एकदा पुणे एटीएसचे पथक सातार्‍यात येवून गेलेे. याबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे. करंजे-म्हसवे येथे पुणे एटीएसने कारवाई केली आहे. या प्रकरणात एकाला ताब्यात घेतले असून त्याच्या घराचीही झाडाझडती घेतली असता आक्षेपार्ह काही सापडलेले नाही मात्र तपासासंबंधी काही कागदपत्रे, वस्तू पोलिसांनी जप्‍त केल्या आहेेत. ताब्यात घेतलेल्या संशयिताकडे पुणे एटीएसने कसून चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आल्याचे वृत्त आहे.\nदरम्यान, पुणे एटीएस आतापर्यंत सातार्‍यात दोनवेळा येवून गेल्याने आणखी काहीजण रडारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे याप्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे ही लिंक कुठेपर्यंत पोहचली आहे ही लिंक कुठेपर्यंत पोहचली आहे नेमका कोणाचा कोणता रोल आहे नेमका कोणाचा कोणता रोल आहे हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/sport/page-72/", "date_download": "2019-02-23T23:52:35Z", "digest": "sha1:VKKCL7UFEQFKGTGN4QT6YF2Z45QGXX7I", "length": 11934, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sport News in Marathi: Sport Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-72", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुट���रवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\n'युवराजमध्ये कॅप्टनपदाचे गुण नव्हते म्हणून उचलबांगडी केली'\nस्पोर्टस Apr 6, 2013 इम्पॅकटफुल 5 वर्ष:प्रतिकने केला यशस्वी 'गोल' \nबातम्या Mar 20, 2013 युवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात\nबातम्या Mar 12, 2013 CCLचा जलवा\nसुनंदन लेलेंचं 'पाकिस्तान-समज गैरसमज' पुस्तक प्रकाशित\nटीम इंडियाला 'दुवाओं की जरू���त' -सचिन\nक्रीडा क्षेत्रातल्या घडामोडी 2012\n84 वर्षांचा तरूण खेळाडू \nसचिनला 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया'प्रदान\nफॉर्म्युला 1 मध्ये सेलिब्रिटी\nअंधांनी तयार केलं सचिनच्या कारकिर्दीवर ऑडिओ बुक\n'फुलराणी' सायनाची गगन भरारी\nकुस्तीपटू खेडकरांचा जगण्यासाठी संघर्ष\nसचिनमध्ये अजून बरंच क्रिकेट शिल्लक -गांगुली\nजिगरबाज लोकांना नथिंग इज इम्पॉसिबल - सचिन\nविश्वविजेत्या अंडर 19 टीमचे जंगी स्वागत\nलक्ष्मणची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा\nटीम इंडियाचा नवा लूक\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/sandeep-m-chaudhari", "date_download": "2019-02-23T23:01:33Z", "digest": "sha1:V5XREYAQRBOSI4SXULPWT6T5ZPOV76ZH", "length": 14347, "nlines": 404, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक संदीप एम चौधरी यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nडॉ. संदीप एम चौधरी\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nडॉ. संदीप एम चौधरी ची सर्व पुस्तके\nएम ए चौधरी , बी.पी.पाटील ... आणि अधिक ...\nएम ए चौधरी , डॉ. संदीप एम चौधरी\nएम ए चौधरी , डॉ. संदीप एम चौधरी ... आणि अधिक ...\nएम ए चौधरी , डॉ. संदीप एम चौधरी\nएम ए चौधरी , डॉ. संदीप एम चौधरी\nडॉ. एन एस मुजुमदार, डॉ. एम वाय गोखले ... आणि अधिक ...\nएम ए चौधरी , डॉ. संदीप एम चौधरी\nएम ए चौधरी , डॉ. संदीप एम चौधरी ... आणि अधिक ...\nडॉ. एन एस मुजुमदार, डॉ. एम वाय गोखले ... आणि अधिक ...\nडॉ. एन एस मुजुमदार, डॉ. एम वाय गोखले ... आणि अधिक ...\nएम ए चौधरी , बी.पी.पाटील ... आणि अधिक ...\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Opponent-movement-on-the-pits/", "date_download": "2019-02-23T22:56:54Z", "digest": "sha1:RGGOYEBHAN6RH73W6P2VOS625DUKAFO7", "length": 10970, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खड्ड्यांवरून विरोधकांचे आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › खड्ड्यांवरून विरोधकांचे आंदोलन\nसलग झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांचे पडसाद महापालिकेच्या मुख्य सभेत उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी आंदोलन करत पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मात्र, सत्ताधारी नगरसेवकांनी या विषयावरून सावध व बचावात्मक पवित्रा घेतला. दरम्यान, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पालिकेच्या पथ विभागाने दिली.\nमहापालिकेची मुख्य सभा गुरुवारी झाली. सभेच्या सुरुवातीलाच शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून विरोधकांनी आंदोलन सुरू केले. यावर बोलताना नाना भानगिरे म्हणाले, सोलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे काही दिवसांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अ‍ॅड. अविनाश साळवे म्हणाले, रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. यावर ठेस पर्याय शोधायला हवा. परदेशात जे तंत्रज्ञान वापरले जाते, ते आपण शहरातील रस्त्यांसाठी वापरणे गरजेचे आहे. आबा बागूल म्हणाले, रस्त्यांवर दर वर्षी पडणार्‍या खड्ड्यांवर कायमचा उपाय म्हणून या कामात प्लास्टिकचा वापर करण्यात यावा. बाळासाहेब ओसवाल यांनी बिबवेवाडी रस्त्याच्या दुरावस्थेची माहिती सभागृहास दिली. प्रकाश कदम म्हणाले, कोट्यवधींच्या खर्चानंतरही रस्त्यांवर खड्डे आहेत. या खड्ड्यांच्या संदर्भात उपाययोजना करून नागरिकांना होणारा त्रास कमी करावा. या कामामध्ये जे कोणी प्रशासनातील लोक दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करा.\nसंजय भोसले म्हणाले, पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने योग्य ती काळजी घेतल्यास रस्त्यावर खड्डे दिसणार नाहीत. कोट्यवधी रुपये खर्चूनही शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे कसे पडले आहेत, काम करणारे ठेकेदार आणि अधिकार्‍यांचे संगनमत असल्याने शहरात सर्वत्र खड्ड्यांची स्थिती आहे. गणपती, दिवाळीपूर्वी खड्डे बुजवून रस्ते व्यवस्थित होणे गरजेचे आहे. हे खड्डे आठवडाभरात खड्डे बुजले नाहीत, तर सर्वपक्षीय आंदोलन केले जाईल.\nविरोधीपक्ष नेते चेतन तुपे म्हणाले, शहरातील रस्त्यांवर खड्डे असताना सत्ताधार्‍यांमधील एकही नगरसेवक यावर बोलत नाहीत. सत्ताधार्‍यांच्या प्रभागातील रस्त्यावर खड्डे नाहीत का, मग विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातील रस्त्यांवरच खड्डे कसे आहेत. सिमेंटचे रस्ते रातोरात खोदून केबल टाकल्या जात आहे. त्याची माहिती पालिका प्रशासनाला कळत नाही. तुपे यांच्या वक्तव्यावर उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आक्षेप घेतल्याने सभागृहात काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. महापौरांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत केले. आज शहरात खड्डे आहेत, ते दुरुस्त करणे गरजेचे आहे. प्रशासनाने चांगले तंत्रज्ञान वापरून दर्जेदार काम करावे, असेही डॉ. धेंडे म्हणाले.\nसभागृह नेते भिमाले म्हणाले, लोकप्रतिनिधींनी रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी लक्ष घालणे गरजेचे आहे. सलग दोन-तीन दिवस पाऊस पडत असल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. प्रशासनातील अधिकार्‍यांनी पहाणी करून नागरिकांचा त्रास कमी करावा. खुलासा करताना पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, नागरिकांची असुविधा टाळण्यासाठी जानेवारी ते जूनदरम्यान कामे हाती घेतली आहेत. पथ विभागाकडून 12 मीटरच्या पुढील कामे केली जातात. तर त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांची कामे संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडून केली जातात. मेट्रोला लेखी पत्रासह तोंडी सूचना दिल्या आहेत. मात्र मेट्रोची वाट न पाहता खड्डे बुजविण्याचे काम पथ विभाग हाती घेतले जाणार आहे. समाविष���ट गावांमधील रस्त्यांची आवस्था आपल्याकडे येण्यापूर्वीच भयानक होती. ते रस्ते दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे.\nखड्डे न बुजविल्यास मेट्रोचे काम बंद पाडू\nमेट्रोचा कामामुळे कोथरूड भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महामेट्रो खड्ड्यांची दुरुस्ती करणार की, महापालिका याच्याशी नागरिकांना देणे घेणे नाही. आठवड्यात खड्डे न बुजविल्यास शिवसेना खड्डे बुजवेल अणि मेट्रोचे काम बंद पाडेल, असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी सभागृहात दिला.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/swami-agnivesh-attack-on-modi-government-in-pune/articleshow/65740620.cms", "date_download": "2019-02-24T00:09:31Z", "digest": "sha1:JH7XXQKPW2AR2JTV3PBWMMDCAQ7LIFU4", "length": 13996, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Swami Agnivesh: swami agnivesh attack on modi government in pune - प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जातेयः स्वामी | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nप्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जातेयः स्वामी\nदेशात दहशतवादाचे वातावरण आहे. आपल्याला केवळ दहशतवाद म्हणजे आयसिस वगैरे वाटायचे, पण देशात नवीन दहशतवाद निर्माण झाला आहे. लोकांमध्ये भयाचे वातावरण आहे. ज्यांना सत्ता दिली तेच लोकांमध्ये द्वेष निर्माण करत आहेत. सरकारच्या धोरणाची चिकित्सा करणे हा देशद्रोह कसा, असा सवाल करून प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी आज पुण्यात केला.\nप्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जातेयः स्वामी\nदेशात दहशतवादाचे वातावरण आहे. आपल्याला केवळ दहशतवाद म्हणजे आयसिस वगैरे वाटायचे, पण देशात नवीन दहशतवाद निर्माण झाला आहे. लोकांमध्ये भयाचे वातावरण आहे. ज्यांना सत्ता दिली तेच लोकांमध्ये द्वेष निर्माण करत आहेत. सरकारच्या धोरणाची चिकित्सा करणे हा देशद्रोह कसा, असा सवाल करून प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी आज पुण्यात केला.\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने 'धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी राज्यस्तरीय संकल्प परिषद' आयोजित करण्यात आली. या परिषदेत ते बोलत होते. माणूस असला की बुद्धी, विवेक असणार. चर्चेतून तर खरा धर्म समोर येतो. प्रश्न-उत्तर परंपरा बंद केली आहे. प्रश्न विचारले तर देशद्रोही ठरवले जात आहे. माझ्यावर हल्ला केला. मी जर देशद्रोही असतो तर सरकारने मला पकडले असते. मी इतका भयानक असतो तर मला जेलमध्ये टाकले असते. इंग्रजांनी सुरू केलेली पद्धत अवलंबून तुम्ही इथल्याच लोकांना देशद्रोही ठरवत आहात, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. धर्माला देवाशी जोडले जात आहे. प्रश्न विचारायचे नाही. अंधश्रद्धा ठासून भरली जात आहे. मी हे सगळे भोगले आहे. धर्माचे मूल्य कळले नसते तर मी ही जातीयवादी व धर्मांध बनलो असतो. दाभोलकरांनी कुणाचे काय बिघडवले होते दाभोलकरांसोबत काही आक्षेप होता तर त्यांच्याशी संवाद साधायचा होता. तुम्ही तर त्यांची थेट हत्या करून टाकली. शंकराचार्य देखील चर्चा करायचे. एवढी मोठी परंपरा कुठे गेली दाभोलकरांसोबत काही आक्षेप होता तर त्यांच्याशी संवाद साधायचा होता. तुम्ही तर त्यांची थेट हत्या करून टाकली. शंकराचार्य देखील चर्चा करायचे. एवढी मोठी परंपरा कुठे गेली, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.\n'हम भारत के लोग है', संविधान हा धर्म आहे. तुम्ही संविधाला जात, धर्म यामध्ये अडकून ठेवले आहे. धर्मांध वातावरणामुळे लोक वेगळे होत आहेत. लोकांची फाळणी करणाऱ्या धर्माला आपण कसे स्वीकारायचे, असेही ते म्हणाले. विरोधक एकत्र आले नाहीत तर सत्ताधारी एकेकाला संपवतील, असे सांगत विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला १५० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत त्यामुळे खऱ्या अर्थाने पुढच्या वर्षी अच्छे दिन येतील, असे भाकीतही त्यांनी केले.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती|देशद्रोह|Swami Agnivesh|Modi government|Central Government\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nShivjayanti 2019: रायगडावर होता ‘लिहिता मंडप’\nSambhaji Statue: पुण्यातील 'त्या' उद्यानात गडकरींऐवजी संभाजी...\nमाझा तोफखाना तयार आहे: ठाकरे\nपुणेः बोलण्यात गुंतवून पळवली २८ लाखांची रोकड\nमारहाणीला कंटाळून पतीच्या डोक्यात दगड घातला\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nप्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जातेयः स्वामी...\nसन्मानाने मरण्याचा प्रत्येकाला अधिकार: सरन्यायाधीश...\nयंदाचा गणेशोत्सव ‘एलईडी’ने उजळणार...\nरेल्वेतून तरुण नदीत पडला...\nचास कमान धरणात शेतकऱ्याची आत्महत्या...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/jamshedpur-a-step-away-from-entering-top-four-in-the-indian-super-league/", "date_download": "2019-02-23T23:15:08Z", "digest": "sha1:D6LGZZOIA5OOI5WMK2VQKGRFQF274AWY", "length": 11325, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2018: पहिल्या चार संघांत येण्यासाठी जमशेदपूरला एका विजयाची गरज", "raw_content": "\nISL 2018: पहिल्या चार संघांत येण्यासाठी जमशेदपूरला एका विजयाची गरज\nISL 2018: पहिल्या चार संघांत येण्यासाठी जमशेदपूरला एका विजयाची गरज\nपुणे: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बुधवारी एफसी पुणे सिटी आणि जमशेदपूर एफसी यांच्यात लढत होत आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानावर जिंकल्यास जमशेदपूर चौथा क्रमांक गाठू शकेल.\nजमशेदपूर 11 सामन्यांतून 16 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. लीगच्या चौथ्या मोसमात पुण्याने आक्रमक खेळात सातत्य राखले आहे. पुण्याला सुद्धा जिंकल्यास आघाडी घेण्य���ची संधी आहे. 11 सामन्यांतून पुण्याचे 19 गुण आहेत.\nबेंगळुरू एफसी आणि चेन्नईयीन एफसी यांच्यानंतर पुण्याचा तिसरा क्रमांक आहे. घरच्या मैदानावर जिंकल्यास पुणे या दोन्ही संघांना मागे टाकू शकेल. हा मुद्दा पुण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.\nआक्रमणात इतकी क्षमता असलेल्या संघासाठी मुख्य प्रशिक्षक रँको पोपोविच पुन्हा मैदानाच्या बाजूला पुनरागमन करतील. त्यांच्यावरील चार सामन्यांच्या निलंबनाची कारवाई संपली आहे. सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळण्याची योग्यता पुण्याकडे असल्याचे पोपोविच यांना वाटते.\nपुण्याला चेन्नई आणि बेंगळुरूविरुद्ध घरच्या मैदानावर पराभूत व्हावे लागले. त्यामुळे वाटचालीस खीळ बसला, पण दोन्ही सामन्यांत आपला संघ सरस असल्याबद्दल पोपोविच यांना शंका वाटत नाही.\nसंघाने घरच्या मैदानावर तीन पराभव पत्करल्याविषयी पत्रकार परिषदेत पोपोविच यांना विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले की, आम्ही पुण्यात काही चांगले सामने खेळलो आहोत. आपण केवळ निकालाचाच विचार केला तर तो मुद्दा वेगळा आहे.\nआम्ही उत्तम व संघटीत खेळ केला. बेंगळुरूविरुद्ध आमच्या खेळाडूला लाल कार्ड मिळेपर्यंत आम्ही सरस होतो. बेंगळुरूला गोलसाठी प्रयत्न सुद्धा करता आला नव्हता. चेन्नईने पहिल्या सत्रात बॉक्सबाहेरून एक प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरल्यामुळे 1-0 असा विजय मिळविला.\nजमशेदपूरचे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांनी पुण्याचा संघ धोकादायक प्रतिस्पर्ध्यांत असल्याचे मान्य केले. त्यातही स्टार स्ट्रायकर मार्सेलिनीयो फॉर्मात आहे. गेल्या मोसमात गोल्डन बूट पुरस्कार जिंकलेल्या मार्सेलिनीयोने नऊ सामन्यांत सहा गोल आणि पाच गोलांमध्ये योगदान अशी कामगिरी आताच केली आहे.\nकॉप्पेल यांनी सांगितले की, पुण्याकडे आघाडी फळीत काही भक्कम व चांगले खेळाडू आहेत. आम्हाला याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आम्हाला त्यांचा सामना करताना सर्वोत्तम खेळ करावा लागेल. त्याचवेळी त्यांना सुद्धा संघर्ष करण्यास भाग पाडावे लागेल.\nगेल्या मोसमात कॉप्पेल यांच्या मार्गदर्शनाखील केरळा ब्लास्टर्सने अंतिम फेरी गाठली. एटीकेविरुद्ध त्यांना पेनल्टीवर पराभूत व्हावे लागले. आता पदार्पण करणाऱ्या जमशेदपूरला अद्याप पहिल्या चार संघांत स्थान मिळविता आलेले नाही, पण संघाच्या प्रगतीबद्दल त्यांना आनंद वाटतो.\nजमश���दपूर आणि पुणे यांच्यात 11 सामन्यांनंतर केवळ तीनच गुणांचा फरक आहे. यासंदर्भात कॉप्पेल म्हणाले की, आम्ही पुणे सिटीच्या आसपास असल्याचा नक्कीच आनंद वाटतो. बाद फेरीतील प्रवेशाची शर्यत खडतर आहे, पण अनेक संघांना त्यासाठी संधी आहे आणि आमचा संघ यात समाविष्ट आहे. आमची स्थिती हेवा वाटण्यासारखी आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/vidarbha-win-ranji-trophy-final-against-sourashtra-339461.html", "date_download": "2019-02-23T22:49:35Z", "digest": "sha1:JSS6NBSZC45SCUKGVHU46GKP66WTDDNO", "length": 17057, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ranji Trophy : विदर्भाला सलग दुसऱ्यांदा विजेतेपद, सौराष्ट्रचे स्वप्न भंगले", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्या��्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nRanji Trophy : विदर्भाला सलग दुसऱ्यांदा विजेतेपद, सौराष्ट्रचे स्वप्न भंगले\nसौराष्ट्रचे रणजी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगले, विदर्भाचा दणदणीत विजय\nनागपूर, 7 फेब्रुवारी : गतविजेत्या विदर्भाने यंदा सौराष्ट्रला 78 धावांनी पराभूत करून दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरले. अंतिम सामन्यात पाचव्या दिवशी सौराष्ट्रला दुसऱ्या डावात 127 धावांत गुंडाळून विदर्भाने विजय मिळवला.\nपहिल्या डावात फक्त 5 धावांच्या आघाडीनंतर फलंदाजीला उतरलेल्या विदर्भाने दुसऱ्या डावात 200 धावा केल्या. विदर्भाकडून आदित्य सरवटेने सर्वाधिक 49 धावा केल्या. त्याला गणेश सतिश (35) आणि मोहित काळे (38) यांनी साथ दिली. सौराष्ट्रचा गोलंदाज धर्मेंद्रसिंग जडेजाने 96 धावात 6 गडी बाद केले.\nविदर्भाच्या संघाने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्राच्या फलंदाजांना 127 धावांपर्यंत मजल मारता आली. विश्वराज जडेजा वगळता एकही फलंदाज विदर्भाच्या माऱ्यासमोर तग धरु शकला नाही. विश्वराजने 52 धावा केल्या. विदर्भाच्या आदित्य सरवटेने फलंदाजीसह गोलंदाजीतही जबरदस्त कामगिरी केली. त्याने दुसऱ्या डावातही विदर्भाच्या 5 फलंदाजांना बाद केलं. त्याच्याशिवाय अक्षय वाखरेने 2 आणि उमेश यादवने 1 गडी बाद केला.\nतत्पूर्वी, तिसऱ्या दिवशी सौराष्ट्रच्या संघाला विदर्भाने 307 धावांत गुंडाळले. त्यांना फक्त 5 धावांची आघाडी मिळाली. नाणेफेक जिंकून पहिल्या दिवशी विदर्भाने पहिल्या डावात फलंदाजी करत 312 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर सौराष्ट्राने 5 बाद 158 धावांपर्यंत मजल मारली होती.\nसौराष्ट्रचा पहिला डाव 307 धावांत आटोपला. स्नेल पटेलच्या शतकानंतरही सौराष्ट्रला ���ोठी धावसंख्या उभारता आली नाही. स्नेल पटेलनंतर कर्णधार जयदेव उनादकट वगळता इतर फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. विदर्भाच्या आदित्य सरवटेने 5 विकेट घेतल्या तर अक्षय वाखरेने 4 आणि उमेश यादवने 1 गडी बाद केला.\nपहिल्या डावात विदर्भाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. सलामीवीर संजय रामास्वामी संघाच्या 21 धावा झाल्या असताना बाद धाला. त्यानंतर कर्णधार फैज फजल, वसिम जाफरही लवकर बाद झाले. विदर्भाकडून सर्वाधिक 73 धावा अक्षय कर्नेवारने केल्या. त्यानंतर अक्षय वाडकरने 45 धावा केल्या. सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने 3 विकेट घेतल्या तर चेतन सकरिया आणि कमलेश मकवान यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.\nसौराष्ट्र याआधी रणजी ट्रॉफीत दोनवेळा अंतिम सामन्यात पोहचली होती. त्यांचे पहिल्यांदा विजेता बनण्याचे स्वप्न भंगले. विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं. गेल्या वर्षी विदर्भाने दिल्लीला हरवून पहिल्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/karad-break-the-tree-Decision-issue-in-karad-municipality/", "date_download": "2019-02-23T23:25:44Z", "digest": "sha1:IONYRI2UYHOIVR74GK72YK2TUGOIGV33", "length": 7427, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वृक्ष तोडीचा मनमानी निर्णय नगरपालिका प्रश���सनाला जाग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › वृक्ष तोडीचा मनमानी निर्णय नगरपालिका प्रशासनाला जाग\nवृक्ष तोडीचा मनमानी निर्णय नगरपालिका प्रशासनाला जाग\nकराड : चंद्रजीत पाटील\nदोन आठवड्यापूर्वी कोल्हापूर नाक्यावरील वृक्ष तोडीचा मनमानी निर्णय अंगलट येण्याची चिन्हे निर्माण झाली असताना नगरपालिका प्रशासनाला जाग आली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीच्या स्थापनेनंतर तब्बल चार महिन्यांनी आता सोमवार, 5 फेब्रुवारीला या समितीची पहिली बैठक होणार आहे. विशेष म्हणजे या समितीचे सदस्य अ‍ॅड. श्रीकांत घोडके हे राजीनाम्याच्या तयारीत आहेत.\nसप्टेंबर 2017 मध्ये पालिका सभागृहात वादळी चर्चा होऊन वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना झाली होती. गदारोळानंतर नगरसेवकांसह सुधीर एकांडे, अ‍ॅड. श्रीकांत घोडके, प्रा. जालिंदर काशिद आणि संग्राम कदम या चौघांसह सात नगरसेवकांचा समावेश असलेली वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करण्यात आली होती.\n18 डिसेंबरला कोल्हापूर नाका परिसरात वृक्ष तोड करण्यात आली. त्यानंतर नगरसेवक सौरभ पाटील, सामाजिक कार्यकर्ते नाना खामकर, पर्यावरण प्रेमी रोहन भाटे, जालिंदर काशिद यांच्यासह रिक्षा चालकांनी सर्व नियम डावलत ही कार्यवाही केल्याबद्दल पालिका अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. त्यानंतर सौरभ पाटील यांनी मुख्याधिकार्‍यांकडे तक्रार दाखल करत दोषींवर कारवाईची मागणी केली होती. तर नाना खामकर यांनी याप्रश्‍नी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच तक्रार दाखल केली होती. या दोन्ही तक्रारीवर अद्यापही ठोस कार्यवाही झालेली नाही.\nविशेष म्हणजे या समितीचे सदस्य असलेले जालिंदर काशिद, अ‍ॅड. श्रीकांत घोडके यांनी यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीची एकही अधिकृत बैठक झाली नसल्याचे सांगितले आहे. प्रा. काशिद यांनी यापूर्वीच कोल्हापूर नाक्यावरील वृक्ष तोडीबाबत नाराजी व्यक्त केली होती. तर अ‍ॅड. घोडके यांनी या सर्व प्रकारामुळे व्यथित होत या समितीच्या सदस्यपदाचा राजीनामाच देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच आता सोमवारी होणार्‍या वृक्ष प्राधिकरण समितीकडे कराडवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.\nवृक्ष प्राधिकरण समिती ही महत्त्वाची समिती आहे. या समितीवर काम करणे आपणास अशक्य आहे. त्यामुळेच आपण या राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.\n- अ‍ॅड. श्रीकांत घोडके.\nमाझ्या तक्रारीबाबत पालिकेकडून कानावर हात...\nनाना खामकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून माहिती घेतली असता हे प्रकरण नगरपालिकेकडे पाठवण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे खामकर यांनी नगरपालिकेत जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आपणास समाधानकार माहिती मिळाली नसल्याचे नाना खामकर यांनी दै. ‘पुढारी’ बोलताना सांगितले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/474857", "date_download": "2019-02-23T23:40:32Z", "digest": "sha1:LPPOVKWZR5BC5HK3OUIMEQOQMTRS22BY", "length": 9838, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कॉर्पोरेट जगताचा वेध घेणारे क्विन मेकर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » कॉर्पोरेट जगताचा वेध घेणारे क्विन मेकर\nकॉर्पोरेट जगताचा वेध घेणारे क्विन मेकर\nजॉय कलामंच च्या माध्यमातून निर्माती जॉय भोसले यांची आणखी एक नाटय़कलाकृती रंगमंचावर येत आहे. एकाच वर्षाच्या कमी कालावधीत जॉय कलामंचने निर्मित केलेलं हे तिसरं नाटक आहे. यापूर्वी कळत नकळत आणि नुकतंच प्रदर्शित झालेलं पाऊले चालती पंढरीची वाट हे दोन वेगळे विषय जॉय भोसलेंनी रंगमंचावर सादर केले होते. आणि आता क्विन मेकरच्या निमित्ताने कॉर्पोरेट जगतातील आणखी एक वेगळा विषय रंगमंचावर सादर केला जाणार आहे. या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग 17 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे, 18 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता गडकरी, ठाणे तर 19 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता शिवाजी मंदिर, दादर येथे होणार आहे.\nप्रसिद्ध अभिनेते, निर्माता-दिग्दर्शक आणि प्रकाश संयोजक म्हणून ख्याती प्राप्त असलेले राजन ताम्हाणे यांनी जॉय कलामंच निर्मित ‘क्विन मेकर’ या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. आजतागायत तब्बल 37 व्यावसायिक नाटकांचं दिग्दर्शन, 100 हून अधिक नाटकांचे प्रकाशयोजनाकार आणि स्वत: एक कसलेले अभिनेते असलेले राजन ताम्हाणे यांच्याकडून प्रपोजलच्या नेत्रदीपक यशानंतर प��रेक्षकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. क्विन मेकरच्या पदार्पणातून त्यांचं कसदार दिग्दर्शन पुन्हा एकदा आपल्याला पहायला मिळणार आहे.\n‘क्विन मेकर’ हे नाटक युवा पिढीच्या मूळ प्रश्नाला हात घालणारं आहे. आजची पिढी लग्न करायला तयार झाली तर त्यामध्ये बऱयाच अटी असतात. यामधील काही अटी एकमेकांना पूर्णपणे पटत नसल्या तरी त्यावेळेची गरज म्हणून हा पर्याय ते स्वीकारतात. काळानुसार ही अट बायकोला बदलावीशी वाटते आणि काडीमोड होतो. त्यानंतर तो दुसरं लग्न करतानाही आपली तीच अट कायम ठेवतो. ही अट नेमकी कोणती आणि नाटकात पुढे काय होतं, हे काही दिवसांत नाटक रंगभूमीवर आल्यावरच समजू शकेल. हे नाटक म्हणजे आजच्या कॉर्पोरेट जगतातील पुरुषप्रधान वफत्तीवर बोट ठेवणारा एक आगळावेगळा प्रयोग आहे. या नाटकातील प्रमुख भूमिकांमध्ये अक्षर कोठारी, शीतल क्षीरसागर, अंकिता पनवेलकर, अमित गुहे सोबतच एका खास भूमिकेत बाल कलाकार इलिना शेंडे दिसणार आहेत. अभिनेता अक्षर कोठारी यांचं हे दुसरं व्यावसायिक नाटक आहे. याआधी त्यांनी लग्नबंबाळ हे नाटक तसेच बंध रेशमाचे, आराधना, कमला या मालिकेत भुमिका केल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या कलर्स मराठी वाहिनीवरील चाहूल या मालिकेतील त्याची भूमिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अभिनेत्री शीतल क्षीरसागर यापूर्वी अनेक चित्रपट दुर्वा आणि का रे दुरावा ही मालिका तसेच तिन्हीसांज नाटकाच्या मध्यवर्ती भूमिकेत झळकली आहे. तर असं सासर सुरेख बाई फेम अंकिता पनवेलकर एका वेगळय़ा भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या नाटकात काम करणारी चिमुरडी इलिना शेंडे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांची नात आहे. निश्चितच इलिना शेंडे या नाटकाचं खास आकर्षण ठरेल.\nक्विन मेकरची कथा लेखक रवि भगवते यांची असून प्रदिप मुळय़े यांचे नेपथ्य लाभले आहे. नाटकाचे संगीत परिक्षित भातखंडे आणि प्रकाशयोजना राजन ताम्हाणे, वेशभूषा कुहू भोसले, रंगभूषा शरद सावंत, व्यवस्थापक ओमकार पनवेलकर तर सूत्रधार गोटय़ा सावंत हे आहेत.\nचित्रपटसृष्टीतील कलावंतांनी साकारल्या म्युजिकल फिलिंग्स\n१६ एम. एम. चित्रपट महोत्सवाचा समारोप\nकथेतून सुरू झालेली प्रेमकथा अनामिका\nनागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ मधून अमिताभ बच्चन बाहेर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार म���ळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thursday-super-lotto/results/26-july-2018", "date_download": "2019-02-23T23:54:38Z", "digest": "sha1:VI7L6ICZYECOYRS5D5BFHF7C635ZEMPQ", "length": 2538, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "गुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल July 26 2018", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार 26 जुलै 2018\nगुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल - गुरूवार 26 जुलै 2018\nखाली गुरूवार 26 जुलै 2018 तारखेसाठीचे गुरूवार सुपर लोट्टो लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया गुरूवार सुपर लोट्टो पृष्ठाला भेट द्या.\nगुरूवार 26 जुलै 2018\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/557919", "date_download": "2019-02-23T23:52:30Z", "digest": "sha1:I7V4OVGBQKFEADOGT5JRCKAT4PYMAJXL", "length": 7489, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कॅनडा, अमेरिका महिला हॉकी संघांचे विजय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » कॅनडा, अमेरिका महिला हॉकी संघांचे विजय\nकॅनडा, अमेरिका महिला हॉकी संघांचे विजय\nभारताचा शिवा केशवन 34 व्या स्थानावर\nदक्षिण कोरियातील पेनॉगचेंग येथे सुरू असलेल्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या आईस हॉकी या क्रीडाप्रकारात कॅनडा आणि अमेरिका यांनी विजयी सलामी दिली. पुरूषांच्या ल्युज सिंगल्स या क्रीडाप्रकारात भारताच्या शिवा केशवनला तिसऱया फेरीअखेर 34 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. गेल्या दोन दशकांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱया शिवा केशवनने आपल्या क्रीडा कारकीर्दीला निरोप दिला आहे.\nमहिलांच्या आईस हॉकी या क्रीडाप्रकारात आतापर्यंत सुवर्णपदके मिळविणाऱया कॅनडा आणि अमेरिक���च्या महिला संघांनी रविवारी विजयी सलामी दिली. कॅनडा महिला संघाने रशियाचा 5-0 असा पराभव केला तर दुसऱया एका सामन्यात अमेरिकेने फिनलँडचे आव्हान 3-1 असे संपुष्टात आणले. कॅनडा आणि रशिया यांच्यातील सामन्यात मध्यंतरापर्यंत कॅनडाने रशियावर 3-0 अशी आघाडी घेतली होती. कॅनडातर्फे रिबेका जॉनस्टन आणि मेलोडी डेओस्ट यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदविले. फिनलँड आणि अमेरिका यांच्यातील सामन्यात फिनलँडने पूर्वार्धात गोल करून अमेरिकेवर आघाडी घेतली होती पण उत्तरार्धात केंडॉल कॉनी आणि मोरँडो यांनी प्रत्येकी एक गोल करून आपल्या संघाला आघाडीवर नेले डॅनी कॅमेरेनेसीने अमेरिकेचा तिसरा आणि निर्णायक गोल केला.\nपुरूषांच्या ल्युज सिंगल्स या क्रीडाप्रकारात भारताच्या शिवा केशवनला तिसऱया फेरीअखेर 34 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. शिवाला या क्रीडा प्रकारात पहिल्या 20 खेळाडूंमध्ये स्थान मिळविता आले नाही. त्यामुळे त्याला पदकासाठीच्या चौथ्या आणि शेवटच्या फेरीपासून वंचित व्हावे लागले. 36 वर्षीय केशवनची ही सहावी आणि शेवटची हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा ठरली. तिसऱया फेरीत एकूण 40 स्पर्धकांचा समावेश होता, त्यामध्ये केशवन 34 व्या स्थानावर राहिला.\nपुरूषांच्या ल्युज सिंगल्स या क्रीडाप्रकारात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड ग्लेरस्केरने सुवर्णपदक, अमेरिकेच्या ख्रिस मॅझडेरने रौप्यपदक तर जर्मनीच्या ल्युडविगने कांस्यपदक मिळविले.\nलंकन संघाला अद्याप थेट पात्रतेची संधी\nसिनसिनॅटी स्पर्धेतून नादालची माघार\nटिम साऊदीची अष्टपैलू चमक\nभारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी सलामी\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/the-10th-seeds-and-reigning-french-open-champions-bopanna-and-gabriela-dabrowski-squandered-a-set-lead-to-go-down-7-64-4-6-5-7-to-the-defending-champions-henri-kontinen-and-heather-watson-in-an-en/", "date_download": "2019-02-23T23:01:58Z", "digest": "sha1:TZUBHHTUM5GA4Q4DSN3B3MAQVRWKR2VU", "length": 7392, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विम्बल्डन: भारतीयांचं आव्हान संपुष्टात, बोपण्णासह सर्व भारतीय स्पर्धंबाहेर", "raw_content": "\nविम्बल्डन: भारतीयांचं आव्हान संपुष्टात, बोपण्णासह सर्व भारतीय स्पर्धंबाहेर\nविम्बल्डन: भारतीयांचं आव्हान संपुष्टात, बोपण्णासह सर्व भारतीय स्पर्धंबाहेर\nविम्बल्डन २०१७ स्पर्धेच्या १०व्या दिवशी भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. वरिष्ठ गटात रोहन बोपण्णाला मिश्र दुहेरीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.\nकाल झालेल्या सामन्यात बिगरमानांकीत बिगर मानांकित हेन्री काँटिनें आणि हेअथेर वॉटसन जोडीने रोहन बोपण्णा आणि गाब्रियेला दाबरोवस्की जोडीला पराभवाची धूळ चारली. दोन तास चाललेल्या या सामन्यात रोहन बोपण्णा आणि गाब्रियेला दाबरोवस्की जोडीला ७-६, ४-६, ५-७ असे पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे रोहन बोपण्णा आणि गाब्रियेला दाबरोवस्की जोडीला स्पर्धेत १० वे मानांकन होते.\nकनिष्ठ गटात मुलींच्या दुहेरीत झील देसाई आणि लुलु सून जोडीला द्वितीय मानांकित टेलर जॉन्सन आणि कलैरे लिऊ यांनी १ तास १० मिनिट चाललेल्या सामन्यात ७-५, ६-० असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. झील देसाई आणि लुलु सून जोडी बिगरमानांकीत होती. याबरोबर भारताचे कनिष्ठ गटातील आव्हानही संपुष्टात आले.\nयावेळी वरिष्ठ गट आणि कनिष्ठ गट मिळून भारताचे १० पेक्षा जास्त खेळाडू मुख्य स्पर्धेत खेळत होते. परंतु कोणत्याही खेळाडूला उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करता आला नाही.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर���वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/video/page-845/", "date_download": "2019-02-23T22:52:11Z", "digest": "sha1:DUU4E4AIJRF2FDCXCBYI7MIULWDMJ4BR", "length": 13716, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat Videos: in Marathi Videos", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो ���िव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचं विशेष निरुपण -भेटी लागी जीवा (भाग 11)\nशेतात आढळली नागिणीचे 75 पिल्लं\nह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचं विशेष निरुपण -भेटी लागी जीवा (भाग 10)\nस्वातंत्र्यसैनिकाची पेन्शनसाठी 90 व्या वर्षीही पायपीट \nलोकपालच्या कक्षेत पंतप्रधांनांच्या मुद्यावरून जनतेची दिशाभूल - किरण बेदी\nनानांच्या अंदाजात खानोलकरांची कविता\nनालेसफाई न झाल्यामुळे नागरिकांचे स्वास्थ धोक्यात \nह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचं विशेष निरुपण -भेटी लागी जीवा (भाग 9)\nह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचं विशेष निरुपण -भेटी लागी जीवा (भाग 8)\nह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचं विशेष निरुपण -भेटी लागी जीवा (भाग 7)\nह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचं विशेष निरुपण -भेटी लागी जीवा (भाग 6)\nह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचं विशेष निरुपण -भेटी लागी जीवा (भाग 5)\nह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचं विशेष निरुपण -भेटी लागी जीवा (भाग 4)\nह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचं विशेष निरुपण -भेटी लागी जीवा (भाग 3)\nहरि भक्तीत दंग, टाळाचा नाद घुमला मृदंगाबरोबर \nतरूणांनी केली वारकर्‍यांसाठी मोबाईल सेवा उपलब्ध\nकार्यक्रम Dec 15, 2014\nगर्जा महाराष्ट्र : छत्रपती शाहू महाराज\n'लोकपाल'चा मसुदा मराठीत आणणार - अण्णा हजारे\nकार्यक्रम Dec 15, 2014\nटाटा सामाजिक विज्ञान संस्था\nह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचं विशेष निरुपण -भेटी लागी जीवा (भाग 2)\nह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचं विशेष निरुपण - भेटी लागी जीवा (भाग 1)\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/story-indian-kabaddi-teams-ready-to-bag-another-gold-medal-at-asian-games-2018-in-jakarta/", "date_download": "2019-02-23T23:51:47Z", "digest": "sha1:YM6FVJBYSNKHEJBVBCCEV5UZUMKFUN5U", "length": 10271, "nlines": 75, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एशियन गेम्समध्ये या खेळात भारताचे सुवर्ण पदक पक्के!", "raw_content": "\nएशियन गेम्समध्ये या खेळात भारताचे सुवर्ण पदक पक्के\nएशियन गेम्समध्ये या खेळात भारताचे सुवर्ण पदक पक्के\nएशियन गेम्स २०१८ स्पर्धेला आता फक्त दोन आठवडे उरले आहेत. येत्या १८ ऑगस्टपासून या स्पर्धेला जकार्ता येथे सुरवात होत आहे.\nएशियन गेम्समध्ये कबड्डी हा भारतासाठी असा एकमेव खेळ आहे, ज्यामध्ये भारतचे सुवर्ण पदक कोणीही खेचू शकत नाही.\n१९९० ला एशियन गेम्समध्ये कबड्डी खेळाचा प्रथम समावेश झाला. तेव्हापासून प्रत्येक स्पर्धेत भारताने यामध्ये सुवर्ण पदक ���िंकत आपला दबदबा कायम राखला आहे.\nजकार्ता मध्ये होणाऱ्या या एशियन गेम्समध्ये भारतीय संघ आपले ८ वे सुवर्ण पदक जिंकण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.\nभारतीय संघाकडे राहुल चौधरी, प्रदिप नरवाल, अजय ठाकूर, रिशांक देवाडिगा, रोहित कुमार आणि मोनू गोयत यांच्या रूपाने आक्रमक रेडर्स आहेत.\nतर गिरीश ऐरनाक, मनजीत चिल्लर, सुरेंदर नाडा आणि दिपक हुड्डा हे तगडे बचावपटू आहेत.\nया भारतीय कबड्डीपटूंमधील मोनू गोयत, रिशांक देवाडीगा, दिपक हुड्डा आणि राहुल चौधरी हे २०१८ प्रो-कबड्डी लिलावात करोडपती झाले आहेत.\nया देशांचे भारतासमोर असणार तगडे आव्हान\nएशियन गेम्समध्ये भारता समोर यावेळी पाकिस्तान, ईरान, बांगलादेश, जापान आणि दक्षिण कोरिया सारख्या संघांचे तगडे आव्हान असणार आहे.\nप्रो कबड्डी लीगमध्ये अनेक विदेशी खेळाडू गेल्या काही वर्षांपासून खेळत असल्याने विदेशी खेळाडूंना भारतीय खेळाडूंच्या कमजोरीची जाणीव झाली आहे.\nत्यामुळे भारतासमोर यावेळी पहिल्यापेक्षा जास्त मोठे आव्हान असणार आहे.\nगेल्या काही काळात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये भारतीय संघाला विरोधी संघानीं जोरदार टक्कर दिली आहे. मात्र त्यामध्ये ते भारतावर वर्चस्व गाजवण्यात अपयशी ठरले आहेत.\nतसेच एशियन गेम्ससाठी भारतीय कबड्डी चाहतेही उत्सुक आहेत. त्यामुळेच भारतीय चाहते आपल्या संघाला चेअर करण्यासाठी सोशल मिडियावर ‘रेड फॉर गोल्ड’ ही मोहिम राबवत आहेत.\nसोशल मिडिया वर ‘रेड फॉर गोल्ड’\nकबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया आणि मशाल स्पोर्ट्सने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला समर्थन देण्यासाठी ‘रेड फॉर गोल्ड’ मोहिम सुरु केली आहे. कबड्डी प्रेमी रेड फॉर गोल्ड डॉट कॉम वेबसाइट वर जाऊन भारतीय संघाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा संदेश देऊ शकतात.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-तब्बल ७ वर्षांनी भारतीय फलंदाज कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी\n-इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मिळणार ‘या’ तीन खेळाडूंना डच्चू\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची ब���जी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/archive.cms?year=2012&month=6", "date_download": "2019-02-24T00:28:34Z", "digest": "sha1:MHAQCUKHTIFPWOIIL7SNJWSEY4Y4WGHG", "length": 13403, "nlines": 242, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "News in Hindi, Latest Hindi News India & World News, Hindi Newspaper", "raw_content": "\n'बिल्डर उमेदवारांना मते देऊ नका'\nरफीक यांनी गमावला दुसराही डोळा\nमुंबईत रोज आठ वाहने चोरीला\nमुंबई विद्यापीठाचा ६५६ कोटींचा अर्थसंकल्प ...\ntemperatures rise मुंबईकरांना लागल्या उन्ह...\nकिसान सन्मानचा पहिला हप्ता आजपासून\nआसाम दारूमृत्यूंचा आकडा ८०वर\n'आमची लढाई काश्मिरींशी नाही'\nकेजरीवाल यांचे १ मार्चपासून बेमुदत उपोषण\nDonald Trump: 'भारत काहीतरी गंभीर पाऊल उचलण्याची श...\nयुनोच्या सुरक्षा परिषदेचा पाकला दणका\nएच१-बी व्हिसा बदलाचा प्रस्ताव\nभारत-दक्षिण कोरियात सहा महत्त्वाचे करार\nपुलवामा हल्ला: पाकिस्तान लष्कराने आरोप फेट...\nSeoul peace prize: सेऊल शांतता पुरस्कारानं...\nदेशभरात उभारणार वीस हजार पेट्रोलंप\nसरकारी बँकांचे समभाग तेजीत\nपीएफच्या व्याजदरात .१० टक्क्यांनी वाढ\nडेटावापरात १०९ टक्के वाढ\nवनडेच असत्या तर चांगले झाले असते\nअफगाणिस्तानने टी-२० मालिका २-०ने जिंकली\nविराट कोहलीचा सहकाऱ्यांना खास सल्ला\nमहाराष्ट्राच्या मुलींचा आंध्रकडून पराभव\nSA Vs Lanka Test: आफ्रिकेला नमवून श्रीलंके...\nVirat Kohli: 'भारत-पाक सामन्याचा निर्णय सर...\nलतादीदींना आमचे कान धरण्याचा अधिकार: अजय देवगण\nबॉलिवूड देणार पाकिस्तानला १०० कोटींचा झटका...\nश्रीदेवींच्या साडीला सव्वा लाखांची बोली\n'गली बॉय' १०० कोटी क्लबच्या उंबरठ्यावर\nआईशिवाय राहू शकत नाही: सारा अली खान\nपूजा बेदी लवकरच अडकणार लग्नबंधनात\nभाषांच्या पेपरला ३५ कॉपीबहाद्दरांवर कारवाई\n‘अभाविप’तर्फे ‘स्टुडंट्स लीडर कॉनक्लेव्ह’\nकसोटीआधी सराव होऊ द्या\nजुनी वाट; नवी उमेद\nपोटगीचा लढा खरा, की खोटा\nश्श...… डॅडीला सांगू नकोस\nजुनी वाट; नवी उमेद\nपोटगीचा लढा खरा, की खोटा\nश्श...… डॅडीला सांगू नकोस\nस्थळ - सदाशिव पेठ\nसासूला सापडला सुनेचा बायोडेटा\nमीठ जास्त नाही, भाजीच कमी पडली\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं ..\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा..\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना..\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत ..\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: ..\nपाक पुरस्कृत दहशतवादाबद्दल अफगाणि..\nart exhibition: जेजेत आधुनिक कलाव..\nआपण इथे आहात - होम » मागील अंक\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TVx\nमागील अंक > 2012 > जून\nएअरो शोच्या ठिकाणाजवळ निष्काळजीपणामुळे लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर, अशा कार्यक्रमांसाठी पुरेशी खबरदारी घेणे हे नागरिकांचेही कर्तव्य आहे, असे वाटते काय\nकृपया या सोप्या प्रश्नाचे उत्तर द्या\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\nईटी ग्लोबल बिझिनेस समिट 2019\nकुंडली 23 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/sunil-yavalikar/articlelist/17848645.cms", "date_download": "2019-02-24T00:17:46Z", "digest": "sha1:FFQEIAT2E6UHYEVPTOH63E6ZX6TZFBEB", "length": 11463, "nlines": 236, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nकितीतरी अस्तित्वात नसलेल्या गोष्टींची भीती आपल्या मेंदूत कंडिशन झाल्यामुळे उत्तर आयुष्यातही आपला पिच्छा सोडत नाहीत. आजच्या विज्ञानयुगातही जादुटोण्याच्या संशयावरून मारहाण, प्रसंगी खून आदी अमानवी क्रूर...\nसुनील यावलीकर याा सुपरहिट\nसलमान खानने घेतली नवी एसयुव्ही (SVU) कार\nGhazi Rashid: पुलवामा हल्ल्यांचा मास्टरमाइंड गाझीसह दोघांचा ...\nimran khan: भारताने युद्ध पुकारल्यास प्रत्युत्तर देऊ; इम्रान...\nजास्तीजास्त रुग्णांसाठी तयार रहा, पाकिस्तान लष्कराचे रुग्णाल...\nhigh alert in mumbai: रेल्वेमध्ये अतिदक्षता\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. २४ फेब्रुवारी ते ०२ मार्च २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २४ फेब्रुवारी २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/vijayraj-bodhankar/articlelist/36624175.cms", "date_download": "2019-02-24T00:17:40Z", "digest": "sha1:77U2LC22QWMKJOFIKWJCAOQHD74CFUS4", "length": 11913, "nlines": 236, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nआज वर्ग तुडुंब भरला होता. कुठल्यातरी विद्यार्थ्याने सरांना अगोदरल्या दिवशी ‘धर्म आणि देव नेमका कशात आहे’ हा प्रश्न विचारला होता. सर आज त्याचं उत्तर देणार होते.\nउपरण्याने व नारळाने घडविला चमत्कारUpdated: Aug 18, 2014, 02.51AM IST\nअंतःकरणातून उमटतं, तेच टिकून राहतंUpdated: Aug 4, 2014, 02.55AM IST\nवर्चस्वातून गुलामच निर्माण होतातUpdated: Jul 28, 2014, 12.12AM IST\nगरिबीतून श्रीमंत हो��्याचं गुपितUpdated: Jul 21, 2014, 05.45AM IST\nमनाला द्यावं बुद्धीच्या ताब्यातUpdated: Jul 7, 2014, 12.00AM IST\nसार्थकासाठी हवा विवेकाचा स्पर्शUpdated: Jun 23, 2014, 01.57AM IST\nविजयराज बोधनकर याा सुपरहिट\nसलमान खानने घेतली नवी एसयुव्ही (SVU) कार\nGhazi Rashid: पुलवामा हल्ल्यांचा मास्टरमाइंड गाझीसह दोघांचा ...\nimran khan: भारताने युद्ध पुकारल्यास प्रत्युत्तर देऊ; इम्रान...\nजास्तीजास्त रुग्णांसाठी तयार रहा, पाकिस्तान लष्कराचे रुग्णाल...\nhigh alert in mumbai: रेल्वेमध्ये अतिदक्षता\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. २४ फेब्रुवारी ते ०२ मार्च २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २४ फेब्रुवारी २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/kamal-hassan-announced-quitting-acting/", "date_download": "2019-02-23T22:54:54Z", "digest": "sha1:NX5W4Z7AICCHC7T6BIZLWNCNVVYN5NX6", "length": 20458, "nlines": 249, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "कमल हासन ‘या’ चित्रपटानंतर घेणार ‘चित्रपट संन्यास’", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्���ार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान आवर्जून वाचाच कमल हासन ‘या’ चित्रपटानंतर घेणार ‘चित्रपट संन्यास’\nकमल हासन ‘या’ चित्रपटानंतर घेणार ‘चित्रपट संन्यास’\nमुंबई : कमल हासन यांचे फिल्मी करिअर शानदार राहिले. साऊथसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पण आता कमल हासन यांच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, ‘इंडियन 2’नंतर कमल हासन अभिनयातून संन्यास घेणार आहेत. स्वत: कमल हासन यांनी एका पत्रपरिषदेत ही माहिती दिली.\nयेत्या १४ डिसेंबरपासून ‘इंडियन 2’चे शूटींग सुरू होत आहे. हा चित्रपट १९९६ मध्ये आलेल्या त्यांच्या ‘इंडियन’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटात त्यांच्या अपोझिट काजल अग्रवाल दिसणार आहे. ‘2.0’चे दिग्दर्शक शंकर हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. इंडियन 2’ हा माझा अखेरचा चित्रपट असेल. यानंतर मी अभिनय कायमचा सोडणार आहे, असे त्यांनी सांगितले.\nअभिनेते रजनीकांत यांच्यानंतर कमल हासन यांनी राजकरणात एन्ट्री केली आहे. ‘मक्कल नीथी मय्यम’ असे त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीही कमल हासन यांनी अभिनय कायमचा सोडण्याचे संकेत दिले होते. लोकांना मी राजकीय न��ता म्हणून नाही तर अभिनेता म्हणून अधिक आवडतो, मला माहित आहे. आता माझ्यातील नेत्याची ओळख मी त्यांना करून देणार आहे. माझ्यातील या नेत्यावरही लोक तितकेच प्रेम करतील, हा माझा विश्वास आहे, असे ते म्हणाले होते\nPrevious article…तर करतारपूर भारतापासून वेगळे झाले नसते : मोदी\nNext articleMMRDA च्या विरोधात शेतकरी आक्रमक; प्रकल्पबाधितांनी काम बंद पाडले\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nकाश्मीरमध्ये सार्वमत का घेत नाही : कमल हसन\nदुष्काळ जाहीर करा; अकोलेत कडकडीत बंद\nसरसकट दुष्काळ जाहीर करावा : चंद्रशेखर घुले\nनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर\nमहाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार जाहीर\nदुष्काळ जाहीर करा : खा. चव्हाण\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_984.html", "date_download": "2019-02-23T23:42:00Z", "digest": "sha1:AIO2F7EZVWAKJ6Z2RAC5OVH4KYDJ2YSU", "length": 3889, "nlines": 52, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ओजस्वी लेखणीतून प्रकटलेली शिवचरित्रमाला ...\nशिवचरित्रमाला - भाग १ ते १०\nशिवचरित्रमाला - भाग ११ ते २०\nशिवचरित्��माला - भाग २१ ते ३०\nशिवचरित्रमाला - भाग ३१ ते ४०\nशिवचरित्रमाला - भाग ४१ ते ५०\nशिवचरित्रमाला - भाग ५१ ते ६०\nशिवचरित्रमाला - भाग ६१ ते ७०\nशिवचरित्रमाला - भाग ७१ ते ८०\nशिवचरित्रमाला - भाग ८१ ते ९०\nशिवचरित्रमाला - भाग ९१ ते १००\nशिवचरित्रमाला - भाग १०१ ते ११०\nशिवचरित्रमाला - भाग १११ ते १२०\nशिवचरित्रमाला - भाग १२१ ते १३०\nशिवचरित्रमाला - भाग १३१ ते १४०\nशिवचरित्रमाला - भाग १४१ ते १५०\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_saitawade_dhabdhaba.htm", "date_download": "2019-02-23T23:30:45Z", "digest": "sha1:MAR5B65BPHY5GGQCK3VA5UVUKJWCXNUR", "length": 4542, "nlines": 28, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nनांदगांव-देवगड मार्गावर देवगड पासून सुमारे 27 कि.मी. अंतरावर तोरसोहे फाटा आहे. तेथून सैतवडे धबधबा 3 कि.मी. अंतरावर आहे. हा संपूर्ण रस्ता कच्चा आहे. तसेच याच मार्गावर नांदगांवपासून 13 कि.मी. अंतरावर शिरगांव आहे. तेथून हा धबधबा 6 कि.मी. अंतरावर आहे. येथून जवळच सैतवडे आणि पाडाघरवाडी अशी दोन गावे आहेत. म्हणून याला सैतवडे धबधबा किंवा पाडाघर धबधबा असे म्हणतात. जिल्हयाचा पर्यटन नकाशा तयार करताना या धबधब्याच्या आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. जवळ नदी पलीकडच्या निसर्गरम्य परिसरात श्री गिरावळदेवीचे मंदिर आहे.\nयेथे भरपूर बारमाही पाणी आहे. उंच खडकामधून पडणारा हा धबधबा पर्यटकांना नेत्रसुख देणारा आहे. सभोवती असणा-या निसर्गरम्य परिसरामुळे या धबधब्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. पावसाळयात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने या कालखंडात जरा जपूनच आनंद लुटला पाहिजे. पावसाळयात येथील सौंदर्य पहाणे हा एक सुखद अनुभव असतो. पावसाळयात वाहणा-या नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे डोंगर फोडला जाऊन त्याचे दोन भागात विभाजन झाले आहे. इतर वेळेला प्रवाह बेताचाच असतो. सतत वाहणा-या पाण्यामुळे काळया खडकात सुंदर तळे निर्माण झाले आहे. धबधब्यासमोरील नदीचे पात्र रूंद आणि कमी खोलीचे असल्यामुळे त्यात स्नानाचा आणि प��हण्याचाही आनंद लुटता येतो.\nयेथील निसर्गरम्य परिसर पहाताच आपले भान हरपून जाते. तन-मनाला उल्हासित करणारा इथला गारवा अलौकिक शांतीचा, स्तब्धतेचा प्रत्यय देतो. येथे नेहमीच आसपासच्या शाळा वनभोजनासाठी येत असतात्ा. येथे चहापाणी, जेवण, रहाण्याची सोय नाही. मात्र स्वत:चे जेवण नेऊन किंवा जेवणाचे साहित्य नेऊन तेथे जेवण बनवून भोजन करून आनंद लुटण्यासारखे हे ठिकाण आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/no-bridge-on-nala-in-nanded-district-farmers-in-trouble-306284.html", "date_download": "2019-02-23T22:52:50Z", "digest": "sha1:R2HBSW3MHFLLAI3HZMZJKQUO4VBXKCJW", "length": 16465, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जीव मुठीत धरून शेतकऱ्यांना ओलांडावा लागतो नाला, पस्तीस वर्षांचा जीवघेणा प्रवास", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स��टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nजीव मुठीत धरून शेतकऱ्यांना ओलांडावा लागतो नाला, पस्तीस वर्षांचा जीवघेणा प्रवास\nनांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातल्या बामणी गावातल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतो. पण गेल्या 35 वर्षांत त्यांना फक्त आश्वासनच मिळालीत.\nमुजिब शेख, नांदेड, ता. 20 सप्टेंबर : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातल्या बामणी गावातल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतो. गावाजवळून जाणाऱ्या मोठ्या नाल्यावर पूल बांधून द्यावा अशी मागणी हे गावकरी गेल्या 35 वर्षांपासून करत आहेत. मात्र आश्वासनांशिवाय त्यांच्या पदरात काहीही पडलेलं नाही. या नाल्यावर पूल झाला नाही तर येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा गवकऱ्यांनी दिला आहे.\nबामणी या गावातून मेंढला नाला जातो. नदीसारखे मोठे पात्र असलेल्या या नाल्यात सध्या मोठया प्रमाणावर पाणी असते. याच नाल्याच्या पलीकडे बामणी मधील तब्बल सत्तर टक्के शेतकऱ्यांची शेती आहे. नाल्यावर पूल नसल्याने आपल्या शेतात जाण्यासाठी बामणीच्या ग्रामस्थांना दररोज गळ्यापर्यंत पाणी असलेला हा नाला ओलांडून दुसऱ्या तीरावर जावं लागतं. महिला, मुलं आणि गुरा ढोरांनाही असा प्रवास करावा लागतो. हे दुष्ट चक्र केव्हा संपणार असा सवाल इथल्या नागरिकांचा आहे.\nया नाल्यावर कोल्हापूरी बंधारा बांधून द्यावा अशी मागणी बामणीचे नागरिक गेल्या 35 वर्षांपासून करत आहेत. मात्र आश्वासन देण्यापलीकडे नेत्यांनी काहीही केलं नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आत्तापर्यंत किमान 15-16 वेळा इथल्या पुलासाठी नारळ फोडण्यात आले. निवडणुका आल्या की फक्त नेते येतात आणि आश्वासनांची खैरात करतात पुढे मात्र काहीच होत नाही असा आरोप संतोष सूर्यवंशी या शेतकऱ्याने केला आहे.\nपावसाळ्यात या नाल्याला भरपूर पाणी असतं आणि तोच काळ पेरणीचाही काळ असतो त्यामुळे हा नाला ओलांडताना प्रचंड वेळ आणि शक्ती खर्च होते. महिला आणि मुलांची होणारी परवड शब्दात सांगता येत नाही अशी संताप गावकऱ्यांनी व्यक्त केली.\nशासनाकडे अनेकदा प्रस्ताव पाठवूनही काहीच काम झालेलं नाही. परिस्थिती अशीच राहिली तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा बामणीचे सरपंच संतोष कदम यांनी दिला आहे.\nVIDEO : परतीच्या पावसाचा कहर; गडहिंग्लजकरांना झोडपले\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेड��रांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/india-vs-pakistan-asia-cup-live-match-on-19th-september-2018/", "date_download": "2019-02-23T23:36:12Z", "digest": "sha1:5OIME47VJI4XFUJVPZZ2VMMMDEXQQCUI", "length": 20594, "nlines": 245, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "१९ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’��्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान क्रीडा १९ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना\n१९ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) | पारंपरिक कट्टर प्रतिस्स्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे आशिया चषकात येत्या १९ सप्टेंबर रोजी एकमेकांसोबत भिडणार आहेत. पण, हे दोघे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाक क्रिकेट मतच म्हणजे एक प्रकारचें युद्धच हे युद्ध प्रत्येक वेळेस अत्यंत अटीतटीचे आणि उत्कंठावर्धक असते दोन्ही संघांचे खेळाडू हे मैदानाबाहेर एकमेकांशी मित्रत्वाने वागतात.\nमात्र, मैदानात अत्यंत खुनशी नजरेतून बघतात. भारतीय क्रिकेट प्रेमींचे आपल्या लाडक्या बाप्पाकडे प्रत्येक स्पर्धेत एकाच मागणे असते. आशिया चषक भारत जिंकला नाही तरी चालेल, पण भारत पाकिस्तानसोबचा क्रिकेट सामना जिंकायला हवा.\nभारतीय संघ येत्या दीपावलीत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या परिस्थितीत भारतीय संघ निवड समितीने आपला १६ सदसीय वनडे संघ जाहीर केला असून यात त्यांनी नियमित कर्णधार कोहलीला मात्र आराम दिला आहे.\nटीम इंडियाचा हिटमॅन मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार व भारतीय वनडे आणि टी २० संघाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा टीमचा कर्णधार असणारा आहे.\nतर दुसरीकडे पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि मधल्या फळीचा अनुभवी फलंदाज शोएब मलिक याने आपल्या ट्विटर वॉर स्पष्ट केले आहे.\nकी, यंदाच्या स्पर्धेचे जेतेपद जिंकण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू पाक संघाचा नाव कर्णधार सर्फराज अहमद याच्या नेतृत्वात पाक संघाने गतवर्षी चॅम्पिअनस करंडक स्पर्धेवर आपले नाव कोरले होते. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर दिसणार आहे.\nPrevious articleगणेशोत्सव विशेष लेख : गणपती बाप्पा मोरया…\nNext articleभगूर येथे बलकवडे व्यायामशाळेत मुलींच्या कुस्ती स्पर्धा संपन्न\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/college-club/articlelist/14099388.cms?curpg=7", "date_download": "2019-02-24T00:13:36Z", "digest": "sha1:KMVGFKGUS37KIMXUZJBN6HQJ3MIHIMX5", "length": 7386, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 7- College Club News: College Club News Updates in Marathi| Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nअभिनेते यु क चार\nसत्तेसाठी काय पण अनेक राजकीय पक्ष कलाकारांच्या लोकप्रियतेचा निवडणुकीसाठी पुरेपूर उपयोग करुन घेतात...\nमीडियाथेकची साथ, नैराश्यावर मात\nकॅम्पसमध्ये ‘ए हालो हालो\nबॉलिवूड स्टार्स ‘चक्रव्यूहा’तUpdated: Oct 5, 2018, 04.00AM IST\nकॉलेज क्लब याा सुपरहिट\nडेटिंग अॅप्सना नो एंट्री\nविद्यालंकार महाविद्यालयात 'लघुपट महोत्सव'\nमला आणि माझ्या पतीला ओरल सेक्स आवडतं,काय करू\nमला पॉर्नचे व्यसन लागते आहे काय करू\nपत्नीला ग्रुप सेक्स करायची इच्छा आहे, काय करू\nएका मुलीला माझ्याशी सेक्स करायचं आहे,काय करू\nकामाच्या ताणाचा सेक्सवर परिणाम होतो आहे का\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ind-v-wi-2018-cricket-fraternity-lauds-umesh-yadav-as-he-picks-career-best-6-88/", "date_download": "2019-02-23T23:22:01Z", "digest": "sha1:76P2C4K2Y6Z5XSGKMQ72WSBS7JAGSKBD", "length": 8926, "nlines": 79, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विंडिज विरुद्ध चमकदार कामगिरी करणाऱ्या उमेश यादववर दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव", "raw_content": "\nविंडिज विरुद्ध चमकदार कामगिरी करणाऱ्या उमेश यादववर दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव\nविंडिज विरुद्ध चमकदार कामगिरी करणाऱ्या उमेश यादववर दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव\nभारत आणि विंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विंडिजचा डाव 311 धावांवर आटोपला. भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवने 88 धावांच्या मोबदल्यात विंडिजच्या 6 फलंदाजांंना माघारी धाडले.\nदुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर उमेशने प्रथमत: बिशूला त्यानंतर चेसला आणि शेवटी ग्रॅबियलला बाद केले. या सामन्यात जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकुरला त्याचे वैयक्तिक दुसरे षटक टाकताना दुखापतीमुळे सामन्या बाहेर जावे लागले.\nशार्दुल बाहेर गेल्यामुळे जलगती गोलंदाजीची धुरा एकट्या उमेशच्या खांद्यावर येऊन पडली. उमेशने त्याच्या वरची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली.\nउमेश हा भारतामध्ये 21 व्या शतकातील एकाच डावात 6 विकेट घेणारा एकमेव भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे. उमेशच्या या अप्रतिम कामगिरीवर अनेक दिग्गजांनी आनंद व्यक्त केला आहे. यामध्ये सचिन तेंडूलकर, युवराज सिंग, संजय मांजरेकर, आरपी सिंग, सुब्रमानी बद्रिनाथ, आणि आकाश चोपडा यांचा समावेश आहे.\nअशी कामगिरी करणारा लक्ष्य सेन ठरला दुसराच भारतीय\nकर्णधार विराट कोहलीचा आशिया खंडात मोठा पराक्रम; मिस्बा उल हकला टाकले मागे\nरोमहर्षक सामन्यात दिल्ली दबंगने केली पुणेरी पलटणवर मात\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://gujamaniche.wordpress.com/2015/09/11/tii-15/", "date_download": "2019-02-23T23:29:47Z", "digest": "sha1:MY5MSAMJBI4EOYVCBD47JK36G2QVQIP3", "length": 13476, "nlines": 129, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – १५ | गुज मनीचे...", "raw_content": "\nमी एकोणीसाव्या वर्षी नोकरीला लागले. तेव्हा माझे सगळेच सहकारी माझ्याहून वयाने बरेच होते. मेहनतीचे फळ म्हणून असेल किंवा होतकरु, लहान म्हणून असेल पण सगळे प्रेमाने वागायचे, वागवायचे. ‘ती’ ही त्यांतलीच एक होती.\n‘ती’ गोरी, नाकावर चष्मा, गोड हसू, खट्याळ बोलणं, सुबक ठेंगणी. ‘ती’ बंगाली. पण पुण्यात वाढल्यामुळे मराठी तर इतके अस्खलित बोलते की मातृभाषा असूनही, मराठी बोलायची लाज वाटते अशा अमराठी जीवांना थोतरीत बसेल. ‘थोडंसं खाल्लं की आणखी जास्त भूक लागते’ याला ‘ती’ (बंगाली असूनही) ‘भूक खवळली’ हा वाक्प्रचार वापरते. यातच सगळे आले. ‘ती’ चे इंग्रजीही अफलातून आहे, अगदी अग्रगणी व सुप्रसिद्ध वर्तमानपत्रात पत्रकारीता करण्या इतके. पण मला ‘ती’ची वेगळी ओळख करुन द्यायची आहे.\n‘ती’ चे एका मुलावर प्रेम होते. तिच्या बोलण्यात त्याचा खूप वेळा उल्लेख असायचा. वयाच्या अदबीमुळे मी स्वत:हून त्याच्याबद्दल तिला कधीच काही विचारले नव्हते. तो मुंबईचा होता एवढेच ठाऊक. एकदा तो तिला भेटायला येणार होता. जेवणाच्या सुट्टी आधी थोडावेळ ती मला म्हणाली,”रुही बेबी, (हो. मला बेबी झाले तरी ती अजूनही मला याच नावाने हाक मारते) तो आलाय. चल तू पण. आप�� एकत्र बाहेर जाऊ लंचला.” तेव्हा ‘कबाब में हड्डी’ वगैरे गावीही नव्हते. मी पण तिच्या खास मित्राला भेटूया या उत्साहात तिच्या बरोबर निघाले. आम्ही वेळेच्या आधीच रेस्टॉरंटला पोहचलो आणि टेबल रिझर्व केला. वाट पाहत असताना एक तरुण आत शिरला. तिच्याकडे बघून हसत आमच्या दिशेने आला. लागलीच आणखी एक तरुण आत येताना दिसला. त्याचा काखेत कुबड्या होत्या. तो आमच्या टेबलवर येताच ‘ती’ ने माझी ओळख करुन दिली. मला एका क्षणासाठी काहीच कळेनासे झाले. हे अनपेक्षित होते. भानावर येत मी हस्तांदोलन केले. आधी आलेला तरुण त्याचा मित्र होता. गप्पा करत करत जेवण झाले. पुढे त्याच्याशी छान ओळख झाली.\nधडधाकट असलेल्या ‘ती’ चा ‘तो’ दोन्ही पायांनी पांगळा आहे. हे पचविणे मला जड गेले. तिचे घरचे लग्नाला तयार नव्हते. तब्बल आठ एक वर्षांनी त्या दोघांनी लग्न केले. तो कामानिमित्त परदेशात आला. दोघांनी तिथेच संसार थाटला. तो हुशार आहे. त्याच्या बुद्धीने त्याने कमतरतेवर मात केली. त्याने उत्तम करियर घडविले.\nकालांतराने मी ही परदेशी आले. आम्ही फोनवर बोलत होतो. ‘ती’ सांगत होती,”अॉफिस जवळच घर बघतो आम्ही. बरं पडते. मी इकडे गाडी चालवायला लागले. त्याला ऑफिसला सोडावे-आणावे लागते. तो गाडी चालवतो पण मलाही गाडी लागते बाहेरची कामे करायला.” तिचे सगळेच आयुष्य त्याच्या भोवती फिरत होते. तिच्या बोलण्यात त्याच्यासाठी कुठे आईची माया होती, कुठे बायको या नात्याने त्याच्या हुशारीचे कौतुक होते, कुठे प्रेयसीची काळजी होती, कधी त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान डोकावत होता. दाखवायला ही राग, तक्रार, त्रागा, कंटाळा नव्हता. आणि वेळप्रसंगी यातील एक किंवा सगळ्या गोष्टी तिने दर्शविल्या असत्यातरी ते वागणे मनुष्यसुलभ वृत्तीला धरुनच आहे. तेवढी मुभा तिला नक्कीच आहे. संयम नेहमीच बाळगता यावा अशी सक्ती कुठं आहे. तो कधी ढळला ही असेल. बोलणे आणि करणे यात जमिन-अस्मानाची तफावत असते. आणि ‘ती’ सगळं आनंदाने करतेय.\nतिची परदेशात स्थिरावण्याची मुख्य कारणं होती, अपंगांसाठी इथे असलेल्या सोई, दिली जाणारी समानतेची वागणूक. अगदी खरं होते ते. परदेशात अपंगांना दयेचा नजरेने कोणी बघत नाही. त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी योग्य त्या सोई करण्यात मात्र देश कार्यशील असतो. अशांसाठी खास प्रकारच्या कार, आरक्षित पार्कींग, दुकानांमधे बसून खरेदी करता येईल अशा बैठ्या गाड्या, व्हीलचेरसकट आत जाता येईल अशा बस, तशी प्रसाधनगृह आणि पुष्कळ काही.\nप्रेम आंधळं असतं म्हणतात पण ‘ती’ ने असे काही प्रेम केले की प्रेमाला एका नविन अर्थ, एक नविन परिभाषा दिली ‘ती’ने त्याचे आयुष्य नुसते सुखकरच नाही तर सुकर ही केलं.\nदिनांक : सप्टेंबर 11, 2015\nप्रवर्ग : Authors, असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, पुणे, मैत्री, Friendship, Fun, General, Pune, Relations\nसगळ्या ’ती’ ची वेगवेगळी रुपं छान शब्दबद्ध करते आहेस.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nRasika च्यावर ‘ती’ – २८\nPradnya च्यावर ‘ती’ – २८\nRashmi च्यावर ‘ती’ – २८\nGayatri च्यावर ‘ती’ – २८\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-marathi-panchang/articleshow/65554846.cms", "date_download": "2019-02-24T00:28:25Z", "digest": "sha1:MQ4QJTO4RBRBUPSWF23J3TKSK6MR75ZL", "length": 9404, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily marathi panchang News: daily-marathi-panchang - आजचे मराठी पंचांग: सोमवार,२७ ऑगस्ट २०१८ | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nआजचे मराठी पंचांग: सोमवार,२७ ऑगस्ट २०१८\nआजचे मराठी पंचांग: सोमवार,२७ ऑगस्ट २०१८\nभारतीय सौर ५ भाद्रपद शके १९४०, श्रावण कृष्ण पौर्णिमा प्रतिपदा सायं. ७.१२ पर्यंत,\nचंद्रनक्षत्र : शततारका दुपारी ०३.०२ पर्यंत, चंद्रराशी : कुंभ,\nसूर्यनक्षत्र : मघा, सूर्योदय : सकाळी ६.२४, सूर्यास्त : सायं. ६.५७,\nचंद्रोदय : सायं. ७.४१, चंद्रास्त : सकाळी ६.५६,\nपूर्ण भरती : दुपारी १२.३६ पाण्याची उंची ४.२४ मीटर, रात्री १२.४९ पाण्याची उंची ३.९९ मीटर,\nपूर्ण ओहोटी : सकाळी ६.०० पाण्याची उंची ०.८० मीटर, सायं. ६.३९ पाण्याची उंची १.२५ मीटर\nमिळवा पंचांग बातम्या(daily marathi panchang News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily marathi panchang News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण ���भिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, २२ फेब्रुवारी २०१९\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार, २१ फेब्रुवारी २०१९\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, २० फेब्रुवारी २०१९\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, १९ फेब्रुवारी २०१९\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, २३ फेब्रुवारी २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआजचे मराठी पंचांग: सोमवार,२७ ऑगस्ट २०१८...\nआजचे मराठी पंचांग: रविवार,२६ ऑगस्ट २०१८...\nआजचे मराठी पंचांग: रविवार, शनिवार, २५ ऑगस्ट २०१८...\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, २४ ऑगस्ट २०१८...\nआजचे मराठी पंचांग: गुरूवार, २३ ऑगस्ट २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/thane-kokan-news/thane/help-in-kerala/articleshow/65770944.cms", "date_download": "2019-02-24T00:27:23Z", "digest": "sha1:J3TNOX276THCDC3PZNYM4S2BHR2LHILR", "length": 10489, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: help in kerala - केरळला मदत | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nकेरळ येथील पूरग्रस्थ नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मदत करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते...\nवसई : केरळ येथील पूरग्रस्थ नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मदत करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत भाजपचे वसई रोड मंडळ अध्यक्ष उत्तमकुमार यांनी काही संस्था तसेच कार्यकर्त्यांच्या मदतीने मदत गोळा केली. जवळपास ५ टन वजनाच्या जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, दैनंदिन वापरातील सामान, कपडे असे सामान भरून खासदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत ट्रक केरळकडे रवाना करण्यात आला. या सर्व वस्तूचे वितरण केरळच्या नागरिकांना करण्यासाठी तेथे स्वतः केरळला गेले आहेत.\nसाहित्य चावडीवर विनोदी भूमिका\nविरारच्या यंगस्टार्स ट्रस्टतर्फे दर महिन्याला होणाऱ्या 'साहित्य चावडी'वर 'बालगंधर्व ते दिलिप प्रभावळकर' हा कार्यक्रम २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. विनोदी चित्रपट अभिनेते विजय चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कोणत्याही एका नाटकाचा अभिनय सादरीकरण करता येऊ शकणार आहे. प्रत्येकास ८ ते १० मिनिटे वेळ दिला जाणार आहे. मंगलमूर्ती मंदिर, वाय. के. नगर, विरार पश्चिम येथे सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सहभागी होण्यासाठी संपर्क : विजय उमर्जी : ०७३५०३५०२१५. सर्व नाट्य रसिकश्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वयक अजीव पाटील यांनी केले आहे.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nbomb in st bus: कर्जत: एसटी बसमधील 'ती' वस्तू बॉम्बच\nleopard in thane: ठाण्यातील सत्कार हॉटेलात अखेर बिबट्या जेर...\nलोकलसमोर झोपल्याने जीव बचावला\nThane Shivsena: युतीमुळे ठाणे शिवसेनेत अस्वस्थता\nडोंबिवली: ATM मध्ये जमा केल्या बोगस नोटा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nठाणे: बालरोग तज्ज्ञावर प्राणघातक हल्ला, ज्यूपिटरमध्ये दाखल...\nडोंबिवलीच्या चित्रपटगृहात रंगलं नाट्य...\nआश्रमशाळेत मुलींसाठी ‘स्पर्श’ कार्यशाळा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2578?page=3", "date_download": "2019-02-23T23:06:58Z", "digest": "sha1:EYPH7UB3V6UGXBJSFTMOLASM5PPYRMSL", "length": 5991, "nlines": 139, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कवि आणि कविता | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उप���ब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कवि आणि कविता\nमराठी कविता या विषयाशी निगडीत मायबोलीवरचे इतर लेखन\nमी गेलेल्या आयुष्याला आता वाचत नाही लेखनाचा धागा\nतुक्याचा बोल - १ लेखनाचा धागा\nलेखणीचे मनोगत... लेखनाचा धागा\nदर्शनाने नुसत्या जो पावलाय म्हणे.. लेखनाचा धागा\nअशोक नायगांवकरांची 'वाटेवरची कविता ' लेखनाचा धागा\nअज्ञेयाचें रुद्धद्वार -स्वा. सावरकर लेखनाचा धागा\nवसंत बापट यांची एक कविता हवी आहे लेखनाचा धागा\nदोन क्षणांचा प्रवास जीवन... लेखनाचा धागा\nलग्न म्हणजे लेखनाचा धागा\nशत जन्म शोधिताना.. अर्थ आणि रसग्रहण लेखनाचा धागा\nसाहिर लुधियानवी - पुण्यतिथी - २५ ऑक्टोबर १९८० लेखनाचा धागा\n'' जगन्नाथाचा रथोत्सव''-- स्वा. सावरकर- एक अर्थान्वयन-रसग्रहण लेखनाचा धागा\nमृत्यु क्षणभर रेंगाळला... लेखनाचा धागा\nमज आठवते आई लेखनाचा धागा\nविंदांच्या त्या पाच कविता\nआवडत्या कविता: अर्थ आणि रसग्रहण लेखनाचा धागा\nआठवणीतली बडबडगीतं लेखनाचा धागा\nनभाचे शब्द स्वच्छंदी : गझल सहयोगचा मुशायरा कार्यक्रम\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2110", "date_download": "2019-02-23T22:42:51Z", "digest": "sha1:5P5LYYPS4I3WUJHE5QEBTLE3IZNHWR3S", "length": 5474, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news arunachal ITBP bus landslide | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअरूणाचलमध्ये ITBP बसवर दरड कोसळून 5 जवान ठार\nअरूणाचलमध्ये ITBP बसवर दरड कोसळून 5 जवान ठार\nअरूणाचलमध्ये ITBP बसवर दरड कोसळून 5 जवान ठार\nअरूणाचलमध्ये ITBP बसवर दरड कोसळून 5 जवान ठार\nशनिवार, 30 जून 2018\nअरूणाचल प्रदेशमध्ये भूस्खलनामुळे आयटीबीपीच्या बसवर दरड कोसळून झालेल्या अपघातात 5 जवानांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत इतर6 जवान गंभीररित्या जखमी झालेत.\nलोअर सिआंग जिल्ह्यातील बसर अकाजन मार्गावर हा अपघात झाला. पावसामुळे भूस्खलन होऊन डोंगरावरून आलेला एका मोठा दगड थेट आयटीबीपीच्या बसवरच जाऊन पडला.\nगुरूवारी मध्यरात्री अडीच वाजता लोअर सिआंगमधील मुख्यालय लिकाबलीपासून पाच किलोमीटर लांब अंतरावर ही दुर्घटना घडलीय. भारत-तिबेट सीमा पोलिसाचे आयटीबीपीचे जवान पश्चिमी सिआंग जिल्ह्यातील बसरवरून सिआंगला जात होते.\nअरूणाचल प्रदेशमध्ये भूस्खलनामुळे आयटीबीपीच्या बसवर दरड कोसळून झालेल्या अपघातात 5 जवानांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत इतर6 जवान गंभीररित्या जखमी झालेत.\nलोअर सिआंग जिल्ह्यातील बसर अकाजन मार्गावर हा अपघात झाला. पावसामुळे भूस्खलन होऊन डोंगरावरून आलेला एका मोठा दगड थेट आयटीबीपीच्या बसवरच जाऊन पडला.\nगुरूवारी मध्यरात्री अडीच वाजता लोअर सिआंगमधील मुख्यालय लिकाबलीपासून पाच किलोमीटर लांब अंतरावर ही दुर्घटना घडलीय. भारत-तिबेट सीमा पोलिसाचे आयटीबीपीचे जवान पश्चिमी सिआंग जिल्ह्यातील बसरवरून सिआंगला जात होते.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/3001", "date_download": "2019-02-23T23:48:04Z", "digest": "sha1:NUL2DSOQFTIA546KAQSPDPE4UKQKHK6E", "length": 4952, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news supriya sule on ram kadam | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n...तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे; सुप्रिया सुळेंनी भरला राम कदमांना दम\n...तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे; सुप्रिया सुळेंनी भरला राम कदमांना दम\n...तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे; सुप्रिया सुळेंनी भरला राम कदमांना दम\n...तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे; सुप्रिया सुळेंनी भरला राम कदमांना दम\nशुक्रवार, 7 सप्टेंबर 2018\nआमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.\nमहाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे. अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी राम कदम यांना दम भरला.\nतसंच स्त्रियांविषयी कदमांनी केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा सुप्रियाताईंकडून निषेध नोंदवण्यात आला.\nआमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय�� सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.\nमहाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे. अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी राम कदम यांना दम भरला.\nतसंच स्त्रियांविषयी कदमांनी केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा सुप्रियाताईंकडून निषेध नोंदवण्यात आला.\nआमदार राम कदम ram kadam राष्ट्रवाद खासदार सुप्रिया सुळे supriya sule महाराष्ट्र maharashtra\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T23:25:43Z", "digest": "sha1:LPYUUBSZJWAPQX7VH5SKGX75WVQMASYG", "length": 12249, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रॉबर्ट वाड्रा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहि���ेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nप्रियांकांच्या रोडशोमध्ये चोरांची चांदी, 50 मोबाईल झाले लंपास\n15 किलोमीटरचं अंतर पार करायला प्रियांकांच्या ताफ्याला तब्बल 5 तास लागले होते. याच काळत ही हातसफई झाली.\nईडीच्या चौकशीसाठी रॉबर्ट वाड्रा जयपूरला, हॉटेलमध्ये बुक केल्या सात खोल्या\nएकही शब्द न बोलता प्रियांका गांधी दिल्लीत परतल्या\nकाँग्रेस आता फ्रंटफुटवर खेळणार, नरेंद्र मोदी चोरच - राहुल गांधी\nप्रियांकाला देशाच्या हवाली केलं, रॉबर्ट वाड्रांची भावुक पोस्ट\nरॉबर्ट वाड्रा ईडीच्या जाळ्यात; विचारले ‘हे’ प्रश्न\nरॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; तिसऱ्यांदा ईडीकडून चौकशी\nकाँग्रेस निवडणुकीच्या तयारीला, राहुल गांधींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक\nराफेलप्रकर���ी थेट सौदा करत होते नरेंद्र मोदी - राहुल गांधी\nSPECIAL REPORT : प्रियांकांची राजकारणात एंट्री अन् वाड्रांची चौकशी\nमनी लाँड्रिंग केस: रॉबर्ट वाड्रांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी\nपार्थ पवारांपासून आदित्य ठाकरेंपर्यंत... 5 मोठ्या बातम्या\nरॉबर्ट वाड्रा 'रोडपती'चे 'करोडपती' कसे झाले\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/why-the-prince-of-kolkata-sourav-ganguly-had-to-take-a-taxi-ride-to-cricket-board-meeting/", "date_download": "2019-02-23T23:03:14Z", "digest": "sha1:QKP2HCVT3XKJANJTCMFKUHNOJCJD5AAM", "length": 6705, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "त्या कारणामुळे सौरव गांगुलीने केला टॅक्सीने प्रवास !", "raw_content": "\nत्या कारणामुळे सौरव गांगुलीने केला टॅक्सीने प्रवास \nत्या कारणामुळे सौरव गांगुलीने केला टॅक्सीने प्रवास \nआज भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आज पिवळ्या रंगाची टॅक्सी पकडून बीसीसीआय मीटिंगला हजेरी लावली. प्रिन्स ऑफ कोलकाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि कोलकाता शहरात मोठ्या प्रमाणावर प्रेम मिळणाऱ्या भारताच्या या कर्णधाराने असं करण्यामागे एक खास कारण आहे.\nसौरव गांगुली शक्यतो आपल्या बीएमडब्लू कारने कोलकाता शहरात कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाणे पसंत करतो. परंतु आज एक्सआइड चौक येथे आज बीसीसीआयच्या तांत्रिक समितीच्या मीटिंगला जाताना ‘दादा’ ची गाडी खराब झाली. मीटिंगला आधीच उशीर झाल्यामुळे गांगुलीने पटकन एक पिवळी टॅक्सी पकडून मीटिंग जेथे आयोजित केली आहे ते हॉटेल गाठले.\nयाबद्दल बोलताना सौरव गांगुलीचा ड्राइवर म्हणाला, ” ली रोडवरील एक्सआइड चौक येथे गाडी खराब झाल्यामुळे दादा’नी पटकन पिवळी टॅक्सी पकडून हॉटेल गाठले. ”\nगांगुली ह्या मीटिंगच अध्यक्षस्थान भूषविणार असल्यामुळे आणि एकूणच उशीर झाल्यामुळे ही मीटिंग काही काळ उशिराने झाली.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gujamaniche.wordpress.com/2014/09/11/tii-6/", "date_download": "2019-02-23T23:26:32Z", "digest": "sha1:GBS6XS44W5UNC477QRFZRJK2HW3KB3AL", "length": 7749, "nlines": 108, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – ६ | गुज मनीचे...", "raw_content": "\n‘ती’ माझ्या लांबच्या नात्यातली. ‘ती’ च्या बहिणीला मी ओळखते. ‘ती’ ला मी कधीच पाहिले नाही, मग बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण हल्ली खूप मनातून आतून तिच्याबद्दल वाटायला लागलंय. परिस्थितीच तशी आहे.\n‘ती’ अवघी २२ वर्षांची. हुषार. फस्ट क्लासने कंप्युटर ईंजिनीयरींग करुन नोकरीच्या शोधात होती. काही वर्षांपासून छाती, पोट व पोठदुखीचा त्रास होता. दुखीने डोकं वर काढलं की (तेवढ्यापुरते) औषधोपचार करत होती.\nमागच्या महिन्यात Liver Cancer with metastasis चे निदान झाले. रोगाने पूर्ण शरिराचा ताबा घेतला. उपचाराला वावच नाही. मुंबईतल्या प्रख्यात हाॅस्पिटलने देखील घरी न्या सांगितले. Chemo, liver transplant काहीकाही शक्य नाहीए. ‘आभाळ कोसळणे’ वगैरे वाक्प्रचार थीटे पडावेत अशी वेळ आली घरच्यांवर. जो जे आयुर्वेदाचे, गावठी उपचार सांगेल तिथे तिथे घेऊन जातात तिला. काही खायची ईच्छा होत नाही तिला. या ‘काही’ मधे फक्त पेय – तांदळाच्या पेजेचे पाणी, वगैरे.\nआपल्या मुलीची ही अशी स्थिती बघताना काय यातना होत असतील आई वडिलांना का नाही या रोगाचे फार आधीच निदान झाले\nआणि तिला स्वतःला काय वाटतं असेल काहीच पाहिलं-उपभोगलं नाही तिने आयुष्यात. दर क्षणाकडे काय मागणं असेल तिचे काहीच पाहिलं-उपभोगलं नाही तिने आयुष्यात. दर क्षणाकडे काय मागणं असेल तिचे की आता काहीच ईच्छा उरली नसेल की आता काहीच ईच्छा उरली नसेल दूरवर येऊन ठेपलेला शाश्वत अंत, तसूंतसूंभर जवळ येतोय ही भावना कित्ती भयावह आहे\nआधी कुणी फोन केला तर “मी बरीए” असे कोणालातरी परस्पर उत्तर द्यायला सांगायची. आत्ता फक्त रडते. तशीही स्वभावाने आधी पासूनच ‘ती’ अबोल\n« एक मोऽऽऽठ्ठ्ठा माणूस\nदिनांक : सप्टेंबर 11, 2014\nटॅग्स: ती, व्यक्ति, व्यक्तिचित्र, व्यक्तिरेखा, व्यक्ती, स्त्री शक्ती, स्त्रीरेखा, she, woman, woman power, women, women power\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, मैत्री, Friendship, Fun, General, Relations, Timepass\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nRasika च्यावर ‘ती’ – २८\nPradnya च्यावर ‘ती’ – २८\nRashmi च्यावर ‘ती’ – २८\nGayatri च्यावर ‘ती’ – २८\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/5520", "date_download": "2019-02-23T23:46:44Z", "digest": "sha1:3PWE7ICEUCNBZNFF7ZNOXPACBYQH65SS", "length": 44906, "nlines": 513, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ग्लॅमर्/सौंदर्य | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nहा फोटो खफवर टाकला आहे.\nहे असे फोटो पाहीले की मला ना खरच एस्थेटिक ऑर्गॅझम येतं.\nएस्थेटिक ऑरगॅझम - बागकाम करणार्‍यांचे हात असे दिसत नाहीत.\nबागकाम न करणार्‍या अनेक जणांचे हातही असे नसतात.\nमाझ्या मते प्रत्येक गोष्ट ही वास्तवतेच्या निकषावरती घासून पहायची नसते. कल्पनेत रममाण होण्याची, फॅन्टसीही मूलभूत गरज असते. तलवारीच्या जागी तलवारच आणि सुईच्या जागी सुईच हवी. सूर्य जसा नको ते, हवे ते सर्व���चेच प्रदर्शन मांडतो तद्वत चंद्र हा सर्व चराचराला, हार्श वास्तवतेला एक सॉफ्ट ग्लो देतो. जितका दिवस महत्वाचा तितकीच रात्रही महत्वाची. ऊन हवे तशीच सावलीही हवी. कदाचित फेमिनिस्ट व्यक्तींचा हा आक्षेप असू शकतो की स्त्रियांनीच सौंदर्य , बाहुलीपण मिरवण्याचा मक्ता घेतलेला आहे का पण मग मला असे वाटते की स्त्रिया आपणहून नाही का ही लाइफस्टाइल स्वीकारत. हां अन्य सामाजिक दबाव येतात हे मान्य , किंबहुना असे फोटो अतिरेकी अपेक्षा निर्माण करतात, असंतोषास कारण बनतात. हे काही अंशी खरे आहे. आरोग्यापेक्षा मॉडेल्सारखी झिरो फिगर आणण्याचा अट्टाहास, नवर्‍यांची बायकोकडून ट्रॉफी वाइफ,बाहुली दिसण्याची अपेक्षा या घटना आढळतात. पण त्याचे खापर सौंदर्याच्या माथ्यावर जाते की या अनेन्लायटन्ड लोकांच्या मानसिकतेस जाते\nमला गुलाबी रंग आवडत नसे, किंबहुना मी काही फालतू लेख वाचले होते ज्यात गुलाबी रंगावर ती आवडणार्‍या लोकांवर विखारी टीका केलेली होती. हा रंग बराचसा डंब समजला जातो. तसाच हा रंग फेमिनाइनही समजला जातो. But I have come around a round circle. हा रंग मला अतिशय आवडतो.\nप्रत्येक क्षेत्रात कष्ट करणार्‍या लोकांना आदर दिला जातो. डिग्निटी दिली जाते. पण शरीर सुंदर दिसण्यासही अमाप कष्ट व शिस्त लागते हे कोणीच लक्षात घेत नाही. किंबहुना उपहासच केला जातो. हा काहीजणांचा आकसातून असतो, काहींचा स्त्रीमुक्तीवादातून असतो तर काहींचा चूकीच्या समजूतींतून असतो. खालच्या फोटोमधली मॉडेलच घ्या. तिने पापण्याचें खोटे केस लावले आहेत म्हणून तुम्ही आक्षेप घेणार की इतक्या प्रखर प्रकाशझोतात एक क्षण का होइना तिने डोळा सताड उघडा ठेऊन, भिंगातून कॅमेर्‍याकडे पहात एक प-र-फे-क्ट शॉट दिला म्हणुन कौतुक करणार मॉडेल्स ना महाभयंकर कष्ट असतात ही फॅक्ट आहे.\nआणि एवढं बोलूनही मी शेवटी पुरुषांच्या सुपरफिशिअल स्वभावाला नावे ठेवतेच पण त्याचे कारण या अशा ग्लॅमरस फोटोंतून प्रतीत होणारे स्टँडर्ड हे पुरुष डे टु डे आयुष्यात इम्पोझ करण्याचा प्रयत्न करत बसतात. जे भयंकर फ्रस्ट्रेटिंग (त्रासदायक) होते. कला ही मनाला विसावा देण्यासाठी असते, ती परफेक्ट असते. हे परफेक्शन रोजच्या आयुष्यात साधणे कसे शक्य आहे किंबहुना खर्‍या आयुष्यात काहीच्च परफेक्ट नसते. अतोनात तडजोड व फ्रस्ट्रेशन असते आणि म्हणुन तर कलेच्या विसाव्याची गरज ��सते.\nअदितीची लेटेस्ट कमेन्ट -\nबागकामाचा संदर्भ मुद्दाम वापरला कारण बागकाम करणं म्हणजे सेंद्रिय गोष्टींशी प्रत्यक्ष संपर्क असणं. ह्याउलट मेकपचे थर चढवणं = प्लास्टिक/असेंद्रिय (किंवा कचकड्याचं).\nहा निसर्गाचा विनाश ही कन्सर्न (भूमिका) असू शकते हे मान्य आहे मला. पण मग बागकाम करताना रबरी हातमोजे न वापरल्याने गँगरिन होते याउलट हाताला नेलपॉलिश लावल्याने होत नाही अशी वडाची साल पिंपळाला मीही लावू शकते.\nदेवाने जर मला चॉइस दिला असता की तू आरोग्य अथवा सौंदर्य अथवा बुद्धीमत्ता यापैकी कशाची अ‍ॅम्बेसिडर बनशील तर मी सौंदर्य निवडले असते : ) याचा अर्थ असा नाही की अन्य दोन पर्याय नकोत किंवा कस्पटासमान आहेत . याचा अर्थ हा की जे कोणी सौंदर्यास प्रतिष्ठा मिळवुन देतात ते मला अतोनात आदरणीय वाटतात. (नक्की माझी शुक्र महादशा हे बोलते आहे. अजुन २० वर्षे आहे. ट्रा ला ला\nफोटो - नेटवरुन साभार\nखूप मुद्दे एकाचवेळी घेतले\nखूप मुद्दे एकाचवेळी घेतले आहेत तरीही मुख्य सौंदर्य आहे.सौंदर्य टिकवावेही लागते - शरीर ,बाग , घर अथवा उपयोगाची वस्तू.शरीर आणि बुद्धिमत्ता वापरात ठेवल्याने निस्तेज होत नाही आणि सु्ंदर राहाते.व्यक्तिमत्त्व सुंदर वाटण्याचे कारण आनंदीपणा,उत्साह आणि दुसय्राचं कौतुक\n'च्रटजी किती सुंदर प्रतिसाद\nअचरटजी किती सुंदर प्रतिसाद दिलात. खूपच आवडला.\nअजुन एक मुद्दा शनि जो की कठोर शिस्त व कर्तव्यपालनाचा कारक असतो तो तूळेत (शुक्राची अर्थात सौंदर्याची रास) उच्चीचा असतो. शनिसारख्या खत्रुड, कडक वृद्धासही सौंदर्याची रास आवडते आणि तिथे तो त्याची संपत्ती उधळून देतो नक्कीच सौंदर्य आणि शिस्तीचा काहीतरी संबंध आहे.\n>>देवाने जर मला चॉइस दिला असता की तू आरोग्य अथवा सौंदर्य अथवा बुद्धीमत्ता यापैकी कशाची अ‍ॅम्बेसिडर बनशील तर मी सौंदर्य निवडले असते : )\nआरोग्य नीट नसेल तर व्यक्ती सुंदर दिसत नाही.\nबुद्धिमत्ता नसेल तर फ़ीचर्स चांगली असूनही व्यक्ती सुंदर दिसत नाही.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nहोय हे खरे आहे. टोटली\nहोय हे खरे आहे. टोटली अ‍ॅग्री. हा मुद्दाही खूप मोलाचा आहे. म्हणुन मला खरं तर भेदभाव करायचा नव्हता. कारण तीनही महत्त्वाचे आहेत. आणि कल्पनेत कंजुषी कशाला पण सौंदर्यास हायलाईट करण्यासाठी मी ती उतरंड रचली.\nमाझे तर मत आहे सौंदर्य टिकवण्यासाठीही एक प्रकारच्या बुद्धीची, इनसाईटफुल्नेस ची आवश्यकता असते. वाट्टेल ते खाल्ले प्याले, वागले तर थोडीच सौंदर्य टिकतं निसर्गदत्त गोष्टींचा साधारण तीशीपर्यंत मुलामा असतो, त्यानंतर तुमचे कॅरेक्टर व शिस्त साफ दिसून येते.\nआरोग्य नीट नसेल तर व्यक्ती सुंदर दिसत नाही.\nबुद्धिमत्ता नसेल तर फ़ीचर्स चांगली असूनही व्यक्ती सुंदर दिसत नाही.\nहाहाहा अशी जाहीरात पाहीली\nहाहाहा अशी जाहीरात पाहीली होती.\nपहिल्या फोटोत मला नावडण्यासारख्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत; पण ते असो. नावडलेल्या गोष्टींबद्दल किती लिहायचं त्या हातात, चित्रकारांच्या, रंगांच्या, जरा वापरलेल्या ट्यूबा असत्या तरी बराच आवडला असता.\nइतक्या प्रखर प्रकाशझोतात एक क्षण का होइना तिने डोळा सताड उघडा ठेऊन, भिंगातून कॅमेर्‍याकडे पहात एक प-र-फे-क्ट शॉट दिला\nह्यात तिचं कर्तृत्व असेलच असं नाही. अनेक साधे पॉइंट-शूट कॅमेऱ्यांमध्ये दोनदा फ्लॅश होतो; पहिल्या फ्लॅशला बरेचसे लोक डोळे मिचकवतात आणि दुसरा फ्लॅश त्यानंतर एवढ्या कमी वेळात उडतो की पापण्यांची हालचाल करणं शक्य नसतं. किंवा स्टुडिओत जिथे सगळीकडे समान उजेड पडलेला असतो तिथे भिंगाकडे एकटक बघणं फार कठीण नसतं.\nशरीर सुंदर, खरंतर निरोगी असण्याबद्दल माझा कोणत्याही 'वादा'तून किंवा व्यक्तिगत प्रकारचा काहीही आक्षेप नाही. उलट शरीर निरोगी नसेल तर काहीही करता येणार नाही१. संपूर्ण निरोगी असणारे लोक फारच कमी असतील; कोणाला चष्मा असेल, कोणाला ताणतणावांचं व्यवस्थापन खूप चांगलं करता येत नसेल, (सानिया मिर्झासारखे) कोणाच्या सांधे फार बळकट नसतील, एक ना अनेक. आहे त्यात सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक आरोग्य राखून असणारे लोक चांगले दिसतात. उत्क्रांतीनुसार, आरोग्यवंत लोकांना सुंदर मानण्यासाठी आपला मेंदू तयार झालेला आहे. आरोग्य, सौंदर्य आणि बुद्धीमत्ता ह्याबाबतीत थत्त्यांशी सहमत.\n>>देवाने जर मला चॉइस दिला असता की तू आरोग्य अथवा सौंदर्य अथवा बुद्धीमत्ता यापैकी कशाची अ‍ॅम्बेसिडर बनशील तर मी सौंदर्य निवडले असते : )\nतसाही मी देव नाकारलेला आहेच, पण असला, उत्क्रांतीचे बेसिक फंडे माहीत नसलेला, ढ देव मी निश्चितच नाकारेन.\nअवांतर - मी नंदन असते तर नखं आणि सौंदर्य ह्यांना जोडणारी काही कोटी केली असती; पण माझ्या भाषिक क्षमतां��ा नंदनच्या कोटीकेसरी बुद्धीमत्तेच्या नखाचीही सर नाही.\n१. ह्याची जाणीव ठेवून मी नियमितपणे, (स्वयंपाक, व्यायाम, दुकानात समोर सामोसा/मफिन दिसला तरी तो विकत न घेणे, प्रकारचे) चिकार कष्ट करते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nआरोग्य = कोणतेही सामान्य काम करण्यात अडचण नसणे.\nवस्तुंतलं सौंदर्य = मल्टिटास्किंगची क्षमता असणे.उदा नखे - बुद्धिमत्तेचा पाया खाजवणे,पेपराची पिन काढणे,शस्त्र,स्ट्रेस कमी करण्यासाठी खाण्यासाठी,मत्सर प्रेमराग(*) इत्यादी भावना व्यक्त करण्यासाठी.\n(*)हुश्श अदितीचं काम करून टाकले. उगाच नको नंदनला पाचारण करायला एवढ्याशा कामासाठी.पिडांना भेटून कोटीभास्कर असल्याचे पटवणे ही कामे आहेतच त्यांना.)\nया धाग्यावरुन एक धागा कल्पना सुचली\nपुरुषी सौंदर्याची उत्तुंग उदाहरणे\nअसा एक स्वतंत्र धागा काढावा असे वाटत आहे. ज्यात केवळ आणि केवळ पुरुषी सौंदर्य यावर लिहावे.\nपुरुष सौंदर्याला दिलेल्या उपमा कविता इत्यादी टाकाव्यात.\nस्त्री सौंदर्याइतक्या मुबलक उपमा इतक्या मुबलक चर्चा इतक्या मुबलक फोटो वगैरे\nपुरुषी सौंदर्याबाबत आढळत नाहीत.\nत्यामुळे या दुर्लक्षित विषयाला न्याय देणे आवश्यक वाटते.\nपाव रोटी खायेंगे चायवालेको को....\nपुरुषी औदार्याची उत्तुंग उदाहरणे - ताजमहाल\nम्हणजे इतर अनेक गोष्टींप्रमाणेच याही गोष्टीचा उगम भारतातच झाला म्हणायचा तर. धन्य धन्य ती भारतीय संस्कृती, हर हर त्या अल्पिष्टनाने शनवारवाड्यावर युनियन ज्याक लावला आणि संस्कृती खलास झाली....\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nआणि तेही via Agra च आहे. काय काव्यात्मक न्याय आहे वाह वाह\nएक नये शहंशाह ने बाजु मे बनाकर ताजमहल\nहम गरीबो की महोब्बत का उडाया है मजाक\nएक नये शहंशाह ने बनाकर अ‍ॅटीलीया\nहम गरीबो की महोब्बत का हे मजाक उडाया\nपाव रोटी खायेंगे चायवालेको को....\nएक नये शहंशाह ने बाजु मे\nएक नये शहंशाह ने बाजु मे बनाकर ताजमहल\nहम गरीबो की महोब्बत का उडाया है मजाक\nएक नये शहंशाह ने बनाकर अ‍ॅटीलीया\nहम गरीबो की महोब्बत का हे मजाक उडाया\nहे आपलं उगीचच. याकरिता अता कॉलिंग गब्बर बरं का.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nहम गरीबो की महोब्बत का उडाया है मजाक\nअगदी माझा फुल सपोर्ट आहे या विधानाला.\nअय्या तुम्हाला माहीत नाही अँटिलीया \nआपल्या मुकेश भावोजींनी नाही का हो नीता वहीनींसाठी बनवलेली अँटिलीया.\nमागे नाही का वहीनींच्या वाढ दिवशी जेटभेट दिलेली.\nगळा भरुन आलाहो बघुनच.\nपाव रोटी खायेंगे चायवालेको को....\nओह ओके ओके. आठवलं.\nओह ओके ओके. आठवलं.\nचीप प्लास्टीक सारख्या दिसणार्‍या हातात प्लास्टिक ट्युबा, त्यावर प्लास्टिकची नखं अन त्यावर प्लास्टिक पेंट - यात नक्की सौंदर्य कोठे आहे हे जरा कोणी सांगाल काय गरिबाला\nनिळे पेस्टल रंग, चमक बघा की\nनिळे पेस्टल रंग, चमक बघा की हो. रंगसंगती, व रंगांची निवड पहा. एक एक रंग खावासा वाटतोय मला, प्यावासा वाटतोय. त्या त्या रंगाचे फुलपाखरु बनावेसे वाटते आहे . तो ट्युबवरचा डिझाइनर फॉन्ट पहा.\nउद्या म्हणाल कवितेची उकल करुन सांगा, कवितेचे विच्छेदन करा.\nती निळी ट्युब दिसते का दडलेली, काय रंग आहे तो. तो तसा अर्धवट दाखविण्यातच कौशल्य आहे. अब का का बताए ट्युबस ची पांढरी पण फटक नसलेली किनार. सर्वच सुंदर(ग्लॅमरस) आहे.\n टू टॉप इट ऑल - आलमंड शेपड नखे. काय शेप आहे.\nमला वाटलं होतं, तू विचारशील नखांवर जे पांढरे, लांबट डाग पडले आहेत ते वरच्या दिव्यांचं प्रतिबिंब दिसावे असे का नाही पाडले\nमधल्या बोटावरचा डागच नखाच्या बुडाशी का\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमी ती चमक पाहीली व लक्षातही\nमी ती चमक पाहीली व लक्षातही आली. पण मला लाईट-कॅमेर्‍याची फारशी माहीती नसल्याने पास.\nलाईट-कॅमेर्‍याची फारशी माहीती असायची गरज नाही. ते डाग म्हणजे वरच्या दिव्याचं प्रतिबिंब असेल तर बोटं/नखं कशीही ठेवली तरीही लांबुडक्या, पांढऱ्या डागांचा लांबडा अक्ष परस्परांना समांतर हवा => अंगठ्यावर क्यूटिकल ते नखाचं टोक ह्या रेषेला लंब रेषेत लांबडा अक्ष हवा. इतर बोटांवरही तो अक्ष एकमेकांना समांतर नाहीच.\nनखावर नक्की कुठे प्रतिबिंबाचा डाग पडेल हे बोटांची लांबी आणि ठेवण्याची पद्धत ह्यावर अवलंबून असेल. ते कोरीलेशन ह्या फोटोत दिसत नाही => तस्मात, ते पांढरे डाग रंगवलेले आहेत; त्या रंगरंगोटीत फार सुसंगती दिसत नाही.\nशिवाय मधल्या बोटावर तो डाग नखाच्या बुडाशी लावला आहे. फोटो काढताना मधोमध वस्तू ठेवल्यावर जसा बोरिंग फोटो येतो तसंच काहीसं. त्याऐवजी अनामिकेच्या नखावर काही निराळं केलं असतं तर अंगठा लंब दिशेत असण्याने जी असममिती येते ती बॅलन्स झाली असती.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nबोटं/नखं कशीही ठेवली तरीही\nबोटं/नखं कशीही ठेवली तरीही लांबुडक्या, पांढऱ्या डागांचा लांबडा अक्ष परस्परांना समांतर हवा\nसत्य आहे. हा असा विचार एकदा (चित्रावर )लट्टू झाल्यावर येत नाही\nमला खात्री आहे अजून दोनचार\nमला खात्री आहे अजून दोनचार फोटोचित्ररसग्रहण धागे येणार.\nनाही नाही जितकं वेठीला धरलय\nनाही नाही जितकं वेठीला धरलय तितकं पुरेसं आहे.\nओह शूट ते रंगवलेले डागच आहेत चमक वगैरे काही नाही\nकोणीतरी म्हटलेले आहे की जेव्हा एखादे मूल \"माझा परीवरती विश्वास नाही\" असे म्हणते तेव्हा एक परी मरुन पडते.\nतद्वत हे डाग पाहून ऐसीच्या एका कलासक्त सदस्येला (---> मी मी) हे चित्र कुरुप इम्परफेक्ट वाटू लागले आणि कुठेतरी .... काहीतरी मरुन पडलं\nकॉफी तर सकाळी घेतलेली. नक्की काय चढलय कळेना. पाणी बहुतेक\nते रंगवलेले डागच आहेत चमक\nते रंगवलेले डागच आहेत चमक वगैरे काही नाही\nमॉडेलांचे फोटो फोटोशॉप्ड असतात. कधी कोणाला तीन हात, सात बोटं वगैरे दिसतात तेव्हा ते भस्सकन समोर येतं. चकचकीत, सुपरफिनिश्ड फोटो कुरूप दिसण्यामागचं कारण हेच असतं, त्यात नैसर्गिकता नसते. तुकतुकीत कांती सुंदर दिसतच नाही असं नाही.\nताज्या मिरच्या तुकतुकीत, छान दिसतात. मागे एकदा सर्वसाक्षींनी तसा फोटोही स्पर्धेत लावला होता. त्यावर पडलेलं प्रकाशाचं प्रतिबिंब नैसर्गिक आहे हे लगेच समजतंय. हा प्रतिसादाचा दुवा.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nया धाग्याचं सार्थक झालेलं\nया धाग्याचं सार्थक झालेलं आहे. जाहीरातीचे जग सॉलिड फेक आहे हे समजले आहे. मॉडेलसचे शरीराचे फोटो फोटोशॉपने बदलतात हे माहीत होते. - http://abcnews.go.com/Entertainment/meghan-trainor-photoshop-controversy...\nपण वेल, आय अ‍ॅडमिट की लहान सहान फोटोतही तोच भुलभुलैय्या असतो हे लक्षात आले नव्हते. भुलभुलैय्या हाच शब्द योग्य आहे. थँक्स अदिती.\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (���९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_kunkeshwar_pandavkalin_guha.htm", "date_download": "2019-02-24T00:02:59Z", "digest": "sha1:XULKSVK2WXFI7MM5UIXOIXDWGFTGO3FK", "length": 4080, "nlines": 28, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nकुणकेश्वर येथील पांडवकालीन लेणी आणि गुहा\nकुणकेश्वर मंदिरापासून जवळच पूर्वेला इ.स. 1920 च्या सुमारास स्थानिक लोक काही सणानिमित्त जमीन खणत असताना एका गुहेचे द्वार मोकळे झाले. हे द्वार पावणेदोन मीटर उंच आणि 1 मी. रूंद आहे. तेथे काही मूर्ती सापडल्या. त्या मूर्ती इतर गुहेतील मूर्ती प्रमाणे किंवा लेण्याप्रमाणे भिंतीत कोरलेल्या नसून त्या काळया दगडावर असून सर्व मूर्ती सुटया आहेत. लेणे मात्र कोरीव दगडाचे. 3 मी लांब, 2.7 मी. रूंद आणि 2 मी उंचीची आहे. आता ह्या मूर्ती गुहे बाहेर वेगळया करून ठेवलेल्या आहेत. याचे प्रवेशद्वार दक्षिणेस तोंड करून असून प्रवेशद्वाराच्या शेजारच्या काळया दगडाच्या गणेशमूर्ती आहेत.\nगुहेच्या मध्यभागी शिवलिंग आणि नंदीची मूर्ती असून त्याच्या सभोवती त्यांचे उपासक 18 स्री-पुरूषांचे कोरीव मुखवटे आहेत. एका कोनाड्यात एक स्री-पुरूष जोडी अशा आठ जोडया बसविलेल्या आहेत. यापैकी मधली जोडी आकाराने थोडी मोठी आहे. या पैकी पूरूष मूर्तीच्या होक्यावर जिरेटोपासारखे शिर आहे. त्यांना आकडे असलेल्या पीळदार मिशा, टोकदार दाढी आहे. स्री मूर्तीमध्ये केसांचा बुचडा बांधलेला असून्ा, कानात रत्नांकार आणि इतर भूषणे आहेत.\nया मूर्ती सनातन, वैदिक अथवा ब्राह्मण धर्मानुयाची राजघराण्यातील असाव्यात असे काहींना वाटते. म्हणून त्यांना पांडवलेणी असेही म्हणतात. मात्र येथील शिवलिंग, नंदी आणि मूर्ती हे कोणाचे, त्यांची स्थापना का केली आणि ती तेथेच का केली, ती कधी स्थापन केली या बाबत काहीही माहिती उपलब्ध नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://techmarathi.com/category/software/page/2/", "date_download": "2019-02-23T22:54:31Z", "digest": "sha1:3YA5MUYRFDSVTBESB7TBQMCNIONJ3QNM", "length": 47185, "nlines": 138, "source_domain": "techmarathi.com", "title": "software Archives - Page 2 of 2 - टेक मराठी", "raw_content": "\nतंत्रज्ञन आणि मराठीला जोडणारा मंच\nमागील लेखात आपण स्काइप कसं कार्यान्वित करायचं ते पहिल. या लेखात आपण स्काइपचा वापर कसा करायचा ते पाहू. खाली दिलेल्या स्काइपच्या कुठल्याही सुविधा वापरून आपल्याला ज्या व्यक्तीला संपर्क करायचा आहे ती व्यक्ती ऑनलाईन असणे व आपल्या संगणकाला माइकाची सुविधा असलेले headphones असणे गरजेचे आहे.\nमागील लेखात आपण स्काइप कसं कार्यान्वित करायचं ते पहिल. या लेखात आपण स्काइपचा वापर कसा करायचा ते पाहू. खाली दिलेल्या स्काइपच्या कुठल्याही सुविधा वापरून आपल्याला ज्या व्यक्तीला संपर्क करायचा आहे ती व्यक्ती ऑनलाईन असणे व आपल्या संगणकाला माइकाची सुविधा असलेले headphones असणे गरजेचे आहे.\nऑडियो व व्हिडीओ कॉल\nस्काइपचा वापर करून आपण ऑडियो व व्हिडीओ कॉल करू शकतो. ज्या व्यक्तीला आपल्याला कॉल करायचा आहे त्या व्यक्तीचे नाव आपल्या संपर्क यादीमधून निवडायचे. नाव निवडल्यानंतर उजव्या बाजूच्या स्क्रीनवर call असे बटण दिसेल त्यावर क्लिक केल्यावर तुमचा कॉल सुरु होईल. तुमचा कॉल संपेपर्यंत तुह्माला खाली दिल्याप्रमाणे स्क्रीन दिसेल.\nकॉल बंद करण्यासाठी End call या बटणावर क्लिक करा.\nव्हिडीओ कॉल करण्यासाठी Video call या बटणावर क्लिक करा. यासाठी आपल्या संगणकावर वेब कॅम असणे गरजेचे आहे.\nकॉन्फरन्स कॉलचा वापर करून आपण एकाचवेळी अनेक व्यक्तींशी संवाद साधु शकतो. त्यासाठी add people या बटणावर क्लिक करा.त्यानंतर तुह्माला खाली दाखवल्याप्रमाणे एक स्क्रीन दिसेल.\nतुह्माला हवी असलेल्या व्यक्तींची नावे संपर्क यादीतून निवडा व select या बटणावर क्लिक करा. आता ��ुह्माला ज्या व्यक्तींशी बोलायचं आहे त्या व्यक्तींची यादी तयार झाली. त्यानंतर add या बटणावर क्लिक करा.आता तुह्माला खाली दाखवल्याप्रमाणे स्क्रीन दिसेल त्यावरील Call group या बटणावर क्लिक करा.\nअशाप्रकारे तुह्मी एकाच वेळी अनेक व्यक्तींशी संवाद साधु शकता.\nसमूह कॉलप्रमाणेच तुह्मी समूह चर्चा करू शकता.त्यासाठी वर दिल्याप्रमाणे ज्या व्यक्तींशी चर्चा करायची आहे त्या व्यक्तींना समाविष्ट (add ) करा आणि उजव्या बाजूला असलेल्या विंडोवर लिहायला (chat ) सुरवात करा. अशाप्रकारे तुह्मी एकाचवेळी अधिक व्यक्तींशी संवाद (chat ) साधु शकता. तुह्माला समूह चर्चा करताना खाली दाखविल्याप्रमाणे स्क्रीन दिसेल.\nफाइलची देवाणघेवाण ( file transfer )\nस्काइपचा वापर करून आपण एखाद्याला आपल्या संगणकावरील फाइल पाठवू शकतो. त्यासाठी संपर्क यादी मधून त्या व्यक्तीचे नाव निवडा व उजव्या बाजूला असलेल्या स्क्रीनवरील send file या पर्यायावर क्लिक करा.\nत्यानंतर तुह्माला पाठवायची असलेली फाइल निवडा व Open या बटणावर क्लिक करा.\nआता आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून फाइल घ्यायची असेल तर त्या व्यक्तीने फाइल पाठवल्यावर आपल्याला save file व cancel असे दोन पर्याय दिसतील त्यातील save file ह्या पर्यायावर क्लिक करा.\nफाइल जतन(save) करण्यासाठी ती आधी स्वीकारावी लागते त्यासाठी OK या बटणावर क्लिक करा.\nत्यानंतर ती फाइल आपल्याला कुठे जतन (save) करून ठेवायची आहे ती जागा निवडा व save या बटणावर क्लिक करा.\nम्हणजे आता ती फाइल आपल्या संगणकावर जतन(save) झाली.\nअशाप्रकारे दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरू शकणाऱ्या विविध सेवा स्काइप आपल्याला उपलब्ध करून देते.\nलेखक सायली गद्रेवर पोस्टेड 20 एप्रिल, 2011 कॅटेगरीज softwareश्रेण्याटेकनॉलॉजी - Technologyश्रेण्याहाँटु - how-toटॅग्स Audioश्रेण्याchatश्रेण्याSkypeश्रेण्याVideo callश्रेण्याऑडियो व व्हिडीओ कॉलश्रेण्याकॉन्फरन्स कॉलश्रेण्याचॅटश्रेण्यास्काईप5 टिप्पण्या स्काइप भाग -2 वर\nडॉट नेट फ्रेमवर्क हा शब्द अनेकदा कानावर पडतो. हे नेमकं काय आहे, कसं काम करतं याचा थोडा उहापोह करण्याचा इथे मी प्रयत्न करणार आहे.\nडॉट नेट फ्रेमवर्क म्हणजे नेमकं काय\nफ्रेमवर्क म्हणजे अनेक components चा जसं libraries, dlls, functions, classes इ. यांचा एकत्रित संच. ह्यामुळे कोणतेही application करणे सुसह्य होते. हे सर्व एकत्र करून जर एका ठिकाणी आपल्याला दिले, तर आपल्याला हव्या त्या गोष्टी वापरून आपण आपल्याला हवे ते application बनवू शकतो.\nमायक्रोसॉफ्टने उपलब्ध करून दिलेले हे डॉट नेट फ्रेमवर्क वापरून आपल्याला अनेक भाषांमधून code करणे सहज शक्य होते. जसं VB.Net / C#.Net/ J#.Net/ ASP.Net आहे ना ही interesting गोष्ट याचे फायदे असे की, एक तर आपण या अनेक भाषा वापरू शकतो आणि दुसरं म्हणजे त्या एकाच platform वर चालू शकतात. प्रत्येक भाषेसाठी वेगळे काही install करायची गरज नाही.\nआता अगदी स्वाभाविक प्रश्न असा येतो की, ही सारे कसे काय शक्य आहे\nयाचे उत्तर आहे architecture. त्याची बांधणी.\nहे चित्र येथून घेतले आहे. here\nवरील चित्रात दाखविल्याप्रमाणे, आपला code कंपाईल होऊन पुढील प्रक्रियेसाठी Common Language Infrastructure येथे जातो.\nCIL(Common Intermediate Language): CIL चे काम म्हणजे .Net ने दिलेल्या कोणत्याही भाषेतील कोड एका विशिष्ट भाषेत म्हणजे Common Intermediate Language मधे रूपांतरीत करणे असे आहे. म्हणजे नेमके काय तर उदा. जर आपण C#.Net मधे Double हा Data Type उपलब्ध आहे तर VB.Net मधे Decimal उपलब्ध आहे. असे निरनिराळे Data Types, functions आणि procedures ह्या .Net framework ने उपलब्ध केलेल्या सर्वच भाषांमधे उपलब्ध आहेत. ह्या निरनिराळ्या Data Types/ Functions/ Procedures चा अर्थ किंवा व्याख्या ह्या कुठेतरी सामायिक भाषेमधे असणे वा रूपांतरीत करणे अत्यावश्यक आहे. तरच आपण निरनिराळ्या भाषा एकच framework वापरून compile करू शकतो. हे रूपांतरणाचे कार्य CIL द्वारे केले जाते.\nCLR: Common Language Runtime चे कार्य म्हणजे CLI चे रूपांतर machine readable language मधे करणे. प्रत्येक कोड हा शेवटी Binary मधे रूपांरतीत होतो. तर हे रूपांतरण करण्याचे कार्य CLR द्वारा केले जाते.\nतर या काही मूळ गोष्टी आहेत ज्या डॉट नेट फ्रेमवर्कमधे समाविष्ट आहेत.\nलेखक पल्लवीवर पोस्टेड 14 एप्रिल, 2011 14 एप्रिल, 2011 कॅटेगरीज Programming Languageश्रेण्याsoftwareश्रेण्याटेकनॉलॉजी - Technologyटॅग्स .Net Frameworkश्रेण्याFramework .Netश्रेण्याprogrammingश्रेण्याsoftwareश्रेण्याडॉट नेट फ्रेमवर्कश्रेण्याप्रोग्रॅमिंगश्रेण्यासॉफ्टश्रेण्यासॉफ्ट्वेअर12 टिप्पण्या डॉट नेट फ्रेमवर्क वर\nखुप जणं ऑपरेटींग सिस्टम म्हणजे विंडोज असेच समजतात. बरेचवेळा लोकांना दुसरे पर्याय आहेत हे माहितदेखील नसते. विंडोज वापरायला आपल्याला ती प्रत विकत घ्यावी लागते. पण किंमत जास्त असल्याने बरेचवेळा लोकं पायरेटेड प्रत वापरणेच पसंत करतात. या गोष्टीचे बरेच तोटे आहेत. यावर उपाय असा की, अशी एखादी ऑपरेटींग सिस्टम वापरायची की जी विनामुल्य उपलब्ध असेल. एक प्रसिद्ध पर्याय म्हणजे लिनक्स पण गैरसमज असा आहे की, लिनक्स खू�� अवघड आहे आणि ते वापरायचं म्हणजे आपल्याला कॉम्पुटरबद्दल खूप माहिती असायला हवी. ही गोष्ट थोड्या प्रमाणात खरीपण आहे. यालाच पर्याय म्हणून कॅनोनिकलने सुरू केलेली ऑपरेटींग सिस्टम म्हणजे उबंटु\n“उबंटु” ह्या लेखमालिकेअंतर्गत हा पहिला लेख. यात उबंटुची ओळख करून दिली आहे. आम्ही याविषयी अजुन माहिती पुढील लेखांद्वारे देणार आहोत.\nखुप जणं ऑपरेटींग सिस्टम म्हणजे विंडोज असेच समजतात. बरेचवेळा लोकांना दुसरे पर्याय आहेत हे माहितदेखील नसते. विंडोज वापरायला आपल्याला ती प्रत विकत घ्यावी लागते. पण किंमत जास्त असल्याने बरेचवेळा लोकं पायरेटेड प्रत वापरणेच पसंत करतात. या गोष्टीचे बरेच तोटे आहेत. यावर उपाय असा की, अशी एखादी ऑपरेटींग सिस्टम वापरायची की जी विनामुल्य उपलब्ध असेल. एक प्रसिद्ध पर्याय म्हणजे लिनक्स पण गैरसमज असा आहे की, लिनक्स खूप अवघड आहे आणि ते वापरायचं म्हणजे आपल्याला कॉम्पुटरबद्दल खूप माहिती असायला हवी. ही गोष्ट थोड्या प्रमाणात खरीपण आहे. यालाच पर्याय म्हणून कॅनोनिकलने सुरू केलेली ऑपरेटींग सिस्टम म्हणजे उबंटु\nउबंटु इनस्टॉल केल्यानंतर आपली डेक्सटॉप स्क्रीन अशी दिसेल.\nकाय काय गोष्टी उपलब्ध आहेत\nउबंटु वापरायला खूप सोपी आहे. त्यात तुम्हाला नेहमी लागणारं ऑफिस, लॅन, वायरलेस कनेक्शन, इंटरनेट, चॅटिंगचे पर्याय अगदी सहजपणे वापरता येतात. यासाठी लागणारी सर्व सॉफ्टवेअर उबंटुमधे अंतर्भूतच असतात, म्हणजे आपण उबंटु इनस्टॉल केले की ह्या सर्व गोष्टी उपलब्ध असतातच. वेगळ्या इनस्टॉल करून घेण्याची गरज नाही.\nपुढे दिलेल्या चित्रात आपण पाहू शकता की, मोझिला इंटरनेट ब्राऊजर अगोदरपासूनच उपलब्ध आहे.\nखालील चित्रात दाखविल्याप्रमाणे, आपल्या टुलबारवर सर्व मेन्यु, मोझिला इंटरनेट ब्राऊजर, हेल्प याबरोबरच वायरलेस कनेक्टिविटी, ई-मेल/ चॅट ई.चे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. (खालील चित्र मोठे करून पहायचे असल्यास त्यावर क्लिक करा.)\nऑफिस- अगदी आवश्यक असणारे हे सॉफ्ट्वेअरही उबंटुमधे अगोदरपासूनच उपलब्ध असते. चित्रात दाखविल्याप्रमाणे ऑफिस या मेन्युखाली आवश्यक ते सर्व पर्याय उपलब्ध आहेत. ऑफिस वेगळे इनस्टॉल करण्याची गरज नाही.\nऑडियो-व्हिडीयो: गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी, फोटो पाहण्यासाठी लागणारी सॉफ्टवेअरस चित्रात दाखविल्याप्रमाणे साऊंड ऍंड व्हिडियो या मेन्युअंतर्गत उपलब्ध असतात.\nनविन सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसे करायचे\nसॉफ्टवेअर सेंटर आणि साईन-ऍप-टेक मॅनेजर मधे विविध सॉफ्टवेअरचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तुम्हाला हवे ते सॉफ्टवेअर कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही स्वत: अगदी सहजपणे इनस्टॉल करू शकता .\nसाईन-ऍप-टेक मॅनेजरला जाण्यासाठी, चित्रात दिल्याप्रमाणे सिस्टिम-> ऍडमिन -> साईन-ऍप-टेक मॅनेजर क्लिक करा.\nत्यानंतर तुम्हाला खालील स्क्रीन दिसेल. त्यात दिल्याप्रमाणे, आपल्याला हवी ती कॅटेगरी आपण निवडली ही त्याच्या संबधीत सॉफ्टवेअर आपल्याला शेजारी दिसतात. आपल्याला हवी ती सॉफ्ट्वेअर चेक बॉक्सद्वारे निवडायची आणि “अप्लाय” म्हणायचे. इंटरनेटवरून ती लोड होतात, यासाठी बाकी काही करायची आवश्यकता नसते.\nत्याशिवाय चित्रात दाखविल्याप्रमाणे ऍप्लिकेशन या मेन्युअंतर्गत सॉफ्टवेअर सेंटर हादेखील एक पर्याय उपलब्ध आहे.\nजिथे सध्या उपलब्ध सर्व सॉफ्टवेअरची यादी शिवाय विविध कॅटेगरीनुसार उपलब्ध सॉफ्टवेअरची यादी, फिचर्स व नविन उपलब्ध यानुसार वर्गीकरण करून उपलब्ध असतात. आपल्याला हवे ते सॉफ्टवेअर निवडून “गेट सॉफ्टवेअर” हे बटण दाबायचे.\n“उबंटु” ह्या लेखमालिकेअंतर्गत हा पहिला लेख. यात उबंटुची ओळख करून दिली आहे. आम्ही याविषयी अजुन माहिती पुढील लेखांद्वारे देणार आहोत.\nनुकतेच उबंटुने नविन व्हर्जन बाजारात आणले आहे. ते तुम्ही येथे जाऊन डाऊनलोड करू शकता.\nहा लेख कसा वाटला ते अवश्य कळवा.\nलेखक Nikhil Kadadiवर पोस्टेड 14 ऑक्टोबर, 2010 कॅटेगरीज softwareश्रेण्याटेकनॉलॉजी - Technologyटॅग्स उबंटुश्रेण्याऑपरेटिंग सिस्टिमश्रेण्याओपन सोर्सश्रेण्यालिनक्स18 टिप्पण्या उबंटुची ओळख वर\nखराब वा चरे पडलेल्या Cd / DVD मधून data कसा मिळवायचा\nओरखडे असलेल्या / खराब CD/ DVD वरील माहिती कॉपी होणे फार कठीण काम असते.त्यातून जर data हवा असेल तर कसा मिळवायचा\nBad CD DVD Reader हे सॉफ्टवेअर वापरून data कसा मिळवायचा, याबद्दल विस्तृत माहिती screen shots सहित उपलब्ध आहे.\nया प्रक्रियेला लागणारा एकूण कालावधी हा CD/ DVD वरील वाचता येण्याजोगी माहीती, CD/ DVD कितपत चांगल्या परिस्थीत आहे, तुम्हाला हव्या असलेल्या माहितीची एकूण Size म्हणजे एम बी आहे की जी बी यांसारख्या तांत्रिक बाबींवर अवलंबुन असेल. आणि हो कधीकधी जास्त scratches असतील तर काँप्यूटरचा वेग पण कमी होऊ शकतो.\nलेखक पल्लवीवर पोस्टेड 1 जुलै, 2010 1 जु��ै, 2010 कॅटेगरीज softwareश्रेण्याटेकनॉलॉजी - Technologyश्रेण्याहाँटु - how-toटॅग्स data recoveryश्रेण्याhow-toश्रेण्याsoftwareश्रेण्याडाटाश्रेण्यासॉफ्टवेअर4 टिप्पण्या खराब वा चरे पडलेल्या Cd / DVD मधून data कसा मिळवायचा\nJava पेक्षा Python का चांगली\nसदर post, नविन काब्रा द्वारा प्रकाशित http://punetech.com/why-python-is-better-than-java/ या लेखाचे भाषांतर असून, http://punetech.com च्या माध्यमातून घेतले आहे. याचे मराठी भाषांतर मंदार वझे यांनी केले आहे.\nधनंजय नेने ह्यांनी नुकतीच Python वापरायला सुरुवात केली, आणि त्यांना असे जाणवले की, Python वापरताना त्यांना जास्त मजा येते. त्यांनी त्यांच्या blog वर त्याबद्दल सविस्तर लिहीले आहे :\nगेल्या काही महिन्यात मला असे प्रकर्षाने जाणवले की python मधे programming खूप सोपे आणि मजेशीर आहे. म्हणजे साधी आणि gear ची सायकल चालवण्यात जसा फरक आहे ना, तसाच. म्हणजे gear ची सायकल चालवताना असं वाटतं की, कमी प्रयत्नात जास्त दूर जाता येतं. परंतु विज्ञान सांगतं की खरं तर दोन्ही करता तेवढयाच प्रयत्नांची गरज लागते. जास्त सुविधा असल्यामुळे काम सोपे वाटत असेल. पण मला असं का वाटतं कदाचीत Python च्या खालील features मुळे असेल (अर्थात, पुढील यादी कुठल्याही प्राधान्यक्रमानुसार नाही.)\n* सुटसुटीत : code साधारण पणे जास्त आटोपशीर असतो. कमी फापटपसारा (verbosity)\n* Dynamic Typing : Data type declaration आणि inheritance hierarchies, विशेषत:सर्व interfaces and implementations साठी योग्य आहेत की नाही, ह्याची काळजी करण्याची गरज नाही. वेगवेगळे objects एकाच inheritance hierarchy मधे असण्याची सुध्दा गरज नाही. Object मधे method असल्यास आपण त्याचा वापर करू शकता. अर्थात ही दुधारी तलवार आहे, परंतु त्यामुळे dynamic type environment मधे programming सोपे होते, हेही तितकेच खरे.\n* जास्त अंतर्गत सुविधा : list comprehensions किंवा functions ना objects प्रमाणे वापरणे.\n* नीट नेटका code असण्याची सक्ती (indentation requirement) : मला ह्याची सवय होण्यासाठी २-३ दिवस लागले, पण त्या मुळे Python चा code वाचायला खूप सोपा होतो, कारण जर code व्यवस्थीत indent केलेला नसेल तर चालतच नाही. (code is rejected)\nमी स्वत: Perl programmer आहे, आणि माझे Perl बद्दल असेच मत आहे. अर्थात मला Python ची indentation ची सक्ती आवडली नाही. पण जे programmer, भाषेच्या सुविधांचा गैरवापर करणार नाहीत, Perl त्यांच्याच साठी योग्य आहे. बेशिस्त programmers साठी Python ची indentation ची सक्ती ही चांगलीच गोष्ट आहे.\nअसो, आपण संपूर्ण लेखच वाचा. तुम्ही, त्यांनी त्यांच्या पुढच्या project साठी python निवडली, तेंव्हा लिहीलेला लेख सुद्धा वाचा. त्यापेक्षा तुम्ही त्यांच्��ा blog ला subscribe करा ना.\nजर तुम्ही techie असाल तर तुम्ही त्यांचे सखोल आणि अभ्यासपूर्ण लेख जरूर वाचले पाहिजेत. जर तुम्हाला programming languages मधे रुची असेल तर मी त्यांचे “Contrasting java and dynamic languages”, आणि “Performance Comparison – C++ / Java / Python / Ruby/ Jython / JRuby / Groovy” हे लेख सुचवीन. ..आणि जर तुम्ही स्वत: blogger असाल तर त्यांच्या software/programming blogging बद्दलच्या सुचना वाचा.\nधनंजय पुण्यातील, १७ वर्षाचा अनुभव असलेले software Engineer आहेत. त्यांना software engineering, programming, design आणि architecture ह्याबद्दल विशेष आवड आहे. अधिक माहिती करता त्यांचे PuneTech wiki profile वाचा.\nसदर post, नविन काब्रा द्वारा प्रकाशित http://punetech.com/why-python-is-better-than-java/ या लेखाचे भाषांतर असून, http://punetech.com च्या माध्यमातून घेतले आहे. याचे मराठी भाषांतर मंदार वझे यांनी केले आहे.\nलेखक Mandar Vazeवर पोस्टेड 25 मार्च, 2010 25 मार्च, 2010 कॅटेगरीज Programming Languageश्रेण्याsoftwareश्रेण्याटेकनॉलॉजी - Technologyटॅग्स developmentश्रेण्याjavaश्रेण्याprogrammingश्रेण्याProgramming Languageश्रेण्याpython2 टिप्पण्या Java पेक्षा Python का चांगली\nफिबोनाकी सिरीज- Fibonacci Series\nसदर post, वेदांग मणेरीकर द्वारा प्रकाशित Fibonacci Numbers या लेखाचे भाषांतर असून, http://mytechrants.wordpress.com च्या माध्यमातून घेतले आहे. याचे मराठी भाषांतर अभिजीत वैद्य यांनी केले आहे.\nमाझ्या मते हा ब्लॉग वाचणार्‍या सगळ्यांना, फिबोनाकी सिरीज (Fibonacci series) माहीत असेल. ही सिरीज अशी आहे –\nया सिरीजमध्ये प्रत्येक संख्या ही आधीच्या २ संख्यांची बेरीज असते.\nएक सोपी युक्ती –\nमैल या परिमाणात व्यक्त केलेले अंतर किलोमीटरमध्ये कसे रुपांतरीत करायचे तुम्ही फिबोनाकी सिरीज वापरू शकता. ५ मैल म्हणजे ८ किलोमीटर.(अधिक अचूकपणे ८.०४५ किमी.) ८ मैल म्हणजे १३ किमी(१२.८७ किमी.), १३ मैल म्हणजे (तुमचा अंदाज बरोबर आहे तुम्ही फिबोनाकी सिरीज वापरू शकता. ५ मैल म्हणजे ८ किलोमीटर.(अधिक अचूकपणे ८.०४५ किमी.) ८ मैल म्हणजे १३ किमी(१२.८७ किमी.), १३ मैल म्हणजे (तुमचा अंदाज बरोबर आहे ) २१ किलोमीटर. (२०.९१७ किमी.). पण हे तर फक्त फिबोनाकी नंबर्सनाच चालते. जरा थांबा ) २१ किलोमीटर. (२०.९१७ किमी.). पण हे तर फक्त फिबोनाकी नंबर्सनाच चालते. जरा थांबा समजा तुम्हाला २० मैल चे किलोमीटर मध्ये रुपांतर करायचे आहे. तर मग २० ला फिबोनाकी नंबर्सच्या बेरजेमध्ये व्यक्त करा.\n२० = १३ + ५ + २\nआता प्रत्येक संख्या मैल-किलोमीटर सूत्रानुसार रुपांतरीत करा.\nअचूकपणे, २० मैल म्हणजे ३२.१८ किमी. होते.\nयाच्यामागचे Logic काय आहे याचा अंदाज येतोय का त्याचे क���रण असे आहे –\nमैल मधून किलोमीटर मध्ये रुपांतर करण्यासाठी १.६०९ ने गुणावे लागते. फिबोनाकी सिरीज ची एक अत्यंत interesting property आहे – फिबोनाकी सिरीज मधील लागोपाठच्या २ संख्यांचा ratio (१. ६१८) हा Golden ratio च्या आसपास जातो. आता कळले रहस्य \nसदर post, वेदांग मणेरीकर द्वारा प्रकाशित Fibonacci Numbers या लेखाचे भाषांतर असून, http://mytechrants.wordpress.com च्या माध्यमातून घेतले आहे. याचे मराठी भाषांतर अभिजीत वैद्य यांनी केले आहे.\nलेखक अभिजीत वैद्यवर पोस्टेड 22 मार्च, 2010 22 मार्च, 2010 कॅटेगरीज softwareश्रेण्याटेकनॉलॉजी - Technologyश्रेण्याहाँटु - how-to3 टिप्पण्या फिबोनाकी सिरीज- Fibonacci Series वर\nसदर post, पल्लवी केळकर द्वारा प्रकाशित http://pallavikelkar.wordpress.com/2009/07/19/taking-software-specifications-tips-for-you/ या लेखाचे भाषांतर असून,http://pallavikelkar.wordpress.com च्या माध्यमातून घेतले आहे. याचे मराठी भाषांतर पल्लवी केळकर यांनीच केले आहे.\nमी personally, Software Specifications घेण्याच्या प्रक्रियेत involve आहे. हे अतिशय कौशल्यपूर्ण व आव्हानात्मक काम आहे, असं मला वाटतं. Specification ची Software Development मधे अतिशय महत्वाची भूमिका आहे. तुम्हाला जेवढा त्याचा अनुभव येईल, तेवढी तुमची mastery होईल. आपण जर त्या घेताना चूक केली, तर आपल्याला ब‌र्‍याच changes मधून जावे लागते.\nमला उपयुक्त वाटणारे काही मुद्दे मी reference साठी देत आहे.\n१. काळजीपुर्वक ऐका: ऐकणं हेही एक कौशल्य आहे. client नक्की कशाबद्दल बोलतोय याची स्पष्ट कल्पना तुम्हाला यायलाच हवी. Client नेहमीच त्याची संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला ती तंतोतंत पकडता आली पाहिजे. जर तुम्ही त्याचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकत असाल, तुमचं त्याच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष असेल, तर तुम्ही आणि client एकाच track वर राहाल. नाहीतर client काहीतरी वेगळंच बोलतोयं, तुम्ही वेगळंच समजलात तर नंतर त्याचा खूप त्रास होऊ शकतो.\n२. जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा parallel thinking करु नका: आपण जेव्हा कुठलीही गोष्ट ऐकत असतो तेव्हा दुस‌र्‍या गोष्टींशी त्याचा संदर्भ लावत असतो. उदा. जर आपण एखद्या software च्या संकल्पनेबद्दल ऐकत असू, तर त्याचा संदर्भ दुस‌र्‍या कुठल्यातरी software शी, जे आपण पाहिले आहे किंवा वाचले आहे, त्याच्याशी लावू पाहातो. असे parallel विचार जर चालू राहिले तर, काही मुद्दे वगळले जाण्याची शक्यता असते. असा विचार आपण नंतरही करू शकतो. हे parallel विचार करणं, मूळ संकल्पनेबद्दल खूप confusion आणि गैरसमज निर्माण करू शकतं.\n३. Client ची व्यावसायीक पार्श्वभूमी(Professional Background) consider करा: Client ची व्यावसायीक पार्श्वभूमी जसं की field ( commerce/ management इ.), job profile वगैरे, माहिती करून घेणं फार महत्वाचं आहे. Client जे शब्दप्रयोग करतात, ते समजून घ्यायला तुम्हाला याची मदत होईल. उदा. जर ते commerce background चे असतील, तर तुम्हाला दिसेल की, ते बरीचशी उदाहरणं accounts मधील देतील. जर तुम्हाला तुमची संकल्पना मांडायची असेल तर तशाच प्रकारची उदाहरणं तुम्ही त्यांना देउ शकता, त्यामुळे त्यांना जास्त चांगल्या प्रकारे व लवकर समजेल.\n४. प्रश्न विचारा: बोलण्याच्या दरम्यान जर तुम्हाला असं वाटलं की कुठलीतरी link, logic अनुसार वगळली जातीये किंवा कुठलातरी भाग तुम्हाला समजला नाहीये तर तिथे प्रश्न विचारा. यामुळे doubts स्पष्ट होतात आणि idea जास्त चांगली समजते. जर तुम्ही प्रश्न विचारलेत तर आपसूकच त्याविषयीची विस्तृत माहिती तुम्हाला मिळेल.\n५. Analyze [Input- Process- output]: प्रत्येक software चे हेच structure आहे. तुम्हाला जर एकूण Input ची संख्या, कोणत्या process होतात आणि अपेक्षित output काय आहे, याची कल्पना आली, तर software specification चा सर्व भाग पूर्ण झाला.\nप्रत्येक process व Logic चा या format मधे विचार करा. Missing links असतील तर त्या तुम्ही पकडू शकाल.\n६. पडताळणी करा (Verify): तुम्हाला ज्या काही software requirements समजल्या आहेत, त्याची client बरोबर पडताळणी (verification) करून घ्या. त्यामुळे तुम्हाला आणि client ला, काय समजले आहे याची स्पष्ट कल्पना येईल.\n७. Key points ची नोंद करा: ऐकत असताना महत्वाचे मुद्दे तुमच्या भाषेत लिहून ठेवा. पुढील संदर्भासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. कालांतराने काही मुद्दे miss होऊ शकतात, त्यावेळी हे तुम्हाला नक्की उपयोगी पडेल.\n८. Technical शब्द टाळा: तुम्ही ज्यांच्याशी बोलताय त्यापैकी अनेक लोक non-technical असतील. जड जड technical शब्द वापरू नका, जे त्यांना समजायला अवघड जातील. ही गोष्ट त्यांच्यासाठी अडथळा ठरू शकते आणि communication मधे disturbance ठरू शकते. अगदी सोपी आणि सहज समजणारी भाषा वापरा.\n९. जे process मधे involve आहेत, त्यांच्याशी बोला : अनेकदा ज्या माणसाकडून तुम्ही specification घेता, तो actual process मधे involve नसतो. जे involve असतात, त्यांच्याशी बोला, काम करताना येणा‍‍र्‍या practical issues बद्दल, ते तुम्हाला जास्त चांगलं मार्गदर्शन करतील. त्याची खूप मदत होते.\n१०. Add your own value: सर्व शक्य solutions आणि अधिक ideas आणि सूचना, तुमच्याकडून add कशा करता येतील यावर विचार करा. हे नक्की value add करेल आणि client नक्की खूष होईल.\nसदर post, पल्लवी केळकर द्वारा प्रकाशित http://pallavikelkar.wordpress.com/2009/07/19/taking-software-specifications-tips-for-you/ या लेखाचे भाषांतर असून,http://pallavikelkar.wordpress.com च्या माध्यमातून घेतले आहे. याचे मराठी भाषांतर पल्लवी केळकर यांनीच केले आहे.\nलेखक पल्लवीवर पोस्टेड 18 मार्च, 2010 18 मार्च, 2010 कॅटेगरीज softwareश्रेण्याटेकनॉलॉजी - Technologyटॅग्स softwareश्रेण्याspecificationश्रेण्याहाँटु - how-to1 टिप्पणी Software Specifications घेताय तुमच्यासाठी काही Tips: वर\nमागील पृष्ठ पृष्ठ 1 पृष्ठ 2\nबारावी नंतर कुठले मार्ग निवडावे\nइंजिनियरइंग नंतर जॉब, मास्टर्स का MBA\nटेक मराठी अभिमानाने WordPress द्वारा समर्थित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/5323", "date_download": "2019-02-23T23:04:05Z", "digest": "sha1:FGL533EH7OCA76ZNAJSWZPPRKVSAWAHM", "length": 18512, "nlines": 134, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मुदत ठेवींचे पतमानांकन | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसर्वसामान्य गुंतवणूकदार सर्वात सुरक्षित प्रकार म्हणून मुदतठेवींमध्ये पैसे गुंतवतो. हे करताना त्या कंपनीच्या आर्थिक स्थितीचा विचार करत नाही. त्यामुळे अनेकांचे पैसे बुडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मुदत ठेवी ठेवताना त्यांचे पतमानांकन तपासणे गरजेचे आहे. ही किमान आर्थिक साक्षरता गुंतवणूकदारांनी पाळल्यास त्यांची फसवणूक निश्चितपणे टळू शकेल.\nगुंतवणुकीचे कितीही प्रकार असले, आणि शेअर बाजार व म्युच्युअल फंड यांचा बराच बोलबाला असला, तरी सर्वसामान्य गुंतवणूकदार मुदत ठेवींनाच सर्वाधिक प्राधान्य देतात. ठरावीक कालवधीसाठी ठराविक परतावा, गुंतवलेल्या रकमेत कोणतेही चढउतार नाहीत आणि डोक्याला फारशी कटकटही नाही.\nया मुदत ठेवींमध्येही अनेक प्रकार आहेत, जसे की, बँकांमधील ठेवी, बिगर बँकिंग कंपन्यांमधील ठेवी, खासगी कंपन्यांमधील ठेवी, पोस्टातील ठेवी, इत्यादी. पोस्टातील तसेच सर्वसाधारणपणे बँकांमधील ठेवी व सुरक्षित समजल्या जातात, शिवाय बँकांमधील रु. १ लाखपर्यंतच्या मुदत ठेवींना विम्याचेही संरक्षण असते.\nपरंतु बिगर बँकिंग तसेच खासगी कंपन्यांच्या मुदत ठेवींना असे किंवा इतर कोणतेही संरक्षण नसते, त्यामुळे अशा ठिकाणी मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवताना ठेवीदारांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.\nखासगी अथवा बिगर बँकिंग कंपन्यांमध्ये ठेव ठेवताना ती कंपनी चांगली नामांकित आहे का, तिचे व्यादर अव्वाच्या सव्वा नाहीत ना, ती कंपनी ठेवीदारांनी ठेव ठेवावी म्हणून कोणते प्रलोभन दाखवते का, अथवा काही ‘गिफ्ट’ देऊ करते का, इत्यादी गोष्टींचा विचार व्हा��ा. त्याचबरोबर त्या कंपनीचे पतमानांकन (Credit Rating) काय आहे, तेही आवर्जून पाहावे.\nत्यासाठी पतमानांकन म्हणजे नेमके काय ते पाहुया- ज्या कंपनीने जनतेकडून ठेवी गोळा केल्या आहेत, ती कंपनी या ठेवींची रक्कम तसेच त्यावर देण्यात येणारे व्याज ठेवीदारांना वेळेवर देऊ शकेल का, कंपनीचा ताळेबंद, सध्याची आर्थिक परिस्थिती, कंपनीपुढील आव्हाने, भविष्यातील अपेक्षित कामगिरी, इत्यादींचा अभ्यासाद्वारे व विविध मापदंडाद्वारे (Parameters) जो निकष काढण्यात येतो, त्याला पतमानांकन असे म्हणतात. असे मानांकन देणा-या कंपन्यांना ‘Credit Rating Agencies’ असे म्हणतात व त्या ‘सेबी’कडे नोंदणीकृत असतात.\n‘सेबी’ ने अशा एकूण सात कंपन्यांना परवानगी दिली असून त्यापैकी विशेषत्वेकरून क्रिसिल, इक्रा व केअर या तीन कंपन्या मुदत ठेवींसाठीही कंपन्यांचे मानांकन ठरवतात. ज्या कंपनीमध्ये आपल्याला मुदत ठेव ठेवायची आहे. तिला वेगवेगळ्या पतमानांकन कंपन्यांनी कोणता दर्जा दिला आहे त्याचा तुलनात्मक अभ्या करून मगच अशा ठिकाणी पैसे गुंतवावेत.\nआता पतमानांकन कोणकोणत्या प्रकारचे असते व त्याचा अर्थ काय ते उदाहरणादाखल ‘क्रिसिल’ या कंपनीच्या म्हणण्यानुसार समजावून घेऊ या.\nवरील तक्ता पाहिल्यानंतर जर आपण कंपन्यांच्या मुदत ठेवींचे अर्ज तपासले, तर एक गोष्ट लक्षात येईल की, ज्या कंपन्यांना चांगले मानांकन मिळते त्या कंपन्या मुदत ठेवींवर तुलनात्मकदृष्टया कमी व्याज देतात, तर ज्यांचे मानांकन फारसे चांगले नाही, त्या जास्ती व्याज देतात. कंपन्यांनी ठेवीच्या अर्जावर हे मानांकन व त्याचा अर्थ देणे आवश्यक आहे.\nज्या कंपन्यांनी ठेवीदारांचे पैसे बुडवले आहेत, वा ज्या व्याज देण्यास टाळाटाळ करीत आहेत, अशा कंपन्यांची माहिती मध्यंतरी वर्तमानपत्रात आली होती. त्यापैकी काही कंपन्यांचे मुदत ठेव अर्ज मी पाहिले होते तेव्हा असे लक्षात आले की, त्यांनी स्वत:चे मानांकन अर्जावर छापलेच नव्हते, आणि तरीही लोकांनी त्यात पैसे गुंतवले\nमात्र मानांकन पाहून पैसे गुंतवले की झाले, असे नाही. तर ज्या कंपनीमध्ये आपण ठेव ठेवली आहे, तिचे मानांकन दर सहा महिन्यांनी तपासावे आणि आपल्याला काही शंका आल्यास ठेव मुदतीपूर्वीच काढून घ्यावी. यासंबंधीची माहिती कंपनीने न दिल्यास ज्या कंपनीने (क्रिसिल /इक्रा/ केअर, इत्यादी) हे मानांकन दिले आहे त्यांच्या���डे विचारणा करावी. या कंपन्यांच्या संकेतस्थळावरसुद्धा ही माहिती मिळू शकते.\nकिंबहुना ही माहिती ठेव ठेवण्याच्या आधीसुद्धा घ्या. तुम्ही शेअरबाजारात गुंतवणूक करणारे असा वा नसा, ठेवी गोळा करणा-या कंपन्यांच्या शेअरचा बाजारभावही अवश्य पाहावा. ज्या कंपन्यांनी ठेवीदारांचे पैसे बुडवल्याचा उल्लेख वर केला आहे, त्या कंपन्यांच्या शेअरचा भाव तोळामासा होता. याशिवाय नेहमीचे तत्त्व म्हणजे कंपन्यांच्या ठेवीमध्ये गुंतवणूक करायची असल्यास ती वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये करा. आपल्या गुंतवणुकीचा फेरआढावा घ्या आणि जागरूक गुंतवणूकदार राहा.\n- अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत\nदैनिक प्रहार मध्ये पुर्वप्रकाशित.\nसदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nयावेळचा लेख वाजवी आणि उपयुक्त\nयावेळचा लेख वाजवी आणि उपयुक्त आहे.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nउच्च दर्जाचे पतमानांकन असताना\nउच्च दर्जाचे पतमानांकन असताना पण ठेवी बुडवल्याची उदाहरणे आहेत.\nग्राहक पंचायतीने सरकारच्या मागे लागुन, अश्या केस मधे पतमानांकन संस्थेलाही बरोबरीचा गुन्हेगार ठरवणारा कायदा आणायला लावला तर बरे होईल.\nउच्च दर्जाचे पतमानांकन असताना\nउच्च दर्जाचे पतमानांकन असताना पण ठेवी बुडवल्याची उदाहरणे आहेत.\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझ��लने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2016/07/blog-post_28.html", "date_download": "2019-02-23T22:49:05Z", "digest": "sha1:7SRVJGGA5E6FHJVYRV3HQ2BN3JLKZNR3", "length": 7701, "nlines": 56, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: गावदेव", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nहातात हळदी कुंकवाच ताट घेवून गावच्या मारुतीच्या देवळा पुढच्या पायऱ्यावर गावची पाटलीन मोठयाने ओरडली, \"आरं भाड्यानो वाजवा की अजुन जोरात\" तसा बाहेरच्या उन्हात वाजंत्र्यानी रिकामी पोटं आत बाहेर करीत अजून जोर लावला अन नवरदेवाच्या आईला चार बाईकानी आडवी पाडून लोटंगणासाठी देवळा भोवती गोल गोल फिरवायला सुरवात केली. भर उन्हातान्हात देवळा भोवतीच्या तापलेल्या फरशीवर देहाला लोटांगण घेताना बसणारे चटके विसरून ती ह���त जोडून मुलाच्या सुखासाठी काय मागत असावी\n...लोटांगणाच्या पुढे पुढे चालणाऱ्या नवरदेवाची नजर मात्र गावच्या वेशीतून आत आलेल्या वऱ्हाडातील फुलांनी सजवलेल्या, पुढच्या गाडीतील पहिल्या सीटवर नटून बसलेल्या नवरीकडे लागलीय. कदाचित हीच सुरवात तर नसावी ना मागे वेदना सोसणाऱ्या आईला ह्र्दयाच्या खालच्या कप्प्यात ढकलण्याची...\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:50 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://techmarathi.com/diwaliank/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-23T22:50:54Z", "digest": "sha1:VDP6QGL23WRT4DB23FRCKZP4TZRA7MSW", "length": 3441, "nlines": 74, "source_domain": "techmarathi.com", "title": "इंटरनेट अॅडिक्शन .. |", "raw_content": "\nन कुठल्या कामात बसलेला मेळ\nती भूकही कमी झाली\nते वजनही कमी झाले\nसतत बसून एका ठिकाणी\nते फिरणेही कमी झाले\nरात्रीचं जागणं माझं वाढलं\nकाळ वर्तूळ डोळ्याखाली दाटलं\nसोसून मानसिक ताण नेहमी\nपाणी डोळ्यातच माझ्या साठलं\nविचार केला मनाशी एक\nकी आता ऐकणार नेहमी मनाचे\nसावरून स्वत:ला अॅडिक्शन मधून\nतो व्यायाम सूरू मी करणार\nआहार दररोज नियमित मी घेणार\nपुन्हा मिळवून जीवन म��झे\nअॅडिक्शनला राम राम मी करणार\n← स्पेस रेस\tमोबाइल धारकांसाठी अतिशय उपयुक्त App – “ InTouchApp” →\nभारतीय उद्योगांची नीतिमत्ता, अर्थात, बिझनेस एथिक्स\nब्लॉगिंग हे करियर होऊ शकतं का\nमोदींच्या फेसबुक भेटीचा अर्थ\nएस.एम.एस इलो रे इलो sss\nमेक इन इंडिया साठी इलेक्ट्रोनिक्स\ndiwaliadmin on मेक इन इंडिया साठी इलेक्ट्रोनिक्स\nTushar on मेक इन इंडिया साठी इलेक्ट्रोनिक्स\nSarang on मोबाइल धारकांसाठी अतिशय उपयुक्त App – “ InTouchApp”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_pavanvidyut_prakalp.htm", "date_download": "2019-02-23T23:08:25Z", "digest": "sha1:G3P2GQ6QDL3WR44AKJFUGWJRDMT2WXCM", "length": 2577, "nlines": 28, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nपवन विद्युत प्रकल्प (पवनचक्क्या)\nतीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील पिहिला पवन विद्युत प्रकल्प देवगड येथे उभारण्यात आला. येथे वीसअजस्र पवनचक्कयांपासून वीज निर्मिती केली जात आहे. देवगड एस.टी स्टँड पासून 1 कि.मी. अंतरावर देंवग्ाड शहराच्या पश्चिमेस समुद्र किनारी उंच पठारावर हा प्रकल्प आहे.\nहा सर्व परिसर पहाण्यासारखा आहे. येथ्सून कुणकेश्वरचा हिरवागार डोंगर, पांढरा शुभ्र मिठमुंबरी आणि देवगड समुद्र किनारा, निळा अथांग पसरलेला अरबी समुद्र, देवगड किल्ला, देवगड बंदर, देवगड दीपगृह, आनंदवाडी जेटी, देवगड शहर दिसते. महाबळेश्वर सारखाच येथे सूर्यास्त दिसतो.\nपवनचक्की पर्यंत जाण्यासाठी उत्कृष्ट डांबरी रस्ता आहे. सुमारे 1 कि.मी. अंतरातील वरील ठिकाणे पायीपायीच फिरणे उत्तम. सायंकाळी पाच वाजल्यानंतर हा परिसर गजबजलेला असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/04/blog-post_77.html", "date_download": "2019-02-23T23:16:00Z", "digest": "sha1:I45LRVNULX5IOMQCDVEJWP7FEVRMQ4NT", "length": 7908, "nlines": 55, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: म्हातारा", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासह���त या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nवस्तीवर गुरांची वैरण काडी करून गोठ्याच्या बाहेर मांडलेल्या पाय मोडक्या करकरणाऱ्या खाटेवर आकाशातल्या पुसट चांदण्या बघत, डोळे मिच मिच करत रोज रात्री तो म्हातारा पडून राहतो. देहाच्या जीर्ण सांगाड्या सोबत. पण म्हातारीच्या जीवघेण्या आठवणी त्याला झोपूच देत नाहीत. डोळा लागला की म्हातारी त्याच्या स्वप्नात येते. \"लेकानं या साली माळावरच्या विहिरीची परडी केली नाही की लेकींना माहेर केलं नाही\" असं काय बाय ती त्याच्याशी बोलत राहते. मग चढणाऱ्या रात्रीसोबत त्याची व्याकुळता गडद होत जाते...\n...स्वप्नातून जागा झाला की अंधारात तो करकरणाऱ्या खाटीवरून उठतो. म्हातारी इथेच कुठेतरी आजूबाजूला उभी आहे असा भास त्याला होतो. मग डोळे मिठून तो हलणाऱ्या आकृतीच्या दिशेला हात जोडतो आणि पुटपुटतो, \" लेकानं नाय माहेर केलं तरी माझा जीव हाय तवर मी लेकीसनी माहेर करीन\" असं काय बाय एकटाच बोलत पुन्हा काळोखात कुशी बदलत रात्रभर तळमळत पडून राहतो...\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:06 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छा���ण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/5326", "date_download": "2019-02-23T22:42:45Z", "digest": "sha1:ZPIQUBTY6AA7ICRFMQU6RSTOZEYCR7TD", "length": 17039, "nlines": 133, "source_domain": "aisiakshare.com", "title": " १५ वे गिरिमित्र संमेलन - ‘गिर्यारोहण आणि महिला’ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n१५ वे गिरिमित्र संमेलन - ‘गिर्यारोहण आणि महिला’\nमहाराष्ट्रातील तमाम भटक्यांचं हक्काचं व्यासपीठ असणाऱ्या गिरिमित्र संमेलनाचे हे १५ वे वर्ष संमेलन दि. ९ व १० जुलै २०१६ या दिवशी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे संपन्न होणार असून ते यंदा एका नव्या स्वरुपात साजरे होणार आहे. यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे - 'गिर्यारोहण आणि महिला'.\nगिर्यारोहणात सुरुवातीच्या टप्प्यात महिलांची संख्या मर्यादित होती, पण आज प्रस्तरारोहण आणि हिमशिखरांवरील आरोहणात देखील महिला हिरिरीने सहभागी होताना दिसतात. या प्रवासातील, वेगळी वाट धरणा-या स्थानिक तसेच जागतिक स्तरावर आपल्या कार्याची मोहोर उमटवणा-या गिर्यारोहक महिलांच्या कार्याचा आढावा आणि सन्मान संमेलनात होणार आहे. विशेष म्हणजे या संमेलनाचे आयोजन देखील प्रामुख्याने महिला गिर्यारोहकच करत आहेत.\nदेशात महिला गिर्यारोहणाचा पाया ज्यांनी रचला त्या पद्मश्री चंद्रप्रभा ऐतवाल संमेलनाच्या अध्यक्षपदी असणार आहेत. तर संमेलनाच्या उद्घाटक असतील एव्हरेस्टवर दोन वेळा आरोहण करणाऱ्या पहिल्या महिला गिर्यारोहक पद्मश्री संतोष यादव. पोलीस दलात आपल्या कार्यकर्तुत्त्वाने स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाºया ठाणे पोलिस उपायुक्त (वाहतूक) डॉ. रश्मी कंरदीकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. अंशु जामसेनपा, सुमन कुटीयाल आणि पूर्णा मालवथ या तिनही एव्हरेस्टवीर महिला विशेष अतिथी असतील. आजवर तीन वेळा एव्हरेस्टवर यशस्वी आरोहण केलेल्या अंशु जामसेनपा यांनी त्यापैकी दोन आरोहणं तर एकाच मोसमात, केवळ दहा दिवसांच्या कालावधीत केली आहेत. पूर्णा मालवथ हीने वयाच्या तेराव्या वर्षीच एव्हरेस्टवर आरोहण करुन सर्वात कमी वयात एव्हरेस्टवीर होण्याचा विक्रम केला आहे. या सर्वांची संमेलनातील उपस्थित महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्राच्या अनुषंगाने नक्कीच प्रेरणादायी ठरेल.\nपाहुण्या गिर्यारोहकांच्या मोहिमांचे अनुभव हे त्यांच्या सादरीकरणातून, तसेच थेट स��वादातून उलगडणार आहेत. पण त्याचबरोबर राज्य आणि देशपातळीवरील महिलांच्या गिर्यारोहण कर्तुत्त्वाचा आढवा देखील संमेलनात घेण्यात येणार आहे. यानिमित्ताने महिलांचा गिर्यारोहणातील सहभाग, त्यांची वाटचाल आणि सद्यास्थिती असा सर्वांगीण आढावा घेतला जाईल. एकूणच आजच्या काळातील महिलांचा या क्रिडा प्रकाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि भविष्यातील वाटचालींवर यानिमित्ताने प्रकाश तर टाकता येईलच, पण त्याचबरोबर या विषयाचे दस्तावेजीकरणदेखील त्यातून घडणार आहे. दिनांक ९ व १० जुलै रोजी होणाऱ्या या दिड दिवसाच्या कार्यक्रमात महिला गिर्यारोहकांच्या अनुभवाचा आनंद दृकश्राव्य सादरीकरणातून मिळणार आहेच, पण त्यांच्याशी खुला संवाददेखील साधता येईल.\nदिनांक ०९ जुलै २०१६ - सायं ५.०० ते रात्रौ ९.०० वा\nदृक्श्राव्य सादरीकरणीतील निवडक सादरीकरणे\nमहिला गिर्यारोहकांशी संवाद व त्यांच्या विक्रमी मोहिमांचे सादरीकरण\nदिनांक १० जुलै २०१६ - सकाळी ९.०० ते सायं ६.०० वा\nगिरिमित्र सन्मान प्रदान सोहळा\nमहिला आणि गिर्यारोहण विशेष सादरीकरण\nमध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत विशेष कार्यक्रम\nदृक्श्राव्य सादरीकरणातील पारितोषकप्राप्त सादरीकरणे\nछायाचित्र स्पर्धा निवडक कलाकृती प्रदर्शन\nट्रेकर्स ब्लॉगर्स, छायाचित्रण, पोस्टर स्पर्धा पारितोषक वितरण\nसंमेलन प्रवेशिका देणगी मुल्य रु.६००/- फक्त (दि.९जुलै चहा, भोजन व दि.१०जुलै चहा, नाष्टा, भोजन)\nसंमेलनात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. संमेलनस्थळी केवळ ५०० डोंगरभटक्यांना सामावून घेऊ शकतो. संमेलन प्रवेशिका वितरणात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील. यावर्षीपासून आपण प्रथमच ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका वितरीत करत आहोत. त्याची सुविधा आणि माहिती girimitra.org या वेबसाईटवर देण्यात आली आहे.\nअथवा आपण संमेलन प्रवेशिका 'महाराष्ट्र सेवा संघा'च्या कार्यालयातून मिळवू शकता.\nपत्ता : जवाहरलाल नेहरू मार्ग अपना बाजारच्यावर मुलुंड (प) मुंबई ४०० ०८०\nवेळ : सोम ते बुध, शुक्र ते शनि - स.१०.३० ते सायं ७.३० वा, रवि-स. १०.३० ते दु. १२.३० वा\nदूरध्वनी :०२२ -२५६८ १६३१\nनोंदणी अधिक माहितीकरिता संपर्क: नयना आगरकर-९१६७७ ०२००५, गुंजन चौगुले-९९६९१ ८८९६६\nयाव्यतिरिक्त छायाचित्रण, पोस्टर, ट्रेकर्स ब्लॉग, दृक- श्राव्य सादरीकरण या स्पर्धाही घोषित करण्यात आल��ल्या आहेत. या स्पर्धांची सविस्तर माहिती girimitra.org या वेबसाईटवर देण्यात आली आहे.\nस्वप्नाली धाबुगडे- ९८२०७ ८९७४९\nसुहास जोशी - ९८३३० ६८१४०\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nपरिचयातील महिला ट्रेकर्सना या धाग्यचा दुवा धाडला आहे.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nहे सम्मेलन नेहमीच नवनवीन\nहे सम्मेलन नेहमीच नवनवीन कल्पना सादर करतात.\nआरोहण करणे आणि सर करणे या\nआरोहण करणे आणि सर करणे या वेगळ्या गोष्टी असाव्यात. पण एव्हरेस्टवर आरोहण हेच मोठे कौतुकास्पद आहे. खरच किती प्रांत आहेत ज्याचा गंधही नसतो आपल्याला.\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/05/blog-post_11.html", "date_download": "2019-02-23T23:29:37Z", "digest": "sha1:B6DBUKAZAD5DOLUYHBGOC2MQZQPIZCWI", "length": 7376, "nlines": 55, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: घुसमट", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nमाणूस करपून जाईल असं भयान ऊन. नजर जाईल तिकडं नुसत्याच दिसणाऱ्या उन्हाच्या झळा. डोंगराच्या खालच्या अंगाला उन्हांत चाऱ्यासाठी सैरावैरा पळणारा मेंढराचा एक कळप. काळ्या पांढऱ्या मेंढरांना अडवणारे कोस्या पटक्यातले म्हातारे माणदेशी धनगर. सुकलेली झाडं आणि माळरानावर पसरलेली तरवडची हिरवी झुडपं. अशा आग पाखडणाऱ्या उन्हाच्या झळा हळुवार वाऱ्यासोबत माळरानातल्या पांढरीच्या वस्तीवरल्या घरास्नी येवून धड़कत होत्या. जागोजागच्या मोडक्या छप्परातली गुरे माना टाकून रवंथ करीत निपचिप पडली होती. उकीरंडयाच्या काठाला असलेल्या वाळक्या झुडपांच्या सावलीत झुरणी लागून कोबंड्या निवांत पेंगताना दिसत होत्या...\nपूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:21 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://techmarathi.com/diwaliank/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T22:44:54Z", "digest": "sha1:5AKGBHWM5DU7C3EI3HGHPW4UCCRYXWMA", "length": 14172, "nlines": 59, "source_domain": "techmarathi.com", "title": "मोदींच्या फेसबुक भेटीचा अर्थ |", "raw_content": "\nमोदींच्या फेसबुक भेटीचा अर्थ\nडिजीटल इंडिया प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच अमेरिका दौरा केला. त्यातच त्यांनी फेसबुकच्या कार्यालयासही भेट दिली. तेथील सिलीकॉन व्हॅलीला दिलेल्या भेटीत व्हॅलीतील काही बड्या कंपन्यांच्या प्रमुखांबरोबर (CEOs) काही मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. भारतात इंटरनेटचा वापर वाढवणे हा सुद्धा यातील एक मुद्दा होता असे वाटते. पण यातील मोदींची फेसबुक (किंवा झुकेरबर्ग) बरोबरची ही भेट याची जरा जास्तच चर्चा झाली. काही अतिउत्साही मंडळी, सोशल मिडीया व इतर काही माध्यमे यांच्याकडून ही भेट अशा प्रकारे रंगविली गेली की आपण (किंवा मोदी) फेसबुकला एकप्रकारे जणू विकले गेलो आहोत आणि इंटरनेटचा वापर म्हणजे फेसबुकचे internet.org . मोदी स्वत: जरी फेसबुकवर असले तरीही या भेटीचा अशा प्रकारे अर्थ लावणे हा पंतप्रधान व त्यांचे सहकारी यांच्यावर अऩ्याय केल्यासारखे होईल असे वाटते. भारतातील इंटरनेट वापरकर्ते व इंटरनेट पुरवठादार कंपन्या यांच्याबाबत पंतप्रधान व त्यांचे सहकारी पुरेसे संवेदनशील आहेत. उदा. गेल्या वर्षात त्यांनी IT ACT मधले कलम 66अ त्याचा गैरवापर टाळण्यासाठी रद्द केले. (या कलमात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकुर टाकणा-यांना अटक करण्याचे अधिकार होते.) याशिवाय IT ACT संबंधी इतरही काही कायदे रद्द करणे किंवा त्यात बदल करणे, इंटरनेट गव्हर्नन्स मध्ये असू शकणा-या मल्टीस्टेक होल्डर्स विषयी काही भुमिका घेणे इत्यादी.\nधोरणे करताना, ब���लताना क्वचित प्रसंगी त्यातील एखाद्या धोरणात काही चुका असू शकतील. पण वरील उदाहरणांवरून असेही म्हणता येईल की भारतात इंटरनेट सेवा पुरवणा-या कंपन्या, वापरकर्ते यांच्यात असाही विश्वास आहे की भारतात इंटरनेटची वाढ होण्यासाठी काय करावे लागेल याची त्यांनाही कल्पना आहे. या विषयावरील लोकांकडून येणा-या उपयुक्त मतांचा बारकाईने विचार होत असतो. यात नेट न्युट्रलिटि हा महत्वाचा मुद्दा सुद्धा आहेच. त्यामुळे फेसबुकच्या जाळ्यात पंतप्रधान अडकले व नेट न्युट्रलिटिच्या मुद्द्यावर ते तडजोड करतील असा निष्कर्ष काढणे अपरिपक्वपणाचे ठरेल.\nसिलीकॉन व्हॅलीतील उद्योजकांचा डिजीटल इंडियाला पाठिंबा मिळवणे, त्यासाठी त्यांना भारतात गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे आणि ती गुंतवणुक भारतात प्रत्यक्षात कशी आणता येईल हा मोदींच्या अमेरिका भेटीचा एक प्रमुख उद्देश होता. यात भारताच्या या भावी गुंतवणुकदारांचे प्रश्न, अटी, समस्यांवर चर्चा झाली असेल. “आम्ही गुंतवणुक करु इच्छितो पण ….” असा सुर सुद्धा या भावी गुंतवणुकदारांकडून कदाचित निघाला असेल.\nपण याचा असा अर्थ असाही नाही की परत आल्यावर वरील चर्चेच्या संदर्भाने यासाठीच्या धोरणांमध्ये घाईने बदल केले जातील. आपल्याला माहित आहे की एखाद्या धोरणविषयक गोष्टींचे काम अशाप्रकारे होत नसते. त्यात असणा-या कलमांमध्ये, मुद्यांमध्ये काही विरोधाभास तर नाही ना हे सुध्दा बघावे लागते. प्रत्येक कलमाचा, मुद्याचा जास्तीत जास्त सकारात्मक परिणाम व इंटरनेट वापरकर्त्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचा विचार या विषयावरील धोरणे ठरवताना नक्कीच केला जाईल, कारण ते आवश्यकच आहे.\nयाच दौ-यात पंतप्रधानांनी व्हॅलीतील 35 मोठ्या भारतीय स्टार्ट अप्सच्या प्रमुखांबरोबर सुध्दा बातचीत केली. पण याचा गवगवा फार झाला नाही. तो व्हायला हवा होता. ही बातचीत नेट न्युट्रॅलिटी, भारतात नव्याने स्टार्ट अप्स चालु करण्यासाठी कशाची गरज आहे अशा विषयांवर झाली. याशिवाय भारत सरकारने मार्च पासुन नेट न्युट्रॅलिटीबाबत देशभर झालेल्या भरपुर चर्चेनंतर TRAI ला याबाबत एक सर्वसमावेशक रिपोर्ट देण्यास सांगितले आहे व याबाबतच्या धोरणाची रुपरेषाही आखली आहे. तत्वतः सरकार नेट न्युट्रॅलिटीच्या बाजुने आहे.\nया संबंधातील परिपत्रात स्थानिक VOIP चे नियमन, टेलिकॉम कंपन्यांना त्यांचे नेटवर्क अधिक परिणामकारक वापरण्यासाठीचे स्वातंत्र्य, इंटरनेट कंपन्यांची नियंत्रकांची भूमिका न करणे या संदर्भातील सूचना आहेत. इंटरनेट वापरकर्त्यांचे काही गट, इंडस्ट्रीतील याच्याशी संबंधित काही महत्वाच्या संस्था यांच्या या वरच्या प्रतिक्रीया अशा आहेत – a) VOIP चे कोणत्याही स्वरुपात नियमन होऊ नये. b) टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कचा परिणामकारक वापर होताना त्याचा गैरवापर होऊ नये. c) मोठ्या इंटरनेट कंपन्यांप्रमाणे टेलिकॉम कंपन्यांनीसुध्दा नियंत्रकाची भूमिका बजावू नये.\nमोदींची फेसबुक (किंवा झुकेरबर्ग) बरोबरची ही भेट फारतर सेमी सोशल म्हणता येईल. या भेटीपेक्षा सरकारचे नेट न्युट्रलिटी बाबतचे धोरण, नेट न्युट्रलिटी निर्धारित करणा-यावरील प्रतिक्रिया यांच्याकडे आपण जास्त लक्ष देण्याची गरज आहे. या दौ-याचा उद्देशांबरोबरच, जगभरातील अद्यापही न जोडले गेलेले 800 मिलीयन भारतीयांना कसे जोडता येईल व हे जोडणे खाजगी कंपन्यांच्या मदतीने लवकर होईल का व हे जोडणे खाजगी कंपन्यांच्या मदतीने लवकर होईल का हे बघणे हा एक प्रामाणिक उद्देश असु शकतो.\nजरी Internet.org भारतात काही खासगी कंपन्यांद्वारे आले असले तरी internet.org च्या भारतात येण्याच्या विचारांपासून, सेवा देण्याबाबत भारत सरकारने आपल्याला अधिकृतपणे दुरच ठेवले आहे. खरेतर आता भारतात नेट न्युट्रलिटीचा मुळ उद्देश, तत्वे या बाबत तडजोड न करता इंटरनेट सेवा देणे या करता एकत्र येऊन विचार करण्याची गरज आहे.\nयाच बरोबर भारतात नवे स्टार्ट अप्स कसे चालु होतील हे बघणे, त्या साठीचे अनुकूल वातावरण तयार करणे या विषयावर सुध्दा मंथन होणे आवश्यक आहे. ज्या मुळे इथल्या नव्या स्टार्ट अप्स मधे इंटरेस्ट असणा-या लोकांना जास्त माहिती मिळेल.\n← एस.एम.एस इलो रे इलो sss\tब्लॉगिंग हे करियर होऊ शकतं का\nभारतीय उद्योगांची नीतिमत्ता, अर्थात, बिझनेस एथिक्स\nब्लॉगिंग हे करियर होऊ शकतं का\nमोदींच्या फेसबुक भेटीचा अर्थ\nएस.एम.एस इलो रे इलो sss\nमेक इन इंडिया साठी इलेक्ट्रोनिक्स\ndiwaliadmin on मेक इन इंडिया साठी इलेक्ट्रोनिक्स\nTushar on मेक इन इंडिया साठी इलेक्ट्रोनिक्स\nSarang on मोबाइल धारकांसाठी अतिशय उपयुक्त App – “ InTouchApp”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Small-Leader-Ghanshyam-Darode-Passed-SSC-Exam/", "date_download": "2019-02-23T23:58:16Z", "digest": "sha1:WYDUQQ43ZLH4YJS3W4WJOR44WR27CUHG", "length": 4284, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाल पुढारी SSCला कसाबसा बहुमतात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › बाल पुढारी SSCला कसाबसा बहुमतात\nबाल पुढारी SSCला कसाबसा बहुमतात\nअहमदनगर : पुढारी ऑनलाईन\nगावरान भाषा आणि राजकीय पुढाऱ्याचा रुबाब यामुळे लहान वयातच फेमस झालेल्या अहमदनगरचा बाल पुढारी घन:श्याम दरोडेने यंदा दहावीची परीक्षा दिली होती. या परिक्षेत त्याला ५१ टक्के गुण मिळाले.\nआपल्या या यशानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, माझ्या सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि आई-वडिलांच्या आशिर्वादामुळे हे यश मिळाले. दहावीत हे यश मिळवताना आलेल्या अडचणींवरुन त्याने सरकारवर टीका केली आहे. तो म्हणाला की, गावात लाईट नियमित नाही. आली तर आली नाहीतर नाही अशी अवस्था. एसटी बस नसल्याने चालत प्रवास करावा लागला. रस्ते चांगले नाहीत. दळणवळणाची सुविधा नाही त्याची सोय लवकर करावी अशी मागणीही त्याने केली आहे.\nश्रीगोंदा तालुक्यातील एका लहानशा गावात जन्मलेला घनश्यामला जन्मताच असाध्य आजाराने ग्रासले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाषण दिल्यानंतर तो प्रसिद्धिच्या झोतात आला होता. तो राजकारण्यांसारखा बोलत असला तरी तो राजकारणावर नाही तर लोकांच्या प्रश्नावर बोलतो. घनश्यामवर ‘मी येतोय’ नावाचा सिनेमाही प्रदर्शित झाला आहे. त्यात घनश्यामने स्वत: भूमिका केली आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/bjp-leader-opposes-shivsena-in-kokan-341177.html", "date_download": "2019-02-23T23:36:25Z", "digest": "sha1:FGYNGC7WV5ZM7YCSI2UQ375BMFIJSSWJ", "length": 17854, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'कोकणात शिवसेना नको, सुरेश प्रभूंना उमेदवारी द्या', भाजपचे कार्यकर्ते आक्रमक", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\n'कोकणात शिवसेना नको, सुरेश प्रभूंना उमेदवारी द्या', भाजपचे कार्यकर्ते आक्रमक\nएकीकडे शिवसेना-भाजप युतीची चर्चा सुरू झाली असल्याची माहिती समोर आली असतानाच आता स्थानिक नेते मात्र युती नको, अशी मागणी करताना दिसत आहेत.\nसिंधुदुर्ग, 12 फेब्रुवारी : 'रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात युती नको, भाजपकडून सुरेश प्रभू यांना उमेदवारी देण्यात यावी,' अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी केली आहे. भाजपा कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवारासाठी प्रचार करणार नाहीत, अशी भूमिकाही स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे.\nएकीकडे शिवसेना-भाजप युतीची चर्चा सुरू झाली असल्याची माहिती समोर आली असतानाच आता स्थानिक नेते मात्र युती नको, अशी मागणी करताना दिसत आहेत. 'कोकणात शिवसेना नको, सुरेश प्रभूंना उमेदवारी द्या. खासदार नारायण राणे यांना भेटून सुरेश प्रभूंना पाठिंबा देण्यासाठी मागणी करणार आहे', असं भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी म्हटलं आहे.\nभाजप जिल्हाध्यक्षांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजप आणि शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते मात्र एकमेकांविरोधात भूमिका घेताना दिसत आहेत.\nभाजप-शिवसेनेत कुठे-कुठे आहे संघर्ष\nमावळमध्ये भाजपचा बारणेंना विरोध\nमावळ मतदारसंघातील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेवकांनी श्रीरंग बारणे यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे. याबाबत नगरसेवकांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना लेखी निवेदनही दिले आहे.\n'श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिल्यास पराभवाची जबाबदारी आमची नाही', असं म्हणत पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेवकांनी बारणेंना विरोध करणारे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवलं आहे.\nकिरीट सोमय्यांना शिवसैनिकांचा विरोध\n'मातोश्री'वर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी युती झाल्यास भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाला जोरदार विरोध केला आहे. 'किरीट सोमय्यांना युती झाली तरी शिवसैनिक मतदान करणार नाही' अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. तसा अहवाल विभागप्रमुखांनी 'मातोश्री'वरील बैठकीमध्ये दिला. यामध्ये पक्ष कारवाईला देखील सामोरं जाण्याची तयारी शिवसैनिकांनी दर्शवली आहे.\nपूनम महाजनांना शिवसेना धक्का देण्याच्या तयारीत\nभाजप खासदार पूनम महाजन यांच्या मतदारसंघात युवासेनेनं निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. भाजप खासदार पूनम महाजन यांच्या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला. युतीत बेकी कायम असल्याचं चित्र आहे. अशातच आता शिवसेना भाजपच्या मतदारसंघात मेळावे आयोजित करून भाजपला शह देण्याची रणनीती आजमावून पाहतेय की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.\nराफेल : राहुल गांधीचा मोदींवर सर्वात मोठा आरोप; UNCUT पत्रकार परिषद\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडि��� LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/1169", "date_download": "2019-02-23T22:52:14Z", "digest": "sha1:HHL3KRJ4XVWY2W3XQKBFJDROJOVB66DA", "length": 49737, "nlines": 277, "source_domain": "aisiakshare.com", "title": " साहित्यिकानाम् न भयं न लज्जा - उर्फ टोरंटोचा शिमगा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसाहित्यिकानाम् न भयं न लज्जा - उर्फ टोरंटोचा शिमगा\nटोरंटो येथे भरू पाहाणारं विश्व साहित्य संमेलन भरेल असं काही दिसत नाही. त्या सगळ्या प्रकरणावरून मराठी साहित्यविश्वाला झोडपणारा एक खरपूस अग्रलेख 'लोकसत्ता'त आज आला आहे. साहित्यिक आणि राजकारणी, साहित्यिकांचं राजकारण आणि त्यांची 'रमण्यांची जनुकीय आवड' अशा अनेक बाबींचा समाचार त्यात घेतलेला आहे. या प्रकरणाबद्दल इथल्या साहित्यप्रेमी आणि इतर मंडळींना काय वाटतं\nअजून तरी मी रोज सकाळी ऑफिसला जातो. दिवसभर काम करतो. संध्याकाळी, रात्री वाचन करतो. फेसबुक, ऐसीअक्षरे येथे येतो, वाचतो, प्रतिसाद लिहितो. पूर्वी मद्यपान करायचो तेही सांप्रती अशक्य आहे असे वाटत नाही; पण मी करत नाही. रिक्षावाल्याच्या मीटरमधून होणारी फसवणूक तशीच आहे. बसची कटकट असतेच. वेळेवर जेवत असतो. वृत्तपत्रांचे वाचन सकाळी अर्ध्या तासात संपते आहे. वीजेचे बिल वाढले आहे. त्याविरुद्ध आंदोलन केले पाहिजे. पाऊस कमी असल्याने येत्या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असेल की शेतीचे पाणी तोडून मला पुण्यात पाणी भरपूर मिळेल याची एक चिंता मधूनच डोकावत असते. परवा खान्देशात काही तिथं शेतकरी चिंता व्यक्त करत होते. नागपुरात लक्ष्मणराव ढोबळे यांना मारहाणीचा प्रयत्न झाल्याचं मला लगोलग कळलं माझ्या मोबाईलवर. टीव्हीवर होतं का हे माहिती नाही. भारतानं टेस्ट आणि तो वर्ल्ड कप जिंकल्याचं मात्र टीव्हीवरूनही कळलं. लवासाला पंचवीस कोटी रुपयांचा दंड करून त्यांनी जमीन गिळण्याची प्रक्रिया सरकारनं नियमित केली. माधव गाडगीळ यांचा अहवाल गुंडाळण्याची तयारी सुरू आहे हे त्यांच्याच याच वृत्तपत्रातील मुलाखतीतून कळलं.\nआता रात्रीचे साडेअकरा झाले आहेत. उद्या ऑफिस आहे. आता जावं लागेल. खरं तर अजून लिहायचं आहे. पण नको. झोप उडाली (माझीच) तर पंचाईत होईल.\nकुठलं प्रकरण म्हणताय तुम्ही साहित्यिकांना झोडलंय का वा. हिंमत लागते राव त्यासाठी. ती दाखवली त्यांनी. साहित्यीकांना लाज नाही. पन्नास लाख रुपये मागतात. ऐन दुष्काळात. तरी, मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण पंचवीस लाख रुपये देतो म्हणाले आहेत त्यावर टीका केलेली दिसत नाही. ते बरोबर आहे म्हणा. पृथ्विराज चव्हाण पूर्वी बसमधून कसा प्रवास करायचे हे याच वृत्तपत्रात मी वाचलं होतं. हे पंचवीस लाखही कुणाच्या खिशातून येणार आहेत हे माहिती नाही राव. नाही तर त्यावरही मला काही तरी मत व्यक्त करता आलं असतं.\nपंचवीस लाख ही रक्कम फार नाही,\nपंचवीस लाख ही रक्कम फार नाही, पण महाराष्ट्रातल्या करदात्यांनी भरलेले पैसे अगोदरच मजबूत असणार्‍या कनेडीयन अर्थव्यवस्थेवर का खर्च व्हावेत\nमुळात मराठी साहित्य संमेलनं भारताबाहेर भरवण्यामागचं कारण काय तेवढ्यासाठी भारतातून विमानं भरभरून लोकं येत असतील तर मग हेच सगळं कमी उठाठेवी करून भारतातच का करत नाहीत\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमागणी तसा पुरवठा असे अग्रलेख वाचणारी लोक आहेत म्हणून असे अग्रलेख लिहले जात असावेत. किंबहुना त्यांनी असेच लिहण्यात व वाचणार्‍यांनी असेच वाचण्यात लिहण्यार्‍याचे व वाचणार्‍याचे हित असावे. असो.\nबादवे श्रामो तुम्ही \"द न्युजरूम\" मालीका बघता का हो नसल्यास जरुर बघा. अन्य कोणी बघते का\nलेखाची भाषा जळजळीत आणि टाळ्याघेऊ आहे खरी. त्यात सर्वच साहित्यिक म्हणवणाऱ्यांना टुकार, भिकार, वेगवेगळ्या पुढाऱ्यांचे पित्त्ये वगैरे विशेषणं मुक्तहस्ताने वापरलेली आहेत.\nमुख्य प्रश्न असा - की त्या कॅनडामध्ये किंवा अमेरिकेत कडमडत जाऊन कशाला भरवावी साहित्य सम्मेलनं\nया प्रश्नाचं एक उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.\nजगात काही दशकांपूर्वी सुमारे ६००० भाषा/बोली होत्या. त्या येत्या काही वर्षांत ३००० वर येतील असा तज्ञांचा अंदाज आहे. आणि जसा काळ पुढे जाईल तसतशी जगाची लोकसंख्या मूठभर भाषांमध्ये वाटली जाईल. मराठी भाषा ही संख्येच्या दृष्टीने सुमारे पंधरावी भाषा आहे. तिच्या समृद्धीसाठी, प्रसारासाठी काही खर्च करणं आवश्यक आहे. नाहीतर तिची पीछेहाट होत जाऊन काही शतकात ती नामशेष भाषांमध्ये जाऊ शकेल.\nआता हा खर्च नक्की कुठे करावा हा प्रश्न करदात्यांचे प्रतिनिधी म्हणून सरकारला कायमच करावा लागतो. सध्याचं विश्व हे ग्लोबल आहे. कॅनडा, अमेरिका इथे स्थायिक झालेले अनेक मराठी लोक आहेत. मराठी साहित्यात नवे प्रवाह काय चालू आहेत, नवीन पुस्तकं कुठची आहेत याविषयी त्यांना माहिती देण्यात फायदा आहे. साहित्य सम्मेलनाच्या निमित्ताने अनेक लोक एकत्र येतात. दूरच्या देशात मराठी संस्कृती जिवंत रहायला मदत होते.\nया दृष्टिकोनातून कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला सहाय्य करणं महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीने लॉंग टर्म फायद्याचं आहे. या सम्मेलनांत अनेक पुस्तकं विकत घेतली जातात. प्रकाशकांचा प्रचंड फायदा होतो. त्यामुळे त्यांना एरवी न खपणारी पण कलात्मक किंवा वैचारिक पुस्तकं छापणं परवडू शकतं. यातून मराठी भाषेत अभिजात साहित्य निर्मितीची शक्यता वाढते.\nआता हा फायदा किती, आणि त्यासाठी करदात्यांनी किती खर्च करावा याबाबत वाद घालता येतो. मला वाटतं तशा वाटाघाटी चालूही आहेत. कदाचित सरकार, समिती आणि प्रकाशक यांनी एकत्रितपणे आपापला वाटा उचलला तर ५० लाखांची सोय होऊ शकेलही. पण या सगळ्याचा सम्यक विचार करण्याऐवजी या सगळ्याच गोष्टींना टुकार, पैशाची व परदेशवारीची लालूच असं म्हणून बोळवण करणं एकांगी वाटतं. प्रकाशनव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग असलेल्या वृत्तपत्राच्या संपादकाकडून येणं आणखीनच चिंताजनक आहे. त्यांच्याकडून टाळ्याघेऊ विधानांपेक्षा जनतेला काहीतरी शिकवण्याची अपेक्षा असते.\nमराठी भाषा बोलणारे लोक जगभर\nमराठी भाषा बोलणारे लोक जगभर (विखुरलेले पसरलेले - दोन्ही शब्दांचे अर्थ तिरकसही होऊ शकतात म्हणून ते टाळते ) आहेत हा भाग वेगळा. पण त्यामुळे मराठी काही 'जागतिक भाषा' बनत नाही. इथं महाराष्ट्रात ती नामशेष होऊ घातली आहे अशी भीती व्यक्त होत असताना (ती निराधार असेलही) परदेशात जाऊन संमेलनं घेऊन भाषा कशी तगणार हे काही कळत नाही मला. आता ऑनलाईन पुस्तक खरेदीची शक्यता वाढलेली असताना केवळ पुस्तकं विकली जावीत म्हणून दूरदेशी संमेलन भरवण्यात फारसा काही मुद्दा नाही माझ्या मते. गेल्या काही वर्षांत मराठीत प्रकाशित झालेल्या (आणि विकल्या गेलेल्या) पुस्तकांत मू़ळ मराठीत लिहिलेली पुस्तकं किती आणि इतर (मुख्यत्वे इंग्रजी) भाषेतल्या पुस्तकांचे अनुवाद किती अशी आकडेवारी एकदा पाहायला हवी.\nमराठी भाषा संख्येच्या दृष्टीने पंधरावी आहे ही माहिती वरती राजेश घासकडवी यांनी दिली आहे. आपली लोकसंख्या इतकी जास्त आहे की जगात ब-याच बाबतींत आपण पहिले आहोत मला म्हणायचे इतकेच आहे की केवळ जास्त लोक एखादी भाषा बोलतात म्हणून ती जागतिक भाषा होईलच असे नाही. एखादी भाषा जागतिक होण्यासाठी ती बोलणा-या लोकांची संख्या अधिक असणे गरजेचे आहे पण तितकेच पुरेसे नाही.\nमराठी भाषा ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची आणि पर्यायाने अभिव्यक्तीची जागतिक भाषा व्हावी हे स्वप्न चांगले आहे. पण वास्तवात तसे होण्याची शक्यता सध्या तरी कमी दिसते आहे. निदान ती \"आपल्या जगात\" आपण वापरली, टिकवली आणि वाढवली - तरी खूप झाले.\nविश्व साहित्य संमेलन करायला हरकत नाही आणि २५-५० लाख रुपये म्हणजे सरकारसाठी फार नाही. पण अशी सम्मेलने होऊन भाषावृद्धी किंवा विकास होतो असे समजण्याचे कारण नाही असे वाटते.\nगेल्यावर्षी सिंगापुरात विमसासंमेलन झाले. महेश एलकुंचवार, मंगला गोडबोले, विश्वास पाटील, दत्ता हलसगीकर, माधवी वैद्य इत्यादी अनेक ख्यातनाम लोकांनी हजेरी लावली. सिंगापुरातल्या मराठी जनांनीही बरीच उपस्थिती दाखवली पण परिसंवाद, मुलाखत, कथाकथन आणि काव्यवाचन या प्रकारांमध्ये भाग घेणार्‍यांचे आणि श्रोते-प्रेक्षकांचे सरासरी वय बहुतेक ३०-३५च्या वर असावे. तरूण म्हणजे अगदी सोळा-सतरा वर्षांची मुले सोडून द्या पण विशी-पंचविशीतले लोकही अजिबात आले नाहीत.\nअजून शाळेत असलेल्या मुलांना तर 'हायर' मराठी फारसं समजतच नाही तर संमेलनाला हजर राहण्याचा प्रश्नच येत नाही.\nमहाराष्ट्र मंडळात ऋतुगंध नावाचे द्वैमासिक चालवले जाते आणि त्यात प्रथेप्रमाणे बालविभाग असतो. या बालविभागासाठी 'साहित्य' गोळा करायला कोण कष्ट पडतात. मुले मराठीत लिहीत नाहीत म्हणून इंग्रजीत त्यांचे लेखन मागवून मंडळाचा एखादा सभासद ते मराठीत भाषांतर करून शेवटी ते छापायचे असे ठरवावे लागले.\nइतर भाषिकांच्या आग्रहाने हिंदी, पंजाबी आणि बंगाली भाषांचा समावेश अभ्यासक्रमात दुय्यम भाषा म्हणून करण्यास सिंगापूर सरकारने परवानगी दिली आहे. तमिळ तर इथल्या चार प्रमुख भाषांपैकी एक आहेच. पण मराठीला असा अधिकृत दर्जा मिळण्याची सुतराम शक्यता नाही कारण संमेलन म्हणजे तेच ते आणि तेच ते उगाळत बसणे एवढेच लोकांना कळते. ज्या ज्या देशात विश्वसंमेलन होईल त्या त्या देशात मराठीसाठी सरकार दरबारी काही करणे हे होत नाही.\nशिवाय निवडक चांगल्या लोकांव्यतिरिक्त इतर 'साहित्यिकांच्या' 'साहित्याचा' दर्जा पाहून या अग्रलेखात म्हटलेले सगळेच काही चुकीचे नाही असे वाटते.\nसाहित्य, राजकारण आणि व्यापार\nपरदेशातच नाही, तर देशात भरणार्‍या साहित्य संमेलनां���रही काही प्रमुख साहित्यिकांनी टीका केलेली आहे. विंदा, पाडगावकर अशा काहींनी संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीला उभं राहायला नकार दिला होता. अग्रलेखावरच्या प्रतिसादांमध्ये काही जणांनी पु.लं.च्या दानशूरतेशी सध्याच्या साहित्यिकांची जी तुलना केली आहे, किंवा दुर्गा भागवतांनी सत्ताधीशांवर केलेल्या टीकेचं स्मरण केलं आहे ते अगदीच अस्थानी वाटत नाही. मराठी साहित्य परिषदेसारख्या संस्थेत सध्या जे पदाधिकारी आहेत त्यांची नावं पाहिली तर त्यामागे राजकारण जास्त अन् साहित्यकारण कमी हे लक्षात येतं. त्यामुळे एकंदर साहित्यविश्वाविषयी काही प्रमाणात उपहासात्मक टिप्पणी होणं अपरिहार्य वाटतं.\nजो कोणी सत्ताधीश असेल त्याच्या आडोशास राहावे, एखाद्या पुस्तकाच्या पुण्याईवर लेखक म्हणून मिरवत जमल्यास एखादे घर, तेवढे न झेपल्यास साहित्य संस्कृती महामंडळ, विश्वकोश किंवा मराठी संवर्धनासाठीच्या एखाद्या संस्थेत सदस्यत्व मिळवावे आणि रेल्वेने दुसऱ्या वर्गात ये-जा करून टॅक्सीचे बिल लावण्याचा तिसऱ्या दर्जाचा शूरपणा करावा हा अनेक साहित्यिकांचा मुख्य व्यवसाय. एखाद्या संपादकास हाताशी धरून वर्तमानपत्रीय स्तंभ मिळवावा आणि तो छापूनही येत नाही तोच त्या स्तंभाचे पुस्तक करण्यासाठी पुन्हा फिल्डिंग लावण्यास सुरुवात करावी, हे यांचे साहित्यविश्व. या पुस्तकास पुन्हा एका संपादकाची प्रस्तावना घ्यावी आणि दुसऱ्याच्या अध्यक्षतेखाली तिसऱ्याच्या हस्ते प्रकाशन करावे. म्हणजे पूर्वप्रसिद्धीचीही मोफत सोय आणि किमान एक आवृत्ती तरी सहीसलामत सुटण्याची हमी. जे जे मोफत ते ते पौष्टिक हे यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान.\nहे वर्णन आज अनेक साहित्यिकांना शोभतं ही खेदजनक वस्तुस्थिती नाकारता येत नाही.\nसंमेलनादरम्यान होणार्‍या पुस्तकविक्रीचं म्हणायचं तर महाराष्ट्रात भरणार्‍या संमेलनांच्या वेळी कुणाला किती स्टॉल दिले यावरून प्रमुख प्रकाशकांची 'तू तू मै मै' वृत्तपत्रांत सार्वजनिकरीत्या गाजते हा गेल्या काही वर्षांतला अनुभव आहे. त्यात एखाद्या साहित्यिकाच्या सगळ्या पुस्तकांचे हक्क विकत घेताना प्रकाशक काय करतात वगैरेंविषयीच्या तक्रारी अधूनमधून वृत्तपत्रांमध्ये येत असतातच. थोडक्यात, साहित्यविश्वाचं मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरण झालेलं आहे असं चित्र सामान्य व��चकासमोर आज उभं राहतं. असं असताना अशा उपक्रमांना सरकारी मदत मिळावी का हा प्रश्न मनात उभा राहतोच. मग त्यापेक्षा परदेशात जिथे संमेलन भरवायचं असेल तिथल्या लोकांनी आपापल्या क्षमतेनुसार पैसे उभे करावेत आणि छोट्या पातळीवर का होईना, पण संमेलन भरवावं ही मागणी अवाजवी वाटत नाही.\nअभय पाटील यांनी २००९च्या कॅलिफोर्निया संमेलनाच्या वेळी लिहिलेला 'बोलाचे साहित्य बोलाचेच विश्व, रंकाचे धन आणि रावांचे कवित्व' हा लेख या संदर्भात रोचक वाटू शकेल.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nअभय पाटील यांचा लेख आवडला.\nअभय पाटील यांचा लेख आवडला. विशेषतः महाराष्ट्र फाऊंडेशन, कॅनडातली महाराष्ट्र सेवा समिती, कॅलिफोर्निया आर्टस् असोसिएशन अशा उदाहरणांमुळे परस्परविरोध उठून दिसतो.\nव्यावहारिक प्रश्न विचारायचा असेल तर अमेरिकेत्/कॅन्डात कर भरणार्‍यांनी आयोजित केलेल्या एखाद्या कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकारने पैसा पुरवावा एवढं थोर किंवा सामाजिक कार्य इथे होतं का अमेरिकेत करदात्यांच्या पैशांबद्दल एवढी जागरूकता आहे तर महाराष्ट्रात का नसावी असाही उलट प्रश्न विचारता येईल.\nया सर्व प्रकारात साहित्यिक आणि/किंवा साहित्य मंडळाची भूमिका काय आहे ती कुठेच कानावर आलेली नाही.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nया पार्श्वभूमीवर हे / हे रोचक\nया पार्श्वभूमीवर हे / हे रोचक वाटले.\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nभारताबाहेर सम्मेलन होत आहे ह्यावर एवढा आग्यामोहोळ उठण्याचे कारण काय सम्मेलने फक्त ईचलकरंजी,नाशिक्,परभणीलाच झाली पाहिजेत असा नियम आहे की काय\nमराटी लोकांची संख्या कॅनडा,अमेरिकेत लक्षणिय आहे असे शिरिष नेहमी म्हणतो. साहित्याचा दर्जा बंगाली,तामिळ,हिंदी एवढा नसला तरी बर्‍यापैकी आहे असे म्हंटले जाते.सम्मेलनानिमित्त पाच्,पन्नास एन.आर.आय. डोकी एकत्र येत असतील,थोडी फार पुस्तके घेत असतील तर एवढा आ़क्षेप घ्यायचे कारण असू नये असे ह्यांनाही वाटते.\n(देशाची सीमा कधीही न ओलांडलेली)रमाबाई\nअगदी अशाच स्वरूपाचा माझा, मी\nअगदी अशाच स्वरूपाचा माझा, मी रहातो तेथील, सुमारे २० + वर्षांचा अनुभव आहे. अनेक वर्षांपूर्वी मी व साहित्याची उत्तम जाण असलेले आणि उत्साही असे, आमचे तत्कालिन मंडळाध्यक्ष ह्यांनी मिळून एका तळ्याकाठच्या कार्यक्रमात जी. एंच्या 'चंद्रावळ'चे वाचन केले होते. तेव्हा खरे तर बर्‍यापैकी प्रौढ सभासद मंडळात अधिकांश होते, पण ह्या वाचनाचा संपूर्ण बोर्‍या ऊडाला. एक बाई समोरच बसून पायावर चढणार्‍या मुंग्यांना मारत होत्या, सर्व 'हे एकदा कधी संपते' ह्याची आतुरतेने वाट पहात होते. नंतर कुणीतरी हे कथावाचन अशा प्रकारच्या कार्यक्रमात कसे अप्रस्तुत होते, ह्यावर मला चांगल्या शब्दांत समज दिली. अलिकडे तेंडुलकर गेले त्यावर्षी निमीत्त साधून 'पाहिजे जातीचे' बसवावे असा प्रस्ताव मी मांडला. अगदी धडपड करून एकदोन प्रति मिळवल्या, त्यातील एक प्रत एका संबंधित व्यक्तिने वाचावयास म्हणून नेली ती आजतागायत मला मिळालेली नाहीच, पण त्याविषयी त्या व्यक्तिने, तसेच इतर संबंधितांपैकी कुणीही चकार शब्दही काढला नाही. दरवर्षीप्रमाणे कुठलेतरी 'इयत्ता चौथी' दर्जाचे, स्वरचित नाट्क तेव्हाही सादर झाले. दहाएक वर्षांपूर्वी, मराठी जगताच्या साहित्य, कला, क्रीडा, संगीत अशा विवीध अंगांचा परामर्ष घेणार्‍या एका स्पर्धेचा अनुभव असाच विदारक होता. 'पिपात ओले' चा कवि कोण, 'ह्या नभाने, ह्या भुईला दान द्यावे' चा कवि कोण... अशा सर्व प्रश्नांवर स्पर्धक अत्यंत आंबट चेहरा करीत ('हे काय बाबा नवीनच, कधीच ऐकले नाही कधी') नाही म्हणायला एक चलाख तरूणी अशा सर्व कवितांचे जनकत्व कुसुमाग्रजांकडे देऊन मोकळी होई') नाही म्हणायला एक चलाख तरूणी अशा सर्व कवितांचे जनकत्व कुसुमाग्रजांकडे देऊन मोकळी होई चार पाच वर्षांपूर्वी अशाच एका कार्यक्रमात (---मी आयोजिला नाही, तो नाद मी केव्हाच सोडून दिला--) 'संगीत स्ययंवर' चे लेखक कोण, ह्या प्रश्नाचे उत्तर अगदी हात वर करून, एका तरूणाने 'बाल गंधर्व' असे दिले होते. हे माझे अनुभव परदेशातील मराठी समाजाचे प्रातिनिधीक असावेत, खरे तर, आम्ही भौगोलिक दृष्ट्या, अमेरिकेच्या तुलनेने, भारताच्या बरेच जवळ आहोत, तेव्हा मंडळींची अनेक छोट्यामोठ्या वैयक्तिक कारणांने ये- जा होत असते. आता तर जालामुळे सर्वच विश्व छोटे झाले आहे. तरीही ही परिस्थिती आहे व ती अत्यंत निराशाजनक आहे.\nह्या माझ्या अनुभवांच्या पाश्वभूमिवर राजेश घासकडवींचा खुलासा आश्चर्यकारक वाटला-- इतका, की ते व मी बहुधा विभिन्न ग्रहांवर वास्तव्य करतो आहोत की काय, असा प्रश्न मनात यावा\nया सम्मेलनांत अनेक पुस्तकं विकत घेतली जातात. प्रकाश���ांचा प्रचंड फायदा होतो. त्यामुळे त्यांना एरवी न खपणारी पण कलात्मक किंवा वैचारिक पुस्तकं छापणं परवडू शकतं. यातून मराठी भाषेत अभिजात साहित्य निर्मितीची शक्यता वाढते.\nहे छान आहे, पण सुमारे दहा वर्षांपूर्वी, मुंबईतील टिळक ब्रिजच्या खाली 'मॅजेस्टिक'चे दुकान चालवणारे अनिल कोठावळे ह्यांच्याशी झालेला माझा संवाद मला आठवला. त्यावेळी अमेरिकेतील पहिले 'बृहन महाराष्ट्र अधिवेशन' नुकतेच पार पडले होते. तिथला त्यांचा तसेच इतर प्रकाशक/ पुस्तक विक्रेत्या स्टॉल्सवरील अनुभव ते सांगत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या सार्‍यांनी भरभरून पुस्तके नेली होती, त्यातील ९५ % खपलीच नाहीत. तेव्हा उरलेली परत आणण्याचा भुर्दंड सोसण्यापेक्षा त्यांनी ती तेथेच फुकटात वाटली.\nआजच्या लोकसत्ताच्या लोकमानस विभागामध्ये दोन पत्रं आहेत. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांचं पत्र त्यापैकी एक आहे. त्यात अर्थात अग्रलेखाविषयी नाराजी आहे. 'साहित्यिक मंडळी साहित्य संस्थांना फार वेळ देऊ शकत नाहीत, तेव्हा संस्थात्मक कार्य करणाऱ्यांनाही न्याय मिळायला हवा.' या त्यांच्या युक्तिवादातून संमेलनाच्या परदेशवारीचं साहित्यकारण कितपत आहे त्याचा सूज्ञांना अंदाज येऊ शकेल. त्याबरोबर औरंगाबादच्या श्रीकांत उमरीकर यांचं पत्रही लोकसत्तानं छापलं आहे. परभणीचं संमेलन, मराठवाडा साहित्य परिषद वगैरेंचे त्यांचे बोलके आणि प्रातिनिधिक म्हणता येतील असे अनुभव त्यात त्यांनी दिले आहेत. साहित्याच्या राजकारणाचा अंदाज येण्यासाठी ते मुळातूनच वाचण्यासारखे आहेत.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nह्या माझ्या अनुभवांच्या पाश्वभूमिवर राजेश घासकडवींचा खुलासा आश्चर्यकारक वाटला-- इतका, की ते व मी बहुधा विभिन्न ग्रहांवर वास्तव्य करतो आहोत की काय, असा प्रश्न मनात यावा\nत्या अग्रलेखातून साहित्य संमेलनाच्या कल्पनेला, त्यावर खर्च करण्याच्या कल्पनेला कडाडून विरोध केला होता. तसं करताना संभाव्य फायद्यांचा शून्य विचार केलेला दिसला. ते काय असू शकतील एवढंच मी मांडलं. ते नेहमीच पैशामध्ये मोजता येतात असंही नाही. पण म्हणून ते नसतातच असं नाही. हे फायदे पन्नास लाख रुपये किमतीचे नाहीत असं मुद्देसूदपणे मांडलेलं मला व्यक्तिशः आवडलं असतं. तसं काहीच नसल्याने एकांगी ���ाटला.\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/4436", "date_download": "2019-02-23T23:57:55Z", "digest": "sha1:RE7LKHMIXR7NX6Z23QMJ3GTGE5HDQEHB", "length": 10947, "nlines": 138, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सूर्याचे कारकत्व आणि कुंडलीतील त्याचे \"स्थान\" आणि महत्व! | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसूर्याचे कारकत्व आणि कुंडलीतील त्याचे \"स्थान\" आणि महत्व\nसूर्य कोणत्या गोष्टींचा कारक असतो तो उच्चीचा आणि निचीचा तसेच कुंडलीतल्या स्थानानुसार आणि इतर ग्रहांच्या युतीनुसार काय फळ देतो तो उच्चीचा आणि निचीचा तसेच कुंडलीतल्या स्थानानुसार आणि इतर ग्रहांच्या युतीनुसार काय फळ देतो सूर्यांच्या राशी ज्या स्थानात आहेत त्याचे फल काय\nसूर्य कुंभ राशीत बाराव्या स्थानी असेल तर काय फळ मिळेल\nसूर्य मेष राशीत चौथ्या स्थानी राहू आणि बुधा बरोबर असेल तर काय फळ मिळते\nसूर्य वृषभ राशीत मंगळ बुधासोबत अष्टम स्थानी असेल तर काय फळ मिळते\nसूर्य मकर राशीत बुधासोबत द्वितीय स्थानी असेल तर काय फळ मिळते\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nमाय मराठी जगो आणि हिंदी मावशी मरो \nएवढ्या सगळ्या प्रश्नांचे फळ हिंदीत केवळ बाबाजीका ठुल्लू मिळाला असता.\nत्यापेक्षा मराठी कैकपटीने बरी. कमीतकमी केळं तर केळं. हे ही नसे थोडके.\nहा धागा मनातील छोटेमोठे\nहा धागा मनातील छोटेमोठे प्रश्न वर हलविता येईल का\nसोनार जी असे प्रश्न \"छोटे मोठे प्रश्न\" धाग्यात टाका हो.\nछोटे मोठे प्रश्न नसून पुर्ण\nछोटे मोठे प्रश्न नसून पुर्ण सूर्याचीच कुंडली विचारली आहे.\nह• ना• काटवे यांचे रवि विचार ,कुंडलीची भाषा भाग १\\-२-३ वगैरे पुस्तके पहा.\nप्रत्यक्ष ज्योतिषापेक्षा कारकत्तव आणि कुंडलीतील प्रभावी ग्रहच ठरवतात प्राक्तन.\nरवि ग्रहच कुंडलीतला महान ग्रह आहे ही बय्राच जणांची समजूत असते.५८ नंतर त्याचा प्रभाव संपतो रिटायर्ड.पदं भुषवणारा आणि बरीच वर्षे खुर्ची अडवून ठेवतो.\"मोठा नोकर. \" राजा अथवा मालक होऊ शकत नाही.कित्येक वेळा संसार एकदा तरी जाळतो.तर कधी लायकीपेक्षा मोठ्या पदावर बसवतो.महान कार्य वगैरे करत नाही कारण फक्त आज्ञापालनच करतो.\nमला वाटते सूर्य कुठल्याही\nमला वाटते सूर्य कुठल्याही राशीत, कुठल्याही स्थानी असला, तरी जे बीज पेराल ... तेच फळ मिळेल.\nम्हणजे पेरूच्या बीया पेराल तर पेरूच मिळतील. फणसाच्या पेराल तर फणस.\nबाभळीचे झाड लावून त्याला आंबे कसे लागत नाहीत असा त्रागा करणे व्यर्थ आहे.\nइक दिन बिक जायेगा माटी के मोल |\nजग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://gromor.in/blog/mr", "date_download": "2019-02-23T23:13:57Z", "digest": "sha1:NKQQ65QQONLOG5EOMTGSLNRIUHEKZBL6", "length": 6919, "nlines": 47, "source_domain": "gromor.in", "title": "Marathi (मराठी) Archives - Gromor - Blog", "raw_content": "\nजीएसटीआर फाइल करण्याबद्दल असणार्‍या शंकांची उत्तरे\nतुम्ही पहिल्यांदाच जीएसटीआर फाइल करत आहात का तुम्हाला त्याबाबत अनेक प्रश्न असू शकतात तुम्हाला त्याबाबत अनेक प्रश्न असू शकतात जीएसटीआर फायलिंगबद्दल तुम्हाला खालील शंका असू शकतात: तुमच्या शंकांची उत्तरे काही अशी: 1. जीएसटी रिटर्न विशिष् …\nContinue Reading about जीएसटीआर फाइल करण्याबद्दल असणार्‍या शंकांची उत्तरे →\nडिजिटल पेमेंटचे ५ महत्त्वाचे प्रकार\nडिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक पेमेंट वापरणे सोयिस्कर व जलद असल्यामुळे आपला वेळ वाचतो डिजिटल पेमेंटचे पर्याय स्वस्त व सोपे असल्याने ग्राहकांना पसंत असतात आणि ते लघु उद्योगांसाठी अतिशय उपयुक्त ठरतात. ईक …\nContinue Reading about डिजिटल पेमेंटचे ५ महत्त्वाचे प्रकार →\nऑनलाइन जीएसटी रिटर्न कसा फाइल करावा\nदर वर्षी सर्वांनाच जीएसटी फाइल करावा लागतो. सॉफ्टवेअर अथवा अॅप्लिकेशन वापरले तर जीएसटी फाइल करणे अतिशय सोपे असते. त्यासाठी खाली दिलेली सोपी पद्धत वापरा: ऑनलाइन जीएसटी रिटर्न फाइल करण्याची पद्धत\nContinue Reading about ऑनलाइन जीएसटी रिटर्न कसा फाइल करावा\nव्यवसायासाठी वैयक्तिक कर्जाचा अर्ज करत आहात\nतुमच्या व्यवसायासाठी वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करत आहात का त्याआधी खालील गोष्टींचा विचार करा त्याआधी खालील गोष्टींचा विचार करा वैयक्तिक कर्जाचे फायदे: 1. पात्रतेचे निकष सोपे असतात वैयक्तिक कर्जाचे फायदे: 1. पात्रतेचे निकष सोपे असतात नवीन व्यवसाय सुरू करताना कोणी तुम्हाला कर्ज द् …\nContinue Reading about व्यवसायासाठी वैयक्तिक कर्जाचा अर्ज करत आहात आधी हे वाचा\nलघु उद्योगाचा विस्तार करताना या ३ गोष्टी लक्षात ठेवा\nप्रत्येक लघु उद्योजकाला हा प्रश्न असतो की व्यवसायाचा विस्तार करायची सर्वोत्तम वेळ कुठली प्रश्नाचे उत्तर सोपे नाही कारण तुमच्या उद्योगाची सध्याची स्थिती आणि तुम्हाला व्यवसायाचा विस्तार कसा करायचा आहे य …\nContinue Reading about लघु उद्योगाचा विस्तार करताना या ३ गोष्टी लक्षात ठेवा\nऑनलाइन फ्रॉड कसे टाळावे\nइंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिसपॉन्स टीम (सर्ट-इन) यांच्या मते २०१७ साली भारतात ऑनलाइन फ्रॉडच्या ५३००० केस झाल्या. ऑनलाइन व्यवहारामुळे आपले जीवन खूप सोपे झाले असले तरी ऑनलाइन असताना सावधान असणे आवश्यक अ …\nContinue Reading about ऑनलाइन फ्रॉड कसे टाळावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/song-dedicated-to-virat-kohli-ms-dhoni-and-other-asian-stars-release-by-dj-bravo-340206.html", "date_download": "2019-02-23T22:51:35Z", "digest": "sha1:T3QJVRBJWA4VDL34P23F74WWZEE7XU42", "length": 14212, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "DJ Bravo:विराट आणि धोनीवर खास गाणं; तुम्ही मिस करू शकत नाही 'हा' व्हिडिओ", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसीं���ं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nDJ Bravo:विराट आणि धोनीवर ख���स गाणं; तुम्ही मिस करू शकत नाही 'हा' व्हिडिओ\nकेवळ भारतीयच नव्हे तर क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक चाहत्याने हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे.\nनवी दिल्ली, 09 फेब्रुवारी: कॅरेबियन बेटावरील क्रिकेटची स्टाईल ही वेगळीच आहे. जगातील अन्य क्रिकेटपटूंपेक्षा वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू हे हटकेच असतात. मैदानावर असो की मैदानाबाहेर त्यांची स्टाईल ही सर्वांचे लक्ष वेधत असते. वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो हा देखील अशाच हटके स्टाईलसाठी ओळखला जातो.\nब्राव्होची ओळख केवळ एक क्रिकेटपटू म्हणून नाही तर एक डीजे म्हणून देखली आहे. काही वर्षांपूर्वी 'चॅम्पियन...चॅम्पियन' या गाण्यामुळे तो DJ Bravo या नावाने ओळखला जाऊ लागला. आता निवृत्तीनंतर तो ब्राव्हो पुन्हा एक नव गाणं घेऊन आला आहे. या गाण्यात ब्राव्होने आशिया खंडातील क्रिकेटपटूंचे कौतुक केले आहे. या गाण्यात त्याने भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघातील प्रमुख खेळाडूचे कौतुक केले आहे. ब्राव्होने भारतीय संघातील विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांना स्थान दिले आहे.\nकेवळ भारतीयच नव्हे तर क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक चाहत्याने हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/what-each-squad-looks-like-after-ipl-auction-2018/", "date_download": "2019-02-23T23:39:41Z", "digest": "sha1:SLVN5BJX7RXYXYYGNTWVV2JVFAMMP47Y", "length": 14250, "nlines": 256, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयपीएल लिलाव: तरुण खेळाडूंनी खाल्ला भाव; असे असतील आयपीएल २०१८ चे संघ", "raw_content": "\nआयपीएल लिलाव: तरुण खेळाडूंनी खाल्ला भाव; असे असतील आयपीएल २०१८ चे संघ\nआयपीएल लिलाव: तरुण खेळाडूंनी खाल्ला भाव; असे असतील आयपीएल २०१८ चे संघ\nआयपीएलच्या ११ व्या मोसमासाठीचा लिलाव काल आणि आणि आज असे दोन दिवस पार पडला. अनेक दिवसांपासून या लिलावाच्या चर्चा रंगल्या होत्या. बंगळुरूला पार पडलेल्या या लिलावात अनेक आश्चर्यकारक निर्णय पाहायला मिळाले. तसेच यावर्षी अनेक मोठे खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असल्याने फ्रॅन्चायझींमध्ये चांगली स्पर्धा रंगली.\nया लिलावात १९ वर्षांखालील भारतीय संघात असणारे पृथ्वी शॉ, शुभम गिल यांसारख्या प्रतिभावान खेळाडूंसाठी कोटींमध्ये बोली लागली तर डेल स्टेन, हाशिम अमला, जो रूट अशा मोठ्या खेळाडूंना कोणी बोली लावली नाही. याबरोबरच फ्रॅन्चायझींनी तरुण खेळाडूंनाच अधिक पसंती दर्शवल्याने अनेक अनुभवी खेळाडूंना कोणत्याच संघात स्थान मिळाले नाही.\nआयपीएल २०१८च्या या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला १२. ५० कोटींची बोली लागली. तर त्याच्या पाठोपाठ जयदेव उनाडकटला ११. ५० कोटीची किंमत मिळाली. या दोघांनाही राजस्थान रॉयल्सने खरेदी केले. जयदेव भारतीय खेळाडूंमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला.\nतसेच काल केएल राहुल आणि मनीष पांडे या दोघांना ११ कोटीची बोली लागली होती. राहुलला किंग्स इलेव्हन पंजाबने तर मनीषला सनरायझर्स हैदराबादने संघात सामील करून घेतले.\nअसे असतील आयपीएल २०१८ चे संघ\nचेन्नई सुपर किंग्स :\nकोलकाता नाईट रायडर्स :\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/alcohol-confiscated-ahmednagar/", "date_download": "2019-02-23T23:54:51Z", "digest": "sha1:CMYAXL7SC2XBLAXKCZEUQHVPSOJNRXZI", "length": 18702, "nlines": 246, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नगर शहराजवळ परराज्यातील दारूचा मोठा साठा हस्तगत", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान मुख्य बातम्या नगर शहराजवळ परराज्यातील दारूचा मोठा साठा हस्तगत\nनगर शहराजवळ परराज्यातील दारूचा मोठा साठा हस्तगत\n24 लाखाचा मुद्देमाल जप्त, मनपा निवडणूक पार्श्‍वभूमीवर उत्पादन शुल्कची कारवाई\nअहमदनगर- महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नगर शहराजवळ राज्यात प्रतिबंधीत असलेल्या मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत 4 चाकीचार वाहने आणि दारु साठा असा सुमारे 24 लाख 41 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 4 आरोपींना अटक केली आहे. महापालिका निवडणुकीत दारुचा वापर रोखण्याच्या दृष्टीने उत्पादन शुल्क विभागाने कारवाईची मोहिम हाती घेत नगर, पारनेर आणि राहुरी तालुक्यातही मोठी कारवाई केली आहे.\nPrevious articleएसटीचे चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई आता होणार लिपिक\nNext articleमका बाजरीची पोकळ कणसे पाहून दुष्काळ पाहणी पथक हेलावले\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nभाजप विरोधकांचा छावण्यांसाठी ठिय्या\nखासगी उपसासिंचन योजनांना मुदतवाढ\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nकेंद��रप्रमुखांची दोन हजार पदे रिक्त\nपहिल्या वर्षी स्थायी समितीत जाण्यास अनुभवींची नकारघंटा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thursday-super-lotto/results/26-june-2014", "date_download": "2019-02-23T22:56:11Z", "digest": "sha1:PIH2WRJIAVR3YFOUNKP3EHZ25Z3SME5J", "length": 2527, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "गुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल June 26 2014", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार 26 जून 2014\nगुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल - गुरूवार 26 जून 2014\nखाली गुरूवार 26 जून 2014 तारखेसाठीचे गुरूवार सुपर लोट्टो लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया गुरूवार सुपर लोट्टो पृष्ठाला भेट द्या.\nगुरूवार 26 जून 2014\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/RR-Patil-Doughter-Smita-Marriage-Exclusive-Photos/", "date_download": "2019-02-23T23:22:41Z", "digest": "sha1:AXRM6XRA2JHRHZED5FDCJJNFOH7RCK5J", "length": 4677, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आबांच्या कन्येचा विवाह सोहळा (Exclusive Photos) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आबांच्या कन्येचा विवाह सोहळा (Exclusive Photos)\nआबांच्या कन्येचा विवाह सोहळा (Exclusive Photos)\nपुणे : पुढारी ऑनलाईन\nराज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांची कन्या आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्ष स्मिता पाटील यांचा विवाह उद्योजक आनंद थोरात यांच्यासोबत झाला. पुण्यातील लक्ष्मी लॉन्स येथे स्मिता आणि आनंद विवाहबंधनात अडकले. या नवविवाहीत जोडप्याला आशिर्वाद देण्यासाठी अनेक राजकीय मंडळी उपस्थित होती.\nस्मिता यांचा विवाह पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आनंद थोरात यांच्याशी नोव्हेंबर २०१७ मध्ये निश्चित झाला होता. आनंद थोरात यांनी ऑस्ट्रेलियात बिझनेस मॅनेजमेंटमधून शिक्षण पूर्ण केले असून सध्या ते पुण्यामध्ये व्यवसाय करत आहेत.\nस्मिता यांच्या विवाहासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: पुढाकार घेतला होता. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.\nया लग्नात स्वत: पुढाकार घेत अजित पवार पाहुणे मंडळींच्या स्वागताला उभे होते. तर सुप्रिया सुळे यांनीही स्वत: पाहुण्यांना अक्षता वाटल्या. यावेळी भावूक झालेल्या आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमनताई व आबांच्या आईंचे सांत्वनही सुप्रिया सुळेंनी केले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Dearness-transporters-strike-Increase-in-oil-prices/", "date_download": "2019-02-23T22:58:50Z", "digest": "sha1:55AQAK2ZVNHVG3ERA5444P7FTXASHLCK", "length": 6396, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तेलाच्या फोडणीचा गृहिणींना बसणार चटका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › तेलाच्या फोडणीचा गृहिणींना बसणार चटका\nतेलाच्या फोडणीचा गृहिणींना बसणार चटका\nसातारा : विशाल गुजर\nमहागाई, वाहतूकदारांचा संप याचा परिणाम बाजारपेठेत दिसू लागला आहे. गहू, रवा, मैदा, अटाच्या दरात किलोमागे 4 रुपयांनी वाढ झाली असून आता तेलाच्या किमतीतही वाढ झाल्याने गृहिणींना फोडणीचा चांगलाच चटका बसला आहे. भाजीपाल्याची आवक थोडीशी वाढली असून दरात घसरण सुरू झाली आहे. सर्वात जास्त कोथिंबिरीची आवक वाढली असून घाऊक बाजारात सरासरी तीन रुपये पेंढी झाली आहे. कडधान्यांच्या दरात फारशी चढउतार दिसून येत नाही.\nश्रावण अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपल्याने बाजारात हळूहळू ग्राहकांची रेल��ेल वाढलेली दिसत आहे. उपवासासाठी लागणार्‍या पदार्थांच्या खरेदी विक्रीसाठी व्यापार्‍यांची धांदल उडाली, त्या पार्श्‍वभूमीवर शाबू, शेंगदाणे, गोडे तेलाच्या दरात थोडी वाढ झाली आहे. सरकी तेलाच्या दरातही आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे. एक नंबर शाबू 60 रुपये किलो असून सरासरी किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे. शेंगदाणाच्या दरातही वाढ झाली आहे. प्रतिकिलो 80 व 100 रुपये दर राहिला आहे. रवा, अट्टा, मैदा व गहूच्या दरात प्रतिकिलो चार रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात त्याचा सरासरी 32 रुपये किलो दर राहिला आहे. कांद्याची आवक थोडी मंदावली आहे; त्यामुळे दरात सुधारणा झाली आहे. घाऊक बाजारात सरासरी 10 रुपये किलो झाला असून बटाट्याचा दर वीस रुपयांपर्यंत गेला आहे.\nपावसाने थोडी उसंत घेतल्याने भाजीपाल्याची आवक बर्‍यापैकी सुरू आहे. कोबी, वांगी, ढब्बू, घेवडा, गवार, भेंडीच्या दरात थोडी घसरण झालेली दिसते. कारल्याची आवक थोडी मंदावल्याने गत आठवड्याच्या तुलनेत दरात वाढ झाली आहे. दोन-तीन आठवडे काहीसा वधारलेला टोमॅटो या आठवड्यात खाली आला आहे. घाऊक बाजारात सरासरी साडेसहा रुपये किलोपर्यंत दरात घसरण झाली आहे. ओल्या वाटाण्याची आवक वाढली असून बाजार समितीत रोज दोनशेहून अधिक पोत्यांची आवक सुरू आहे. घाऊक बाजारात तीस रुपये किलो दर आहे. फळ मार्केटमध्ये फारशी चढउतार दिसत नाही. अननस, डाळिंब, पपई, तोतापुरी आंब्याची आवक चांगली आहे. सिताफळाची आवक सुरू झाली असून सफरचंद आपला दर टिकवून आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/tembhurni-today-halla-bol-protest/", "date_download": "2019-02-23T23:48:58Z", "digest": "sha1:M423ZMREDVPYM6LZ366F7QOK7B6GAZ6R", "length": 5483, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " टेंभुर्णीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › टेंभुर्णीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंद��लन\nटेंभुर्णीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन\nभाजप-शिवसेना शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा एल्गार शनिवारी सकाळी 11 वाजता टेंभुर्णीत होत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर हल्लाबोल आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.\nमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवती काँग्रेसच्या संस्थापक तथा खा. सुप्रिया सुळे आदी मान्यवर उपस्थित राहून हल्लाबोल आंदोलनात सत्ताधारी शासनावर जोरदार हल्ला चढवतील. मान्यवरांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nया हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना आ. बबनराव शिंदे म्हणाले की, शासनाने शेतकर्‍यांचे सरसकट कर्ज माफ केले पाहिजे. तसेच शेतकर्‍यांना शेतीपंपाचे वीजबिल माफ केले पाहिजे. शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. बँकेतून कर्जाच्या याद्या घेऊन सरसकट कर्ज माफ केले, तरच शेतकरी टिकेल अन्यथा शेतकरी टिकणार नाही. शासनाने सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. भीमा, सीना नदीवर बॅरेजेस बसवावेत, या मागण्या केल्या.\nतसेच साखरेच्या निर्यातीस सबसिडी दिली जात नाही, तोपर्यंत साखर निर्यात होऊ शकणार नाही. साखर निर्यात झाली नाहीतर दर वाढणार नाही.पुढील हंगामात साखरेचे मोठे उत्पादन अपेक्षित आहे. यामुळे पुढील हंगामातही खूप अडचणी असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले. यावेळी जि.प. सदस्य रणजितसिंह शिंदे हेही उपस्थित होते.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vachunbagha.com/2009/02/22/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2019-02-23T23:29:11Z", "digest": "sha1:4RATQX5HGNXMB4WS5CDYFUZZKLUC5YGA", "length": 3158, "nlines": 54, "source_domain": "vachunbagha.com", "title": "देवाण-घेवाण | वाचून बघा", "raw_content": "\nतो सार्‍यांना काही न काही देत असतो\nआपण काही मिळालं नाही, म्हणत रडत असतो\nन मिळालेलं विसरत नसतो\nपुरेसं मिळालं नाही म्हणत कुढत बसतो\nदुसर्‍याला जास्त मिळालं की चडफडत असतो\n‘मला पुरे’ म्हणणारा इथे एखादाच दिसतो\nदेताना तो आपला, घेताना कुणीच नसतो\nतो वरुन सारं बघत मजेत हसतो…\nकधी तो घेतलेलं परत देत असतो,\nकधी परत घेण्यासाठीच देत असतो\nआपण माणसंही आपसात देत-घेत असतो\nमिळालेलं गृहित, दिल्याचा मात्र हिशेब असतो\nदेवाण-घेवाण संपेतो आपण इथेच रुळतो,\nकार्यभाग उरकला, की गाशा गुंडाळतो\nआपल्याला परत घ्यायला तो बसलेलाच असतो,\nत्याचा व्यवहार अव्याहत चाललेलाच असतो…\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/khanapur-maharashtra-karnatack-issue/", "date_download": "2019-02-23T22:56:58Z", "digest": "sha1:TOBGZDNV3JJEXACNMHP6P46FTEMIIPCA", "length": 8462, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...मग सीमाप्रश्‍नाबाबतच सापत्नभाव का? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ...मग सीमाप्रश्‍नाबाबतच सापत्नभाव का\n...मग सीमाप्रश्‍नाबाबतच सापत्नभाव का\nम्हादईप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लवादाकडे प्रकरण प्रलंबित असताना न्यायालयाच्या कक्षेबाहेर सामोपचार आणि सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चेने याप्रश्‍नी तोडगा काढण्याची विनवणी सातत्याने कर्नाटकातील लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. मात्र, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नासंदर्भात महाराष्ट्राने चर्चेद्वारे प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली तेव्हा कर्नाटकाने मौनीबाबाची भूमिका घेतली, अशा प्रतिक्रिया आता सीमाभागातील जनतेतून ऐकायला मिळत आहेत.\nगुजरातेत अपेक्षित प्रमाणात यश न मिळाल्याने तेथील उणीव भरुन काढण्यासाढी आता कर्नाटकच्या मोर्चेबांधणीसाठी दिल्लीतील भाजप नेतृत्वाने कंबर कसली आहे. त्यासाठी आल्या-आल्या अकारण म्हादई जलतंट्यात उडी घेतली आहे. पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या मध्यस्तीने दिल्लीत झालेल्या बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांना न्यायालयाबाहेर तडजोड करण्यासाठी कर्नाटकला सहकार्य करा, असे फर्मान बजावले. यासंदर्भात दि. 20 डिसेंबर रोजी कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. बी. एस. येडियुराप्पा यांनी पर्रिकर यांना पत्र पाठवून सहकार्याची मागणी केल��. लागलीच दि. 21 रोजी पर्रिकर यांनी येडियुराप्पांना उत्तरादाखल पाठविलेल्या पत्रात पिण्यासाठी पाणी देण्याकरिता सकारात्मक चर्चेची गोव्याची तयारी असल्याचे सांगितले. पिण्याचे पाणी ही मूलभूत गरज असल्याने माणुसकीच्या दृष्टीकोनातून आणि सौजन्याचा भाग म्हणून चर्चेसाठी आपली तयारी असल्याचे पत्रात नमूद केले आहे. यासह दुष्काळामुळे होरपळणार्‍या जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आपण चर्चेला तयार असून जललवादाकडे गोव्याने मांडलेल्या मागण्या आणि हक्कांचेही योग्य संरक्षण व्हावे, अशी अपेक्षा केली आहे.\nअसे असले तरी कर्नाटकाचा कोणत्याही राज्यासोबतच्या वादाचा आजपर्यंतचा इतिहास चाळला असता बेभरवशाच्या राजकारणाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. 60 वषार्ंपासून प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्‍नाबाबत कित्येकदा महाराष्ट्राने चर्चेसाठी पायघड्या घातल्याचा इतिहास साक्ष आहे. मात्र, प्रत्येकवेळी काहीतरी कारण पुढे करुन चर्चेला बगल देण्याचा प्रघात कर्नाटकाने पाडला. कर्नाटकात सरकार कोणाचेही असो म्हादईप्रश्‍नी पक्षभेद विसरुन सगळे एकत्र येतात.\nआजघडीला भाजपने म्हादईप्रश्‍नी घेतलेल्या पुढाकाराला अन्य पक्षीयांनी गप्प राहून जणू मूक संमतीच दिली आहे. यापूर्वी अन्य राज्यांना कर्नाटकसंदर्भात आलेले अनुभव पाहता गोवा सरकारने चर्चेची तयारी दर्शविताना कर्नाटकवरील उपकार भविष्यात गोवेकरांना महागात पडणार तर नाहीत ना, याची खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.\nसीमाप्रश्‍नी महाराष्ट्रात सर्वपक्षीयांची बैठक घ्या\n...अन्यथा सोमवारी बेळगाव बंद\nम्हादईसाठी चर्चेस तयार : सिद्धरामय्या\nविजापूर घटनेचा श्रीरामसेनेकडून निषेध\nथकीत ऊस बिले त्वरित द्या : मुख्यमंत्री\nन्यायालयात घोषणा : कारवाईच्या हालचाली\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/technology/page-12/", "date_download": "2019-02-23T23:01:31Z", "digest": "sha1:6MCSECQAR2PBABRTD445PTJAPX6B3F5I", "length": 12682, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Technology News in Marathi: Technology Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-12", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्या�� दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\n आता गुगल झालंय मदतीला सज्ज\nटेक्नोलाॅजी May 12, 2017 मोबाईल फोनच नव्हे तर ही आहे 'मोबाईल गन'\nटेक्नोलाॅजी May 10, 2017 अॅपलचा 5s मिळणार फक्त 15 हजार रुपयांना\nबातम्या May 4, 2017 ... म्हणून लेट नाईट चॅटिंग करणाऱ्यांचे झाले वांदे\nहा आहे 'सचिन रमेश तेंडुलकर' स्मार्टफोन, जाणुन घ्या किंमत आणि फिचर्स\nआता वोडाफोनही देणार फ्री 4G डेटा, काय आहे ऑफर \nगरीब भारतीयांकडून 'स्नॅपचॅट'च्या सीईओला जशाच तसं उत्तर\nजिओची 'धन धना धन' आॅफर, तीन महिने मिळणार मोफत डेटा\nजिओची समर सरप्राईज आॅफर मागे\nफेसबुक, व्हॉटस्अॅप स्काईप सारख्या अॅप्सवर निर्बंध येणार\nशाओमी फ्लॅश सेलमध्ये 1 रुपयात मोबाईल, कधी आणि कुठे करणार खरेदी \nमोटोचा G5 लाँच, किंमत फक्त 11,999 रुपये \n15 एप्रिलपर्यंत होता येणार'जिओ'चं मेंबर,'या' प्लॅनने मिळेल 3 महिने मोफत डेटा\nकसे बनाल जिओचे प्राईम मेंबर\nजीओ प्राईम मेंबरशीपसाठी उद्या अखेरचा दिवस, ग्राहकांची गॅलरीत गर्दी\nअजब सायकल - वजन 5 किलोपेक्षा कमी,किंमत 25 लाख रुपये\nआयफोन 7 च्या 'RED' एडिशनच्या बुकिंगला आजपासून सुरूवात\nआला शाओमीचा रेडमी 4A, किंमत फक्त 5,999/-\n22 तास बॅटरी बॅकअॅप, कॅमेऱ्यासह परतला नोकियाचा 3310 \nपॅन कार्ड मिळणार मोबाईल अॅपद्वारे\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/england-vs-india-1st-test-england-lost-1st-wicket/", "date_download": "2019-02-23T23:43:11Z", "digest": "sha1:MTJCNHYHEFC4YFWIT52CGJVANL2N7WDR", "length": 9111, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहिली कसोटी- इंग्लंडला पहिला धक्का, हा खेळाडू झाला बाद", "raw_content": "\nपहिली कसोटी- इंग्लंडला पहिला धक्का, हा खेळाडू झाला बाद\nपहिली कसोटी- इंग्लंडला पहिला धक्का, हा खेळाडू झाला बाद\n भारत विरुद्ध इंग्लंड संघात आजपासून (1 आॅगस्ट) सुरु झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला पहिला धक्का बसला आहे.\nइंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अॅलिस्टर कूकला भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने पहिल्या डावात नवव्या षचकात त्रिफळाचित केले आहे. कूकने 28 चेंडूत 13 धावा करताना 2 चौकार मारले.\nअश्विनने कूकला आठव्यांदा कसोटीत बाद केले आहे. यामुळे अश्विन हा आता कूकला कसोटीत सर्वाधिकवेळा बाद करणारा फिरकी गोलंदाज ठरला आहे. यात त्याने आॅस्ट्रेलियाच्या नॅथन लायनची बरोबरी केली आहे.\nया यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचाच रविंद्र जडेजा आहे. त्याने कूकला आत्तापर्यंत 7 वेळा बाद केले आहे. मात्र या सामन्यासाठी त्याला भारताच्या 11 जणांच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही.\nआर अश्विनने कसोटीत सर्वाधिक वेळा बाद केलेले फलंदाज\nकूक बाद झाल्याने इंग्लंडकडून तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार जो रुट फलंदाजीसाठी आला आहे. इंग्लंडने 13 षटकात 1 बाद 45 धावा केल्या आहेत.\nहा सामना एजबॅस्टन मैदानावर होत असून इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.\nआर अश्विनने ८व्यांदा कूकला बाद केले. कूकला फिरकी गोलंदाजांत सर्वाधिक वेळा बाद करणाऱ्या खेळाडूंमध्ये अश्विन (८), लायन (८) आणि जडेजा (७) यांचा समावेश होतो. #ENGvIND #म #मराठी @MarathiRT @MarathiBrain @AmunekarSachin @BeyondMarathi @HashTagMarathi @Mazi_Marathi @aparanjape\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–पहा व्हिडीओ- या गोलंदाजाने टाकला जगातील सर्वात खराब चेंडू\n–टीम इ���डीयाच्या या गोलंदाजाने दिली अॅलिस्टर कूक बाद करण्याची आयडीया\n–पहिल्या कसोटी सामन्यात या संघाने जिंकली नाणेफेक, अशी आहे टीम इंडिया\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2915", "date_download": "2019-02-23T23:32:13Z", "digest": "sha1:MXD2SJKVHV64JWWK4BQ6N5KPRAIX3YDA", "length": 4321, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news special report atm of panipuri chat in Ahmadabad | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाणीपुरी प्रेमींसाठी आता पाणीपुरीचं स्पेशल ATM\nपाणीपुरी प्रेमींसाठी आता पाणीपुरीचं स्पेशल ATM\nपाणीपुरी प्रेमींसाठी आता पाणीपुरीचं स्पेशल ATM\nपाणीपुरी प्रेमींसाठी आता पाणीपुरीचं स्पेशल ATM\nमंगळवार, 4 सप्टेंबर 2018\nपाणीपुरी प्रेमींसाठी आता पाणीपुरीचं स्पेशल ATM\nVideo of पाणीपुरी प्रेमींसाठी आता पाणीपुरीचं स्पेशल ATM\nएटीएम म्हटलं तर पैशांचं एटीएम आठवतं, दुधाचं एटीएम आठवतं.. शुद्ध पाण्याचं एटीएमही आपल्याला रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळतं. पण आता पाणीपुरीचंही एटीएम आलंय.. खरं वाटत नाही ना... मग हा व्हिडीओ नक्की पाहा.\nएटीएम म्हटलं तर पैशांचं एटीएम आठवतं, दुधाचं एटीएम आठवतं.. शुद्ध पाण्याचं एटीएमही आपल्याला रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळतं. पण आता पाणीपुरीचंही एटीएम आलंय.. खरं वाटत नाही ना... मग हा व्हिडीओ नक्की पाहा.\nएटीएम रेल्वे पाणी water\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/accident/page/5", "date_download": "2019-02-23T23:40:40Z", "digest": "sha1:NR5MXNXHTGKTLMJ543ZE6NNNRHKRE55D", "length": 9957, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Accident Archives - Page 5 of 21 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nअनिल कपूरच्या घरी सेलिब्रिटींची धाव\nश्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार मुंबई / प्रतिनिधी बॉलीवूडची पहिलीवहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनाने बॉलीवूड शोकसागरात बुडाले आहे. त्यांचे पार्थिव दुबईवरून मुंबईत दाखल होण्यापूर्वीच बॉलीवूड सेलिब्रिटींनी श्रीदेवींच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी धाव घेतली. अनिल कपूर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. श्रीदेवी यांचे अकाली जाणे म्हणजे मोठा धक्काच आहे अशा भावना कलाकारांनी व्यक्त केल्या. सुपरस्टार रजनीकांत, कमल ...Full Article\nलांजा एस्टीला अपघात 5 गंभीर 14 किरकोळ जखमी\nलांजा-साटवली मार्गावरील केदारलिंग मंदीरानजीकची घटना अवघड वळणावर तीव्र उतरात चालकाचा ताबा सुटल्याने घडला अपघात. प्रतिनिधी /लांजा लांजा आगाराची लांजा-इसवली एस्टी बस प्रवाशांना घेऊन इसवलीकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ...Full Article\nचिपळुणात तीन अपघातात एक ठार, सहा जखमी\nमृत वृद्ध चालक मुंबईतील, वाहनांचेही नुकसान प्रतिनिधी /चिपळूण मुंबई-गोवा महामार्गावर दुकानखोरी, कराड मार्गावर शहरातील नाथ पै चौक ��� गजमलपिंपळी येथे दोन दिवसांत झालेल्या तीन विविध अपघातात एक ठार, ...Full Article\nभीषण अपघातात तीन ठार\nदाभोळे घाटात कंटेनरने दुचाकीस्वारांना उडविले, चाफवलीतील दोन युवक ठार, कंटेनर झाडावर आदळून चालकाचाही मृत्यू प्रतिनिधी /देवरुख रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर दाभोळे घाटात ओव्हरटेकच्या नादात कंटेनरने समोरून येणाऱया दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेने ...Full Article\nझारखंडमधील दुर्घटनेत 8विद्यार्थ्यांचा झाला मृत्यू\nदुमका झारखंडमध्ये दुमका येथे रविवारी झालेल्या एका रस्ते दुर्घटनेत 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत ट्रक आणि जीपची समोरासमोर टक्कर झाली. जीपमधील 9 प्रवाशांपैकी 7 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...Full Article\nताबा सुटलेल्या कंटेनरने तीन वाहनांना चिरडले\nकुवारबाव बाजरपेठेत भीषण अपघात महावितरण अधिकाऱयाससह कर्मचारी जखमी केरळमधील कंटेनर चालकाला अटक प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील कुवारबाव बाजारपेठेत शुक्रवारी चालकाचे नियंत्रण सुटलेल्या कंटेरने दुचाकीसह तीन वाहनांना चिरडल्याची खळबळजन घटना ...Full Article\nदोन अपघात 11 जणांवर काळाची झडप\nहासन जिल्हय़ात वोल्वोला अपघात : 11 प्रवासी ठार, कोलारमध्ये रिक्षा झाडाला आदळून तिघांचा मृत्यू प्रतिनिधी/ बेंगळूर दोन वेगवेगळय़ा अपघातात 11 जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. हासन जिल्हय़ातील ...Full Article\nराज्यासाठी शनिवार ठरला घातवार\nऑनलाईन टीम / मुंबई : राज्यासाठी आजचा शनिवार घातवार ठरला. सांगलीतील भीषण अपघातात पाच मल्लांसह सहा जणांना आपला जीव गमवावा लागल्याने क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरलेली असतानाच डहाणूत 40 विद्यार्थ्यांना ...Full Article\nपावस येथे विचित्र अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी\nबेक निकामी झालेल्या टेंपो ट्रव्हलरची एसटीपाठोपाठ दुचाकींना धडक ट्रान्सफॉर्मरच्या धडकेनंतर टेंपोने घेतला पेट रिक्षाचालक, ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ पावस/ वार्ताहर येथील स्वामी स्वरूपानंद समाधीस्थळाला भेट देण्यासाठी निघालेल्या टेंपो ट्रव्हलरचे ...Full Article\nउत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघातात 11 ठार\nवृत्तसंस्था/ फिरोजाबाद उत्तर प्रदेश राज्यातील फिरोजाबाद येथे झालेल्या भीषण अपघातात 11 जण जागीच ठार झाले. मालवाहू ट्रक कारसह एका रिक्षावर उलटल्याने ही दुर्घटन�� घडली. यामध्ये तीन जण गंभीर जखमी ...Full Article\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/12-year-old-boy-dies-from-heart-attack/articleshowprint/65781300.cms", "date_download": "2019-02-24T00:13:08Z", "digest": "sha1:LOB7QBFN2IZKIS3UJNZKTWJ6XADV7TAJ", "length": 1773, "nlines": 4, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "उपचारासाठी आलेल्या मुलाचा रेल्वेस्थानकातच मृत्यू", "raw_content": "\nजबलपूरहून नागपूरमध्ये उपचारासाठी आलेल्या एका १२ वर्षीय मुलाचा रेल्वेस्थानकातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. आज सकाळी सव्वासात वाजता ही दुर्देवी घटना घडली.\nसुमीत कोरी असं या मुलाचं नाव आहे. सुमीतला कावीळसह इतर आजार झाले होते. त्यामुळे उपचारासाठी त्याला जबलपूरहून नागपूरला आणण्यात येत होते. त्याची आई आणि मामा त्याला जबलपूर-नागपूर एक्सप्रेसने नागपुरात घेऊन आले. मात्र नागपूर रेल्वेस्थानकात उतरताच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि कोणत्याही उपचारापूर्वीच त्याचं निधन झालं. त्यानंतर त्याचे कुटुंबीय त्याचा मृतदेह घेऊन खाजगी वाहनाने जबलपूरला रवाना झाले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/when-superstar-dhanush-meets-master-blaster-sachin-tendulkar/", "date_download": "2019-02-23T23:55:01Z", "digest": "sha1:JFVD3BDKNOHIE67WLRV33MU5WWFRZ5PV", "length": 6657, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जेव्हा अभिनेता धनुष घेतो मास्टर ब्लास्टर सचिनची भारत पाकिस्तान सामन्याच्यावेळी भेट", "raw_content": "\nजेव्हा अभिनेता धनुष घेतो मास्टर ब्लास्टर सचिनची भारत पाकिस्तान सामन्याच्यावेळी भेट\nजेव्हा अभिनेता धनुष घेतो मास्टर ब्लास्टर सचिनची भारत पाकिस्तान सामन्याच्यावेळी भेट\nआज भारत प���किस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमधला ४था सामना बर्मिंगहॅम येथे होत असून भारतातील दिग्गज कलाकार, क्रिकेटपटू, उद्योगपती ह्या सामन्याला हजेरी लावण्यासाठी इंग्लंडला गेले आहेत. विशेष म्हणजे त्यात आज दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष याचाही समावेश आहे.\nधनुषने त्याच्या अधिकृत ट्विटरवरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात धनुष् म्हणतो, “सध्या मी स्टेडियमयामध्ये भारत पाकिस्तान सामन्यासाठी आलो आहे. आणि ह्या वेळी मी क्रिकेटचा देव सचिनला भेटत आहे.\nआज जेव्हा सचिन हा स्टेडियममध्ये आल्यावर त्याला मैदानात दाखवण्यात आले तेव्हा प्रेक्षकांनी सचिन सचिनचा गजर केला. आज सचिन हिंदीमध्ये समालोचन करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/literary?page=12&order=name&sort=asc", "date_download": "2019-02-23T22:50:26Z", "digest": "sha1:5RCZQ6EAEORZB4KXMDYFQZQRRRX2PR3U", "length": 8294, "nlines": 99, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ललित | Page 13 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nललित आउटलायर: पुस्तक परिचय अश्विनि 4 सोमवार, 04/04/2016 - 10:45\nललित भ्ऊलोक-गजूभ्ऊ असीम 10 शुक्रवार, 01/07/2016 - 06:03\nललित आन्सर क्या चाहिये : फर्स्ट यर उर्फ एफी अस्वल 58 गुरुवार, 02/04/2015 - 20:00\nललित आन्सर क्या चाहिये : व्यक्ती आणि प्रवृत्ती १ अस्वल 68 बुधवार, 18/03/2015 - 12:28\nललित ब्रिटीश बुलडॉग ... अस्वल 15 शनिवार, 17/01/2015 - 18:33\nललित स‌ंवाद‌. अस्वल 34 शुक्रवार, 07/07/2017 - 12:11\nललित एक आगळा वेगळा क्रिकेट सामना \nललित भुतं : एक चिंतन अस्वल 43 मंगळवार, 20/05/2014 - 22:36\nललित आन्सर क्या चाहिये\nललित आन्सर क्या चाहिये : अ‍ॅडमिशन वगैरे अस्वल 31 शनिवार, 28/03/2015 - 07:10\nललित आन्सर क्या चाहिये : व्यक्ती आणि प्रवृत्ती २ अस्वल 19 शुक्रवार, 03/04/2015 - 22:03\nललित आन्सर क्या चाहिये\nललित आन्सर क्या चाहिये : वर्कशॉप अस्वल 36 गुरुवार, 05/03/2015 - 10:23\nललित शक्यता अस्वल 14 गुरुवार, 22/05/2014 - 18:32\nललित आन्सर क्या चाहिये\nललित युद्ध अस्वल 40 सोमवार, 22/09/2014 - 17:24\nललित माझे डॉक्टर होणे : ६ (क्रमशः) आडकित्ता 24 गुरुवार, 01/12/2011 - 09:31\nललित माझे डॉक्टर होणे : १ (क्रमशः) आडकित्ता 30 बुधवार, 08/01/2014 - 12:35\nललित माझे डॉक्टर होणे : ५ (क्रमशः) आडकित्ता 21 शनिवार, 09/07/2016 - 02:09\nललित माझे डॉक्टर होणे : ३ (क्रमशः) आडकित्ता 10 गुरुवार, 10/11/2011 - 17:16\nललित माझे डॉक्टर होणे : २ (क्रमशः) आडकित्ता 14 बुधवार, 09/11/2011 - 02:36\nललित माझे डॉक्टर होणे : ४ (क्रमशः) आडकित्ता 12 रविवार, 13/11/2011 - 21:34\nललित त्रिपुरामय: भाग २ आतिवास 2 सोमवार, 11/06/2012 - 13:58\nललित न कळलेले आतिवास 19 शुक्रवार, 30/03/2012 - 07:27\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्��ैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/devi/devi05-17.htm", "date_download": "2019-02-23T22:52:51Z", "digest": "sha1:4S6RDLSXKKY3F52T47BCDKJEM4K3Z7IS", "length": 32674, "nlines": 257, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - पञ्चमः स्कन्धः - सप्तदशोऽध्यायः", "raw_content": "\nइति श्रुत्वा वचस्तस्य देवी पप्रच्छ दानवम् \nका सा मन्दोदरी नारी कोऽसौ त्यक्तो नृपस्तया ॥ १ ॥\nशठः को वा नृपः पश्चात्तन्मे ब्रूहि कथानकम् \nविस्तरेण यथा प्राप्तं दुःखं वनितया पुनः ॥ २ ॥\nसिंहलो नाम देशोऽस्ति विख्यातः पृथिवीतले \nघनपादपसंयुक्तो धनधान्यसमृद्धिमान् ॥ ३ ॥\nन्यायदण्डधरः शान्तः प्रजापालनतत्परः ॥ ४ ॥\nशास्त्रवित्सर्वधर्मज्ञो धनुर्वेदेऽतिनिष्ठितः ॥ ५ ॥\nतस्य भार्या वरारोहा सुन्दरी सुभगा शुभा \nसदाचारातिसुमुखी पतिभक्तिपरायणा ॥ ६ ॥\nनाम्ना गुणवती कान्ता सर्वलक्षणसंयुता \nसुषुवे प्रथमे गर्भे पुत्रीं सा चातिसुन्दरीम् ॥ ७ ॥\nपिता चातीव सन्तुष्टः पुत्रीं प्राप्य मनोरमाम् \nमन्दोदरीति नामास्याः पिता चक्रे मुदान्वितः ॥ ८ ॥\nइन्दोः कलेव चात्यर्थं ववृधे सा दिने दिने \nदशवर्षा यदा जाता कन्या चातिमनोहरा ॥ ९ ॥\nवरार्थं नृपतिश्चिन्तामवाप च दिने दिने \nमद्रदेशाधिपः शूरः सुधन्वा नाम पार्थिवः ॥ १० ॥\nब्राह्मणैः कथितो राज्ञे स युक्तोऽस्या वरः शुभः ॥ ११ ॥\nराज्ञा पृष्टा तदा राज्ञी नाम्ना गुणवती प्रिया ॥ १२ ॥\nकम���बुग्रीवाय कन्यां स्वां दास्यामि वरवर्णिनीम् \nसा तु पत्युर्वचः श्रुत्वा पुत्रीं पप्रच्छ सादरम् ॥ १३ ॥\nविवाहं ते पिता कर्तुं कम्बुग्रीवेण वाञ्छति \nतच्छ्रुत्वा मातरं प्राह वाक्यं मन्दोदरी तदा ॥ १४ ॥\nनाहं पतिं करिष्यामि नेच्छा मेऽस्ति परिग्रहे \nकौमारं व्रतमास्थाय कालं नेष्यामि सर्वथा ॥ १५ ॥\nस्वातन्त्र्येण चरिष्यामि तपस्तीव्रं सदैव हि \nपारतन्त्र्यं परं दुःखं मातः संसारसागरे ॥ १६ ॥\nतस्मान्मुक्ता भविष्यामि पत्या मे न प्रयोजनम् ॥ १७ ॥\nविवाहे वर्तमाने तु पावकस्य च सन्निधौ \nवक्तव्यं वचनं सम्यक्त्वदधीनास्मि सर्वदा ॥ १८ ॥\nपतिचित्तानुवर्तित्वं दुःखाद्दुःखतरं स्मृतम् ॥ १९ ॥\nकदाचित्पतिरन्यां वा कामिनीं च भजेद्यदि \nतदा महत्तरं दुःखं सपत्‍नीसम्भवं भवेत् ॥ २० ॥\nतदेर्ष्या जायते पत्यौ क्लेशश्चापि भवेदथ \nसंसारे क्व सुखं मातर्नारीणां च विशेषतः ॥ २१ ॥\nश्रुतं मया पुरा मातरुत्तानचरणात्मजः ॥ २२ ॥\nउत्तमः सर्वधर्मज्ञो ध्रुवादवरजो नृपः \nपत्‍नीं धर्मपरां साध्वीं पतिभक्तिपरायणाम् ॥ २३ ॥\nअपराधं विना कान्तां त्यक्तवान्विपिने प्रियाम् \nएवंविधानि दुःखानि विद्यमाने तु भर्तरि ॥ २४ ॥\nवैधव्यं परमं दुःखं शोकसन्तापकारकम् ॥ २५ ॥\nपरोषितपतित्वेऽपि दुःखं स्यादधिकं गृहे \nमदनाग्निविदग्धायाः किं सुखं पतिसङ्गजम् ॥ २६ ॥\nतस्मात्पतिर्न कर्तव्यः सर्वथेति मतिर्मम \nएवं प्रोक्ता तदा माता पतिं प्राह नृपात्मजा ॥ २७ ॥\nन च वाञ्छति भर्तारं कौमारव्रतधारिणी \nव्रतजाप्यपरा नित्यं संसाराद्विमुखी सदा ॥ २८ ॥\nन काङ्क्षति पतिं कर्तुं बहुदोषविचक्षणा \nभार्याया भाषितं श्रुत्वा तथैव संस्थितो नृपः ॥ २९ ॥\nविवाहो न कृतः पुत्र्या ज्ञात्वा भावविवर्जिताम् \nवर्तमाना गृहेष्वेव पित्रा मात्रा च रक्षिता ॥ ३० ॥\nयौवनस्याङ्कुरा जाता नारीणां कामदीपकाः \nतथापि सा वयस्याभिः प्रेरितापि पुनः पुनः ॥ ३१ ॥\nचकमे न पतिं कर्तुं ज्ञानार्थपदभाषिणी \nएकदोद्यानदेशे सा विहर्तुं बहुपादपे ॥ ३२ ॥\nजगाम सुमुखी प्रेम्णा सैरन्ध्रीगणसेविता \nरेमे कृशोदरी तत्रापश्यत्कुसुमिता लताः ॥ ३३ ॥\nपुष्पाणि चिन्वती रम्या वयस्याभिः समावृता \nकोसलाधिपतिस्तत्र मार्गे दैववशात्तदा ॥ ३४ ॥\nएकाकी रथमारूढः कतिचित्सेवकैर्वृतः ॥ ३५ ॥\nसैन्यं च पृष्ठतस्तस्य समायाति शनैः शनैः \nदृष्टस्तस्या वयस्या��िर्दूरतः पार्थिवस्तदा ॥ ३६ ॥\nमन्दोदर्यै तथा प्रोक्तं समायाति नरः पथि \nरथारूढो महाबाहू रूपवान्मदनोऽपरः ॥ ३७ ॥\nमन्येऽहं नृपतिः कश्चित्प्राप्तो भाग्यवशादिह \nएवं ब्रुवत्यां तत्रासौ कोसलेन्द्रः समागतः ॥ ३८ ॥\nदृष्ट्वा तामसितापाङ्गीं विस्मयं प्राप भूपतिः \nउत्तीर्य स रथात्तूर्णं पप्रच्छ परिचारिकाम् ॥ ३९ ॥\nकेयं बाला विशालाक्षी कस्य पुत्री वदाशु मे \nएवं पृष्टा तु सैरन्ध्री तमुवाच शुचिस्मिता ॥ ४० ॥\nप्रथमं ब्रूहि मे वीर पृच्छामि त्वां सुलोचन \nकोऽसि त्वं किमिहायातः किं कार्यं वद साम्प्रतम् ॥ ४१ ॥\nइति पृष्टस्तु सैरन्ध्र्या तामुवाच महीपतिः \nकोसलो नाम देशोऽस्ति पृथिव्यां परमाद्‌भुतः ॥ ४२ ॥\nतस्य पालयिता चाहं वीरसेनाभिधः प्रिये \nवाहिनी पृष्ठतः कामं समायाति चतुर्विधा ॥ ४३ ॥\nमार्गभ्रमादिह प्राप्तं विद्धि मां कोसलाधिपम् \nचन्द्रसेनसुता राजन्नाम्ना मन्दोदरी किल ॥ ४४ ॥\nउद्याने रन्तुकामेयं प्राप्ता कमललोचना \nश्रुत्वा तद्‌भाषितं राजा प्रत्युवाच प्रसाधिकाम् ॥ ४५ ॥\nसैरन्ध्रि चतुरासि त्वं राजपुत्रीं प्रबोधय \nककुत्स्थवंशजश्चाहं राजास्मि चारुलोचने ॥ ४६ ॥\nगान्धर्वेण विवाहेन पतिं मां कुरु कामिनि \nन मे भार्यास्ति सुश्रोणि वयसोऽद्‌भुतयौवनाम् ॥ ४७ ॥\nवाञ्छामि रूपसम्पन्नां सुकुलां कामिनीं किल \nअथवा ते पिता मह्यं विधिना दातुमर्हति ॥ ४८ ॥\nअनुकूलः पतिश्चाहं भविष्यामि न संशयः \nइत्याकर्ण्य वचस्तस्य सैरन्ध्री प्राह तां तदा ॥ ४९ ॥\nप्रहस्य मधुरं वाक्यं कामशास्त्रविशारदा \nमन्दोदरि नृपः प्राप्तः सूर्यवंशसमुद्‌भवः ॥ ५० ॥\nरूपवान्बलवान्कान्तो वयसा त्वत्समः पुनः \nप्रीतिमान्नृपतिर्जातस्त्वयि सुन्दरि सर्वथा ॥ ५१ ॥\nपितापि ते विशालाक्षि परितप्यति सर्वथा \nविवाहकालं ते ज्ञात्वा त्वां च वैराग्यसंयुताम् ॥ ५२ ॥\nइत्याहास्मान्स नृपतिर्विनिःश्वस्य पुनः पुनः \nपुत्रीं प्रबोधयन्त्वेतां सैरन्ध्र्यः सेवने रताः ॥ ५३ ॥\nवक्तुं शक्ता वयं न त्वां हठधर्मरतां पुनः \nभर्तुः शुश्रूषणं स्त्रीणां परो धर्मोऽब्रवीन्मनुः ॥ ५४ ॥\nभर्तारं सेवमाना वै नारी स्वर्गमवाप्नुयात् \nतस्मात्कुरु विशालाक्षि विवाहं विधिपूर्वकम् ॥ ५५ ॥\nनाहं पतिं करिष्यामि चरिष्ये तप अद्‌भुतम् \nनिवारय नृपं बाले किं मां पश्यति निस्त्रपः ॥ ५६ ॥\nदुर्जयो देवि कामोऽसौ कालोऽसौ ���ुरतिक्रमः \nतस्मान्मे वचनं पथ्यं कर्तुमर्हसि सुन्दरि ॥ ५७ ॥\nअन्यथा व्यसनं नूनमापतेदिति निश्चयः \nइति तस्या वचः श्रुत्वा कन्योवाचाथ तां सखीम् ॥ ५८ ॥\nन विवाहं करिष्येऽहं सर्वथा परिचारिके ॥ ५९ ॥\nइति तस्यास्तु निर्बन्धं ज्ञात्वा प्राह नृपं पुनः \nगच्छ राजन् यथाकामं नेयमिच्छति सत्पतिम् ॥ ६० ॥\nनृपस्तु तद्वचः श्रुत्वा निर्गतः सह सेनया \nकोसलान्विमना भूत्वा कामिनीं प्रति निःस्पृहः ॥ ६१ ॥\nमहिषाचे भाषण ऐकून देवी म्हणाली \"हे महिषा, मंदोदरीने टाकलेला राजा व स्वीकारलेला शठ कोण \"हे महिषा, मंदोदरीने टाकलेला राजा व स्वीकारलेला शठ कोण ती कथा विस्ताराने मला सांग.\"\n\"भूतलावर झाडांची दाटी असलेला, धान्यांनी समृद्ध असा सिंहल नावाचा देश आहे. त्या देशात धर्मपरायण, न्यायी, प्रजाहितदक्ष, शांत, सत्यवादी, मृदू शूर, सहिष्णू, नीतिमान, शास्त्रवेत्ता, धर्मज्ञ व धनुर्वेदात प्रवीण असा चंद्रसेन नावाचा राजा होऊन गेला. त्याची भार्या सुंदर, सौभाग्यवती, सदाचारी, पतिसेवातत्पर, सर्व लक्षणसंपन्न अशी होती. तिचे नाव गुणवती होते. त्या दोघांना प्रथम कन्या झाली.\nत्या सुंदर कन्येच्या प्राप्तीमुळे राजाने संतुष्ट होऊन तिचे नाव मंदोदरी ठेवले. ती चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिवशी वाढत होती. होता होता मंदोदरीला दहावे वर्ष लागले तेव्हा राजाने तिच्यासाठी वरशोधन करण्याचा विचार केला.\nत्याकाळी मद्रदेशात सुधन्वा नावाचा शूर राजा होता. त्याला अत्यंत बुद्धिमान असा कंबुग्रीव नावाचा पुत्र होता. तो वर मंदोदरीला उत्तम आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. कारण तो सर्वलक्षणी व सर्व विद्यापारंगत होता. जेव्हा राजाने आपल्या प्रिय गुणवती राणीला सांगितले की आपली कन्या कंबुग्रीवाला देण्याचे ठरविले आहे, तेव्हा गुणवती ते ऐकून समाधानाने आपल्या मंदोदरीला म्हणाली, \"हे मुली, तुझ्या पित्याने तुझा विवाह कंबुग्रीवाशी करण्याचे ठरविले आहे.\nमंदोदरी म्हणाली, \"मला विवाह करण्याची इच्छा नाही. मी ब्रह्मचर्य व्रत अवलंबणार आहे. स्वतंत्रपणे मी तीव्र तपश्चर्या करणार आहे. या संसारात पराधीनतेसारखे दुसरे दुःख नाही. स्वतंत्रतेपासून मोक्षप्राप्ती होते. तेव्हा मी ज्ञान मिळवून मुक्त होईल. मला पतीची आवश्यकता नाही.\nविवाह संस्काराचे वेळी अग्नीसन्निध 'मी सर्वदा तुझ्या आधीन आहे.' असे भाषण स्त्रीने पतीला उद्देशू�� करावे लागते. श्वशूरगृही राहून सासू व दीर इत्यादींचा दासीपणा पत्करावा लागतो. त्याचे फार दु:ख होते. पतीविषयी मत्सर उत्पन्न होऊन स्वतःला क्लेश होतात. स्वप्नवत असलेल्या संसारात स्त्रिया परतंत्र असतात. तेव्हा हे माते, संसारात काय बरे सुख आहे \nहे माते, उत्तानपाद राजाचा उत्तम नावाचा पुत्र धर्मवेत्ता व ध्रुवाचा धाकटा भाऊ आणि भूपती होता. त्याची भार्या धर्मनिष्ठ, साध्वी, पतितत्पर, सौंदर्यसंपन्न आणि प्रिय होती. तरीही त्याने आपल्या पत्‍नीचा काही दोष नसतानाही त्याग केला.\nतेव्हा पती जिवंत असतांना जर दु:ख प्राप्त होतात मग दैवकालयोगे पती मृत झाला तर स्त्रीदुःख भयानक असते. तसेच पती देशांतरी गेला तरीही होणारे दु:ख प्रचंड असते. कारण मदनाग्नीने दग्ध झालेल्या स्त्रीला त्या अवस्थेत पतिसमागमाचे सुख कसे मिळणार म्हणून कसलाही प्रसंग आला तरी पती करूच नये असे मला वाटते.\"\nअशाप्रकारे कन्येने मातेला आपला मनोदय सांगितला. तेव्हा गुणवती आपल्या पतीला म्हणाली, आपली कन्या भर्त्याची इच्छा न करता ब्रह्मचर्य व्रताचे अवलंबन करणार म्हणाली. ती संसारसुख पराङ्मुख असून व्रतवैकल्ये, जपतप करण्याविषयी तत्पर राहून आयुष्य घालविणार आहे.\"\nराजाने आपल्या कन्येची विवाहाची इच्छा नाही असे समजून विवाहाचा विचार रद्द केला. पुढे पित्याच्या छत्राखाली ती वाढू लागली असता काही दिवसांनी स्त्रियांची\nकामवासना जागृत करणारे यौवनांकुर तिच्या ठिकाणी उत्पन्न झाले. तिच्या सख्यांनी तिला वारंवार विवाहाचा उपदेश केला. पण तिने पती वरण्याचे नाकारले. एकदा सुंदर मंदोदरी आपल्या दासींसह एका सुंदर उपवनात क्रीडा करण्याकरता गेली. इतक्यात दैवयोगाने कोसल देशचा राजा वीरसेन त्या मार्गाने जात होता. तो एकटाच रथारूढ होता व थोडे सेवक त्याचे बरोबर होते.\nइतर सैन्य मागे होते. राजकन्येची एक सखी तिला म्हणाली, या मार्गाने रथारुढ झालेला आजानूबाहू व मदनाप्रमाणे सुंदर असलेला कोणी राजा येत आहे मला वाटते, कोणीतरी राजा येथे आला आहे.\"\nतसे बोलणे चालू असतानाच कोसलाधिपती वीरसेन तेथे आला. त्या सुलोचन मंदोदरीला पाहून तो तिच्या सौंदर्याने विस्मयचकित झाला आणि खाली उतरून मंदोदरीच्या दासीला तो म्हणाला, \"ही कोणाची कन्या हे सत्वर सांग.\"\nयाप्रमाणे राजाने विचारताच दासी हसतमुखाने म्हणाली, \"हे सुंदर वीरा, मी आपणाला व���चारते आपण कोण कुठले हे आपण मला सांगा.\"\nत्यावर राजा म्हणाला, \"पृथ्वीवरील अदभुत अशा कोसल देशाचा मी वीरसेन नावाचा राजा आहे. माझे चतुरंग सैन्य मागून येत आहे. चुकल्याने मी येथे आलो आहे.\nदासी म्हणाली, \"ही राजकन्या मंदोदरी चंद्रसेन राजाची कन्या असून क्रीडा करण्यास या उपवनात आली आहे.\"\nराजा म्हणाला, \"हे सैरंध्री, तू चतुर आहेस. तू राजकन्येला माझा निरोप सांग. हे चारूलोचने, मी काकुस्थ वंशातील राजा आहे. मला भार्या नसल्याने मला रूपयौवना कुलीन स्त्रीची इच्छा आहे. तेव्हा तू गांधर्व विवाहाने मला पती वर. तुझ्या पित्याने यथाविधी कन्यादान केले तर उत्तमच. मी नि:संशय तुला अनुकुल पती आहे.\"\nहे ऐकून ती कामशास्त्र निपुण सेविका त्वरेने मंदोदरीकडे येऊन म्हणाली, \"हे मंदोदरी, सूर्यवंशातील रूपवान राजा तुझ्या बरोबरीचा असून येथे प्राप्त झाला आहे. त्याचे तुझ्या ठिकाणी प्रेम स्थिर झाले आहे. तुझा पिताही काळजी करीत आहे.\nचंद्रसेन राजाही वारंवार आम्हाला हेच सांगत असतो. पण केवळ हठधर्माचेच अवलंबन करून तू राहिली असल्याने आम्हाला तुला सांगण्यास धीर होत नाही. पतीसेवा हाच स्त्रियांचा धर्म आहे. त्यामुळेच स्वर्गप्राप्ती होते. तरी तू यथाविधी विवाह कर.\"\nमंदोदरी म्हणाली, \"मी पती करणार नाही. मी अदभुत तपश्चर्या करीन. हे सखी, तूच या राजाचे निवारण कर. हा निर्लज्ज होऊन माझीच का इच्छा धरतो आहे \" सैरंधी म्हणाली, \"कामाचा निग्रह करणे कठीण असून कालावर मात करता येत नाही. हे राजकन्ये, माझे हितावह भाषण तू मनावर घे. नाहीतर यथावकाश तू संकटात पडशील.\"\nमंदोदरी म्हणाली, \"दैवयोगे जे असेल ते होवो. पण मी विवाह करणार नाही.\"\nह्याप्रमाणे तिचा निश्चय दासीने वीरसेनाला येऊन सांगितला. हे राजा, आता तू गमन कर. असे सांगितले. ते ऐकून राजा निराश मनाने कोसल देशाकडे निघून गेला.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां पञ्चमस्कन्धे\nदेवीमहिषसंवादे राजपुत्रीमन्दोदरीवृत्तवर्णनं नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/devi/devi08-09.htm", "date_download": "2019-02-23T22:51:31Z", "digest": "sha1:73EHP4336DVBTZHHT4T7UT3ZZSHTCHC5", "length": 28866, "nlines": 213, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - अष्टमः स्कन्धः - नवमोऽध्यायः", "raw_content": "\nहरिवर्षे च भगवान्नृहरिः पापनाशनः \nवर्तते योगयुक्तात्मा ��क्तानुग्रहकारकः ॥ १ ॥\nतस्य तद्दयितं रूपं महाभागवतोऽसुरः \nपश्यन्भक्तिसमायुक्तः स्तौति तद्‍गुणतत्त्ववित् ॥ २ ॥\nॐ नमो भगवते नरसिंहाय नमस्तेजस्तेजसे\nआविराविर्भव वज्रदंष्ट्र कर्माशयान् रन्धय रन्धय\nतमो ग्रस ग्रस ॐ स्वाहा \nभूयिष्ठाः ॥ ॐ क्षौं ॥\nस्वस्त्यस्तु विश्वस्य खलः प्रसीदतां\nध्यायन्तु भूतानि शिवं मिथो धिया \nआवेश्यतां नो मतिरप्यहैतुकी ॥ ३ ॥\nसङ्गो यदि स्याद्‍भगवत्प्रियेषु नः \nयः प्राणवृत्त्या परितुष्ट आत्मवान्\nसिद्ध्यत्यदूरान्न तथेन्द्रियप्रियः ॥ ४ ॥\nतीर्थं मुहुः संस्पृशतां हि मानसम् \nको वै न सेवेत मुकुन्दविक्रमम् ॥ ५ ॥\nमनोरथेनासति धावतो बहिः ॥ ६ ॥\nहित्वा महांस्तं यदि सज्जते गृहे\nतदा महत्त्वं वयसा दम्पतीनाम् ॥ ७ ॥\nनृसिंहपादं भजतां कुतो भयम् ॥ ८ ॥\nएवं दैत्यपतिः सोऽपि भक्त्यानुदिनमीडते \nनृहरिं पापमातङ्गहरिं हृत्पद्मवासिनम् ॥ ९ ॥\nकेतुमाले च वर्षे हि भगवान्स्मररूपधृक् \nआस्ते तद्वर्षनाथानां पूजनीयश्च सर्वदा ॥ १० ॥\nएतेनोपासते स्तोत्रजालेन च रमाब्धिजा \nतद्वर्षनाथा सततं महतां मानदायिका ॥ ११ ॥\nओं ह्रां ह्रीं ह्रूं स्म नमो भगवते\nआकूतीनां चित्तीनां चेतसां विशेषाणां चाधिपतये\nसर्वमयाय महसे ओजसे बलाय कान्ताय\nकामाय नमस्ते उभयत्र भूयात् \nस्त्रियो व्रतैस्त्वां हृषीकेश्वरं स्वतो\nतासां न ते वै परिपान्त्यपत्यं\nप्रियं धनायूंषि यतोऽस्वतन्त्राः ॥ १२ ॥\nस वै पतिः स्यादकुतोभयः स्वतः\nसमन्ततः पाति भयातुरं जनम् \nस एक एवेतरथा मिथो भयं\nनैवात्मलाभादधिमन्यते परम् ॥ १३ ॥\nया तस्य ते पादसरोरुहार्हणं\nयद्‍भग्नयाञ्चा भगवन् प्रतप्यते ॥ १४ ॥\nस्तप्यन्त उग्रं तप ऐन्द्रिये धियः \nविदन्त्यहं त्वद्धृदया यतोऽजित ॥ १५ ॥\nस त्वं ममाप्यच्युत शीर्ष्णि वन्दितं\nबिभर्षि मां लक्ष्य वरेण्य मायया\nक ईश्वरस्येहितमूहितुं विभुः ॥ १६ ॥\nएवं कामं स्तुवन्त्येव लोकबन्धुस्वरूपिणम् \nप्रजापतिमुखा वर्षनाथाः कामस्य सिद्धये ॥ १७ ॥\nरम्यके नामवर्षे च मूर्तिं भगवतः पराम् \nमात्स्यां देवासुरैर्वन्द्यां मनुः स्तौति निरन्तरम् ॥ १८ ॥\nॐ नमो भगवते मुख्यतमाय नमः सत्त्वाय\nप्राणायौजसे बलाय महामत्स्याय नमः \nस ईश्वरस्त्वं य इदं वशे नय-\nन्नाम्ना यथा दारुमयीं नरः स्त्रियम् ॥ १९ ॥\nयं लोकपालाः किल मत्सरज्वरा\nहित्वा यतन्तोऽपि पृथक् समेत्य च \nसरीसृपं स्��ाणु यदत्र दृश्यते ॥ २० ॥\nमया सहोरुक्रम तेऽज ओजसा\nतस्मै जगत्प्राणगणात्मने नमः ॥ २१ ॥\nएवं स्तौति च देवेशं मनुः पार्थिवसत्तमः \nमत्स्यावतारं देवेशं संशयच्छेदकारणम् ॥ २२ ॥\nआस्ते परिचरन्भक्त्या महाभागवतोत्तमः ॥ २३ ॥\nवर्षगत ईश्वराचे वर्णन -\nभक्तांवर अनुग्रह करण्यास सिद्ध असलेला भगवान हरी हा हरिवर्षात शांत मनाने वास्तव्य करीत असतो. तो सर्व पापांचा नाश करतो. असुर योनीत जन्मास आलेला जो भक्तश्रेष्ठ प्रल्हाद, तो त्या हरीचे सुंदर वदन पाहून त्याची स्तुती करतो. त्याच्या अंतःकरणात भक्ती परिपूर्ण भरलेली आहे. कारण त्या हरीचे प्रेम व गुण प्रल्हाद पूर्णपणे जाणतो. प्रल्हाद म्हणतो,\n\"भगवान नरसिंहाला माझा नमस्कार असो. हे देवा, तूच सर्व तेजांचेही तेज आहेस. म्हणून तुला माझा साष्टांग नमस्कार असो. हे ईश्वरा, आता तू प्रकट हो. हे वज्राप्रमाणे दाढा असलेल्या नारायणा, तू माझ्या कर्मवासनांचा संपूर्ण क्षय कर आणि अज्ञानाला ग्रासून टाक. \"ॐ स्वाहा\" माझे अंतःकरण शांतीचे वस्तीस्थान होवो, \"ॐ क्षौम्\" या विश्वाचे कल्याण होवो, तसेच सर्व दुष्ट आपल्या क्रूरतेचा त्याग करोत. सर्व माणसे एकांतात राहून भगवान शंकराचे नामस्मरण करोत. मनात शांती वसो. अधोक्षजाच्या ठिकाणी आमची मती अहेतुकपणे प्रविष्ट होवो. घर, स्त्री, पुत्र, द्रव्य आणि बांधव या ठिकाणी माझी आसक्ती न राहो, जर आमच्या मनात प्रीतीच निर्माण होणार असेल तर ती भगवंताविषयी निर्माण होवो.\nप्राणवृत्ती झाल्याने अत्यंत संतुष्ट होणारा आत्मज्ञानी पुरुष ज्याप्रमाणे सत्वर सिद्धी पावतो तसा विषयात रममाण झालेला गृहस्थ सिद्धी पावत नाही. गंगा वगैरे तीर्थावर स्नान केल्याने केवळ शरीराचाच मल नाहीसा होतो, पण भगवद् भक्तांच्या संगतीमुळे अथवा मुकुंदाचे चरित्र वगैरे श्रवण केल्यास त्यायोगे भक्तांच्या अंतःकरणात भगवत्प्रेम निर्माण होते व मनाला चिकटलेला मल नाश पावतो. भगवंताच्या चरित्राचा हा उत्तम प्रभाव आहे. म्हणून अशा त्या मुक्त करणार्‍या मुकुंदाची सेवा कोण बरे करणार नाही \nजो भगवंताचे ठिकाणी निष्काम भक्तीयुक्त प्रेम करतो त्याचे ठिकाणी सर्व देव गुणासह येऊन वास्तव्य करतात. विषयसुखाच्या भूतमात्रांच्या कल्पना मिथ्या आहेत. त्यामुळे तेथे हरिभक्त वास्तव्य न करता बाहेर धावत असतो. पण विषयसुखाक्त असलेले त्या महान गुणाची प्राप��ती कशी होणार \nकारण उदक हा ज्याप्रमाणे सर्व जलचरांचा आत्मा आहे, तसेच हा साक्षात् भगवान हरीच प्राण्याचा आत्मा आहे. विद्वानांनी हे मान्य केले आहे. पण त्याला सोडून जर प्राणी गृहात आसक्त झालाच तर त्याचे महत्त्व वयावरूनच ठरणारे आहे. तो ज्ञानाने मोठा नव्हे. म्हणून तृष्णा, अभिमान, खेद, क्रोध, मान, लालसा, भय व दैन्य यांचे निमित्त आणि जन्ममरण रूप चक्र जसे जे गृह त्याचा त्याग करून जे चरण निर्भय आहेत अशा नृसिंह चरणांची सेवा करावी.\"\nअशाप्रकारे तो दैत्यराज प्रल्हादसुद्धा त्याची भक्तीने स्तुति करतो. कारण तोच नरहरी पापरूपी हत्तीचे मर्दन करण्यास समर्थ आहे व प्राण्यांच्या हृदयरूपी कमलात वास्तव्य करणारा आहे.\nकेतुमाल वर्षामध्ये भगवंताने स्मराचे रूप म्हणजे कामाचे रूप धारण केले आहे. त्या वर्षात रहाणारे राजे त्या ईश्वराचीच सर्वदा पूजा करीत असतात. मोठयांना मान देण्यांस सिद्ध असलेली अशी ती क्षीरसागराची कन्या लक्ष्मी ही त्या वर्षाची अधिकारीण आहे. तीसुद्धा पुष्कळ स्तोत्रे गाऊन त्या भगवंताची उपासना करते. ती लक्ष्मी उर्फ रमा म्हणते, \"ॐ र्‍हां र्‍हीं र्‍हुं,\" त्या भगवान वासुदेवाला म्हणजे त्या इंद्रियांच्या अधिपतीला माझा नित्य नमस्कार असो. सर्वजण त्याच्याजवळ विशेषगुण असल्याने त्या योगे त्याचे पूजन करतात व त्याच्या स्वरूपाचे पूर्ण रक्षण करतात. क्रिया, ज्ञान व विशिष्ट संकल्प यांचा तो अधिपती आहे. तो श्रोत्र, त्वक, चक्षु, जिव्हा, नासिका, वाक, पाणी, पाद, वायु, उपस्थ, मन, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या सोळा कलांनी युक्त आहे. जो वेदोक्त कर्माचे अधिष्ठान आहे, जो अन्नमय म्हणजे देहरूप आहे, जो अमृतमय म्हणजे परमानंदरूप आहे, तसाच जो सर्वरूप असून साक्षात् बल, वीर्य, ओज, सौंदर्य व काम यांची मूर्तीच आहे त्याला सर्वदा वंदन असो.\nज्या स्त्रिया व्रतांच्या योगाने तुमच्यासारख्या इंद्रियाधिपतीची आराधना करतात व लौकिक जीवनांत योग्य अशा पतीची अपेक्षा करतात, त्यांची अपत्ये, प्रिय, वित्त, पतिव्रत्य व आयुष्य यांचे ते पति परतंत्र असल्यामुळे संरक्षण करीत नाहीत. पण जो स्वतः निर्भय असल्याने इतर भीतीने व्याकुळ झालेल्यांना नित्य संरक्षण देतो, तोच खरा पती होय. हे देवा, तो तूच एकटा आहेस.\nहे भगवान, तुला आत्मलाभापेक्षा अधिक कशाची अपेक्षा नाही. कारण असे जर नसते तर द्वितीयत्वामुळे अनेक स्���तंत्र राजांप्रमाणे परस्पर भय शिल्लक रहातेच. जी स्त्री तुझ्या पदकमलांची पूजा करण्याची इच्छा करते, ती मात्र अन्य कशाचीही इच्छा करीत नाही. तिच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nत्यातून काही इच्छा मनात धरून तुझी पूजा केल्यास पूजकाची तू फक्त इच्छित इच्छा पूर्ण करतोस. पण त्याचा भोग संपला म्हणजे हे भगवान, त्याला अपार दुःख होते. हे महासामर्थ्यवाना, माझ्या प्राप्तीसाठी इंद्रियसुखाची लालसा मनात धरून विष्णुदेव, असुर इत्यादि सर्वजण उग्र तपश्चर्या करीत असतात. पण हे देवा, तुझ्या पदकमलामध्ये एकचित्त झाल्याशिवाय त्यांना माझ्या स्वरूपाचे ज्ञान होत नाही. कारण मी नित्य तुझ्याच हृदयात आधीन होऊन वास्तव्य करीत आहे.\nम्हणून हे अच्युता, तू भक्ताच्या मस्तकावर कमलरूपी वरदहस्त ठेवतो तो वरदहस्त माझ्याही मस्तकावर ठेव. कारण सर्वांनी त्याच हस्तकमलाची स्तुति केली आहे. पण हे देवा ईश्वरा, अनादराने तू मला चिन्ह म्हणून हृदयावर धारण केले आहेस. तेव्हा तुझ्यासारख्या ईश्वराची मायेमुळे घडणारी लीला जाणण्यास कोण बरे समर्थ आहे \nलोकांना बंधूच्या आकाराने भासणार्‍या कामाची प्रजापतीप्रमाणे सर्व वर्षाचे अधिपती, कामसिद्धी व्हावी म्हणून तुझीच स्तुति करतात.\nरम्यक नावाच्या वर्षात भगवानाची श्रेष्ठ मूर्ती आहे. ती माशाच्या आकाराची आहे. ती मूर्तीही सर्व देवांना व असूरांना पूजनीय आहे. प्रत्यक्ष मनूही त्या देव मूर्तीची नित्य पूजा करीत असतो. मनु म्हणतो,\n\"अत्यंत मुख्य अशा तुला हे देवा, मी वंदन करीत असतो. तू सत्वाने प्रमुख असून प्रत्यक्ष सूत्रात्मा आहेस. तसेच तू वीर्यवान व बलवान आहे. म्हणून तुझ्यासारख्या महामत्स्याला माझे वंदन असो. हे ईश्वरा, तूच हे सर्व व्यापून राहिला आहेस. पण कोणत्याही लोकपालास मात्र तुझे स्वरूप दिसत नाही. फक्त तुझा वेदरूप नाद ऐकू येत असतो.\nलाकडाच्या बाहुलीला जसे सामान्य पुरुष स्वाधीन ठेवतो, त्याप्रमाणे केवळ नावाच्या योगाने ज्याने हे सर्व स्ववश करून घेतले आहे तो ईश्वर तूच आहेस. अशा तुझा त्याग करून जे लोकपाल मत्सररूपी ज्वराने पीडित झालेले आहेत, त्या लोकपालांना वेगवेगळे अथवा सांघिक रीतीने प्रयत्न केले तरी तुझे रूप दिसत नाही. ते या ठिकाणी दिसत असलेल्या जंगल व स्थावराचे संरक्षण करू शकले नाहीत.\nहे ईश्वरा, आपण या प्रलयकालाच्या समुद्रातून स्वतःच्या सामर्थ्याने व तेजाने या मनूसह औषधी, वेली यांच्या साठ्याने समृद्ध असलेल्या पृथ्वीचे रक्षण केलेत. ते केवळ हे प्रभो, आपले सामर्थ्य म्हणून आपण या जगांतील प्राण्यांच्या प्राणांचा समुदायच आहात. तुम्हाला माझा नमस्कार असो.\"\nअशा रीतीने हे नारदा, सर्व राजेलोकांत सर्वोत्तम असा तो मनू त्या देवाधिदेवाची स्तुति करतो. तो मत्स्याचा अवतार घेतलेला देव सर्व संशयांच्या छेदास कारण आहे. या देवाच्या ध्यानाने सिद्ध होणारा जो योग त्याच्यामुळे मनूचेही सर्व पातक नाहीसे होते. तो सर्वोत्तम भगवद्‌भक्त होऊन भक्तिपूर्वक त्या ईश्वराची सेवा करीत तेथेच रहातो.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे\nभुवनकोशवर्णने हरिवर्षकेतुमालरम्यकवर्षवर्णनं नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://gromor.in/blog/%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%9D-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0-956", "date_download": "2019-02-24T00:03:14Z", "digest": "sha1:YLYKSNXKK656D4TD67YWDIH4ZRRRNJQY", "length": 8800, "nlines": 48, "source_domain": "gromor.in", "title": "चला भेटू श्री सुलझ आणि श्री उलझ ह्यांना! - Gromor - Blog", "raw_content": "\nYou are here: Home / Marathi (मराठी) / चला भेटू श्री सुलझ आणि श्री उलझ ह्यांना\nचला भेटू श्री सुलझ आणि श्री उलझ ह्यांना\nकुठल्याही लघु उद्योगासाठी, अंतिम ध्येय असते वाढ आणि प्रगती. मात्र ध्येय गाठायचा मार्ग कठीण असतो आणि आपल्यापैकी काही लोकांसाठी तो अधिकच अवघड असतो…\nचला भेटू श्री उलझ ह्यांना…\nश्री उलझ मागच्या काही वर्षांपासून एक लघु उद्योग चालवतात. मात्र मागील काही महिन्यात अनेक समस्या त्यांच्यापुढे उभ्या राहिल्या आहेत…त्यांच्या इनवेंटरीचा खर्च वाढला आहे, आणि रोख रकमेचे व्यवस्थापन एक डोकेदुखी होऊन बसली आहे.\nपरिणामत: त्यांना आपल्या ग्राहकांशी संपर्क करणे अवघड झाले आहे\nउद्योगात इतरही समस्या आहेतच, जसे पर्याप्त कर्मचारी नसणे… अकाऊंटिंगचे सॉफ्टवेअर नवीन आणणे… बदलत्या कर कायद्यांप्रमाणे अभिलेख ठेवणे… स्पर्धक कंपन्यांच्या एक पाऊल पुढे राहणे… त्यांना काळजी वाटते की रोख रकमेची कमतरता आणि व्यवसायाचे आर्थिक व्यवहार ह्यासाठी त्यांना लवकर उपाय सापडले नाही… तर त्यांना उद्योग बंद करावा लागेल\nसुदैवाने श्री उलझ ह्यांचे एक चांगला मित्र आहेत जे त्यांना मदत करू शकतात चला भेटू श्री सुलझ ह्यांना…\nश्री सुलझ आणि श्री उलझ ह्यांनी आपले उद्योग जवळजवळ एकाच वेळी सुरू केले. श्री सुलझ ह्यांचा व्यवसाय वेगाने वाढत आहे.\nत्यांना “जस्ट इन टाइम” इनवेंटरी व्यवस्थापन आणि खर्च नियंत्रण ह्याचे महत्त्व आणि ते कसे करावे हे माहिती आहे.\nश्री सुलझ इतर लघु उद्योजकांना नियमितपणे भेटून त्यांच्याकडून कामाच्या सर्वोत्तम पद्धती शिकतात. त्यांनी नुकतेच नवीन POS प्रणाली बसवून घेतली आणि आता नवीन ग्राहक कसे आकर्षित करायचे ह्याचा विचार ते करीत आहेत. त्यांच्या कर्मचार्‍यांनी नेहेमीच काही तरी नवीन शिकत राहावे आणि स्वत:चे कौशल्य वाढवत राहावे असा त्यांचा प्रयत्न असतो.\nAlso Read: ऑनलाइन व्यावसायिक लोन निवडण्याचे तीन फायदे\nरोख रकमेच्या व्यवस्थापनात त्यांना काही समस्या येत नाही – त्यांनी योग्य पद्धतीने आर्थिक नियोजन केले आहे आणि त्यांच्याकडे आकस्मिक परिस्थितीसाठी नेहेमीच व्यवस्था असते\nश्री सुलझ आता श्री उलझ ह्यांच्या एक एक समस्येचा विचार करून त्यांना मदत करत आहेत. ग्राहकांच्या मागणीचा अंदाज कसा लावावा हे सांगून श्री उलझ ह्यांच्या इनवेंटरी संबंधी समस्या त्यांनी दूर केल्या. योग्य कर्मचारी कसे निवडावे आणि मोठे खर्च शक्य तितक्या पुढे कसे ढकलता येतात हे त्यांनी श्री उलझ ह्यांना सांगितले. एवढेच नाही… श्री उलझ ह्यांचा व्यवसाय मार्गावर यावा म्हणून सर्वोत्तम सॉफ्टवेअर कुठले वापरता येईल ह्याची यादी पण श्री सुलझ ह्यांनी दिली\nश्री सुलझ ह्यांना विश्वास आहे की लवकरच श्री उलझ ह्यांच्या सर्व समस्या दूर होतील\nश्री सुलझ सारखेच ग्रोमोर फायनॅन्स पण लघु उद्योगांना त्यांच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यात मदत करते, ज्यामुळे आर्थिक अडचणींवर मात करता येते आणि उपलब्ध संधींचा फायदा घेता येतो\nसल्ला देणारे आणि मदत करणारे श्री सुलझ सारखे मित्र सगळ्यांनाच लाभतात असे नाही\nश्री उलझ सारखी तुमची परिस्थिती असेल तर ग्रोमोर फायनॅन्स ह्यांना संपर्क करा आम्ही लघु उद्योगांना त्यांच्या विकासात मदत करतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2019-02-24T00:08:10Z", "digest": "sha1:OWWVM2GYEOLU6V6CCEJZDBBM3JC6E4QG", "length": 14557, "nlines": 148, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "गंगप्पा, अखेरचा राम राम", "raw_content": "\nगंगप्पा, अखेरचा रा��� राम\nरानातलं काम होईना गेल्यावर गंगप्पांनी महात्मा गांधींचं रूप घेऊन अनंतपूरमध्ये पैसे मागायला सुरुवात केली. त्यांची गोष्ट पारीवर मे २०१७ मध्ये प्रसिद्ध झाली होती. दोन दिवसांपूर्वी एका गाडीने त्यांना उडवलं\n“आम्हाला तुमचा नंबर गांधीच्या डायरीत मिळाला. हायवेवर त्यांना कोणत्या तरी गाडीने उडवलं आणि त्यातच ते मरण पावले,” रविवारी, ९ डिसेंबर रोजी रात्री साधारण ७.३० वाजता रेशन दुकानाचे मालक आणि राजकीय कार्यकर्ते असणाऱ्या बी. कृष्णय्या यांनी मला फोनवर ही बातमी दिली.\nमी गंगप्पांना – किंवा ‘गांधीं’ना – शेवटचा भेटलो ते २४ नोव्हेंबर रोजी बंगलोर-हैद्राबाद हायवेवर. सकाळचे १०.३० वाजले असावेत. ते गांधींच्या वेशात अनंतपूरला निघाले होते. अनंतपूरहून ८ किलोमीटरवर असणाऱ्या रापताडू गावातल्या एका खानावळीत ते राहत होते. “दोन महिन्यांपूर्वी कुणी तरी मला सांगितलं की एका म्हाताऱ्या माणसाला रहायला जागा हवी आहे म्हणून मी त्यांना इथे राहण्याची परवानगी दिली. मी कधी कधी त्यांना खायलाही द्यायचो,” खानावळीचे मालक, वेंकटरामी रेड्डी सांगतात. मला ज्यांनी फोन केला ते कृष्णय्या कायम इथे चहा प्यायला यायचे आणि गंगप्पांशी गप्पाही मारायचे.\nमी मे २०१७ मध्ये पारीसाठी गंगप्पांची गोष्ट लिहिली होती. तेव्हा त्यांचं वय सुमारे ८३ वर्षं होतं. सत्तर वर्षं शेतात मजुरी केल्यानंतर, वयाच्या ८३ व्या वर्षी गंगप्पांनी स्वतःला महात्मा गांधींचं रुप दिलं होतं. ऑगस्ट २०१६ पासून ते गांधींचं सोंग घेऊन पश्चिम आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर शहरात वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावत असत. शेतात मजुरी मिळायची त्यापेक्षा यातून मिळणारी भीक जास्तच होती.\n२०१६ साली रानात काम करताना भोवळ येऊन पडल्यापासून गंगप्पांनी ते काम सोडलं होतं. काही काळ त्यांनी दोर वळले मात्र म्हाताऱ्या माणसाच्या हाताला कितीसं काम होणार. तेव्हाच त्यांनी गांधींचं सोंग घ्यायचा निर्णय घेतला.\nगंगप्पांनी रोजच्या वापरातल्या साध्या साध्या गोष्टींमधून गांधीचां वेश तयार केला होता. महात्मा गांधींचं ‘तेज’ येण्यासाठी ते १० रुपयाची पॉण्ड्स पावडर वापरायचे. रस्त्यावरच्या टपरीतला स्वस्तातला चष्मा, गांधींचा चष्मा बनायचा. गावातल्या बाजारातली १० रुपयाची साधी काठी गांधीजींची काठी व्हायची. कुठे तरी सापडलेला म���टरसायकलचा आरसा आपला वेश आणि रंगरंगोटी ठीक आहे ना पाहण्यासाठी कामी यायचा.\nडावीकडेः २०१७ साली मी त्यांना भेटलो तेव्हा तोंडाला पावडर फासून ते ‘गांधी’ होण्याच्या तयारीत होते. उजवीकडेः त्यांची पत्नी अंजनम्मा (डावीकडून तिसऱ्या) त्यांच्या गावी\nअशा रितीने ऑगस्ट २०१६ पासून गंगप्पा रोज गांधींच्या वेशात अनंतपूरच्या रस्त्यांवर उभे ठाकायचे किंवा गावच्या जत्रांना किंवा बाजारांना जाऊन दिवसाला १५०-६०० रुपयांची कमाई करायचे. “नुकतंच मी एका जत्रेमध्ये एका दिवसात १००० रुपये कमवले होते,” त्यांनी मला सांगितलं होतं, अभिमानाने.\nगांधींसारखा फाटका माणूस एका बलाढ्य राजवटीला हादरे देऊ शकतो आणि ती खाली खेचू शकतो याचंच त्यांना लहानपणी अप्रूप होतं, त्यांनी मला सांगितलं होतं. गांधी बनण्यासाठी देशाटन आणि चिकाटी दोन्ही गरजेची आहे असं त्यांना वाटायचं. सतत फिरत राहून आणि वेगवेगळ्या लोकांना भेटून गंगप्पा कदाचित त्यांच्या मानगुटीवर बसलेलं वास्तव दूर लोटू पाहत होते – त्यांची दलित (माडिगा) जात.\nमी पहिल्यांदा गंगप्पांना भेटलो तेव्हा त्यांनी मला विनंती केली होती की त्यांची जात लिहू नये कारण ते तेव्हा अनंतपूरमधल्या एका मंदिरात मुक्काम करत होते. आणि तिथे त्यांनी कुणाला ते दलित असल्याचं सांगितलं नव्हतं. आणि अगदी गांधींचं रूप साकारतानाही ते जानवं आणि कुंकवाचा वापर करून ‘भट’ असल्याचं भासवत.\nहे सोंग घेतलं तरी गंगप्पांची जात आणि त्यांची गरिबी या दोन्ही गोष्टींनी त्यांची पाठ काही सोडली नाही. मी २०१७ साली त्यांच्यापासून वेगळं राहणाऱ्या त्यांच्या पत्नींना जाऊन भेटलो आणि त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो घेतला तेव्हा तिथे खेळणाऱ्या काही मुलांनी फोटोत येण्यास नकार दिला, दलितांसोबत दिसू नये म्हणून.\nकृष्णय्यांनी जेव्हा रविवारी मला फोन केला तेव्हा मी त्यांना माझ्या गोष्टीसाठी घेततल्या काही नोंदी सांगितल्या आणि गंगप्पांच्या कुटुंबाचा फोटो पाठवला. मी त्यांना अंजनम्मांचा पत्ती नीट सांगू शकलो नाही तेव्हा त्यांनी सुचवलं की कदाचित त्यांच्या जातीवरून त्यांचं गावातलं घर शोधता येईल (गावातल्या गावात जातनिहाय वस्त्या असतात याकडेच त्यांचा निर्देश होता). “कोण जाणो, गोरांतलामध्ये त्यांच्या जातीवरून त्यांचं घर कदाचित सापडू शकेल. त्यांनी कधी तुम्हाला त्यांची जात सांगितली होती का\nकृष्णय्यांचे एक नातलग अनंतरपूरहून १०० किलोमीटरवर असणाऱ्या गोरांतलामध्ये मंडल निरीक्षक होते. अंजनम्मा आता तिथे आपल्या धाकट्या लेकीसोबत राहतात. किमान दहा वर्षांपूर्वी त्यांच्या थोरल्या मुलीने आत्महत्या केली. त्यांना दोनच अपत्यं होती. गोरांतलातल्या एका हवालदाराने अंजनम्मांना गंगप्पांच्या मृत्यूची बातमी दिली. १० डिसेंबर रोजी दुपारी त्यांनी गंगप्पांचं पार्थिव घरी नेलं.\nया फाटक्या म्हाताऱ्याला उडवणारा कारचालक मात्र कुणालाच माहित नाही.\nअनुवाद - मेधा काळे\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nराहुल एम आंध्र प्रदेशच्या अनंतपूरचे स्वतंत्र पत्रकार आहेत आणि २०१७ चे पारी फेलो आहेत.\nआंबेडकरांच्या पुतळ्यावरचा ताजा हार, मु.पो. अनंतपूर\nनोटाबंदीच्या ‘दुष्काळाचा’ अर्धपोटी सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/schedule-of-india-tour-of-west-indies-2017/", "date_download": "2019-02-23T23:01:19Z", "digest": "sha1:TCOJE2KAWL3LKYBQIU47FMFLQKRXMYNZ", "length": 7041, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर", "raw_content": "\nभारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर\nभारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर\nचॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम फेरीत पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघ लगेच वेस्ट इंडिजला ५ वनडे आणि एक टी-20 सामना खेळण्यासाठी रवाना झाला आहे.\nरिषभ पंत आणि कुलदीप यादव हे दोन युवा खेळाडू या दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजला भारतातून रवाना झाले आहे तर उर्वरित संघ इंग्लंडमधूनच तिकडे आज रवाना झाला.\nभारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.\nभारत या दौऱ्यात जे ५ वनडे आणि एक टी-20 खेळणार आहे त्यांचं वेळापत्रक खालीलप्रमाणे\n२३ जून- पहिली वनडे, सायंकाळी ६:३०\n२५ जून- दुसरी वनडे, सायंकाळी ६:३०\n३० जून- तिसरी वनडे, सायंकाळी ६:३०\n२ जुलै- चौथी वनडे, सायंकाळी ६:३०\n६ जुलै- पाचवी वनडे, सायंकाळी ७:३०\n९ जुलै- टी-20, रात्री ९:३०\nभारतीय संघ : विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, रिशभ पंत, अजिंक्य रहाणे, एम.एस.धोनी, युवराज सिंग, केदार जाधव, हार्दिक पांड्या, आर.अश्विन, रवीं���्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, दिनेश कार्तिक\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/aurangabad-marathwada-news/aurangabad/selection-of-15-directors-of-consumer-organization/articleshow/65770863.cms", "date_download": "2019-02-24T00:11:07Z", "digest": "sha1:75LN5XYVHYTMVFU623KVERHICIA4L33J", "length": 9609, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aurangabad News: selection of 15 directors of consumer organization - ग्राहक संस्थेच्या १५ संचालकांची निवड | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nग्राहक संस्थेच्या १५ संचालकांची निवड\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nऔरंगाबाद जिल्हा वकील संघ प्राथमिक सहकारी ग्राहक संस्थेच्या १५ संचालकांची २०१८ ते २०२३ या पाच वर्षांस���ठी निवड करण्यात आली आहे. सर्वसाधारण मतदार संघातून निवडणूक लढविलेल्या १९ उमेदवारांपैकी अजित अंकुश, गणेश देशपांडे, निळकंठ देशमुख, दिलीप खिंवसरा, नरेंद्र कापडिया, संदीप कोरान्ने, सुधीर कुलकर्णी, प्रदीप लोहीया, विलास पाटणी व शंकरराव तारू हे १० उमेदवार विजयी झाले. तसेच अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदार संघातून दत्ता ढोबळे, विमुक्त जाती, भटक्या, विमाप्र राखीव मतदार संघातून रावसाहेब गायके, इतर मागासवर्गीय राखीव मतदार संघातून कैलास पवार व महिला राखीव मतदार संघातून छाया गायकवाड व अंजली मोरे (जाधव) हे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एस. जाधव यांनी काम पाहिले. विजयी उमेदवारांचे त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागत केले आहे.\nमिळवा औरंगाबाद बातम्या(Aurangabad + Marathwada News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nAurangabad + Marathwada News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nऔरंगाबाद: जमिनीवर बसून सोडवला १२वीचा पेपर\nनिवडून आलो नाही, तरी पाडू शकतोः आठवले\n‘सासरे जावयाची समजूत काढतील’\nस्मार्टफोनमुळे बहिरेपणा; तरुणाईला इशारा\nजप करुन मी रुग्णांना बरं करतो\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nग्राहक संस्थेच्या १५ संचालकांची निवड...\nइंधन दरवाढीचा निषेध; दुचाकीला दिली फाशी...\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची औरंगाबादेत आत्महत्या...\nपरभणीत पेट्रोलचा भडका; दराने नव्वदी ओलांडली...\nरेल्वेखाली चिरडून दोन भावांचा अंत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/prithvi-is-only-8th-indian-batsman-who-score-50-score-first-two-inning/", "date_download": "2019-02-23T23:01:09Z", "digest": "sha1:DM4QOH6IGIWI35VYFLXIEXZPCL36BDNC", "length": 7821, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "शानदार अर्धशतक करणाऱ्या पृथ्वी शॉचे नाव झाले या दिग्गजांच्या यादीत सामील", "raw_content": "\nशानदार अर्धशतक करणाऱ्या पृथ्वी शॉचे नाव झाले या दिग्गजांच्या यादीत सामील\nशानदार अर्धशतक करणाऱ्या पृथ्वी शॉचे नाव झाले या दिग्गजांच्या यादीत सामील\nभारतीय संघात पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकल्यानंतर पृथ्वी शाॅचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. हैद्राबाद येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत पृथ्वीने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 39 चेंडूत अर्धशतक पुर्ण केले.\nपदार्पणाच्या सलग दोन कसोटीत भारतासाठी 50 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादित पृथ्वी शाॅचे नाव दाखल झाले आहे. अशी कामगिरी करणारा तो 8 भारतीय फलंदाज ठरला आहे.\nत्याने या सामन्यात 53 चेंडूत 70 धावांची खेळी केली. तो जोमेल वॉरीकन गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल शिमरॉन हेटमेयरने घेतला. त्याने पहिल्या विकेटसाठी केएल राहुलबरोबर 61 धावांची भागीदारी रचली. तर चेतेश्वर पुजाराबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी केली.\nकालच्या(12 आॅक्टोबर) 295 या धावसंख्येवरुन पुढे खेळताना विंडिजचा संघ 311 धावांपर्यंतच मजल मारू शकला. पहिल्या सत्रात भारताने पृथ्वीच्या अर्धशतकाच्या बळावर 1 बाद 80 धावा केल्या आहेत.\nभारतासाठी पहिल्या दोन कसोटीत 50 पेक्षा जास्त धावा करणारे खेळाडू-\n१६ वर्षांच्या कारकिर्दीनंतर आयर्लंडच्या या दिग्गज खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती\nहैद्राबादच्या स्टेडियमवर मंदिर बांधल्यापासून टीम इंंडियाचा एकही पराभव नाही\nटेनिसपटूंना ही गोष्ट पडणार महागात\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची रा��्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T22:57:20Z", "digest": "sha1:4QARNQX3ZS6QJUYDOMVXONW53PNQHKSL", "length": 22862, "nlines": 247, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "गंभीर इशारा लक्षात घेतला जाईल? | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्प���\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान अग्रलेख गंभीर इशारा लक्षात घेतला जाईल\nगंभीर इशारा लक्षात घेतला जाईल\nभारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांनी भारतीय घटनेतील महत्त्वाच्या मुद्यांकडे देशवासियांचे लक्ष वेधले आहे. सरन्यायाधीश मिश्रा परवा पुण्यात होते. डॉ. पतंगराव कदम स्मृती प्रबोधन व्याख्यानमालेत ‘घटनात्मक अधिकारांचे संतुलन’ या विषयावरील भाषणात ते बोलले.\n‘आपण लोकशाही व्यवस्था आणि मुक्त समाजात राहतो. लोकशाहीत नागरिकांच्या प्रत्येक हक्काला महत्त्व आहे; पण ते अधिकार अनिर्बंध नाहीत. सर्वांनी एकमेकांच्या अधिकारांबाबत सजग राहिले पाहिजे. आपली लोकशाही ‘न्यायाचे राज्य’ संकल्पनेने संरक्षित आहे. या संकल्पनेचे जतन केले नाही तर ‘कायद्याचे राज्य’ कोसळल्याशिवाय राहणार नाही’ असा सावधगिरीचा इशारा त्यांनी दिल्याचे प्रसिद्धी माध्यमांनी सांगितले.\nदिल्लीत ‘घटनात्मक लोकशाहीत कायद्याचे राज्य’ या विषयावर न्या. चंद्रचूड यांनी विचार मांडले. भारतीय दंडसंहितेतील कलम 377 ला आव्हान देण्यासारख्या संवेदनशील मुद्यांचा निर्णय न्यायालयांच्या विवेकावर सोपवण्��ाच्या सरकारच्या भूमिकेबद्दल त्यांनी नाराजी प्रकट केली. ‘राजकीय नेत्यांकडून न्यायाधिशांकडे हे अधिकार सोपवण्याची बाब नित्याचीच झाली आहे’ असेही परखडपणे सांगितले.\nदोन्ही ज्येष्ठ न्यायाधिशांनी भारतीय लोकशाहीबाबतचे ज्वलंत मुद्दे अतिशय प्रभावीपणे मांडून देशवासियांचे लक्ष वेधले आहे. लोकशाहीत हक्क-अधिकारांसोबतच कर्तव्याचे कुंपणही असते याचा विचार अलीकडे दुर्लक्षित आहे. स्वत:च्या अधिकारांबाबत जागरुक राहताना इतरांच्या अधिकारांवर सर्रास गंडांतर आणले जाते. आचार-विचार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी सुरू आहे.\nमुक्त समाजव्यवस्थेचा गैरअर्थ घेऊन स्वैर समाज वाढत आहे. एकसंघ समाजरचनेला यामुळे धोका निर्माण झाला आहे. विचारवंत त्याबाबत सावध करण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांचा आवाज कायमचा बंद करणार्‍या प्रवृत्तींना अप्रत्यक्ष बळ मिळत आहे. देशाचा कारभार पाहणार्‍या प्रशासन यंत्रणेला अडचणीत आणले जाते. तसेच आता न्यायसंस्थेबाबतही होत आहे. कायदे करायचे; पण त्यांच्या अंमलबजावणीमुळे जनतेचा क्षोभ वाढताच यंत्रणेकडून अन्याय होत असल्याच्या बोंबा मारायच्या, असा दुतोंडी प्रकार नित्य घडत आहे.\nमारकुट्यांना ‘शैली’चे (स्टाईल) प्रोत्साहन देणार्‍या पुढार्‍यांचे त्यामुळे फावत आहे. हा सगळा गुंता नाजूकपणे सोडवला पाहिजे; पण लोकशाहीचा जयघोष करणारे मात्र चिखलफेकीत दंग आहेत. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना न्या. मिश्रा यांनी नेमकेपणे याचे भान करून देण्याचा प्रयत्न केला आहे. येऊ घातलेल्या निवडणुकांवर लक्ष देणार्‍या पुढार्‍यांकडून त्या इशार्‍याची दखल घेतली जाणार का ती घेतली जावी यासाठी प्रसंगी जनताही आंदोलनांची तयारी ठेवील का\nPrevious articleटोलवटोलवी हेच राजकारण\nNext articleउत्सवात सद्भावनेला महत्त्व\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nतमाच्या तळाशी दिवे लागले\nहा उपक्रम यशस्वी व्हावाच\nभारतीय राष्ट्रीयत्वाचे आशादायी चित्र\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी ग���, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-SHA-UTLT-pm-narendra-modi-gives-big-employment-opportunity-through-this-scheme-5772022-PHO.html", "date_download": "2019-02-23T22:38:10Z", "digest": "sha1:WCBQGE2TLT4C375VX4CZADD3RG64Q246", "length": 12972, "nlines": 188, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PM Narendra Modi gives big employment opportunity through this scheme | कॉंग्रेसला जमले नाही, पण मोदींनी करुन दाखवले, मिळवा एवढे मासिक इन्कम", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकॉंग्रेसला जमले नाही, पण मोदींनी करुन दाखवले, मिळवा एवढे मासिक इन्कम\nयुपीए सरकारने ही स्कीम सुरु केली होती. पण सुरु झाल्यानंतर लगेच ती फ्लॉप झाली. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या स्कीमचा समावे\nनवी दिल्ली-मोदी सरकारने केवळ ही स्कीम हीट केली नाही तर या स्कीमच्या माध्यमातून हजारो लोकांना मंथली २५ ते ३० हजार रुपये कमविण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या स्कीमचा वापर करुन रेग्युलर ३० हजार रुपये कमाई करणे शक्य झाले आहे. तुम्ही गावात असाल, लहान शहरात असाल किंवा मेट्रोत. आम्ही बोलतोय ते मोदींच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान भारतीय जनऔषधी केंद्राबद्दल.\nयुपीए सरकारने ही स्कीम सुरु केली होती. पण सुरु झाल्यानंतर लगेच ती फ्लॉप झाली. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या स्कीमचा समावेश सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत करण्यात आला. सर्वसामान्य लोकांना अनेक प्रकारचे लाभ पोहोचणे हा या स्कीमचा उद्देश आहे. या स्कीमच्या माध्यमातून अनेक नागरिक रेग्युलर इन्कम मिळवत आहेत. स्कीम अंतर्गत सरकारच्या मदतीने आतापर्यंत २७७५ स्वस्त औषधांची दुकाने सुरु करण्यात आली आहेत. दुकान उघडण्यासाठी सरकार २.५ लाख रुपये अनुदानही देते. तुमच्याकडेही या स्कीममध्ये सहभागी होण्याची संधी आहे.\nपुढील स्लाईडवर वाचा, मोदी सरकारने कशी केली फ्लॉप स्कीम हिट... तुम्ही कसा उचलू शकता फायदा...\nकोण उचलू शकतो लाभ\n- पहिल्या कॅटेगरीत कोणतीही व्यक्ती, बेरोजगार फार्मासिस्ट, डॉक्टर, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर स्टोअर ओपन करु शकतात.\n- दुसऱ्या कॅटेगरीत ट्रस्ट, एनज��ओ, प्रायव्हेट हॉस्पिटल, सोसायटी आणि सेल्फ हेल्प ग्रुप स्टोअऱ ओपन करु शकतात.\n- तिसऱ्या कॅटेगरीत राज्य सरकारने नॉमिनेट केलेली एजंंसी स्टोअर ओपन करु शकते.\n- दुकान उघडण्यासाठी १२० वर्गफुट एरिया असलेले दुकान हवे.\nसरकार देणार २.५ लाख रुपये\n-जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी सुमारे २.५ लाख रुपये भांडवल लागेल. केंद्र सरकार त्यातील संपूर्ण म्हणजेच २.५ लाख रुपये अनुदान देईल.\n- सेंटर उघडणाऱ्याला केंद्र सरकारकडून ६५० पेक्षा जास्त औषधी उपलब्ध करुन देण्यात येतील.\n- यासाठी लागणारी प्रोसेसिंग फी आणि आवेदन फी रद्द करण्यात आली आहे.\n- तुम्ही तुमच्या केंद्राच्या माध्यमातून जेवढी औषधी विकाल त्याच्या २० टक्के तुम्हाला कमिशन दिले जाईल.\n- ट्रेड मार्जिनसह सरकार एकूण विक्रीवर मासिक इन्सेटिव्हही देईल. तुमच्या बॅंक खात्यात ते जमा होईल.\n- त्यामुळे दुकानदाराचा दुप्पट फायदा होईल. तुम्ही महिन्यात एका लाख रुपयांच्या औषधी विकल्या तर मासिक २५ ते ३० हजार रुपये इन्कम होईल.\n- कमिशनची कोणतीही मर्य़ादा नाही. जेवढी विक्री तेवढे जास्त कमिशन मिळेल.\nकसे मिळतील २.५ लाख रुपये\n- सेंटर सुरु केल्यावर तुम्हाला आधी १ लाख रुपयांची औषधी खरेदी करावी लागेल. सरकार त्यानंतर त्याचे पेमेंट करेल.\n- दुकानाचे फर्निचर तयार करण्यासाठी सरकार तुम्हाला १ लाख रुपयांचे अनुदान देईल. तुमच्या बॅंक खात्यात ते जमा होईल.\n- कॉम्प्युटर आदी सेटअप तयार करण्यासाठी सरकार ५० हजार रुपयांचे अनुदान देईल.\n- प्रत्येक महिन्याला औषधींच्या विक्रीवर इन्सेटिव्ह दिला जाईल. तो १० टक्के ठेवण्यात आला आहे.\n- स्टोअर उघडण्यासाठी तुमच्याकडे रिटेल ड्रग सेलचे लायसन्स असणे अनिवार्य आहे. लायसन्स जनऔषधी स्टोअरच्या नावाने हवे.\n- ज्याला हे स्टोअर ओपन करायचे आहे त्याने http://janaushadhi.gov.in/ यावर जाऊन फॉर्म डाऊनलोड करु शकतो.\n- अप्लिकेशन ब्युरो ऑफ फॉर्मा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर यांच्या नावाने पाठवावे लागेल.\n- याची माहिती ब्युरो ऑफ फॉर्मा पब्लिक सेक्टर अंडरटेेकिंग ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.\nअशी हिट झाली योजना\n- मोदी सरकारने या स्कीममधील अनुदान १.५ ऐवजी २.५ लाख रुपये केले.\n- दुकानदारांना मिळणारे कमिशन १५ ऐवजी २० टक्के करण्यात आले.\n- आवेदन फी आणि प्रोसेसिंग फी रद्द करण्यात आली.\n- प्रत्येक महिन्याला इन्सेटिव्ह ���ेण्याची घोषणा करण्यात आली.\n- त्यामुळे मेडिकलची संख्या ८० हून थेट २७७५ वर गेली.\nशेअर बाजारामार्फत कमाई करण्यासाठी वापरा या 8 टीप्स, छोट्या रकमेपासून होते लाखोंची कमाई\nतत्काळ पैशाची गरज नसेल तर बाजारात घसरण होत असताना शांत बसा\nघरबसल्या काढू शकता Demat Account; गुंतवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या या खात्याबद्दल जाणून घ्या A To Z\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/how-to-worship-to-lord-shani-5931010.html", "date_download": "2019-02-23T22:50:20Z", "digest": "sha1:GFPP4ANATBY2R5TVFOUWADKDEFCCPDT5", "length": 8031, "nlines": 160, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "How To Worship To Lord Shani | शनिवारी संध्याकाळी या 3 पैकी कोणत्याही एका ठिकाणी लावावा दिवा, दुर्भाग्य होऊ शकते दूर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nशनिवारी संध्याकाळी या 3 पैकी कोणत्याही एका ठिकाणी लावावा दिवा, दुर्भाग्य होऊ शकते दूर\nज्योतिषमध्ये सातही दिवसाचे वेगवेगळे कारक ग्रह सांगण्यात आले आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शनि\nज्योतिषमध्ये सातही दिवसाचे वेगवेगळे कारक ग्रह सांगण्यात आले आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शनिवारचा कारक ग्रह शनी आहे. शनिदेवाला न्यायाधीश मानले गेले आहे. हा ग्रह आपल्याला आपल्या कर्माचे फळ प्रदान करतो. येथे जाणून घ्या, शनिवारी कोणकोणते उपाय केल्यास शनिदेव प्रसन्न होतात...\nशनिवारी संध्याकाळी एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली किंवा हनुमान मंदिरात किंवा देवघरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर ऊँ शं शनैश्चराय नम: मंत्राचा उच्चार करून हनुमान चालीसाचा पाठ करावा. या उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि यामुळे धन संबंधित अडचणी दूर होऊ शकतात.\n# शनिदेवाला निळे फुल अर्पण करावे\nप्रत्येक शनिवारी शनिदेवाला निळे फुल अर्पण करून ऊँ शं शनैश्चराय नम: मंत्राचा 108 वेळेस जप करावा.\n# पिंपळाला जल अर्पण करावे\nप्रत्येक शनिवारी सकाळी लवकर उठावे आणि स्नान केल्यानंतर पिंपळाला जप अर्पण करून सात प्रदक्षिणा घालाव्यात. जल अर्पण करण्यासाठी तांब्याच्या कलशाचा वापर करावा.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...\n# तेलाचे दान करावे\nशनिवारी सकाळी-सकाळी स्नान केल्यानंतर तेलाचे दान करावे. यासाठी एक वाटीमध्ये तेल घेऊन त्यामध्ये स्वतःचा चेहरा पाहावा, त्यानं��र तेल एखाद्या गरिबाला दान करावे.\n# हनुमानाला शेंदूर अर्पण करावा\nमान्यतेनुसार हनुमानाची पूजा करणाऱ्या भक्तांवर शनीचा अशुभ प्रभाव राहत नाही. यामुळे शनिवारी हनुमानाला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करावे. हनुमान चालीसाचा पाठ करावा.\nघरामध्ये स्वस्तिक काढताना लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा पूजा होणार नाही यशस्वी\nमाघी पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करावेत हे 5 शुभ काम, प्राप्त होऊ शकते सर्व देवतांची कृपा\nआज या सोप्या विधीनुसार करावे पौर्णिमा व्रत आणि भगवान विष्णू पूजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/member-of-khambra-gang-of-madhya-pradesh-arrested-in-pusad-5955522.html", "date_download": "2019-02-23T23:47:09Z", "digest": "sha1:IT3MARRU2MT6M6UVWKELLW7BNY66EPWA", "length": 10941, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "member of Khambra gang of Madhya Pradesh arrested in Pusad | मध्य प्रदेशातील खाम्बरा गँगच्या सदस्यास पुसदमधून केले जेरबंद", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमध्य प्रदेशातील खाम्बरा गँगच्या सदस्यास पुसदमधून केले जेरबंद\nअनेक राज्यातील ट्रक चालक व वाहकाचा खून करून ट्रकमधील मुद्देमाल लुटणाऱ्या मध्य प्रदेशातील कुख्यात खाम्बरा गँगच्या एका सदस\nयवतमाळ- अनेक राज्यातील ट्रक चालक व वाहकाचा खून करून ट्रकमधील मुद्देमाल लुटणाऱ्या मध्य प्रदेशातील कुख्यात खाम्बरा गँगच्या एका सदस्याला पुसदमधून अटक केली. ही कारवाई रविवार,९ सप्टेंबर रोजी एलसीबी पथकाने पार पाडली. जितेंद्र उर्फ पिंटू किसन राठोड, वय ४७ वर्षे रा. कोपरा, ह. मु. ग्रीन पार्क, पुसद अशी आरोपीचे नाव आहे.\nमध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, तामिळनाडू व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात ट्रक चालक व वाहकाचा खून करून त्यांचे मृतदेह फेकून ट्रकमधील मुद्देमालाची विल्हेवाट लावल्या प्रकरणी आजपर्यंत २२ खुनाचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यात नोंदवले आहेत. अशीच काहीशी घटना काही महिन्यापूर्वीच पुण्यात घडली. पुण्यावरून निघालेला ट्रक गायब झाल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील मिसरोट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता.\nया प्रकरणात कुख्यात टोळी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी ह्या कुख्यात टोळीचा प्रमुख आदेश खाम्बरा रा. खिरीजा मोहल्ला, भोपाल, जयकिसन प्रजापती रा. बारीगड, भोपाल आणि तुकाराम राठोड रा. कापरा पुसद जी. यवतमाळ ��ांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली होती.\nत्यावेळी ह्या प्रकरणातील आरोपींनी जवळपास १२ गुन्ह्यातील १४ ट्रक चालक व वाहकाचे खून केल्याची धक्कादायक कबुली पोलिसांना दिली होती. तर मध्य प्रदेशात घडलेल्या जवळपास सहा गुन्ह्यात सहभाग असलेला ह्या कुख्यात टोळीचा सदस्य जितेंद्र उर्फ पिंटू राठोड हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रहिवासी असल्याने तो मध्य प्रदेश पोलिसांना त्यांच्या गुन्ह्यात आवश्यक होता. त्यावरून मध्य प्रदेश पोलिस महासंचालक यांच्याकडून यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना माहिती मिळाली होती. दरम्यान, एलसीबी प्रमुख मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक नीलेश शेळके यांच्या पथकाने रविवार, ९ सप्टेंबर रोजी पुसद गाठून जितेंद्र उर्फ पिंटू राठोड याला ताब्यात घेतले.\nतद्नंतर आज, १० सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील मिसराट पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक संजीव चौकशे यांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक अमरसिंह जाधव, एलसीबी प्रमुख मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस उपनिरिक्षक नीलेश शेळके, पथकातील गोपाल वास्टर, मुन्ना आडे, यांनी पार पाडली.\nअशा पद्धतीने करत होते ट्रक चालकाचा खून: मध्य प्रदेशातील कुख्यात आदेश खाम्बरा याची टोळी ट्रक चालकाला सर्वप्रथम त्याचा माल विकून देण्याचे आमिष दाखवून त्यांना जेवणाची पार्टी देऊन जेवणात झोपेच्या गोळ्या टाकत होते. त्यानंतर त्यांना ट्रकमध्ये सोबत नेऊन त्यांचा खून करून ट्रक पळवून नेत असल्याची विश्वसनीय माहिती मध्य प्रदेश पोलिसांनी दिली आहे.\nनाट्यदिंडीने ९९ व्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ, ढाेल-ताशांचा गजरसह नाट्यकर्मींचा आलोट उत्साह\n‘परत जा’ म्हणत काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण, विद्यार्थी युवा सेनेचे चार कार्यकर्ते पाेलिसांच्या ताब्यात\nभाजपसाठी संघाची वारी, स्वयंसेवक जाणार घरोघरी; नागपुरातील बैठकीत संघ पदाधिकाऱ्यांकडून निर्देश, मार्चपासून मोहिमेला प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_4916.html", "date_download": "2019-02-24T00:01:20Z", "digest": "sha1:IOJZJNEDCQLP7WN4L5S4EJ567EHECGXT", "length": 14566, "nlines": 46, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ९ - चंदग्र���ण", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ९ - चंदग्रहण\nशहाजीराजे प्रत्यक्ष तुरुंगातून सुटले , तरीही ग्रहणकाळ संपला नाही. मोहम्मदआदिलशाहने शहाजीराजांना कैदेतून मुक्तकेलं. पण त्यांना हुकूम केला की , आमची परवानगी मिळेपर्यंत तुम्ही विजापूर शहरातच राहायचं. बाहेर कुठेही अजिबात जायचं नाही.\nअतिशय धूर्तपणानं आणि सावधपणानंशहानं हा हुकूम दिला. म्हणजेशहाजीराजांना त्यानं विजापुरात स्थानबद्ध केलं. याचा परिणाम शिवाजीराजांच्या उद्योगांवर आपोआप झाला. शहानं या मार्गानं शिवाजीराजांना धाकच दाखविला की बघ , तुझा बाप मुक्त असला तरीही विजापूरात तो आमच्याच पंजाखाली आहे. जर तू सह्यादीच्या पहाडात गडबडकरशील , तर अजूनही तुझ्या बापाचे प्राण जातील याद राख.\nधूर्त शहाने शिवाजीराजांच्या हालचाली साखळबंद करून टाकल्या.\nपण गप्प बसणं हा शिवधर्मच नव्हता. ते एक तुफान होतं. त्यांच्या महत्त्वाकांक्षेला विजेचे पंख होते. राजांचं भीमा नदीच्या उत्तरेकडे थेट दिल्लीपर्यंत लक्ष होतं. आज ना उद्या पण लवकरात लवकर आपल्याला भीमा ओलांडून मोगलाई सत्तेवर नक्कीच चढाई करायची आहे , हे लक्षात घेऊन महाराज वागत होते. भीमेच्या उत्तरेला थेट काश्मीरपर्यंत शहाजहानचं मोगली साम्राज्य होतं. तसंच केव्हातरी सह्यादी ओलांडून मावळतीला असलेल्या कोकणपट्टीवर आपल्याला उतरायचं आहे आणि कोकणचा समुद आपल्या ओंजळीत घ्यायचाय हीही महत्त्वाकांक्षा त्यांचीहोतीच. कोकणात सत्ता विजापूरकरांची होती. पण त्यातही सिद्दीनं आपली जबरदस्त सत्ता जंजिऱ्याच्या सागरी किल्ल्यावर थाटली होती. एखाद्या बेटांवर आणि गोमांतकात पोर्तुगीज फिरंगी जुलूम गाजवत होते. एकूण अवघं कोकण काबीज करणं म्हणजे सुसरी- मगरींशी झुंज देण्याइतकं अवघड काम होतं. अशक्यप्राय\nमहाराजांची सावध महत्त्वाकांक्षा सह्यादीवरून पश्चिम पायथ्याशी पसरलेल्या कोकणावरतीडोकावून डो��ावून फिरत होती. झडप घालयाची होती. पण शहाजीराजे जोपर्यंत विजापूर शहरात शाही पंजाखाली स्थानबद्ध आहेत , तोपर्यंत काहीही करता येत नाही. याची जाणीव त्यांना होती. गप्प बसवत नव्हतं. पण काहीच करता येत नव्हतं. पण आपल्याच लहानग्यास्वराज्याचं बळ ते वाढवित होते. पायदळ , घोडदळ , हेरखातं , परराष्ट्रवकील खातं , जमीन महसूल , रयतेच्या अडीअडचणी इत्यादीत ते अविश्रांत गुंतले होते.\nहेरगिरी करणारं नजरबाज खातं , बहिरी ससाण्यासारखं स्वराज्याभोवती शत्रूच्या मुलखांतभिरभिरत होतं. नानाजी विश्वासराव दिघे , बहिजीर् नाईक जाधव आणि असेच चतुर हेर त्यात होते. पुढे संुदरजी परभुजी आणि वल्लभदास या नावाचे दोन चतुर गुजराथी हेरागिरीसाठीमहाराजांना गवसले. निवडून निवडून आणि पारखून पारखून महाराज माणसं मिळवत होते. घडवत होते. यात जातीधर्माचं बंधन नव्हतं.\nसामान्य माणसांतून असामान्य माणसं घडविण्याचा हा शिवप्रकल्प होता. अत्रे , बोकील , पिंगळे, आवीर्कर राजोपाध्ये , हणमंते , पतकी अन् अशाच कुळकर्ण करीत खडेर्घाशी करणाऱ्या किंवा हातात दर्भाची जुडी अन् पळीपंचपात्री घेऊन गावोगांव श्राद्धपक्षाची पिंडं पाडणाऱ्या वालग्नमुंजीच मंगलाष्टक तारस्वरात ओरडत हिंडणाऱ्या.... पण तल्लख बुद्धी , काळजात हिम्मत आणि मनगटात तलवारीची हौस असलेल्या निवडक भटाभिक्षुकांचे गुण अचूक हेरून त्यांनाहीराजकारणाच्या आणि रणांगणांच्या आखाड्यात उतरविणारे महाराज अठरापगड अवघ्या मऱ्हाठी जातीजमातीलाही आपल्या हृदयाशी धरीत होते ; स्वराज्याच्या कामाला गुंफीत होते. हे राज्य एक आहे , आम्ही सारे एक आहोत अन् श्रींच्या इच्छेप्रमाणे हे राज्य आम्ही वैभवशाली करणार प्रतिपद्चंदलेखेव आहोत ही गगनालाही ठेंगणी बनविणारी महत्त्वाकांक्षा धरीत होती. महाराजांचा पहिला पायदळ सेनापती होता नूरखान बेग सरनोबत , बहिजीर् नाईक जाधव हा रामोशी होता. महार , प्रभू , धनगर , सोनार , शिकलगार , कहार , चांभार , भांग , किती जाती जमातींची नावं घेऊ शहाण्णव कुळीच्या मराठ्यांपासून ते चंदपूर गोंडवनातीलउघड्यावाघड्या गोंडांपर्यंत अवघ्यांचा भोंडला सह्यादीच्या भोवती महाराज मांडीत होते. त्यांना 'अवघ्या मऱ्हाठी यांचे गोमटे करावयाचे ' होते. त्यासाठी हा स्वराज्याचा मनसुबा त्यांनी मांडलाहोता. शहाजीराजांच्या स्थानबद्धतेमुळे ते सह्यादीच्या शिखरा��पाशीच थबकले होते. खोळांबले होते. कोकणात डोकावून डोकावून बघत होते. त्यांना कोकणचं वैभव दिसत होतं. अन् गरीब रयतेचे हालही दिसत होते. कोकणात आंबा पिकत होता. रस गळत होता , कोकणचा दर्या राजा झिम्मा खेळत होता. शेतकरी राजा अर्धपोटी राहत होता , तरीही जगत होता.\nहबश्यांच्या अन् फिरंग्यांच्या अत्याचारांचे फटके खात होता. तरीही नवी आशेची स्वप्न पाहत ,दु:ख उशाखाली झाकून झोपत होता. कोकणातल्या त्या आगरी , कुणबी , कोळी , भंडारी ,मालवणी अन् गांवकर ' मंडलींना ' पहाटेच्या स्वप्नात शिवाजीराजे दिसत असल्यास काय \nअन् याच काळात (इ. स. १६४९ - १६५२ ) महाराजांच्या चाणाक्ष हेरांनी कोकणपट्टी हेरली. सुख , दु:ख , अपमान , अत्याचार आणि आशेचे किरणही हेरले. समिंदर हेरला , किनारा हेरला. लबाड हेरले , वैरी हेरले. इमानी अन् कष्टाळूही हेरले.\nमहाराजांची झेप पडणार होती. कोकणपट्टीवर उद्या परवा ते अवलंबून होतं. शहाजीराजांच्या पुढच्या परिस्थितीवर. पण याच काळात महाराजांचं बळ त्यांच्या तळहाताएवढ्या स्वराज्यात सुपाएवढं वाढत चाललं होतं.\nपण नियती मोठी द्वाड. एका बाजूनी पंखात बळ वाढवित होती , तर दुसऱ्या बाजूनी तीच नियती पंखांवर भयंकर आघात करीत होती. याच काळात (इ. स. १६४९ फाल्गुन) जगद्गुरू तुकाराम महाराज अचानक हे जग सोडून गेले.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thunderball/results/29-may-2018", "date_download": "2019-02-23T23:15:21Z", "digest": "sha1:RNVFBUGVIZOOAYQY6QUKM7NKPXTS3K6D", "length": 2352, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "थंडरबॉल सोडतीचे निकाल May 29 2018", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nमंगळवार 29 मे 2018\nथंडरबॉल सोडतीचे निकाल - मंगळवार 29 मे 2018\nखाली मंगळवार 29 मे 2018 तारखेसाठीचे थंडरबॉल लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया थंडरबॉल पृष्ठाला भेट द्या.\nमंगळवार 29 मे 2018\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://techmarathi.com/diwaliank2016/tag/inovation/", "date_download": "2019-02-23T23:11:27Z", "digest": "sha1:7VFQSDSC4KCI46CTIA4UJ4QHK6NK35TU", "length": 11862, "nlines": 31, "source_domain": "techmarathi.com", "title": "Inovation – दिवाळी अंक २०१६", "raw_content": "\nटेक्नॉलॉजीवर आधारीत मराठीतील पहिला ई-दिवाळी अंक\nइनोवेशन – नवीन दृष्टीकोन\nवेगवेगळे प्रकल्प राबवताना, product व उत्पादने विकसित करताना आपण इनोवेशन हा शब्द कित्येकदा वापरतो. सध्या राजकीय घोषणांचा मुलभूत भाग बनून राहिलेल्या व अती वापराने गुळगुळीत होत चाललेल्या या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचा कधी प्रयत्न होतो तर कधी होत नाही. देशाच्या अर्थ प्रणालीत इनोवेशन नक्कीच मोठी कामगिरी बजाऊ शकेल यात कुणालाच शंका नाही. एकीकडे मोठ मोठ्या घोषणा आहेत तर दुसरीकडे भारतातून एकही जागतिक दर्ज्याची product न तयार झाल्याची खंत आहे. अशा परिस्थितीत इनोवेशनच्या माध्यमातून ही खंत दूर करता येईल का येत्या दशकात इनोवेशनचा भारतीय औद्योगिक प्रगतीत काय रोल असेल येत्या दशकात इनोवेशनचा भारतीय औद्योगिक प्रगतीत काय रोल असेल अशासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. या लेखात आपण इनोवेशन म्हणजे काय अशासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. या लेखात आपण इनोवेशन म्हणजे काय व त्याचा उद्योजकतेमध्ये कसा समर्पक उपयोग करता येईल याचा मागोवा घेऊ या.\nइनोवेशन संदर्भात अनेक गैरसमज आहेत. कोठलीही गोष्ट वेगळ्या रीतीने करणे याला इनोवेशन समजणारे कित्येक लोक आढळतात. नाविन्य हा इनोवेशनचा आधारभूत भाग असला तरीही फक्त नाविन्य म्हणजे इनोवेशन नव्हे. नवीन संकल्पना अथवा idea जी उपयुक्त असेल तिला इनोवेशन म्हणता येईल. पण व्यापक चढाओढ – तांत्रिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर इनोवेशन या शब्दाचा अर्थही बदलत आहे. माझ्या “knowledge Ocean Strategy” पुस्तकात मी सांगितल्याप्रमाणे ‘संशोधक हा सोपे प्रोब्लेम्स अवघड पद्धतीने सोडवितो तर इनोवेटर हा अवघड प्रोब्लेम्स सोप्यारीतीने सोडवितो”\nजागतिक स्तरावर यशस्वी झालेल्या कंपन्या या सर्वसाधारणपणे इनोवेशनच्या जोरावर राज्य करताना दिसतात. मग google असो वा apple, त्यांनी आपापल्या क्षेत्रात संशोधनांना प्रत्यक्षात उतरवले आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो की आपण खऱ्या अर्थाने इनोवेटर बनण्यासाठी काय करावे खऱ्या जागतिक दर्ज्याच्या व गेम चेजिंग उत्पादनांसाठी आपण काय करणे आवश्यक आहे खऱ्या जागतिक दर्ज्याच्या व गेम चेजिंग उत्पादनांसाठी आपण काय करणे आवश्यक आहे प्रश्न कठीण आहेत पण जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उत्तर शोधणे आवश्यक आहे. या संदर्भात आम्ही जवळ जवळ दोनशे इनोवेटीव कंपन्यांचा अभ्यास केला. अनेक इनोवेटरना भेटलो. त्यातून काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. प्रथमतः इनोवेटर हा खूप चांगला प्रोब्लेम सॉल्वर असावा लागतो. दुसरी महत्वाची बाब म्हणजे इनोवेशन हे साधेपणाचे दुसरे नाव आहे – सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इनोवेशनसाठी गरज असते मनाच्या मोकळेपणाची, विचारांच्या देवाणघेवाणीची व असोसिएशनची. इनोवेशन शिकवता येते. डॉ शिना आय्यंगार यांनी त्यांच्या “Art of Choosing” या पुस्तकात इनोवेशनचे व लर्निंग ची बरीच उदाहरणे दिली आहेत. जर सातत्याने प्रोब्लेम्स सोडवण्याचे शिक्षण – व नवीन मार्ग शोधण्याचे ट्रेनिंग दिले तर त्यांची इनोवेशन क्षमता विकसित होऊ शकेल. आज गरज आहे ती प्रत्येकात दडलेला इनोवेटर बाहेर आणण्याची, इनोवेशनच्या अनुषंगाने शिक्षण प्रणाली विकसित करण्याची.\nइनोवेशनसाठी आवश्यकता असते ती जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघण्याची – व तशी मानसिकता विकसित करण्याची. मनसूखभाई प्रजापती यांनी मातीपासून फ्रीज बनवला. सदर फ्रीजला वीज लागत नाही व हा फ्रीज कुठल्याही प्रकारे अनैसर्गिक उर्जा न वापरता आतील तापमान २० अंशाने कमी ठेवतो. पाणी व माती यांच्या गुणधर्मांचा वापर करून त्यांनी हा आविष्कार घडविला. मनी भौमिक यांनी LASIK चा शोध लावला. ज्यायोगे हजारो तरूण व तरुणींना चष्म्यापासून मुक्ती मिळू शकली. अशा प्रकारच्या अविष्कारांमुळे – व त्यांच्या उपयोगितेमुळे सामाजिक प्रश्न सोडविले जातात व आर्थिक उन्नतीही संभव होते. तळागाळाहतूनही इनोवेशनचे प्रयत्न होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर विशेष इनोवेशन ट्रेनिंगची गरज नाकारता येणार नाही.\nयुरोपातील वेगवेगळ्या विद्यापीठात बिसनेस लीडर्स करिता इनोवेशन वर्कशॉप घेत असताना एकाने मला विचारले – ” इनोवेशन आचरणात आणण्यासाठी ठोस उपाय आहेत का” – माझे उत्तर एकच होते – “जगाकडे रोज उघड्या डोळ्यांनी बघा, परंपरांचे जोखड झुगारून द्या.” इनोवेशन ही एक सातत्याने करावयाची प्रोसेस आहे. आईनस्टाईनने म्हटल्याप्रमाणे आम्हाला विचार करण्याची पातळी बदलण्याची गरज आहे. शेवटी शिक्षणाचाही उद्देश तोच आहे. विचारांची पातळी बदलू शकणारे आधारभूत शिक्षण अन उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघायचे साहस आम्हा भारतातील प्रोफेशनल्सना इनोवेशनच्या मार्गावर घेऊन जाईल. मग इनोवेशन फक्त तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहणार नाही – ते समाजात असेल, शिक्षणात असेल, विचारात असेल व आचारात असेल. अस झाले तर प्रत्येक गल्लीत मनसूखभाई प्रजापती असतील, Lary Page सारखे आमचेही थेसीस नावोन्मेशशाली प्रोडक्ट्स मध्ये बदलू लागतील – So let us innovate for better world and better India. याचच पहिलं पाउल म्हणजे जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघू या\nडॉ पराग कुलकर्णी – PhD DSc\nआपला अभिप्राय, प्रश्न जरूर लिहा.\nसेवाभावी संस्था आणि तंत्रज्ञान\nइनोवेशन – नवीन दृष्टीकोन\nCSपाठशाळा – एक संगणकीय विचार धारा\nNikhil Karkare on CSपाठशाळा – एक संगणकीय विचार धारा\nPallavi Kadadi on सेवाभावी संस्था आणि तंत्रज्ञान\nPallavi Kadadi on सेवाभावी संस्था आणि तंत्रज्ञान\nkapil sahasrabuddhe on सेवाभावी संस्था आणि तंत्रज्ञान\nUday Deshpande on माहिती तंत्रज्ञान, डिजीटल इंडिया, आणि ई-गव्हर्नंसचे युग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/575945", "date_download": "2019-02-23T23:31:02Z", "digest": "sha1:5R5BRRRMLNOB3YNE2TSOG7Y3HOZ3SLG7", "length": 4479, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "येळ्ळूर येथील महिलांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » येळ्ळूर येथील महिलांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nयेळ्ळूर येथील महिलांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nयेळ्ळूर येथील महिला व युवक कार्यकर्त्यांनी शहर म. ए. समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांची भेट घेतली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समिती उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.\nयावेळी येळ्ळूर येथील शांतादुर्गा महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्या सुमती पाटील, लक्ष्मी कदम, शोभा कदम, माया कदम, यल्लुताई धामणेकर, सुवर्णा बागेवाडी, रेणुका शहापूरकर, शांता धामणेकर, शांता भोई, गीता भोई, गौरव्वा भोई, चांगुणा मुचंडी, प्रभा मुचंडी, तारा चांगळी, लक्ष्मी चांगळी, अनुसुसा कलमठ आदी उपस्थित होत्या.\nनीतीमूल्यांचे जीवनात आचरण करा\nअतिरिक्त पोलीस महासंचालकांनी घेतला बंदोबस्ताचा आढावा\nव्हीटीयूचा वार्षिक पदवीदान समारंभ 9 रोजी\nनूतन मनपा आयुक्तांनी सूत्रे स्वीकारली\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/will-not-vote-to-bjp-mp-kirit-somaiya-say-shivsainik-from-north-mumbai-340306.html", "date_download": "2019-02-23T22:53:14Z", "digest": "sha1:AC4TTIBEGBGYIR4VM6BAK2ZJVVDYALOQ", "length": 16358, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "‘युती झाली तरी किरीट सोमय्यांना मतदान नाही, कारवाई झाली तरी बेहत्तर’", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्ना��े फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\n‘युती झाली तरी किरीट सोमय्यांना मतदान नाही, कारवाई झाली तरी बेहत्तर’\nशिवसैनिकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ईशान्य मुंबईचे भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या पुढे मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.\nमुंबई, 9 फेब्रुवारी : शिवसेना–भाजप युतीची चर्चा ट्रॅकवर येत असताना ईशान्य मुंबईतील शिवसैनिकांनी मात्र आक्रमक भूमिका घेतली आहे. 'मातोश्री'वर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी युती झाल्यास भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाला जोरदार विरोध केला आहे. 'किरीट सोमय्यांना युती झाली तरी शिवसैनिक मतदान करणार नाही' अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. तसा अहवाल विभागप्रमुखांनी 'मातोश्री'वरील बैठकीमध्ये दिला. यामध्ये पक्ष कारवाईला देखील सामोरं जाण्याची तयारी शिवसैनिकांनी दर्शवली आहे. दरम्यान, बैठकीनंतर शिवसैनिकांनी 'मातोश्री'बाहेर किरीट सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. शिवसेनेच्या या विरोधाचा मोठा फटका किरीट सोमय्यांना बसू शकतो. ईशान्य मुंबईमध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. या साऱ्या गोष्टींचा विचार करता लोकसभा निवडणूक किरीट सोमय्यांना जड जाण्याची शक्यता आहे.\nकिरीट सोमय्यांचं मातोश्रीवर शाब्दिक हल्ला\nसत्तेत एकत्र असले तरी शिवसेना–भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद आहेत. त्यावरून दोन्ही मित्र पक्षांनी परस्परांना लक्ष्य देखील केले आहे. शिवसेनेवर 'शाब्दिक हल्ला' चढवण्यामध्ये ईशान्य मुंबईचे भाजप खासदार किरीट सोमय्या नेहमीच आघाडीवर दिसले. मुंबई पालिका निवडणुकीदरम्यान सोमय्यांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. दरम्यान, सोमय्यांनी केलेली 'माफिया' अशी टीका शिवसेनेच्या जिव्हारी लागली होती. यावेळी शिवसेनेनं देखील किरीट सोमय्यांना 'जशास तसे' उत्तर दिले होते.\nशिवसेना–भाजपमधील दुरावा वाढत असताना 'आता सबुरीनं घ्या' असा आदेश भाजप पक्ष नेतृत्वानं सोमय्यांना दिला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून शिवसेनेवर टीका करण्यात आघाडीवर असलेले किरीट सोमय्या शांत झाल्याचं पाहायाला मिळत आहे. पण, निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिकांनी घेतलेली भूमिका किरीट सोमय्यांना जड जाऊ शकते असं राजकीय निरिक्षकांचं म्हणणं आहे.\nबारामतीमध्ये कमळ फुलणार, पवारांना थेट आव्हान; मुख्यमंत्री UNCUT\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2019-02-23T23:16:52Z", "digest": "sha1:VEDYU4XSHZ7HFVOVMHINNG6AOM4VOQVK", "length": 22547, "nlines": 247, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "टोलवटोलवी हेच राजकारण? | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती स���कलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान अग्रलेख टोलवटोलवी हेच राजकारण\nसमाजातील शोषित-उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याच्या गर्जना गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक राणाभीमदेव सध्या करीत असतात. दशकानुदशके भारतीय जनता याच वल्गना ऐकत आहे. खंडीभर योजना राबवण्याचा आभास निर्माण केला जातो. वास्तवात मात्र ‘नाही रे’ वर्गात मोडणारे सारे घटक लाभापासून वंचितच आहेत. आदिवासींच्या उन्नतीसाठी सरकारी योजनांना तोटा नाही.\nदरवर्षी कोट्यवधीच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते. वर्षानुवर्षे पाण्यासारखा पैसा खर्च झाल्याचे कागद रंगवले जातात. तरीसुद्धा विकासाच्या मुख्य प्रवाहात आदिवासी का येऊ शकला नाही कुपोषण, अनारोग्य, बालमृत्यू यांसारख्या समस्या ‘जैसे थे’ आहेत. कुपोषण टाळण्यासाठी राज्य सरकारच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत किशोरवयीन मुलींना पोषण आहार दिला जात होता.\nमात्र हा उपक्रम अचानक बंद करण्यात आल्याच्या बातम्या वृत्तपत्रांत झळकल्या आहेत. 1 सप्टेंबरपासून ही योजना बंद करण्याचे निर्देश राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने दिले आहेत. 11 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींचे आरोग्य सुधारावे व त्यांच्या आहारात पोषक तत्त्वे असावीत म्हणून ही योजना राबवली जात होती. आर्थिक परिस्थितीअभावी किंवा शाळेत जाऊ न शकलेल्या मुलींची निवड करून अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्येक गावातील किमान तीन मुली निवडल्या जात.\nअंगणवाड्यांची संख्या पाहता राज्यातील लाखो किशोरवयीन मुलींना या योजनेचा लाभ मिळत असावा. गोरगरिबांच्या कुपोषित मुलींना पोषण आहार देणारी ही योजना बंद करण्याची अवदसा राज्य स��कारला का आठवली त्याबाबतचे कारण तर्‍हेवाईक व तितकेच हास्यास्पद आहे.\nकेंद्र सरकारची ‘किशोरशक्ती’ नावाची योजना सुरू होती. ती योजना केंद्र सरकारने बंद केली. राज्यातील किशोरवयीन मुलींची पोषण आहार योजना याच योजनेवर बेतलेली होती. म्हणून केंद्राच्या योजनेपाठोपाठ राज्यातील योजनेवर गंडांतर आणले गेले. विविध कारणांनी सरकारी तिजोरीतील पैशांची उधळपट्टी सदैव सुरू असते. केंद्र योजनेवर अथवा निधीवर विसंबून न राहता या योजनेसाठी निधी देण्याची आर्थिक क्षमता राज्यात नसावी\nएकूण काय, दुर्बलांचा विचार तोंडी लावण्यापुरताच केला जातो. त्यांच्या नावे योजना सुरू करायच्या; पण जमेल त्यांनी खायचे-प्यायचे त्या ‘चंदी’ची संधी कमी झाली की योजना बंद करायच्या. केंद्राने राज्यांकडे बोट दाखवायचे आणि राज्यांनी केंद्राकडे त्या ‘चंदी’ची संधी कमी झाली की योजना बंद करायच्या. केंद्राने राज्यांकडे बोट दाखवायचे आणि राज्यांनी केंद्राकडे टोलवाटोलवीच्या या खेळात गोरगरिबांचा मात्र बळी जातो, याची फिकीर कोण करणार टोलवाटोलवीच्या या खेळात गोरगरिबांचा मात्र बळी जातो, याची फिकीर कोण करणार परस्परांवर चिखलफेकीचे नवे साधन म्हणून तरी या मुद्याकडे नेत्यांचे लक्ष जाईल का\nPrevious articleकाश्मीर अजूनही चिंताजनकच\nNext articleगंभीर इशारा लक्षात घेतला जाईल\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nतमाच्या तळाशी दिवे लागले\nहा उपक्रम यशस्वी व्हावाच\nभारतीय राष्ट्रीयत्वाचे आशादायी चित्र\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/forum/172", "date_download": "2019-02-23T23:07:24Z", "digest": "sha1:F3O5OCCR7QU4MMXLNTKT4VBW3CXOKK3R", "length": 4781, "nlines": 57, "source_domain": "aisiakshare.com", "title": " लैंगिकता | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/hansa/panchika-13.htm", "date_download": "2019-02-23T22:56:22Z", "digest": "sha1:GV2QZN7CTLI2LL3X7GTFLWW67Q3GWGWH", "length": 54550, "nlines": 529, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - श्रीहंसराजस्वामीकृत - आगमसार - पंचिका १३ वी - फलस्वरूप", "raw_content": "\n॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥\nश्रोता म्हणे ज्ञान तें एक \nवक्ता म्हणे हें वृत्तिभेदें \n एक दिसती उन्मत्त ॥४॥\n एक कर्म आचरती ॥५॥\nपरी ते एकरूप झाले प्रारब्धें देह वर्तू लागले \nश्रोता म्हणे वैराग्य उपरम हेंचि ज्ञानाचें भाग्य परम \nकोठें गुप्त कोठें प्रगट हा नेम \n त्���िविध लक्षणें हें कैसीं \nनामरूप न करितां त्याग \nजरी चंचल विरती सांग ज्ञान लाहे उपरमें ॥११॥\nहे तिन्ही एकत्र असती \nया तिहींचें कैसें चिन्ह हेतु स्वरूप कार्य पूर्ण \n या हेतू विरक्ति उपजे \nत्याग हे स्वरूप ओळखिजे पुन्हा भोगेच्छा नव्हे ॥१४॥\n हा हेतू ज्ञान उद्भवतां \n कार्य तें नव्हे एकरूप ॥१५॥\n हें कार्य उपरमाचें ॥१६॥\n हे साध्य असती दोन \nज्ञान सांडून वराग्य घेती आणि उपरम जरी करिती \nपरी वाउगें कष्टी होती ते हतवटी न ये ॥१८॥\n परी यथार्थ तें रूप नव्हे \n पुढें ज्ञान होईल ॥२०॥\nऐसें नव्हे कीं ज्ञान \nयेथेंचि स्वयें ब्रह्म आपण \nतेथें वैराग्य आणि उपरम \nजनकादि राज्य जरी करितां पूर्ण बोध तया पुरता \nनव्हे जरी वैराग्य उपरम तरी विदेहत्व कैसें नाम \nहें अंतरीचें कळावें वर्म बाह्य मुद्रा खोटी ॥२४॥\n अंतरी स्वर्गादि भोग इच्छिले \nतें वैराग्य न वचे बोलिलें \n वमकापरी न इच्छी चित्त \n मिथ्यात्व दृढ होतां ॥२७॥\nमी देह बुद्धि हे बळकट स्मरतां न स्मरतां अविट \nऐसी ब्रह्मबुद्धि जरी निघोट हेचि ज्ञानाची अवधि ॥२८॥\n ज्ञान तें हेंचि ॥२९॥\nचंचल उर्मी जेथें सरली \n हेंचि ज्ञान हेंचि विज्ञान \nआतां पाहिजे तें करो \nभोगीं विरागीं राहो मरो यासी काज नाहीं ॥३२॥\nहे अवघेचि घर रिधाले न जाती जरी दवडिले \nयथार्थ ज्ञान दृढ जालें \n॥ श्रीराम समर्थ ॥\n येर जाति आश्रम ना वर्ण \nहे व्यापारार्थ बाह्य चिन्ह \n तरी ब्राह्मणत्व आलें जगा सर्वा \nवर्णासी तो नेम नाहीं \n तरी अन्य जाती बहु ऋषी ॥३॥\n तरी क्षत्रियादि यज्ञ करीत \n तरी आचरती सर्व ॥४॥\nपांडित्या तरी जाणती संपूर्ण \n परी ब्राह्मण वेगळा ॥७॥\nवक्ता म्हणे ऐका उत्तर \n यासी वैश्य हें नाम \n हा क्षात्र धर्म जाणावा \n मध्यस्थ दीप जैसा ॥१२॥\nतोची ब्राह्मण गा निश्चिती \nबहु बरें म्हणोनि वक्ता \nमग सद्‍गुरू उपाध्ये आले \nसाधन सूत्र गळां घातलें विवेक मुंज वैराग्य लंगोटी ॥१६॥\n तूं ब्रह्म अससी ॥१७॥\nनिज कृपेची उंच माळा घातली गळां तयाच्या ॥१८॥\nअथवा श्रवणमननादि वेद पढे \n गुरु अर्क अग्नि ॥२०॥\nहृदय कुंड शुद्ध क्षाळीं \n वैराग्य कौपीनेचें बांधिले खंड \nदुजें वस्त्र कसिलें सदृढ \nगुरु आज्ञा होतां क्षणीं वेगीं प्रवर्तें अर्थ जनीं \nश्रोतीं आश्रमादि पुसिलें होतें \n हंस दीक्षा घ्यावी ॥२६॥\nसुख इच्छा असे मनीं \n तुर्या उन्मनी वरिल्या ॥२९॥\n अतीथ अभ्यागत नव्हे विन्मुख \nजे ज�� जयाची इच्छा देख \n ग्रहण करी आवडी ॥३१॥\n त्यांसी सख्य करी अनुदिन \nआपण करोनि शिकविले अनेक \nअज्ञान सकार्य टाकी हातीं \n नामे ऐका तयाचीं ॥३५॥\nप्रिय पुत्र जाला जागृती \nउन्मनी जे जया प्रसवली निरानंद नामें परम शोभली \nचहू सुतांची लग्नें केलीं पांचवा न करी ॥३७॥\n आनंदे अनुभूति वरिली ॥३८॥\nपुढें अन्वय व्यतिरेक समाप्त करुनि वनी जाला ॥४०॥\nचौघी जाया अति सुंदरी \n संगें घेऊनी निघाले ॥४१॥\nनिरंजन जे रम्य स्थानी \n आणि पुत्रही सन्निध ॥४२॥\nपरी त्रिपुटीचें सूत्र असे मंद मंद ज्ञानाग्नि कुंडीं वसे \n आणि कौपीन विरक्ति ॥४३॥\nजे कां मुळीं मूळाज्ञान \n देह ठेविती होय उन्मनी \nशिखा सूत्र कौपीन त्यागितां \nपुढें न वचे बोलिले \n॥ श्रीराम समर्थ ॥\nश्रोता म्हणे आश्रम चारी \nपरि ऐसी कोठें न दिसे परी बाह्य सर्व दिसती ॥१॥\n ज्ञान कैचें केवि समाधान \n वेषधारिया न कळे ॥२॥\nपूर्वी बोलिला जो अधिकार \nतेणें सर्व कर्म त्यागावें \n तैजस उकारीं विलाप त्याचा \n या विलापन अस्तित्वीं ॥१०॥\nतों प्राज्ञ ना अप्राज्ञ \nपुढें अव्यक्त त्याहुनी सीमा \n तुर्यु नाम जया ॥१४॥\nमग अकार तोचि उकार \n यासी अतीत जो निरंजन \n उरली चिन्मात्र सत्ता ॥१७॥\n क्षणमात्रें उरों नेदी ॥२२॥\n त्यांत चैतन्यजळ हें एक \n जळ तो नव्हे ॥२३॥\nसहज आसन सहज जप \n जेथें उत्थान असेना ॥२५॥\n हा राहिला सर्व नेम \nचत्वार उरलीं असतीं नामें \nस्नान शौच भिक्षा एकांत याचीं रूपें ऐका समस्त \n हेंचि स्नान यतिवरा ॥२७॥\n हाचि एकांत उत्तम ॥२८॥\n होय तोंवरी हें साधन \n सर्व गळे आपेआप ॥२९॥\n विद्वत्ता ते प्राप्त जाली \nएवं ऐसा हा यतिवर \n उद्धार गति पावती ॥३१॥\nसंत म्हणती निंदा कासया \nतरी हे निंदा नव्हे स्वामिराया अंतरी खेद वाटे ॥३५॥\nकैसें जि हें अज्ञान \nकाय करिती बापुडे दीन \nअसे जे सद्‍गुरुपदीं अनन्य \nतरी गुरुविण व्यर्थ त्यांचे जीवित \n श्रवण मनन अभ्यासूं लागला \nज्ञानी जे पूर्ण समाधानी त्याचा महिमा कोण वाखाणी \nपरी लागले जे गुरुभजनीं त्या अनुमोदन संतांचे ॥४०॥\nकेवळ अज्ञानी जे भ्रांत तयांची खंती करी चित्त \nवादी जे का पाषांडयुक्त तया मौनचि बरें ॥४१॥\n बोलिजे ते ऐका ॥४२॥\n॥ श्रीराम समर्थ ॥\nमज मागील दुःख आठवलें \n वैराग्य उपयोगी श्रोतीं ॥१॥\nअहो या सामर्थ्य मायेचें विस्मयें बोलिलें न वचे \nआपण खपुष्प परी जगाचे \nमी हा निर्धर्म अविनाशी त्या मज बांधोनी ममतापाशीं \n���्षणे नरक क्षणे स्वर्ग क्षणा देव क्षणा तिर्यग \nम्यां तेथें जें जें केलें तें तें अघासीच साह्य जालें \nतये आधीन माझें काय चाले \nतेथें कांही करूं धांवतां पुन्हा आसुडी तेथुनी ॥८॥\nभेणें देवा शरण गेलों परि मी न वचे रक्षिलों \n तरी हे बाई सोडीना ॥९॥\nसर्व देव इच्या आधीन इच्या भयें कापती जाण \nतरी आतां कैवारी कोण \nदेव म्हणती कर्मे करीं पापाची होय जंव बोहरी \n तरिच सुख होईल ॥११॥\n बहु कष्टें सिद्धी गेलीं \n देवें कर्णीं हात ठेविले \nपुन्हा भोगणें प्राप्त जालें \nनाना जप ध्यान कबाड कण सांडोनी बडविले ॥१५॥\n खाऊनी नाना वृक्षांचा पाला \n तीर्थीं भिजविला चिरकाल ॥१६॥\nबहुकाळ वायु भक्षुन फुगविलें \n नाना धातूं किंवा गुंडे \nतुळसी बेल फुलें कोडें वाहिले तया मस्तकीं ॥१८॥\n बाह्य प्रवर्तलों भजन पूजना \nतेथे देव कैचा वरी पाषाणा \nतप्त मुद्रा ताविल्या थोर तेणें भाजिलें सर्व शरीर \nटिळे माळा विचित्र वस्त्र नाना सोंगें आणिलीं ॥२०॥\nभस्म अंगी लेपन केलें \nनेत्र लावुनी ध्यान केलें तेथें उमटलें स्त्री वित्त ॥२१॥\nदेवें तेथें काय करावें \n तों तों वाढे द्विगुणा ॥२२॥\nवायु कोंडिला अति बळें या या मायेचेनि सळें \nतो तो अधिक उफाळे नान सिद्धि बंधनें ॥२३॥\nअसो ऐसें जें जें केलें तें तें तितुकें व्यर्थ गेलें \nपरी या मायेचें हलवलें नाहीं रोम ॥२४॥\nमग उदय पातला दैवाचा \nमग न्यास करून सर्व कर्माचा गेलों शरण कैवारिया ॥२५॥\n कीं अवर्षणीं वर्षे घन \n तेवी स्मरण प्रभूचें ॥२६॥\n बळकट चरणीं घातली मिठी \nअघटित करऊं एक करणी याचिया हातीं भक्षऊं ॥२९॥\nअपूर्व जडी एक आदरें करीं समर्पिलीं माझ्या ॥३०॥\nयेथे दृष्टांत सुचला एक \n सर्वही प्राणा मुकती ॥३३॥\nमग त्या पशूनें हत्ती \nसान उदर परी ते भस्मती पोटही न भरे ॥३४॥\n समूळ माया हे ग्रासवी \nपरी जडी आधीं जाणावी \nतेणें अति क्षुधा वाढली आज्ञा जाली भक्षीं गा ॥३७॥\n परी पोट न भरे ॥३८॥\n रस घेउनी चिपाडें करी \nमाया अविद्या शक्ति दोन्ही \nदुजे उरले नाहीं कोणी \n माया ग्रासिली तेणें रीती \nपरी क्षुधेची नव्हे समाप्ति \nमग उरला स्वानुभव खाउनी \nफिरून उठे ऐसें काज \nमी मी वागवी हा गुरु \nआतां हर्ष खेद जाउनि उरलें \n॥ श्रीराम समर्थ ॥\n त्या कर्मीं काज नसे जाणा \nसमाधि ना जप ध्यान \n पूर्णकाम या हेतू ॥५॥\nआपुला आपण सहज असतां \nआप्तकाम न ये बोलतां मा कर्म निष्कर्म कैचें ॥६॥\n विधि निषेधा न येणें न जाणें \nजयासी श्रुति आज्ञापितां भिये म्हणे इच्छा त्याची ॥८॥\n विहित कर्म असे ॥९॥\nवक्ता म्हणे इतुके वचनीं \nत्यासी अर्थ नाहीं करणीं आणि अकरणींहि असेना ॥१०॥\n यदर्थीं काज नसे दोहींचें \nश्रोता म्हणे त्या काज नसो परी लोकोपकारार्थ करणें असो \n तें पाहुनी लोक वर्तती \n करणें हा विधी ॥१३॥\n नेमू न करीच श्रीकृष्ण \nकरणे न करणें त्या स्वाधीन इच्छिती तरी करिती ॥१४॥\nत्या जनचि ठाउके नव्हे खरे बुडती तरी तारावे \nबंधचि किमपि न संभवे तरी मोक्ष कैचा ॥१५॥\nपरी नेमु न करी ज्ञातयाला करा कीं न करा ॥१६॥\n तरी ऐसें श्रीकृष्ण न बोलता \nकीं सर्व भौतिकीं आणि भूता किचिदर्थ त्या नसे ॥१७॥\n कर्मी अर्थ सिद्धि कायसी \nवक्ता म्हणे देव संपूर्ण \nतयासी तो अगत्य करणें \nकरणें न करणें लागवेगें \nकरितां काय उणें पुरें \nकर्मी उदंड जेथें मिळाले तेथें तेणेंही नाक धरिलें \nबापें मेळविली जैसीं मुलें त्यासह खेळे चक्रादि ॥२२॥\n ज्ञानासी न करिती ॥२४॥\nमुमुक्षुसाधका म्हणे काय जी \n करूं नेदी तया लागीं \nश्रवण मनना प्रवर्तवि वेगीं \nयेर कांहीं नसे उरलें \n न वचे कदा ॥२७॥\n हा ज्ञातयासी नसे भ्रम \nइति फलरूपपंचिका संपूर्णा ॥ १३ ॥ ओवीसंख्या २०१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/david-warner-vs-india-in-4th-odi/", "date_download": "2019-02-23T23:05:36Z", "digest": "sha1:WU7FAYP7WRMHWGEQJ2GWGIKKINKV6YAN", "length": 8036, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा: वॉर्नरने दाखवली पुन्हा खिलाडूवृत्ती !", "raw_content": "\nपहा: वॉर्नरने दाखवली पुन्हा खिलाडूवृत्ती \nपहा: वॉर्नरने दाखवली पुन्हा खिलाडूवृत्ती \nभारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे मालिका ४-१ असा जिंकला. पहिल्या तिन्ही वनडे सामन्यात हार पत्करल्यानंतर बंगलोरमधील वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करत सामना जिंकला. या विजयात सलामीवीर डेविड वॉर्नरचा सिहांचा वाटा होता.\nऑस्ट्रेलियाचा संघ हा नेहमी त्याच्या कधीही हार न मानण्याच्या प्रवृत्तीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा संघ सामना जिंकण्यासाठी कुठल्याही स्थराला जाऊ शकतो हे ही आपण या आधी पहिले आहे. २००८ मध्ये जेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता तेव्हा हे सर्व भारतीयांनी पहिले आहे. पण त्या ऑस्ट्रेलियाच्या संघातही एक प्रामाणिक खेळाडू होता ज्याच्याकडे खिलाडूवृत्ती होती, तो म्हणजे अॅडम गिलख्रिस्ट.\nसध्या भारतात खेळत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघातही एक असा खेळाडू आहे, तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर. चौथ्या सामन्यात वॉर्नरने शतक केले पण त्याच बरोबर तो फलंदाजीला असताना एक असा किस्सा घडला ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघातही खिलाडूवृत्ती आहे याचे दर्शन झाले.\nकालच्या सामन्यात २८व्या षटकाट चौथा चेंडू टाकण्यासाठी भारताचा हार्दिक पंड्या जेव्हा धावत येत होता तेव्हा त्याच्या हातातून चेंडू सटकला आणि घरंगळत चेंडू खेळपट्टीवर पुढे निघून गेला. तेव्हा नॉन स्ट्रायकरवर असलेल्या डेविड वॉर्नरने लगेचच पळत जाऊन तो चेंडू पांड्याला उचलून दिला. हे पाहिल्यानंतर दर्शकांनी त्याचे कौतुक केले.\nवॉर्नरने असे करण्याची हि पहिली वेळ नाही.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स स���घावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/the-meeting-will-be-held-on-shalini-cinetone/articleshowprint/65773620.cms", "date_download": "2019-02-24T00:13:29Z", "digest": "sha1:V64USUICSWDBCDKIYAJ6TOZBMCBJYLCZ", "length": 6587, "nlines": 10, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "शालिनी सिनेटोनवरुन सभा गाजणार", "raw_content": "\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nराज्य सरकारने शालिनी सिनेटोनची जागा ऐतिहासिक वारसा स्थळामध्ये असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. तरीही बुधवारी (ता. १२) होणाऱ्या महापालिकेच्या महासभेत सिनेटोनच्या जागेवर बांधकाम करण्यास परवानगी देऊ नये, असा सदस्य ठराव मांडला जाणार आहे. या ठरावावरून महासभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अपात्र नगरसेवकांबाबत मंगळवारी कोणताही निर्णय झालेला नसल्याने त्यांच्या उपस्थितीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.\n'ए' वॉर्डमधील रि. स. नं. ११०४पैकी भूखंड क्रमांक पाच व सहाची जागा शालिनी सिनेटोनसाठी आरक्षित केली आहे. शालिनी सिनेटोनची जागा चित्रीकरणासाठी देण्यात आली आहे. या जागेपैकी काही जागेवर बांधकाम करण्याची परवानगी मागितली होती. त्यामुळे शालिनी सिनेटोनचे प्रकरण शहरात चांगलेच गाजले होते. बांधकामाच्या परवानगीसाठी आर्थिक घडामोडी झाल्याची चर्चा शहरात जोरदार रंगली होती. बांधकाम परवानगीचा ठराव राज्य सरकारकडे पाठवल्याची शहरात चर्चा होती. मात्र, त्यानंतर झालेल्या विविध आंदोलनांमुळे या प्रकरणावर पडदा पडला होता. पण, बुधवारी होणाऱ्या महासभेत नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी या जागेवर बांधकाम करण्यास परवानगी देऊ नये असा ठराव मांडणार आहेत. त्यामुळे पुन्हा सिनेटोनच्या जागेबाबत चर्चेला तोंड फुटले आहे. परिणामी या ठरावांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. ठरावाला पूर्ण महासभेने पाठिंबा देऊन मंजुरी दिल्यास या जागेवर बांधकाम करण्यास प्रतिबंध लागणार आहे.\nदरम्यान सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवलेल्या नगरसेवकांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. प्रशासन सभेपूर्वी अपात्र नगरसेवकांना महासभेस उपस्थित राहू नये, असे आवाहन केले आहे. परिणामी महासभेत अपात्र नगरसेवक उपस्थित राहणार का याकडेही लक्ष लागले आहे.\nकोर्टाच्या निर्णयानंतर स्थायी समितीचे चार सदस्य अपात्र ठरले. त्यामुळे 'स्थायी'च्या दोन बैठकांना अपात्र सदस्य गैरहजर राहिले. याच निर्णयाचा आधार घेत नगरसेवकांना महासभेला उपस्थित न राहण्याच्या सूचना प्रशासनाने यापूर्वीच दिल्या आहेत. महासभेत एखादा विषय मतदानापर्यंत गेल्यास आणि गणेश चतुर्थीमुळे सत्ताधारी गटाच्या सदस्यांची संख्या कमी राहिल्यास अडचणीत भर पडणार आहे. परिणामी सभा तहकूब होण्याची शक्यता आहे.\nपुन्हा प्रस्तावाचे नाटक कशाला\n'ऐतिहासिक वारसा असलेल्या शालिनी सिनेटोनमध्ये केवळ चित्रिकरणासाठी परवानगी दिली आहे. ऐतिहासिक वारसा असल्याचे पत्र २००५ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. तसेच यापूर्वीच्या सभेत हा ठराव फेटाळला आहे. तरीही पुन्हा प्रस्तावाचे नाटक कशासाठी करत आहेत,' अशी प्रतिक्रिया महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा यांनी दिली आहे. या जागेवर बांधकाम करण्यास मज्जाव करावा असे पत्र त्यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना मंगळवारी दिले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/hardik-pandya-welcomes-new-family-member-on-his-25th-birthday/", "date_download": "2019-02-23T23:58:24Z", "digest": "sha1:S5MCST5PMM3HFZX2XTI4RH46XLC67SXL", "length": 8270, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हार्दिक पांड्याच्या घरी झाले नविन सदस्याचे आगमन", "raw_content": "\nहार्दिक पांड्याच्या घरी झाले नविन सदस्याचे आगमन\nहार्दिक पांड्याच्या घरी झाले नविन सदस्याचे आगमन\nभारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने काल आपला 25 वा वाढदिवस साजरा केला. त्याच सोबत हार्दिकने सोशियल माध्यमांवर त्याच्या घरातील एका नविन सदस्याची ओळख करून दिली आहे.\nपांड्याने ‘बेन्ट्ली पंड्याचा’ फोटो शेअर केला आहे. बेन्ट्ली हा पंड्याचा नविन कुत्रा आहे. बेन्ट्लीविषयी पांड्याला खूपच जिव्हाळा आहे. त्याने त्याच्या विषयी लिहिताना याला जगायला केवळ प्रेम लागते, आणि याच्या निसर्गाला देखील काही त्रास नाही असे म्हणत बेंटलीचे आपल्या घरात स्वागत केले.\nपंड्याने बेन्ट्ली सोबतचे वेगवेगळे फोटो इन्स्टाग्रामवर टाकले आहेत. पंड्या सध्या विश्रांती घेत आहे. एशिया कप स्पर्धेदरम्यान तो जखमी झाला होता. हार्दिक हा वन-डेे, टी-20 आणि कसोटी अश्या तिन्ही प्रकारात भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहे.\nहार्दिकने भारताकडून 11 कसोटी सामन्यात 532 धावा केल्या आहेत. 42 वन-डे सामन्यात त्याने 670 धावा केल्या आहेत. 35 टी-20 सामन्यात त्याने 271 धावा केल्या आहेत.\nमध्यमगती गोलंदाज म्हणून हार्दिक प���ड्याने दमदार कामगिरी करताना 17,40 आणि 33 विकेट अनुक्रमे कसोटी, वन-डे आणि टी-20 सामन्यात घेतल्या आहेत.\nपाकिस्तान-आॅस्ट्रेलियामधील रंगतदार झालेला पहिला कसोटी सामना राहिला अनिर्णित\nवन-डेत रिषभ पंतची निवड एमएस धोनीसाठी धोक्याची घंटा\nवाढदिवस विशेष: अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याबद्दल या ५ खास गोष्टी माहित आहेत का\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/ramdas-bhatkal/articlelist/3460514.cms", "date_download": "2019-02-24T00:19:59Z", "digest": "sha1:F3X5YM2U6UWBGVG7TSDVWFIGOI5RYTWT", "length": 11349, "nlines": 239, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. य���वंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nमाणूस हाच खरा देव\nरामदास भटकळ याा सुपरहिट\nसलमान खानने घेतली नवी एसयुव्ही (SVU) कार\nGhazi Rashid: पुलवामा हल्ल्यांचा मास्टरमाइंड गाझीसह दोघांचा ...\nimran khan: भारताने युद्ध पुकारल्यास प्रत्युत्तर देऊ; इम्रान...\nजास्तीजास्त रुग्णांसाठी तयार रहा, पाकिस्तान लष्कराचे रुग्णाल...\nhigh alert in mumbai: रेल्वेमध्ये अतिदक्षता\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. २४ फेब्रुवारी ते ०२ मार्च २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २४ फेब्रुवारी २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/photo-gallery/page-169/", "date_download": "2019-02-23T23:36:09Z", "digest": "sha1:TJS4JPKU5ETTPHHT2BW4ASDXKU3YXWWS", "length": 12365, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat Photo Gallery: in Marathi Photo Gallery", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतर��वर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nगोरी तेरे प्यार में VS सिंग साब\nसचिनच्या पार्टीला सेलिब्रेटींची मांदियाळी\n'शादी के साईड इफेक्ट्स' ची झलक\nइम्रानचं 'धत् तेरी की'\nक्रिश 3चं प्रमोशन आणि बॉलिवूडची सफर\nरावण दहणाच्या कार्यक्रमात 'बॉस'\nमहानायक -अभिनेता, वडील आणि आजोबांच्या भुमिकेत\nफोटो गॅलरी Oct 8, 2013\nफोटो गॅलरी Oct 8, 2013\nफोटो गॅलरी Oct 8, 2013\n81 वा वायुसेना दिन\nफोटो गॅलरी Oct 2, 2013\nकेनिया:दहशतवादी हल्ल्याचं भयावह दृश्य\nरणवीर आण��� दीपिकाची 'रामलीला'\nलालबागच्या राजाच्या चरणी ह्रतिक\nआला आयफोन 5एस आणि 5सी\nफोटो गॅलरी Sep 9, 2013\nफोटो गॅलरी Sep 3, 2013\nनोकियाचा प्रवास 1865 ते 2013\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2648?page=1", "date_download": "2019-02-23T23:05:24Z", "digest": "sha1:WH2FRLD77I4V4TWTUBT5M22EGNY7X4P4", "length": 5084, "nlines": 121, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नाटक | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नाटक\nसुखाशी भांडतो आम्ही लेखनाचा धागा\nनाट्यपदांचा सरळ भाषेतला अर्थ लेखनाचा धागा\nवा गुरू लेखनाचा धागा\nरंगकर्मींचे 'पसायदान' लेखनाचा धागा\nझोपी गेलेला जागा झाला... हर्बेरिअम- निर्माता- सुनील बर्वे लेखनाचा धागा\nमांडिता कैवार लेखनाचा धागा\nई प्रसारण स्पर्धा - नाट्य दर्पण २०११ लेखनाचा धागा\nसमीप रंगमंच - प्रयोग - २ लेखनाचा धागा\nसूर्याची पिल्ले लेखनाचा धागा\nसदाबहार संगीत कट्यार काळजात घुसली लेखनाचा धागा\nनाटयविषयक लेखांची मालिका : 'तुम्हा तो सुखकर हो शंकर' (नवीन लेखांसहित) लेखनाचा धागा\nसंगीत बया दार उघड लेखनाचा धागा\nमराठी नाटकातील दुहेरी / विविध भूमिका लेखनाचा धागा\nसावल्या (दीर्घांक स्वरूपात) कार्यक्रम\nपी डी ए चं नाट्य प्रशिक्षण शिबिर २०१० \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://techmarathi.com/tag/ruby/", "date_download": "2019-02-23T22:43:42Z", "digest": "sha1:K4Z74HO2GW5XIKBGKVBNENROGCUQ5CPU", "length": 8334, "nlines": 33, "source_domain": "techmarathi.com", "title": "ruby Archives - टेक मराठी", "raw_content": "\nतंत्रज्ञन आणि मराठीला जोडणारा मंच\nमी Ruby का शिकावी \nसदर post, Nick Adams द्वारा प्रकाशित http://punetech.com/why-you-need-to-learn-ruby-and-rails/ या लेखाचे भाषांतर असून, http://punetech.com च्या माध्यमातून घेतले आहे. याचे मराठी भाषांतर अभिजीत वैद्य यांनी केले आहे.\nRuby ही python, perl, php आणि इतर बऱ्याच unix आधारित भाषांसारखी interpreted language आहे. १९९२ मध्ये युकीहीरो मात्सुमोतो या जपानी संगणक तज्ञाने Ruby विकसित केली. पण २००५ मध्ये Ruby on Rails हे web development framework आल्यावर Ruby एकदम प्रसिद्धीच्या झोतात आली. या लेखात मी प्रथम Ruby बद्दल, नंतर Rails बद्दल आणि शेवटी यात वेगळे काय आहे याविषयी माहिती देईन.\nRuby च्या बाबतीत सर्वप्रथम लक्षात येणारी गोष्ट म्हणजे तीचा सरळ सोपा syntax:\nsemi colon, variable declaration इत्यादी ची गरज नसल्यामुळे Ruby चा code हा जास्त readable होतो आणि coding करण्यास गरजेपेक्षा जास्त वेळ लागत नाही.\nRuby ही १००% object oriented आहे. Ruby मध्ये variables सकट सगळ्या गोष्टी या object असतात. सुरुवातीला हे जरा टोकाचे वाटू शकेल, पण जेंव्हा तुम्ही Ruby on Rails framework वापरता आणि जेव्हा तुम्हाला “String” या basic class मध्ये on the fly बदल करायचे असतील तेंव्हा त्याची खरी ताकद कळते. Ruby ही फारच flexible आहे. Ruby मध्ये blocks, iterators तसेच higher level language मधली string reverse, string capitalize सारखी व इतरही अनेक features आहेत.\nRails हे web development framework आहे. Rails कडे नुसतेच “web design साठी नवीन Classes आणि Methods चा संग्रह” हा दृष्टीने बघून चालणार नाही. माझ्या मते Rails शिकण्यापूर्वी दोन गोष्टी शिकणे आवश्यक आहे. एक म्हणजे MVC pattern. MVC pattern हे Application logic वेगवेगळ्या भागांत विभागून development वेगवान, scalable, logical बनवते. दुसरे म्हणजे Rails चे convention. हे जरी थोडे गोंधळात टाकणारे असले तरी ते समजून घेवून framework कसे design केले आहे हे समजून घेणे हे तुमचे Application परिपूर्ण बनवण्यासाठी जास्त उपयोगी ठरेल.\nRails चे वेगळेपण कशात आहे नुकताच मी java, php आणि Rails मध्ये web development केलेल्या एकाची मुलाखत घेतली. मला त्याच्यामध्ये Rails मध्ये काम करण्याची आंतरिक उर्मी दिसली. जर तुम्ही कधी .net, php, jave मध्ये web development केले असेल तर तुम्ही Rails चे नक्की कौतुक कराल. Rails हे वेगवान, modular आहे. त्यांनी तुम्हाला clean, readable coding करता येते. आणि हे फुकट आहे. Ajax आणि Web-2.0 ची वैशिष्ट्ये वापरणे सोपे आहे. Application चे Unit testing करणे सोपे आहे. नवीन कल्पना महिन्यांत विकसित करण्यापेक्षा आठवड्यात विकसित करा. setup करणे हे कोणत्याही environment साठी सोपे आहे. पण open source असल्यामुळे Linux आणि Mac सारख्या ‘nix based environment साठी जास्त सोयीस्कर आहे.\nभारी वाटते आहे ना माझ्या मते web बद्दल माहिती असणारे आणि ज्यांनी database base driven web applications तयार केली आहेत, त्यांना Rails जास्त चांगले समजेल. Rails हे पूर्वीपासून प्रचलित गोष्टींवर आधारित आहे. ही नवीन जादुई web development language नाही. Rails प्रचलित गोष्���ी वेगवान, सोप्या करते. Web समजून घ्या. Web applications समजून घ्या, MVC समजून घ्या, मग Rails शिका. मग तुम्हाला कधीही मागे वळून पाहण्याची वेळ येणार नाही.\nNick Adams हे Entrip चे सह-संथापक आहेत. Entrip सहल नियोजनासाठी map-based interface पुरवते, तुमचा अनुभव multimedia स्वरुपात साठवून तो मित्रांसोबत share करण्यास मदत करते. SapnaSolutions हि Entrip साठी Ruby on Rails App विकसीत करणारी कंपनी आहे जी ग्राहकांसाठी web apps बनवते. Nick Adams यांच्याशी nick [at] entrip [dot] com या mail id वर संपर्क साधू शकता.\nसदर post, Nick Adams द्वारा प्रकाशित http://punetech.com/why-you-need-to-learn-ruby-and-rails/ या लेखाचे भाषांतर असून, http://punetech.com च्या माध्यमातून घेतले आहे. याचे मराठी भाषांतर अभिजीत वैद्य यांनी केले आहे.\nलेखक अभिजीत वैद्यवर पोस्टेड 15 मार्च, 2010 कॅटेगरीज टेकनॉलॉजी - Technologyटॅग्स beginnersश्रेण्याprogrammingश्रेण्याrailsश्रेण्याrubyश्रेण्याstudentsएक टिप्पणी द्या मी Ruby का शिकावी \nबारावी नंतर कुठले मार्ग निवडावे\nइंजिनियरइंग नंतर जॉब, मास्टर्स का MBA\nटेक मराठी अभिमानाने WordPress द्वारा समर्थित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/prayers-to-lord-ganesha-as-rain-cloud-hovers-over-t20i-decider/", "date_download": "2019-02-23T23:06:08Z", "digest": "sha1:DFUDBY4GZORACAQV3LF4PVIIW7ENEV4G", "length": 8207, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "T20: आजचा सामना निर्विघ्न पार पडावा म्हणून गणपती बाप्पाला प्रार्थना", "raw_content": "\nT20: आजचा सामना निर्विघ्न पार पडावा म्हणून गणपती बाप्पाला प्रार्थना\nT20: आजचा सामना निर्विघ्न पार पडावा म्हणून गणपती बाप्पाला प्रार्थना\n आज भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक टी २० सामन्यात पावसाचा अडथळा येऊ नये म्हणून क्रिकेट प्रेमी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत आहे.\nसध्या काही दिवसांपासून येथे पाऊस पडत आहे त्यामुळे आजच्या सामन्यातही पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. या आधी तिरुअनंतपुरम या शहरात २५ जानेवारी १९८८ शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना झाला होता. त्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना या शहरात झाला नाही. त्याचमुळे क्रिकेटप्रेमी सामन्यात पाऊस न पडण्यासाठी या शहरातील प्रसिद्ध असणाऱ्या पजवंगाडी गणपती मंदिरात वरूण देवाकडे प्रार्थना करत आहेत.\nआज सकाळपासूनच या मंदिरात गर्दी झाली आहे आणि लोक मंदिरात नारळ वाहताना एकच प्रार्थना करत आहेत की आजचा सामना निर्विघ्न पार पडावा. सकाळी मंदिरात आलेल्या एका युवकांचा गट म्हणाला “हा ईश्वराचा देश आहे आणि ईश्वर दयाळू आहे. या शहरात ३० वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. इथे जेव्हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना झाला तेव्हा भारतीय कर्णधार विराट कोहलीचा जन्मही झाला नव्हता. त्याचबरोबर आमचाही झाला नव्हता.”\nतिरुअनंतपुरम या शहरातील द ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर आजचा सामना होणार आहे. या मैदानात पावसाचे पाणी काढण्यासाठी उत्तम सुविधा आहे. तसेच पाऊस थांबल्यानंतर मैदान १० मिनिटानंतर खेळण्यासाठी तयार होऊ शकते अशी सुविधा करण्यात आली आहे.\nया सामन्याचे जवळजवळ सगळे तिकिट्स संपले आहेत. या मैदानात ५० हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. यातील ४० हजार तिकिटे आधीच विकली गेली आहेत.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thursday-super-lotto/results/28-september-2017", "date_download": "2019-02-23T23:10:51Z", "digest": "sha1:6NGD66C62BZPJUYXO43TE4TAM27PI56I", "length": 2593, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "गुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल September 28 2017", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार 28 सप्टेंबर 2017\nगुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल - गुरूवार 28 सप्टेंबर 2017\nखाली गुरूवार 28 सप्टेंबर 2017 तारखेसाठीचे गुरूवार सुपर लोट्टो लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया गुरूवार सुपर लोट्टो पृष्ठाला भेट द्या.\nगुरूवार 28 सप्टेंबर 2017\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.wysluxury.com/iowa/?lang=mr", "date_download": "2019-02-23T23:31:34Z", "digest": "sha1:T2QW7AEQJ7FSV6R2UZQQ4ZBGC3BEQSK4", "length": 23897, "nlines": 205, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा देस माय्न्स, सीडर रॅपिड्स, सोफा, लुझियाना", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nखासगी जेट एअर सनद उड्डाणाचा देस माय्न्स, सीडर रॅपिड्स, सोफा, लुझियाना\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nखासगी जेट एअर सनद उड्डाणाचा देस माय्न्स, सीडर रॅपिड्स, सोफा, लुझियाना\n आपण जलद आणि सहज आपल्या पुढील गंतव्य करा सर्वोत्तम विमान कंपनी मदत करू द्या\nव्यवसाय उड्डाणासाठी, चार्टर सेवा सहकारी व्यत्यय न व्यवसाय सभा करू शकता, जेथे त्यांच्या यात्रा बहुतांश करण्यासाठी एक खाजगी सेटिंग उपलब्ध. आपले उड्डाण अनेकदा जवळ आपल्या घरी विमानतळावर वर आपण निवडून आपल्या गंतव्य जवळ एक आपण घेऊ शकता, वेळ आपल्या ट्रिप जमिनीवर प्रवास आवश्यक आहे कमी.\nसेवा आम्ही ऑफर यादी\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nजड खाजगी जेट सनद उड्डाणाचे\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nरिक्त पाय खाजगी जेट सनद\nखाजगी जेट सनद खर्च\nखासगी जेट सनद उड्डाणाचा वि. प्रथम श्रेणी व्यावसायिक एयरलाईन\nत्या वेळी लक्षात ठेवा, सोई, आणि प्रवेश शब्द काही लोक खाजगी जेट अर्धसूत्रण विभाजनात अक्रियाशील विचार करता, तेव्हा विचार शकते आहेत\nआपण आयोवा मध्ये एक खाजगी जेट चार्टर उड्डाण सेवा भाड्याने असाल तर वेळ गेल्या एक गोष्ट असू शकते प्रतीक्षा. सरासरी प्रतीक्षा वेळ अंदाजे आहे 4 ते 6 मिन���टे. सामान चेक येथे लांब ओळी टाळून करताना आपण आपल्या उड्डाण सुरू, तिकीट, सुरक्षा आणि आपली विमान बोर्डिंग.\nआपण अपेक्षा अन्न प्रकार निर्देशीत करू शकता, आपण बाजूने घेऊ इच्छित, आपण इच्छुक दारू ब्रँड आणि अधिकाऱ्यांविरुद्ध वा मित्रांची संख्या. हे सर्व आपल्या आवश्यकता त्यानुसार ऐच्छिक करता येऊ शकते.\nतुमच्याकडून किंवा आयोवा क्षेत्र रिक्त पाय करार शोधू शकते 'एक खाजगी जेट रिक्त परत उड्डाण गुन्हा दाखल एकच मार्ग एअरलाइनसह उद्योगात वापरला जातो.\nवैयक्तिक विमान chartering अधिक माहितीसाठी खाली आपला सर्वात जवळचा असेल तेथील पहा आयोवा.\nAmes, लुझियाना सीडर रॅपिड्स, लुझियाना डबक्यू, लुझियाना मेसन सिटी, लुझियाना\nAnkeny, लुझियाना क्लिंटन, लुझियाना Fort Dodge, लुझियाना Sioux City, लुझियाना\nबेतेनडोफ, लुझियाना Council Bluffs, लुझियाना आयोवा सिटी, लुझियाना Urbandale, लुझियाना\nबरलिंगटन, लुझियाना सोफा, लुझियाना मारीया, लुझियाना वॉटरलू, लुझियाना\nसीडर फॉल्स, लुझियाना देस माय्न्स, लुझियाना मार्शलटाउन, लुझियाना West Des Moines, लुझियाना\nव्यावसायिक सेवा - प्राथमिक विमानतळ\nव्यावसायिक सेवा - Nonprimary विमानतळ\nब्लूमफिल्ड 4K6 ब्लूमफिल्ड महानगरपालिका विमानतळ तो GA\nक्लिंटन CWI CWI KCWI क्लिंटन महानगरपालिका विमानतळ तो GA 5\nIowa Falls IFA IFA KIFA आयोवा फॉल्स महानगरपालिका विमानतळ तो GA\nजेफरसन EFW EFW KEFW जेफरसन महानगरपालिका विमानतळ तो GA\nकेओकुक Eok Eok क्लक क्लक असा आवाज करणे केओकुक महानगरपालिका विमानतळ तो GA 33\nनॉक्सविल OXV KOXV नॉक्सविल महानगरपालिका विमानतळ तो GA\nLamoni LWD KLWD Lamoni महानगरपालिका विमानतळ तो GA\nले मार्स LRJ LRJ KLRJ ले मार्स महानगरपालिका विमानतळ तो GA\nमॅपलटोन मे KMEY जेम्स जी. एक सागरी मासा मेमोरियल फील्ड तो GA\nमॅकओकेटा OQW KOQW मॅकओकेटा महानगरपालिका विमानतळ तो GA\nमार्शलटाउन MIW MIW KMIW मार्शलटाउन महानगरपालिका विमानतळ तो GA\nमाँटिचेलो MXO MXO KMXO माँटिचेलो प्रादेशिक विमानतळ तो GA 4\nमाउंट प्लीसंट MPZ MPZ KMPZ माउंट प्लीसंट महानगरपालिका विमानतळ तो GA 9\nमस्कॅटिन MUT MUT KMUT मस्कॅटिन महानगरपालिका विमानतळ तो GA 3\nन्यूटन बिल बिल KPEA न्यूटन महानगरपालिका विमानतळ तो GA 26\nOelwein OLZ KOLZ Oelwein महानगरपालिका विमानतळ तो GA\nवादळ लेक SLB SLB KSLB वादळ लेक महानगरपालिका विमानतळ तो GA 1\nTipton 8सी 4 अँजेलो मॅथ्युजचा चेंडू मेमोरियल विमानतळ तो GA 2\nवॉशिंग्टन AWG END वॉशिंग्टन महानगरपालिका विमानतळ तो GA 11\nWaverly C25 Waverly महानगरपालिका विमानतळ तो GA 19\nवेबस्टर सिटी EBS EBS kEBS वेबस्टर शहर महानगरपालिका विमानतळ तो GA\nपश्चिम केंद्रीय 3Y2 जॉर्ज एल. स्कॉट महानगरपालिका विमानतळ तो GA\nWinterset 3Y3 Winterset महानगरपालिका विमानतळ (Winterset-मॅडिसन काउंटी होते) तो GA\nइतर सार्वजनिक वापर विमानतळ (बिअर सूचीबद्ध नाही)\nAckley 4सी 7 Ackley महानगरपालिका विमानतळ\nAllison K98 Allison महानगरपालिका विमानतळ\nअनिता Y43 अनिता महानगरपालिका विमानतळ (केव्हिन विजयकुमार मेमोरियल फील्ड)\nबेडफोर्ड Y46 बेडफोर्ड महानगरपालिका विमानतळ\nकॉर्निंग CRZ KCRZ कॉर्निंग महानगरपालिका विमानतळ\nइतरांना काय शोभते काय शोभत नाही ते अगदी बारकाईने पाहणारा संकुचित वृत्तीचा मनुष्य केंद्र 6K7 Grundy Center Municipal Airport\nमाउंट Ayr 1Y3 माउंट Ayr महानगरपालिका विमानतळ (न्यायाधीश लुईस फील्ड)\nनवीन हॅम्पटन 1Y5 नवीन हॅम्पटन महानगरपालिका विमानतळ\nNorthwood 5D2 Northwood महानगरपालिका विमानतळ\nOnawa K36 Onawa महानगरपालिका विमानतळ\nओसेज D02 ओसेज महानगरपालिका विमानतळ\nPaullina 1Y9 Paullina महानगरपालिका विमानतळ\nPostville Y16 डेल आनंदाने विमानतळ\nरॅडक्लिफ 2Y1 चांगला न्याय विमानतळ\nरॉक रॅपिड्स RRQ KRRQ रॉक रॅपिड्स महानगरपालिका विमानतळ\nSibley करा KISB Sibley महानगरपालिका विमानतळ\nसू केंद्र SOY Kshoya सू केंद्र महानगरपालिका विमानतळ\nआत्मा लेक 0F3 RTL आत्मा लेक महानगरपालिका विमानतळ 1\nदुचाकी 8C2 दुचाकी महानगरपालिका विमानतळ\nटोलेडो 8C5 टोलेडो महानगरपालिका विमानतळ\nएक प्रकारचा रानवेल 3Y4 एक प्रकारचा रानवेल महानगरपालिका विमानतळ\nलक्षवेधी खाजगी वापर विमानतळ\nखासगी सनद जेट बुक\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nखाजगी जेट सनद खर्च\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nओपन रिक्त लेग खासगी जेट सनद उड्डाणाचा\nआपले स्वत: चे खाजगी जेट सनद भाड्याने कसे\nGulfstream G550 खाजगी जेट आतील तपशील\nमाझ्या जवळचे खासगी जेट विमानाचा सनद उड्डाणाचा सेवा झटपट कोट\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nप्रकाश खाजगी जेट सनद\nवॉरन बफे खासगी जेट विमानाचा\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/use-google-duo-app-for-earning-money/", "date_download": "2019-02-24T00:10:24Z", "digest": "sha1:WESGHMMQDQQVXPJCHNG4AVFR6KQAHIJT", "length": 20697, "nlines": 253, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "गुगलचे ड्युओ अ‍ॅप वापरा..पैसे कमवा... | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडण��क\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राह���, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान आवर्जून वाचाच गुगलचे ड्युओ अ‍ॅप वापरा..पैसे कमवा…\nगुगलचे ड्युओ अ‍ॅप वापरा..पैसे कमवा…\nगुगलने आपल्या ड्युओ अ‍ॅपच्या प्रमोशनसाठी भारतीय युजर्ससाठी रिवॉर्ड प्रणाली जाहीर केली असून यातून युजर्सला आर्थिक लाभदेखील घेता येणार आहे.\nगुगलने ड्युओ या नावाने ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलींग अ‍ॅप गेल्या काही वर्षांपूर्वी सुरु केले होते. मात्र गुगलच्या या अ‍ॅपला पाहिजे तशी पसंती मिळाली नाही. या स्पर्धेत अनेक अ‍ॅप आल्यामुळेही हे अ‍ॅप अनेक युजार्स्ने दुर्लक्षित केले.\nत्यामुळे गुगलने याच्या प्रमोशनला प्रारंभ केला आहे. या अनुषंगाने गत महिन्यात ड्युओ युजर्ससाठी डाटा रिवॉर्ड प्रोग्रॅम सुरू करण्यात आला आहे. याला पहिल्यांदा फिलीपाईन्समध्ये सादर करण्यात आले आहे.\nयाअंतर्गत गुगल ड्युओ अ‍ॅप वापरणार्‍यांना त्याच्या मोबाईल सेवा पुरवठादाराकडून अतिरिक्त डाटा प्रदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. आता याच प्रकारचे प्रमोशन हे भारतातही करण्यात येणार आहे. मात्र यातील डाटा रिवॉर्डमध्ये डाटा नव्हे तर रोख रक्कमेची तरतूद करण्यात आलेली असून याद्वारे युजर्स पैशांची कमाई करू शकणार आहेत.\nगुगल पे अकाउंटमध्ये रक्कम जमा केली जाणार\nगुगल ड्युओ अ‍ॅप वापरणार्‍या युजरला रिवॉर्ड मिळणार आहे. अर्थात, ही रक्कम त्याच्या बँक खात्यात नव्हे तर गुगल पे अकाऊंटमध्ये जमा करण्यात येणार आहे. तसेच कोणताही युजर हा आपल्या मित्रांना संबंधीत अ‍ॅप वापरण्याची विनंती करूनदेखील याच प्रकारात रिवॉर्ड मिळवू शकतो. याअंतर्गत रेफर करणारा आणि यावरून ड्युओ अ‍ॅप वापरणार्‍या या दोघांना पैशांमध्ये रिवॉर्ड मिळणार आहे. सध्या हे अ‍ॅप अँड्रॉइड प्रणालीच्या युजर्ससाठीच लागू करण्यात आले आहे.\nPrevious articleभाजपविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार\nNext articleअयोध्या प्रकरणी तातडीनं सुनावणी नाहीच: सर्वोच्च न्यायालय\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 24 फेब्रुवारी 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आव���हन\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/sports-more-sports-others-dabang-delhi-to-host-inter-school-kabaddi-championship-in-dehradun/", "date_download": "2019-02-23T23:06:49Z", "digest": "sha1:PTJWL4QDQRW74PZRQSALGHHDTGPMV3YX", "length": 7729, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो-कबड्डी लीगच्या ५ व्या मोसमापूर्वी दबंग दिल्लीने केली मोठी घोषणा", "raw_content": "\nप्रो-कबड्डी लीगच्या ५ व्या मोसमापूर्वी दबंग दिल्लीने केली मोठी घोषणा\nप्रो-कबड्डी लीगच्या ५ व्या मोसमापूर्वी दबंग दिल्लीने केली मोठी घोषणा\nडेहराडून | प्रो-कबड्डी लीगमधील दबंग दिल्ली संघाने १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान डेहराडून येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे.\nया स्पर्धेत डेहराडूनमधील १६ शालेय संघ सहभागी होणार आहेत.\nही स्पर्धा प्रो-कबड्डी लीगप्रमाणे मॅटवर खेळवली जाणार आहे. तसेच या स्पर्धेचे समालोचना सहीत थेट प्रेक्षपणही केले जाणार आहे.\nकबड्डी खेळाचा तळगाळात प्रचार आणि प्रसार होण्यासाठी दबंग दिल्लीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.\nयाची माहिती दबंग दिल्लीच्या व्यवस्थापनाने पत्रकारांशी बोलताना दिली.\nया स्पर्धेतील अंतिम फेरीतल दोन संघांना पुढील काळात दबंग दिल्लीचा कर्णधार, उपकर्णधार आणि प्रशिक्षक संघाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.\nयापूर्वी तामिळ थलायवाजने चिल्ड्रन्स कबड्डी लीग आणि कॉर्पोरेट कबड्डी फेस्टची घोषणा केली आहे.\nत्यामुळे येत्या काळात भारतातील कबड्डी खेळाच्या वाढीस हातभार लागणार आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-तब्बल ७ वर्षांनी भारतीय फलंदाज कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी\n-इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मिळणार ‘या’ तीन खेळाडूंना डच्चू\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Blog/Shreedhar_Madgulkar", "date_download": "2019-02-23T23:18:49Z", "digest": "sha1:D7JMGLEQPKI6FDGUIQIK32U33UQTSX5L", "length": 2418, "nlines": 12, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "श्रीधर माडगूळकर | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nगदिमांचे सुपुत्र व लेखक, गदिमा प्रतिष्ठान, पुणे विश्वस्त. 'जिप्सी' या खास तरुणांसाठी असलेल्या मासिकाचे संपादन, 'धरती' व साप्‍ताहिक 'मायभूमी' चे उपसंपादक म्हणून काम. 'आठी आठी चौसष्ट' ही कादंबरी राजकीय कादंबरीत मैलाचा दगड समजली जाते. गदिमांच्या आठवणींवरील 'मंतरलेल्या आठवणी' व 'अजून गदिमा' ही पुस्तके प्रसिद्ध. वृत्तपत्रांमधून लेखन. गदिमांची गाणी व आठवणी, थोरली पाती-धाकटी पाती या सारख्या साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजक. ई.टीव्ही मराठी, झी मराठी, पुणे आकाशवाणी वरील अनेक कायर्क्रमात सहभाग. राजकारण व सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग.\nलळा-जिव्हाळा शब्दच सांवळाच रंग तुझा\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/05/blog-post_16.html", "date_download": "2019-02-23T23:18:21Z", "digest": "sha1:X3GQFYK7IYZ5NOFOXX5W5COT2JJJK5XI", "length": 6647, "nlines": 66, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: आई", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nभल्या पहाटे चांदणी उगवायला उठून\nहातात खुरपं घेऊन दिवस रात्र\nरानामाळात खपणारी आणि प्रचंड पडलेल्या दुष्काळात सुद्धा\nपोटाला आलेली बारकी पोरं जगवण्यासाठी घरात दाणा नाही म्हणून\nमकंची कणसं जात्यावर भरडून,\nआमच्या हातात खुरप्या ऐवजी\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 3:24 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/618210", "date_download": "2019-02-23T23:29:48Z", "digest": "sha1:IGV6LBAC6CTCMO344ULTL4PMCUBTGHCL", "length": 14431, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गणरायाच्या स्वागतासाठी सत्तरी तालुका सज्ज - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » गणरायाच्या स्वागतासाठी सत्तरी तालुका सज्ज\nगणरायाच्या स्वागतासाठी सत्तरी तालुका सज्ज\nगोमंतकीय जनतेचा प्रिय सण म्हणून गणल्या जाणाऱया गणेश चतुर्थी उत्सवाच्या तयारीला सर्वच पातळीवरून वेग आलेला आहे. बाजारपेठांमधील सर्व दुकाने गणेश चतुर्थीला लागणाऱया विविध प्रकारच्या सामानाने सजलेले आहेत. खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढू लागली आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. शहरामध्ये एक सार्वजनिक गणपती तर वाळपई पोलीसस्थानक व पोलीस प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश आहे.\nगणेश चतुर्थीच्या काळात गोव्यात सर्वत्र उत्साही व भक्तीमय वातावरण असते. लहान मुलांमध्ये तर गणेशाच्या आगमनाची आतुरता दिसून येते. गेल्या चार दिवसांपासून बाजारामध्ये गर्दी वाढली असली तरी बुधवारी माटोळीच्या सामानाची खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळली होती. वाळपई शहरातील फामिमा कॉन्व्हेंट परिसरातून जाणाऱया संपूर्ण रस्त्यावर माटोळीचे सामान विक्रीसाठी उपलब्ध आहे. काही प्रमाणात महागाईचे चटके असतानाही गणेशभक्तांचा आनंद अजिबात दुरावलेला नाही. निसर्गाच्या उपासनेचा संदेश देणाऱया गणेशोत्सवात जंगलातील पावसाळय़ात सापडणारी विविध फळे, फुले व पानांचा आविष्कार घराघरात माटोळीच्या स्वरुपात दिसून येतो. माटोळीसाठी लागणारे सामानाने बाजारपेठ पूर्ण भरून गेली आहे.\nगेल्या चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने व्यापारीवर्गाची चांगली सोय झाली. शिवाय ग्राहकांनाही खरेदी व फिरण्यासाठी सोयीस्कर झाले आहे. मात्र माटोळीसाठी विक्रीसाठी आणलेले साहित्य कडक उन्हामध्ये कोमेजले होते. माटोळीसाठी वापरले जाणारे पेरू, चिकू, वांगी, अंबाडे, चिबूड, दुधी भोपळा, तोरिंग, केळी, नारळाची पेंड, सुपारीची शिपटे, नीरफणस, फणस, पडवळ, लिंबू, कारली, काडी, भाजीची केळी, तसेच कांगला, कातरा, पत्रेफळ, माळंगा, उमळीफळ, आटकेफळ, दिपकीफळ, कुमडळा, ताबलेफळ, माट्टिकात्रे, भिल्लफळ अशी फळे वि���्रीसाठी आलेली आहेत. गौरीसाठी लागणाऱया वनस्पती, दुर्वा, बेल, तुळस, केळीची पाने विडय़ाची पाने, हळदीची पाने, अळू तसेच कोकमची सोले, अंटबाची सोले, उकडे तांदूळ, नाचणी तांदाळचे पीठ व काजू लाडू, करंज्या, शंकरपाळी, चिवडा, मोदक आदी जिन्नस विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. सत्तरी तालुक्यामध्ये बहुतेक गावांमध्ये पाच दिवस तर काही गावांमध्ये दीड दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. काही गावांमध्ये गौरीपूजन पाचव्या दिवशी केले जाते तर काही ठिकाणी मुहुर्तावर गौरीपूजन केले जाते.\nदिवसेंदिवस वाढणाऱया महागाईची झळ बाजारपेठेला पोहोचली आहे. अनेक भक्तांना महागाईचा फटका बसला असून खरेदीवरही विपरित परिणाम झाल्याचे अनेक विक्रेत्यांचे म्हणणे आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील वेगवेगळय़ा संस्थांमध्ये गणेशभक्तांची खरेदीसाठी गर्दी दिसत असली तरी दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठेला महागाईची झळ जाणवल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. याबाबत सत्तरी तालुका शेतकरी सहकारी संस्था चालवीत असलेल्या सत्तरी बाजार व स्वयंसेवी भांडाराचे कार्यकारी संचालक सुरेश गावकर यांनी सांगितले की वेगवेगळे धान्य यात बऱयाच प्रमाणात दरामध्ये वाढ झाल्याने याचा फटका गणेशभक्तांच्या खरेदीवर झालेला आहे. सत्तरी अपना बाजारतर्फे दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थीच्या कालावधीत खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे. दोन हजार रुपयांच्या खरेदीवर एक किलो उच्च दर्जाची साखर मोफत देण्याची योजना एक सप्टेंबरपासून जाहीर करण्यात आली आहे. गोवा बागायतदार संस्थेच्या वाळपई शाखेतही अशाच प्रकारची ऑफर अनुभवायला मिळाली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र खरेदीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. बागायतदारमध्ये वेगवेगळय़ा वस्तूंच्या खरेदीसाठी भर देण्यात येते. वाळपईतील युवा उद्योजक धर्मेश साळुंखे यांनीही यंदा विक्रीमध्ये बऱयाच प्रमाणात घसरण झाल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने यात आणखी भर पडली. याचा परिणाम गणेशभक्तांच्या भ्रमंतीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सरकारच्या सुरक्षितता मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी केले आहे. पोलीस खात्यातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करीत असताना वेगवे��ळय़ा प्रकारच्या सुरक्षातत्वांची अंमलबजावणी व्हावी जेणेकरून कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही.\nश्री. वायंगणकर यांनी सांगितले की तालुक्यामध्ये वाळपई, ठाणे व केरी या तीन ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यक्रम होत असतात. अकरा दिवसांच्या या गणेशोत्सवात या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शांतता भंग होणार नाही याची दखल घेणे अत्यंत गरजेचे असते. यामुळे सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्ती पूजनाच्या ठिकाणी व अवतीभेवती सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे. याबाबत सर्व मंडळांना कागदोपत्री सोपस्कार पाठविण्यात आले आहेत, त्याचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. सार्वजनिक गणेशोत्सव तसेच तालुक्याच्या प्रमुख ठिकाणावर बंदोबस्त करण्यात येणार असून सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nओस्सय… च्या गजरात राजधानी दुमदुमली\nसंजीव अभ्यंकर यांच्या सुरांनी रसिकजन तृप्त\nसिंगापूरसारखे आंतरराष्ट्रीय बंदर गोव्यात साकारण्यास वाव\nबीसीसीआयच्या ड्राफ्टनुसार घटना मसुदय़ाला जीसीएच्या आमसभेची मंजूरी\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/3014", "date_download": "2019-02-23T22:46:34Z", "digest": "sha1:6JRWIO2TZZPRULOEHPS5XQKEQSKPZEK5", "length": 6255, "nlines": 98, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news maharshtra swachch bharat abhiyaan strict implementation | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जम��्ये जाऊन कधीही करू शकता.\n(VIDEO) स्वच्छतेसाठी महाराष्ट्रातील नियम कडक.. उघड्यावर शौचास बसताय, 500 रुपये तयार ठेवा\n(VIDEO) स्वच्छतेसाठी महाराष्ट्रातील नियम कडक.. उघड्यावर शौचास बसताय, 500 रुपये तयार ठेवा\n(VIDEO) स्वच्छतेसाठी महाराष्ट्रातील नियम कडक.. उघड्यावर शौचास बसताय, 500 रुपये तयार ठेवा\n(VIDEO) स्वच्छतेसाठी महाराष्ट्रातील नियम कडक.. उघड्यावर शौचास बसताय, 500 रुपये तयार ठेवा\nशनिवार, 8 सप्टेंबर 2018\nस्वच्छतेसाठी महाराष्ट्रातील नियम कडक.. उघड्यावर शौचास बसताय.. 500 रुपये तयार ठेवा\nVideo of स्वच्छतेसाठी महाराष्ट्रातील नियम कडक.. उघड्यावर शौचास बसताय.. 500 रुपये तयार ठेवा\nदेशभरात राबविण्यात येणाऱया ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या पार्श्वभूमीवर राज्यभरातही कडक धोरण तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार कचरा टाकणारे, थुंकणाऱयांवर, उघडय़ाकर शौच करणाऱयांकडून दंड वसूल केला जाणार आहे.\nमुंबई महापालिकेत असलेला दंडाचा नियम आता सर्व महापालिकांना लागू होणार आहे. रस्त्याकर कचरा टाकल्यास 180 रुपये दंड आकारला जाणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 150 रुपये मोजावे लागणार आहेत. उघडय़ाकर शौच करणाऱयांकडून 500 रुपये वसूल केले जाणार आहेत.\nदेशभरात राबविण्यात येणाऱया ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या पार्श्वभूमीवर राज्यभरातही कडक धोरण तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार कचरा टाकणारे, थुंकणाऱयांवर, उघडय़ाकर शौच करणाऱयांकडून दंड वसूल केला जाणार आहे.\nमुंबई महापालिकेत असलेला दंडाचा नियम आता सर्व महापालिकांना लागू होणार आहे. रस्त्याकर कचरा टाकल्यास 180 रुपये दंड आकारला जाणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 150 रुपये मोजावे लागणार आहेत. उघडय़ाकर शौच करणाऱयांकडून 500 रुपये वसूल केले जाणार आहेत.\nस्वच्छ भारत भारत मुंबई mumbai\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/women-murder-in-aurangabad/", "date_download": "2019-02-23T22:59:17Z", "digest": "sha1:LEWFRVMLZZODQURVCFWNNBT4GF2BBKTB", "length": 9262, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अनैतिक संबंधाचे कारण...शेजारी असणारे शेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › अनैतिक संबंधाचे कारण...शेजारी असणारे शेत\nअनैतिक संबंधाचे कारण...शेजारी असणारे शेत\nतालुक्यातील मोढा बु. येथील रहिवासी असलेल्या पार्वताबाई देवीदास ढोरमारे या महिलेच्या खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. वडिलासोबत असलेल्या अनैतिक संबधांच्या संशयावरून एका तरुणाने मित्राच्या मदतीने या महिलेचा खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना मंगळवारी अटक केली आहे.\nसमाधान पंढरीनाथ ढोरमारे (19), पंढरीनाथ जनार्दन ढोरमारे (54), गोपीनाथ जनार्धन निकम (22, सर्व रा. रा मोढा बु. ता. सिल्‍लोड) असे खून करणार्‍या आरोपींचे नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार पार्वताबाई देवीदास ढोरमारे या महिलेचे शेत गावापासून दोन कि.मी. अंतरावर आहे. तिच्या शेतात जाण्यासाठी पंढरीनाथ ढोरमारेच्या शेतातून जावे लागते. शेजारीच शेत असल्याने पंढरीनाथ व पार्वतीबाईचे अनैतिक संबध होते, असा संशय पंढरीनाथचा मुलगा समाधान याला होता. दरम्यान, मुलाने अनेकवेळा बाप व त्यांच्या प्रेयसीला समजावून सांगितले, मात्र काहीही उपयोग झाला नाही. रविवारी सकाळी पित्यासह सदर महिलाही सिल्लोडच्या आठवडी बाजारासाठी मोटारसायकलवर बसून आले. या बाजारात पंढरीनाथ याने प्रेयसीला कपडे घेऊन दिले. याबाबतची माहिती समाधान याला मिळाली. त्यानंतर समाधान याने सदर महिलेचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.\nया दिवशीच संध्यकाळी पार्वताबाई ही बाजारातून घरी जात असताना समाधान ढोरमारे याने तिला शेतात अडविले. त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला. शेतात मृतदेह बघून पोलिस आपल्यावर संशय घेतील, या भीतीपोटी समाधानने आपला मित्र गोपीनाथला शेतात बोलावून घेतले व घटनेची हकीगत सांगितली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरिता समाधाने मित्राकडे मदत मागितली, मात्र मित्राने नकार दिला. नंतर मैत्रीखातीर त्याने त्यांच्या शेतातून बाजूच्या भुजंगराव यांच्या शेतात असलेल्या विहिरीपर्यंत मृतदेहाला ओढत नेले. विहिरीत मृत टाकणार तेवढ्यात कुणाच्या तरी पावलांचा आवाज आल्याने ते दोघे मृतदेह सोडून पळून गेले.\nसोमवारी मृतदेह सापडल्याची तक्रार पोलिस पाटलांनी सिल्लोड पोलिसांना दिली. चाणाक्षपणे मोठ्या शिताफीने पोलिसांनी या गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावला. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अधी आकस्मात मृत्यू व नंतर पीएस.आय.संदीप सावळे यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला. सदर खून प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, श्‍वान पथक,ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तिन्ही आरोपींना काही तासांत अटक केली.\nयाप्रकरणाचा तपास लावण्यासाठी पोलिस अधीक्षक आरती सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश बिरादार, निरज राजगुरू, गुन्हे खेचे पोलिस निरीक्षक भुजंग, सचिन कापुरे यांच्या मार्गदर्शन खाली सिल्लोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विेशास पाटील, पोलिस उपनिरीक्षक संदीप सावळे, सरिता गाढे, पोलिस कर्मचारी विलास सोनवणे, विठ्ठल चव्हाण, दादाराव पवार, विठ्ठल डोके, विकास नायसे यांच्यासह गुन्हे शाखा पोलिसांनी परिश्रम घेतले.\nअनैतिक संबंधाचे कारण...शेजारी असणारे शेत\nऔरंगाबाद सेक्स रॅकेट : फ्लॅट ते स्पा...हेच जग\nअनैतिक संबंधाच्या संशयावरून मोढ्याच्या महिलेचा खून\nइनायतची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Certain-milk-scarcity-in-Mumbai-from-tomorrow/", "date_download": "2019-02-23T22:55:21Z", "digest": "sha1:7CRPOLUXITTLOJ3T3G5OPMN7C3KM7SMY", "length": 7273, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उद्यापासून मुंबईत दूधटंचाई अटळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्यापासून मुंबईत दूधटंचाई अटळ\nउद्यापासून मुंबईत दूधटंचाई अटळ\nनवी मुंबई : राजेंद्र पाटील\nराज्यात सुरू असलेले दूध आंदोलन चिघळले असून त्याचा फटका आता मुंबईसह ठाणे, रायगड आणि नवी मुंबईला दररोज लागणारा 40 ते 50 लाख लिटर दुधाचा साठा आता कुठल्याच दूधसंघाच्या मुंबईत पुरवठा करणार्‍या कंपनीत शिल्‍लक नाही. त्यामुळे व्यवस्थापनाकडे शिल्लक असलेल्या दुधावर मुंबईकरांना पुरवठा करणे अशक्य आहे. याचा थेट परिणाम उद्या गुरुवारपासून मुंबईत दिसू लागेल, अशी माहिती गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी पुढारीला दिली.\nदूध आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी बुधवारी गोकुळ दूध संघा���े 50 टक्के दूध संकलन कमी झाले असून त्यांचा पुरवठा 7 लाख लिटर दुधाचा असताना त्याकडे केवळ सव्वा लाख लिटर दूध मंगळवारी रात्री शिल्लक राहिले. तर वारणाचीही अवस्था तशीच असून त्यांच्याकडे बुधवारी पुरवठा होईल एवढेच 1 लाख 60 हजार लिटर दुधाचा साठा शिल्लक रहिला आहे. मुंबईसह उपनगर आणि नवी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला लागणारा साठा मुबलक प्रमाणात नसल्याने सर्वच दुध कंपन्या पुरवठा करणार्‍या टँकरची वाट पाहत आहेत.\nगोकूळचा मुंबईतील दुधाची विक्री ही 7 लाख लिटर आहे. दोन दिवस पुरले एवढा साठा त्याच्याकडे होता. सोमवारी रात्री 35 टँकर आणि मंगळवारी आठ टँकर नवी मुंबईतील वाशी गोकूळ दुध संघात आले. त्याची पॅकिंग करुन दोन दिवस विक्री केली. मंगळवारी आलेल्या आणि शिल्लक साठ्यात बुधवारसाठी मुंबईकरांना दुधाचा पुरवठा पुर्ण केला. मात्र गुरुवारीसाठी सात लाख लिटर दुधापैकी केवळ सव्वा लाख लिटर दुध शिल्लक रहिल्याने गोकूळ दुधसंघ ही अडचणीत आला आहे.\nवारणा दुधाची विक्री 1 लाख 80 हजार दररोज असून त्यांच्याकडेही बुधवारी पुरवठा होईल एवढाच साठा होता. शिल्लक रहिलेले दुध आणि सोमवारी आलेल्या टँकर यावर त्यांनी बुधवारचा पुरवठा भागवला. मात्र मंगळवारी एकही टँकर वारणात आले नाही. त्यामुळे गुरुवारसाठी त्यांच्याकडे दुध शिल्लक नाही. विशेष म्हणजे मंगळवारी पश्‍चिम महाराष्ट्रातील 50 टक्के शेतकर्‍यांनीच दुध केंद्रावर पोहचते केले नाही. त्याचा ही फटका बसणार आहेच. आता अमूल दुधसंघाकडून येणार्‍या दुध पुरवठ्यावरच मुंबईकरांचा गुरुवार अवलंबून आहे.\nरायगड, ठाणे आणि मुंबईत मोठ्या प्रमाणावर तबेले असून त्याठिकाणाही खाजगी दुध डेअरी मालकांनी दुधाचा अतिरिक्त साठा दोन दिवसांपासून करुन ठेवला आहे. मात्र त्या दुधाचा दर्जा, गुणवत्ता कुणी तपासली हे देखील आता महत्वाचे आहे.\nलहान 3 ते 4 हजार लिटर दुधाची क्षमता असलेल्या टँकरमध्ये दुध भरुन ते शहरातील डेअरीवर वाटप केले जात आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/state-government-allots-100-crore-for-high-court-bench-in-kolhapur/", "date_download": "2019-02-23T23:05:01Z", "digest": "sha1:2MBX3GD3ARIJ7M3JWQMR4JZTBJP7H2WD", "length": 4902, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूरच्या खंडपीठासाठी १०० कोटी : मुख्यमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोल्हापूरच्या खंडपीठासाठी १०० कोटी : मुख्यमंत्री\nकोल्हापूरच्या खंडपीठासाठी १०० कोटी : मुख्यमंत्री\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nस्वतंत्र खंडपीठ होण्यासाठी कोल्हापूरकरांनी दिलेल्या लढ्याला आज, यश येत असल्याचे दिसत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी १०० कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले. मुख्यमंत्र्यांच्या दलनात ही बैठक झाली. राज्याच्या येत्या अर्थसंकल्पात ही शंभर कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.\nखंडपीठासाठी शेंडा पार्क येथील ७५ एकर जागा देऊ, उच्च न्यायालयाला हवे असले तसे पत्र तातडीने देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली. दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, जेष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्रांची बैठक झाली. त्यात खंडपीठ होण्याच्या दिशेने सकारात्मक चर्चा झाली.\nकोल्हापुरात मुंबई हायकोर्टाचे स्वतंत्र खंडपीठ व्हावे, यासाठी कोल्हापुरात लोक चळवळ उभारण्यात आली होती. केवळ बार असोसिएशनच नव्हे, तर सामान्य नागरिकांनी खंडपीठासाठी रस्त्यावर उतरून सरकारचे लक्ष वेधले होते. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर बार असोसिएशनने साखळी उपोषण करून खंडपीठाची मागणी लावून धरली होती. या संपूर्ण लढ्याला आज, यश येत असून, हायकोर्टाचे स्वतंत्र खंडपीठ दृष्टीपथात येऊ लागले आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/former-chief-minister-of-maharashtra-Vilasrao-Deshmukh-s-sixth-death-anniversary/", "date_download": "2019-02-23T22:57:06Z", "digest": "sha1:PMZWH53DB2A3TZWMUY7GABMYMYGGSC5I", "length": 7348, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोकनेत्याला आदरांजली वाहण्यासाठी जनसागर लोटला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › लोकनेत्याला आदरांजली वाहण्यासाठी जनसागर लोटला\nलोकनेत्याला आदरांजली वाहण्यासाठी जनसागर लोटला\nमराठवाड्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा सहावा स्मृतिदिन शहर व जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. विलासरावांना आदरांजली वाहण्यासाठी बाभळगावात जनसागर लोटला होता.\nबाभळगाव येथे विलासरावांच्या समाधीस्थळी देशमुख परिवाराच्या वतीने प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी वैशालीताई देशमुख, दिलीपराव देशमुख, आमदार अमित, धिरज, सुवर्णा देशमुख, गौरवी देशमुख-भोसले, दीपशिखा देशमुख, अभिजित देशमुख, सत्यजित देशमुख यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.\nयानंतर काँग्रेस पक्षासह विविध पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, शासकीय अधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिकांनी लोकनेत्यास अभिवादन केले. आमदार त्र्यंबक भिसे, यशवंत पाटील, मोईज शेख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलिस अधीक्षक राजेंद्र माने, ललितभाई शहा, मनोज पाटील, पापा मोदी, आबासाहेब पाटील, धनंजय देशमुख, श्रीपतराव काकडे, हरीराम कुलकर्णी आदींसह हजारो नागरिकांनी या लाडक्या नेत्यास आदरांजली वाहिली.\nदरम्यान, आयएमएच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहर व जिल्ह्यातील दोनशे रुग्णालयात तीनशेपेक्षा अधिक डॉक्टरांनी रुग्णावर उपचार केले. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन आमदार त्र्यंबक भिसे यांच्या हस्ते झाले. बँकेचे चेअरमन अ‍ॅड. श्रीपतराव काकडे, व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाठ, संचालक एस. आर. देशमुख, नाथसिंह देशमुख, यशवंत पाटील, संभाजी सुळ, अ‍ॅड. प्रमोद जाधव, एन. आर. पाटील, सुधाकर रुक��े, भगवानराव पाटील, स्वयंप्रभा पाटील, शिवकन्या पिंपळे, कार्यकारी संचालक हणमंत जाधव आदी उपस्थित होते. मनपा, बाजार समितीच्यावतीनेही अभिवादन करण्यात आले.\nजागृती साखर कारखान्यावर कारखान्याच्या चेअरमन गौरवी भोसले-देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दिलीपराव देशमुख, कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे, संचालक दिलीप माने, कर्वा सूर्यकांत, संभाजी रेड्डी, कार्यकारी संचालक सुनील देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक भगवानराव पाटील, सतीश पाटील, संचालक, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1036", "date_download": "2019-02-23T23:01:09Z", "digest": "sha1:L4RAVFU5SLVLS4OFSX6DL5SXZHUUE4RU", "length": 5274, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi News Union Budget Defence Sector | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 1 फेब्रुवारी 2018\nनवी दिल्ली - भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण हे सरकारचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) संसदेत अर्थसंकल्प मांडताना स्पष्ट केले. मात्र अर्थमंत्र्यांनी यावेळी संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीचा तपशील फारसा मांडला नाही.\nसंरक्षण क्षेत्रासंदर्भात जेटली यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा -\nदेशात 2018-19 मध्ये दोन औद्योगिक संरक्षण कॉरिडॉर्सची स्थापना केली जाणार\nसंरक्षण क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला निमंत्रण. उद्योगविश्‍वास आकर्षित करणारे संरक्षण धोरण अवलंबिणार\nनवी दिल्ली - भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण हे सरकारचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) संसदेत अर्थसं���ल्प मांडताना स्पष्ट केले. मात्र अर्थमंत्र्यांनी यावेळी संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीचा तपशील फारसा मांडला नाही.\nसंरक्षण क्षेत्रासंदर्भात जेटली यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा -\nदेशात 2018-19 मध्ये दोन औद्योगिक संरक्षण कॉरिडॉर्सची स्थापना केली जाणार\nसंरक्षण क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला निमंत्रण. उद्योगविश्‍वास आकर्षित करणारे संरक्षण धोरण अवलंबिणार\nभारत भारतीय लष्कर अरुण जेटली arun jaitley अर्थसंकल्प union budget\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/01/blog-post_40.html", "date_download": "2019-02-23T22:37:16Z", "digest": "sha1:IT6EWFX2LTCCKT76AGMS7WXJMSHGNZXS", "length": 6507, "nlines": 63, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: चंदू नाईक", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nवळीवाच्या पावसानं नदीला आलेल्या\nतुफान महापुरातनं वाहत आलेला\nलाकडाचा ओन्डका जळणाला काढण्यासाठी,\nतुटलेल्या पुलावरुन उडी मारुन\nबायकोला विधवा करत करत\nखालच्या धरणापर्यंत वाहत चाललेला...\nपण गरीबीने मजूर बनविलेला गावकुसाबाहेरचा\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 11:51 PM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी ���चलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Na_Mano_Go_To_Dungi", "date_download": "2019-02-23T22:45:22Z", "digest": "sha1:M3FGTWD6CWBU2USYOG44EZ3N2LDPFSRE", "length": 2854, "nlines": 38, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "ना मानो गो तो दूँगी | Na Mano Go To Dungi | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nना मानो गो तो दूँगी\nना मानो गो तो दूँगी तोहे गारी, रे\nअंग भिजविले माझे, माझी ओढली शेलारी, रे\nजा जा ना, कान्हा, छेडू नको भारी रे\nऐसो होरीको खिलारी भर मारी पिचकारी, रे\nगोरी गोरी बाँकी मैं कुरूप तू काळा, रे\nगोवळ्याच्या पोरा, तुझा भलता हा चाळा, रे\nबाजुबंद खोल मोरी चुनरी भी फारी, रे\nनई रे चुनरिया, अबही मंगाई\nखेचाखेची पदराची, काय करू बाई\nफोड दी गगर मोरी कंकरिया मारी, रे\nना मानो गो तो दूँगी तोहे गारी, रे\nगीत - शान्‍ता शेळके\nसंगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर\nस्वराविष्कार - ∙ ज्योत्‍स्‍ना हर्डिकर\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nगीत प्रकार - चित्रगीत\n• स्वर- ज्योत्‍स्‍ना हार्डिकर, चित्रपट- निवडूंग.\nशेलारी - उंची साडी / शालू.\nसारेच हे उमाळे आधीच\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/11999?page=3", "date_download": "2019-02-23T23:20:21Z", "digest": "sha1:R2GG4SYM25GA2GLXTGL7PDNO46GA4AKY", "length": 45057, "nlines": 166, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी:१ | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी /आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी:१\nतालुक्याच्या गावाला प��चले. बाबांच्या व्यावसायिक ओळखीतल्या एक मध्यमवयीन बाई ही या गावातली एकमेव परिचित व्यक्ती. त्यांच्याच ओळखीने दोन महिन्यांसाठी एका छोट्याश्या बंगलीतल्या दोन खोल्या भाड्याने घेतल्यात. गेल्या वर्षी ज्या गावात काम केलं तिथे एका हॉटेल मधे राहिले होते. तिथला मुक्काम छानच झाला पण भाड्याचं घर खूपच स्वस्त पडतं आणि सुरक्षितही वाटतं. त्यामुळे आमची स्वारी खूष\nत्या बंगल्यात सत्तरीच्या घरातले मालक - मालकीण रहातात. त्यांची सगळी मुलं परगावी रहायला आहेत. पण लोक चांगले आहेत. चार दिवसांपूर्वी जागा बघून भाडं देऊन गेले तेव्हाच मला ते आणि त्यांना मी पसंत पडले होते. घर पण छान आहे. शहाबादी फरश्यांचं, माझ्या आजोळच्या आठवणी ताज्या करणारं. आणि माझ्या खोलीच्या दारातून चार पायर्‍या उतरतात त्या फरशी घातलेल्या अंगणात. कडेने आंबा, सीताफळाची झाड, काही फुलझाडं आणि हौद. अगदी गोष्टीच्या पुस्तकात वाचतो ना तसंच\nकाकांकडे चौकशी करून रात्रीच्या जेवणाचा डबा पण लावून टाकलाय.\nमाझ्याबरोबरचं सामान म्हणजे कपडे, कॅमेरा, होकायंत्र, टेप, खुरपी / trowel, मांजरपाटाच्या पिशव्या (खापरं गोळा करायला), नकाशे, नोंदणीवही, कोरडा फराळ, अभ्यासाची वह्या-पुस्तकं, २-४ गोष्टींची पुस्तकं, आणि सटरफटर. विंचवाचं बिर्‍हाड मांडायला कितिसा वेळ लागतो साबण, कुंचा, मेणबत्त्या अशा संसारोपयोगी गोष्टींची खरेदीही झाली..\nइकडेतिकडे चौकशी करून आणि एका इतिहासाच्या स्थानिक प्राध्यापकांशी फोनवरून बोलून एक विद्यार्थी मदतनीसही मिळालाय. त्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो माझ्याबरोबर येणार आहे.\nरात्रीच्या जेवणाचा डबा पुण्याहून येतानाच आणला होता. ७ - ७॥ च्या सुमारासच खाऊन घेतला. आता निवांतपणे खोलीसमोरच्या पायर्‍यांवर बसलेय. उद्या सकाळपासून काम सुरू. उद्या ज्या ज्या गावांना जायचंय त्याची यादी करून, त्यांचे काही पूर्वीचे संदर्भ आहेत का ते तपासून, त्यांचे नकाशे सखोलपणे पाहून झालेत. इथे यायच्या आधी एकदा गूगल अर्थ वर जाऊन ही ठरवलेली गावं एकदा वरून न्याहाळून झालीत - त्याची टिपणं काढून झालीत.\nपण आत्ता करायला काहीही नाहीये. फक्त चढणार्‍या रात्रीची शांतता मनात उतरवतेय. आणि उद्याची आतुरतेने वाट पहातेय. फील्डवर्क करताना इतर वेळी संसारात, अभ्यासात, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात, स्वैपाकपाण्या�� हरवलेली मी माझी मलाच भेटायला येते. आता तिच्या-माझ्यात आणखी कुणीच नसतं. पुढचे काही दिवस फक्त स्वतःसाठी...\nअसो. ९ वाजलेत. नवर्‍याला फोन केला, त्याचा दिवसातला शेवटचा चहाचा कप पिणं चाललं होतं. मग माहेरीही फोन केला. आता झोपावं.\nसकाळी नेहमीप्रमाणेच ६ला उठले. पटकन आवरून केळी (यक :(), लाडू असा पौष्टिक नाश्ता करून ७च्या सुमारास घराबाहेर पडले. बरोबर पाणी, कॅमेरा, नोंदणीवही, इतर औजारं/ हत्यारं घेतली. तशीही फील्डवर मी दुपारची जेवत नाहीच, पण अगदीच वाटलं तर असावं म्हणून बरोबर फळं, केक असं घेतलंय.\nगेल्या पाच दिवसात १६ गावं हिंडून झाली आहेत. आपल्या देशात प्रत्येक गावात काही ना काही ऐतिहासिक अवशेष असतातच. अगदीच काही नाही तरी उत्तर मराठा कालीन वाडे तरी दिसतातच. पण मी शोधते आहे त्या सुमारे ३००० - ४००० वर्षांपूर्वीच्या वसाहती. मी काम करते त्या प्रदेशात पुरातत्त्वीय सर्वेक्षण जवळजवळ न झाल्यातच जमा आहे, त्यामुळे माझ्या कामाशी संलग्न नसले तरी जे काही unreported ऐतिहासिक पुरावे असतील (अगदी मध्ययुगापर्यंतच्या वस्त्यांचे अवशेष, मूर्ती, देवळं, वीरगळ, तटबंद्या, गढ्या, असं सगळं) त्यांची तपशीलवार नोदणी करते. कारण ज्या वेगाने हे पुरावे नष्ट होत आहेत ते पहाता आणखी ५ वर्षांनी तरी यातलं किती शिल्लक राहील माहित नाही. त्यांची निदान प्राथमिक नोंदणी असावी असं मला वाटतं.\nगेल्या पाच दिवसात भेट दिलेल्या गावांमधील १० गावांत इ.स. १० व्या शतकापासूनचे पुरावे मिळालेत. आणि उरलेल्या ६ गावांची प्राचीनता मात्र सुमारे २००० वर्षं मागे जाते. म्हणजेच तिथे सातवाहन कालीन वसाहती होत्या.\nआज काय काय मिळणार आहे\nबसस्टँडवर आले. ज्या गावाला जायचं ठरवलं होतं त्याला जायला ८ वाजताची बस होती. (एस्टी च्या लाल डब्यांचं मात्र खरंच कौतुक आहे. ९० - ९५% गावांना निदान दिवसातून एकदा तरी गाडी जाते.) आजही माझा मदतनीस माझ्या बरोबर होता. खूपच चटपटीत आणि छान मुलगा आहे. मला मनापासून मदत करतो.\n८ ची गाडी ८ ला सुटली. मी आणि माझा मदतनीस एकूण या गर्दीत उठूनच दिसत होतो. त्यामुळे नेहेमीप्रमाणेच लोक आमच्याकडे माना वळवून वळवून पहात होते. त्यात माझा पोषाख नक्कीच विनोदी दिसत असणार - अंगात धुवट सलवार कुर्ता, ओढणी, गळ्यात ठसठशीत काळी पोत, कपाळाला कुंकू, वरती एकदम छोटे कापलेले केस आणि पायात भरभक्कम ट्रेकिंग शूज. गळ्यात स्कार्फ आणि पाठीला सॅक\nकुंकू आणि मंगळसूत्र हे फील्डमधले माझे सर्वात महत्त्वाचे साथीदार. एरवी या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहणारी मी खेडोपाडी हिंडताना मात्र आदर्श भारतीय नारी असते. कारण गळ्यात काळी पोत पाहिल्यावर गावातल्या लोकांची माझ्याकडे पहायची नजर आमूलाग्र बदलते. बहुतेक वेळा आपुलकीच (आणि काही ठिकाणी खणा-नारळाची ओटीही) वाट्याला येते. घर-संसार असूनही असं काम करत हिंडणार्‍या माझं त्यांना जेवढं आश्चर्य वाटतं त्यापेक्षाही सगळ्यांना अगणित पट कौतुक वाटतं ते मला हे सगळं करायची परवानगी देणार्‍या माझ्या मालकांचं (नवर्‍याचं) आणि सासूचं. त्यांची ती स्तुती ऐकून माझा नवरा म्हणजे पृथ्वीवर अवतरलेला देवदूतच असा मला साक्षात्कार होतो आणि अशा संतमहात्म्यांचे घर माझ्या नशीबात आल्याचे लक्षात येऊन मी धन्य धन्य होते\nअसो. नकाशात दिसत होतं की गाव क्र.१ जवळून नदी वहाते आणि पल्याडच्या काठाला २-३ छोट्या टेकाडांसारखे उंचवटे होते. तसेच गावाच्या बाजूला, अल्याडच्या काठाला पांढरीचा मळा असा उल्लेख दिसत होता. आधी पल्याडच्या काठाला गेलो. तिथे पोचल्यावर लक्षात आलं की हे उंचवटे खडकाचे / नैसर्गिक होते. तरीसुद्धा आसपास थोडीशी शोधाशोध केली. गारगोटीची हत्यारं कुठे मिळताहेत का पाहिलं. काहीच नव्हतं मग परतून चालत चालत मुख्य रस्त्याला लागलो. पुलाच्या अलिकडे एक पत्र्याच्या भिंतींची पण मोठ्ठी शाळा होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात बरेचसे शिक्षक अजूनही बाहेरच रेंगाळत होते. शिवाय थोड्या वेळापूर्वी त्यांनी आम्हाला तिकडे ओढ्याच्या दिशेने जाताना पाहिलेले असणार.. त्यांनी लगेच आम्हाला थांबवून चौकशी सुरू केली. मला आता या चौकशीची सवय झाली आहे. साधारणपणे प्रश्नांचा क्रम असा -\n४. या कामाचा काय उपयोग\n५. सरकार तुम्हाला या कामासाठी किती पैसे देतं (मी विद्यावृत्तीवर किंवा वर्षभर काम करून त्या पैशांवर हे काम करते हे उत्तर बहुतेक लोकांना खोटंच वाटतं..)\n६. तुमचे मालक काय करतात कुठे रहातात (या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर मी पुणे असंच देते. माझा नवरा अमराठी आहे आणि मी कलकत्त्याहून इतक्या दूर फक्त कामासाठी आलेय ही लोकांच्या समजशक्तीच्या परिघाबाहेरची गोष्ट असते असा माझा अनुभव आहे.)\n८. सासरी कोणकोण असतं ते तुम्हाला असा संसार सोडून कसं काय बरं जाऊ देतात\n९. इथे तालुक्याच्या गावाला कुठे / कोणाकडे रहायला ते तुमचे नातेवाईक का ते तुमचे नातेवाईक का असल्यास नक्की नाते काय असल्यास नक्की नाते काय त्यांच्या घरी कोण कोण असतं त्यांच्या घरी कोण कोण असतं या सर्वांचा पोटापाण्याचा उद्योग काय\nहे सगळे अगदी चाकोरीतले प्रश्न. यात स्थळकाळसापेक्षतेनुसार भर पडत असतेच. म्हणजे जमीन अधिग्रहणाची काही भानगड होणार नाही ना तुम्हाला गुप्तधन मिळतं का तुम्हाला गुप्तधन मिळतं का सोनं शोधायला आलात का सोनं शोधायला आलात का आमच्या गावातली अमकीतमकी अडचण सरकारी अधिकारी समजावून घेत नाहीत, तुम्ही त्यांच्या वरच्या अधिकार्‍यांना सांगाल का आमच्या गावातली अमकीतमकी अडचण सरकारी अधिकारी समजावून घेत नाहीत, तुम्ही त्यांच्या वरच्या अधिकार्‍यांना सांगाल का इ. एवढी सगळी उत्तरं देऊनही कधी कधी लोक गावातून हाकलून देतात..\nतर या शिक्षकांबरोबर हे नेहेमीचे संवाद झाल्यावर त्यातले एकजण म्हणाले, 'माझं गाव इथून ५-६ किमी वर आहे. आमच्याच शेतात पूर्वी एक पांढरीचं टेकाड होतं. तुम्हाला पहायचं असेल तर दुपारी १ वाजता शाळा सुटते तेव्हा या. मी घेऊन जाईन.\" लगेचच हो म्हणून टाकलं. आणि मोर्चा गाव क्र. १ कडे वळवला.\nगावात गेल्यावर आम्हाला पाहून लोक जमा झालेच. परत एकदा प्रश्नोत्तरांचं सत्र झालं. या सर्व लोकांनी मला एका सुरात ठामपणे सांगितलं की इथे असं जुनं टेकाड वगैरे काहीच नाही. गावात फक्त एक सतीचा हात, खंडोबाचं देऊळ आणि म्हसोबाचं देऊळ आहे. मग थोडसं खोदून विचारलं की इथला पांढरीचा मळा कुठे आहे म्हणून. तेव्हा २-३ जणांनी एकमेकांकडे पाहिलं आणि जरा उग्रपणेच मला सांगण्यात आलं की पूर्वी एका शेतात होतं पण आता तिथे काहीही नाही. तुम्ही तिथे जाऊ नका. तरीही चिकटपणाने आणखी थोडा मन वळवायचा प्रयत्न केला. पण गावकर्‍यांनी जाम दाद लागू दिली नाही. मीही मग निघाले. पुढच्या गावाला...\nगाव क्र.२ फाट्यावरून साधारण २-३ किमी आत डांबरी रस्त्याने सरळ चालत गेल्यावर. सकाळची एकमेव बस कधीच निघून गेल्याने बाकी कुठल्याही वाहनाची वाट न पहाता त्या दिशेला पाय वळवले. हे या तालुक्यातलं सर्वात छोटं गाव. ३०० च्या आतबाहेर लोकसंख्या. पण एकूण नकाशातल्या खाणाखुणा सांगत होत्या की इथे हटकून काहीतरी मिळायची शक्यता आहे. दोन्ही बाजूला शेतं, शिवारं आणि माणसांचीही वर्दळ नसणारा निवांत रस्ता - चालायला मजा येत होती.\nगावात पोचलो. माझ्या अवताराकडे बघून भराभरा लोक गोळा झाले. एक छोटीशी शाळा होती. तिथले शिक्षक, विद्यार्थी सगळेच शाळा सोडून आमच्या भोवती जमले. परत एकदा प्रश्नोत्तरं हा कार्यक्रम चालू असताना तिथला एक माणूस माझ्याकडे आ वासून पहात होता. त्याने शेवटी न राहवून विचारलंच की, \"पण मला एक सांगा, तुम्हाला आमच्या गावाचं नाव मुळात कळलंच कसं हा कार्यक्रम चालू असताना तिथला एक माणूस माझ्याकडे आ वासून पहात होता. त्याने शेवटी न राहवून विचारलंच की, \"पण मला एक सांगा, तुम्हाला आमच्या गावाचं नाव मुळात कळलंच कसं आमचं गाव इतकं छोटं आहे तालुक्याच्या अधिकार्‍यांना सुद्धा पटकन लक्षात येत नाही. मग तुम्हाला नाव कसं कळलं आमचं गाव इतकं छोटं आहे तालुक्याच्या अधिकार्‍यांना सुद्धा पटकन लक्षात येत नाही. मग तुम्हाला नाव कसं कळलं आणि आमच्या गावात जुनी खापरं मिळतात हे तरी कसं कळलं आणि आमच्या गावात जुनी खापरं मिळतात हे तरी कसं कळलं\" शांतपणे पाठपिशवीतून नकाशा बाहेर काढला. त्यात गावाचं नाव लिहिलेलं दाखवलं, आणि गावात पांढर आहे का अशी फक्त चौकशी करतेय, नक्की माहित नाही असं सांगितलं. मग तो संशयात्मा शांत झाला. आता सगळेच माझ्या बरोबर निघाले. गावाच्या कडेला एक अवशिष्ट टेकाड आहे - तिथे खापरं मिळतात म्हणून त्याला कुंभारवाडा म्हणतात.\nपांढरीच्या टेकाडावर पडलेला खापरांचा खच\nखापरं पाहून लक्षात आलं की इथे सुमारे २००० वर्षांपूर्वी वस्ती होती. नदीच्या काठापासून जरा आत, चढावर, जिथे पावसाळ्यात पुराचे पाणी पोचणार नाही अशा ठिकाणी सातवाहन कालात एक छोटंसं गाव त्यांची छोटीशी सुखं-दु:खं पोटाशी धरून इथे नांदत होतं. त्यानंतरच्या कालखंडातल्या वस्तीचा मात्र काहीच पुरावा दिसला नाही. कोण्या अज्ञात कारणाने उजाड झालेल्या गावाची एक अज्ञात कहाणी...\nया अवशेषांची व्यवस्थित पहाणी, मोजणी, नोंदणी करून खापरं गोळा केली, फोटो काढले, गावाची इतर माहिती लिहून घेतली. एका म्हातारबुवांनी त्यांच्या व्याह्यांच्या आजोळच्या गावात पण एक मोठी पांढर आहे अशी माहिती पुरवली. हे गाव पण माझ्या कामाच्या कक्षेत येत असल्याने त्याचे नाव टिपून ठेवले. मग शाळेच्या व्हरांड्यात बसून फळं आणि केक खाल्ला. गावकर्‍यांनी चहाही पाजला. सगळ्यांना अच्छा म्हणून गाव सोडलं.\nचालत चालत शाळेपर्यंत यायला सव्वा वाजला. ते शिक्षक त्यांच्या मित्राबरोबर वाटच पहात होते. तेवढ्यात खाजगी वाहतूक करणारा टेंपो आला आणि त्यात बसून आम्ही गाव क्र.३ कडे निघालो. गावात पोचल्यावर परत एकदा प्रश्नोत्तरांचं सत्र पण या वेळी उत्तरं द्यायचा भार बहुतांशी माझ्या मदतनिसाने आणि त्या शिक्षकांनी सांभाळला (मदतनिसाची ही सगळ्यात महत्त्वाची मदत - गावकर्‍यांशी बोलणे. कारण गटागटाने येऊन गावकरी तेच तेच प्रश्न विचारतात, आणि तीच तीच उत्तरे परत परत देताना तोंडाला अक्षरशः फेस येतो पण या वेळी उत्तरं द्यायचा भार बहुतांशी माझ्या मदतनिसाने आणि त्या शिक्षकांनी सांभाळला (मदतनिसाची ही सगळ्यात महत्त्वाची मदत - गावकर्‍यांशी बोलणे. कारण गटागटाने येऊन गावकरी तेच तेच प्रश्न विचारतात, आणि तीच तीच उत्तरे परत परत देताना तोंडाला अक्षरशः फेस येतो काम करायला अजिबात सुचत नाही) मग २-३ मोटरसायकली घेऊन आम्ही त्या शेताकडे निघालो.\nगावापासून शेत साधारणपणे ३ कि.मी, नदीच्या काठावर. १३ एकरांचं. या शिक्षकांच्या पणजोबांनी जेव्हा ही जमीन विकत घेतली तेव्हा इथे १० एकरांपेक्षा मोठं आणि १५-२०फूट उंच असं एक पांढरीचं टेकाड होतं. जमीन लागवडीखाली आणण्यासाठी म्हणून ही पांढर पूर्णपणे खणून काढली आणि जवळजवळ हजारभर बैलगाड्या पांढरीची माती आसपासच्या शेतकर्‍यांना विकली. (या मातीत नायट्रोजन आणि फॉस्फेटचं प्रमाण जास्त असल्याने खत म्हणून या मातीचा फार उत्तम उपयोग होतो. बहुतेक सगळ्याच गावांमधे पांढरीची माती राजरोसपणे विकली जाते. शिल्पं, देवळं निदान धर्माच्या नावाखाली तरी जतन करून किंवा किमानपक्षी आहेत त्या अवस्थेत ठेवली जातात. पण ही पांढरीची टेकाडं मूर्ती, देऊळ या कुठल्याही अवशेषांपेक्षा कैकपट महत्त्वाचे पुरावे असतात..) गेले ७० वर्षं त्या जमीनीत शेती होतेय. सध्या जमीन नांगरटीसाठी मोकळीच पडली आहे. हे सगळं ऐकून माझ्या उंचावलेल्या अपेक्षा एकदम जमिनीवर आल्या. तरी उभं पीक नाही हे काय कमी आहे अशी मी स्वतःची समजूत घातली. तिथे पोचले आणि आजूबाजूला पहिलं तर काय - अहो आश्चर्यम त्या शेतात सातवाहनकालीन खापरं, गारगोटीची हत्यारं इ. चा खच पडला होता. शिवाय अनेक हाडं, शंखांच्या बांगड्यांचे तुकडे असं काय काय होतंच त्या शेतात सातवाहनकालीन खापरं, गारगोटीची हत्यारं इ. चा खच पडला होता. शिवाय अनेक हाडं, शंखांच्या बांगड्यांचे तुकडे असं काय काय होतंच इतके वर्षांच्या शेती��ंतरही मला इतकं मिळतंय तर मुदलात ते टेकाड पुरातत्त्वीय पुराव्यांनी किती समृद्ध असणार इतके वर्षांच्या शेतीनंतरही मला इतकं मिळतंय तर मुदलात ते टेकाड पुरातत्त्वीय पुराव्यांनी किती समृद्ध असणार आत्तापर्यंत मला मिळालेली बहुतेक सर्व सातवाहनकालीन गावं छोटी, २-३ एकरांची होती. पण इथली गोष्टच वेगळी असणार\nसर्व जागेची तपशीलात पहाणी, मोजणी, नोंदणी केली, खापरं व इतर अवशेष गोळा केले. एवढ्यात ते शिक्षक म्हणाले की इथे नदीच्या पात्रात एक महादेवाचं ठाण आहे, ते पण तुम्ही बघा.\nठीक आहे. चला. इथे नदीचा काठ चांगलाच उंच आहे - किमान ३०-४० फूट. आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेला धरून डिसेंबर मधे सुद्धा नदीचं पात्र कोरडं ठणठणीत होतं. या पात्रात मधोमध काही उंच खडक आहेत. त्यावर आडोशाला ठेवलेली एक शंकराची पिंड आहे. दरवर्षी गावोगावहून काही विशिष्ट समाजाचे लोक इथे यात्रेसाठी येतात. ही सगळी माहिती लिहून घेतली. आता ऊन अगदी कळाकळा तापलं होतं, हिवाळा चालू आहे याचा संशयसुद्धा येऊ नये इतकं आणि नदीच्या पात्रातल्या खडकांमुळे तर आणखीच चटके बसत होते. तेव्हा तिथलं काम आटपून गावाकडे परतलो.\nगावात गेल्यावर ते शिक्षक जेवायला घालायला निघाले होते. कसंबसं त्यांना थोपवलं. आणि जेवणाचा आग्रह चहाच्या कपावर आणून थांबवला.\nया गावात पण पांढर आहे, म्हणजे गावच पांढरीच्या टेकाडावर वसलंय. अशी पांढरीवर वस्ती असली की फार अडचण होते. कारण खाली काय आहे याचा पत्ता लावणं अवघड होतं. कुठेतरी गावात खोदकाम चाललं असेल तर थोडासा अंदाज येतो, पण असं खोदकाम करताना आपण तिथे हजर असणं हा एक दुर्मिळ योग असतो. नाहीतर मग कुठेतरी थोडीशी मोकळी जागा असेल तर खापरं दिसतात, पांढरीत काय दडलंय त्याचा अंदाज येतो. आणि बहुतेक सगळ्या गावांत अशी मोकळी जागा म्हणजे गावचा उकीरडा-कम- सार्वजनिक उघड्यावरचा संडास. तेव्हा या सगळ्या जागेची बारकाईने छाननी/ पहाणी करून त्यातून खापरं वगैरे वेचणं ओघाने आलंच. अगदी शब्दशः उकीरडे फुंकणं बरेच वेळा गावातली माणसंच काय पण उकीरड्यातली कुत्री आणि डुकरं पण आश्चर्याने बघत रहातात माझ्याकडे.\nअसो. तर ही खापरं वेचून परत येऊन एका घराच्या पायरीवर बसले. थोडं पाणी मागवून ती खापरं धुऊन पाहिली, तेव्हा लक्षात आलं की सगळीच साधारणपणे १२ व्या शतकाच्या नंतरची आहेत. असू देत. पिशवीत भरली. गावाची इतर माहित���, मौखिक इतिहास इ. लिहून घेतलं. तालुक्याच्या गावाला जाणारी बस ५-५ ला होती. वेळ कमी होता पण तेवढ्यात गावातले जीर्णोद्धार केलेले खंडोबाचे देउळ पाहून घेतले. आजचा दिवस नेहमी पेक्षा थोडा वेगळा ठरलाय कारण गावोगाव आढळणारी मंदिरं, मूर्ती, वीरगळ यापैकी आज काहीच दिसलं नाहीये. एवढ्यात गाडी आलीच. गाडीत चढताना लक्षात आलं की देवळाच्या समोरच्या पारावर एक गजलक्ष्मीचं सुंदर शिल्प ठेवलंय. मघाशी त्या बाजूला बसल्याने झाडाच्या आड असलेलं शिल्प इतका वेळ दिसलंच नव्ह्तं. मग घाईघाईने उतरून त्याचा फोटो काढला आणि पळतपळतच सुटणार्‍या बसमधे चढले.\nघरी परतेपर्यंत ६॥ झाले. येऊन आंघोळ करून कपडे धुऊन वाळत टाकले. खापरांच्या पिशव्या एकीकडे नीट लावून ठेवल्या. थोडं कंटाळल्यासारखं झालं होतं पण चालढकल करण्यात काही अर्थ नव्हता. म्हणून परत एकदा वही-पेन हातात घेतलं. दिवसभराच्या कामाचा कच्च्या नकाशांसह, आराखड्यांसह एक तपशीलवार वृत्तांत लिहिला. हिशोब लिहिला. यात तास-दीड तास गेलाच. तेवढ्यात रात्रीचा डबा आला. जेवता-जेवताच नवर्‍याचा फोन आला. आज काय काय मिळालं याची परत एकदा उजळणी झाली.\nउद्याच्या दिवसाची तयारी केली. कुठल्या गावांना जायचंय, त्याची यादी निश्चित केली, नकाशांवरून नजर फिरवली. खापरांसाठी नव्या पिशव्या सॅकमधे घातल्या, पाण्याची बाटली भरून ठेवली. आणि मग सकाळी स्टँडवर घेतलेलं आणि संध्याकाळपासून खुणवणारं वर्तमानपत्र हातात घेतलं.\nफील्डमधे सगळेच दिवस सारखे नसतात. बरे वाईट सगळेच प्रकार वाट्याला येतात. त्या तुलनेत आजचा दिवस फारच आरामाचा गेला - शिवाय कामही बर्‍यापैकी मनासारखं झालं. या आनंदात डोळे कधी मिटले कळलंच नाही.\n(टीपः इथे लिहिलेले सर्व प्रसंग, लोक, गावे खरीखुरी आहेत. फक्त माझं हे संशोधन अजून पूर्ण झालेलं नसल्याने इथे गावांची नावं वगैरे दिली नाहीयेत. आणि मजकुराबरोबर दिलेले फोटो त्या त्या गावांचे नसून प्रातिनिधिक आहेत. हे सर्व फोटो माझ्या अप्रकाशित संशोधनाचा भाग असल्याने कृपया कुणी कॉपी करून वापरू नयेत. धन्यवाद )\n‹ आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: ओनामा up आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: २ ›\nमयूरा, नाही गं बाई\nमयूरा, नाही गं बाई\nपांढरीचे टेकाड विषयी माझे\nपांढरीचे टेकाड विषयी माझे काही प्रश्नः\nहे पांढरीचे टेकाड काय असते ते मानवनिर्मित असते का\nवरच्या लेखातल्या ओळीच प���त\nवरच्या लेखातल्या ओळीच परत देतेय. तुम्ही बहुदा वाचल्या नाहीत घाईघाईत\nपांढरीचं टेकाड म्हणजे जुन्या वस्तींचे अवशेष एकावर एक साचून तयार झालेली उंचवट्याची जागा. अशा जागेत खापरं, हाडं, विटा, दगडाची/ गारगोटीची हत्यारं, मणी असं बरंच काय काय मिळतं.>> पुरेसं स्पष्टीकरण मिळावं\nधन्स वरदा. लेख वरवरुनच वाचला\nधन्स वरदा. लेख वरवरुनच वाचला होता.\nहा शब्द कधी वाचनात, ऐकण्यातही नाही आला होता. पण असे उंचवटे अनेक ठिकाणी असतात त्यातले हे टेकाड ओळखायचे कसे\nमाझ्या एका मैत्रिणीची आठवण झाली.. डॉ. बिंदा परांजपे. पण तीही स्थिरावली आता प्राध्यापक होऊन. खूप कष्ट .म्हणून आनंदही खूप, we lesser mortals can only guess\nखापरं पाहून लक्षात आलं की इथे\nखापरं पाहून लक्षात आलं की इथे सुमारे २००० वर्षांपूर्वी वस्ती होती.>>>> यला जबरी दृष्टी लागत असणार. पण या सगळ्या खापरांचं वर्गीकरण कसं करतात आणि ते नंतर ओळखण्यासाठी (गावानुसार समजा) त्यावर काही खुणा केल्या जातात का आणि ते नंतर ओळखण्यासाठी (गावानुसार समजा) त्यावर काही खुणा केल्या जातात का ते पुढे लिहिले असेल तर याकडे दुर्लक्ष करा.\nतुमच्या संशोधनाच्या मानाने आम्ही काहिच मेहनत घेत नाही, असं दिसतय. अर्थातच तुमच्या एकेका पेपरला तितकच महत्त्वही असेलच म्हणा....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/21507", "date_download": "2019-02-23T23:17:33Z", "digest": "sha1:LITI5WIAX26TSFTUWMY3UYVQWFW5H7D4", "length": 10468, "nlines": 141, "source_domain": "www.maayboli.com", "title": "टेम्प्लेट : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /टेम्प्लेट\nटेम्प्लेटस् - भाग - ६ (सुविचार) अंतिम\nRead more about टेम्प्लेटस् - भाग - ६ (सुविचार) अंतिम\nटेम्प्लेटस् - भाग - ५ (संकिर्ण)\nपुढील टेम्पलेटस् हे सरमिसळ असलेले आहेत. सहज एक गंमत म्हणून बनविले होते. पहा बरं आपणांस नक्की आवडतील. आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.\nRead more about टेम्प्लेटस् - भाग - ५ (संकिर्ण)\nटेम्प्लेटस् - भाग - ४ (वैचारिक)\nविविध प्रकारचे वाचन करीत असताना त्यात असेकाही परिच्छेद वाचनात आले कि ज्यांनी माझ्या मनावर खोलवर परिणाम केला. त्यांनी माझ्या विचारांची दिशाच बदलवून टाकली. असे वाटू लागले, कि हा विचार आपण सर्वांपर्यंत पोहचवला पाहिजे. आणि त्यातून साकार झाले पुढील टेम्प्लेटस्. बघा बरं आपणांस कसे वाटतायत ते आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.\nRead more about टेम्प्लेटस् - भाग - ४ (वैचारिक)\nटेम्प्लेटस् - भाग - ३ (शेरोशायरी)\nह्या भागात शेरोशायरी लिहीलेली काही टेम्पलेटस् मी आपणांस सादर करीत आहे. हलकी फुलकी शेरोशायरी वाचायला सगळ्यांनाच आवडते. वेळोवेळी माझ्या वाचनात आलेली आणि माझ्या मनाला भावलेली शेरोशायरी मी येथे टेम्प्लेटमध्ये टाकून सजविण्याचा प्रयत्न केलाय. त्यांवर आपली एक नजर टाकून तर पहा आपणांस नक्कीच आवडतील. आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.\nRead more about टेम्प्लेटस् - भाग - ३ (शेरोशायरी)\nटेम्प्लेटस् - भाग - २ (अनुवादित)\nह्या भागात इंग्रजीतून मराठीत, मी स्वतः अनुवादित केलेले काही टेम्पलेटस् आपणांस सादर करीत आहे. अनुवादनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न असल्याने मायबोलीकर मायबाप त्यास गोड मानून घेतील ह्याची मला खात्री आहे. आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास मी सदैव उत्सुक आहे.\nRead more about टेम्प्लेटस् - भाग - २ (अनुवादित)\nटेम्प्लेटस् - भाग - १\nमायबोलीचा सभासद होण्यापूर्वी मी 'कायअप्पावर' फारच सक्रिय होतो. त्यावेळी मी निरनिराळ्या माध्यमातून जे काही वाचायचो, बघायचो; त्यातील काही आवडले तर मला आतुन असं वाटायचं कि हे कोणालातरी सांगावं, दाखवावं. पण मी ते नुसतं फॉरवर्ड, कॉपी पेस्ट किंवा स्क्रीनशॉट घेऊन पाठवण्याऐवजी, अक्षरं लिहिण्याकरीता अँड्रॉइडवर असलेल्या काही एप्लिकेशनचा वापर करून, निरनिराळे टेम्प्लेट बनवून पाठवत असे. त्यातील काही मी येथे सादर करीत आहे.\nRead more about टेम्प्लेटस् - भाग - १\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/5734", "date_download": "2019-02-23T22:43:07Z", "digest": "sha1:KA7LGMIRO2IL7G6O2HNYKEYFMZUQ27QK", "length": 40632, "nlines": 504, "source_domain": "aisiakshare.com", "title": " तक्रारींचा पाढा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसंस्थळ बंद असणं आणि गुलाबी पिंका दिसणं हे दोन त्रास सध्या सुधारलेले आहेत. २९ डिसेंबर २०१६ ते ४ जानेवारी २०१७ या सहा दिवसांमध्ये केलेल��� लेखन परत मिळवता आलं नाही. या सगळ्याबद्दल दिलगिरी.\nअजूनही संस्थळ पूर्णपणे दुरुस्त झालेलं नाही. काम सुरू आहे. पुन्हा संस्थळ बंद करण्याची गरज असल्यास आधी कळवून मगच संस्थळ बंद होईल. लेखन नष्ट होणार नाही याचीही काळजी घेण्याचा पूर्ण प्रयत्न होईल.\nया अडचणींबद्दल सविस्तर लेख येऊ शकतो.\nया धाग्याचं प्रयोजन म्हणजे आधी ज्या चालत होत्या त्या गोष्टी आता हव्या आहेत आणि बंद पडल्या आहेत त्यांची यादी करणे. सुरुवात म्हणून यादी -\n२. टेक्स्ट बॉक्सचा आकार\n३. एचटीएमेल कोड लिहिण्यासाठी बटणं\n५. स्मायली, इनपुट फॉरमॅट हे खोके कोलॅप्स होत नाहीत.\nप्रतिक्रिया लिहिण्याचा खोका आपसूक दिसत नसल्यास, खाली 'नवी प्रतिक्रिया द्या' असा दुवा दिसतो, त्यावर टिचकी द्या.\nपाढा वाचला. संस्थळ बंद का\nपाढा वाचला. संस्थळ बंद का पडतं हे जाणून घ्यायचं आहे. कोडमधलं काही कळत नाही फक्त मोघम कारण जाणणे हा हेतू. बॅकप घेताना काही कोड उडल्याने नंतर तो कोणता उडला हे शोधताना वेळ वाया जात असावा.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nमाझा आयक्यू बहुदा कमी झालाय.\nमाझा आयक्यू बहुदा कमी झालाय. आबा आणि नबा काय म्हणत आहेत हे मला समजलेलं नाही. पण तसंही सध्या मी पडद्याआड काम करत आहे. इथे टवाळी करण्यात वेळ फुकट घालवत नाही.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nतया माझिया सायुज्याची चाड \nतया माझिया सायुज्याची चाड तरि तेंचि पुरवीं कोड तरि तेंचि पुरवीं कोड कां सेवा म्हणती तरी आड कां सेवा म्हणती तरी आड \nनवीन लेखनच्या खाली \"सर्व नवीन\nनवीन लेखनच्या खाली \"सर्व नवीन धागे\" आणि \"माझे नवीन धागे\" असे टॅब आले आहेत. त्यातल्या \"माझे नवीन धागे\" वर गेलं की प्रवेश प्रतिबंधित असं येत आहे.\nधाग्याला तारका देण्याच्या सुविधेऐवजी काहीतरी वेगळंच आलं आहे.\n>> धाग्याला तारका देण्याच्या\n>> धाग्याला तारका देण्याच्या सुविधेऐवजी काहीतरी वेगळंच आलं आहे.\nहोय. त्यात आकडे आल्येत, त्याचा डिस्प्ले सुधारण्याची गरज आहे.\nइनपुट फॉरमॅट फुल एचटीएमेल असला पाहिजे, तो ही बाय डिफॉल्ट फिल्टर्ड दिसतोय.\n>> त्यातल्या \"माझे नवीन धागे\" वर गेलं की प्रवेश प्रतिबंधित असं येत आहे. ही लिंक आता जाजमाखाली सारलेली आहे. (प्रॉब्लेम सोडवायची गरज नाही. )\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nप्रतिसाद लिहायला गेले की मराठी फॉन्ट उमटतच नाही.\nवॉर्निंग आयी है आयी है\nवॉर्निंग आयी है आयी है स्ट्रिक्ट वॉर्निंग आयी है\nबडे दिनों के बाद, उन व्हेरिएबलों को याद\nऐसी की मिट्टी आयी है\nदेवनागरी टंकनाशिवाय काही लोकांना लॉगिन करण्यासाठी अडचण येत असेल. तुमचं नेहमीचं सदस्यनाम आहे तेच ठेवून रोमन लिपीत पर्यायी लॉगिन आयडी बनवून, ते वापरणं शक्य आहे. यात काही मदत हवी असल्यास aisiakshare@जीमेल.कॉम इथे इमेल करावे.\nमी गमभन डाउनलोड केलंय, ते वापरून देवनागरी लिहीता येतंय मला विंडोजमधे.\nआणि मोबाईलसाठी गूगल इंडिक कीबोर्ड.\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nमी दोन-चार ठिकाणी क्लिकक्लिकाट केला, मला ते ठीकठाक दिसतंय. विशेषांकावर दिलेल्या प्रतिक्रियांमधून सदस्यनाम गायब झालेलं दिसतंय मला.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nहंसे मुक्ता नेली मग केला क्लिकक्लिकाट काकांनी \nक्लिकक्लिकाट : great coinage\nहंसे मुक्ता नेली मग केला क्लिकक्लिकाट काकांनी \nनवीन प्रतिसाद सगळ्यात वर\nनवीन प्रतिसाद सगळ्यात वर दिसतो, पण नवीन उपप्रतिसाद खाली खाली दिसत जाताहेत. हे, तसेच एका पानावर किती प्रतिसाद ठेवायचे हे निवडायचा पर्याय दिसत नाही आहे.\nया सगळ्या गोष्टी श्रेणीच्या मॉड्यूलमधून नियंत्रित होत होत्या. आणि ते अजूनही मोडलेलं आहे. त्यामुळे ही गैरसोय होत आहे.\n(हे सगळं कसं जोडायचं हे मला माहीत नाही. त्यामुळे बाहेरच्या मदतीवर सध्या अवलंबिता आहे.)\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nजुना कोड,मोड्युल आणि अॅक्सेस\nजुना कोड,मोड्युल आणि अॅक्सेस डेटाबेस अचानक का चालत नाहीड्रुपलनेच काही बदल केलेत का\nदेवनागरी टंकन सुरू झालेलं आहे (आणि ते झाल्याचं गुलाबी रंगातल्या संदेशामुळेही सध्या दिसत आहे). F9 ही कळ वापरून रोमन/देवनागरी असा लिपीबदल करता येईल. हे काम करून देणाऱ्या श्रवणचे आभार. त्यासोबतच टेक्स्ट-एडिटींगची बटणंही दिसायला सुरुवात झालेली आहे.\nअजूनही श्रेणीच्या मॉड्यूलचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे प्रतिसाद कुठे संपला आणि स्वाक्षरी कुठे सुरू झाली हे नीट समजत नाहीये. प्रतिसादांत स्वा���्षरी लावणाऱ्या सर्व सदस्यांना विनंती की शक्यतोवर स्वाक्षरीच्या मजकुराचा रंग निराळा ठेवला किंवा मध्ये आडव्या रेघा, ** असे काही सेपरेटर्स वापरले तर वाचकांची सोय होईल.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nरिसेंट अडचणींवर मात करून संस्थळ पूर्ववत करण्याच्या यशाबद्दल अदिती व इतरांचे हार्दिक अभिनंदन\nनो सिरियसली, हार्दिक अभिनंदन\nआता बहुतेक तक्रारी दुर्लक्षणीय पातळीवर आल्यामुळे धमकी खरी ठरवण्याची घटिका समीप आल्याचं जाणवत आहे.\nऐसीच्या डेटाबेसचा आकार, विकत घेतलेल्या जागेपेक्षा वाढला होता. त्याबद्दल सेवादात्याकडून इमेल आलेलंही होतं, पण ते इमेल खातं बघण्यात माझ्याकडून हलगर्जीपणा झाला होता. इमेलात दिलेली धमकी खरी करत, सेवादात्यानं ३ जानेवारीच्या रात्री १२ वाजता (अमेरिकी इस्टर्न टाईम) डेटाबेस-विदागार नेहमीच्या जागेवरून हलवलं होतं. ३ जानेवारीला सकाळी उठल्यावर, इमेलं आणि व्हॉट्स़ॅपवर 'ऐसी बंद पडलं' आहे, लगेचच समजलं. पण नक्की का बंद आहे, हे तेव्हा समजत नव्हतं. म्हणून फोनाफोनी सुरू झाली. सेवादात्याकडे ज्यांना फोन केला होता, त्यांच्याकडूनही ही गोष्ट समजलेली नव्हती. मात्र, मधल्या वेळात फोनवर रँडम जॅझ संगीत ऐकून मुक्तसुनीत आणि माझा आयक्यू वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न सेवादात्यांनी केला. त्यांचे आभार.\nऐसी बंद पडल्यावर बऱ्याच लोकांकडून आपण होऊन मदतीचा हातही पुढे आला. ऐसीवर पडीक नसणारा, पण अधूनमधून उगवणारा राहुल बनसोडेही त्यांतला एक. एरर मेसेज वाचून, नक्की काय झालं असावं याचा अंदाज त्यानं दिला. मग ते इमेल खातं तपासलं तेव्हा ही बातमी समजली. (आता ते इमेल खातं दुर्लक्षित राहणार नाही याची पुरेशी काळजी घेण्यात आली आहे.) मग ऐसीसाठी नवीन विदागार मागवण्यात आलं. ऐसीच्या नवीन विदागाराशी संबंध प्रस्थापित करण्यात दोन दिवस गेले. त्यामुळे मंगळवार ते शुक्रवार ऐसी बंद होतं. या काळात उदयनं बरीच हौसलाअफजाई (हा शब्द एकदातरी वापरायचाच होता) केली.\nज्यांना तांत्रिक बाबी समजत नाहीत, त्यांच्यासाठी राजेश घासकडवींच्या सोप्या शब्दांत - घरात बरेच दिवस राहिल्यानंतर सामान वाढत गेलं. त्याला घर कमी पडायला लागलं. म्हणून नवीन घर शोधलं आहे. आता नवीन घरात सामानासाठी योग्य जागा शोधण्यात वेळ गेला, तोवर ऐसी बंद होतं. सगळ्या गोष्टींसाठी नवीन घरात जागा शोधली तरी��ी, नवीन जागी गेल्यावर वस्तू पटपट सापडत नाहीत. त्यामुळे देवनागरी टंकन बंद होतं. अजूनही श्रेणीव्यवस्था सुरू नाही. हे काम श्रवण करत आहे. त्याच्याशी ओळख करून देण्याबद्दल निळोबांचे आभार. (या बदल्यात निळोबांना बॅन करायचं का कसं, याबद्दल उच्चस्तरीय शिखर परिषद सुरू आहे.) मराठी लेखन-वाचनाशी अजिबात संबंध नसताना, केवळ ओळखीखातर काम करणाऱ्या श्रवणचे मनापासून आभार.\nगेल्या काही दिवसांत, देवनागरी टंकन, टेक्स्टबॉक्सच्या वर असणारी बटणं (लिंका देणं, फोटो लावणं ही बटणं), यांसाठी ड्रूपालचा कोड सुधारणं गरजेचं होतं. हे काम माझ्या पेग्रेडच्या वरचं आहे. श्रवण हा मात्र उत्साही मुलगा आहे; त्यानं फक्त गमभनचं टंकन नाही तर इनस्क्रिप्ट आणि गूगल ट्रान्सलिटरेटची सोयही करून दिलेली आहे. (तो तर माझ्याही पुढे गेला\nसिरीयसली, मराठी बोलण्यात इंग्लिश शब्द आलेले ठीक. मटारी मराठीही चालेल. पण मराठी संस्थळ आणि देवनागरी टंकनाचा पर्याय उपलब्ध नाही, हे अगदीच लाजिरवाणं\nऐसी ड्रूपाल ६वर आहे. ड्रूपाल ७वर जाण्याची गरज आहे. त्याची दोन कारणं -\n१. ड्रूपाल ही गोष्ट कम्युनिटीनं चालवलेली आहे. कोणी चार जाणते लोक ठरवून काही गोष्टी घडवून आणतात, असं १००% चालत नाही; काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी चालवलेली सीएमएस - content management system - आहे. त्यात ड्रूपाल ६ कालबाह्य ठरलेलं आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनं ड्रूपाल ७वर जाणं इष्ट.\n२. ऐसी मोबाईल, टॅबलेटवर धड दिसायचं असेल आणि उपलब्ध असलेल्या सजावटी-थीम्स वापरायच्या असतील तर ड्रूपाल ७वर जावं लागेल.\nगेले काही महिने, ड्रूपाल ७वर जाण्याबद्दल चर्चा अधूनमधून सुरू असते. पण श्रेणीचं मॉड्यूल ड्रूपाल ७साठी उपलब्ध नाही. ऐसीच्या सर्व व्यवस्थापकांना, (कधी नव्हे ते) एकमतानं श्रेणीचं मॉड्यूल, ती सोय महत्त्वाची वाटते. ते नसल्यामुळे गेले अनेक महिने हे काम बाजूला टाकलेलं होतं. ऐसी पुन्हा 'दिसायला' लागल्यापासून अपग्रेड (पिडांकाकांचा लाडका शब्द उर्ध्वश्रेणीकरण) करण्यासाठी मी काम करत आहे. पण त्यातही कोडच्या तक्रारी आहेत, आणि पीएचपी कोड वाचून त्यात सुधारणा करणं, माझ्या पेग्रेडबाहेरचं आहे.\nयावर उपाय शोधायला सुरुवात झालेली आहे. पण स्वयंसेवी पातळीवर चालणाऱ्या गोष्टी, आपल्या वेगानुसार, अपेक्षेनुसार भरभर घडतीलच असं नाही. ऐसीच्या सदस्य, वाचकांपैकी कुणाची यात मदत होणार असेल तर त्या सगळ्यांचं स्वागतच आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमलाही उगाच क्लिकक्लिकाट करायची खोड लागून संस्थळं ,साइट्सचे सर्वर कुठे कोणत्या प्रकारचे आहेत दाखवणारे अॅप वापरून पाहात होतो तेव्हा ही ऐसीच्या साइटची तारीख(expires on 3 January 1978) ३ जानेवारी दिसलेली. परंतू वर्ष 1978 दाखवत होते.) ३ जानेवारी दिसलेली. परंतू वर्ष 1978 दाखवत होते. हे मी विचारले नाही/नव्हते.\nआधी शंका होतीच पण आता खात्री झाली.\n'ऐसी' चालविण्यासाठी काही डेटाबेस विकत घ्यावा लागतो हे निश्चितपणे कळले.\n'ऐसी' चालविण्यासाठी काही खर्च करावा लागत असेल तर त्याचा काही भाग उचलण्याची माझी तयारी आहे. मी ह्या संस्थळाचा लाभ घेतो तर त्यासाठी काही मूल्य देणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे असे मी मानतो.\n(पुढील प्रतिसाद बराहा टायपिंग\n(पुढील प्रतिसाद बराहा टायपिंग वर दिला आहे).\nबहुधा डेटाबेससाठीचा प्रत्यक्ष पेआउट फ़ार जास्त नसतो.\nमेनली साइट चालवण्यासाठी जो Volunatary Effort लागतो त्याचे मूल्य काढता येणार नाही. त्याची भरपाई करायची तर आपल्याकडून तसा Voluntary Effort देणे या स्वरूपाने होऊ शकते. (sसॉफ़्टवेअर तज्ञ असल्यास ती बाजू सांभाळणे; नसल्यास संपादन करणे, लेखन करणे इ).\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nसहमत . माझी पण तयारी आहे.\nसहमत . माझी पण तयारी आहे.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमे��िकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1831", "date_download": "2019-02-23T22:54:14Z", "digest": "sha1:5XE324LPESKBGHTNGPPA257JIIQ3GWMD", "length": 6815, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news State transport kokan mumbai job opening | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोकण आणि मुंबई विभागात एसटीच्या 442 पदांसाठी भरती\nकोकण आणि मुंबई विभागात एसटीच्या 442 पदांसाठी भरती\nकोकण आणि मुंबई विभागात एसटीच्या 442 पदांसाठी भरती\nकोकण आणि मुंबई विभागात एसटीच्या 442 पदांसाठी भरती\nमंगळवार, 22 मे 2018\nकणकवली - मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील एस.टी.च्या रिक्‍त असलेल्या ३ हजार ५४ चालक कम वाहक पदासाठी जून ते सप्टेंबर दरम्यान भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यात सिंधुदुर्गात ४४२ चालक कम वाहक निवडले जाणार आहेत. यात १३४ जागा महिलांसाठी राखीव ठेवल्याची माहिती एस.टी.च्या मुंबई विभागातून देण्यात आली.\nकणकवली - मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील एस.टी.च्या रिक्‍त असलेल्या ३ हजार ५४ चालक कम वाहक पदासाठी जून ते सप्टेंबर दरम्यान भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यात सिंधुदुर्गात ४४२ चालक कम वाहक निवडले जाणार आहेत. यात १३४ जागा महिलांसाठी राखीव ठेवल्याची माहिती एस.टी.च्या मुंबई विभागातून देण्यात आली.\nएस. टी. महामंडळात गतवर्षी ��ुलैमध्ये १४ हजार २४७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. यात कोकणातील ७ हजार ९२३ चालक-वाहक पदासाठी परीक्षा घेतली; मात्र पाच हजारपेक्षा कमी उमेदवारांची निवड झाली. त्यामुळे उर्वरित पदे पुन्हा भरण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी जून ते सप्टेंबर २०१८ पर्यंत भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन केले जात आहे.\nएस.टी. महामंडळाने तोटा भरून काढण्यासाठी चालक कम वाहक अशा पदासाठी भरती प्रक्रिया गतवर्षीपासून सुरू केली आहे. यात कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील चालक कम वाहक पदासाठी यंदा पुन्हा एकदा भरती प्रक्रिया होणार आहे. यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल; तर सप्टेंबरमध्ये लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन केले जात आहे.\nया परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांना दोन महिन्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना एस.टी.सेवेत रुजू करून घेतले जाणार आहे.\nरायगड पालघर सिंधुदुर्ग मुंबई\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/168?page=327", "date_download": "2019-02-23T23:09:06Z", "digest": "sha1:ZPQXJNAF7QEZTSUEUZBF3I7TYQRQT45Z", "length": 11773, "nlines": 310, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अवांतर : शब्दखूण | Page 328 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अवांतर\nपेशवा यांचे रंगीबेरंगी पान\nसंपवून टाक पेग (विडंबन)\nअलिकडे बरेच दिवस विडंबन करत ('सुचत' असे वाचू नये ) नसल्याने एक खूप पूर्वी केलेलेच विडंबन थोडे सुधारून टाकत आहे..\nनवी बाटली जुना माल\nचाल : मालवून टाक दीप\nसंपवून टाक पेग, पाजवून घोट घोट\nRead more about संपवून टाक पेग (विडंबन)\nमिल्या यांचे रंगीबेरंगी पान\nबा रा ए. वे. ए. ठि. म्हणजेच दस का दम\nहोणार होणार म्हणून गाजत असलेलं बा. रा. चं ए. वे. ए. ठि. पार पडलं. दर सहा महिन्यानी ए. वे. ए. ठि. होतंच पण ते होणार की नाही यावर 'हो' 'हो', 'नाही', 'नाही' चं ग्यानबा तुकाराम चालू असतं.\nRead more about बा रा ए. वे. ए. ठि. म्हणजेच दस का दम\nपरदेसाई यांचे रंगीबेरंगी पान\nएक चेहरेपे कईं चेहरे लगा लेतें हैं लोग...\nशैलजा यांचे रंगीबेरंगी पान\nअजून एक छोटसं गोडुलं फूल\nशैलजा यांचे रंगीबेरंगी पान\nमागच्या रविवारी बंगलोरच्या इंदिरानगरच्या प्रशस्त अश्या रस्त्यावर स्वांतसुखाय भटकंती करताना घेतलेलं प्रकाशचित्र.\nRead more about बोगनवेलीचं फूल\nशैलजा यांचे रंगीबेरंगी पान\nपहाट झाली. पावणे तीन वाजले. अजून कुणाला जागही आली नाही. खाली 'सुपा'तलेही अजून साखरझोपेत आहेत. सगळीकडे गारेगार हवाही अन् हालचालही. ही डोक्यावरची उजव्या बाजूची 'साठ रुपये किलो'ची पाटीच काय ती हवेसोबत अधूनमधून गिरक्या घेतेय.\nगजानन यांचे रंगीबेरंगी पान\nदुर्गा जसराज आणि ग्लायकोडीन वीकेंड\nती पत्रे यायला कधी सुरुवात झाली तो जानेवारीचा शेवटचा वीकेंड होता. पण त्याला त्या नावाने कोणी ओळखत नाही. त्या वीकेंडला एक नाव आहे, 'दुर्गा जसराजचा वीकेंड'. ही घटना अशा विचित्र प्रकारे लक्षात रहायला कारणही तसेच विचित्र आहे.\nRead more about दुर्गा जसराज आणि ग्लायकोडीन वीकेंड\nslarti यांचे रंगीबेरंगी पान\nतुला कापते रे तुला कापते\n(ग दि मा, राजाभाऊ आणि बाबुजींची क्षमा मागून 'तुला पाहते रे तुला पाहते' ह्या अजरामर गीतचे स्वैर विडंबन लिहीण्याचा प्रयत्न )\nतुला कापते रे तुला कापते\nतुझी पर्स माझ्या मनी राहते\nजरी साधीभोळी तुला कापते\nRead more about तुला कापते रे तुला कापते\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nयूट्युबावर मालकंस-चंद्रकंस अश्या वाटेनं भटकताना एक आगळी क्लिप सापडली - मुंबईत जन्मल्या-वाढलेल्या रंजनी आणि गायत्री या भगिनीद्वयीने गायलेल्या 'पंढरीचे भूत मोठे' या अभंगाची.\nRead more about पंढरीचे भूत मोठे\nसंकल्प द्रविड यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/devi/devi08-14.htm", "date_download": "2019-02-23T22:53:44Z", "digest": "sha1:J3SYQ4HBQ2GZMGO75PW3N44CUERZ4JSU", "length": 22006, "nlines": 182, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - अष्टमः स्कन्धः - चतुर्दशोऽध्यायः", "raw_content": "\nततः परस्तादचलो लोकालोकेति नामकः \nअन्तराले च लोकालोकयोर्यः परिकल्पितः ॥ १ ॥\nयावदस्ति च देवर्षे ह्यन्तरं मानसोत्तरात् \nसुमेरोस्तावती शुद्धा काञ्चनी भूमिरस्ति हि ॥ २ ॥\nयस्यां पदार्थः प्रहितो न किञ्चित्प्रत्युदीयते ॥ ३ ॥\nअतः सर्वप्राणिसङ्घरहिता सा च नारद \nलोकालोक इति व्याख्या यदत्र परिकल्��िता ॥ ४ ॥\nलोकालोकान्तरे चास्य वर्तते सर्वदा स्थितिः \nईश्वरेण स लोकानां त्रयाणामन्तगः कृतः ॥ ५ ॥\nसूर्यादीनां ध्रुवान्तानां रश्मयो यद्वशादिह \nअर्वाचीनाश्च त्रीँल्लोकानातन्वानाः कदापि हि ॥ ६ ॥\nपराचीनत्वभाजो हि न भवन्ति च नारद \nतावदुन्नहनायामः पर्वतेन्द्रो महोदयः ॥ ७ ॥\nकविभिः स तु पञ्चाशत्कोटिभिर्गणितस्य च ॥ ८ ॥\nभूगोलस्य चतुर्थांशो लोकालोकाचलो मुने \nतस्योपरि चतुर्दिक्षु ब्रह्मणा चात्मयोनिना ॥ ९ ॥\nनिवेशिता दिग्गजा ये तन्नामानि निबोधत \nऋषभः पुष्पचूडोऽथ वामनोऽथापराजितः ॥ १० ॥\nएते समस्तलोकस्य स्थितिहेतव ईरिताः \nतेषां च स्वविभूतीनां बहुवीर्योपबृंहणम् ॥ ११ ॥\nविशुद्धसत्त्वं चैश्वर्यं वर्धयन्भगवान् हरिः \nआस्ते सिद्ध्यष्टकोपेतो विष्वक्सेनादिसंवृतः ॥ १२ ॥\nनिजायुधैः परिवृतो भुजदण्डैः समन्ततः \nआस्ते सकललोकस्य स्वस्तये परमेश्वरः ॥ १३ ॥\nआकल्पमेवं वेषं स गतो विष्णुः सनातनः \nस्वमायारचितस्यास्य गोपीथायात्मसाधनः ॥ १४ ॥\nव्याख्यातं यद्‌बहिर्लोकालोकाचल इतीरणात् ॥ १५ ॥\nततः परस्ताद्योगेशगतिं शुद्धा वदन्ति हि \nअण्डमध्यगतः सूर्यो द्यावाभूम्योर्यदन्तरम् ॥ १६ ॥\nसूर्याण्डगोलयोर्मध्ये कोट्यः स्युः पञ्चविंशतिः \nमृतेऽण्ड एष एतस्मिञ्जातो मार्तण्डशब्दभाक् ॥ १७ ॥\nसूर्येण हि विभज्यन्ते दिशः खं द्यौर्महीभिदा ॥ १८ ॥\nस्वर्गापवर्गौ नरका रसौकांसि च सर्वशः \nदेवतिर्यङ्‍मनुष्याणां सरीसृपसवीरुधाम् ॥ १९ ॥\nसर्वजीवनिकायानां सूर्य आत्मा दृगीश्वरः \nएतावान्भूमण्डलस्य सन्निवेश उदाहृतः ॥ २० ॥\nएतेन हि दिवो मानं वर्णयन्ति च तद्विदः \nद्विदलानां च निष्पावादीनां च दलयोर्यथा ॥ २१ ॥\nयन्मध्यगश्च भगवान् भानुर्वै तपतां वरः ॥ २२ ॥\nआतपेन त्रिलोकं च प्रतपत्येव भासयन् \nउत्तरायणमासाद्य गतिमान्द्यं वितन्वते ॥ २३ ॥\nदक्षिणायनमासाद्य गतिशैघ्र्यं वितन्वते ॥ २४ ॥\nअवरोहस्थानमसौ गच्छन्ह्रस्वं दिनं चरेत् \nविषुवत्संज्ञमासाद्य गतिसाम्यं वितन्वते ॥ २५ ॥\nसमस्थानमथासाद्य दिनसाम्यं करोति च \nयदा च मेषतुलयोः सञ्चरेद्धि दिवाकरः ॥ २६ ॥\nवृषादिपञ्चसु यदा राशिष्वर्को विरोचते ॥ २७ ॥\nतदाहानि च वर्धन्ते रात्रयोऽपि ह्रसन्ति च \nवृश्चिकादिषु सूर्यो हि यदा सञ्चरते रविः ॥ २८ ॥\nतदापीमान्यहोरात्राणि भवन्ति विपर्ययात् ॥ २९ ॥\nदिवस व रात्री यांचे प्रम��ण -\nश्री नारायण मुनी म्हणाले, \"हे नारदा, त्या द्वीपात पुढे आणखी एक पर्वत असून त्यात त्याचे नाव लोकालोक असे आहे. लोक व अलोक या दोन विभागांचे मध्ये त्याची योजना करण्यात आली आहे.\nहे देवर्षे, मानसोत्तरापासून थेट सुमेरूपर्यंत जेवढे अंतर आहे तेवढे, पण शुद्धोदाच्या पलिकडे विस्तृत एवढी सुवर्णभूमी आहे. ती दर्पणाच्या मध्यभागी आहे. त्या भूमीत कोणताही पदार्थ टाकला तरी तो परत घेता येत नाही. कारण त्या पदार्थाचे सुवर्णच होते.\nहे नारदा, त्या कारणामुळे तेथे प्राणी वगैरे काही आढळत नाही. म्हणूनच त्याची लोकालोक अशी व्याख्या करण्यात आली आहे. त्याचे कारण आता विस्तारपूर्वक सांगतो. हे नारदा, ऐक.\nलोकयुक्त देश आणि अलोकयुक्त देश यांच्या मधोमध हा पर्वत उभा आहे. ईश्वराने या तिन्ही लोकांची सीमा म्हणून ह्याची निर्मिती केली आहे. प्राणीयुक्त लोकांची ही मर्यादा आहे.\nसूर्यापासून ध्रुवापर्यंत ज्या अनेक ज्योती पसरलेल्या आहेत, त्यांचे किरण या सर्वांच्या योगाने त्या ज्योती अलीकडच्या तिन्ही लोकांना चोहोबाजूने प्रकाशित करतात.\nहे नारदा, या किरणांचा त्यापुढील लोकांमध्ये प्रवेश होत नाही. कारण हा महोदय नावाचा सर्वश्रेष्ठ असा जो पर्वत आहे तो ध्रुवापेक्षांही अतिशय उंच असून तितकाच विस्तीर्ण आहे. ह्या लोकांचा समुदाय एवढाच आहे असे पंडितांनी संस्था, प्रमाण व लक्षणे यावरून स्पष्ट सांगितले आहे.\nहे नारदमुने, भूलोकांचे क्षेत्रफळ पन्नास कोटी योजने आहे असे गणित केले आहे. हा लोकालोक पर्वत या भूलोकांच्या एक चतुर्थांश इतका विशाल आहे. त्यावर स्वयंभू ब्रह्मदेवाने चारी दिशांमध्ये दिग्गजांची नेमणूक केलेली आहे. त्यांची नावे ऐक वृषभ, पुष्पचूड, वामन, अपराजित या नावांनी ते दिग्गज ओळखले जातात.\nहे नारदा, या दिग्गजांमुळेच सर्व लोकांचे अस्तित्व म्हणजे स्थिती निर्माण झाली आहे. त्या स्वतःच्याच विभूति असल्यामुळे त्यांचे बहुवीर्ययुक्त असे विशुद्ध सत्त्वरूप ऐश्वर्य वाढविणारा भगवान हरि आठही सिद्धींनी परिपूर्ण होऊन तेथे रहात असतो.\nविश्वक वगैरे सेनादी लोकपालांनी तो परिवेष्टित असतो. भुजदंडरूप आपल्या आयुधांनी संपूर्णपणे आच्छादित असलेला परमेश्वर सर्व लोककल्याणार्थ तेथे वास्तव्य करीत असतो. कल्प संपेपर्यंत तो अहिदेव भगवान विष्णु या स्वरूपात तेथे रहात असतो.\nआपल्या मायायोगाने ��ो स्वतःच सृष्टीचे रक्षणासाठी साधन निर्माण करतो. त्याच्याच जवळ पण बाहेरील बाजूस लोकालोकाचल आहे असे सांगून ठेवले आहे. म्हणून हे नारदा, तुला हा विस्तार सांगितला. यामुळे अलोकाचे मापनही सिद्ध झाले आहे. शुद्ध योगेश्वराचीच त्याच्यापुढे गती होते असे सांगतात. घावा व भूमि यांच्यामध्ये म्हणजे या संपूर्ण ब्रह्मांडाच्या मध्यभागी सूर्य असतो.\nतो मध्यभागी आहे असे कशावरून त्याचे कारण असे की, सूर्य व अंडयासारखा वर्तुळभाग यांच्यामध्ये संपूर्णपणे पंचवीस कोटी अंतर आहे. पण हे विराटरूप अचेतनाच्या ठिकाणी निर्माण झाले. म्हणून याला मार्तंड हे नाव प्राप्त झाले.\nसुवर्णमय अंडयातून याची उत्पत्ती झाली असल्यामुळे यालाच हिरण्यगर्भ असे म्हणतात. सूर्याच्या दिशा, आकाश, अंतरिक्ष, पृथ्वी व तिचे निरनिराळे भाग, स्वर्ग, मोक्ष, नरक व अतल इत्यादी अधोलोक या सर्वांचा विभाग कल्पिलेला आहे.\nदेव, तिर्यक, मनुष्ये, सर्प, लता व सर्व प्राणी समुदाय यांचा आत्मा व नेत्रांचा नियंता सूर्य हाच आहे. अशा तर्‍हेने या भूमंडलाची स्थिती, हे नारदा, मी तुला सांगितली. द्विदल, बीजरहित अशा फलांच्या एका भागाने जसे दुसर्‍या भागाचे प्रमाण ठरवितात त्याचप्रमाणे यांच्याच योगाने प्रमाण जाणणारे पंडित द्युलोकाची स्थिती सांगत असतात.\nया दोहोंच्यामध्ये अंतरिक्ष आहे. त्याच्या सहाय्याने दोन्हीही लोक संलग्न झाले असून ते संबंधित झाले आहेत. त्याच्या मध्यभागी तो भगवान म्हणजे सर्व प्रकाशमानात श्रेष्ठ आहे. सूर्य स्थित असतो. तो स्वतःच्या प्रकाशाने संपूर्ण त्रैलोक्य दृश्यरूप करतो. तसेच उष्णताही देतो. त्याचप्रमाणे तो उत्तरायण गतीचा उपयोग करून आपली गती मंद करतो.\nजेव्हा सूर्य आरोहणात जातो तेव्हा त्यामुळे दिवस मोठा होतो. दक्षिणायनामध्ये सूर्य जेव्हा प्रवेश करतो तेव्हा त्याची गती वेगवान होते. म्हणून अवरोहणात सूर्य गेल्यावर तो दिवस लहान करतो.\nजेव्हा हा सूर्य विषुवात नावाच्या स्थानाप्रत येतो तेव्हा त्याची गती सारखी रहाते. तेथे हा भगवान सूर्य दिवस व रात्र यांचे मान सम प्रमाणात ठेवतो.\nपण पुढे हा आदित्य मेष, तूल या राशींमध्ये फिरू लागतो तेव्हा तो वेदांनी किंवा पिता, पितामह, प्रपितामह या तिन्हींनी युक्त होतो, तेव्हा हा सूर्य दिवस व रात्र सारखा करतो.\nवृषभ इत्यादि पाच राशीमध्ये ज्यावेळी सूर्य संचार क��ू लागतो तेव्हा प्रतिदिनी दिवसाचे मान वाढते व रात्रीचे प्रमाण कमी होते. वृश्चिक वगैरे ज्या पाच राशी आहेत, त्यात जेव्हा भगवान सूर्य प्रवेश करतो तेव्हा रात्री व दिवस यांची स्थिती उलट होते. म्हणजे प्रती दिवशी रात्र वाढत जाते आणि त्याच प्रमाणात दिवस लहान लहान होत जातो.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे\nसूर्यगतिवर्णनं नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thursday-super-lotto/results/24-august-2018", "date_download": "2019-02-23T23:48:12Z", "digest": "sha1:JOH3K4ZPNSUA2VIVXX5JVGMPNIFCNBIH", "length": 2565, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "गुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल August 24 2018", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nशुक्रवार 24 ऑगस्ट 2018\nगुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल - शुक्रवार 24 ऑगस्ट 2018\nखाली शुक्रवार 24 ऑगस्ट 2018 तारखेसाठीचे गुरूवार सुपर लोट्टो लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया गुरूवार सुपर लोट्टो पृष्ठाला भेट द्या.\nशुक्रवार 24 ऑगस्ट 2018\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/comment/81848", "date_download": "2019-02-23T23:01:11Z", "digest": "sha1:4TZIJNBOIQUZOZZYUGQ2ASDKSDSJTOBI", "length": 56645, "nlines": 724, "source_domain": "aisiakshare.com", "title": " बुद्ध व रामदास - द्विधा मनस्थितीतील निर्णय | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nबुद्ध व रामदास - द्विधा मनस्थितीतील निर्णय\nगौतम बुद्धाने त्याच्या पत्नी यशोधरेस व मुलास राहुल यास त्यागून सन्याशी जीवन स्वीकारले. या घटनेमध्ये अनेक जणांना विशेषतः स्त्रियांना यशोधरेवर अन्याय झाल्यासारखा वाटतो.\nमला हा प्रश्न पडला आहे की मध्य वयात्/तरुणपणी म्हणा बुद्धाला त्याचे \"कॉलिंग\" सापडले. व त्याने निग्रहाने (त्यालाही सांसारीक पाश अन मोह याचा सामना करावाच लागला असणार) अन मनस्वीपणे निर्णय घेतला. यात काही चुकलं असं आपल्याला वाटतं का\nत्याला २ पर्याय (चॉइस) होते - (१) यशोधरेचं मन मोडायच, तिच्यावर अन्याय करायचा किंवा (२) स्वतःच्या पारलौकिक महत्त्वाकांक्षेस मुरड घालून, स्वतःवर अन्याय करायचा.\nमग यशोधरेवरचा अन्याय हा अन्याय अन स्वतःवरचा अन्याय मात्र स्वीकारार्ह (अ‍ॅक्सेप्टेबल) असं आपण का समजतो\nतिच गोष्ट रामदास स्वामींची. लग्नात बोहोल्यावरुन पळून जाणे हा आपल्याला त्या��नी त्यांच्या पत्नीवर केलेला अन्याय का वाटतो. अन तिच्यावर अन्याय करण्यापेक्षा त्यांनी स्वतःवर अन्याय केला असता तर बरे असे का वाटते\nहा दुट्टप्पीपणा नाही का\nया विषयावर काही फेमिनिस्ट मते ऐकली आहेत जी बुद्ध व रामदास यांना दुषणे देणारीच आहेत. जर या २ विभूतींनी संसार त्यागला नसता तर ते आपापल्या जोडीदाराला न्याय देऊ शकले असते का\nमाझा मुख्य प्रश्न हा आहे स्वतःशी प्रामाणिक रहावं की अन्य लोकांशी किंबहुना एक पराभूत सांसारीक होणं या २ विभूतींनी विचारानिशी टाळलं अन ते स्वतःशी प्रामाणिक राहीले हा मोठेपणाच नाही का किंबहुना एक पराभूत सांसारीक होणं या २ विभूतींनी विचारानिशी टाळलं अन ते स्वतःशी प्रामाणिक राहीले हा मोठेपणाच नाही का कोणी म्हणेल की या दोघांना आधी लक्षात आलं नाही का कोणी म्हणेल की या दोघांना आधी लक्षात आलं नाही का तर समजा नाही आलं मग पुढे काय तर समजा नाही आलं मग पुढे काय स्वतःच्या महत्त्वाकांक्षेशी, स्वप्नांशी प्रतारणा करायची स्वतःच्या महत्त्वाकांक्षेशी, स्वप्नांशी प्रतारणा करायची अन त्यागास महत्त्व देऊन संसारात अनमनाने रहायचे होते\nयाविषयावर आपले विस्तृत मत ऐकायला आवडेल. विशेषतः जर त्यांनी अन्याय केला असे आपले मत असेल तर हे नक्की ऐकायला आवडेल की अन्य व्यक्तीवरचा अन्याय तो दूषण देण्यालायक अन्याय अन स्वतःवरचा अन्याय मात्र त्याला काडीची किंमत नाही - असे का\nसमर्थ रामदासांनी लग्ना आधीच\nसमर्थ रामदासांनी लग्ना आधीच पळाले होते. त्या मुळे त्यांनी कुणावर ही अन्याय केला नाही. त्या स्त्रीने दुसऱ्याशी लग्न करून सुखाचा संसार निश्चित केला असेल. (फार पूर्वी वाचनात आले समर्थांच्या नाते संबंधात विवाह केला होता, किती सत्य आहे माहित नाही).\nहं, लग्नानंतर, मुल झाल्या नंतर पत्नीच्या त्याग करणे म्हणजे आपल्या जिम्मेदारी पासून पळून जाणे म्हणजे अन्याय.\nसमर्थ रामदासांनी लग्ना आधीच पळाले होते. त्या मुळे त्यांनी कुणावर ही अन्याय केला नाही.\nउलटपक्षी, समर्थांनी बोहल्यावरून पळून जाऊन त्या स्त्रीवर (आणि त्यानंतर कधीही लग्न न करून समस्त स्त्रीजातीवर) परमोपकारच केले, अशीही मांडणी करता यावी.\nतांत्रीक द्रुश्ट्या हो. अन्यायच. पण... अशा लोकांच्या त्या घटनेनंतरच्या अचिवमेंट्स वास्तव असतिल तर तो अन्याय उरत नाही(They brought something bigger and better to the table for community at large). तसेच एखाद्या बाबतीत न्याय देता न येणे म्हणजे संपुर्ण अन्याय करणे हा अन्वयार्थही चुक. विशेषतः हे द्विधामनस्थितीचे लोक न्हवेत, तसेच हे त्यांनी संपुर्ण विचारांती घेतेलेले निर्णय व कृती आहेत. विशेषतः बुध्दाने तर परतायचा रस्ता १००% नक्किच मोकळा ठेवला होता जर खरच काही अपेक्षीत गवसले नसते तर.... आणी रामदास स्वामींबाबत तर त्याचीही आवश्यकता न्हवती असे मत आहे.\nआढयाचे पाणी वळचणीलाच जाणार या न्यायाने ही चर्चा वेगवेगळी वळणे घेत हळूच राम-सीता संबंध आणि झालेच तर श्री. आणि श्रीमती मोदी यांपर्यंत येऊन संपन्न होईल असे मत नोंदवितो.\nतसे न झाले तर चर्चेस या प्रतिसादामुळे 'बुच' बसले आहे असे समजावे.\nमग यशोधरेवरचा अन्याय हा अन्याय अन स्वतःवरचा अन्याय मात्र स्वीकारार्ह (अ‍ॅक्सेप्टेबल) असं आपण का समजतो\nस्वतःवरच्या अन्यायाविषयी जागरुक असण्याची परंपरा भारतीय उपखंडात / इतिहासाच ठळकपणे दिसण्याइतकी नाही. ही विचारसरणी अगदी अलीकडेच म्हणजे पाश्चात्त्यांचा संसर्ग झाल्यानंतरच इकडे आली असावी.\nतसे न झाले तर चर्चेस या\nतसे न झाले तर चर्चेस या प्रतिसादामुळे 'बुच' बसले आहे असे समजावे. (स्माईल)\nस्वतःवरच्या अन्यायाविरुद्ध जागरुक नसणे हे एक प्रकारचं मॅसोचिस्म आहे. अन तसंही आपल्या पुराणात वगैरे तपश्चर्या/हठयोग आदिंनी मॅसोचिसम ला थोडं वरचच स्थान दिलेलं आहे. होय व्यक्तीस्वातंत्र्य हे पाश्चात्य विचारसरणीतून आलेले आहे हे पटते.\nस्वतःवरच्या अन्यायाविषयी जागरुक असण्याची परंपरा भारतीय उपखंडात / इतिहासाच ठळकपणे दिसण्याइतकी नाही. ही विचारसरणी अगदी अलीकडेच म्हणजे पाश्चात्त्यांचा संसर्ग झाल्यानंतरच इकडे आली असावी.\nत्याबद्दल माहिती नाही. परंतु पारंपरिक रीत्या तरी बुद्ध काय नि रामदास काय, या दोघांवर आपापल्या होणार्‍या/असलेल्या बायकांवर अन्याय केल्याबद्दल टीका केली जात नव्हती. ती टीकाच पाश्चात्य संसर्गानंतर सुरू झालेली आहे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nतसे तर पारंपरिक रीत्या रामाने\nतसे तर पारंपरिक रीत्या रामाने सीतेला त्यागणे याबद्दलही टीका केली जात नव्हती. उलट कोणीतरी रामाचा आणखी एक सद्गुण दाखवण्यासाठी ती कथा रामायणात घुसडली असं म्हटलं जातं.\nहे सगळे पॉइंट पाश्चात्य संसर्गापेक्षाही स्त्रीवाद उदयास आला तेव्हा सुरू झाले.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌र���ंपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nहे सगळे पॉइंट पाश्चात्य\nहे सगळे पॉइंट पाश्चात्य संसर्गापेक्षाही स्त्रीवाद उदयास आला तेव्हा सुरू झाले.\nअर्थातच. पाश्चात्य संसर्ग आल्यानंतर काही काळाने स्त्रीवाद भारतात पोचला. टर्मिनस पोस्ट क्वोएम म्हणून पाश्चात्य संसर्ग सांगितला, एवढेच.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n>>पाश्चात्य संसर्ग आल्यानंतर काही काळाने स्त्रीवाद भारतात पोचला.\nहे ऐतिहासिकदृष्ट्या खरे आहे पण स्त्रीवाद होमग्रोन असता तरीसुद्धा हीच टार्गेट्स* असती.\n*ही टार्गेट्स चुकीची आहेत असे नव्हे. अन्यायाच्या कल्पना अधोरेखित करण्यासाठी असे टार्गेटिंग योग्यच आहे.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nजुन्या काळातले ते उच्चवर्णीय पुरुष म्हणजे..\nपण बुद्धालाही यात धरल्याचे पाहून मौज वाटली. अन्यथा तथाकथित धर्म नसलेल्या हिंदू नामक लेबलाचे पुरस्कर्ते पुरुषच या बहुमानास पात्र आहेत असे आम्ही समजत होतो.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nपण बुद्धालाही यात धरल्याचे पाहून मौज वाटली. अन्यथा तथाकथित धर्म नसलेल्या हिंदू नामक लेबलाचे पुरस्कर्ते पुरुषच या बहुमानास पात्र आहेत असे आम्ही समजत होतो.\nपण, पण, पण... 'आसिंधुसिंधुपर्यन्ता यस्य भारतभूमिका| पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:॥' वगैरे सगळे कोणत्या भावाने जाते मग\nहं, अर्थात, बुद्धाची पितृभू ही भारतात नव्हती (नेपाळात होती), आणि/किंवा ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी मुळात भारतच जेथे नव्हता तेथे 'आसिंधुसिंधुपर्यन्ता'अशी बुद्धाची भारतभूमिका१ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, (आणि म्हणून बुद्ध हा 'हिंदू' असू शकत नाही), असे काही लॉजिक जर आपल्या या आर्ग्युमेंटामागे असेल, तर मग मात्र आपल्या या म्हणण्याचा पुनर्विचार करणे भाग पडते.\n१ शंका: येथे 'भूमिका' या शब्दाचा अर्थ 'पोझिशन' किंवा 'ष्ट्याण्ड' असा घेता यावा (आणि म्हणून 'भारतभूमिका' हा समास 'भारता(बद्दल)ची भूमिका' असा - सम सॉर्ट ऑफ तत्पुरुष, बहुधा षष्ठी (चूभूद्याघ्या) - सोडविता यावा), की 'राधे'ची ज्या नियमाने 'राधिका' होते२, त्याच नियमाने 'भूमि'ची 'भूमिका' होणे (आणि म्हणून 'आसिंधुसिंधुपर्यन्ता अशी ज्याची भारतभूमि आहे आणि ती त्याची पितृभू आणि पुण्यभूसुद्धा आहे, तो हिंदू' असा एकंदर अर्थ लागणे) येथे अपेक्षित आहे\n२ हा डिमिन्युटिवचा प्रकार समजावा काय बोले तो, 'बॅटमॅन'चा जेणेकरोन 'बॅट्या' होतो (किंवा 'टिंकरबेल'ची 'टिंकू' होते), तद्वत\nपण, पण, पण... 'आसिंधुसिंधुपर्यन्ता यस्य भारतभूमिका| पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:॥' वगैरे सगळे कोणत्या भावाने जाते मग\nते प्रतिगामी विचार आहेत ना. पुरोगामी फॅशन स्टोअरमध्ये काय चालते याचा अंदाज लावीत होतो, दुसरे काही नाही. तिथे आमची खरेदी विंडो शॉपिंगपर्यंतच मर्यादित असते कैकदा, म्हणून म्हटले की अँटीबुद्धिस्ट क्रीम तिथे मिळते किंवा कसे याची नक्की माहिती नाही. अँटीहिंदू लोशनचे तर कितीतरी प्रकार मिळतात. डायव्हर्सिफिकेशन न करताही स्टोअर चांगले चालले आहे म्हणा, पण अन्य प्रॉडक्ट आहेत की नाही याबद्दलची अपार उत्सुकता, इतकेच कारण यामागे आहे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nअसो. आमच्या (तळटीपांतील) व्याकरणात्मक कुशंकांचे काय\nडिम्युनिटिव्हचा प्रकार असू शकतो असे सकृद्दर्शनी वाटते खरे. पाहिले पाहिजे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n उच्चवर्णीय हे हिंदू अहिंदू सर्वांत असतातच.\nआणि बुद्ध स्वतः उच्चवर्णीय होताच ना\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nहो, पण प्रचलित फ्याशननुसार\nहो, पण प्रचलित फ्याशननुसार बुद्धाला झोडतात की नाही याबद्दल अंमळ कन्फ्यूजन होते, म्हणून. बाकी काही नाही.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nबुद्ध व महावीर दोघेही\nबुद्ध व महावीर दोघेही क्षत्रिय राजपुत्र होते. त्यावेळेस हिन्दु धर्म नसुन वैदिक पद्धती होती व त्यातल्या कर्मकान्डाला कन्टाळून बुद्ध व महावीर यानी आपापले धर्म म्हणजे बौद्ध व जैन धर्म काढले. खरेतर उच्चवर्णीय वैदिक(ब्राम्हण) कर्मकान्डाविरुद्ध त्याच्या धर्माची शिकवण होती.\nराज्यकारभार चालवण्याची अपेक्षा असताना कोsहम् असले प्रश्न सन्साराचा अनुभव घेतल्यावरच पडतील ना तसेही त्यानी सन्साराचा त्याग न करता अनुसरता येणारी शिकवण दिली वैदिक शिकवणीच्या विरुद्ध.\nएका विशिष्ट काळातील प्रसंगांना समकालीन नितीनियम लावले की असा गोंधळ होणारच.\nबुद्धासारखी कृती एखाद्या समकालीन (थोर किंवा कोणत्याही) स्त्री वा पुरूषाने जोडिदाराला विश्वासात न घेता किंवा जोडिदाराच्या परवानगीशिवाय आताच्या काळात केली तर मला ते जोडीदावर अन्यायकारक वाटेल.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\n स्वतःवरचा अन्याय नेहमी आपल्याला स्वीकारार्ह का वाटतो मला खरच प्रश्न पडला आहे. \"मी\" सगळ्यांच्या वर, माझ्या मनात मला स्वतःला उच्च स्थान हवं. स्वांताय सुखाय असे हवे. ते आपण का मान्य करत नाही मला खरच प्रश्न पडला आहे. \"मी\" सगळ्यांच्या वर, माझ्या मनात मला स्वतःला उच्च स्थान हवं. स्वांताय सुखाय असे हवे. ते आपण का मान्य करत नाही आपली संस्कृती जेव्हा दुसर्‍याला स्वतःपेक्षा काकणभर महत्त्व द्यायला लावते (= त्याग) तेव्हा ती गंडली आहे असे वाटत नाही का\nनै कळ्ळे. माझा प्रतिसाद आणि\nमाझा प्रतिसाद आणि तुम्ही विचारलेले प्रश्न यात नेमका काय संबंध आहे\nस्वतःवरचा अन्याय नेहमी आपल्याला स्वीकारार्ह का वाटतो\nनेहमी काही. काही वेळा होय\nआपली संस्कृती जेव्हा दुसर्‍याला स्वतःपेक्षा काकणभर महत्त्व द्यायला लावते (= त्याग) तेव्हा ती गंडली आहे असे वाटत नाही का\nत्या त्या त्यागामागचे कार्यकारणभाव जाणून घेऊन विधान करता यावे.\nबाकी मला जगातील सर्वच संस्कृती माझ्या सध्याच्या नैतिकतेच्या फुटपट्टीवर गंडलेल्या वाटतात. मात्र ते सध्याच्या फूटपट्टीवर. मी त्या काळात असतो तर अर्थातच मत वेगळे असते.\nत्याचबरोबर त्यांचे तसे असणे माझे (आपले) आताच्या असे होण्यातील एक महत्त्वाची पायरी असते इतके लक्षात ठेवले आणि त्याला तितपतच महत्त्व दिले की झाले.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nस्त्रीवाद, हिंदुत्व, मोदी, हिटलर, बौद्ध आणि हिंदू संबंध, रामदास, अध्यात्म, लग्नसंस्था - अशा अनेक विषयांना एका फटक्यात स्पर्श केलेला पाहून धागाकर्त्याबद्दल आदर वाटला. धाग्यात त्रिशतकाचे पोटेन्शिअल आहे हे खरेच.\nपण टायमिंगमध्ये धागाकर्त्याचा गांगुली झालेला नाही, हेही एक खेदाने नमूद केले पाहिजे. टायमिंग गंडल्यामुळे (आणि अनेक दिग्गज लोकांनी या प्रकारच्या ब्याटिंगमध्ये झळकून टीमची बस भरवल्यामुळे) या धाग्याने साधी हाप्सेंचुरी जरी नोंदली, तरी पावले, असे म्हणावे लागते आहे.\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nअगं नाही मेघना, फेसबुकवर\nअगं नाही मेघना, फेसबुकवर वाचलेल्या एका पोस्टवरुन सुचले हे. ती व्यक्ती स्त्रीमुक्तीवादी आहे.\nज्ञानेश्वरान्चे तीर्थरूप का सोडले ते पण असेच स्वतःवर का जोडीदारावर अन्याय घालमेलीत अड्कले.\nहे व्यक्तिस्वातंत्र्य आणि अन्यायाचे प्रकरण स्त्रीजोडीदाराव्यतिरिक्त अन्य नात्यांपर्यंतही खेचता येईल. जसे की म. गांधींनी त्यांच्या मुलावर अन्याय केला. किंवा कोणीतरी (स्वतःसाठी नव्हे, पण) समाजासाठी उच्च काहीतरी करायचे आहे म्हणून घरादाराचा त्याग केला किंवा घरादारावर नांगर फिरवून घेतला किंवा स्वतःचे ध्येय गाठायचे आहे म्हणून घरातून पळून जाऊन नातेवाईकांना दु;खात लोटले किंवा कोणी मुलेच होऊ दिली नाहीत किंवा लग्नच केले नाही म्हणजे एका मुलीचे कल्याण झाले असते ते केले नाही वगैरे..\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nस्वतःशी प्रामाणिक राहणे/ राहता येणे चांगलेच आहे.\nपण आपाल्यावर अन्याय न व्हावा म्हणून इतरांच्या सुख- दु:खाची पर्वा न बाळगणे अजिबातच योग्यं नाही.\nहे म्हणजे , दूस-याच्या घराला आग लावून , त्या धगी मधे स्वतः साठी उब शोधणे असा प्रकार झाला.\nतुम्ही उल्लेख केलेल्या व्यक्ती महात्मे होते . त्यांना सर्वसामान्यांचे निकष लावता येत नाही.\nस्मर्थ रामदास हे विवाहापूर्वीच निघून गेले. त्यामूळे त्यांच्या वाग्दत्त वधूचा अन्यस्त्र विवाह झाला असावा.\nआणि गौतम बुद्द्ध, यशोधरेला पूर्वकल्पना देऊन घराबाहेर गेले / किंवा बुद्धत्व प्राप्तं झाल्यावर तिची क्षमा मागितली असे काहीसे वाचनात आले होते\nइक दिन बिक जायेगा माटी के मोल |\nजग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||\n>>गौतम बुद्द्ध, यशोधरेला पूर्वकल्पना देऊन घराबाहेर गेले\nमी वाचले आहे ते नक्कीच असे नाही. रात्री पत्नी झोपलेली असताना बुद्ध निघून गेले.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nयशोधरेला सोडून जाणारा सिद्धार्थ होता तर सुजातेच्या हातची खीर खाणारा बुद्ध होता.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n मग ही सुजाता कोण\nमग ही सुजाता कोण तिची स्टोरी सांगा की ..\nइक दिन बिक जायेगा माटी के मोल |\nजग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||\nइक दिन बिक जायेगा माटी के मोल |\nजग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||\nकंय लिवलय कंय लिवलय\nकंय लिवलय कंय लिवलय सिद्धार्थ अन बुद्धातला फरक. मस्त.\nतुमचं बरोबर असणार... कारण\nतुमचं बरोबर असणार... कारण मलाही ते खात्रीपूर्वक आठवत नव्हतच.\nमी कुठल्या तरी वेगळ्या संदर्भात ऐकलेला/ वाचलेला प्रसंग इथे चिकटवला बहुदा ...\nइक दिन बिक जायेगा माटी के मोल |\nजग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||\nमला वाटतं आदि शंकराचार्यांनी\nमला वाटतं आदि शंकराचार्यांनी नंतर त्यांच्या मातेस भेट दिली होती. ते आठवत असेल तुम्हाला.\nनाही हो इतकं अध्यात्मिक वाचन\nइतकं अध्यात्मिक वाचन नाही माझं\nइक दिन बिक जायेगा माटी के मोल |\nजग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||\nतुकारामही असेच निघून गेले ना\nतुकारामही असेच निघून गेले ना\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nनिघून नै गेले ते. पण संसाराची\nनिघून नै गेले ते. पण संसाराची जबाबदारीही उचलल्याचे दिसत नाही.\nओह यू मीन वैकुंठगमन तो तर ब्राह्मणांनी केलेला खून होता असं ब्रिगेडी इतिहासकार सांगतात. ते सांगतात म्हणजे खरंच असणार.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nतुकाराम संसारातच राहिले पण\nतुकाराम संसारातच राहिले पण विठ्ठल भक्ती मूळे संसार आणि व्यवसायाकडे दुर्लक्ष्यं केले.\nइक दिन बिक जायेगा माटी के मोल |\nजग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||\nत्यांचा एक संसार झाला होता\nपहिली बायको आणि मुले दुष्काळात गेल्यानंतर तुकारामांना विरक्ती आली आणि ते विठ्ठलभक्तीकडे वळले. खरं तर त्यांच्या दुसऱ्या बायकोवर अन्याय झाला असे आजच्या स्टँडर्ड्सनुसार वाटू शकते.\nतुकारामांचे आयुष्य मिस्टिरिअसली संपले आहे. काही जाणकार तुकाराम संन्यास टाइप घेऊन कायमचे निघून गेले असे मानतात. काही लोक आत्महत्या केली असेही मानतात.\nदिलीप चित्रे यांच्या पुस्तकातून आहे हे.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nया धाग्यास, कसली \"अ‍ॅप्ट\"\nया धाग्यास, कसली \"अ‍ॅप्ट\" (पोषक) कविता आहे -\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डि���ेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_vijaydurg_killa.htm", "date_download": "2019-02-23T23:22:10Z", "digest": "sha1:XMAKW3K35C3UQG5W3WFTZQAB4ZDM7UTP", "length": 10587, "nlines": 35, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nपाण्यात पसरलेला, ऐतिहासिक, वैभवशाली, सामर्थ्यवान, मराठवाडयांच्या आरमारी सामर्थ्याचा तेजबिंदू, आंग्रे घराण्याचे बलस्थान आणि शिवरायांच्या ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देणारा तरीपण फितुरीला बळी पडलेला विजयदुर्ग किल्ला सिंधुदूर्ग जिल्हयाच्या उत्तरेला टोकाला आहे. सुमारे 40 किमी. लांबीच्या वाघोटण खाडीच्या आणि अरबी समुद्राच्या संगमावरच हा किल्ला उभा आहे. हा आरमारी किल्ला म्हणून ओळखल्ाा जातो.\nहा किल्ला इ.स.1200 च्या सुमारास शिलाहार राजाच्या कारकर्दित बांधला असावा. हा किल्ला शिवाजी महाराजांनी इ.स.1653 मध्ये आदिलशाहीतून स्वराज्याच्या काळात कब्जात घेतला आणि त्यामध्ये अनेक सुधारणा केल्या. स्वराज्याचा भगवा ध्वज तेथे फडकविला. त्यावेळी विजय संवत्सर चालू होते. त्यावरूनच या किल्ल्याचे नांव विजयदुर्ग ठेवले. सुमारे 700 वर्षांहून अधिक काळ स्वबळावर अंत्यंत प्रभावी आरमारी केंद्र म्हणून उभ्या असलेल्या या किल्ल्यावर कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, आनंदराव धुळप यांच्यासारखे शूर व तेजस्वी आरमार प्रमुख होऊन गेले.\nपूर्वी हा किल्ला चारी बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला होता. म्हणूनच या किल्लयाला जलदुर���ग म्हणत. किल्ल्याच्या पूर्व बाजूला बराच मोठा खंदक होता. तो पाण्याने भरलेला असायचा. किल्ल्यात जाण्यासाठी खंदकावर लाकडी पूल होता. रात्री तो काढून ठेवला जात असे. अलिकडे तो खंदक बुजवून रस्ता तयार केला आहे.\nगेली सुमारे 800 वर्षे समुद्राच्या लाटांचे तडाखे आणि ताफांचा भडीमार सहन करूनही विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत आहे. या किल्ल्याचे क्षेत्र 17 एकर 15 गुंठे असून या किल्ल्याला 20 बुरूज आहेत. त्िाहेरी तटबंदी असलेल्या या किल्ल्याच्या सर्वात बाहेरच्या समुद्राकडील तटाची उंची 36 मी. आहे. किल्ल्यात असलेल्या प्रचंड भांडारागृहावर काही वर्षापूर्वी बांधलेले विश्रामगृह आज बंद आहे. शेजारीच एक बराच मोठ बांधकाम केलेला तलाव आहे. मात्र तो कोरडाच आहे. किल्ल्यात एक बारमाही पाणी असलेली विहीर आहे.\nह्या किल्ल्याचे सौंदर्य पहाणे, त्याचे ऐतिहासिक महत्व जाणून घेणे अभ्यासकांना, जिज्ञासूंना, संशोधकांना, पर्यटकांना एक मेजवानीच ठरते. सुमारे 1 किमी. अंतरावरून हा किल्ला पाहून डोळयाचे पारणे फिटते. किल्ल्याजवळ गेल्यानंतर प्रथम आपल्याला वक्राकृती तटबंदी दिसते. मुख्य अतिसुरक्षित दरवाजाजवळ शक्तीचे प्रतीक समजले जाणारे हनुमान मंदिर आहे. त्या वेळच्या गरजेनूसार किल्ल्यावर अनेक लहान म्ाोठ्या बांधलेल्या इमारती असून त्यातील बहुतांश इमारती कोसळलेल्या आहेत. किल्ल्यात एक पुरातन वटवृक्ष आहे. या वटवृक्षाखाली भगवान शंकर आणि भवानी मातेचे मंदिर ते असून ते अद्यापही सुस्थितीत आहे. या शिवाय तोफगोळे, दीपगृह, धान्याचे आणि दारूचे कोठार, ध्वजाचे ठिकाण, तुळशीवृंदावन, बांधकामाचा चुना मळण्याची जागा, पागा, कैदखाना, राहणा-या लोकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रचंड मोठ्या आकाराच्या टाक्या, पिराची सदर, नगारखाना, खलबतखाना, साहेबांचे ओटे इ. ठिकाणे पहाण्यासारखी आहेत.\nकिल्ल्यातून विजयदूर्ग गावातील धुळपांच्या वाड्यापर्यंत सुमारे 2 कि.मी. लांबीचे एक भूयार आहे. या भूयाराच्या दोन्ही बाजूकडील मार्ग बुजले असल्याने त्यात प्रवेश करता येत नाही. येथील धुळपांचा वाडा पहाण्यासारखा आहे. या वाड्यात माडीवरच्या दिवाणखाण्यात भिंतीवर बरीच जुनी रंगीत चित्रे आहेत. दीड-दोन शतके उलटून गेली असली तरी त्यांचे रंग अद्यापही चांगल्या स्थितीत आहेत.\nहा किल्ला समुद्राने वेढलेला असल्यामुळे सम��द्राच्या अजस्र लाटा बुरूजावर सतत आदळत असतात. त्यामुळे लाटांनी बुरूजांना हानी पोहचू नये म्हणून प्रतये बुरूजाखाली समुद्राच्या बाजूने मांठेमोठे दगड टाकलेले आहेत. प्रचंड कठीण दगडावर लाटा आपटून फुटतात. त्यामुळे बुरूज सुरक्षित राहिलेले आहेत.\nविजयदुर्ग किल्ल्यावरून 140 वर्षांपूर्वी हेलिअम या मूलद्रव्याचा शोध लागला होता. दि.18 ऑगस्ट 1868 रोजी खग्रास सूर्यग्रहणाच्या काळात प्रथमच वैज्ञानिक कसोटीवर या ग्रहणाचे निरीक्षण झाले आणि फ्रेंच स्ांधोधन पिएरे ज्युल्स् सीझार जॉन्सेन तसेच ब्रीटीश खगोल तज्ज्ञ जे. नॉर्मन लॉकिअर यांनी स्पेक्ट्रोस्कोप वापरून ग्रहण काळातल्या प्रकाश वलयावरून हेमिअमचा आढळ प्रात्यक्षिकाद्वारे सिध्द केला.\nया किल्ल्यापासून भल्यामोठ्या पण सुरक्षित वाघोटण खाडीची सुरूवात होते. येथे नौका विकाराचा आनंद लुटता येतो.\nविजयदुर्ग हा केवळ किल्ला नसून ते एक अत्यंत पवित्र असे क्षेत्र आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Nutan-Polis-Commissioner-D-C-Rajpapa/", "date_download": "2019-02-23T23:23:36Z", "digest": "sha1:56GOAREISNCLYZPI4QTCGAFKG255Y5PB", "length": 4810, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहरात शांतता राखण्यास कटिबध्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › शहरात शांतता राखण्यास कटिबध्द\nशहरात शांतता राखण्यास कटिबध्द\nयापूर्वी विजापूर, गुलबर्गा विभागात काम केले आहे. बेळगाव जिल्ह्यात काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली आहे. बेळगावात शांतता राखण्यासाठी कटिबध्द आहे. बेळगावसंबंधी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून माहिती मिळविली आहे. येथील घडामोडींची अधिक माहिती नसल्याने सविस्तर बोलू शकत नाही. शहरात कोणते नवीन उपक्रम राबवले जाणार आहेत, याची माहिती देईन, असे नूतन पोलिस आयुक्त डी. सी. राजाप्पा यांनी सांगितले.\nगुरुवारी (दि.4) सकाळी पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सर्व माध्यम प्रतिनिधींना पुढील महिन्यात बोलावून कामाची रूपरेषा स्पष्ट करेन. प्रथम काम कायदा व सुव्यवस्था राखणे आहे. फावल्या वेळेत कविता व माझ्या कामावर पूर्ण वेळ देणारा अधिकारी आहे.\nयानंतर कायदा व सुव्यवस्था विभागाच्या उपायुक्त सीमा लाटकर यांनी राजाप्पा यांच्याकडे सूत्रे सुपूर्द केली. वाहतूक व गुन्हे विभागाचे उपायुक्त अमरनाथ रेड्डी उपस्थित होते. आयुक्तांनी शहरातील सर्व पोलिस अधिकार्‍यांची बैठक घेतली.\nबेळगावात लक्ष्मी गोल्ड पॅलेसवर प्राप्‍तिकर छापे\nदोन मुलांना विहिरीत फेकून बापाची आत्महत्या\nअण्णा हजारे यांची आज बेळगावात सभा\nहजारेंच्या सभेला संघटनांचा पाठिंबा\nशहरात शांतता राखण्यास कटिबध्द\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/On-Wednesday-the-Matang-community-organized-a-protest-rally/", "date_download": "2019-02-23T23:47:31Z", "digest": "sha1:34IOMDVLQQGJ7CT5VEJRPQGZMQZGSXO6", "length": 6038, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मातंग समाजाच्या वतीने बुधवारी मोर्चा : ढोबळे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › मातंग समाजाच्या वतीने बुधवारी मोर्चा : ढोबळे\nमातंग समाजाच्या वतीने बुधवारी मोर्चा : ढोबळे\nराज्यात होत असलेल्या मातंग समाजावरील अन्यायाच्या विरोधात बुधवारी (दि. 4) सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सोलापूरसह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील समाजातील प्रमुख कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी रविवारी पत्रकारांना दिली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातून सकाळी 11 वाजता मोर्चास सुरुवात करण्यात येणार आहे.\nते पुढे म्हणाले, पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाराष्ट्रात प्रतिगाम्यानेही मान खाली घालावी अशा प्रकारच्या अन्याय, अत्याचार्‍याच्या घटना घडत आहेत. लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडी (ता. उदगिर) येथे मारुती मंदिरात गेल्याबद्दल मातंग समाजाच्या शिंदे कुटुंबाला परागंदा केले, जळगाव जिल्ह्यातील वाकडी (ता. जामनेर) येथील मातंग समाजातील मुलांना नग्न करून पट्ट्याने मारण्यात आले, भिमा कोरेेगाव दंगलीतील प्रत्यक्षदर्शी अकरावीत शिकणार्‍या सुरेश सकट या साक्षीदाराचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकला.\nनांदेड जिल्ह्यातील अमलापूर येथे लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावाची कमान लावण्याच्या कारणावरून संदीप जाधव याा खुन करण्यात आला. या घटनांमध्ये पोलिसांची भूमिका नेहमीच संशयाची राहिली आहे. त्यामुळे कायद्याचा धाक कोणाला राहिला नसल्याने आरोपी मोेकाट फिरत आहेतत. या प्रकरणांमध्ये जबाबदार असणार्‍या पोलिसांवर देखील कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी तसेच मातंग समाजावर होणार्‍या या अन्यायाच्या विरोधात व अत्याचारात बळी पडलेल्यांच्या कुटंबियांना न्याय देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी या मोर्चात मातंग समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.यावेळी इचलकरंजीचे नगरसेवक अब्राहम आवळे, पंढरपूरचे माजी सभापती श्रीमंत म्हस्के, विशाल देवकुळे, अनिल म्हमाणे आदी उपस्थित होते.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Deepak-Modak-former-chief-engineer-of-Koyna-project/", "date_download": "2019-02-23T23:07:25Z", "digest": "sha1:76RQADBRBR32BB4UVEE5BHFPEXRAA2KK", "length": 7790, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोयना प्रकल्प खुला करणे सार्वत्रिक हिताचे : मोडक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कोयना प्रकल्प खुला करणे सार्वत्रिक हिताचे : मोडक\nकोयना प्रकल्प खुला करणे सार्वत्रिक हिताचे : मोडक\nपाटण : गणेशचंद्र पिसाळ\nअमेरिकेसारख्या प्रगत देशातही पर्यटन विकास होण्यासाठी धरणे व वीजनिर्मिती प्रकल्पांचा वापर केला जातो. कोयना प्रकल्पाबाबत सुरक्षेचा बागुलबुवा न करता आवश्यक ती खबरदारी घेऊन हे प्रकल्प पर्यटकांसाठी खुले करावेत, असे मत कोयना प्रकल्पाचे माजी मुख्य अभियंता दीपक मोडक यांनी दै. ‘पुढारी’ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्‍त केले.\nकोयना धरण व जलविद्युत प्रकल्प याबाबत सकारात्मक उपाययोजना सुचविताना दीपक मोडक म्हणाले, या प्रकल्पांनी निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला वीज व पाणी दिले. शिवाय, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांतील महत्त्वपूर्ण सिंचनाची गरज भागवली. त्यामुळे या प्रकल्पाला सर्वच पातळ्यांवर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पांना बंदी घालणे अजिबात योग्य नाही. याउलट याच ठिकाणांना प्रोत्साहन देताना येथे आणखी नवीन काय निर्माण करता येईल, याचा विचार होणे आवश्यक आहे.\nधरण, वीजनिर्मिती प्रकल्प पाहण्यासाठी येणार्‍यांसाठी फोटोसह देण्यात येणार्‍या पासेसवर जलसंपदा व सुरक्षा यंत्रनांचा संयुक्‍त परवाना देण्यात यावा. यासाठी खासगी वाहने काही ठराविक अंतरावरच ठेवून तेथून शासकीय किंवा शासनानेच भाडेतत्त्वावर घेतलेल्या वाहनांतून पर्यटकांना फिरवावे. कोयना धरण, शिवसागर जलाशय व वीजनिर्मिती प्रकल्प येथे फिरताना त्याचे वेगवेगळे प्रवेश शुल्क आकारण्यात यावेत. संबंधित वाहनांमध्ये सीसीटीव्ही आदी आधुनिक यंत्रणा बसवाव्यात आदी उपाययोजना कराव्यात.\nवास्तविक आज जगभर धरणे, वीजनिर्मिती प्रकल्प हे पर्यटनाचे मुख्य माध्यम ठरत आहेत. अगदी अमेरिकेत हुव्हर या जगविख्यात धरणात प्रवाशांना प्रवेश दिला जातो. कमी शुल्कात धरण माथ्यावर, ज्यादा शुल्क घेऊन धरण गॅलरी व वीजगृहात नेले जाते व धरण पायथ्याच्या जलाशयात बोटीने फिरविले जाते. यातूनच जगाला प्रगत तंत्रज्ञानाची ओळख होते आणि सरकारलाही चांगला महसूल मिळाल्याने अशा प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती सोपी होते.\nस्थापत्य, यांत्रिकी आणि विद्युत या तिन्ही अभियांत्रिकी शाखांचा मेळ घालून हे प्रकल्पसंकुल आकाराला आले आहेत. त्यामुळे या सर्व शाखांच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना या कोयना प्रकल्पाची भेट त्यांच्या ज्ञानात भर घालणारी ठरेल.\nएकुणच काळाची गरज म्हणून कोयना प्रकल्प पाहाण्यासाठी बंदी तात्काळ उठवून तेथे प्रोत्साहनपर नवनवे बदल केले तर येथे पर्यटन अधिक गतीने वाढेल आणि भागाचा विकास झपाट्याने होवून पुन्हा कोयनेला गतवैभव प्राप्त होईल. मात्र यासाठी स्थानिकांसह लोकप्रतिनिधी प्रशासन व शासनाने सकारात्मक पावले उचलण्याची नितांत गरज असल्याचेही दीपक मोडक यांनी स्पष्ट केले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/parli-public-is-spartan-do-not-ignore-complaints-shivendra-raje-bhosale/", "date_download": "2019-02-23T22:54:42Z", "digest": "sha1:TP2MENIAVVIMCCM4ZVFSJGOUG3FNOOSM", "length": 7124, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जनता संयमी आहे; तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › जनता संयमी आहे; तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका\nजनता संयमी आहे; तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका\nपरळी खोर्‍यातील गावांची, वाडीवस्त्यांची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. येथील नैसर्गिकरित्या असणारे धबधबे, उरमोडी प्रकल्प, सज्जनगड, घाटाई मंदिर यांच्या विकासाच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. येथील जनता शांत व संयमी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडवा. कोणत्या खात्याने कशा प्रकारे समस्या सोडवल्या, कोणती कार्यवाही केली याची माहिती मला तत्काळ मिळाली पाहिजे, अशा सूचना आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सोनवडी-गजवडी येथील संपन्‍न झालेल्या प्रभाग बैठकीमध्ये दिल्या.\nप्रभाग बैठकीत जि.प. सदस्या कमल जाधव, पं.स. सदस्या विद्या देवरे, पं.स. सदस्य अरविंद जाधव, माजी जि.प. सदस्य राजू भोसले, गट विकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कारखानीस, वनक्षेत्रपाल महेश पाटील, बांधकाम वीज पुरवठा, एस.टी. महामंडळ, पशु वैद्यकीय, ल.पा., कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nप्रभाग बैठकीच्या प्रारंभीच विविध गावच्या सरपंचांनी आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. यामध्ये वीज वितरणच्या कामकाजाबद्दल गावागावातून रोष होता. ठोसेघर, कास पठारावर चार - चार दिवस विद्युत पुरवठा नसतो. स्ट्रीट लाईटची मागणी करूनही मंजुरी मिळत नाही. अधिकारी, कर्मचारी ऐकत नाही. गावागावातून विद्युत खांब धोकादायक स्थितीत आहे. एस.टी. मंडळाच्या बसेस कधीच वेळेवर येत नाहीत. बोगद्यातून बाहेर पडल्यावर बसेस बंद पडतात. शालेय विद्यार्थ्यांचे, प्रवाशांचे अतोनात नुकसान होत आहे. परळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसतात. त्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याची तक्रार अनेकांनी केली.\nत्यावर आ. शिवेंद्रराजे म्हणाले, प्रत्येक खात्याच्या अधिकार्‍याने जबाबदारीने काम केले पाहिजे. माझ्यापर्यंत तक्रारी ���ेता कामा नयेत. परळी खोर्‍यातील युवक मुंबईला कामानिमित्त जातात त्यांना या परिसरातच रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी रस्त्यांचे जाळे विणले आहे. भांबवली धबधब्यासाठी 95 लाखाचा निधी मंजूर करून घेतला आहे. विविध विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. एस.टी.च्या अधिकार्‍यांनी कारभारात सुधारणा करावी, नाहीतर आम्हीच एस.टी.च्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा आ. शिवेंद्रराजे यांनी दिला. प्रास्ताविक विस्तार अधिकारी शंतनू राक्षे यांनी केले. अरविंद जाधव यांनी आभार मानले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1636", "date_download": "2019-02-23T22:57:57Z", "digest": "sha1:2WN5NWVK6ZJYYG343CVSCOEAHDTS2PTF", "length": 6094, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news marathwada vidarbha un-seasonal rain | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्यासह विदर्भातही अवकाळीचा कहर सुरुच आहे.\nमराठवाड्यासह विदर्भातही अवकाळीचा कहर सुरुच आहे.\nमराठवाड्यासह विदर्भातही अवकाळीचा कहर सुरुच आहे.\nमराठवाड्यासह विदर्भातही अवकाळीचा कहर सुरुच आहे.\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nमराठवाड्यासह विदर्भातही अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातलाय.. या जोरदार पावसामुळे तीन जनावरांचा मृत्यू झालाय.. भंगार चिंचोली इथले जीवन नाईकवाडे यांच्या एका म्हैशीचा मृत्यू झालाय. तर निलंगा तालुक्यातले बालाजी डोरले आणि दिलीप पाटील या दोघांच्या गायींचाही वीज पडून मृत्यू झालाय. नांदेडमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात फळबागांचं मोठं नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव परिसरात विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसाने यवतमाळमध्ये चौघांचा जीव घेतलाय.\nमराठवाड्यासह विदर्भातही अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातलाय.. या जोरदार पावसामुळे तीन जनावरांचा मृत्यू झालाय.. भंगार चिंचोली इथले जीवन नाईकवाडे यांच्या एका म्हैशीचा मृत्यू झालाय. तर निलंगा तालुक्यातले बालाजी डोरले आणि दिलीप पाटील या दोघांच्या गायींचाही वीज पडून मृत्यू झालाय. नांदेडमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात फळबागांचं मोठं नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव परिसरात विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसाने यवतमाळमध्ये चौघांचा जीव घेतलाय. पाऊस आल्यानंतर झाडाखाली थांबलेल्या चौघांचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली.\nविदर्भ लातूर वीज गारपीट फळबाग horticulture मालेगाव ऊस पाऊस\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2923", "date_download": "2019-02-23T23:15:55Z", "digest": "sha1:IGSCEZKF4F5IYGXMRUD6US37QXMBVRGA", "length": 6805, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news hair treatment are harmful | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेसांनी कापू नका सौंदर्याचा गळा; केसांवर भलते-सलते प्रयोग करण्याआधी हा व्हिडिओ एकदा पाहाच\nकेसांनी कापू नका सौंदर्याचा गळा; केसांवर भलते-सलते प्रयोग करण्याआधी हा व्हिडिओ एकदा पाहाच\nमंगळवार, 4 सप्टेंबर 2018\nकेसांनी कापू नका सौंदर्याचा गळा; केसांवर भलते-सलते प्रयोग करण्याआधी हा व्हिडिओ एकदा पाहाच\nVideo of केसांनी कापू नका सौंदर्याचा गळा; केसांवर भलते-सलते प्रयोग करण्याआधी हा व्हिडिओ एकदा पाहाच\nतरूण असो किंवा तरूणी केसांमुळे त्यांचं किंवा तिचं सौंदर्य अधिक खुलतं. त्यामुळं आताची तरूणाई केसांची ठेवण आणि केसांची अधिक काळजी घेताना दिसतात. पण केसांची काळजी म्हणजे त्यांच्यावर प्रयोग नाहीत बरं का\nकेसांवर केलेले प्रयोग फसल्यानं म्हैसूरच्या एका तरूणीनं आत्महत्या केलीय. नेहा असं या तरूणीचं नाव होतं. तिनं केस स्ट्रेटनिंग केले होते. पण त्यानंतर केस गळू लागले. केस एवढे गळाले की टक्कल पडण्याची वेळ आली. त्यामुळं नैराश्यग्रस्त झालेल्या नेहानं आत्महत्या केली. केसांवर अनावश्यक अति प्रयोग केल्यानंच ही वेळ आल्याचं तज्ज्ञ सांगतात.\nतरूण असो किंवा तरूणी केसांमुळे त्यांचं किंवा तिचं सौंदर्य अधिक खुलतं. त्यामुळं आताची तरूणाई केसांची ठेवण आणि केसांची अधिक काळजी घेताना दिसतात. पण केसांची काळजी म्हणजे त्यांच्यावर प्रयोग नाहीत बरं का\nकेसांवर केलेले प्रयोग फसल्यानं म्हैसूरच्या एका तरूणीनं आत्महत्या केलीय. नेहा असं या तरूणीचं नाव होतं. तिनं केस स्ट्रेटनिंग केले होते. पण त्यानंतर केस गळू लागले. केस एवढे गळाले की टक्कल पडण्याची वेळ आली. त्यामुळं नैराश्यग्रस्त झालेल्या नेहानं आत्महत्या केली. केसांवर अनावश्यक अति प्रयोग केल्यानंच ही वेळ आल्याचं तज्ज्ञ सांगतात.\nअवेळी केस गळू लागले किंवा केस विरळ झाले तर घाबरून जाऊ नका किंवा टोकाचा विचार करू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.\nकेसांची काळजी घेणे म्हणजे त्यांच्यावर प्रयोग करणं नाही. निव्वळ अनुकरणातून केसांना हानी पोहचवू नका आणि केसांच्या नादात आयुष्याची दोरीही कापण्याचा आततायीपणा करू नका\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/sport/page/586", "date_download": "2019-02-23T23:38:21Z", "digest": "sha1:3LWESHMZ6VBNUNES5KGCCA3BHPQSXAFU", "length": 9930, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिडा Archives - Page 586 of 739 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nदक्षिण आफ्रिकेचा 96 धावांनी विजय\nआयसीसी चॅम्पियन्स चषक : आमलाचे 25 वे शतक, सामनावीर ताहिरचे 4 बळी, उपुल थरंगाचे अर्धशतक वाया वृत्तसंस्था/ ओव्हल, लंडन आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात द.आफ्रिकेने आमलाचे 25 वे वनडे शतक व सामनावीर इम्रान ताहीरच्या भेदक माऱयाच्या बळावर लंकेचा 96 धावांनी पराभव करून पहिला विजय मिळविला. श्रीलंकन संघाने द.आफ्रिकेला निर्धारित 50 षटकांत 6 बाद 299 धावांत रोखले. त्यानंतर ...Full Article\nहॅलेप, व्हीनस, वोझ्नियाकी, सिलिक, ज्योकोव्हिक, वावरिंका, मरे, व्हर्डास्को चौथ्या फेरीत वृत्तसंस्था/ पॅरिस क्रोएशियाच्��ा 28 वर्षीय मारिन सिलिकने फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत स्थान मिळवित जेतेपदाचे आपणही दावेदार ...Full Article\nस्टुटगार्ट स्पर्धेत फेडररचे पुनरागमन\nवृत्तसंस्था/ स्टुटगार्ट स्वित्झर्लंडचा अव्वल आणि अनुभवी टेनिसपटू रॉजर फेडररचे 14 जूनपासून येथे सुरू होणाऱया मर्सिडीस चषक टेनिस स्पर्धेत तब्बल 10 आठवडय़ाच्या विश्रांतीनंतर पुनरागमन करणार आहे. रॉजर फेडररला झालेल्या दुखापतीमुळे ...Full Article\nवृत्तसंस्था/ रेनिस ऑलिव्हर गिरॉडच्या शानदार हॅट्ट्रीकच्या जोरावर शुक्रवारी येथे झालेल्या मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात फ्रान्सने पराग्वेचा 5-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या विजयामुळे पुढील आठवडय़ात होणाऱया फिफाच्या विश्व करंडक ...Full Article\n443 दिवसानंतर आज पुन्हा ‘महायुद्ध’\nचॅम्पियन्स चषकात भारत-पाकिस्तान आमनेसामने उभे ठाकणार, दोन्ही संघांकडून कसून सराव, विजयाचे दावे-प्रतिदावे वृत्तसंस्था/ बर्मिंगहम भारत-पाकिस्तान सीमेवर सातत्याने तणाव असताना आज या देशांचे दोन्ही क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या ...Full Article\nबेल्जियमकडून भारत 2-1 ने पराभूत\nवृत्तसंस्था/ प्रँकफर्ट येथे सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील लढतीत आश्वासक सुरुवातीनंतर भारतीय हॉकी संघाला बेल्जियमकडून 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला. भारतातर्फे एकमेव गोल हरमनप्रीतने नोंदवला. प्रारंभापासून, आक्रमक खेळणाऱया भारतीय संघाने ...Full Article\nभारत-पाक सामन्यात सचिन करणार समालोचन\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने उभे ठाकणार आहेत. जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींचे डोळे या हाय-व्होल्टेज लढतीकडे लागले आहेत. मात्र, हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी आगळय़ावेगळय़ा गोष्टीमुळे लक्षात ...Full Article\nवृत्तसंस्था/ चेन्नई पीएसए विश्व टूरवरील येथे सुरू असलेल्या कोस्टा रिका खुल्या पुरूषांच्या स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या पाचव्या मानांकित विक्रम मल्होत्राला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. मेक्सिकोच्या चौथ्या मानांकित ऍव्हेलाने मल्होत्राचा ...Full Article\nविश्व टेटे स्पर्धेतील भारताचे आव्हान समाप्त\nवृत्तसंस्था/ डय़ुसेलडॉर्फ जर्मनीत सुरू असलेल्या विश्व टेबल टेनिस स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. पुरूष एकेरीच्या प्राथमिक फेरीतील सामन्यात चीनच्या गेयोआनने भारताच्या शरथ कमलचा 11-13, 11-9, 11-7, 8-11, 11-4 ...Full Article\nपावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द\nऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला प्रत्येकी 1 गुण, केन विल्यम्सनचे शानदार शतक वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेतील कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला आणि ...Full Article\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_9091.html", "date_download": "2019-02-23T23:39:44Z", "digest": "sha1:DHUP7VIPYDORQNXRV5ABG7J5FPQPE3AZ", "length": 13907, "nlines": 41, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ३३ - हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ३३ - हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा\nमहाराजांचं हेर खातं अत्यंत सावध आणि कुशल होतं. त्यात एकूण किती माणसं काम करीत होती हे तपशीलवार मिळत नाही. बहिर्जी नाईक जाधव , वल्लभदास गुजराथी, सुंदरजी परभुजी गुजराथी , विश्वासराव दिघे एवढीच नावे सापडतात. पण गुप्तरितीनं वावरणाऱ्या या गुप्तहेर खात्यात बरीच माणसे असली पाहिजेत असे वाटते. परदरबारात राजकीय बोलणी करण्यासाठी जाणारे स्वराज्याचे सारे वकील एकप्रकारेगुप्तहेरच होते. मुल्ला हैदर , सखोजी लोहोकरे , कर्माजी , रघुनाथ बल्लाळ कोरडे आदी मंडळी महाराजांच्या वतीने परराज्यांत वकील म्हणून जात होती. पण तेवढीच हेरागिरीही करताना तीदिसतात. पण आणखीन एक उदाहरण या शाहिस्तेखान प्रकरणात ओझरते दिसते. लाल महालात असलेल्या छोट्याशा बागेचे काम करणारा माळी महाराजांचा गुप्तहेर असावा. लाल महालांत घडणाऱ्या अनेक घटना अगदी तपशीलाने महाराजांना समजत होत्या , हे आपल्या सहज लक्षात येते. शाहिस्तेखानाच्या ज्या ज्या सरदारांनी कोकण भागात स्वाऱ्या केल्या , त्या प्रत्येक स्वारीत शिवाजीराजांनी अत्यंत त्वरेने आणि तडफेने त्या स्वाऱ्या पार उधळून लावल्या. हे या मराठीहेरागिरीचेही यश आहे. अफाट समुदावर तर हेरागिरी करणं किती अवघड , मराठ्यांनी सागरी हेरागिरीही फत्ते केली आहे.\nआता तर महाराज प्रत्यक्ष लाल महालांवरच एका मध्यरात्री छापा घालणार होते. सव्वा लाखफौजेच्या गराड्यात असलेला लालमहाल पूर्ण बंदोबस्तात होता. खानाने या महालांच्या दालनांत काही काही फरक केले होते. म्हणजे बांधकामे केली होती. कुठे भिंती घातल्या होत्या , कुठे दरवाजे बांधकामाने चिणून बुजवून टाकले होते. जनान्याचे भाग , मुदपाकखाना , पुरुषांच्याखोल्या इतर खोल्या , त्यांवरील पहाऱ्यांच्या व्यवस्था इत्यादी अनेक गोष्टी लाल महालाबाहेर कोणाला तपशीलवार समजणे सोपे नव्हते. पण महाराजांनी जो लाल महालावर छापाघालण्याचा बेत केला , तो अगदी माहितगारी असलेल्या कोणा मराठी हेराच्या गुप्त मदतीनेच. जर अधिक माहिती ऐतिहासिक नव्या संशोधनाने उपलब्ध होईल , तर हे मराठी हेरखात्याच्या कर्तबगारीवर छान प्रकाश पडेल. आज मराठ्यांना मिळालेल्या यशांचा तपशील लक्षात घेऊन हेरांचे कर्तृत्त्व मापावे लागते आहे.\nहेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा. तो अखंड उघडा आणि सावधच असावा लागतो. शिवकाळातील हेरखाते हे निविर्वाद अप्रतिम होते. हेर पक्का स्वराज्यनिष्ठ असावाच लागतो. तो जर परकीयांशी ' देवाणघेवाण ' करू लागला , तर नाश ठरलेलाच असतो. हेर अत्यंत चाणाक्ष ,बुद्धीवान आणि हरहुन्नरी असावा लागतो. पुढच्या एका घटनेचा आत्ता नुसता उल्लेख करतो. कारवारच्या मोहिमेत मराठी हेरांनी उत्तम कामगिरी केली. पण एका हेराकडून कुचराई आणिचुका झाल्या. महाराजांन�� त्याला जरब दाखविलीच.\nआता महाराज प्रत्यक्ष लाल महालावरच झडप घालून शाहिस्तेखानाला ठार मारण्याचा विचारकरीत होते. ही कल्पनाच अफाट होती. सव्वा लाखाची छावणी. त्यात बंदिस्त लाल महाल. त्यात एका बंदिस्त दालनात खान. अन् त्याला गाठून छापा घालायचा. हे कवितेतच शक्य होते. पणअसं अचाट धाडस महाराजांनी आखले. हल्लीच्या युद्धतंत्रात ' कमांडोज ' नावाचा एक प्रकार सर्वांना ऐकून माहिती आहे. महाराजांचे सारेच सैनिक कमांडोज होते. पण त्यात पुन्हा अधिक पटाईत असे जवान महाराजांपाशी होते. त्याचे प्रत्यंतर लाल महालाच्या छाप्यात येते. 'ऑपरेशन लाल महाल ' असेच या छाप्याला नाव देता येईल. ही संपूर्ण मोहिम मुख्यत: हेरांच्या करामतीवर अवलंबून होती. सारा तपशील एखाद्या स्वतंत्र प्रबंधातच. मांडावा लागेल. पण या ऑपरेशन लाल महालचा अभ्यास महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांनिशी इतका बारकाईने केला आहे की , आपले मन या एकविसाव्या शतकाच्या वेशीत थक्क होऊन जाते. या गनिमी छाप्यासाठी महाराजांनी वेळ निवडली मध्यरात्रीची. मराठ्यांचे बहुसंख्य छापे रात्रीच्या अंधारातलेच आहेत. लाल महालावरच्या छाप्यासाठी महाराजांनी चैत्र शुद्ध अष्टमीची मध्यरात्र निवडली. पुढच्या उजाडत्या चैत्र शुद्ध नवमीस प्रभू राम जन्मास येणार होते\nयाच महिन्यात मोगलांचे पवित्र रोज्याचे उपवास सुरू झाले होते. छाप्याच्या रात्री सहावा रोजा होता. आकाशातला चंद छाप्याच्या सुमारास पूर्ण मावळणार होता. पण याचा इथं कुठं संबंध आला आला ना मोगली सैन्य रोजाच्या उपवासामुळे रात्र झाल्यावर भरपूर जेवण करूनसुस्तावणार हा अंदाज खरा ठरणार होता. खुद्द शाहिस्तेखानाच्या कुटुंबात हीच स्थिती असणार. शिवाय दिवस उन्हाळ्याचे. शेजारीच असलेल्या मुठा नदीला पाणी जेमतेमच असणार. छापाघालून झटकन ही नदी ओलांडून भांबुडर््याच्या (सध्याचे शिवाजीनगर) भागात आपल्याला पसार होता येणार आणि अगदी जवळ असलेल्या सिंहगडावर पोहोचता येणार हे लक्षात घेऊन महाराजांनी हे ऑपरेशन आखले होते.\nछाप्यातल्या कमांडोजनी कसेकसे , कुठेकुठे , कायकाय करायचे ते अगदी निश्चित केलेले होते. संपूर्ण तपशीलच इतका रेखीव आहे की , या ऑपरेशन लाल महालची आठदहावेळा महाराजांनी राजगडावर ' रिहर्सल ' केली असावी की काय असा दाट तर्क-तर्कच नव्हे खात्री होते. कारण जे घडले ते इतके बिनचूक घडले की , ���से घडणे कधीही ऐत्यावेळेला होत नसते. आपण तपशील पाहूच.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/447547", "date_download": "2019-02-23T23:43:46Z", "digest": "sha1:VN4HTAK5HWPZ2AFVQUKE7KWXAZJXMUZT", "length": 7223, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सुधाकरचा मृतदेह दरीतून बाहेर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सुधाकरचा मृतदेह दरीतून बाहेर\nसुधाकरचा मृतदेह दरीतून बाहेर\nआंबोली ः दरीतून मृतदेह बाहेर काढतांना बाबल आल्मेडा टीम व ग्रामस्थ. विजय राऊत\nआंबोली : आंबोली गेळे येथील कावळेसाद पॉईंट येथील खोल दरीत उडी टाकून आत्महत्या करणाऱया शिरसिंगे-मळईवाडी येथील सुधाकर देऊ राऊळ याचा मृतदेह रविवारी अथक प्रयत्नानंतर सांगेली येथील बाबल आल्मेडा यांच्या टीमने बाहेर काढला. सुमारे एक हजार फूट खोल दरीत असलेला मृतदेह या टीमने जीव धोक्यात घालून काढला. दरीत उडी टाकल्याने राऊळ यांना अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. दरम्यान, विच्छेदनासाठी मृतदेह सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला.\nसुधाकर राऊळ यांनी पत्नीला फोन करून शुक्रवारी रात्री कावळेसाद पॉईंट येथील दरीत उडी टाकून आत्महत्या केली होती. राऊळ यांचा मृतदेह काढण्यासाठी पोलिसांनी बाबल आल्मेडा टीमला शनिवारी पाचारण केले होते. या टीमचे किरण नार्वेकर मृतदेहापर्यंत पोहोचले होते. मात्र, रात्र झाल्याने मृतदेह काढण्याची मोहीम थांबविण्यात आली. या टीमने रविवारी दुपारी साडेतीन वाजता मोहीम पुन्हा हाती घेतली. अवघ्या एक तासात हजार फूट खोल दरीत असलेला मृतदेह बाहेर काढला. टीममध्ये बाबल आल्मेडा यांच्यासह अभय किनळोस्कर, पंढरी राऊळ, किरण नार्वेकर, सचिन नार्वेकर, शैलेश राऊळ, गुरुनाथ सावंत, रोहित राणे, संतान आल्मेडा, संतोष सावंत, लॉरेन्स आल्मेडा, फिलिप्स आल्मेडा तसेच सांगेलीतील ग्रामस्थ, हवालदार गजानन देसाई सहभागी झाले होते. शिरशिंगे\nआणि आंबोलीतील ग्रामस्थांनी मृतदेह काढण्यासाठी सहकार्य केले. शिरशिंगेतील\nग्रामस्थ दर���च्या खालच्या भागातून आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस, निरीक्षक शंकर पाटील, सहाय्यक निरीक्षक अरुण जाधव, हवालदार गजेंद्र भिसे, प्रकाश कदम उपस्थित होते.\nसुधाकर यांनी घरगुती भांडणातून आत्महत्या केल्याचे निरीक्षक पाटील यांनी सांगितले. मात्र, आत्महत्येसाठी त्यांनी कावळेसाद पॉईंटची का निवड केली, हा\nदोन आठवडय़ानंतरही उपोषण कायम\nसिंधुदुर्गात तापसरीचे संकट वाढतेच\nग्रामजागरातून विकासाच्या संकल्पनांना दिशा\nम्हशीच्या पोटात प्लास्टिकसह अखाद्यजनकाचा 40 किलो साठा\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/498631", "date_download": "2019-02-23T23:37:03Z", "digest": "sha1:JV24WDZAPPZ5ORZYT52F6SMR3YOLTWTZ", "length": 5293, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जीएसटी ; वस्तूंवर नव्या किमती न छापल्यास एक लाखाचा दंड - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » जीएसटी ; वस्तूंवर नव्या किमती न छापल्यास एक लाखाचा दंड\nजीएसटी ; वस्तूंवर नव्या किमती न छापल्यास एक लाखाचा दंड\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nजीएसटी लागू झाल्यानंतर वस्तूंच्या नव्या किमती छापणे बंधनकारक करण्यात आले असून, तसे न केल्यास संबंधित कंपनीला एक लाखापर्यंतचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. याशिवाय दंडासोबत कारावासाची शिक्षाही सुनावली जाऊ शकते, असा इशारा केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी कंपन्यांना दिला.\nजीएसटीनंतर उत्पादकांना न विकला गेलेला स्टॉक विकण्यासाठी सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तूंच्या किमतीत बरेचसे बदल झाले आहेत. त्यामुळे जीएसटीनंतर वस्तूंच्या नव्या किमती छापणे कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. जर कंपन्यांनी नव्या किमती वस्तूंवर छापल्या नाही तर संबंधित कंपन्यांना एक लाखापर्यंत दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. या दंडाच्या रकमेशिवाय कारावासाची शिक्षाही भोगावी लागणार असल्याचे पासवान यांनी सांगितले.\nवैद्यकीय प्रवेश आरक्षण ; राज्य सरकारचा जीआर सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द\nराष्ट्रीय महामार्गांकरता टोल फ्री क्रमांक 1033\nआमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे\nपाकच्या गोळीबारात पाच नागरिक ठार\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/559912", "date_download": "2019-02-24T00:09:10Z", "digest": "sha1:DRTMETFMQTVRYSEOWUFEMFXFBS3QT5I6", "length": 6728, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शहरात शिवजंयती मिरवणुकीचा जल्लोष - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » शहरात शिवजंयती मिरवणुकीचा जल्लोष\nशहरात शिवजंयती मिरवणुकीचा जल्लोष\nशिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या मिरवणूक उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, मध्यवर्तीचे अध्यक्ष रसूल पठाण, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, शहाजी पवार, आनंद चंदनशिवे, पद्माकर काळे, दास शेळके आदी.\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शिव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने लेझीमचा ताफ्ढा, डॉल्बीचा दणदणाट, ढोलीबाजाच्या तालावर भव्य आणि दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. शिव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने ��ी मिरवणूक जल्लोषपूर्ण व आकर्षक ठरली.\nशिव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या मिरवणुकीस डांळिबीआड येथून सायंकाळी उत्साहात प्रारंभ झाला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, स्थायीचे माजी सभापती पद्माकर काळे, राजन जाधव, जगदीश पाटील, अर्जुन सुरवसे, विजय पुकाळे, विजय भोईटे, सहकारी शिखर बँकेचे अविनाश महागांवकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे, मोहन डांगरे, दास शेळके, काँगेसचे धर्मा भोसले, सुनिल रसाळे, मध्यवर्तीचे अध्यक्ष रसूल पठाण, शेखर फ्ंढड, श्रीकांत घाडगे, दिलीप कोल्हे, निरंजन बोध्दूल यांच्यासह पदाधिकाऱयांची प्रमुख उपस्थिती होती.\nमध्यवर्ती महामंडळाच्या मिरवणूकीत सुमारे 23 मंडळाचा सहभाग होता. मोठय़ा उत्साही वातावरणात या मिरवणूकीस सुरूवात झाली. पुढे नवी पेठ, मॅकेनिक चौक, शिवाजी चौक, महात्मा गांधी मार्ग, बाळीवेस, टिळक चौक, मधला मारूती, दत्त चौक मार्गे डाळिंबीआड येथे या मिरवणूकीचा रात्री समारोप झाला.\nलघु पाटबंधाऱयाच्या अधिकाऱयाला लाच घेताना अटक\nआगा.. देशी पेक्षा जरशीच बरी \n…माऊलीची माया होता माझा भिमराया \nसांगलीत अत्याधुनिक नाटयगृह उभारणार\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/devi/devi07-08.htm", "date_download": "2019-02-23T22:54:43Z", "digest": "sha1:OUBWQCW6N5QDGFQ2457PM6SXEH4AVLEE", "length": 41401, "nlines": 254, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - सप्तमः स्कन्धः - अष्टमोऽ���्यायः", "raw_content": "\nसंशयोऽयं महान् ब्रह्मन् वर्तते मम मानसे \nब्रह्मलोकं गतो राजा रेवतीसंयुतः स्वयम् ॥ १ ॥\nमया पूर्वं श्रुतं कृत्स्नं ब्राह्मणेभ्यः कथान्तरे \nब्राह्मणो ब्रह्मविच्छान्तो ब्रह्मलोकमवाप्नुयात् ॥ २ ॥\nराजा कथं गतस्तत्र रेवतीसंयुतः स्वयम् \nसत्यलोकेऽतिदुष्प्रापे भूर्लोकादिति संशयः ॥ ३ ॥\nमृतः स्वर्गमवाप्नोति सर्वशास्त्रेषु निर्णयः \n(मानुषेण तु देहेन ब्रह्मलोके गतिः कथम् \nस्वर्गात्पुनः कथं लोके मानुषे जायते गतिः ॥ ४ ॥\nएतन्मे संस्ययं विद्वंश्छेत्तुमर्हसि साम्प्रतम् \nयथा राजा गतस्तत्र प्रष्टुकामः प्रजापतिम् ॥ ५ ॥\nमेरोस्तु शिखरे राजन् सर्वे लोकाः प्रतिष्ठिताः \nइन्द्रलोको वह्निलोको या च संयमिनी पुरी ॥ ६ ॥\nतथैव सत्यलोकश्च कैलासश्च तथा पुनः \nवैकुण्ठश्च पुनस्तत्र वैष्णवं पदमुच्यते ॥ ७ ॥\nयथार्जुनः शक्रलोके गतः पार्थो धनुर्धरः \nपञ्चवर्षाणि कौन्तेयः स्थितस्तत्र सुरालये ॥ ८ ॥\nमानुषेणैव देहेन वासवस्य च सन्निधौ \nतथैवान्येऽपि भूपालाः ककुत्स्थप्रमुखाः किल ॥ ९ ॥\nजित्वेन्द्रसदनं प्राप्य संस्थितास्तत्र कामतः ॥ १० ॥\nमहाभिषः पुरा राजा ब्रह्मलोकं गतः स्वराट् \nआगच्छन्तीं नृपो गङ्गामपश्यच्चातिसुन्दरीम् ॥ ११ ॥\nकिञ्चिन्नग्ना नृपेणाथ दृष्टा सा सुन्दरी तथा ॥ १२ ॥\nस्मितं चकार कामार्तः सा च किञ्चिज्जहास वै \nब्रह्मणा तौ तदा दृष्टौ शप्तौ जातौ वसुन्धराम् ॥ १३ ॥\nवैकुण्ठेऽपि सुराः सर्वे पीडिता दैत्यदानवैः \nगत्वा हरिं जगन्नाथमस्तुवन्कमलापतिम् ॥ १४ ॥\nसन्देहो नात्र कर्तव्यः सर्वथा नृपसत्तम \nगम्याः सर्वेऽपि लोकाः स्युर्मानवानां नराधिप ॥ १५ ॥\nअवश्यं कृतपुण्यानां तापसानां नराधिप \nपुण्यसद्‌भाव एवात्र गमने कारणं नृप ॥ १६ ॥\nतथैव यजमानानां यज्ञेन भावितात्मनाम् \nरेवतो रेवतीं कन्यां गृहीत्वा चारुलोचनाम् ॥ १७ ॥\nब्रह्मलोकं गतः पश्चात्किं कृतं तेने भूभुजा \nब्रह्मणा किं समादिष्टं कस्मै दत्ता सुता पुनः ॥ १८ ॥\nतत्सर्वं विस्तराद्‌बह्मन् कथय त्वं ममाधुना \nनिशामय महीपाल राजा रेवतकः किल ॥ १९ ॥\nपुत्र्या वरं परिप्रष्टुं ब्रह्मलोकं गतो यदा \nआवर्तमाने गान्धर्वे स्थितो लब्धक्षणः क्षणम् ॥ २० ॥\nशृण्वन्नतृप्यद्‌धृष्टात्मा सभायां तु सकन्यकः \nसमाप्ते तत्र गान्धर्वे प्रणम्य परमेश्वरम् ॥ २१ ॥\nदर्शयित्वा सुतां तस्मै स्वाभिप���रायं न्यवेदयत् \nवरं कथय देवेश कन्येयं मम पुत्रिका ॥ २२ ॥\nदेया कस्मै मया ब्रह्मन् प्रष्टुं त्वां समुपागतः \nबहवो राजपुत्रा मे वीक्षिताः कुलसम्भवाः ॥ २३ ॥\nकस्मिंश्चिन्मे मनः कामं नोपतिष्ठति चञ्चलम् \nतस्मात्त्वां देवदेवेश प्रष्टुमत्रागतोऽस्म्यहम् ॥ २३ ॥\nतदाज्ञापय सर्वज्ञ योग्यं राजसुतं वरम् \nकुलीनं बलवन्तं च सर्वलक्षणसंयुतम् ॥ २५ ॥\nदातारं धर्मशीलं च राजपुत्रं समादिश \nतदाकर्ण्य जगत्कर्ता वचनं नृपतेस्तदा ॥ २६ ॥\nतमुवाच हसन्वाक्यं दृष्ट्वा कालस्य पर्ययम् \nराजपुत्रास्त्वया राजन् वरा ये हृदये कृताः ॥ २७ ॥\nग्रस्ताः कालेन ते सर्वे सपितृपौत्रबान्धवाः \nसप्तविंशतिमोऽद्यैव द्वापरस्तु प्रवर्तते ॥ २८ ॥\nवंशजास्ते मृताः सर्वे पुरी दैत्यैर्विलुण्ठिता \nसोमवंशोद्‌भवस्तत्र राजा राज्यं प्रशास्ति हि ॥ २९ ॥\nउग्रसेन इति ख्यातो मथुराधिपतिः किल \nययातिवंशसम्भूतो राजा माथुरमण्डले ॥ ३० ॥\nउग्रसेनात्मजः कंसः सुरद्वेषी महाबलः \nदैत्यांशः पितरं सोऽपि कारागारं न्यवेशयत् ॥ ३१ ॥\nस्वयं राज्यं चकारासौ नृपाणां मदगर्वितः \nमेदिनी चातिभारार्ता ब्रह्माणं शरणं गता ॥ ३२ ॥\nअंशावतरणं तत्र गदितं सुरसत्तमैः ॥ ३३ ॥\nवासुदेवः समुत्पन्नः कृष्णः कमललोचनः \nदेवक्यां देवरूपिण्यां योऽसौ नारायणो मुनिः ॥ ३४ ॥\nतपश्चचार दुःसाध्यं धर्मपुत्रः सनातनः \nगङ्गातीरे नरसखः पुण्ये बदरिकाश्रमे ॥ ३५ ॥\nसोऽवतीर्णो यदुकुले वासुदेवोऽपि विश्रुतः \nतेनासौ निहतः पापः कंसः कृष्णेन सत्तम ॥ ३६ ॥\nउग्रसेनाय राज्यं वै दत्तं हत्वा खलं सुतम् \nकंसस्य श्वशुरः पापो जरासन्धो महाबलः ॥ ३७ ॥\nआगत्य मथुरां क्रोधाच्चकार सङ्गरं मुदा \nकृष्णेनासौ जितः संख्ये जरासन्धो महाबलः ॥ ३८ ॥\nप्रेषयामास युद्धाय सबलं यवनं ततः \nश्रुत्वाऽऽयान्तं महाशूरं ससैन्यं यवनाधिपम् ॥ ३९ ॥\n[कृष्णस्तु मथुरां त्यक्त्वा पुरीं द्वारावतीमगात् \nप्रभग्नां तां पुरीं कृष्णः शिल्पिभिः सह सङ्गतैः ॥\nजीर्णोद्धारं पुरः कृत्वा वासुदेवः प्रतापवान् \nउग्रसेनं च राजानं चकार वशवर्तिनम् ॥]\nवासुदेवस्तु तत्राद्य वर्तते बान्धवैः सह ॥ ४० ॥\nतास्याग्रतः स विख्यातो बलदेवो हलायुधः \nशेषांशो मुसली वीरो वरोऽस्तु तव सम्मतः ॥ ४१ ॥\nसङ्कर्षणाय देह्याशु कन्यां कमललोचनाम् \nरेवतीं बलभद्राय विवाहविधिना ततः ॥ ४२ ॥\nदत्त्वा पुत्रीं न���पश्रेष्ठ गच्छ त्वं बदरिकाश्रमम् \nतपस्तप्तुं सुरारामं पावनं कामदं नृणाम् ॥ ४३ ॥\nइति राजा समादिष्टो ब्रह्मणा पद्मयोनिना \nजगाम तरसा राजन् द्वारकां कन्ययान्वितः ॥ ४४ ॥\nददौ तां बलदेवाय कन्यां वै शुभलक्षणाम् \nततस्तप्त्वा तपस्तीव्रं नृपतिः कालपर्यये ॥ ४५ ॥\nजगाम त्रिदशावासं त्यक्त्वा देहं सरित्तटे \nभगवन्महदाश्चर्यं भवता समुदाहृतम् ॥ ४६ ॥\nरेवतस्तु स्थितस्तत्र ब्रह्मलोके सुतार्थतः \nयुगानां तु गतं तत्र शतमष्टोत्तरं किल ॥ ४७ ॥\nकन्या वृद्धा न सञ्जाता राजा वातितरां नु किम् \nएतावन्तं तथा कालमायुः पूर्णं तयोः कथम् ॥ ४८ ॥\nन जरा क्षुपित्पासा वा न मृत्युर्न भयं पुनः \nन तु ग्लानिः प्रभवति ब्रह्मलोके सदानघ ॥ ४९ ॥\nमेरुं गतस्य शर्यातेः सन्तती राक्षसैर्हता \nगताः कुशस्थलीं त्यक्त्वा भयभीता इतस्ततः ॥ ५० ॥\nमनोश्च क्षुवतः पुत्र उत्पन्नो वीर्यवत्तरः \nइक्ष्वाकुरिति विख्यातः सूर्यवंशकरस्तु सः ॥ ५१ ॥\nवंशार्थं तप आतिष्ठद्देवीं ध्यात्वा निरन्तरम् \nनारदस्योपदेशेन प्राप्य दीक्षामनुत्तमाम् ॥ ५२ ॥\nतस्य पुत्रशतं राजन्निक्ष्वाकोरिति विश्रुतम् \nविकुक्षिः प्रथमस्तेषां बलवीर्यसमन्वितः ॥ ५३ ॥\nअयोध्यायां स्थितो राजा इक्ष्वाकुरिति विश्रुतः \nशकुनिप्रमुखाः पुत्रा पञ्चाशद्‌बलवत्तराः ॥ ५४ ॥\nउत्तरापथदेशस्य रक्षितारः कृताः किल \nदक्षिणस्यां तथा राजन्नादिष्टास्तेन ते सुताः ॥ ५५ ॥\nचत्वारिंशत्तथाष्टौ च रक्षणार्थं महात्मना \nअन्यौ द्वौ संस्थितौ पार्श्वे सेवार्थं तस्य भूपतेः ॥ ५६ ॥\nरेवतीचा बलदेवाशी विवाह - इश्वाकु कुलाची निर्मिती -\nजनमेजय म्हणाला, \"हे ब्रह्मन्, मी असे ऐकले महे की ब्रह्मवेत्त्या व शांत ब्राह्मणालाच फक्त ब्रह्मलोक प्राप्त होतो. दुसरा कुणी ब्रह्मलोकी गेल्याचे ऐकिवात नाही. अशी वस्तुस्थिती असताना रेवतराज आपली शुभ कन्या रेवती हिला घेऊन ब्रह्मलोकी कसा गेला हे महामुने, माझ्या मनात फारच संशय दाटून राहिला आहे. कारण ब्रह्मलोक प्राप्त होणे मनुष्यास केवळ अशक्यच असताना द्युलोकापासून त्या सत्यलोकापर्यंत राजा आपल्या कन्येसह येऊन पोहोचला हे आश्चर्य नव्हे काय हे महामुने, माझ्या मनात फारच संशय दाटून राहिला आहे. कारण ब्रह्मलोक प्राप्त होणे मनुष्यास केवळ अशक्यच असताना द्युलोकापासून त्या सत्यलोकापर्यंत राजा आपल्या कन्येसह येऊ��� पोहोचला हे आश्चर्य नव्हे काय वास्तविक पहाता ब्रह्मवेत्त्यालाच स्वर्ग प्राप्त होतो हे खरे असून सर्व शास्त्रेही तसेच सांगतात. तेव्हा स्वतः तेथपर्यंत गेलेल्या राजाचे व त्याच्या कन्येचे पुन्हा भूलोकावर आगमन कसे संभवनीय आहे वास्तविक पहाता ब्रह्मवेत्त्यालाच स्वर्ग प्राप्त होतो हे खरे असून सर्व शास्त्रेही तसेच सांगतात. तेव्हा स्वतः तेथपर्यंत गेलेल्या राजाचे व त्याच्या कन्येचे पुन्हा भूलोकावर आगमन कसे संभवनीय आहे तेव्हा मृत नसताही जिवंतपणी शरीरधारी ते उभयता \"ब्रह्मदेवाला विचारण्यासाठी तेथपर्यंत गेले कसे व तेथून परत आले कसे तेव्हा मृत नसताही जिवंतपणी शरीरधारी ते उभयता \"ब्रह्मदेवाला विचारण्यासाठी तेथपर्यंत गेले कसे व तेथून परत आले कसे खरोखरच हे महर्षे, मी गोंधळून गेलो आहे. आपण माझ्या संशयाचे निवारण करा.\"\nव्यासांनी सांगितले, \"हे राजन् देवलोक मेरु पर्वताच्या शिखरावर वसलेले आहेत. इंद्रलोक, अग्नीलोक, संयमनी नगरी तसेच सत्यलोक, वैकुंठ लोक ही सर्व देवांची वसतीस्थाने मेरु पर्वताच्या उंच शिखरावर आहेत. अरे, प्रत्यक्ष अर्जुनही इंद्रलोकी जाऊन पाच वर्षेपर्यंत इंद्रलोकी राहिला होता व तेथे स्वर्गलोकी राहूनही तो परत या लोकी प्राप्त झाला. तो मनुष्ययदेहानेच इंद्राचे सान्निध्यात राहिला होता हे विदीतच आहे. त्यानंतर ककुस्थ व इतर कित्येक राजे स्वर्गामध्ये जाऊन तेथे काही कालपर्यंत वास्तव्य करून परत आले होते. इतकेच काय, पण प्रत्यक्ष दैत्यही इंद्रलोक जिंकून तेथे जाऊन राज्य करीत होते हे मी तुला सांगितलेच आहे. तात्पर्य, देवांप्रमाणे तुल्यबल असलेले मानवही योग्यता असल्याने देवलोकी जाऊन राहू शकतो व दैत्यही आपल्या बलाने देवलोक प्राप्त करून घेतात. हे राजेंद्रा, आता पूर्वीचीच घटना तुला सांगतो.\nमहाभिष नावाचा पराक्रमी राजा स्वसामर्थ्याने ब्रह्मलोकी गेला होता. त्यावेळी तेथे आलेल्या सुंदर गंगेला त्याने पाहिले. एवढ्यात दुर्देवाने वार्‍यामुळे तिच्या शरीरावरचे वस्त्र उडून गेले. ती सुंदरवदना नग्न झाली. राजा महाभिषाने अनिमिष नेत्राने तिचे अवलोकन केले. तिनेही राजाकडे प्रेमपूर्ण नजरेने पाहिले. राजाची कामवासना जागृत झाली व तो गंगेकडे पाहून हसला. गंगेनेही कामातुर होऊन हसून प्रतिसाद दिला. ते अवलोकन करताच कुद्ध होऊन ब्रह्मदेवाने त्या उ���यतांना शाप दिला व त्या शापामुळे उभयतांना भूमीवर परत यावे लागले. ते दोघही काही काळपर्यंत स्वर्गापासून च्युत झाले.\nतसेच देवांना दैत्यांनी अनेक वेळा त्रस्त केल्यामुळे देव वेळोवेळी विष्णूलोकावर गेले होते. ह्या घटनाही हे जनमेजया, मी तुला सांगितल्या आहेत.\nथोडक्यात सांगायचे तर हे राजा, जे पुण्यवान असतात तेच स्वर्गलोकी जाऊ शकतात. तसेच स्वतःच्या तपःसामर्थ्यावर ऋषीमुनी स्वर्गलोकी जातात व परत येतात. केवळ पुण्याच्याच जोरावर मानवांना स्वर्ग प्राप्त होत असतो. शिवाय यज्ञयाग केल्याने ज्यांची अंतःकरणे शुद्ध झाली आहेत अशांनाही स्वर्गलोकी जाता येते. तेव्हा रेवतराज रेवतीला घेऊन ब्रह्मलोकात गेला याविषयी संशय निर्माण होण्याचे कारण नाही.\"\nजनमेजयाचे व्यासांच्या भाषणाने समाधान झाले व आनंदी मनाने तो म्हणाला, \"हे महर्षे, आता मला सर्व काही समजले. पुण्य हेच स्वर्गात जाण्याचे कारण होय. आता हे मुने, मला पुढील कथाभाग सांगा. रेवतराजा ब्रह्मलोकी कन्येसह जाऊन पोहचल्यावर तेथे त्याने काय केले ब्रह्मदेवाला राजाने काय विचारले ब्रह्मदेवाला राजाने काय विचारले ब्रह्मदेवाने राजाचे कोणत्या उत्तराने समाधान केले ब्रह्मदेवाने राजाचे कोणत्या उत्तराने समाधान केले अखेरीस रेवतीचा कोणाबरोबर विवाह झाला अखेरीस रेवतीचा कोणाबरोबर विवाह झाला हे सर्व ऐकण्याची माझी इच्छा, हे भगवान महर्षे, आपण पूर्ण करा.\"\nव्यास सांगू लागले, \"राजा, आता ऐक तर मग. जेव्हा तो तेथे प्राप्त झाला त्यावेळी ब्रह्मलोकी गायन चालले होते. त्यामुळे ब्रह्मदेवापुढे त्याला प्रश्न उपस्थित करण्यास वेळच मिळाला नाही. तेव्हा राजाही आपल्या कन्या रेवतीसह गायन ऐकू लागला. सुरलोकीच्या त्या गायनाने रेवतराजा व रेवती दोघेही तल्लीन झाली. अशाप्रकारे बराच कालपर्यंत गायन चालले होते. गायन संपल्यावर राजा रेवताने पुढे जाऊन आदराने ब्रह्मदेवाला साष्टांग प्रणाम केला. आपली कन्या रेवती त्याने ब्रह्मदेवास दाखविली तिच्या विवाहाविषय मार्ग दाखविण्याची ब्रह्मदेवास विनंती केली.\"\nराजा रेवत म्हणाला, \"हे सुरेश्वरा, ही माझी कन्या रेवती सर्वलक्षणसंपत्र असून सांप्रत ती उपवर झाली आहे तेव्हा तिच्यासाठी योग्य असा वर आपण सुचवा. ही सुंदर कन्या कोणाला अर्पण करू हे आपणास विचारण्यासाठी मी येथे आलो आहे. तेव्हा माझी काळज दूर करा.\nहे ब्रह्मन्, मी पुष्कळ कुलीन राजपुत्रांचे बाबतील हिच्यासाठी विचार केला व प्रत्यक्ष पाहिलेही. पण माझा मनाला हिच्या योग्य असा एकही वर आढळेना. तेव्ह हे देवाधिपते, आता मी आपणालाच शरण येऊन विचारीत आहे. आपण सर्वज्ञ आहात. म्हणून एखादा सुयोग्य राजपुत्र कोण आहे ते मला सांगा. तो कुलीन, प्रतापी, सर्व गुणलक्षणांनी युक्त, धर्मशील, महान दातृत्व अंगी असलेला असा हवा आहे. हे भगवान माझी ही कन्या अवलोकन करून आता योग्य वर दाखवा.\"\nराजाचे भाषण ब्रह्मदेवाने शांत चित्ताने ऐकून घेतले कालगतीचा विचार करून ब्रह्मदेव हसत म्हणाला, \"हे राजा, तू ज्या राजपुत्राचा योग्य वर म्हणून विचार केल होतास ते सर्वजण यावेळी आपल्या पित्यासह, बांधवांसह सर्व स्वजनांसह कालाधीन झाले आहेत. आजच या नव्या मन्वंतरातील सत्ताविसावे द्वापारयुग सुरू झाले आहे. शिवाय हे राजा, तुझे वंशजही मृत झाले आहेत. तुझी राजधानीची व राज्याची दैत्यांनी दाणादाण उडवून टाकली आहे. सोमवंशातील उग्रेसन नावाचा बलाढ्य व सुप्रसिद्ध असा मथुरेचा राजा राज्य करीत होता. तो बंदिस्त असून त्यावेळी तेथे ययातिवंशात जन्म पावलेला उग्रसेनाचा पुत्र महाबलाढ्य कंस राजा राज्य करू लागला आहे तो अत्यंत देवद्वेष्टा आहे.\nकंसाच्या अंतः करणात दैत्याचा अंश असल्याने त्या पापात्म्याने प्रत्यक्ष आपल्या पित्याला कारागृहात डांबून ठेवून राज्य बळकावले आहे. अत्यंत मदोन्मत्त व गर्विष्ठ होऊन तो राज्य करीत आहे. त्या माजलेल्या कंसाच्या त्रासाने पृथ्वी दुःखी झाली असून ती यावेळी ब्रह्मदेवालाच शरण गेली आहे. कारण त्या दुष्ट राजाच्या सैन्याचा भार तिला सहन होईनासा झाला आहे. त्यामुळे ती व्याकुळ झाली आहे.\nम्हणून पृथ्वीवर अंशरूपाने परमेश्वराचा अवतार होईल असे सुरश्रेष्ठांनी सांगितले होते. कमलाप्रमाणे नेत्र असलेला वासुदेवाचा पुत्र कृष्ण देवस्वरूप देवकीचे पोटी जन्मास आला आहे. नराचा सखा सनातन धर्मपुत्र जो नारायण तो गंगातीरावरील बद्रिकाश्रमात दुर्घट तपश्चर्या करीत होता. तोच यदुकुलात जन्म घेऊन वासुदेव या नावाने सुप्रसिद्ध झाला आहे.\nहे रेवत राजा, त्या महात्म्या कृष्णाने पापात्म्या कंसाचा वध करून पुन्हा उग्रसेनाला राज्य मिळवून दिले. त्यामुळे कंसाचा सासरा महाबलाढ्य दैत्य जरासंध अत्यंत क्रोधायमान होऊन कृष्णाशी त्याने मथुरे�� येऊन युद्ध केले. पण महापराक्रमी जरासंधाचा कृष्णाने युद्धात पराभव केला. त्यामुळे चिडून जाऊन प्रचंड सैन्य घेऊन जरासंधाने एक यवन कृष्णाशी युद्ध करण्यासाठी पाठविला. पण कृष्णाने आपले सर्व यादव सैन्य बंदोबस्तासाठी मथुरेत ठेवले व स्वतः त्या यवनाला सामोरा गेला. युद्ध करून त्याने यवनाला सैन्यासह पिटाळून लावले.\nआज आपल्या बंधूसह तो पराक्रमी कृष्ण मथुरेत वास्तव्य करीत आहे. कृष्णाचा हलायुध बलदेव नावाचा श्रेष्ठ बंधू आहे. तो मुसलधारी असून प्रत्यक्ष शेषाचा अंश असून अत्यंत बलशाली आहे. म्हणून मला वाटते, तोच एकमेव वीरश्रेष्ठ तुझ्या रेवती नावाच्या कन्येस सुयोग्य वर आहे. म्हणून त्या संकर्षणाला तू आपली कन्या सत्वर निश्चयी मनाने अर्पण कर. आपली कन्या त्या महाप्रतापी बलदेवाला अर्पण केल्यावर हे राजा तू मनोरथ पूर्ण करणार्‍या व देवांचे विश्रांतीस्थान असलेल्या बद्रिकाश्रमात वास्तव्य करून अखेरपर्यंत तपश्चर्या कर.\"\nअशाप्रकारे पद्ययोनी ब्रह्मदेवाने राजाला योग्य मार्ग दाखविला. राजा रेवत आपली कन्या रेवती हिला बरोबर घेऊन सत्वर द्वारकेस आला. आपली सुलक्षणी कन्या आनंदाने रेवतराजाने बलदेवास अर्पण केली आणि तीव्र तपश्चर्या करण्यासाठी तो बद्रिकाश्रमात गेला. अखेर कालगतीमुळे नदीकिनारी त्याने देहत्याग केला व स्वर्गाला गेला.\"\nजनमेजय अधिकच विस्मयचकित झाला. तो म्हणाला, \"हे महर्षे, आपण काय आश्चर्य सांगत आहात. अहो, आपल्या कन्येला इष्ट वर मिळावा म्हणून गेला असता त्याची तेथे एकशे आठ युगे गेली. तरीही त्याची कन्या वृद्ध न होता उपवर अशी यौवनसंपन्नच कशी राहिली राजाही जरेने दुर्बल कसा झाला नाही राजाही जरेने दुर्बल कसा झाला नाही शिवाय एवढा मोठा काल जाईपर्यंत त्याला आपले आयुष्य पुरले कसे शिवाय एवढा मोठा काल जाईपर्यंत त्याला आपले आयुष्य पुरले कसे \nराजाच्या शंका ऐकून व्यासांना हसू आले. ते कौतुकमिश्रित स्वराने राजाला म्हणाले, \"हे निष्पापा, ब्रह्मलोकी वृद्धत्व, क्षुधा, तृषा, मृत्यु, भय, ग्लानी हे सर्व कधीही प्राप्त होत नाहीत. यांची तेथे भीति नसते. त्यामुळे रेवतराजा आपल्या कन्येसह होता तसाच राहिला. दोघांनाही वार्धक्य अथवा मृत्यू यापासून भय निर्माण झाले नाही. आता मी तुला शर्यातीच्या वंशातील राजाची कथा सांगतो ऐक.\nशर्याति राजा तपश्चर्येसाठी मेरू पर्वतावर गेला. इकडे राक्षसांनी त्याची संतती मारण्यास सुरुवात केली. तेव्हा भयभीत झालेले शर्यातीचे वंशज कुशस्थली सोडून इतस्ततः भटकू लागले. त्याच वेळी वैवस्वत मनूला शिंक येऊ लागली आणि त्यातूनच घाणेंद्रियापासून त्याला एक अत्यंत बलशाली असा महापराक्रमी पुत्र झाला. तो पुढे ईक्ष्वाकु म्हणून विख्यात झाला. त्यानेच सूर्यवंश पुढे चालवला. नारदाने उपदेश देऊन त्याला शक्तिदीक्षा दिली.\nआपल्या वंश रक्षणासाठी त्याने देवीचे निरंतर ध्यान केले. त्यानंतर इक्ष्वाकुला शंभर पुत्र झाले. त्यापैकी विकुक्षी हा ज्येष्ठ पुत्र अति पराक्रमी झाला. इक्ष्वाकु राजाने अयोध्येत जाऊन वास्तव्य केले. त्याने आपले पन्नास बलाढ्य पुत्र उत्तरेकडील देशांचे रक्षण करण्यास नेमले.\nतसेच आपल्या अठ्ठेचाळीस पुत्रांना त्याने दक्षिण देशांचे रक्षण करण्यासाठी रवाना केले. व त्याने उरलेल्या दोन पुत्रांना स्वतःच्या सेवेसाठी जवळ ठेवले. इक्ष्वाकु राजाने धर्मतत्पर राहून पुष्कळ कालपर्यंत राज्य केले.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nसप्तमस्कन्धे इक्ष्वाकुवंशवर्णनं नामाष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Wang-Marathwadi-decision-is-a-guide-to-the-state/", "date_download": "2019-02-23T23:15:02Z", "digest": "sha1:A6UOWTOYJA5OUY6344QLGTEMIY6HV67R", "length": 8325, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वांग मराठवाडीचा निर्णय राज्याला दिशादर्शक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › वांग मराठवाडीचा निर्णय राज्याला दिशादर्शक\nवांग मराठवाडीचा निर्णय राज्याला दिशादर्शक\nकोयना धरण होऊन 60 वर्षाचा काळ लोटला आहे. तरी धरणग्रस्तांना न्याय मिळालेला नाही. आम्ही सत्तेवर आल्यानंतर 14 हजार धरणग्रस्तांपैकी 11 हजार धरणग्रस्तांचे रेकॉर्ड तयार केले आहे. उर्वरित 3 हजार धरणग्रस्तांचे रेकॉर्ड तयार करण्याचे काम सुरू आहे. धरणग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून वांग - मराठवाडीसाठी झालेला निर्णय संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरेल, असा विश्‍वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.\nवांग - मराठवाडीतील ज्या धरणग्रस्तांना जमिनी देता आल्या नाहीत, त्यांनी मागणी केल्यानुसार जमिनीच्या बदल्यात रोख रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या धनादेशाच्या वितरणप्रसंगी वांग - मराठ��ाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी, आ. नरेंद्र पाटील, आ. शंभूराज देसाई, विक्रम पावसकर, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, कराडचे प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्यासह प्रशासकीय अधिकार्‍यांची प्रमुख उपस्थिती होती.\nना. चंद्रकांत पाटील म्हणाले, वांग - मराठवाडीच्या पुनर्वसनाचा अनेक वर्षाचा रखडलेला प्रश्‍न सोडविताना धरणग्रस्तांना एकरी 17 लाखांप्रमाणे मोबदला देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐतिहासिक आहे. धरणग्रस्तांच्या समस्या कधी सुटत नाहीत, नवनवे प्रश्‍न निर्माण होतात. पण ते प्रश्‍न सोडवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच धरणग्रस्तांनी सुरू असणारे काम बंद पाडू नये, असे आवाहन ना. पाटील यांनी केले.\nआता राज्यात नव्याने प्रकल्प होण्याची शक्यता कमीच आहे. म्हणूनच जलयुक्त शिवार योजनेचा स्विकार करत राज्यातील प्रत्येक गावात पडणारा पावसाचा थेंबही वाया जाऊ नये, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील 16 हजार गावांचा सर्व्हे केला आहे. तसेच मी पुनर्वसन मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला, तेव्हा मागील 60 वर्षापासून धरणग्रस्तांचे पुनर्वसनासह अनेक प्रश्‍न कायम असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आम्ही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन या विषयाला प्राधान्य देत असल्याचेही ना. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी आ. नरेंद्र पाटील, आ. शंभूराज देसाई, भरत पाटील यांच्यासह माधव भंडारी, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांचीही भाषणे झाली.\nआ. नरेंद्र पाटील यांचा योग्य निर्णय घेण्याचा इशारा\nआ. नरेंद्र पाटील यांनी शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या अनेक प्रश्‍नांना हात घातला. पवनचक्क्यांसाठी जमिनी कवडीमोल दराने घेऊन शेतकर्‍यांचे केलेले नुकसान, मंद्रूळ कोळे परिसरातल्या चार गावांच्या जमिनी काढून केलेला अन्याय, महिंद प्रकल्पातल्या गाळ काढण्याकडे झालेले दुर्लक्ष, मराठवाडी जिंती रिंग रोड व अजूनही न सुटलेले प्रश्‍न यांचा आढावा घेत योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा इशाराही आ. नरेंद्र पाटील यांनी दिला.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभ��व्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/447747", "date_download": "2019-02-23T23:40:04Z", "digest": "sha1:VZ6FFB5USS7QSENOAMGLDOJUPC3STQ4Y", "length": 4781, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "खोटय़ा बातम्यांना फेसबुक देणार पूर्ण विराम - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » खोटय़ा बातम्यांना फेसबुक देणार पूर्ण विराम\nखोटय़ा बातम्यांना फेसबुक देणार पूर्ण विराम\nऑनलाईन टीम/ नवी दिल्ली :\nसोशल मिडीयावर आधिराज्य असलेले फेसबुकने जर्मनीत खोटय़ा बातम्यांना पूर्ण विराम देण्यासाठी उपाय सुरू केले आहेत. जर्मनीत या वर्षी निवडणुका होणार असून हा देश खोटय़ा बातम्यांवर आगर झाला आहे,असे विश्लेषकांनी म्हटले आहे.\nजर्मन भाषेतील सोशल मिडियावर नियंत्रण आणण्याचा पहिला उपाय फेसबुकने रविवारी जाहीर केले. ‘या समस्येवर उपायबाबत आम्ही काळजीपूर्वक काम करत आहोत. स्पॅमर्सनी प्रसिध्द केलेल्या खोटय़ा बातम्यांवर आमचे प्रयत्न केंदीत आहेत. वस्तुनिष्ठ, पूर्वग्रहदूषित बातम्यांकरीता आम्ही तिसऱया पक्षांनाही समाविष्ट करून घेतले आहे’, असे फेसबुकने निवेदनात म्हटले आहे. या उपक्रमांतर्गत संशयित बातमी निदर्शनास आणून देणे आधिक सोपे होणार आहे.\nZTE चे दोन नवे स्मार्टफोन लाँच\nट्राफिकचे नियम तोडल्यास पेटीएम मदतीला धावणार\nदेशाच्या सांस्कृतीचे दर्शन घडवणारे गुगलचे डूडल\nटीव्हीएसच्या संचालकपदी के. एन. राधाकृष्णन\nPosted in: माहिती / तंत्रज्ञान\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिर��राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/589119", "date_download": "2019-02-23T23:41:09Z", "digest": "sha1:ZJPT6YOHGU22V3DB64WK3B2BJFBGYJ3X", "length": 7507, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भिवंडीत कवडीमोल दरात कामगारांकडून नालेसफाई - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » भिवंडीत कवडीमोल दरात कामगारांकडून नालेसफाई\nभिवंडीत कवडीमोल दरात कामगारांकडून नालेसफाई\nऑनलाईन टीम / ठाणे :\nमहापालिकेचे पैसै वाचवण्यासाठी कामगारांकडून कवडीमोल रोजंदारीत नालेसफाई करून घेतल्याचा प्रकार भिवंडी महापालिकेत समोर आला आहे. कामगारांना किमान वेतनाप्रमाणे दररोज 606 रूपये दिले पाहिजे, अशी नोंद आहे. पण भिवंडी महापालिकेत यापेक्षा कमी पैसे दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.\nभिवंडीकरांना पावसाळा नीट जावा यासाठी दररोज नाल्यांमध्ये जीवाची पर्वा न करता, कुठल्याही प्रकारचे रोगप्रतिबंधक साहित्य नसताना, कमरेपर्यंत उतरून त्यातला हजारो मेट्रिक टन गाळ कामगार हातांनी उपसतात. कामगारांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष तर होत आहे, मात्र त्यांनी केलेल्या कष्टाच्या कमाईतूनही महापालिका बचत करत आहे. महापालिका आयुक्त मनोहर हिरे आणि अतिरिक्त आयुक्तांचा पारदर्शकतेचा दावाच फेल ठरल्याचे दिसून येत आहे. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिवर्षाप्रमाणे यावषी फार कमी रकमेमध्ये उत्कृष्ट नालेसफाई करणार असल्याचे सांगितले. वस्तूस्थिती पहिली असता महापालिकेने पत्रकारांना सोबत घेऊन केलेल्या दौऱयामध्ये मनपाच्या रेकॉर्डवर किमान वेतनप्रमाणे 606 रूपये दररोज दिले जातात. मात्र महिला कामगारांना 350 रूपये, तर पुरूष कामगारांना 400 ते 450 रूपये देऊन कामगारांची लूट केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. शहरात जवळपास 42 हजार मीटर लांबीचे छोटे–मोठे नाले आहेत. यावषी नालेसफाईमध्ये ठेकेदारांनी निविदा न भरल्यामुळे महापालिका स्वतः रोजंदारी कामगार लावून नालेसफाईचे काम करत आहे. भिवंडी महापालिकेचे पाच प्रभाग समिती मिळून एकूण 87 नाले आहेत. त्यापैकी 59 नाल्यांचे काम पूर्ण झाल्याचा आयुक्तांचा दावा आहे. दरवषी ठेकेदार मनपाची नालेसफाई न करता मनपाची आर्थिक तिजोरी साफ करत असल्याची नेहमीच ओरड होत होती. त्यामुळे ठेकेदारांनी यावषी निविदांकडे पाठ फिरवली. असे असतांना आर्थिक बचत करण्याच्या नावाखाली स्वतःची पाठ थोपटून घेणाऱया मनपाने मात्र सफाई कामगारांकडून अत्यंत कमी दरात काम करून घेतले.\nपर्यावरण संवर्धन हे मोठे आव्हान\nमुंबईतील वाळकेश्वरमध्ये 31 मजली इमारतीला आग\nविकास कामातून हुपरीचा चेहरा मोहरा बदलणार : गाट\nसंरक्षण मंत्र्यांनी माजी सैनिकांसोबत बघितला ‘उरी’\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/ncp-youth-congress-bhajetalo-agitation-against-bjp-goverment-in-hingoli-update-341315.html", "date_download": "2019-02-23T23:25:09Z", "digest": "sha1:B67VOZAGDYVFOSTI4M3HMW6527VFDGAI", "length": 17334, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : सरकारचा निषेध करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तळली भजी", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nVIDEO : सरकारचा निषेध करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तळली भजी\nVIDEO : सरकारचा निषेध करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तळली भजी\nहिंगोली, 12 फेब्रुवारी : हिंगोलीत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं भजे तळून केंद्र सरकारचा निषेध केला. ''देशात बेरोजगारीची समस्या दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. त्यात भाजपचे नेते तरुणांना भजे विकून उदरनिर्वाह करण्याचा सल्ला देत आहेत. याचा आम्ही निषेध करतो,'' अशा शब्दात कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हिंगोलीतल्या गांधी चौकात हे 'भजे तळो' आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nमहाराष्ट्र 7 hours ago\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nमहाराष्ट्र 9 hours ago\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nVIDEO : महामार्गावर 'बर्निंग टँकर'चा थरार, वायू गळतीमुळे आगडोंब\nमहाराष्ट्र 11 hours ago\nVIDEO : नाडीवर हात ठेऊन जपद्वारे प्रमोद महाजनांना वाचवलं असतं - चंद्रकांत खैरे\nVIDEO :मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरसाठी वापरली शेतकऱ्याची शेती, अडीच महिन्यानंतरही हेलिपॅड जैसे थेच\nVIDEO : वाफेच्या इंजिनावर धावली शंभर वर्ष जुनी ट्रेन\n पुण्यात हजारो भाडेकरूंना मिळणार मोफत घरं\nSpecial Report: या 120 वर्षांच्या आजींचा 'Fitness Funda' पाहून तुम्ही हडबडाल\nSpecial Report: पवारांकडून पार्थच्या उमेदवारीला ब्रेक, 'मावळ'मधून कोण\nSpecial Report: ग्राहक बनून आले आणि SBI मधून 28 लाखांची रोकड केली लंपास\nVIDEO: माढ्यात शरद पवारांविरोधत भाजपकडून 'हा' मंत्री मैदानात\n'पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा द्या, बिलात 10 टक्के सूट मिळवा'\nSpecial Report : नाराज मित्रांना सेना-भाजप कसं सांभाळणार\nSpecial Report : ठाण्यात राष्ट्रवादीसाठी 'कुणी उमेदवार देता का उमेदवार'\nSpecial Report: चर्चेचं सोंग घेऊन पाठीत खंजीर खुपसणं पाकचा इतिहास\nVIDEO: जमिनीचा वाद पेटला, महिलेला विवस्त्र करून मारहाण\nSpecial Report: पुणेकरांवर आणखी एका कराचा बोजा\n पुण्याच्या थीम पार्कमध्ये 14 लाखाचं झाड\nशेतकरी शिष्टमंडळ आणि महाजनांमध्ये सकारात्मक चर्चा, मोर्चा मागे घेण्याचा निर्णय\nVIDEO: माढाचा मी विचार करतोय पण त्यांनी सांगून टाकलं - शरद पवार\nएसटी बसमध्ये 'IED' बॉम्ब कुणी ठेवल���\nSpecial Report: तब्बल 15 तासानंतर हा चिमुरडा मृत्यूच्या काळोखातून सुटला\nSpecial Report: जैशचे आत्मघातकी हल्लेखोर भारतात घुसले\nSpecial Report: पेपर लिहायचा सोडून विद्यार्थी आर्चीलाच पाहण्यात दंग\nVIDEO: काश्मिरी मुस्लीम तरुणीने गायलं 'पसायदान'\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nRailway Jobs : रेल्वेत 1.30 लाख Vacancies; कसं करायचं अप्लाय\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/47350?page=1", "date_download": "2019-02-23T23:12:45Z", "digest": "sha1:7KGBAPE4U2LZFQ3FSNLT4UGPYIGTB2TD", "length": 4742, "nlines": 107, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हिरवागार निसर्ग - अ‍ॅक्रिलिक ऑन कॅनव्हास | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हिरवागार निसर्ग - अ‍ॅक्रिलिक ऑन कॅनव्हास\nहिरवागार निसर्ग - अ‍ॅक्रिलिक ऑन कॅनव्हास\nहिरवागार निसर्ग - अ‍ॅक्रिलिक ऑन कॅनव्हास\nकॅनव्हास साईज :24 x 30\nहे इझलवर विराजमान असलेले पेटिंग....\nअप्रतिम सुंदर.हिरव्या रंगाच्या इतक्या शेड्स चे मिक्सिंग आणि [योग्य जागी]प्लेसिंग खूप कठिण आहे.ते तुला खूपच मस्त जमले आहे.लहान लहान दगडांच्या बांधामुळे अवखळ वहाणारा झरा,त्याची खोली/डेप्थ खूपच छान जमली आहे..\nधन्यवाद सुलेखा, अनघा. सुलेखा\nसुलेखा मेल मिळाला... आज रात्री रिप्लाय करते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5248", "date_download": "2019-02-23T23:16:51Z", "digest": "sha1:LLNNZFRBCVGNAWU3XXKH54Z4EMLZPM5Y", "length": 13312, "nlines": 217, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विविध कला : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विविध कला\nमाझा फुलांच्या रांगोळ्यांमधला सगळ्यात अवडता प्रकार.\nहम्म्म्म्म...पण हा प्रकार एकंदर सगळ्याच बाबतीत खर्चीक...बरं का वेळ/पैसा/फुलांची बाजारहाट-ने आण/आणि आमच्या मंगल-कार्यालयातनं यासाठी मिळवून घ्यायचं सहकार्य वेळ/पैसा/फुलांची बाजारहाट-ने आण/आणि आमच्या मंगल-कार्यालयातनं यासाठी मिळवून घ्यायचं सहकार्य या सगळ्याला खर्चीक..हाच टॅग लावावा लागेल. कारण,ही सप्तपदी माझ्याकडनं करवून घेणारा माझा एखादा यजमान असो या सगळ्याला खर्चीक..हाच टॅग लावावा लागेल. कारण,ही सप्तपदी माझ्याकडनं करवून घेणारा माझा एखादा यजमान असो (हल्ली क्लायंट म्हणातात ना हो त्यांना (हल्ली क्लायंट म्हणातात ना हो त्यांना ) किंवा त्या'खेरीज फक्त सप्तपदी काढण्याची आलेली ऑर्डर असो. घाम काढल्याशिवाय होणारं ,हे काम नाही\nतुंम्ही म्हणाल..काय काय ..असं होतं तरी काय\nRead more about चला..(फुलांची)सप्तपदी शिकू/काढू या\nकलाकारी उद्योग - १६ \" पिटुकले बॉक्सेस \"\nRead more about कलाकारी उद्योग - १६ \" पिटुकले बॉक्सेस \"\nकलाकारी उद्योग - १५ \" नोट पॅड्स आणि पिगी बँक (\nRead more about कलाकारी उद्योग - १५ \" नोट पॅड्स आणि पिगी बँक (\nकलाकारी उद्योग - १४ \" मासिकातील कागदांची विणलेली पर्स \"\nकृती किचकट आहे; बर्‍याच टीप्स आणि ट्रिक्स आहेत. व्हिडिओ लिंक टाकेन. प्रचंड वेळखाऊ प्रकरण आहे. ह्या ८\" बाय ६\" पर्ससाठी एकुण ३\" बाय ६\" आकाराचे १५८ तुकडे वापरले आहेत. खरतर लिनेनचा पट्टा करुन लावणार होते; पण कंटाळा केला. सध्या कॅमेर्‍याच्या केसची जुनी स्ट्रॅप लावली आहे. झीप आहे. त्याजागी मॅगनेट सुध्या चालु शकेल. आतुन वेगळ्या कागद, कापडाची गरज नाही. साध्या सेलो टेपने कागद लॅमिनेट करुन घेतले. त्यामुळे फार इकोलॉजिक नाही, तरी टिकायला मजबुत झालीये.\nRead more about कलाकारी उद्योग - १४ \" मासिकातील कागदांची विणलेली पर्स \"\nफॅशनच्या धाग्यावर कानातले ठेवण्याविषयी चर्चा चालु होती.\ncd case आणि cds पासुन तयार केलेले हे माझे सोल्युशन.\nकृतीमध्ये लिहिण्यासारखे काही नाही. फोटोवरुन कृती लक्षात आली असेल. cd ला साध्या पेपर पंचने भोकं पाडली आहेत.\nरिकामपणाचे उद्य���ग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183\nरिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668\nरिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734\nहॅल्लो किटी आणि अ‍ॅंग्री बर्ड\nदिवसेंदिवस...माझं क्रोशे फॅड कमी होण्याऐवजी वाढतच चाल्लय.... आयॅम लव्हींग इट\nह्या जुळ्या बाळांसाठी विणलेल्या क्रोशाच्या टोप्या.\nहॅल्लो किटी आणि अँग्री बर्ड.\nमाझ्या अजुन काही क्रोशे पोस्ट्स..\nRead more about हॅल्लो किटी आणि अ‍ॅंग्री बर्ड\nडॅफोडिल्स यांचे रंगीबेरंगी पान\nखरतर चांदणी, पारंपारिक आकाशकंदिल लावल्या शिवाय दिवाळी आली असं वाटत नाही.\nपण ह्या काही वेगळ्या कल्पना.\n१. fortune tellers ओरिगामी लॅम्प\ntitle=File:Fortuneteller_mgx.svg&page=1 बनवुन ते गोल कागदी चायनिज लॅम्पला चिकटवायचे.\nकलाकारी उद्योग - ११ \"पेपर ज्वेलरी\" - २\nया ज्वेलरीला प्रोटेक्टिव्ह कोटिंग केलेलं आहे. त्यामुळे पाण्याचा किंवा उन्हाचा या ज्वेलरीवर परिणाम होत नाही. हं, आता अगदी स्विमींग करतांना किंवा शॉवर मध्ये वापरता येणार नाही इतर इमिटेशन ज्वेलरीची काळजी घेतो तसेच हे पण सांभाळायचे. पाण्यात भिजले तरी एका कागदावर जमल्यास उन्हात काही वेळ ठेऊन द्यायचे.customization (रचना, आकार, रंगसंगती) करता येऊ शकते.\nहे माझ्या फेबु पेजवरुन\nRead more about कलाकारी उद्योग - ११ \"पेपर ज्वेलरी\" - २\nकलाकारी उद्योग - ११ \"पेपर ज्वेलरी\" - १\nRead more about कलाकारी उद्योग - ११ \"पेपर ज्वेलरी\" - १\n(रिकामपणाचे) उद्योग - १०\nअद स्द्स्द अस अस अद्स अस अस अस अस स्फ्स स्द्स य्ज ग्झ्य्फ झ्द्व्स द्थ्त्ध\nRead more about (रिकामपणाचे) उद्योग - १०\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%B0", "date_download": "2019-02-24T00:03:17Z", "digest": "sha1:CPA6JXEL2VELCOHMHMSKYPQOQCZNDL5I", "length": 26290, "nlines": 157, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "धरणाने विस्थापित, हुकुमपेटात बेघर", "raw_content": "\nधरणाने विस्थापित, हुकुमपेटात बेघर\nपोलावरम धरणासाठी आपलं पायडिपाका गाव सोडून दोन वर्षं झाली तरी सहा दलित कुटुंबांना आजही घराची प्रतीक्षा आहे तर देवरीगोंडीच्या आदिवासींना आपली परंपरागत मायभूमी सोडून जावं लागलं आहे\nपायडिपाका गावातून बळजबरी बाहेर पडावं लागलेले उप्पल प्रवीण कुमार आजही त्यांना कबूल केलेल्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांना सतत आपला पसारा उचलून इकडून तिकडे हलावं लागतंय – आधी शाळेत, मग भाड्याच्या घरात, तिथून आई-वडलांच्या घरी आणि नंतर तर चक्क तंबूत.\nआम्ही पहिले दोन महिने – मे आणि जून – हुकुमपेटातल्या जिल्हा परिषद शाळेत काढले. मग शाळा सुरू झाली आणि आम्हाला वर्ग भरतात त्यामुळे शाळा खाली करावी लागली, ते सांगतात.\nमाला या दलित समुदायाच्या ३० कुटुंबांपैकी त्यांचं एक कुटुंब. या सगळ्यांनाच पायडिपाकापासून २० किलोमीटरवर असलेल्या गोपालपुरम मंडलमधल्या हुकुमपेटामध्ये घर देण्याचं कबूल करण्यात आलं होतं. चोवीस कुटुंबांना घर मिळालंदेखील – लहान आणि निकृष्ट दर्जाचं – पण सहा कुटुंबं अजूनही घराच्या प्रतीक्षेत आहेत. २०१६ च्या उन्हाळ्यामध्ये पोलावरम मंडलमधल्या पायडिपाकामधून ४२० कुटुंबांना गावातून हुसकून बाहेर काढण्यात आलं त्यातली ही ३० कुटुंबं.\nही घर न मिळालेली सहा कुटुंबं नव विवाहितांची आहेत जे त्यांच्या आईवडलांसबोत पायडिपाकामध्ये राहत होते. भू संपादन व पुनर्वसन कायदा, २०१३ नुसार प्रत्येक विवाहित सज्ञान व्यक्ती (अजूनही प्रकल्पग्रस्त गावात राहणारी) एक स्वतंत्र कुटुंब म्हणून गणली गेली पाहिजे आणि अशा कुटुंबाला पुनर्वसन योजनेअंतर्गत घर आणि एकरकमी मोबदला दिला गेला पाहिजे. प्रवीण, वय २३ आणि त्याची पत्नी अनिता, वय २२, दोघांना दोन मुलं आहेत, एक तीन वर्षांचा आणि धाकटा एक वर्षाचा.\nकुमारचं कुटुंब गेल्या दोन वर्षांपासून हुकुमपेटामध्ये घराची वाट पाहतंय. आता तो कधी कधी टोपल्या विणून पोलावरम शहरात विकायला जातो\nसध्या प्रवीणने काही काम मिळेल या आशेत हुकुमपेटाहून ७-८ किलोमीटरवर पोलावरम शहरात एक दोन खोल्यांचं घर ३००० रुपये महिना भाड्याने घेतलं आहे. ”पण, घर सोडून विस्थापित झाल्यामुळे माझी उपजीविका गेली, त्यामुळे हे भाडं भरत राहणं मला जड व्हायला लागलं, तो सांगतो. पायडिपाकामध्ये प्रवीण शेतमजुरी करायचा आणि मध, लाकूड आणि इतर वनोपज विकायचा.\nकाही काळ तो घरच्यांसोबत पुनर्वसन वसाहतीत राहिला देखील. पण तिथल्या छोट्याशा खोल्यांमध्ये त्यांची सगळ्यांची गैरसोय होत होती. मग त्याने हुकुमपेटामध्ये आता ताडपत्रीचा एक त���बू टाकलाय आणि आता ते सगळे तिथे राहतात.\n“इथे काहीही काम नाही,” तो सांगतो. म्हणून मग तो इथून १५-२० किलोमीटरवरच्या पाड्यांवर शेतमजुरी शोधायला जातोय. आठवड्यातले २-३ दिवस त्याला काम मिळतं आणि दिवसाला २०० रुपये मजुरी मिळते, त्यातले ७०-८० रुपये रिक्षा किंवा ट्रॅक्टरने रानात जायला प्रवासावरच खर्च होतात. जेव्हा हे कामही मिळत नाही तेव्हा मग तो टोपल्या विणतो. “[जवळच्या रानातून बांबू] आणण्यात एक दिवस जातो, आणि एक टोपली विणायला दोन दिवस लागतात. आणि तीन दिवसांच्या कष्टाचे [पोलावरम शहरात टोपल्या विकून] हातात २०० रुपये पडतात,” तो सांगतो.\nविस्थापन होण्याआधी सगळ्या कुटुंबांना एक तयार घर, पुनर्वसन वसाहतीजवळच शेतजमीन, कामाच्या संधी आणि ६.८ लाख रुपये देण्याचं वचन देण्यात आलं होतं (पुनर्वसन योजनेमध्ये एखाद्या गावाचे लोक शासनासोबत वाटाघाटी करू शकतात). मात्र दोन वर्षं उलटली तरी या ४२० कुटुंबांना दिलेली ही वचनं प्रत्यक्षात उतरलेली नाहीत. आणि गावकऱ्यांच्या अंदाजानुसार, किमान ५०% कुटुंबांना अजूनही घरं मिळालेली नाहीत, किंवा ते अजून भाड्याच्या घरात राहतायत किंवा प्रवीणप्रमाणे त्यांनी ताडपत्रीचे तंबू टाकलेत.\nअगदी ज्या कुटुंबांना हुकुमपेटामध्ये घरं मिळाली आहेत त्यांच्या मते ही घरं त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूपच लहान आणि निकृष्ट दर्जाची आहेत, पावसाळ्यात आतापासूनच गळू लागली आहेत\nपोलावरम प्रकल्पाच्या – अधिकृतरित्या इंदिरासागर बहुद्देशीय प्रकल्प – अगदी जवळच असणाऱ्या सात गावांपैकी एक पायडिपाका – एकूण लोकसंख्या ५,५००. २०१६ मध्ये गावकऱ्यांना इथनं हलवण्यात आलं होतं. पोलावरम प्रकल्प पूर्ण झाला की आंध्र प्रदेशच्या नऊ मंडलांमधली गोदाकाठची किमान ४६२ गावं नकाशावरून गायब होतील. ऐंशी हजारांहून अधिक कुटुंबं विस्थापित होतील. शासनाने मात्र सगळ्या पुनर्वसन वसाहतींमध्ये मिळून केवळ १,००० घरंच बांधली आहेत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पोलावरम मंडल सचिव, वेंकट राव सांगतात.\nआता जवळ जवळ निर्मनुष्य झालेलं पायडिपाका गाव (पहा पायडिपाकाची कुटुंबं – आणि अखेर राहिले दहा) आता चार पुनर्वसन वसाहतींमध्ये विभागलं गेलं आहे – पोलावरम आणि हुकुमपेटामध्ये प्रत्येकी एक आणि जंगारेड्डीगुडेम मंडलात दोन. सर्व दलितांना हुकुमपेटामध्ये घरं देण्यात आली, जंगारेड्डीगुडेममधल���या एका वसाहतीत मागासवर्गीयांना आणि दुसऱ्या वसाहतीत वरच्या जातीयांना. पोलावरममधल्या पुनर्वसन वसाहतीला आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं चंद्राबाबू नायडू यांचं नाव देण्यात आलं आणि तिथे सत्ताधारी तेलुगु देशम पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पक्षाशी संबंधित गावकऱ्यांना घरं देण्यात आली. इथे सरळ सरळ जातीच्या आधारावर विभाजन केलं आहे, हुकुमपेटाला आलेला एक शेतमजूर २४ वर्षीय रपाका वेंकटेश म्हणतो.\nपायडिपाकामध्ये प्रवीणच्या वडलांची वीरस्वामी यांची स्वतःच्या मालकीची दोन एकर महसुली जमीन होती आणि ते एक एकर पोडू [वन] जमीन कसत असत. भू संपादन व पुनर्वसन कायद्यानुसार दलित आणि आदिवासींना त्यांची जितकी जमीन संपादित करण्यात आली तितकीच जमीन देणं बंधनकारक आहे, तर इतर जातींना पैशामध्ये मोबदला देण्याची मुभा देण्यात आली आहे. तसंच २००६ च्या वन हक्क कायद्यानुसार, “वनात राहणाऱ्या आदिवासी जमातींना (... जे स्वतःच्या उपजीविकांसाठी जंगलावर किंवा वनजमिनींवर अवलंबून आहेत)” आणि जे २००५ आधी किमान तीन पिढ्या (७५ वर्षं) “प्रामुख्याने वनांमध्ये राहत आले आहेत आणि वन किंवा वनजमिनींवर अवलंबून आहेत” अशा “इतर पूर्वापारपासून वनात राहणाऱ्या जमातींना” पट्टयाने किंवा भाडेकराराने कसत असलेल्या जमिनींची मालकी देता येते.\nपण वीरस्वामी सांगतात, “त्यांनी मला माझ्या पोडू जमिनीचा पट्टा दिला नाही कारण मग भरपाई द्यायला नको. दोन एकर महसुली जमीन आहे [तिच्या बदल्यात त्यांना दुसरा भूखंड मिळाला] ती बरड, मुरमाड आहे, पाण्याची सोय नाही आणि शेतीसाठी अजिबात योग्य नाही. जेव्हा आम्ही मंडल महसूल अधिकाऱ्याकडे आमचं गाऱ्हाणं घेऊन गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला आमची जमीन विकून पोट भरायचा सल्ला दिला.”\nडावीकडेः पुली रामुलम्मा, हुकुमपेटातल्या ओक्याबोक्या ‘नव्या’ घरापाशी. उजवीकडेः रपाका वेंकटेश यांची आई देवश्चम्मा त्यांच्या घरच्यांनी बांधलेल्या झोपडीसमोर\nपुनर्वसन वसाहतीत बांधलेली घरंदेखील पुरेशी नाहीत. “काडेपेट्यांसारखी आणि निकृष्ट दर्जाची घरं आहेत ही. आम्हाला सरकारने ही जी घरं दिली आहेत त्यांच्या दुप्पट आमचा [पायडिपाकातला] नुसता व्हरांडा होता. पावसाळ्यामध्ये आम्हाला घरात गळणारं पाणी वाट्यांमध्ये गोळा करत बसावं लागतं,” वीरस्वामी म्हणतात.\n“आम्हाला दुय्यम दर्जाची व��गणूक मिळतीये कारण आम्ही दलित आहोत. म्हणूनच आमची घरं आताच पडायला लागलीयेत आणि आम्हाला दिलेल्या जमिनी खडकाळ आणि वाळूने भरलेल्या आहेत,” रपाका वेंकटेश दुजोरा देतात.\nसगळ्या पुनर्वसन वसाहतींमध्ये वचनभंग आणि रोजगाराची वानवा याच कहाण्या पुन्हा पुन्हा ऐकू येतात. पण पायडिपाकाच्या माथ्याला असणाऱ्या सात गावांपैकी देवरगोंडी या गावाच्या समस्या अजूनच वेगळ्या आहेत. एकशे तीस कोया कुटुंबांचा हा आदिवासी पाडा आंध्र प्रदेशाच्या पाचव्या सूचीमध्ये समाविष्ट आहे – ऐतिहासिक आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी भारतीय राज्यघटनेने या सूचीतील प्रदेशांकडे विशेष लक्ष आणि अधिकार देण्याचं मान्य केलं आहे. असं असतानाही देवरगोंडीच्या रहिवाशांना पाचव्या सूचीत नसणाऱ्या भागात पुनर्वसित करण्यात आलं. परिणामी एकात्मिक आदिवासी विकास योजनेअंतर्गत मिळणारी कर्जं आणि निधी तसंच पाचव्या सूचीतील प्रदेशांना मिळणाऱ्या विशेष लाभांपासून आता हे लोक वंचित झाले आहेत.\nकारम चेलयम्मा (डावीकडे), तिची शेजारीण वरसा बुचम्मा आणि त्यांची कुटुंबं देवरगोंडी पुनर्वसन वसाहतीत हलवण्यात आली\nकारम चेलयम्मा २०१६ च्या मे-जून महिन्यात नवरा आणि मुलगा व मुलीसोबत देवरगोंडीहून १५ किलोमीटरवरच्या पुनर्वसन वसाहतीत आली. दिलेलं घर छोटं आणि नीट बांधलेलं नसल्याने तिने स्वतः ५ लाख रुपये खर्च करून वेगळं घर बांधलं. काही घरच्या जमा पुंजीतून तर काही पैसा जमिनीच्या मोबदल्यातून आला. “पण हे घर बांधण्यासाठी मला [पोलावरमच्या सावकारांकडून] ३६ टक्के व्याजाने २ लाख रुपये कर्जाने काढावे लागले,” वनजमीन कसणारी आणि वनोपज गोळा करणारी ३० वर्षांची चेलयम्मा सांगते. पुनर्वसन योजनेअंतर्गत नमूद करण्यात आलेली घरटी ३.५ लाखाची रक्कम आणि जमिनीसाठी जमीन काही तिला मिळालेली नाही.\n“या गावाचं [देवरगोंडी] एकूण वन आहे ५०० एकर आणि जास्तीत जास्त १० एकराचे पट्टे देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की बाकीचे दावे अजून प्रलंबित आहेत. आणि त्या १० एकरांसाठीदेखील जमिनीच्या बदल्यात जमीन देण्यात आलेली नाही,” ६० वर्षांचे बोरागम जग्गा राव सांगतात, त्यांनाही बळजबरी देवरगोंडीच्या पुनर्वसन वसाहतीत हलवण्यात आलं होतं. जग्गा राव तीन एकर महसुली तर चार एकर वनजमीन कसतात. त्यांना पुनर्वसन वसाहतीहून २० किलोमीटर लांब गुंजा��रममध्ये फक्त तीन एकर जमिनीचा तुकडा देण्यात आला. ही सगळी जमीन दगड-मातीने भरलीये आणि शेतीच्या लायक नाही.\nआंध्र प्रदेश सरकारने २००९ साली (तत्कालीन) खम्मम, पश्चिम गोदावरी आणि पूर्व कृष्णा जिल्ह्यातील १०,००० एकर जमीन वर्ग करण्यासाठी वनविभागाची परवानगी मिळवली. मात्र अनेक ग्राम सभांचे ठराव आणि मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रांनुसार ही परवानगी पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याला चुकीची आकडेवारी सादर करून मिळवण्यात आली आहे.\n“आम्हाला पूर्वी चिंच, मध, डिंक आणि जंगलातले इतर पदार्थ मिळायचे, इथे आता त्यातलं काहीच नाही,” जग्गा राव सांगतात. “तिथल्या डोंगराच्या आणि पाषाणाच्या रुपातल्या आमच्या आदिवासी देव-देवताही आता गेल्या,” चेलयम्मा म्हणते. आता ती तिच्या शेजारणींसोबत सणावाराला आपल्या जुन्या गावी जाऊन देवतांची आराधना करते.\nतिकडे पोलावरम प्रकल्प हजारो लोकांच्या आयुष्यावर आणि जगण्यावर पाणी फिरवत पूर्णत्वाकडे निघाला आहे.\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nराहुल मगंती आंध्र प्रदेशातील विजयवाड्याचे स्वतंत्र पत्रकार आहेत.\n‘आम्ही कंपनीचे गुलाम आहोत’\nपोलावरमच्या वंचितांची आशावादी आगेकूच\nपेनुगोलानूत आता मिरचीची चव उतरली\n‘ही काही लोकांची राजधानी नाहीये’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vachunbagha.com/2009/04/20/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2019-02-23T23:40:10Z", "digest": "sha1:TSLTUWMYF2X7UHHHD5I6O46LMAHSAF5Y", "length": 5073, "nlines": 73, "source_domain": "vachunbagha.com", "title": "वाट पहाणे | वाचून बघा", "raw_content": "\nआयुष्याच्या हुंकाराला प्रथम भेटते वाट पहाणे\nअव्याहत साखळीतल्या दो श्वासांमधले वाट पहाणे\nवाट पहाणे चुकले कोणा-जुनी कारणे, नवे बहाणे\nएकसारखे,वेगवेगळे- ज्याचे त्याचे वाट पहाणे\nजागेपणिचे भान घेउनी रोज त्याच स्वप्नात रहाणे\nकुणी आपली वाट पहावी, ह्याची सुद्धा वाट पहाणे\nवाट पाहण्याचे हे ओझे पाठीवरती रोज वहाणे\nसंपावे हे वाट पहाणे, कुठवर ह्याची वाट पहाणे \nपुरे थांबणे-कधी वाटले,आता तरि होऊत शहाणे\nसारे सरले,काही नुरले- आता कसले वाट पहाणे\nआता कळते, नाही सरले -कधी संपते वाट पहाणे \nनित्याचे हे येणे जाणे -पुन्हा भेटुया, वाट पहाणे…\n4 प्रतिसाद to “वाट पहाणे”\n21 04 2009 येथे 11:41 सकाळी | उत्तर\nअच्छी ब्लॉग हे / मराठी और हिन्दी मे टाइप करने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल का इस्तीमाल करते हे..\nरीसेंट्ली, मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मूज़े मिला ” क्विलपॅड ” /\nआप भी “क्विलपॅड” http://www.quillpad.in यूज़ करते हे क्या…\nआपको मेरा प्रयास ठीक लगा- धन्यवाद \nमराठी और हिन्दी मे टाइप करने के लिए ‘गमभन’ का प्रयोग करता हूं , जो इस लिंक पर मिल सकता है :\n27 04 2009 येथे 10:33 सकाळी | उत्तर\nप्रत्येक दोन ओळी एकापेक्षा एक सरस\n“वाट पाहण्याचे हे ओझे पाठीवरती रोज वहाणे\nसंपावे हे वाट पहाणे, कुठवर ह्याची वाट पहाणे \n28 04 2009 येथे 12:11 सकाळी | उत्तर\nसामंतसाहेब, तुम्हाला बरी वाटली- बरं वाटलं \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8808.html", "date_download": "2019-02-23T23:38:42Z", "digest": "sha1:PKQCBKSUY32VXVC6YFICJXKNEGV6RKDG", "length": 16930, "nlines": 48, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ७७ - एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ७७ - एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nगोमांतकात ज्ञानेश्वरांच्या काळापर्यंत कदंब घराण्याचे राज्य होते. अनक देवदेवतांची सुंदर सुंदर मंदिरे ठिकठिकाणी होती. गर्द झाडी , त्यातून खळाळणाऱ्या नद्या ,लगतच्या सह्यादीवरून कोसळणारे धबधबे आणि अशा या नंदनवनाहुनही सुंदर असलेल्या गोमांतकावर राज्य करणारे कदंबराजे हे सुसंस्कृत , कलाप्रिय आणि तेवढेच शूर होते. थोडेसे का होईना पण त्यांचे आरमारही होते.\nया कदंब घराण्याची जी राजदैवते होती , त्यात दिवाडी येथे सप्तकोटीश्वर शंकराचेही मंदिर भव्य आणि अतिसुंदर होते. कदंब राजे स्वत:ला ' गोपकपट्टणाधिपति सप्तकोटीश्वर लब्ध वरप्रसाद 'अशी पदवी अत्यंत अभिमानाने मिरवीत असत. पुढे कदंबांची राजवट यादवांनी बुडविली. आणि नंतर यादवांची रा��वट सुलतानांनी बुडविली. आधी विजापूरच्या आदिलशाहाच्या ताब्यात गोवा गेला. त्यांच्याकडून वास्को-द-गामा या पोर्तुगीज दर्यावदीर् सरदाराने दि. १५ फेबुवारी १५१० या दिवशी गोवा जिंकून घेतले. तेव्हापासून पोर्तुगीज सत्ता ही गोव्यात मूळ धरून बसली. यापोर्तुगीजांना धर्मवेड लागलेलं होतं. स्वधर्माचा म्हणजेच ख्रिश्चॅनिटीचा प्रचार करण्याचा त्यांना क्रूर छंद जडला होता. सत्ता स्थिरावल्यावर त्यांनी इ. १५६५ या वषीर् योजनापूर्वक गोमांतकातील साडेसहाशे मंदिरे फोडली. असंख्य लोक सक्तीने बाटविले. अनेकांनी आपापल्यादेवमूतीर् मोठ्या धाडसाने लपतछपत पळविल्या आणि सध्याच्या फोंडेमहालात ठिकठिकाणी त्या स्थापिल्या. ज्येस्युईट ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिंदूंचा भयंकर धर्मछळ मांडला. यावर डॉ. ए. के.प्रिओळकर यांचा अभ्यासपूर्ण असा ग्रंथ आहे. गोवा इन्क्वीझिशन. या छळवादाला गोमांतकीय लोक थरथरा कापीत असत. हा छळवाद जेथे चाले त्याला म्हणत व्होडलेघर. म्हणजे यमाचेघर.\nइ. स. १५६५ च्या या ज्येस्युईट कल्लोळात दिवाडीला असलेला हा सप्तकोटीश्वरही सापडला. फिरंग्यांनी सप्तकोटीश्वराचे मंदिर पाडून टाकले आणि या देवाची जास्तीत जास्त अवहेलनाकरण्याकरिता वा या देवात देव नाही हे दाखवून देण्याकरिता ते शिवलिंग शेताच्या बांधावर नेऊन ठेवले. त्यात हेतू असा की , जाणाऱ्या येणाऱ्यांचेही पाय त्या देवाला लागावेत. ही परिस्थिती इ. १६०५ पर्यंत या देवाची होती. ती १६०५ मध्ये साकळीच्या सूर्यराव देसाई यांच्या प्रयत्नाने थोडी पालटली आणि त्यावेळच्या गोव्याच्या गव्हर्नरने देसायांना नावेर् येथे जांभ्याच्या खडकांतलहानश्या कोनाड्यात हा देव नेऊन ठेवावयास परवानगी दिली.\nखडकांत कोनाडा कोरून सप्तकोटीश्वराची स्थापना देवाच्या भक्तमहाजनांनी आणि देसाई यांनी केली. ती जागा आणि तो कोनाडा आजही अस्तित्त्वात आहे. या कोनाड्यासमोरच नारळीच्या झावळ्यांचा मांडव घालून देवाची अर्चना करण्याची रीत सुरू झाली. प्राचीन भव्य मंदिर गेले. उरले ते झोपडीसारखे देऊळ किंवा देवळासारखी झोपडी.\nशिवाजीराजे नार्व्यास आले आणि त्यांनी आपला तळ या मंदिरानजिकच जंगलात ठोकला. ते स्वत:ही नित्यनैमित्तिक श्रींची अर्चना करीत होते. एकेदिवशी महाराज श्रींसमोर पुजेसाठी बसले.स्थानिक पुजारी पूजेचे मंत्र सांगत होता. एवढ्यात वाऱ��याची जरा मोठी फुंकर देवापुढच्या झावळ्यांच्या मांडवावर पडली.\nत्यातील एक झावळी सटकन निखळली आणि पूजा करीत असलेल्या शिवाजीराजांच्या अंगावरपडली. बाकी झाले काहीच नाही पण देवाच्या अंगावरचे फूल सहज ओंजळीत पडावे तशी ही मांडवावरची झावळी राजांच्या अंगावर पडली. तेव्हा तो पुजारी राजांस म्हणाला , ' महाराज श्री सप्तकोटीश्वराने आपणांस प्रसाद दिला आणि आज्ञाही दिली की , आपण येथे श्रीचे मोठं कायमस्वरूपी मंदिर बांधावे. '\nमहाराजांच्या मनात सप्तकोटीश्वराचे मंदिर बांधण्याचे विचार घोळतही असतील इतकंच काय ,पण अवघे गोमांतक भूमी स्वतंत्र करून सुंदर करावी हाही विचार त्यांच्या मनात होताच की पण महाराजांनी पुजाऱ्याचा अन्वयार्थ आनंदाने मनावर घेतला आणि खरोखरच नजिकच जमीन साफ करून मंदिर बांधावयास राजांनी प्रारंभही केला.\nक्षण उलटत होते. दिवस पालटत होते. राजांचे सैनिक रात्री अपरात्री चोरट्या पावलांनी आणिझाकल्या रूपांनी गोव्याच्या फिरंगी अमलात प्रवेश करीत होते. राजांनी मांडलेलं हे रणांगण खरोखर अत्यंत कल्पक आणि बिनतोड होतं. ते थोडक्यात असं , नार्व्याच्या उत्तरेकडूनम्हणज्ेाच सिंधुदुर्ग , कुडाळ या दिशेने मराठी सैन्य पुढे सरकावे.\nऐन समुदातून दर्यासारंग , मायनाक व्यंटाजी भाटकर आदि आरमारी मराठ्यांनी संकेताच्या दिवशी समुदमार्गाने आगवादच्या किल्ल्यावर आणि जुन्या गोव्यावर आरमारी हल्ला चढवावा. सप्तकोटीश्वराच्या पश्चिमेस असलेल्या सह्यादीच्या माथ्यावरील भीमगड किल्ल्यावरूनही मराठी सैन्य असेच गोमांतकात उतरावे आणि प्रत्यक्षात स्वत:पाशी असलेल्या सैन्यानिशी महाराजांनी गोमांतकावर झेप घ्यावी. हे एकाच वेळी अचानक व्हावे. असा हा व्यूह महाराजांच्या मनाततरळत होता. पावले पडत होती.\nपण घात झाला. आत घुसलेल्या मराठी सैनिकांचा पोर्तुगीज गव्हर्नराने अचूक वेध घेतला आणि एकेदिवशी त्याने हे सारे सैनिक , निदान सापडले तेवढे सैनिक कैद केले. आपला डाव फिरंग्याने अचूक ओळखून उघडा पाडल्याच्या खबरा महाराजांस नावेर् येथे समजल्या. त्यांना अतिशय राग आला आणि आपल्या लोकांच्यानिशी आणि व्यूहात ठरविलेल्या भोवतालच्या मराठी सैन्यानिशी गोव्यावर हल्ला करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. पण गव्हर्नरने आपल्या सर्व ठाण्यांची आणि किल्ल्यांची युद्धाच्या दृष्टीने जय्यत तयारी केली होती. किंबहुना ती करूनच नंतर त्याने घुसखोर मराठ्यांना पकडण्यासाठी जाळे टाकले होते.\nमहाराजांनाही हल्ला करता आलाच असता. परंतु एकदम छापा घालून गोवा जिंकण्याची करामत त्यात साधता आली नसती. चिवट फिरंग्यांशी दीर्घकाळ युद्ध चालू ठेवावे लागले असते. महाराजांनी खेदाने पण विचारपूर्वक निर्णय घेतला की , फिरंग्यांशी बिघाड करो नये. थांबावे.\nतसा प्रत्यक्ष युद्धास आधी प्रारंभ झालेला नव्हताच. महाराज थांबले. फिरंग्यांनीही महाराजांवर आपण होऊन हल्ला न चढविता फक्त संरक्षणात्मक भूमिका घेतली. त्यामुळे युद्धप्रसंग घडलाच नाही. महाराजांनी फिरंग्यांशी मैत्रीचा तह केला. गोमांतकाच्या पूर्ण मुक्तीचा मुहूर्त दुदैर्वाने पुढे गेला. महाराज नार्व्याहून परतले. मंदिर मात्र बांधून पूर्ण झाले. मंदिरावरती महाराजांच्या नावाचा शिलालेख कोरला गेला.\nहोय. गोमांतकाच्या मुक्तीचा क्षण साधला गेला नाही. पण महाराजांच्या मनाचे संपूर्ण देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्याचे भव्य स्वप्न इतिहासात नोंदविले गेले.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/57997", "date_download": "2019-02-23T23:18:36Z", "digest": "sha1:PUBYK6RR2TMDRFIIOEQTBRBURYSVVTQ4", "length": 16121, "nlines": 106, "source_domain": "www.maayboli.com", "title": "१५ मार्च - जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /१५ मार्च - जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने...\n१५ मार्च - जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने...\n\"ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा राजा आहे; उत्पादक, व्यापारी, सेवांचे पुरवठादार इ. वर्गांचा तो पोशिंदा आहे, त्याच्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेच्या चक्राला गती मिळते इ. वाक्ये अर्थशास्त्राच्या पुस्तकात वाचतांना मन सुखावते. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात ग्राहकाला कशी वागणूक दिली जाते याचे दर्शन याच संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सत्यकथांवरून घडते. ग्राहकाचे अर्थव्यवस्थेतील मध्य���र्ती स्थान आणि त्याचे मूलभूत हक्क यांचा प्रथम उच्चार केला तो अमेरिकेचे प्रे. जॉन एफ. केनेडी यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून तेथील प्रतीनिधीगृहात १५ मार्च १९६२ रोजी केलेल्या पहिल्या भाषणात आपण सर्वजण ग्राहक आहोत. परंतु सर्वात मोठा गट असूनही ग्राहकांचे मत सहसा ऐकून घेतले जात नाही अशी खंत व्यक्त करून त्यांनी ग्राहकांच्या चार हक्काची सनद मांडली. सुरक्षिततेचा हक्क, माहिती मिळण्याचा हक्क, आपल्या पसंतीच्या वस्तू व सेवा निवडण्याचा हक्क व ग्राहकांवर परिणाम करणारे निर्णय घेण्यापूर्वी मत ऐकले जाण्याचा हक्क हे ते चार हक्क होत. नंतरच्या काळात त्यात तक्रार निवारणाचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क, आरोग्यपूर्ण पर्यावरणाचा हक्क आणि मूलभूत गरजा भागवल्या जाण्याचा हक्क या चार हक्कांची भर पडली. यापैकी पहिल्या सात हक्कांचा समावेश ग्राहक संरक्षण कायद्यात केलेला असून त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी परिषदांचीही तरतूद त्यात केलेली आहे.\nमात्र ग्राहकांना हे हक्क आहेत याची जाणीव वस्तू व सेवांचे उत्पादक, व्यापारी, जाहिरातदार, शासन आणि खुद्द ग्राहक यांनाही नाही ही वस्तुस्थिती केवळ भारतातच नाही तर थोड्या फार फरकाने जगात सर्वत्र आहे. त्यामुळे १९८३ पासून आंतरराष्ट्रीय ग्राहक संघटनेच्या (Consumer International) सूचनेनुसार दरवर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून पाळला जातो. त्याला केवळ उत्सवी स्वरूप येऊ नये म्हणून संघटना दरवर्षी ग्राहकांच्या दृष्टीने महत्वाचा एक विषय जाहीर करते. त्यावर सभासद संघटनांनी वर्षभर काम करून वर्षाअखेरीस आपला अहवाल सादर करावा अशी अपेक्षा असते. (मात्र सभासद आपल्या सोयीने व आपल्या कार्यक्षेत्राच्या गरजेनुसार अन्य विषयही निवडू शकतात) या वर्षासाठी जाहीर केलेला विषय आहे Antibiotics off the Menu (अन्नसाखळीतून/आहारातून प्रतिजैविके हद्दपार करा) याची पार्श्वभूमी अशी की जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, जंतुसंसर्गावर परिणामकारक ठरणारी प्रतिजैविके (antibiotics) त्यांच्या अतिरेकी सेवनामुळे निष्प्रभ ठरू लागली आहेत. याचे कारण असे की अलीकडच्या काळात खाद्य उत्पादनासाठी वाढवल्या जाणाऱ्यां जनावरांना मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविके दिली जात आहेत. ही प्रतिजैविके चिकन, मांस या सामिष आहारातून आपल्या पोटात थोड्या प्रमाणात पण सातत्��ाने जातात. त्यामुळे पूर्वी जी प्रतिजैविके, ज्या प्रमाणात परिणामकारक ठरत होती ती आता निष्प्रभ ठरत आहेत. त्यामुळे आणखी जास्त क्षमतेची प्रतिजैविके वापरावी लागतात. या बाबतीत ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि McDonalds, Subway व KFC सारख्या जगभर मोठ्या संख्येने दालने असलेल्या कंपन्यांना अशा मांसाचा त्यांच्या खाद्यपदार्थात वापर न करण्याचे आवाहन करणे असे या कार्यक्रमाचे स्वरुप असेल.\nमुंबई ग्राहक पंचायतीने गेल्या वर्षभरात बृहन्मुंबई, ठाणे, कोकण, पुणे इ. विभागात \"शुद्ध दुध आपला हक्क\" हे अभियान राबवण्यास सुरवात केली आहे. त्यातील ६५० नमुन्यांच्या पाहणीवर आधारित एक अहवालही संस्थेने प्रसिद्ध केला आहे. त्यातील महत्वाचे निष्कर्ष असे .......\n*३०% नमुन्यात भेसळ आढळली.\n*५०% नमुने शासनाने निर्धारित केलेल्या मानकांपेक्षा (standards) कमी दर्जाचे होते.\n*२५% नमुन्यांमध्ये पाण्याची भेसळ आढळली.\n* ५% नमुन्यांमध्ये युरिया, स्टार्च, साखर इ. ची भेसळ होती.\nदुधातील भेसळीचा हा विषय विशेषतः बाल आणि वृद्ध ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महात्वाचा असल्याने पंचायतीच्या पुणे विभागाने याच प्रश्नाचा पाठपुरावा करण्याचे ठरवले आहे. दूध भेसळीबद्दल जागृती व कृति करण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून १५ मार्च २०१६ रोजी एक जाहीर सभा विभागाने आयोजित केली आहे. त्यात दुधातील भेसळ घरच्याघरी कशी ओळखता येईल याचे प्रात्यक्षिक शासकीय प्रयोगशाळेतील तज्ञ दाखवणार आहेत. प्रमुख पाहुणे मा. शशिकांत केकरे (सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन) हे दुधातील भेसळ, त्यासंबंधीचे तक्रारनिवारण, इ. बाबतीत मार्गदर्शन करतील. तर पोलिस खात्याचे प्रतीनिधी तक्रारनिवारणातील त्यांच्या सहभागाबद्दल माहिती देतील.\nवरील कार्यक्रम मंगळवार दि. १५ मार्च रोजी दुपारी ३ ते ६ या वेळात विशाल सह्याद्री सभागृह, हॉटेल विश्व समोर, टिळक रोड येथे होईल. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. उपस्थित राहू इच्छिणाऱ्या ग्राहकांनी खालील मोबाइल क्रमांकावर पूर्वसूचना दिल्यास सोयीचे होईल.\nश्रीमती छाया वारंगे --- ९५५२५९८८५१\nश्री . मिलिंद चुटके --- ९९६०३९११११\nश्रीमती ललिता कुलकर्णी\t--- ९७६७२१८५९१\nमुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग\nजागतिक ग्राहक हक्क दिन\nमुंबई ग्राहक पंचायत पुणे विभाग\nछान माहिती. दूधसंबंधी अभ्यास\nदूधसंबंधी अभ्यास ह��� ब्रांडेड दूधांचा असेल तर त्या नावानिशी अहवाल प्रसिद्ध झालाय का \nसप्रेम नमस्कार , दुधाच्या\nदुधाच्या अहवालासंबंधी आलेल्या प्रश्नाचे उत्तर या अभियानाच्या प्रमुख शुभदा चौकर यांच्याशी चर्चा करून देत आहे .\n\" चाचण्यांसाठी वापरलेला चाचणी संच National Dairy Development Board ( N.D.D.B. )चा Reagent Kit तसेच analyser प्रमाणित होता . ही तपासणी आमच्या ग्राहक जागृती कार्यक्रमाच्या संदर्भात केलेली होती . ब्रांड नेमसह अहवाल प्रसिद्ध करावयाचा असेल तर शासनाच्या आधिकृत प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी लागते . त्यामुळे आम्ही प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये ब्रांडसचा उल्लेख नाही .\"\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/9804", "date_download": "2019-02-23T23:14:42Z", "digest": "sha1:5CILCT4TCTVJ35CFPOKVECBOQNHNBD4H", "length": 3657, "nlines": 77, "source_domain": "www.maayboli.com", "title": "व्हाइट बोर्ड : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /व्हाइट बोर्ड\nमला ५ बाय ४ फूट असा व्हाइट बोर्ड हवा आहे. शाळा कॉलेजात असतोतसा.. ज्यावर ड्राय एरेजर पेनने लिहिता येईल. मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे कुठे मिळेल. बोर्ड फक्त लिहिण्यासाठी हवा आहे म्हणजे नॉन मॅग्नेटिक हवा.\nसाधारण किंमत किती असेल\nभिंतीला लावायला हूक असतात का की स्टँडही येते त्याच्या बरोबर\nसाधारण आकार ५ बाय ४ किंवा ३ फूट\n१५० बाय १२० किंवा ९० सेमी.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/22-tons-of-betel-nut-Truck-Action-issue/", "date_download": "2019-02-23T23:34:06Z", "digest": "sha1:DRFGTF4QIPA6QXZOLAA2KVJ6XHYKVK55", "length": 3469, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 22 टन सुपारीचा ट्रक ताब्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › 22 टन सुपारीचा ट्रक ताब्यात\n22 टन सुपारीचा ट्रक ताब्यात\nसर्व प्रकारचे सरकारी कर चुकवून बंगळूरहून गुजरातकडे 22 टन सुपारीची वाहतूक करणारा ट्रक निपाणीच्या विक्री कर विभागाने ताब्यात घेतला. ही कारवाई ���निवारी मध्यरात्री तवंदी घाट उतारावरील हॉटेल अमरसमोर विशेष शोध पथकाने केली. ट्रक शहर पोलिसांच्या ताब्यात दिला. ट्रकमधून चालक हुसेन बंगळूरहून पान मसाला वापरासाठी लागणारी सुपारी घेऊन गुजरातला जात होता. याची माहिती विक्री कर विभागाला मिळाली.\nजिल्हा विक्री कर कार्यालयाच्या सूचनेनुसार सहायक आयुक्‍त हजरतअली देगीनहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री 2.30 च्या सुमारास पथकाने पाळत ठेवली. चालक हुसेनला ट्रक थांबविण्याची सूचना दिली. पथकाने चालकाकडे कर भरणा कागदपत्राची मागणी केली असता ती नव्हती. पथकाने ट्रक शहर पोलिसांच्या ताब्यात दिला.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-No-petrol-no-helmet-campaign-issue/", "date_download": "2019-02-23T23:39:15Z", "digest": "sha1:QG2SFBHPPDVU3RI7SKS3UOGENZA45SYK", "length": 5784, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हेल्मेटची कुठे सक्‍ती, कुठे मुक्‍ती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › हेल्मेटची कुठे सक्‍ती, कुठे मुक्‍ती\nहेल्मेटची कुठे सक्‍ती, कुठे मुक्‍ती\nशहरामध्ये पोलिस खात्याकडून ‘नो हेल्मेट न पेट्रोल’ मोहीम हाती घेण्यात आली. मोहिमेचा तिसरा दिवस असून पोलिस प्रशासनाने आपली भूमिका कायम ठेवली आहे. अनेक वाहन चालक विनाहेल्मेट प्रवास करीत आहेत. अशा दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तर विनाहेल्मेट पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनचालकांच्या दुचाकीचे फोटो घेऊन नोटीस पाठविण्याच्या प्रक्रिया सुरू आहे. काही पेट्रोलपंपांवर विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पेट्रोल देण्यात येत आहे.\nपोलिस प्रशासनाने ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ ही मोहीम सुरू केल्याने वाहन चालकांना हेल्मेटविना पेट्रोलपंपांवर पेट्रोल न देण्याची कारवाई सुरूच आहे. मात्र, यामध्ये पेट्रोल पंप मालकांपुढे मोठी समस्या झाली आहे. नागरिकांचा विरोध होत असला तरी पोलिस खात्याच्या आदेशाने कारवाई करण्यात येत असल्याचे पेट्रोल पंपांच्या मालकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे वाहन चालकांचाही नाईलाज झाला आहे. नागरिकांना आवाहन करूनही याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.\nत्यामुळे पेट्रोलपंप चालक वाहन चालकांच्या भूमिकेमुळे हवालदिल झाले आहेत. वारंवार होणार्‍या वादावादीच्या घटना आणि वाहनचालकांकडून तोडले जाणारे नियम यामुळे पेट्रोल पंपचालकही हताश झाले आहेत. काही पेट्रोलपंपांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने वादावादीचे प्रसंग होताना दिसत नाहीत. मात्र, काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. तसेच मदतीला पोलिसही नसल्याने सर्रासपणे सर्व वाहनचालकांना पेट्रोल देण्यात येत आहेत. यामुळे पोलिसांच्या मोहिमेला 100 टक्के यश मिळेल हे सांगता येणे कठीण आहे. पोलिस अधिकार्‍यांकडून या मोहिमेला यश मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे चित्र आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Now-women-have-no-separate-queue-for-Vitthal-Darshan/", "date_download": "2019-02-23T22:57:39Z", "digest": "sha1:5U4OODRAPEH3AJ5KH237FQ7GLMDLGB6N", "length": 6278, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विठ्ठल दर्शनासाठी आता महिलांची स्वतंत्र रांग नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › विठ्ठल दर्शनासाठी आता महिलांची स्वतंत्र रांग नाही\nविठ्ठल दर्शनासाठी आता महिलांची स्वतंत्र रांग नाही\nपंढरपुरात आषाढी वारी सोहळा 13 ते 27 जुलै या कालावधीत होणार आहे. आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरपूर येथे येणार्‍या वारकरी भाविकांची संख्या लक्षात घेता विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दर्शनासाठी केलेल्या दर्शन बारीखेरीज मंदिराभोवती असलेल्या कोणत्याही इमारतीच्या दरवाजाने मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आल्याचे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी जारी केले आहेत.\nपंढरपुरात आषाढी यात्रेनिमित्त लाखो भाविक वारकरी दर्शनासाठी येत असतात. यामुळे 13 ते 27 जुलै आषाढी वारी कालावधीत पंढरपुरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिस कायदा कलम 37 (4) अन्वये सदर आदेश लागू करण्यात आले आहेत. आदेशानुसार विठ्ठल- रुक्मिणी मंदिर सार्वजनिक पूजा व इतर धार्मिक विधीच्या वेळा सोडून भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. मंदिर समितीने केलेल्या दर्शनबारीतूनच भाविकांना दर्शनासाठी सोडले जाईल. अन्य कोणत्याही दरवाज्यातून सोडण्यात येणार नाही. दर्शनासाठी महिलांना वेगळी रांग नाही. तर उत्तर दरवाज्यातून व्हीआयपी गेटवरुन फक्त समिती निमंत्रित पाहुणे तसेच मंदिर समितीने परवानगी दिलेल्या निमंत्रित व्यक्तींनाच मंदिर समितीच्या प्रतिनिधीने खात्री करून दिल्यानंतरच मंदिरात प्रवेश दिला जाईल. भाविकांनी मुख दर्शनानंतर उत्तर दरवाज्यातूनच बाहेर पडावे. तसेच पश्‍चिम दरवाज्या समोरील मोकळ्या जागेत गर्दी होणार नाही, याचीही दक्षता भाविकांनी घ्यावी. मंदिराच्या सोळखांबी जवळील उत्तरेकडील दरवाज्यानेही भाविकांना येण्या-जाण्यास मनाई करण्यात आली आहे. दर्शनबारीनुसार भाविकांना दर्शन मिळावे, यासाठी नियोजन करुन मंदिराच्या आतील सर्व दरवाजे बंद ठेवण्यात यावेत, हे दरवाजे आपत्कालीन प्रसंगी व प्रशासकीय कामाच्या आवश्यकतेनुसार उघडण्यात येतील. या आदेशात आवश्यकतेनुसार फेरबदल करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आल्याचेही अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी आदेशात नमूद केले आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/jalgaon-news/increasingly-united-is-the-feeling-of-nationalism-says-retired-major-general-dr-g-d-bakshi-in-jalgaon/articleshow/65775102.cms", "date_download": "2019-02-24T00:14:57Z", "digest": "sha1:SR4ARMAIETLMFJJHS4ADXA3BZCCIE7O5", "length": 13701, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jalgaon news News: increasingly united is the feeling of nationalism says retired major general dr g d bakshi in jalgaon - एकसंघ होत वाढवावी राष्ट्रवादाची भावना | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवण��ंचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nएकसंघ होत वाढवावी राष्ट्रवादाची भावना\nपाकिस्तानची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, दारिद्र्य आणि बेरोजगारी लपविण्यासाठी जम्मू काश्मीरच्या निमित्ताने पाकिस्तानकडून धर्माचे राजकारण जिवंत ठेवले जात आहे. अशावेळी भारतीयांनी एकसंघ होऊन राष्ट्रवादाची भावना वाढीला लावावी, असे आवाहन सेवानिवृत्त मेजर जनरल डॉ. जी. डी. बक्षी यांनी केले.\nएकसंघ होत वाढवावी राष्ट्रवादाची भावना\nसेवानिवृत्त मेजर जनरल डॉ. जी. डी. बक्षी यांचे आवाहन\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nपाकिस्तानची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, दारिद्र्य आणि बेरोजगारी लपविण्यासाठी जम्मू काश्मीरच्या निमित्ताने पाकिस्तानकडून धर्माचे राजकारण जिवंत ठेवले जात आहे. अशावेळी भारतीयांनी एकसंघ होऊन राष्ट्रवादाची भावना वाढीला लावावी, असे आवाहन सेवानिवृत्त मेजर जनरल डॉ. जी. डी. बक्षी यांनी केले.\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेतंर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद अभ्यास व संशोधन केंद्राच्या वतीने मंगळवारी निवृत्त मेजर जनरल डॉ. जी. डी. बक्षी यांचे ‘भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हाने, विशेष संदर्भ सीमेपलिकडील दहशतवाद’ या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव भ. भा. पाटील होते.\nडॉ. बक्षी म्हणाले की, स्वातंत्र्य प्राप्ती नंतर काश्मीरदेखील भारतात विलीन झाला होता. मात्र, काश्मीरला विशेष दर्जा दिला गेल्यामुळे काश्मीर समस्या अधिक बिकट होत गेली. भारतीय सैन्याने हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र रणांगणात जिंकूनही राजकीय तहात मात्र आपण पराभूत झालो. या प्रश्नावर सार्वमत घ्यायला भारताची तयारी आहे, परंतु पाकिस्तानची तयारी नाही, असेही डॉ. बक्षी म्हणाले.\nअलिकडच्या काळात सैन्यावर दगडांचा मारा करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. कारण पाकिस्तान रणांगणातील युद्ध लढू शकत नाही. अशावेळी काश्मीरमधील मानवी हक्कांवर गदा येत असल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्र निर्माण केले जात आहे. हा प्रश्न सुटू शकत नाही याची पाकिस्तानलादेखील कल्पना आहे. मात्र, तो सुटू नये हीच त्या देशाची इच्छा आहे, असा आरोपही डॉ. बक्षी यांनी केला. कारण त्यातून निधी उभा राहतो आणि शस्त्र घेता येतात. जम्मू-काश्मीरमधील कुणालाही स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती नको आहे. केवळ काश्मीरमधील सहा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी स्वतंत्रतेची मागणी केली जात आहे. पण ते शक्य नाही असे सांगून डॉ. बक्षी यांनी भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न उधळून लावण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक केंद्राचे विभागप्रमुख प्रा. आर. बी. गोरे यांनी केले. विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. अनिल डोंगरे यांनी आभार मानले.\nमिळवा जळगाव बातम्या(jalgaon news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\njalgaon news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nजळगावात चर्चा ‘त्या’ क्लिपची\nराष्ट्रवादीकडून देवकरांच्या नावावर शिक्कामोर्तब\nविमानतळ क्लीपप्रकरणी 'पीए'चे मोबाइल जप्त\nचक्कर येऊन पडल्याने मजूर महिलेचा मृत्यू\nआजाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nएकसंघ होत वाढवावी राष्ट्रवादाची भावना...\nआशा सेविकांचा मागण्यांसाठी मोर्चा...\n‘स्वच्छ जळगाव’ची संकल्पना साकारणार...\nचाळीसगावात शिवसेना शहरप्रमुखावर हल्ला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-02-24T00:11:45Z", "digest": "sha1:LTAYXCLU4HWF6L7UMOTCKQ7HNTK7MNEY", "length": 23265, "nlines": 164, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "वाढते अत्याचार, कायद्याची माघार", "raw_content": "\nवाढते अत्याचार, कायद्याची माघार\nअनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या तरतुदी शिथिल करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध २ एप्रिल रोजी मुंबईत देखील निदर्शनं करण्यात आली. एका आंदोलकाच्या म्हणण्याप्रमाणेः ‘संविधान कुठेही कमी पडत नाहीये, कमी पडतंय ते त्याचं रक्षण करणारं सरकार’\n“[सर्वोच्च न्यायालयाच्या] या निकालामुळे आमच्यावरच्या अत्याचारांमध्ये वाढच होणार आहे\nसरोजा स्वामी काय म्हणतायत ते ऐका. मुंबईमध्ये २ एप्रिल रोजी झालेल्या दलित आणि आदिवासी निदर्शनासाठी जमलेल्या सर्वांच्याच मनातला – आणि देशभरातल्या लाखोंच्या मनातला - संताप त्यांच्या शब्दातून व्यक्त होतोय.\n“आजही आपण अशा काळात जगतोय जिथे, घोड्यावर बसला म्हणून कुणा दलित मुलाचा खून केला जातोय,” ५८ वर्षीय राजकीय कार्यकर्त्या असणाऱ्या स्वामी म्हणतात. दादरच्या कोतवाल उद्यानापासून शिवाजी पार्कजवळील चैत्यभूमीकडे निघालेल्या मोर्चासोबत चालत असताना त्या बोलतायत.\n२० मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या तरतुदी बोथट होत असल्याने हे आंदोलक संतप्त झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा अर्थ असा की यापुढे एखाद्या सरकारी नोकरदारावर दलित आणि आदिवासींवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला असेल तर त्याच्या वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय अशा नोकरदारावर कारवाई करता येणार नाही.\nसोबत, आरोप दाखल होण्याआधी, हे आरोप खरे आहेत का खोटे, हे तपासण्यासाठी एखाद्या पोलिस उप निरीक्षकाने पूर्व चौकशी करणं आवश्यक आहे. केंद्र सरकारने या निकालाचा फेरविचार व्हावा म्हणून याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या विषयावर तात्काळ सुनावणी घेण्याची तयारी दाखवली आहे.\nव्हिडिओ पहाः अत्याचार प्रतिबंधक कायदा शिथिल केल्याच्या निषेधार्थ दलित आणि आदिवासींचा मोर्चा\nराष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालानुसार २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचारात सुमारे ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिक्षा होण्याचं प्रमाण मात्र २-३ टक्के इतकं कमी आहे\n“अशी परिस्थिती असताना असा निकाल देणं न्यायाला धरून आहे का” स्वामी विचारतात. ­“बायांवर बलात्कार होतात कारण त्या दलित आहेत, आम्हाला आमच्या जातीमुळे नोकऱ्याही मिळत नाहीत. गावातल्या सार्वजनिक विहिरीवर पाणी भरता येत नाही असा रोजच्या आयुष्यातला भेदभाव तर सोडूनच द्या.”\nसर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात इतकी निदर्शनं होण्याचं कारण म्हणजे दलित आदिवासींवरच्या अत्याचारात वाढ झालेली असताना हा निकाल आला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालानुसार २०१५ मध्ये दलितांवर अत्याचाराचे ३८,६७० गुन्हे नोंदवले गेले तर त्यात वाढ होऊन (५.५ टक्के) २०१६ मध्ये ४०,८०१ गुन्ह्यांची नोंद झाली. आदिवासींवरच्या गुन्ह्यांमध्ये अशाच प्रकारे ४.७ टक्क्यांची वाढ झालेली दिसते.\nशिक्षेचं प्रमाण २-३ टक्के इतकं तोकडं असल्याने दलित आणि आदिवासींच्या मनात अन्याय होत असल्याची सार्थ भावना निर्माण न झाल्यास नवल.\nऑक्टोबर २०१६ मध्ये “आजही आपल्या दलित बांधवांना लक्ष्य करून होत असलेल्या घटना” पाहून “आपली मान शरमेने झुकत असल्याचं” खुद्द पंतप्रधानांना सांगणं भाग पडलं होतं. तरीही त्यांच्या सरकारच्या कारभारात या सगळ्या घटना सातत्याने वाढत आहेत.\nडावीकडेः ‘उनाचं आंदोलन का झालं दलितही माणसंच आहेत’ सरोजा स्वामी ठामपणे सांगतात. उजवीकडेः मध्य मुंबईतील चैत्यभूमीच्या दिशेने जाणारे आंदोलक\nदादरहून २१ किलोमीटरवर भांडुप या उपनगरामध्ये सरोजा राहतात. त्या म्हणतात की मोदी सरकारच्या काळात दलितांची परिस्थिती अजूनच वाईट झाली आहे. “रोहित वेमुलाचा काय दोष होता” त्या विचारतात. “उनामध्ये आंदोलन का झालं” त्या विचारतात. “उनामध्ये आंदोलन का झालं\nजानेवारी २०१६ मध्ये रोहित वेमुला प्रकरणावरून वादंग उसळला. हैद्राबाद केंद्रीय विद्यापीठाने या उमद्या हुशार विद्यार्थ्याची पीएचडीची छात्रवृत्ती थांबवली आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर त्याबाबत निदर्शनं करणाऱ्या दलित आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.\nसरोजांप्रमाणेच भांडुपमध्ये वाणिज्य शाखेत शिकणारी १६ वर्षांची मनीषा वानखेडेदेखील संतप्त आहे. तिच्या मते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला बहाल केलेलं संविधानच आता धोक्यात आहे. “आपण संविधानाच्या मार्गाने जात असतो तर [कोरेगाव भीमाच्या हिंसाचारामुळे कुख्यात] संभाजी भिडे आज गजाआड असता,” ती म्हणते. “अशा सगळ्या शक्तींना मोदी सरकार बळ देतंय. ओठांवर आंबेडकरांचं नाव पण त्यांनी लिहिलेल्या संविधानाचा मात्र अवमान करायचा. संविधान कुठेही कमी पडत नाहीये, कमी पडतंय ते त्याचं रक्षण करणारं सरकार.”\nतिच्या म्हणण्यात मुद्दा आहे. गेल्या तीन वर्षांत दलितांवरच्या अत्याचारात वाढ झाली आहे. २०१६ साली जुलैमध्ये देशभर आगडोंब उसळला. कारण ठरली गुजरातच्या गीर सोमनाथ जिल्ह्यातल्या उना गावची चार दलित युवकांना निर्घृणपणे मारहाण करण्याची घटना. त्यांचा ‘गुन्हा’ काय तर त्यांनी मेलेल्या गुरांची कातडी सोलली.\nडावीकडेः चर्मकार ऐक्य परिषद या चामड्याचं काम करणाऱ्या कामगारांच्या संघटनेने अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये केलेल्या बदलांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. उजवीकडेः चैत्यभूमीवर आंदोलक पुढाऱ्यांची भाषणं ऐकतायत\nपुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमाकडे येणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या दलितांवर वरच्या जातीच्या गटांनी हिंसाचार केल्याच्या घटनेला तीन महिनेही उलटले नाहीयेत. १८१८ साली इंग्रज सैन्यासाठी लढणाऱ्या महार पलटणीने वरच्या जातीच्या पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला तो विजय साजरा करण्यासाठी दर वर्षी १ जानेवारी रोजी दलित बांधव मोठ्या संख्येने कोरेगाव भीमामध्ये जमतात.\nहिंसाचाराच्या या सगळ्या घटना आणि अन्याय मुंबईच्या मोर्चाला आलेल्या आंदोलकांच्या मनात खदखदत आहेत. चैत्यभूमीला पोचल्यावर पुढाऱ्यांनी गीतं गायली, घोषणा दिल्या आणि भाषणं केली. आंदोलकांमध्ये सुप्रसिद्ध कार्यकर्त्या उल्का महाजन आणि निवृत्त पोलिस महासंचालक सुधाकर सुराडकर आणि इतरही अनेक जण होते.\nसुराडकरांचं म्हणणं होतं की सर्वांनीच अत्याचार प्रतिबंधक कायदा समजून घेणं गरजेचं आहे. “आणि यात पोलिसही आलेच. कायद्याची अंमलबजावणी नीट न होण्यामागे हेच कारण आहे. कोणत्याही यंत्रणेमध्ये प्रत्येकाची भूमिका आणि जबाबदारी ठरवून दिलेली असते.”\nमुंबईच्या मोर्चामध्ये रस्त्यावर मोठा जनसमुदाय दिसला नाही. मात्र देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये जास्त तीव्र आंदोलनं झाली. या आंदोलनांदरम्यान देशभरात सात जणांचा मृत्यू झालाः मध्य प्रदेशात पाच, उत्तर प्रदेशात एक आणि राजस्थानात एक. गुजरात आणि पंजाबमध्ये देखील हिंसक आंदोलन झाल्याचं वृत्त आहे. विविध ठिकाणी मिळून १,७०० दंगल प्रतिबंधक पोलिस तैनात करण्यात आले होते. दलित आणि आदिवासींवरच्या हिंसाचाराचं प्रमाण जिथे जास्त आहे ��शा राज्यांमध्येच मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली.\nया मोर्चात सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातून चंदा तिवारी (डावीकडे) इतर ३० आदिवासींसोबत आल्या आहेत\nजमिनीच्या तंट्यासंबंधी काम करणाऱ्या चंदा तिवारी आपल्या आदिवासी मित्र-मैत्रिणींसोबत १३० किलोमीटरवरून रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातून आल्या आहेत. “आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाने प्रवास केलाय, आमच्या हातानं खाणं बनवलंय आणि पाणी पण आम्ही सोबत आणलंय,” त्या सांगतात. मागे घोषणा गरजतायत “जो हिटलर की चाल चलेगा, वो हिटलर की मौत मरेगा.” “आम्ही रात्री उशीराच्या गाडीने घरी परतणार. संख्या जास्त नसू द्या, मोर्चाला येणं आणि लोकांना आमचं म्हणणं सांगणं महत्त्वाचं आहे. आमच्या दलित भावा-बहिणींच्या खांद्याला खांदा लावून आम्ही यात सहभागी आहोत.”\nवन हक्क कायदा, २००६ चा संदर्भ घेत त्या म्हणतात, “आमच्या भल्यासाठी असणाऱ्या कायद्यांची अंमलबजावणीच नीट केली जात नाही.” या कायद्यामुळे आदिवासी वर्षानुवर्षे ज्या जमिनी कसतायत त्यावर त्यांना हक्क मिळू शकतो. “आणि जर का आमच्या भल्यासाठी असलेले कायदे अंमलात येऊ लागले, तर त्याची धारच कमी केली जाते.”\nमोर्चासाठी आलेल्या २०० जणांच्या गटापैकी जवळपास प्रत्येक जण कुणासोबत किंवा कोणत्या तरी गटासोबत आलेला आहे. सुनील जाधव यांची गोष्ट वेगळी आहे. दादरपासून ४० किलोमीटरवर, नवी मुंबईत राहणाऱ्या ४७ वर्षीय जाधवांनी वर्तमानपत्रात या मोर्चाविषयी वाचलं आणि त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. “मी सायनला वॉचमन म्हणून काम करतो,” ते सांगतात. ­“माझी रात्र पाळी आहे. मी मोर्चानंतर थेट कामावरच जाणार आहे.” सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे बारकावे कदाचित सुनील यांना स्पष्टतेने समजणार नाहीत मात्र तरीही त्यांना मोर्चाला यावंसं वाटलं. खेदाने हसत, त्यांना काय समजलंय हे ते सांगतात, “दलितांची स्थिती फार बरी नाहीये. मी इतकाच विचार केला, ही माझी माणसं आहेत ना, मग मी जायला पाहिजे.”\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.\nत्या जमीन कसतात, मोर्चाही त्यांचाच\nशाळा सुटली, पाटी फुटली\n‘गावातलं जवळपास समदं माणूस गाव सोडून गेलंय’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/msrtc-now-build-hospital-at-pune-and-engineering-college-at-mumbai/", "date_download": "2019-02-23T23:21:49Z", "digest": "sha1:6T3PZXSHZ3XSFUWF5BFK4OXWQNX3J47I", "length": 18940, "nlines": 242, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "‘एसटी’ आता रुग्णसेवेचा वसाही स्वीकारणार | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्क���र प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शक���ो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान Breaking News ‘एसटी’ आता रुग्णसेवेचा वसाही स्वीकारणार\n‘एसटी’ आता रुग्णसेवेचा वसाही स्वीकारणार\nमुंबई | राज्य परिवहन महामंडळाचे १०० खाटांचे अतिविशेष रुग्णालय पुण्यातील सांगावी याठिकाणी उभे राहणार आहे. या रुग्णालयात बाह्य़ रुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, स्कॅनिंग मशिन, रुग्णांसाठी 100 खाटा, 25 टक्के खाटा एसटी कर्मचाऱ्यांसाठी राखीव राहणार आहेत.\nरुग्णालयाच्या उत्पन्नातून नवी मुंबई येथे मोटार वाहन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचाही एसटीचा विचार असून या महाविद्यालयात साधारण 100 पेक्षा जास्त जागा, 25 टक्के जागा एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.\nराज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांचे पगार खूप चांगले नाहीत. अनेकदा त्यांच्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते मात्र या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची मुले उच्च शिक्षण घेऊन शकणार आहेत.\nPrevious articleऑनलाइन बिंगो खेळवणाऱ्या आणि खेळणाऱ्या तिघांना अटक\nNext articleदेवळाली कॅम्पात इम्पोर्टेड मद्य पकडले; दोघांना पोलीस कोठडी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामास��ठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/rajdhanitun-delhi-ncr-indian-capital/articlelist/3018780.cms", "date_download": "2019-02-24T00:14:04Z", "digest": "sha1:WAYEK4WJD3AM44LVQPGS3BAQQZDCIG74", "length": 9164, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "राजधानीतून | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nतटबंदी अभेद्य राखण्याचे आव्हान\n​​भिंतींवरचा प्रचार आता फेसबुक वॉलवर स्थिरावला आहे. या प्रांतात भाजपने आधीपासूनच आघाडी घेतली आहे. पण ती टिकवताना दमछाक होणार आहे. सत्तर टक्के मीडिया ताब्यात तसेच निवडणुकांचे युद्ध जिंकण्यासाठी जगातील...\nयुद्ध तोंडावर पण विरोधक सुस्त\n​ टू जी स्पेक्ट्रमचा घोटाळा की ‘जुमला’\nओबामांच्या इशाऱ्यात दडलेली आव्हानेUpdated: Dec 4, 2017, 04.05AM IST\nअशक्यप्राय विजयाचे काँग्रेसचे स्वप्नUpdated: Nov 27, 2017, 04.00AM IST\n​ नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने…Updated: Nov 6, 2017, 12.10AM IST\nवाढती नकारात्मकता रोखणार कशी\nनवरात्रातील उपवासात घडलेला मनस्तापUpdated: Oct 2, 2017, 04.00AM IST\nराजकारणातील नैतिकतेचे ‘इंद्रधनुष्य’Updated: Jul 31, 2017, 04.00AM IST\n​ दीर्घ राजकीय प्रवासाची तृप्त परिणतीUpdated: Jul 24, 2017, 04.00AM IST\n​ रामनाथ कोविंद रिंगणात आल्यानंतर…Updated: Jun 26, 2017, 04.00AM IST\nउग्र होणाऱ्या आव्हानांचा विळखाUpdated: Jun 5, 2017, 04.00AM IST\nराजकीय न्यायाचे पूर्ण होणारे वर्तुळUpdated: May 22, 2017, 04.00AM IST\nमहाराष्ट्राच्या महत्त्वाकांक्षांना ‘अच्छे दिन’Updated: May 1, 2017, 04.00AM IST\nयोगी आदित्यनाथांची खरी परीक्षा पुढेच\nसलमान खानने घेतली नवी एसयुव्ही (SVU) कार\nGhazi Rashid: पुलवामा हल्ल्यांचा मास्टरमाइंड गाझीसह दोघांचा ...\nimran khan: भारताने युद्ध पुकारल्यास प्रत्युत्तर देऊ; इम्रान...\nजास्तीजास्त रुग्णांसाठी तयार रहा, पाकिस्तान लष्कराचे रुग्णाल...\nhigh alert in mumbai: रेल्वेमध्ये अतिदक्षता\nयुतीचा धडा, आघाडीचा तिढा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/the-event-also-attracted-almost-50000-articles-in-print-and-online-across-more-than-100-countries-for-the-four-week-period-of-the-event-india-leading-the-list-with-close-to-16000-articles-the-unit/", "date_download": "2019-02-23T23:03:24Z", "digest": "sha1:QBCJU26FRXCEYYR6KN6SUJMDYC562OVR", "length": 7397, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जाणून घ्या किती लेख लिहिले गेले महिला क्रिकेट विश्वचषकावर !", "raw_content": "\nजाणून घ्या किती लेख लिहिले गेले महिला क्रिकेट विश्वचषकावर \nजाणून घ्या किती लेख लिहिले गेले महिला क्रिकेट विश्वचषकावर \nया वर्षी इंग्लंडमध्ये झालेला महिला विश्वचषक अनेक कारणांनी खास ठरला. कधी नव्हे ते महिला क्रिकेटला एवढ्या मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग\nभारतीय महिला संघ तर पराभूत होऊनही चाहत्यांनी या संघातील खेळाडूंना भेटायला मोठी गर्दी केली. या सर्वात माध्यमांनी अतिशय मोठी जबाबदारी पार पडताना या स्पर्धेला मोठे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले.\nजवळजवळ १०० देशात ५०,००० पेक्षा जास्त बातम्या ह्या आयसीसी महिला विश्वचषक २०१७वर लिहिल्या गेल्या. या मुख्यकरून छापील किंवा प्रिंट मीडिया आणि ऑनलाईन मीडिया यांच्यावर प्रसिद्ध झाल्या.\nया स्पर्धेबद्दल सर्वाधिक लेख हे भारतातून लिहिले गेले. त्यात यजमान इंग्लंडपेक्षा भारतातून तब्बल २००० लेख जास्त प्रसिद्ध झाले. भारतात १६,००० तर इंग्लंडमध्ये १४,००० बातम्या या स्पर्धेच्या झाल्या.\nऑस्ट्रेलिया देशातही या स्पर्धेची दखल घेण्यात आली. या देशातून तब्बल ९००० लेख प्रसिद्ध झाले. अमेरिकेत जरी क्रिकेट एवढे प्रसिद्ध नसले तरी या देशात ४७०० तर दक्षिण आफ्रिकेत १३६८ लेख या स्पर्धेवर प्रसिद्ध झाले.\nमहा स्पोर्ट्सने या स्पर्धेची विशेष दखल घेत सामन्यांच्या निकालाबरोबरच विविध आकडेवारी, स्पर्धेतील मनोरंजक घटना यांसारख्या गोष्टींवर ५०हुन अधिक लेख प्रसिद्ध केले.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/wimbledon-2017-roger-federer-going-for-eighth-title-against-marin-cilic-in-finalroger-federer-will-attempt-to-become-the-first-man-to-win-eight-wimbledon-titles-when-he-takes-on-marin-cilic-in-the-fi/", "date_download": "2019-02-23T23:04:46Z", "digest": "sha1:S6PF2GC3PUB3PRFZLLT6BA3OBWJD74KV", "length": 7144, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विम्बल्डन: आज रॉजर फेडरर आणि मारिन चिलीचमध्ये विम्बल्डनचा अंतिम सामना", "raw_content": "\nविम्बल्डन: आज रॉजर फेडरर आणि मारिन चिलीचमध्ये विम्बल्डनचा अंतिम सामना\nविम्बल्डन: आज रॉजर फेडरर आणि मारिन चिलीचमध्ये विम्बल्डनचा अंतिम सामना\nआज विम्बल्डन २०१७चा अंतिम सामना ७ वेळचा विजेता रॉजर फेडरर आणि २०१४ चा अमेरिकन ओपन विजेता मारिन चिलीच यांच्यात होणार आहे. फेडरर आपले ८वे विम्बल्डन विजेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे तर मारिन या टेनिस किंगला धक्का देऊन आपले पहिले विम्बल्डन विजेतेपद जिंकतो का गे पाहणे महत्वाचे ठरेल.\nफेडररने २००३, २००४, २००५, २००६, २००७, २००९ व २०१२ मध्ये येथे विजेतेपद मिळवले आहे. ही त्याची १२ विम्बल्डन अंतिम फेरी आहे, विशेष म्हणजे हा ३५ वर्षीय खेळाडू एकही सेट यावेळी स्पर्धेत हरला नाही. फेडररने जर आज विजेतेपद मिळवले तर पिट सम्प्रास यांचा विक्रम मागे टाकून ८वेळा विम्बल्डन जिंकणारा एकमेव खेळाडू बनेल.\n२८ वर्षीय युवा खेळाडू मारिन चिलीचसुद्धा आपल्या पहिल्या विम्बल्डन विजेतेपदासाठी उत्सुक आहे. त्याने २०१४ साली अमेरिकन ओपन हे एकमेव ग्रँडस्लम जिंकले असून आज होणारी अंतिम फेरी ही केवळ त्याची दुसरी ग्रँडस्लॅम अंतिम फेरी आहे.\nआतापर्यंत फेडररने चिलिचविरुद्ध सात सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे.\nभारतीय वेळेनुसार हा सामना संध्यकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुरु होणार आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_7549.html", "date_download": "2019-02-24T00:06:06Z", "digest": "sha1:4NMIMDKBEOQEHE4N7U37K4A64RRN7Y2T", "length": 12306, "nlines": 44, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ३ - स्वराज्य हवे की बाप हवा?", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठ��ची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ३ - स्वराज्य हवे की बाप हवा\nजिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे शहाजीराजांना भेटण्यासाठी बंगळुरास गेले.शहाजीराजांचा मुक्काम तिथं होता. तेथूनच ते आपल्या कानडी मुलुखातील जहागिरीचा कारभार पाहात होते.\nपुण्याहून ही मायलेकरे बंगळुरास आली. शहाजीराजांचे सर्वच कुटुंबीय एकत्रयेण्याचा आणि सुमारे दोन वषेर् एकत्रराहण्याचा हा योग होता. हाच शेवटचायोग. या दोन वर्षातच हंपी विरुपाक्ष आणि विजयनगरच्या कर्नाटकी स्वराज्याची राजधानी विजयनगर पाहण्याचा योग शिवाजीराजांना आला. विरुपाक्ष हे तीर्थक्षेत्र होते. विजयनगर हेउद्ध्वस्त झालेले एका हिंदवी स्वराज्याचे राजधानीचे नगर होते. या प्रवासात शिवाजीराजांना खूपच पाहायला अन् शिकायला मिळाले. एवढे बलाढ्य साम्राज्य एका राक्षसतागडीच्या लढाईतधुळीला कसे काय मिळाले हा शेवटचा रामराजा कुठे चुकला हा शेवटचा रामराजा कुठे चुकला त्याच्या राज्यकारभारात आणि लष्करात अशा कोणत्या जबर उणिवा झाल्या की अवघ्या एका मोठ्या पराभवाने त्याचेसाम्राज्यच भुईसपाट व्हावे \nया साऱ्या गोष्टींचा शोध आणि बोध शिवाजीराजांच्या मनात घुसळून निघत होता. त्यातून मिळालेले विवेकाचे नवनीत राजांना आपल्या भावी उद्योगात उपयोगी पडणार होते. पडले. हे वैचारिक समुदमंथन राजांच्या मनात या दोन वर्षात (इ.स १६४० ते ४२ ) घडले. राजे आणि जिजाऊसाहेब पुन्हा पुण्याकडे परतले , ( इ. स. १६४२ ) ते मराठी स्वराज्य सह्यादीच्या हृदयात निर्माण करण्याच्या निश्चयानेच आणि शिवाजीराजांनी कानद खोऱ्यातील प्रचंड सह्यशिखरावरती बंडाचा झेंडाच उभारला. हा गड तोरणा. लगेच पुढे कोरीगड , सुभानमंगळ आणि कोंडाणा राजांनी कब्जात घेतला. आदिलशाही थक्कच झाली. एक मराठी कोवळा पोरगा सुलतानी विरुद्ध बंड करतो आणि शिवाजीराजांनी कानद खोऱ्यातील प्रचंड सह्यशिखरावरती बंडाचा झेंडाच उभारला. हा गड तोरणा. लगेच पुढे कोरीगड , सुभानमंगळ आणि कोंडाणा राजांनी कब्जात घेतला. आदिलशाही थक्कच झाली. एक मराठी कोवळा पोरगा सुलतानी विरुद्ध बंड करतो कुठून आलं हे बळ कुठून आलं हे बळ हे मोडलंच पाहिजे. या विचाराने महंम�� आदिलशहाने एक अत्यंत धूर्त डाव सहज टाकला. या शिवाजी भोसल्याच्या बापालाच जर आपण अचानक छापा घालून कैद केलं तर हे बंड जागच्या जागी संपले. शिवाजी रुमालाने हात बांधून आपल्यापुढे शरण येईल. अन् मग पुन्हा कुणीही बंडाचा विचारही करणार नाही. याकरिता शिवाजीवर फौजही पाठवायची. जरूर तेवढा रक्तपात आणि बेचिराखी करायचीच. बस् ठरलंच.\nपण याचवेळी शहाजीला कैद करायचं गरज पडली तर ठारही मारायचं. ठरलं आणि दिनांक २५जुलै १६४८ या दिवशी शहाजीराजांवर वजीर मुस्तफाखानाचा विश्वासघातकी छापा पडला. आपल्यावर काही तरी घातकी संकट येणार आहे , आणि ते वजीराकडूनच येणार आहे हे आधी समजलेले असूनसुद्धा शहाजीराजे गाफील राहिले. झोपले. आणि वजीर मुस्तफाने त्यांना कैद केले. हातापायात बेड्या ठोकल्या. राजांची रवानगी कैदी म्हणून विजापुरास झाली. ही घटनातामिळनाडमध्ये मदुरेजवळ घडली.\nशहाजीराजांना अपमानास्पदरीतीने विजापुरात आणण्याची कामगिरी अफझलखानाने केली. राजांना ' सत्मंजिल ' या हवेलीत आदिलशहाने कैदेत ठेवले.\nया बातम्या पसरायच्या आतच आदिलशहाने पुण्याकडे मोठी फौज दिमतीला देऊन फत्तेखान या सरदारास रवानाही केले. शिवाजीराजा आणि त्याचं लहानसं नवं राज्य कब्जात घेण्याकरता.\nराजगडावर शिवाजीराजांना ही भयंकर बातमी समजली की , तीर्थरूप साहेब शाही कैदेत पडले आणि आपल्यावर फत्तेखान चाल करुन येतोय. बादशहाचा आता उघड उघड सवाल होता की ,बोल पोरा , स्वराज्य हवे की बाप हवा शहाजीला आम्ही कोणत्याही क्षणी ठार मारू शकतो. तरी मुकाट्याने शरण ये. जे बळकावलं आहे ते तुझं नखाएवढं स्वराज्य आमच्या स्वाधीन कर माफी माग. तर बाप सुटेल. नाहीतर अवघं भोसल्यांचं खानदान मुरगाळून टाकू. हा सवाल भयंकर होता वडलांचे प्राण की स्वराज्याचे रक्षण शहाजीला आम्ही कोणत्याही क्षणी ठार मारू शकतो. तरी मुकाट्याने शरण ये. जे बळकावलं आहे ते तुझं नखाएवढं स्वराज्य आमच्या स्वाधीन कर माफी माग. तर बाप सुटेल. नाहीतर अवघं भोसल्यांचं खानदान मुरगाळून टाकू. हा सवाल भयंकर होता वडलांचे प्राण की स्वराज्याचे रक्षण काय वाचवायचं आईच सौभाग्य की स्वराज्य \n मग दोन्हीही वाचवायचे. हा शिवाजी महाराजांच्या मनातला विचारही तेवढाच क्रांतीकारक होता. असा विचार करणारा विचारवंत योद्धा इतक्या लहान वयात ज्ञानेश्वरांच्या नंतर साडेतीनशे वर्षांनी प्रथमच मराठी मातीत उगवत होता. येणाऱ्या शाहीफौजेशी झंुज द्यायची असा ठाम निश्चय राजांनी केला. राजांच लष्करी बळ चिमूटभर होतं. आक्रमण परातभरून येत होतं. नक्कीच श्ाी तुकारामांचे विचार युवा शिवाजी राजांच्या मनातदुमदुमत होते. ' रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंगी निश्चयाचे बळ , तुका म्हणे तेचि फळ अंगी निश्चयाचे बळ , तुका म्हणे तेचि फळ\nराजे अतिशय विचारपूर्वक आणि योजनाबद्ध आराखडा आपल्या आखाड्यात रेखित होते. शत्रूच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीत कमी फौजेनिशी पूर्ण पराभव करायचा हाच डाव , हाच संकल्प आणि हाच क्रांतीसाठी सिद्धांत.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/ratnagiri/five-persons-were-killed-in-a-road-accident-near-rajapur/articleshowprint/65766685.cms", "date_download": "2019-02-24T00:12:33Z", "digest": "sha1:MEDQVTYZW4MUGUXA7FCKF3OWVTCKCNFL", "length": 2812, "nlines": 4, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "राजापूरमध्ये कार अपघातात पाचजण ठार", "raw_content": "\nमुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात पाचजण जागीच ठार झाले आहेत. त्यात दोन पुरुष, दोन महिला आणि एका चिमूरड्याचा समावेश आहे. या अपघातात सहाजण जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत.\nमुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळच्या वाकेडघाटीत आज सकाळी साडे अकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईकडे जाणारी खासगी गाडी आणि गोव्याकडे जाणाऱ्या इको कार ट्रॅव्हलची समोरासमोर टक्कर झाली. त्यात इको कारचा चेंदामेंदा झाला असून या कारमधील पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत. अपघाताचं वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान, या अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गणेशोत्सव असल्याने अनेक चाकरमानी कोकणाकडे रवाना झ���ले आहेत. मात्र आज सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://gujamaniche.wordpress.com/2011/11/16/tii-1/", "date_download": "2019-02-23T23:16:10Z", "digest": "sha1:ZGNYHPL7FB3YFLLHC75HD5J2ZLJ3A3K6", "length": 20154, "nlines": 178, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – १ | गुज मनीचे...", "raw_content": "\nस्त्रीच्या विविध रूपाने मी अगदी भारावून जात आलेय. ‘ती’ कोणी एक स्त्री नाही. तिच्या अनेक प्रतिमा, अनेक चेहरे, अनेक छबी. आज वर आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर ‘ती’ निरनिराळ्या स्वरूपात भेटत आली. आणि त्या-त्या वेळी तिने ह्रुदयाला स्पर्श केला.\nकधी मैत्रिण म्हणून, कधी कामवाली बाई म्हणून तर कधी अजून कोणी. कधी मला ‘ती’ ची दया आली, कधी आवडली, कधी भावली, कधी रागही आला असेल तिचा, पण कुठेतारी ‘ती’ मनात रुजली. आणि आज म्हणूनच प्रत्येक ‘ती’ च्या विषयी लिहावे वाटले. म्हणून ही श्रुंखला…\n‘ती’ च्याशी माझा असलेला संबंध/नाते मी स्पष्ट करेन किंवा करणारही नाही. खरे नाव सांगेन, किंवा कालपनीक नावंही देईन. ती चांगली की वाईट, चूक की बरोबर या खोलात मला शिरायचे नाही. मला तो अधिकारंही नाही. मला तसे करुन तिला दुखवायचे तर मुळीच नाही. ती ही अशी एक व्यक्ति/स्त्री शक्ती आणि ‘ती’ माझ्या मनात का आणि कशी रुजली एवढेच सांगण्याचा एक छोटासा प्रयास – तुमच्यापेक्षा माझ्या स्वत:साठीच कदाचित\nकधी, केव्हा, कशी ते नक्की आठवत नाही पण बेगम मासे विकायला घरी येऊ लागली. बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे बहुदा मांसाहाराचे दिवस धरले जातात. बेगमच्या कोण्या नातेवाईकाच्या मासेमारीच्या लॉंच बोट होत्या. मध्यरात्री मासेमारी करुन पहाटे मासे आले की बेगम ते घेऊन विकायला निघायची. ६:३०-७:०० च्या दरम्याने घराच्या फाटकापाशी येऊन हाक मारायची. ती ताजे-ताजे मासे घेऊन आलेली असायची. मासे हवे असल्यास आई तिला ‘थांब, आले’ एवढेच ओरडून सांगायची. महिन्याचा हिशोब एकदम महिना अखेरी होत असे. तिची ठरलेली घरं असायची, त्यांच्याकडेच ती मासे विकायला जायची. दारो-दारी ओरडून तिने कधीच मासे विकले नाहीत.\nनावावरुन समजलेच असेल ‘बेगम’ मुस्लिम आहे. पंनाशीच्या आत-बाहेर वय, जरासा उभट सस्मित चेहरा, गव्हाळ वर्ण, सुळसुळीत पाचवारी साडी, डोक्यावरुन पदर, मोठा अलुमिनियमचा मासे-बर्फाने भरलेला डबा डोक्यावर. बेगम विधवा होती. लग्नानंतर लगेच तिचा नवरा कोणत्यातरी आजाराने गेला. ही आई कडे परतली. माहेरी भाऊ-भावजया, आई आणि ही. आईकडे हीच लक्ष देत होती. मासे विकुन तिचा आणि आईचा खर्च भागवत होती, आईला तरीही मुलंचा पुळका होताच. एका भावाला हिने शब्द टाकून, पैसे भरुन कुवैत ला का कुठेतरी नोकरी लावली होती. हिची जबाबदारी ही स्वत:च घेत होती.\nमाझ्या आईशी बेगमचे छान संबंध जुळत होते. आई तिला चहा-नाश्ता केल्याशिवाय जाऊ देत नसे. कुठे दिवाळीचा फराळ, कैरीचे लोणचे, फणस, ती हक्काने मागून नेत असे. व्यवहार फक्त नावाला उरला. माझ्या आईने देखील कधी तिच्याशी घासा-घीस केली नाही. २ पैसे जास्त गेले तरी तिने आणलेला माल चोख होता.\nमाझ्या वडिलांचे किडणी स्टोनचे ऑपरेशन झाले. त्यावेळी बराच खर्च झाला होता. शिवाय त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून त्यांचा धंदाही मंदावला होता. हॉस्पिटल मधे बेगम त्यांना बघायला आली आणि कोणी न सांगता, काही न बोलता आईच्या हातात ३००० रु. देत म्हणाली “ताई, आधी हे घ्या.. असू देत जवळ” त्या मदतीचे मोल करणे अशक्य\nबेगमच्या घरच्यांनी तिचे एका विदुराशी लग्न करून दिले. त्या माणसाला लहान-लहान तीन मुले होती – एक मुलगी, २ मुलगे. तिचा नवर्‍याचा पण मासेमारीचा व्यवसाय होता राजापुरजवळ एका छोट्या गावी. लग्ननंतर ती तिच्या नवरा व मुलांबरोबर आली होती. रंगपंचमीचा दिवस होता तो. आईने छान पदार्थ केले, तिला आहेर केला. दुसर्‍या गावी गेल्यामुळे बेगमचे नेहमीचे येणे कमी झाले. आठवड्यातून एकदा ती येत असे मासे घेऊन. चहा घेत-घेत गप्पा होत. खुशाली कळे. मुलांना हिने जीव लावला होता. मुलं मोठी होत होती. तिघांमधे एकच मुलगा हुशार होता, त्याला तिने हॉस्टेलवर ठेवले होते. बाकी दोघांना अभ्यासात गती नव्हती. मुलीला शिंग फुटली आणि ती घरातून कोणा बरोबरतरी पळून गेली. ती भानगड सोडवते नाही तोवर तिचा नवरा एका बाईच्या नादी लागला. आगीतून-फुफाट्यात पडावे अशी बिचरीची गत झाली. हिने शिकवलेला मुलगा बापाच्या बाजुने झाला आणि ज्याला ही बिनकामाचा समजत होती तोच हिचा आधर बनला. आधी पंचायत मग कोर्ट-कचेरी असे सुरु आहे बिचरीचे. आता वेगळी खोली घेऊन राहतात माय-लेक. ही मासे विकते, मुलगा बोटीवर काम करतो आणि गुजारा करतात. येणार्‍या परिस्थितीला तोंड देत ती लढतेय आयुष्याशी.\nमाझा परदेशी असलेला मामा किंवा कोणी पाहुणे येणार असे कळले की बेगम हवे तसे मासे आणून देत असे. माझी बह���ण सुद्धा मासे-प्रेमी, ती किंवा तिचा नवरा कोल्हापूरहून येणार आहे असे कधीतरी आई अंधुक बोललेली असायची बेगमला आणि कधी स्वत:ला नाहीच जमले यायला तर ती माझ्या बहिणीसाठी कोणा ना कोणा बरोबर मासे पाठवून देत असे. मी मासे खात नाही यावर ती विलक्षण नाराज असते. आणि माझा नवरा जेव्हा लग्नानंतर पहिल्यांदा घरी रत्नागिरीला आला तेव्हा ती प्रेमाने त्याच्यासाठी मासे घेऊन आली होती. तेव्हा तिच्या डोळ्यात समाधान होते.\nमाझ्या आईची आणि तिची आत्ताशा खूप घट्ट मैत्री आहे. आई तिला काही ना काही मदतही करत असते. माझे वडिल मासेखाऊ होते. माश्याचे जेवण असले की ते मनसोक्त जेवत. कालांतराने वडिलही गेले. मासे घेण्याचे प्रमाण कमी झाले. बेगमला एव्हाना घरी येण्यासाठी कारण लागत नाही. ती येते, आईला भेटते. “जास्त दग-दग करु नको” असे दोघीही एकमेकींना सांगतात. प्रेमाने माझी, माझ्या बहिणीची, जावयांची चौकशी होते. भावासाठी एखादे पापलेट आणलेले असते…\nगेली २० वर्ष, प्रत्येक सुख-दु:खात बेगम आमच्यासाठी आणि माझी आई तिच्यासाठी होती. अगदी मागच्याच महिन्याची गोष्ट – माझ्या वडिलांचे श्राद्ध होते. आईने वाडी दाखवली आणि जेवायला बसणार इतक्यात ही दारत हजर. आईने पोटभर जेऊन पाठवले. ते बघून वर माझ्या वडिलांनाही समाधान वाटले असणार. माहीत नाही ही अशी कोणती नाती असतात जी वेळ, काळ, जात-धर्म सगळ्यांच्या पलिकडची असतात. ही कोण कुठची बेगम, काय निमित्त तर ती मासे विकणारी, पण ती आमच्या घरचीच होऊन गेली.\nमी येणार आहे हे कळले की बेगम मुद्दाम भेटायला येते. गप्पा होतात. प्रेमाने चौकशी होते. तिची कहानी मी ऐकून घेते. जमेल तसे तिचे सांतवन करते. बाकी काही हातात उरत नाही. तिच्या आणि माझ्याही…\n« दिवाळी फराळ ‘ती’ – २ »\nदिनांक : नोव्हेंबर 16, 2011\nटॅग्स: ती, बेगम, व्यक्ति, व्यक्तिचित्र, व्यक्तिरेखा, व्यक्ती, स्त्री शक्ती, स्त्रीरेखा, she, woman, women, women power\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, General, Relations\n बेगम डोळ्यासमोर उभी राहिली.. Very touching\nअप्रतिम रुही….बेगमला बेमालूम पणे डोळ्या समोर उभे केलेस….\nमला नक्की वाटू राहिलंय कि एखाद दिवस तू तुझ्या छोट्या गोष्टींचे पुस्तक जरूर काढशील….आणि ते खूप लोकप्रिय होईल…\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nRasika च्यावर ‘ती’ – २८\nPradnya च्यावर ‘ती’ – २८\nRashmi च्यावर ‘ती’ – २८\nGayatri च्यावर ‘ती’ – २८\nब्लॉग नों��ी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://gujamaniche.wordpress.com/2012/01/13/tii-4/", "date_download": "2019-02-23T23:03:56Z", "digest": "sha1:QH3NJZ7KCGF4254TSIXYQZRAVQBPNASY", "length": 12562, "nlines": 114, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – ४ | गुज मनीचे...", "raw_content": "\n‘ती’ माझ्या आयुष्यात असुन नसल्यासारखी…माझी तिची एकच भेट.. ती देखील ओझरती…मी शाळेतुन घरी जात होते आणि तेवढ्यात ती मला माझ्या आत्येभावाबरोबर दिसली. दादा बोलायला थांबला, अगदी २ मिनिटे. तिच्या चहर्‍यावर फक्त स्मितहास्य\n थोड्याच महिन्यात कळले की त्यांनी लग्न ठरवले आहे. BSc. नंतर दादा पुण्याला computer course करत होता. सुट्टीत तो घरी आला की आवर्जुन आमच्याकडे चक्कर मारत असे. माझे वडिल त्याचे लडके मामा. माझ्या वडिलांचे देखील या भाच्यावर विशेष प्रेम. माझे आणि माझ्या बहिणीचे तो खूप लाड करत असे. कुठे चॉकलेट, कुठे कंपास बॉक्स् तर कुठे अजुन काहीतरी. गप्पा होत तेव्हा मधेच कधीतरी तिचा उल्लेख होत असे.\nदर भाऊबीजेला तो ओवाळणीसाठी येत असे. ते तिघे भाऊ. सख्खी बहिण नाही. त्या भाऊबीजेला तो पुण्यातच होता. २ दिवसांनंतर तो रत्नागिरीत आला. सकाळीच घरी आला आणि म्हणाला “आज करु आपली भाऊबीज, ओवाळा मला…”. माझी आणि माझ्या बहिणीची आंघोळ पण झाली नव्हती. पटकण आवरुन आम्ही त्याला ओवाळले. तो पर्यंत आईने त्यांना खायला दिले. त्याच्याबरोबर त्याचा मित्र होता. तो मित्र माझ्या वडिलांची कंपनी बघायला दादा बरोबर आला होता. घरुन ते दोघे कंपनीत जाणार होते. “तुम्ही मागून या.” असे सांगून वडिल पुढे कामावर निघाले. गप्पा गोष्टी करुन हे दोघे पण कंपनीला जायला निघाले. आणि वाटेत त्यांच्या मोटरसायकलचा अपघात झाला. दारु पिऊन ट्रक चालवणार्‍या वाहनचालकाचा ताबा सुटला आणि त्यांनी यांना जोरदार धडक दिली. माझा दादा त्याक्षणी गेला. त्याचा मित्र हॉस्पिटल मधे गेला. झाले त्यावर विश्वास बसेना. बरं, आमच्याकडे येऊन गेला ही सगळ्यात मोठ्ठी खंत. तो प्रसंगच महाभयानक होता. आत्या आणि काकांवर तर आभाळच कोसळले होते. शेजारी-शेजारी राहणारे दोन सख्खे मित्र एकत्र गेले. फार भयाण परिस्थिती होती ती. पोस्ट-मॉ��्टम नंतर नातेवाईक मुंबईहून येइपर्यंत त्यांचे मृतदेह बर्फात ठेवले होते.\nतिच्या घरी ही वाईट बातमी कळविण्यात आली. तिचा विश्वासच बसेना. तिने हॉस्पिटल मधे धाव घेतली. स्वत:च्या डोळ्यांनी बघून खात्री करायला. तिच्या दु:खाची कल्पना पण करवेना तेव्हाही आणि आत्ताही… तेव्हा तिला भेटण्याची खूप इच्छा झाली होती पण वय लहान होते. तो गेला ती एक भयाण पोकळी करुन – तिच्या, आमच्या सगळ्यांच्यातच किती स्वप्नं रंगवली असतील तिने, लग्नाची, भावी सुखाची, सहजीवनाची… सगळी एका क्षणात मातीमोल झाली.\nतो गेला तरी ती माझ्या आत्याकडे येत राहिली… आधार देत राहिली… आधार घेत राहिली. पुढे तिने शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षिकेची हंगामी नोकरी धरली. आत्या कडून तिची खबर-बात कळत असे. थोडे महिने नोकरी, थोडे महिने घरी असे तिचे सुरु होते. शाळेतल्या राजकारणाला ती बळी पडत होती. त्याने ती त्रस्त झाली होती. शेवटी तिने ती नोकरी सोडली.\nकाही वर्ष गेली तसे घरचे लग्नासाठी मागे लागले. ती काही ना काही सांगून टाळत होती. तो गेला तरी त्याच्या मधून ती बाहेर पडली नव्हती. नोकरी मिळेना, घरचे लग्नासठी खूप मागे लागत होते. शेवटी एके दिवशी तिने गळफास लावून आत्महत्या केली. हृदयाचा थरकाप करणारी ती बातमी होती. त्याच्याशिवाय जगण्यापेक्षा तिने मरण स्विकारले. कित्ती भयानक शोकांतिका होती ही…एखाद्या कादंबरीत वाचावी तशी\nकित्ती मानसिक त्रासातून ती गेली असेल…कित्ती डिप्रेशन…तिला मदत हवी होती का कुणाची…तिला मदत हवी होती का कुणाची….इतके हतबल कुणी का होते….इतके हतबल कुणी का होते असे अनेक प्रश्न मनात साचले… ज्यांची उत्तरं मिळणे केवळ अशक्य\nती माझ्या आयुष्यातून कायमची गेली… तिला भेटायची ईच्छा अपुरी राहिली…तिच्या आयुष्यासारखी…\nदिनांक : जानेवारी 13, 2012\nटॅग्स: ती, व्यक्ति, व्यक्तिचित्र, व्यक्तिरेखा, व्यक्ती, स्त्री शक्ती, स्त्रीरेखा, she, woman, woman power, women, women power\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, आदरांजली, गुज मनीचे…, नाती-गोती, General, Obituary, Relations\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nRasika च्यावर ‘ती’ – २८\nPradnya च्यावर ‘ती’ – २८\nRashmi च्यावर ‘ती’ – २८\nGayatri च्यावर ‘ती’ – २८\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे ��ोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/banned-from-ipl-raj-kundra-starts-another-ipl-indian-poker-league/", "date_download": "2019-02-23T23:18:55Z", "digest": "sha1:IVHEWSQW3CHCKZABZVZAFN4HRHQPSEZ3", "length": 6808, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आता सुरु होणार आणखी एक 'आयपीएल'", "raw_content": "\nआता सुरु होणार आणखी एक ‘आयपीएल’\nआता सुरु होणार आणखी एक ‘आयपीएल’\nराजस्थान रॉयल्सचा संघ मालक राज कुंद्रा एक नवीन लीग घेऊन आपल्या भेटीला येत आहे, त्याचे नाव आहे ‘इंडियन पोकर लीग’. या प्रसंगी कुंद्रा म्हणाला की ही भारतासाठी विश्वस्थरावर पोकेर मध्ये आपले नाव करण्याची उत्तम संधी आहे.\nया नवीन लीग बरोबरच त्याला मूळ आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग बद्दल देखील विचारण्यात आले त्यावेळी त्याने आपण आता या आयपीएलवर लक्ष जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत असे सांगितले.\n“आयपीएलपासून मी फार लांब राहू शकलो नाही म्हणून परत आलो, आयपीएल घेऊन पण वेगळ्या रूपात.” राज कुंद्राचे हे शब्द नुक्यातच एका नवीन लीगच्या उद्घाटनाप्रसंगी समोर आले.\nया लीगमध्ये विजयी होणारा संघ पोकर विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करेल. या लीगला आंतराष्ट्रीय पोकर संघटनेची मान्यता असून त्यामुळेच ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे डिसेंबरमध्ये होणाऱ्या नेशन्स कपमध्ये भारताला संधी मिळणार आहे.\nया लीगला ऑक्टोबरमध्ये सुरवात होणार असून दोन दिवसाची ही स्पर्धा मुंबईमध्ये होणार आहे. राज कुंद्राने याअगोदर आयपीएलचा संघ मालक, सुपर फाईट लीगची सुरवात आणि कल्पना राबवली होती.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशि���शक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/nehra-all-set-to-play-his-last-international-match-against-new-zealand-on-november-1/", "date_download": "2019-02-23T23:02:03Z", "digest": "sha1:X4JEV6WVZMSHW5VLSW3WXKZVKRKXDJUN", "length": 7951, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आशिष नेहरा खेळणार दिल्लीत कारकिर्दीतील शेवटचा सामना", "raw_content": "\nआशिष नेहरा खेळणार दिल्लीत कारकिर्दीतील शेवटचा सामना\nआशिष नेहरा खेळणार दिल्लीत कारकिर्दीतील शेवटचा सामना\n भारतीय संघातील वेगवान डावखुरा गोलंदाज आशिष नेहरा ह्या वर्षी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम देणार आहे. दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर १ नोव्हेंबर रोजी होणार टी२० सामना नेहराचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरणार आहे.\nभारतीय संघात खेळत असलेला नेहरा हा एक अनुभवी आणि जेष्ठ खेळाडू आहे. तो मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एमएस धोनी, गौतम गंभीर आणि आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.\nविराट कोहली हा नेहराचा शेवटचा भारतीय कर्णधार असेल ज्याच्या नेतृत्वाखाली तो शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळेल.\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नंतर तो केवळ दुसरा भारतीय खेळाडू ठरणार आहे जो आपल्या होम ग्राउंडवर भारतात दिमाखात निवृत्ती घेणार आहे. सचिनला शेवटचा सामना मुंबईच्या त्याच्या होम ग्राउंडवर खेळायला मिळाला होता.\nसचिन आणि नेहराचे एकवेळचे संघसहकारी असणाऱ्या कुंबळे, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग, झहीर आणि सेहवाग यांनाही हे भाग्य लाभले नाही. तर युवराज आणि भज्जी यांना तर भारतीय संघाची दारे आता बंद झा���्यात जमा आहेत. नेहराचा अंतिम सामना दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर होणार असल्यामुळे तो सर्वात सुदैवी खेळाडू ठरणार आहे.\nनेहराने भारतीय संघातून १६३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात त्यानं २३५ विकेट्स घेतल्या आहेत. जर तो कधीही दुखापतग्रस्त झाला नसता तर त्याने भारताकडून अधिक सामने खेळले असते. २०११ साली भारतीय संघाने जेव्हा विश्वचषक जिंकला तेव्हा नेहरा त्या संघाचा भाग होता.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_1981.html", "date_download": "2019-02-23T23:39:16Z", "digest": "sha1:2524AW5X4ED2R6DWOV2QU24LEUVO5IXU", "length": 11141, "nlines": 42, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ९० - नव्या विजयांची मालिका", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ९० - नव्या विजयांची मालिका\nहंबीरराव मोहिते , मोरोपंत , प्रतापराव ,आनंदराव भोसले आणि असे अनेक समशेरीचे सरदार नासिकपासून तापीपर्यंत हुतूतू घालीत होते. महाराज स्वत: किल्ले शिवनेरीच्या रोखाने निघाले हा महाराजांच्या जन्माचा किल्ला. त्याची ओढ वेगळी काय सांगावी महाराजांनी शिवनेरीवर हल्ला चढवला. महाराज या गडाशी किती तास किंवा दिवस झुंजत राहिले. हे माहीत नाही. पण त्यांना या अजिंक्य शिवनेरीत अजिबात रीघ मिळेना. अखेर माघार घेऊन महाराज नाणेघाटाने कोकणाकडेवळले. (इ. १६७० एप्रिल बहुदा) शिवनेरीवर महाराजांना यश आले नाही.\nमहाराज कोकणात उतरले आणि त्यांनी माहुलीच्या किल्ल्यावर छापा टाकला. माहुली गड अजस्त्र आहे. भंडारदुर्ग , पळसदुर्ग आणि माहुली अशा तीन उत्तुंग शिखरांनी हा गड उभा आहे.यावेळी येथे औरंगजेबाचा किल्लेदार होता राजा मनोहरदास गौड. हा बलाढ्य किल्लेदार दक्षतेने गड सांभाळीत होता.\nमहाराजांचा गडावर छापा पडला. जबर झटापट झाली आणि महाराजांना माघार घ्यावी लागली. गड मिळाला नाही. पराभवच. लागोपाठ हा दुसरा पराभव. महाराज आपल्यासैन्यानिशी टिटवाळ्यास आले. महागणपतीचे हे टिटवाळे. तळ पडला. पुढचे काय पाऊल टाकावे हा विचार त्यांच्या मनी होता. शहर बंदर कल्याण आणि तेथील किल्ले दुर्गाडी मोगलांच्याताब्यात होती. महाराजांनी तेच लक्ष्य केले. त्यांनी सुभेकल्याणवर झडप घातली. मोगलांची अक्षरश: दाणादाण उडाली. कल्याण फत्ते झाले. (इ. १६७० , एप्रिल अखेर)\nमाहुलीच्या किल्ल्यावर खासा सीवा चालून आला. पण आपल्या बहाद्दूर किल्लेदाराने त्याचा पूर्ण पराभव केला याच्या बातम्या औरंगजेबाला दिल्लीत समजल्या. तो सुखावला त्याने राजा मनोहरदास गौड याचे भरभरून कौतुक आणि सर्फराजी केली. मनोहर दासलाही धन्यता वाटली.कुणालाही जमत नाही ते आपल्याला जमले. सीवाचा पराभव तो आनंदला , सुखावला आणि लगेचच धास्तावलाही. क��रण हा यशाचा शिरपेच आणखीन किती तास आपल्या माथ्यावर झळकेल याची त्याला खात्री नव्हती. म्हणून त्याने औरंगजेबाकडे नोकरीतून कायमची रजा मागितली. इस्तीफा म्हणजेच राजीनामा दिला. असा अंदाज आहे की , राजा मनोहरदास हा वयाने वृद्ध असावा. कारण औरंगजेबाने त्याचा अर्ज मंजूर केला आणि माहुली गडावरअलीविदीर्खान याची नेमणूक केली.\nमहाराज कल्याणास होते. त्यांनी माहुलीच्या किल्ल्यावर एकदम झडप घातली. अन् किल्ला जिंकला. खान पराभूत झाला. (इ. १६७० जून १६ )\nपुरंदर , शिवनेरी , माहुली आणि अनेक किल्ल्यांशी या काळात घडलेल्या लढायांचा तपशील मिळतच नाही. हा उन्हाळा होता. (जून १६७० ) पेण पनवेलच्या जवळ शिरढोणचा किल्लेकर्नाळा बोट उंचावून उभा होता. गडावर मोगली निशाण होते. महाराज या गडावर हल्ला करण्यासाठी पायथ्याशी आले. मे अखेर. महाराजांनी अचानक छापा घातला नाही आणि वेढाही घातला नाही. त्यांनी एक वेगळाच प्रयत्न सुरू केला. कर्नाळ्याच्या पायथ्याशी त्यांनी माती उकरून खूप चिखल तयार केला. त्या चिखलाची घमेली आघाडीवर बांधासारखी ओतावयास सुरुवात केली. त्यात लाकडी फळ्या उभ्या केल्या. म्हणजेच एक संरक्षक भिंत उभी केली. अशा किल्ल्याच्या दिशेने चिखलात फळ्या उभ्या करीत त्याच्या आडोशाने मराठी सैन्य गडावर पुढे पुढे सरकत होतं. अन् असे करीतकरीत त्यांनी दि. २२ जून १६७० या दिवशी कर्नाळ्यावर शेवटचा हल्ला चढविला. अन् गड काबीज झाला. या आधीच महाराजांना आपल्या मराठ्यांनी माळा लावून लोहगड (अन् विसापूर गडसुद्धा) जिंकल्याची खबर आली. दि. १ 3 मे १६७०\nया संपूर्ण मोहिमेत शिवनेरीसारखा अपवाद सोडला तर सर्वत्र मराठी झेंडे फत्ते पावले. एकदा हरलेला माहुलीगड फत्ते झाला होता. आग्ऱ्यास जाण्यापूर्वी पुरंदरच्या तहात मोगलांना द्यावे लागलेले एकूण एक किल्ले स्वराज्यात आले. शिवाय इतरही काही किल्ले मराठ्यांनी घेतले. या एकूण चढाईत मराठी सैन्यात दिसणारा उत्साह , आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा कारंज्यासारखी नाचत होती.अस्वस्थ होता औरंगजेब.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/files/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-02-23T22:50:30Z", "digest": "sha1:B6WLXUOEZBNQNWQ2QQYW3TY5PUQL7CHY", "length": 2232, "nlines": 72, "source_domain": "www.saamtv.com", "title": "एकमेकांवर दगडफेक करून इथे साजरा करतात रक्षाबंधन.. कुठे घडतो हा प्रकार ? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएकमेकांवर दगडफेक करून इथे साजरा करतात रक्षाबंधन.. कुठे घडतो हा प्रकार \nVideo of एकमेकांवर दगडफेक करून इथे साजरा करतात रक्षाबंधन.. कुठे घडतो हा प्रकार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thunderball/results/21-august-2018", "date_download": "2019-02-23T22:49:43Z", "digest": "sha1:NJXYWX7CRXRLGQUG3G664DMTAHRIFUPS", "length": 2392, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "थंडरबॉल सोडतीचे निकाल August 21 2018", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nमंगळवार 21 ऑगस्ट 2018\nथंडरबॉल सोडतीचे निकाल - मंगळवार 21 ऑगस्ट 2018\nखाली मंगळवार 21 ऑगस्ट 2018 तारखेसाठीचे थंडरबॉल लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया थंडरबॉल पृष्ठाला भेट द्या.\nमंगळवार 21 ऑगस्ट 2018\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-after-criticized-union-govt-renowned-actor-amol-palekar-was-asked-to-cut-short-his-speech-340460.html", "date_download": "2019-02-23T22:53:27Z", "digest": "sha1:SRY3646INLLBQLZRELOMSICI3KNZWBT3", "length": 17409, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : सरकारवर केली टीका, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांचं भाषण थांबवलं", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-से���ेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण पर���क्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nVIDEO : सरकारवर केली टीका, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांचं भाषण थांबवलं\nVIDEO : सरकारवर केली टीका, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांचं भाषण थांबवलं\nसरकारवर टीका केल्याच्या कारणामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना आपले भाषण अर्ध्यातच थांबवावं लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. आपल्या भाषणादरम्यान पालेकर यांनी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या एक निर्णयाविरोधात टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली. त्यावेळेस कार्यक्रमाच्या मॉडरेटरनं त्यांना टीका करण्यापासून रोखलं. पालेकरांच्या भाषणादरम्यान, या मॉडरेटरनं त्यांना बऱ्याचदा रोखले आणि भाषण लवकर संपवण्यास सांगितलं.\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : वाफेच्या इंजिनावर धावली शंभर वर्ष जुनी ट्रेन\nVIDEO : बंगळुरूच्या एअर शोमध्ये मोठी आग, 30 गाड्या जळून खाक\nVIDEO : Pulwama : 'खून का बदला लिया', नागपुरात मोदी-गडकरींचे पोस्टर्स\nVIDEO : 'बाळासाहेब ठाकरे मर्द तर उद्धव घुटनेटेकू', अबू आझमींची जहरी टीका\nPulwama : हल्ल्याच्या 10 व्या दिवशी समोर आला 'त्या' बसमधील शेवटचा VIDEO\n पुण्यात हजारो भाडेकरूंना मिळणार मोफत घरं\nSpecial Report: या 120 वर्षांच्या आजींचा 'Fitness Funda' पाहून तुम्ही हडबडाल\nSpecial Report: पवारांकडून पार्थच्या उमेदवारीला ब्रेक, 'मावळ'मधून कोण\nSpecial Report: ग्राहक बनून आले आणि SBI मधून 28 लाखांची रोकड केली लंपास\nVIDEO: माढ्यात शरद पवारांविरोधत भाजपकडून 'हा' मंत्री मैदानात\n'पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा द्या, बिलात 10 टक्के सूट मिळवा'\nSpecial Report : नाराज मित्रांना सेना-भाजप कसं सांभाळणार\nSpecial Report : ठाण्यात राष्ट्रवादीसाठी 'कुणी उमेदवार देता का उमेदवार'\nSpecial Report : मुंबईची लाईफलाईन दहशतवाद्यांचं पुढचं टार्गेट, पुढचे 3 महिने सावधान\nSpecial Report: चर्चेचं सोंग घेऊन पाठीत खंजीर खुपसणं पाकचा इतिहास\nVIDEO: जमिनीचा वाद पेटला, महिलेला विवस्त्र करून मारहाण\nSpecial Report : शिवसेना की राष्ट���रवादी, कोण होणार ठाण्याचा ठाणेदार\nVIDEO : मुख्यमंत्र्यांकडून धनगर समाजाची चेष्टा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल\nVIDEO : 'याची' तरी अक्कल आहे का' धनंजय मुंडेंचा पंकजा यांच्यावर घणाघात\nSpecial Report: पुणेकरांवर आणखी एका कराचा बोजा\n पुण्याच्या थीम पार्कमध्ये 14 लाखाचं झाड\nशेतकरी शिष्टमंडळ आणि महाजनांमध्ये सकारात्मक चर्चा, मोर्चा मागे घेण्याचा निर्णय\nVIDEO: माढाचा मी विचार करतोय पण त्यांनी सांगून टाकलं - शरद पवार\nएसटी बसमध्ये 'IED' बॉम्ब कुणी ठेवला\nSpecial Report: तब्बल 15 तासानंतर हा चिमुरडा मृत्यूच्या काळोखातून सुटला\nSpecial Report: जैशचे आत्मघातकी हल्लेखोर भारतात घुसले\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nRailway Jobs : रेल्वेत 1.30 लाख Vacancies; कसं करायचं अप्लाय\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/ajey-gampavar/-/articleshow/23478714.cms", "date_download": "2019-02-24T00:14:15Z", "digest": "sha1:5VB53V3OMYAO6SCAWSEH526IXBGRRFDW", "length": 19510, "nlines": 246, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ajey Gampavar News: - वाह, क्या बात है | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nवाह, क्या बात है\nदाद देणं खरंच किती सुंदर असतं रोजच्या जगण्यात अनेक लोक (आपल्यासकट) दुसऱ्याशी कद्रुपणे, कुत्सितपणे का वागतात कळत नाही. एक नवा पैसा खर्च ��ोत नसतानाही दोन कौतुकाचे शब्द आपल्या तोंडून कित्येकदा निघत नाहीत. क्षण ओसरून जातात. मनात फक्त किल्मिष उरतं.\nदाद देणं खरंच किती सुंदर असतं रोजच्या जगण्यात अनेक लोक (आपल्यासकट) दुसऱ्याशी कद्रुपणे, कुत्सितपणे का वागतात कळत नाही. एक नवा पैसा खर्च होत नसतानाही दोन कौतुकाचे शब्द आपल्या तोंडून कित्येकदा निघत नाहीत. क्षण ओसरून जातात. मनात फक्त किल्मिष उरतं. विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करूनही नापास होतात. माणसं जीव तोडून कामं करतात, प्रमोशन दुसऱ्यालाच मिळतं. कलाकार प्रतिभा पणाला लावून कलाकृती सादर करतात, सेटिंग होऊन पारितोषिक कोणीतरी वेगळेच पटकावतात. खरंतर हा क्रूर भावनिक छळ असतो. आपण केलेल्या कामाला योग्य दाद मिळाली पाहिजे ही किमान अपेक्षा ठेवणं मुळीच चूक नाही. सुंदर चित्र बघावं आणि उत्स्फूर्तपणे ‘वाह’ म्हणावं, सुंदर गाणं ऐकावं आणि उत्स्फूर्तपणे ‘क्या बात है’ म्हणावं. मनाची दिलदारी व्यक्त करताना चारचौघात लाज कशाची रोजच्या जगण्यात अनेक लोक (आपल्यासकट) दुसऱ्याशी कद्रुपणे, कुत्सितपणे का वागतात कळत नाही. एक नवा पैसा खर्च होत नसतानाही दोन कौतुकाचे शब्द आपल्या तोंडून कित्येकदा निघत नाहीत. क्षण ओसरून जातात. मनात फक्त किल्मिष उरतं. विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करूनही नापास होतात. माणसं जीव तोडून कामं करतात, प्रमोशन दुसऱ्यालाच मिळतं. कलाकार प्रतिभा पणाला लावून कलाकृती सादर करतात, सेटिंग होऊन पारितोषिक कोणीतरी वेगळेच पटकावतात. खरंतर हा क्रूर भावनिक छळ असतो. आपण केलेल्या कामाला योग्य दाद मिळाली पाहिजे ही किमान अपेक्षा ठेवणं मुळीच चूक नाही. सुंदर चित्र बघावं आणि उत्स्फूर्तपणे ‘वाह’ म्हणावं, सुंदर गाणं ऐकावं आणि उत्स्फूर्तपणे ‘क्या बात है’ म्हणावं. मनाची दिलदारी व्यक्त करताना चारचौघात लाज कशाची पराक्रमाला दाद देताना शिवाजीराजे हातातलं सोन्याचा कडं थेट समोरच्याच्या हातात घालायचे. सामान्य असणाऱ्या हिरकणीसारख्या स्त्रीचं कौतुक करणाऱ्या या राजासाठी प्रसंगी लोक प्राण द्यायलाही मागेपुढे पाहत नव्हते.\nदाद देण्यासाठी स्थळ, काळ, वेळ कसलंच भान आवश्यक नसतं. चौकातल्या टपरीवाल्याच्या चहाला, बाायकोने केलेल्या कारल्याच्या भाजीला दाद देता येते. केजी वनमधल्या पोरांनी काढलेलं वेडवाकडं चित्र हुसेनचं पेंटिंग समजून ते भिंतीवर टांगू�� दाद देता येते. मित्रानं घातलेल्या लाल टी-शर्टला, सत्तरीतल्या आजीबाईंनी हळदीकुंकवासाठी नेसलेल्या ठेवणीतल्या पैठणीला दाद देता येते. जुन्या ‘उमराव जान’ चित्रपटात एक सुंदर प्रसंग आहे. उमराव जान म्हणजे, रेखा मैफिलीत एक गझल पेश करते. मैफिलीत बसलेले तिचे दर्दी चाहते तिला भरभरून दाद देतात. या चाहत्यांमध्येच बसला आहे लखनौचा नबाब, म्हणजे फारूख शेख. सगळे निघून गेल्यावर नबाबसाहेब उठतात आणि आपल्या गळ्यातला मोठा सोन्याचा हार निःशब्दपणे उमराव जानच्या गळ्यात टाकून निघून जातात. पुढच्या भेटीत मात्र, आपण त्या दिवशी उमरावच्या गाण्याला दाद देऊ शकलो नाही याची त्याला खंत लागून राहिलेली आहे. ही सल उघड करताना तो उमराव जानला म्हणतो, ‘दरअसल उस रात का जादू कुछ उतरा ही नही. हम तो दाद देनाही भुल गये’. उमराव जान नुसती गणिका नाही. ती मनस्वी कवयित्रीसुद्धा आहे. ती त्याच उंचीवर जाऊन नबाबाच्या या उद्गाराला उत्तर देत,‘कोई दाद देना भुल जाये, इससे बडी दाद और क्या हो सकती है’. ‘वाह, क्या बात है’ अशी दाद आपल्याही तोंडून हा प्रसंग बघताना नकळत निघूनच जाते.\nअॅक्शन-रिअॅक्शन हा भौतिकशास्त्राचा नियम म्हणजे दादच. भक्ताच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन परमेश्वराने दिलेलं वरदान म्हणजेही दादच. उत्स्फूर्तपणे दिलेली निखळ दाद दोन व्यक्तींना जोडणारा, दोघांचेही आयुष्य समृद्ध करणारा एक प्रसन्न अनुभव असतो. आनंदाचा हा उत्सव कधी सामूहिक पातळीवर असतो, तर कधी व्यक्तिगत, कधी दृश्य, तर कधी अदृश्य, पण असतो तो मात्र आयुष्याची लज्जत वाढवणाराच उमद्या मनाची, मोठ्या मनाची खूण सांगणारी ही दाद ऊर्जा तर देतेच पण साद-प्रतिसादाच्या खेळ खेळत जगायलाही बाध्य करते. म्हणूनच शेवटची दाद द्या आता फानी बदायुनीला या ओळींसाठी... ‘जिंदगी जिंदा दिली का नाम है, मुर्दा दिल क्या खाक जिया करते है’.\nमिळवा माझं अध्यात्म बातम्या(Maza Adhyatma News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nMaza Adhyatma News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nअजेय गंपावार याा सुपरहिट\nसलमान खानने घेतली नवी एसयुव्ही (SVU) कार\nGhazi Rashid: पुलवामा हल्ल्यांचा मास्टरमाइंड गाझीसह दोघांचा ...\nimran khan: भारताने युद्ध पुकारल्यास प्रत्युत्तर देऊ; इम्रान...\nजास्तीजास्त रुग्णांसाठी तयार रहा, पाकिस्तान लष्कराचे रुग्णाल...\nhigh alert in mumbai: रेल्वेमध्ये अतिदक्षता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nवाह, क्या बात है ...\nभुललासी का रे वरलिया...\nहे जीवन सुंदर आहे......\nखुद को जय करे ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_gajaba_devi_mandir.htm", "date_download": "2019-02-23T23:26:46Z", "digest": "sha1:O6YM3LGOOQ3TBP4H72W5PR7VLBC2TVYL", "length": 3396, "nlines": 28, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nश्री गजबादेवी मंदीर, मिठबांव-तांबळडेग\nदेवगडपासून 30 कि.मी. असलेल्या मिठगांवपासून 3 कि.मी. अंतरावर एका टेकडीवर श्री गजबादेवी मंदिर आहे. येथून तांबळडेग 1 कि.मी. आहे. पश्चिमेला अरबी समुद्र, अतिशय विशाल व रम्य किनारपट्टी लाभलेल्या टेकडीवर अतिशय देखणे असे हे मंदिर आहे. हे मंदिर पुरातन असले तरी मूळ आद्यस्थानाचा जीर्णोध्दार शालिवाहन शके 1842 रौद्र नाम संवत्सर माघ शुध्द एकादशी शुक्रवार दि.18 फेब्रुवारी 1921 रोजी फाटक-मिराशी या गावकरी मंडळींनी केला येथे प्रतिवर्षी 18 मे रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा केली जाते.\nया मंदिराच्या उजव्या बाजूला श्री दांडगाईदेवीचे एक छोटे मंदिर असून समोर भव्य कमान आणि एक आकर्षक दीपमाळ आहे. दीपमाळेवर ध्वज आहे. येथे नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.\nशेजारीच रम्य तांबळडेग बीच आहे. मंदिर परिसरातून दिसणारा रम्य सागर किनारा, सुरूचे बन, निळाशार अरबी समुद्र आणि सूयर्यास्ताचे विलोभनीय दृश्य पाहण्यासारखे आहे. पायथ्याशी सपाट कातळ पसरलेले असून त्यात जीवशास्त्रज्ञांना आकर्षित करणारे विविध जीव व शैवाल, शंख-शिंपले सापडतात. सायंकाळी 5 वाजल्यानंतर येथे भेट देणे उत्तम. मंदिराच्या जवळपास गाडीने जाता येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/pune-rti-activist-death-341096.html", "date_download": "2019-02-23T22:51:01Z", "digest": "sha1:ZMPPS5IGFLZOVHEFX4Z45W23RHCMKHWY", "length": 13388, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यातील RTI कार्यकर्त्याचा मृतदेह ताम्हिणी घाटात, कुटुंबाकडून हत्येचा संशय", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विविय��� रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nपुण्यातील RTI कार्यकर्त्याचा मृतदेह ताम्हिणी घाटात, कुटुंबाकडून हत्येचा संशय\nमाहिती अधिकार कार्यकर्ते असलेले विनायक शिरसाट हे गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होते.\nपुणे, 12 फेब्रुवारी : पुण्यातील माहिती आधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात आढळला आहे. हा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला असून शिरसाट यांच्या कुटुंबाने खुनाचा संशय व्यक्त केला आहे.\nमाहिती अधिकार कार्यकर्ते असलेले विनायक शिरसाट हे गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होते. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ते बेपत्ता झाले होते. आता मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.\nविनायक शिरसाट यांच्या मृत्यूबाबत समल्यानंतर त्यांचे कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. कारण त्यांची हत्या झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून आता अधिक तपास करत आहेत.\nVIDEO : मुंबईत गिरीश बापटांच्या बंगल्याला भीषण आग\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं ���रळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket/iplt20/photos/photoarticlelist/63534838.cms", "date_download": "2019-02-24T00:27:44Z", "digest": "sha1:XMJCMQ2NBXJ2BG2SLAM6IJDWNOYHIGPK", "length": 5487, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "फोटोगॅलरी Photos - Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं ..\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा..\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना..\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत ..\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: ..\nपाक पुरस्कृत दहशतवादाबद्दल अफगाणि..\nart exhibition: जेजेत आधुनिक कलाव..\n​केकेआरचा सहा गडी राखून विजय\n...तर हे ४ खेळाडू आयपीएलमधून ह...\nपंजाबच्या विजयानंतर प्रिती झिं...\nमुंबई वि. हैदराबाद: साऱ्या नजर...\nकेकेआरच्या विजयानंतर शाहरुखचा ...\n२७ आणि २८ जानेवारीला IPL-11 चा...\nआयपीएल टीम हे खेळाडू कायम ठेवण...\nया संघाकडून खेळणार 'हे' खेळाडू\nईटी ग्लोबल बिझिनेस समिट 2019\nकुंडली 23 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_20.html", "date_download": "2019-02-23T23:52:23Z", "digest": "sha1:TWDINOEPCAALBHT4YEG5WEYW6VPLA74B", "length": 15213, "nlines": 41, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग २१ - रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग!", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग २१ - रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nस्वराज्याचा विस्तार वाई प्रतापगडापासून थेट पन्हाळा विशाळगडापर्यंत जाऊन पोहोचला. शत्रूच्या हातून घडणाऱ्या चुकांचा आणि अभ्यासशून्य कृतींचा महाराज नेमका फायदा उठवीत असत. महाराजांची लष्करी प्रतिभा , म्हणजेच गनिमी काव्यातील काचकता विलक्षण चपळ होती. हे मराठी कोल्हे कोणचा डावटाकतील अन् केव्हा टाकतील याचाअंदाजही शाही सेनापतींना येत नव्हता.\nप्रतापगडच्या अफझलखान मोहिमेत खानाला निश्चित यश मिळणार आहे आणि मराठी राज्यच संपणार आहे असे अंदाज नव्हे खात्रीच साऱ्यांना वाटत होती. त्यात इंग्रज आणि पोर्तुगीजही होते. खुद्द विजापूरच्या आदिलशाहला तर विजयाबद्दल शंकाच उरली नव्हती. जिवंत किंवा मेलेला सीवा विजापुरात केव्हा दाखल होतो याची तो वाट पाहत होता. झाले उलटेच. पराभव शिवाजीची चढाई थेट पन्हाळ्यापर्यंत झालेली पाहून विजापूर थक्क झाले होते. त्यांनाही थांबून चालणार नव्हते. आदिलशाहने घाईघाईने दुसरी चढाई पन्हाळ्याच्या रोखाने करण्याचा मनसुबा केला आणि रुस्तुमेजमा उर्फ छोटा रणदुल्लाखान आणि त्याच्या हाताखाली फाझलखान यांना मोठ्या फौजेनीशी पन्हाळ्याच्या रोखाने पाठविले. ही फौज नेमकी किती होती हे समजत नाही. पण पाच हजारांहून नक्कीच अधिक होती. ही शाही फौज येत आहे याच्या खबरा पन्हाळ्यावर महाराजांना आणि नेताजी पालकरास समजल्या. ही फौज दि. २८ डिसेंबर १६५९ या दिवशी (म्हणजे अफझल वधाच्यानंतर अवघ्या ४८ दिवसांनी) कोल्हापुरानजिक पंचगंगेच्या परिसरात येऊन पोहोचली. महाराज आणि नेताजी हेही वादळाच्या वेगाने पन्हाळ्याहून या फौजेवर चालून आले. आधीच्या अफझल पराभावाने सारा आत्मविश्वास गमावून बसलेली ही फौज धीर धरूच शकली नाही. महाराज या फौजेवर तुटून पडले. शाही फौजेत घबराटच उडाली. पहिल्यांदा पळाला फाझलखान. मग बाकीच्या फौजेलाही पळण्याचा धीर आला. या लढाईलाकोल्हापूरची लढाई असे म्हणतात. पण हिला लढाईच म्हणता येईल का शिवाजीची चढाई थेट पन्हाळ्यापर्यंत झालेली पाहून विजापूर थक्क झाले होते. त्यांनाही थांबून चालणार नव्हते. आदिलशाहने घाईघाईने दुसरी चढाई पन्हाळ्याच्या रोखाने करण्याचा मनसुबा केला आणि रुस्तुमेजमा उर्फ छोटा रणदुल्लाखान आणि त्याच्या हाताखाली फाझलखान यांना मोठ्या फौजेनीशी पन्हाळ्याच्या रोखाने पाठविले. ही फौज नेमकी किती होती हे समजत नाही. पण पाच हजारांहून नक्कीच अधिक होती. ही शाही फौज येत आहे याच्या खबरा पन्हाळ्यावर महाराजांना आणि नेताजी पालकरास समजल्या. ही फौज दि. २८ डिसेंबर १६५९ या दिवशी (म्हणजे अफझल वधाच्यानंतर अवघ्या ४८ दिवसांनी) कोल्हापुरानजिक पंचगंगेच्या परिसरात येऊन पोहोचली. महाराज आणि नेताजी हेही वादळाच्या वेगाने पन्हाळ्याहून या फौजेवर चालून आले. आधीच्या अफझल पराभावाने सारा आत्मविश्वास गमावून बसलेली ही फौज धीर धरूच शकली नाही. महाराज या फौजेवर तुटून पडले. शाही फौजेत घबराटच उडाली. पहिल्यांदा पळाला फाझलखान. मग बाकीच्या फौजेलाही पळण्याचा धीर आला. या लढाईलाकोल्हापूरची लढाई असे म्हणतात. पण हिला लढाईच म्हणता येईल का फारतर झटापट किंवा चकमक म्हणावे लागेल. पूर्ण पराभूत होऊन (न लढताच) शाही फौज सुसाट पळाली. महाराज तिचा पाठलाग करीत होते. पण त्यांनी पाठलागही थांबविला अन् नजीकच्या मिरजेच्या भुईकोट किल्ल्याला वेढा घातला. किल्ला खूप मोठा होता. भोवती खंदक होता. पुन्हा इथं प्रश्ान् आलाच. मराठी सैन्याला तोफखाना नव्हता. अन्य हत्यारांनी जेवढे झुंजता येईल तेवढे प्रयत्न सुरू होते. महाराज स्वत: उभे होते.\nइथे एक गोष्ट लक्षात येते की , वेढा घालून दीर्घकाळ युद्ध करणे मराठी फौजेला परवडणारे नव्हते.कधीच परवडले नाही. संपूर्ण शिवकाळात भुईकोट ठाणी काबीज करण्यासाठी महाराजांनी फक्त दोनदाच वेढे घातले. हा पहिला मिरजेचा वेढा आणि दुसरा इ. १६७७ मध्ये तमिळनाडूमधील वेल्लोरचा वेढा. पहिला जमला नाही , दुसरा म्हणजे वेल्लोरचा जमला. पण तो भुईकोटजिंकायला १४ महिने लागले. असं नेहमीच परवडणारं नव्हतं. कमी माणूसबळ आणि कमी साहित्य यांमुळे सपाटीच्या प्रदेशातील भुईकोट जिंकणं फार खर्चाचं , वेळ खाणारं आणि समजाजिंकलंच तरी या भुईकोटांवर मोठीमोठी सैन्यं ठेवणं अवघड होतं. गरिबी काय करणार म्हणून व्यवहार दक्षतेने महाराजांनी भौगोलिक विचार , नव्हे अभ्यास करून स्वराज्याचा विस्तारसह्यादीच्या आणि समुदाच्या आश्रयाने दक्षिणोत्तर केला. तोच यशस्वी ठरला. कोकणातील परकीय इंग्रजी , फिरंगी आणि हबशी शत्रूंना कायमचे उखडून काढावे याकरिता त्यांनी प्रयत्नांचीशिकस्त केली. थोडेफार यशही मिळविले. पण भरपूर साधनांच्या आणि माणूसबळाच्या कमतरतेमुळे त्यांना यशही कमी मिळाले. पण प्रयत्न कधीही थांबविले नाहीत. आमच्याच माणसांनी जर महाराजांना मदत केली असती , तर मराठी सत्ता उत्तरेकडे केवळ तापीपर्यंततरच काय पण दिल्लीपर्यंत पोहोचली असती. महाराजांना सामील होऊन मदत करण्याकरता फक्त एकच बुंदेला राजपूत छत्रसाल उभा राहिला. बाकीसारे निरनिराळ्या बादशाहाचं इमानेइतबारे गुलामगिरीच करीत राहिले.\nएक गोष्ट आत्ताच सांगण्यासारखी आहे. महाराष्ट्राची मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. पोर्तुगीजआणि इंग्लिश राजघराण्यातील एक लग्नसंबंधात पोर्तुगीजांनी इंग्लंडच्या राजाला आमची मुंबई हुंडा म्हणून द्यायचे ठरविले. करारही झाला. पण प्रत्यक्षात मुंबईत असलेले पोर्तुगीज अधिकारीमंुबईचा ताबा इंग्लिशांना देण्यास टाळाटाळ , चालढकल करू लागले. पोर्तुगीजांना खरं म्हणजे मुंबई सोडायची नव्हती. (पुढे इ. स. १९६१ मध्ये गोवा तरी कुठं सोडायची इच्छा होती)त्यानंतर मिळेल तेवढा भारत गिळायची भूक लागली होती. आम्ही मंडळी उदार. कोणाकोणाला आमची भूक लागली आहे , हे टिपण्यासाठी आम्ही कायमचेच टपून बसलेलो होतो. अजूनही)त्यानंतर मिळेल तेवढा भारत गिळायची भूक लागली होती. आम्ही मंडळी उदार. कोणाकोणाला आमची भूक लागली आहे , हे टिपण्यासाठी आम्ही कायमचेच टपून बसलेलो होतो. अजूनही पोर्तुगीज मुंबईचा ताबा सोडत नव्हते. यावेळी केवळ व्यापारासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने इंग्रजांची मंडळी सुरत , कलकत्ता , मदास इत्यादी ठिकाणी वखारी घालून बसली होती. सुरतेला जॉर्ज ऑक्सिंडेन नावाचा इंग्रज वखारीचा प्रमुख होता.\nआता पाहा हं काय झालं ते मुंबईतल्या आमच्याच अनेक पुढाऱ्यांनी सुरतेला इंग्रजी जॉर्जकडे पत्रे पाठविली. किंबहुना एकदा डेप्युटेशनच नेले की , हे इंग्रजांना , तुम्ही लौकर मुंबईचा ताबा घ्या. आम्ही तुम्हांस आमच्याकडून शक्य ती मदत करू.\n आमच्या मंडळींना सुरतेतले इंग्रज व्यापारी जवळचे वाटतात. मायबाप वाटतात.त्यांना पोर्तुगीजांचे जागी इंग्रजांचे राज्य असावे असे वाटते. पण शेजारीच कल्याण , भिवंडी ,अलिबागपासून कुडाळ , ओरसपर्यंत स्वराज्य थाटून बसलेला , अफझलखानासारख्या कर्दनकाळाचा फन्ना उडविणारा , घाटावर पन्हाळ्यापर्यंतच्या मुलुखाचं स्वराज्य करणारा आपलाच शिवाजीराजा दिसत नाही. मुंबई घ्या , मुंबई आपली आहे , आम्ही तुम्हाला मदत करतो असं कुणी म्हणत नाही. आमची ही जन्मजात खोड आम्ही आम्हालाच परके समजतो.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/06/blog-post_19.html", "date_download": "2019-02-23T23:54:02Z", "digest": "sha1:OJLZFXRXONBSXVNVMXAKKIMCCB7YMGQ5", "length": 7960, "nlines": 55, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: शंकऱ्या घिसाडी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nशंकऱ्या घिसाडी पावसाळा सुरु झाला कि बिऱ्हाड घेऊन गावात उतरायचा. त्याच्या तीन पिढ्यांनी जपलेली हि परंपरा. त्याचा झुबकेदार मिशिवाला म्हातारा बाप आधी पूर्वजांची परंपरा चालवायचा. त्याला सारा गाव ओळखायचा. पण तो थकल्यानं आता ही परंपरा शंकऱ्या चालवायचा. अश्या या शंकऱ्या घिसाड्याचं बिऱ्हाड गावात शिरलं कि पहिला कल्लोळ व्हायचा तो कुत्र्यांचा. नक्षीकाम केलेल्या त्याच्या छकडा गाडीवर गोलाकार ताडपत्री टाकलेली असायची. पुढच्या बाजूला “हय हय” करीत शंकऱ्या जोरात गाडी हकलायचा. त्याच्या हडकुळ्या एका-घोड्याच्या गाडीत मागच्या बाजूला डुलणारी कोंबडयाची डालगी, त्याला चिकटून पेंगाळलेली मळक्या देहाची उघडी पोरं, दोन बायका, गाडीच्या मागून काठी खांद्यावर टाकून, रस्त्यानं निघालेल्या जुन्या माणसाना हात द��खवत राम राम घालत चालणारं म्हातारं. अन गाडीखालून पळणारी दोन चवळ्या पवळ्या नावाची तांबडी कुत्री.\nपूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 5:10 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/05/blog-post_17.html", "date_download": "2019-02-23T23:38:00Z", "digest": "sha1:5NFF2ZH5DRA24KKEIUSBAL5BYMUBLPGO", "length": 7478, "nlines": 82, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: पावसा पावसा...", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहि���्य संम्मेलन २०१७\nयेणारच असशील तर पूर्वीसारखा आरडत ये\nविजांचा कडकडाट करीत ये\nउडवून टाक घरावरचा पत्रा\nविजा पाडून म्हसरं मार\nभिताडाना बंदिस्त ठेवू नकोस आता\nतुझ्या मुताच्या प्रचंड धारा सोडून दे\nकरून टाक भिंतींची डिलिव्हरी\nहोऊदे एखादाचं मोकळं त्यांना\nओली बाळंतीण गाडून टाक\nतिच्या तान्हुल्याला पुरून जा\nपावसा पावसा... नुसताच गरजू नकोस\nविजांचा कडकडाट करीत ये\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 3:44 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2330", "date_download": "2019-02-23T22:55:47Z", "digest": "sha1:RSKYWMJCLQRUVKIVKY4VOH2ZOPMXXC3M", "length": 5533, "nlines": 98, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news kalamboli maratha kranti thok morcha police investigation starts | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकळंबोली दगडफेकप्रकरणी 5 मराठा आंदोलक ताब्यात...\nकळंबोली दगडफेकप्रकरणी 5 मराठा आंदोलक ताब्यात...\nकळंबोली दगडफेकप्रकरणी 5 मराठा आंदोलक ता���्यात...\nकळंबोली दगडफेकप्रकरणी 5 मराठा आंदोलक ताब्यात...\nगुरुवार, 26 जुलै 2018\nनवी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला हिंसक वळण लागलं होतं. नवी मुंबईत अनेक ठिकाणी दगडफेक झाली होती तर अनेक वाहनंदेखील फोडण्यात आली होती. तर कळंबोलीत जमावाने पोलिसांच्या दोन गाड्याही जाळल्या.\nहा हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांची धरपकड आता पोलिसांनी सुरू केलीय. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतलय.\nया प्रमाणे नवी मुंबईतील इतर पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल करण्याच काम सुरू असून पोलिसांनी हिंसक आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची धरपकड आता सुरू केलीय.\nनवी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला हिंसक वळण लागलं होतं. नवी मुंबईत अनेक ठिकाणी दगडफेक झाली होती तर अनेक वाहनंदेखील फोडण्यात आली होती. तर कळंबोलीत जमावाने पोलिसांच्या दोन गाड्याही जाळल्या.\nहा हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांची धरपकड आता पोलिसांनी सुरू केलीय. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतलय.\nया प्रमाणे नवी मुंबईतील इतर पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल करण्याच काम सुरू असून पोलिसांनी हिंसक आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची धरपकड आता सुरू केलीय.\nमराठा क्रांती मोर्चा दगडफेक हिंसाचार पोलीस आंदोलन agitation maratha police investigation\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/480917", "date_download": "2019-02-23T23:37:30Z", "digest": "sha1:UNA5Q24FDOLBNK3TI6HTZJMXCEDXBN7S", "length": 8619, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बोगस सातबाराप्रकरणी वेळंबचा तलाठी निलंबित - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बोगस सातबाराप्रकरणी वेळंबचा तलाठी निलंबित\nबोगस सातबाराप्रकरणी वेळंबचा तलाठी निलंबित\nस्वतः जमीन खरेदी करताना शेतकरी असल्याचा दाखला जोडण्यासाठी चक्क दुसऱयाच्या सातबाऱयावर आपले नाव लावून बोगस सातबारा तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात वेळंबच्या तलाठी स्वेजल संभाजी पोलादे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार सौ. वैशाली पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.\nतलाठी स्वेजल पोलादे यांनी 20 ऑगस्ट 2016 रोजी पोमेंडी येथील भूमापन गट क्र. 1796, क्षेत्र 0-53-8 ही जागा खरेदी करताना शेतकरी असल्याचा पुरावा देताना चिपळूण तालुक्यातील कळकवणे येथील चंद्रकांत राजाराम शिंदे यांच्या मालकीच्या भूमापन क्र. 12, शेतीचे नाव खैराट या सातबाऱयावरील शिंदे यांचे नाव काढून त्या ठिकाणी तलाठी स्वेजल पोलादे यांनी संगणकावरून स्वत:चे नाव टाकले. अशा प्रकारचा बोगस सातबारा बनवताना त्या सातबाऱयावर स्वतः सही करत कळकवणे, ता. गुहागर असा शिक्का मारला. मुळात गुहागर तालुक्यात कळकवणे हे गावच नाही. कळकवणे गाव हे चिपळूण तालुक्यातील आहे. दरम्यान शेतकरी असल्याचा बोगस सातबारा तयार करून जमिनीचे खरेदीखत केले. खरेदीखताप्रमाणे पाटपन्हाळेचे सर्कल अधिकारी यादव यांच्याकडे नोंद घालावयास दिल्यावर कागदपत्राची तपासणी करताना शेतकरी असल्याचा पुरावा देतानाच बोगस सातबारा त्यांच्या निदर्शनास आला. यातच एका सुजाण व्यक्तीने खरेदी खत, बोगस सातबाऱयासह सबळ पुरावे जोडून तहसीलदारांकडे या प्रकरणाबाबत निनावी तक्रार दाखल केली.\nत्यानंतर चिपळूणच्या प्रांताधिकाऱयांनी तक्रार दाखल करून घेत याची चौकशी सुरू केली. तलाठी व सर्कल अधिकाऱयांचे जाबजबाब घेतले. या जाबजबाबानंतर तलाठी स्वेजल पोलादे यांचे प्रथम निलंबन केले. त्यानंतर तहसीलदारांना तलाठी पोलादे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश चिपळूण प्रांताधिकाऱयांनी दिला होता. त्याप्रमाणे गुरूवारी रात्री 9.42 वाजता येथील पोलीस स्थानकात तहसीलदार सौ.वैशाली पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तलाठी स्वेजल पोलादे यांनी जमीन खरेदी करताना खोटे व बनावट सातबारा तयार करून तलाठी सजा कळकवणे, ता. गुहागर असा शिक्का मारून शेतकरी असल्याचा खोटा पुरावा निर्माण केला. आणि आपल्या तलाठीपदाचा गैरवापर करून दस्त क्र. 621/2016 दि. 30 ऑगस्ट 2016 खरेदीखत करून शासनाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी स्वेजल पोलादे यांच्यावर भादंवि कलम 467, 468, 470, 471, 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव करत आहेत.\n‘कोणालाही चालेल पण… मंत्रीपद हवे रत्नागिरीलाच\nसागवे पाठोपाठ डोंगर दत्तवाडीतही ग्रामस्थांचा रिफायनरीला विरोध\nपदवीधर निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवा\nमहिला विरूद्ध पुरूष ‘कलगी-तुऱया’वर बंदी\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून किती���णांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/you-know-android-version-history/", "date_download": "2019-02-23T23:23:12Z", "digest": "sha1:XY7AJ5UUCQSJML7D7TXUPTDRQN7Q2LKC", "length": 20195, "nlines": 254, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "You Know : गेल्या दहा वर्षांत अँड्रॉइडचे १६ व्हर्जन आले | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परि��ाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान Breaking News You Know : गेल्या दहा वर्षांत अँड्रॉइडचे १६ व्हर्जन आले\nYou Know : गेल्या दहा वर्षांत अँड्रॉइडचे १६ व्हर्जन आले\nनाशिक | अँड्रॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे 5 नोव्हेंबर 2007 ला अँड्रॉइड बीटा व्हर्जनला सुरुवात झाली. गेल्या दहा वर्षांमध्ये जवळपास अँड्रॉइडचे १६ व्हर्जन वेगवेगळ्या सोयीसुविधांनी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहिले व्हर्जन एंड्रॉइड 1.0 ऑपरेटिंग सिस्टीम 23 सप्टेंबर 2008 रोजी सुरुवात करण्यात आले.\nअँड्रॉइड 1.0 आणि नंतर अँड्रॉइड 1.1 या विशिष्ट कोड नावांनी या ऑपरेटिंग सिस्टीमला सुरुवात झाली होती. २००९ साली अँड्रॉइड 1.5 कॅपकेकनंतर अँड्रॉइडचे वेगवेगळ्या नावांनी व्हर्जन येत आज अँड्रॉइड नॉगटवर अनेक युजर्स सेवा घेत आहेत.\nनॉगटच्या आधी अँड्रॉइड मार्शमेलोमध्ये जगातील एकूण २१.६ टक्के युजर्सने पसंती देत संख्या वाढली होती. त्यानंतर आलेल्या नॉगट या व्हर्जनने (v. 7.0 & 7.1) २८.२ टक्के युजर्स नव्याने जोडले गेले. जर ९.० पाय(PIE) वर्जन आले तर ४९.७ टक्के विक्रमी युजर्स या व्हर्जनवर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.\nहे व्हर्जन गुगलकडून ऑगस्टमध्ये सादर करण्यात आले असून सध्याच्या कोणकोणत्या मोबाईलवर हे व्हर्जन अपडेट होईल याबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. यात प्रामुख्याने दहा ते पंधरा हजार रुपये किंमतीच्या मोबाईलवर शक्य होणार आहे. त्यामुळे युजर्सला या अपडेट्सचे वेध लागले आहेत.\nPrevious article# Blog #निवडणूक मनपाची, परीक्षा मात्र धुळेकरांची\nNext articleभाऊ बनणार मुन्ना भाऊ तर निलेश साकारणार टिपरे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनगर लोकसभा : विखेंना समर्थकांचा भाजपसाठी आग्रह\nजळगाव ई पेपर (दि 23 फेब्रुवारी 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ispyoo.com/mr/ipad/", "date_download": "2019-02-23T22:46:26Z", "digest": "sha1:B4M2KCGODMIPS76F3ZWV5B42TNNUNE4V", "length": 26926, "nlines": 200, "source_domain": "ispyoo.com", "title": "लोकांमध्ये", "raw_content": "\nहा Android प्रतिष्ठापन पुस्तिका\nफाइल कॉल रेकॉर्डिंग कसे खेळायचे (MP4)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nगुप्तचर रेकॉर्डिंग सेल फोन मुलांची सुरक्षितता 2014\nमुलांचा सर्वोत्तम सेल फोन रेकॉर्ड कॉल अनुप्रयोग\nश्रेणी Select Category Android मजकूर संदेश खाच इंटरनेटचा वापर Android ट्रॅक अनुप्रयोग Android, viber गुप्तचर विनामूल्य ऑनलाइन मोफत साठी Android whattsapp गप्पा गुप्तचर अनुप्रयोग वॉट्स साठी Anroid अनुप्रयोग एसएमएस ट्रॅक ब्लॉग सेल फोन ट्रॅकिंग संगणक Spy सॉफ्टवेअर संपर्क वर्तमान GPS स्थान ई-मेल लॉग कर्मचारी देखरेख मोफत एसएमएस ट्रॅक मोफत गुप्तचर फोन फेसबुक इनबॉक्स खाच फेसबुक इनबॉक्स संदेश खाच फेसबुक इनबॉक्स ऑनलाईन खाच संदेश खाच खाच संदेश मोफत फोन एसएमएस खाच मजकूर संदेश खाच Whatsapp संदेश खाच येणार्या नियंत्रित कॉल झटपट सतर्कता आणि सूचना लोकांमध्ये आयफोन आयफोन 5 गुप्तचर सॉफ्टवेअर आयफोन 5C Spy सॉफ्टवेअर आयफोन 5S Spy सॉफ्टवेअर आयफोन पाहणे निसटणे आयफोन 5 तुरूंगातून निसटणे आयफोन 5C तुरूंगातून निसटणे आयफोन 5S आसपासच्या फोन थेट ऐका व्हॉइस रेकॉर्डिंग ऐका मोबाइल फोन देखरेख मोबाइल पाहणे इंटरनेट वापर निरीक्षण पालक नियंत्रण ईमेल वाचा नोंद कॉल नोंद फोन आसपासच्या नोंद आसपासच्या एसएमएस पुनर्निर्देशित दूरस्थपणे मोबाइल संपर्क पाठविलेला / प्राप्त एसएमएस पाहणे हा Android पाहणे फेसबुक मेसेंजर IOS साठी पाहणे 7.0 IOS साठी पाहणे 7.0.1 Spy Imessage पाहणे मोबाइल फोन कॉल वर शोधणे आयफोन 5S रोजी पाहणे मोबाईल वर पाहणे मोबाइल फोन पाहणे फोन वर पाहणे एसएमएस वर शोधणे गुप्तचर फोन सॉफ्टवेअर पाहणे स्काईप पाहणे Viber गुप्तचर WhatsApp ट्रक GPS स्थान ट्रक आयफोन मोफत ट्रक मजकूर संदेश मोफत अश्रेणीबद्ध पहा कॉल लॉग पहा संपर्क येणारे / आउटगोइंग ईमेल पहा पहा मल्टिमिडीया फायली फोटो पहा कार्य नोंदी त्यांचे स्थान इतिहास पहा व्हिडिओ पहा पहा भेट दिलेल्या वेबसाइट्स वेबसाइट बुकमार्क वॉट्स पाहणे हा Android मोफत Android साठी वॉट्स पाहणे मोफत डाऊनलोड WhatsApp पाहणे मोफत डाउनलोड आयफोन वॉट्स Spy विनामूल्य चाचणी वॉट्स पाहणे आयफोन मोफत\nहा Android प्रतिष्ठापन पुस्तिका\nफाइल कॉल रेकॉर्डिंग कसे खेळायचे (MP4)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nबनवली आपल्या मुलांना निरीक्षण डिझाइन केलेले आहे, आपल्या मालकीची किंवा निरीक्षण करणे योग्य संमती आहे की एक स्मार्टफोन किंवा मोबाइल डिव्हाइसवर कर्मचारी किंवा इतर. आपण ते परीक्षण केले जात असल्याचे साधनाचे वापरकर्त्यांना सूचित करणे आवश्यक आहे. अनुप्रयोग त्यांच्या अल्पवयीन मुलांना निरीक्षण करू इच्छित जे पालक किंवा त्यांच्या लेखी संमतीने त्यांचे कर्मचारी निरीक्षण इच्छिणाऱ्या नियोक्ते नैतिक निरीक्षण करण्यात आली आहे. ISpyoo सॉफ्टवेअर खरेदीदार स्मार्टफोन मालकीचे असणे आवश्यक आहे किंवा ते प्रतिष्ठापीत करण्यापूर्वी निरीक्षण त्यांना परवानगी मिळाल्यावर मुलांना किंवा कर्मचा लेखी संमती असणे आवश्यक आहे आणि स्मार्टफोन वर अनुप्रयोग सक्रिय\nमोबाइल ऑपरेटिंग सिस्टम आवश्यकता\nबनवली Android साठी व्यावसायिक गुप्तचर सॉफ्टवेअर आहे. Android साठी आवृत्ती मजकूर संदेश निरीक्षण क्षमता समाविष्टीत, पूर्ण चोरी माहिती आणि जीपीएस स्थाने कॉल. तो सध्या सुसंगत आहे Android OS ची सुसंगत आवृत्ती चालवत सर्वात Android डिव्हाइस. मोबाइल पाहणे देखील जगातील केवळ व्यावसायिक दर्जाचा Android शोधणे आहे बनवली हा Android खालील क���रिया नियंत्रीत करू शकता साठी:\nवेबसाईट इतिहास, अनुप्रयोग स्थापित, ब्लॉक अनुप्रयोग, Gmail, सेल आयडी, कॅलेंडर कार्यक्रम, मजकूर संदेश, कॉल नोंदी, जीपीएस स्थाने किंवा सेल आयडी स्थाने, नोंद आसपासच्या, रहस्यमय कॅमेरा, फेसबुक मेसेंजर, ट्विटर मेसेंजर, WhatsApp मेसेंजर, ऑटो अपडेट, एसएमएस आदेश क्षमता, सूची संपर्क, फोटो & व्हिडिओ (फोन करून घेतले), अपवित्र अॅलर्ट, आगंतुकता अॅलर्ट, सानुकूल कीवर्ड अॅलर्ट, अॅलर्ट संपर्क, भौगोलिक-फेन्सिंग अॅलर्ट\nVerizon सूचना: आपल्या वाहक Verizon असल्यास, तुम्ही आवश्यकता मोबाइल पाहणे जीपीएस ट्रॅकिंग वैशिष्ट्य योग्यरित्या कार्य करेल जेणेकरून सध्या त्यांच्या जीपीएस सेवा सदस्यता. आपण त्यांच्या जीपीएस सेवा सदस्यता नाही, तर,बनवली होईल नाही परीक्षण यंत्राच्या जीपीएस स्थाने निरीक्षण करणे शक्य. बनवली आता ओएस कार्यरत Android गोळ्या सह पूर्णपणे सुसंगत आहे 2.2 आणि\nबनवली आयफोन अग्रगण्य पाहणे सॉफ्टवेअर, iPad आणि iPod. मजकूर संदेश निरीक्षण ज्याला, पूर्ण चोरी त्यांच्या ऍपल आयफोन माहिती आणि जीपीएस स्थाने कॉल, हे सॉफ्टवेअर काम करते. फोन डेटा योजना असणे आवश्यक आहे & मोबाइल पाहणे सॉफ्टवेअर इंटरनेट कनेक्शन म्हणून आपल्या खात्यात लॉग अपलोड करू शकता. मोबाइल पाहणे जगातील पहिल्या आणि सर्वोत्तम आयफोन पाहणे सॉफ्टवेअर आहे बनवली आयफोन / iPad खालील क्रिया नियंत्रीत करू शकता साठी:\nवेबसाईट इतिहास, फोटो & व्हिडिओ (फोन करून घेतले), अपवित्र अॅलर्ट, आगंतुकता अॅलर्ट, सानुकूल कीवर्ड अॅलर्ट, अॅलर्ट संपर्क, भौगोलिक-फेन्सिंग अॅलर्ट, एसएमएस आदेश क्षमता, सूची संपर्क, Gmail, प्राथमिक ई-मेल इनबॉक्स, YouTube व्हिडिओ, ऑटो अपडेट, फेसबुक मेसेंजर, WhatsApp मेसेंजर, बुकमार्क (सफारी), दैनिक किंवा साप्ताहिक नवीन नोंदी आकडेवारी, पुनर्प्राप्ती (लॉक, माहिती पुसून टाकणे, जीपीएस), दिनदर्शिका आगामी कार्यक्रम, चा संक्षेप नोंदी, अनुप्रयोग स्थापित, ब्लॉक अनुप्रयोग, नोंदी ई-मेल मिळवा, मजकूर संदेश - आयफोन केवळ, iMessages,, कॉल नोंदी - आयफोन केवळ, जीपीएस स्थाने, नोंद आसपासच्या, रहस्यमय कॅमेरा.\nमी, फसवणूक आणि प्रतिस्पर्धी आमच्या क्लायंट याद्या सामायिक माझ्या कर्मचारी झेल. ISpyoo धन्यवाद, मी ईमेल होते, बी.बी. संभाषणे आणि संमेलन रेकॉर्ड अधिक मी संपुष्टात iSpyoo च्या सेल फोन ट्रॅकिंग क्षमता तेव्हा नक्की कोणाला ते भेट होते माहित आणि.\nआदाम Hustonमुख्य कार्यकारी अधिकारी कंपनी\nआपण खरोखर शब्द अर्थ समजून कधीच \"काळजी\" आपण एक पालक होतात पर्यंत. आमच्या मुलांना ते प्रौढ आहेत असे वाटते की, त्यांना पाहिजे जे काही करू शकतो - मी ते प्रौढ आहेत विश्वास इच्छित, पण त्यांच्या क्रिया फक्त doub आणणे.\nआम्ही सर्व प्रमुख क्रेडिट कार्ड स्वीकारा\nबनवली डिझाइन केलेले आहे आपल्या मुलांना निरीक्षण, यावर कर्मचारी किंवा इतर स्मार्टफोन किंवा मोबाइल डिव्हाइस आपल्या मालकीची किंवा निरीक्षण करणे योग्य संमती आहे की. आपण ते परीक्षण केले जात असल्याचे साधनाचे वापरकर्त्यांना सूचित करणे आवश्यक आहे. बनवली अनुप्रयोग त्यांच्या अल्पवयीन मुलांना निरीक्षण करू इच्छित जे पालक किंवा त्यांच्या लेखी संमतीने त्यांचे कर्मचारी निरीक्षण इच्छिणाऱ्या नियोक्ते नैतिक निरीक्षण करण्यात आली आहे. खरेदीदार बनवली अनुप्रयोग स्मार्टफोन मालकीचे असणे आवश्यक आहे किंवा ते प्रतिष्ठापीत करण्यापूर्वी निरीक्षण त्यांना परवानगी मिळाल्यावर मुलांना किंवा कर्मचा लेखी संमती असणे आवश्यक आहे आणि स्मार्टफोन वर अनुप्रयोग सक्रिय.\nमजकूर संदेश पाहणे | Android पाहणे | आयफोन पाहणे | फोन पाहणे अनुप्रयोग | मोबाइल फोन गुप्तचर | फेसबुक पाहणे | Viber पाहणे | स्काईप गुप्तचर | वॉट्स पाहणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/category/breaking-news/", "date_download": "2019-02-23T22:52:05Z", "digest": "sha1:I5HNYZ25HVCSOEFEJMZJFYOGLP77UFES", "length": 17764, "nlines": 256, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मुख्य बातम्या Archives | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्ड��ड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान मुख्य बातम्या\nअल्पवयीन मुलगी व तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nराज्यातील शिक्षक भरती होण्याची शक्यता मावळली\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\n50 हजार विद्यार्थी आज देणार शिष्यवृत्तीची परीक्षा\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nतनपुरे थकले, तुमच्यात हिम्मत असेल तर या\nवीज खांबावरच शॉक बसल्याने विद्युत सहाय्यकाचा मृत्यू\nनगर-औरंगाबाद मार्गावर खासगी बस व टँकर धडकेत तीन ठार, 24 जखमी\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nपांगरमलमध्ये दारूसाठी कुर्‍हाडीने मारहाण\nनेवासा : आठ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान; यंत्रणा सज्ज\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_340.html", "date_download": "2019-02-23T23:35:57Z", "digest": "sha1:NIJHS4N2CYXZOAGRKYPL6LCCYJ7SF62K", "length": 4018, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ८१ ते ९०", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ८१ ते ९०\nशिवचरित्रमाला - भाग ८१ - मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला - भाग ८२ - बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला - भाग ८३ - चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला - भाग ८४ - आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला - भाग ८५ - माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला - भाग ८६ - जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला - भाग ८७ - सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला - भाग ८८ - जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला - भाग ८९ - म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला - भाग ९० - नव्या विजयांची मालिका\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिली�� करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/618222", "date_download": "2019-02-23T23:26:16Z", "digest": "sha1:ECMRXIZEVWLFCDMLH36L7YBATYI53SMM", "length": 5021, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गँगवाडीत 9 ग्रॅम गांजा जप्त - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गँगवाडीत 9 ग्रॅम गांजा जप्त\nगँगवाडीत 9 ग्रॅम गांजा जप्त\nमाजी उपमहापौर गौराबाईंचाही समावेश\nगँगवाडी परिसरात गावठी दारू आणि गांजा विक्री करणाऱयांवर माळमारुती पोलिसांनी कारवाई केली आहे. संबंधितांकडून 9.10 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून आरोपींची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.\nया प्रकरणात बेळगावच्या माजी उपमहापौर गौराबाई जयपाल लोंढे (वय 50), गुणवंता श्रीनिवास जबळी (वय 50), विजेंद्र लोंढे (वय 27), अजय लोंढे (वय 27, सर्व रा. गँगवाडी) व महम्मदगौस जोरीखान (वय 20, रा. टिपू सुलतान गल्ली) यांना पोलिसांनी अटक करून हिंडलगा कारागृहात पाठविले आहे.\nगावठी दारूच्या बरोबरीनेच गँगवाडी परिसरात गांजाही विकला जात असल्याची माहिती माळमारुती पोलिसांना मिळाली होती. यावर पाळत ठेऊन छापा मारून ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. सदर 9 ग्रॅम गांजाची किंमत 9 हजार 330 रुपये इतकी असून गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.\nबेळगावच्या महिला वकिलावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अन्याय\nकपिलेश्वर कॉलनी येथे घरफोडी\nपॅथी कोणतीही असो रुग्णाला बरे वाटले पाहिजे\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-Road-safety-meeting-issue-in-Satara/", "date_download": "2019-02-23T22:55:36Z", "digest": "sha1:2NIOJWXASZEP55X667JLW42N6SKCYMZM", "length": 4017, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रस्ता सुरक्षा बैठकीला सदस्यांनीच उपस्थित रहावे ; खा. उदयनराजे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › रस्ता सुरक्षा बैठकीला सदस्यांनीच उपस्थित रहावे ; खा. उदयनराजे\nरस्ता सुरक्षा बैठकीला सदस्यांनीच उपस्थित रहावे : खा. उदयनराजे\nरस्ता सुरक्षा हा विषय अत्यंत गंभीर असून पुढील बैठकीला समितीमधील सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे. प्रतिनिधी न पाठवण्याच्या सूचना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी विविध विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या. केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करून समितीची बैठक खा. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत झाली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे, अजित शिंदे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी योगेश बाग, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार उपस्थित होते. रस्ते अपघात कमी करण्यासाठी ज्या काही योजना असतील त्यासाठी लागणारा निधी केंद्र व राज्य शासन किंवा खासदार निधीतून दिला जाईल, असे आश्‍वासनही खा. उदयनराजे भोसले यांनी दिले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/sreesanth-slammed-rahul-dravid-ms-dhoni-for-not-standing-by-him-during-spot-fixing-scandal/", "date_download": "2019-02-23T23:31:53Z", "digest": "sha1:LXUXNJIWCG4UYYEMZZN6AZFLRZL5WMI7", "length": 6799, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "धोनी-द्रविडने वाईट काळात साथ दिली नाही: श्रीशांत !", "raw_content": "\nधोनी-द्रविडने वाईट काळात साथ दिली नाही: श्रीशांत \nधोनी-द्रविडने वाईट काळात साथ दिली नाही: श्रीशांत \n भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज श्रीशांतने आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात एमएस धोनी आणि राहुल द्रविडवर टीका केली आहे. श्रीसंतच म्हणणं आहे की दोघांनीही वाईट का��ात त्याची साथ दिली नाही.\nएका इंग्रजी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो पुढे असाही म्हणाला आहे की\nश्रीसंत द्राविडबद्दल बोलताना म्हणाला, ” जेव्हा मला गरज होती तेव्हा द्रविडने संघासोबत राहणे पसंत केले. ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. द्रविड मला चांगले ओळखत असतानाही त्यांनी असे केले. “\nएमएस धोनीबद्दल बोलताना श्रीसंत म्हणाला, ” मी अतिशय भावनिक होऊन धोनीला संदेश पाठवला. परंतु त्याने कोणताही रिप्लाय केला नाही. माझ्यासाठी हे सर्व खूप कठीण होत.\n“स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अजूनही १० खेळाडूंची नावे होती. त्यांनाही दिल्ली पोलिसांनी आरोपी बनवलं होत. परंतु सगळी नावे बाहेर आली तर त्याचा मोठा खेळावर परिणाम झाला असता. हा काही राष्ट्रीय संघ नाही. बीसीसीआय एक खाजगी संस्था आहे. त्यामुळे मला सामंती मिळाली तर मी दुसऱ्या देशाकडून खेळेल. “\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्ध��.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0.html", "date_download": "2019-02-23T23:09:06Z", "digest": "sha1:SKARF6HTSCBWNTCDKE6GSGDDJ7TUWDCH", "length": 3478, "nlines": 66, "source_domain": "zeenews.india.com", "title": "बुलेटस्वार - Latest News on बुलेटस्वार | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nबुलेटराजा आणि बुलेटराण्यांनो सावधान, कारण...\nवाहतुकीच्या बाबतीत हम नही सुधरेंगे, हा बाणा पुणेकरांनी कायमच ठेवलाय\nआजचे राशिभविष्य | शनिवार | 23 फेब्रुवारी 2019\nपहिल्याच दिवशी 'टोटल धमाल' सिनेमाने कमवले एवढे कोटी\nPulwama Attacked : फुटीरतावादी नेता यासीन मलिकला अटक\nभारताने पाक सोबत खेळावं की नाही \nभुजबळ सध्या जामिनावर बाहेर, किती बोलावं याचा विचार करावा- मुख्यमंत्री\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत- ट्रम्प\nचंद्रकांत खैरे खासदार आहेत की चमत्कारी बाबा, अक्षरशः तारे तोडले \n'मॅजिक मिक्स'मुळे बेस्टचे ५ हजार कर्मचारी झाले तंबाखू मुक्त\nशिवसेनेचा नवा नारा, आधी काश्मीर नंतर मंदिर\nवही-पुस्तकाप्रमाणे घडी घालता येणारा सॅमसंगचा गॅलेक्सी फोल्ड लॉन्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2017/08/04/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-23T22:46:32Z", "digest": "sha1:CB6XXYV5TMGK73DQJGC26C3I7Q2ZQKIF", "length": 7892, "nlines": 125, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "मृत्यू नोंदणीसाठी आधार नंबरची आवश्यकता | गोवा खबर", "raw_content": "\nHome देश खबर मृत्यू नोंदणीसाठी आधार नंबरची आवश्यकता\nमृत्यू नोंदणीसाठी आधार नंबरची आवश्यकता\n1 ऑक्टोबर 2017 पासून मृत्यू नोंदणी करताना मृत व्यक्तिची ओळख सिद्ध करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक असेल. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भारतीय महानिबंधकांनी आज जारी केलेल्या सूचनेनुसार मृत्यूच्या दाखल्यासाठी अर्ज करताना आधारचा उपयोग केल्यास मृत व्यक्तिच्या नातेवाईक वा ओळखीच्या व्यक्तिंना पुरवलेल्या माहितीची अचूकता पडताळून पाहता येईल. ओळख पटवण्याबाबतची फसवणूक टाळण्यासाठी ही परिणामकारक पद्धत असेल. तसेच मृत व्यक्तिची ओळख नोंद करुन ठेवण्यासाठीही मदत होईल. मृत व्यक्तिची ओळख सिद्ध करण्यासाठी अनेक कागदपत्र सादर करण्याची गरज संपुष्टात येईल.\n1 ऑक्टोबर 2017 रोजी वा त्यापूर्वी या संबंधीची सर्व कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश महा निबंधकांनी संबंधित राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना दिले आहेत.\nजम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालय ही राज्ये वगळता, देशातल्या सर्व राज्यात ही सूचना लागू होईल. या राज्यांसाठी वेगळी सूचना काढण्यात येईल.\nPrevious articleग्रामीण स्वच्छतेसाठी स्वच्छथॉनचे आयोजन\nNext articleएलआयसीकडून सात ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nजनतेची सेवा हेच पत्रकाराचे मिशन : आगियार\nसीएपीएफच्या सर्व जवानांना हवाई प्रवासासाठी गृह मंत्रालयाकडून मंजुरी\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nजनतेची सेवा हेच पत्रकाराचे मिशन : आगियार\nदेशाला एकतेच्या सूत्रात बांधणाऱ्या आधुनिक भारताच्या निर्मात्याला विशेष आदरांजली\nजुगार अड्ड्यावर धाड टाकून कारवाई केलेल्या डीएसपी चौधरींचे शिवसेनेकडून अभिनंदन\nईडीसीला विक्रमी 61 कोटी रूपयांचा नफा\nसलारपुरीया सत्त्वने वॉटर्स एज या आपल्या पहिल्या बुटिक अपार्टमेंट्ससह केले गोव्यात...\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nआधार कार्ड ओळखपत्र पुरावा म्हणून वापरावा\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2018/11/25/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%82/", "date_download": "2019-02-23T23:16:44Z", "digest": "sha1:AW4WBAFDR7NEIJ24IFH3PNGE5NCOKQSV", "length": 9556, "nlines": 129, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "या, पहा आणि झारखंडची अनुभूती– प्रधान सचिव, झारखंड | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर या, पहा आणि झारखंडची अनुभूती– प्रधान सचिव, झारखंड\nया, पहा आणि झारखंडची अनुभूती– प्रधान सचिव, झारखंड\nगोवा खबर:झारखंड राज्य हे देशातील सर्वाधिक प्रगतीशील चित्रपट धोरण असलेल्या राज्यांपैकी एक आहे, असे झारखंडच्या मुख्यमंत्र्य��ंचे प्रधान सचिव डॉ. सुनील कुमार बर्नवाल यांनी सांगितले. ते आज पणजी येथे 49व्या इफ्फी महोत्सवात बोलत होते. 2015 मध्ये नवीन चित्रपट धोरण आल्यानंतर संपूर्ण देशभरातील विशेषतः प्रादेशिक भाषांतील चित्रपट निर्माते मोठ्या संख्येने झारखंडकडे वळाल्याचे त्यांनी सांगितले.\nयावर्षी इफ्फीमध्ये स्टेट इन फोकस म्हणून झारखंडची निवड झाली आहे. इफ्फीमध्ये प्रथमच हा विभाग सुरु करण्यात आला आहे.\nकोळसा ते सोने अशी खनिज संपत्ती असलेल्या झारखंडमध्ये डोंगर, धबधबे, धरणं, जंगलं, वन्यजीवन आणि धार्मिक क्षेत्र आहेत. ज्यांचे वैभव अजूनही लोकांसमोर आलेलं नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.\nचित्रपट धोरणाद्वारे चित्रपट उद्योगातील व्यक्तींना झारखंडकडे आकर्षित करून झारखंडमधील हे वैभव अनुभवण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहित करत आहोत.\nयावेळी त्यांनी झारखंडच्या चित्रपट धोरणातील विशेष मुद्दे मांडले. या धोरणानुसार झारखंडच्या स्थानिक भाषेत निर्मित चित्रपटांना एकूण खर्चापैकी कमाल 50 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळेल आणि हिंदी, बांगला, ओडिया आणि इतर प्रादेशिक भाषांतील चित्रपटांना एकूण खर्चाच्या 25 टक्के अनुदान दिले जाईल.\nझारखंडमध्ये अनेक उत्तम स्थानिक कलाकार असून त्यांना संधी मिळाल्यास ते राष्ट्रीय पातळीवरही नावलौकिक मिळवू शकतात असे त्यांनी एक प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.\nसत्यजित रे या महान चित्रपट निर्मात्यासोबतच इतर दिग्दर्शकांनी या आधी रुपेरी पडद्यावर झारखंडमधील सौंदर्याचे दर्शन घडवले आहे, मात्र हे चित्रपट सरकारच्या मदतीशिवाय चित्रित केले जात होते. नव्या चित्रपट धोरणामुळे चित्रपटांचे चित्रीकरण हे एक छताखाली आले आहे.\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nकळंगुट पोलिसांकडून सेक्स रॅकेट उध्वस्त;2 दलालांना अटक,दोन युवतींची सुटका\nअमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू इस्माइलचा अखर खात्मा\nस्टार्ट अप्समधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या प्रस्तावाला सुरेश प्रभू यांची मंजुरी\nफिश फेस्टिव्हलच्या नावाने 2 कोटींचा चुराडा\nफोर अन्युअल फोरमसाठी डिफिकल्ट डायलॉग्सची ऑक्सफर्डसोबत भागीदारी\n‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विमान उत्पादन आणि हवाई वाहतूक क्षेत्रातल्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य : सुरेश...\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nकॉंग्रेसचे पेट्रोल दरवाढी विरोधात घोडागाडी आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Religious-Tensions-in-belgaon-city/", "date_download": "2019-02-23T22:55:46Z", "digest": "sha1:O3HWURMWRUR6ZY6KTWLL62JIC5G7TTN6", "length": 5795, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेळगावच्या शांततेलाच नख | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बेळगावच्या शांततेलाच नख\nशहराच्या शांततेलाच समाजकंटकांनी नख लावले असून, रविवारी रात्री उद्भवलेल्या धार्मिक तणावाबद्दल दोन्ही गटांतील 24 युवकांना अटक झाली आहे. त्यापैकी 17 जणांना बळ्ळारी कारागृहात पाठवण्यात आले आहे. अटकेसाठी सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या चित्रणाचा आधार घेण्यात आला.\nरविवारी रात्री घडलेली धार्मिक तणावाची घटना महिन्याभरातील पाचवी असून, त्यानंतर दंगलग्रस्त परिसरातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शहापुरातील दगडफेकीनंतर काही वेळातच कसाई गल्ली परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्या ठिकाणीही समाजकंटकांनी तुफान दगडफेक करीत वाहनांची नासधूस केली होती. रात्रीच्या वेळी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या आधारे शहापूर, कसाई गल्ली, कामत गल्ली या भागांत झालेल्या तणावाची माहिती घेतली.\nरविवारी रात्री शहापूर आणि कसाई गल्ली परिसरात झालेल्या दगडफेकप्रकरणी मार्केट पोलिसांनी 17 जणांना, तर शहापूर पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. त्यापैकी 17 जणांची बळ्ळारी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.\nरविवारी रात्री शहापूर अळवण गल्ली येथे निघालेल्या वरातीवर दगडफेक झाली होती. त्यानंतर शहापूर परिसरात तणाव निर्माण झाला होता. शहापूर पोलिसांनी याप्रकरणी झुबेर बशीरअहमद चिकोर्डे (शिवाजीनगर), नावेद इर्फान बेपारी (जेडगल्ली), सचिन चंद्रकांत मेलगे, अजय चंद्रकांत मेलगे, रोहन अनिल कागळे, प्रसाद नारायण बडिगेर व कुणाल विलास कुडूचकर (सर्व रा. अळवण गल्ली, शहापूर) यांना अटक केली आहे.\nस्मार्टसिटीअंतर्गत दोन रस्त्यांचे काम सुरू\nनिपाणीत से��ानिवृत्त पोलिस अधिकार्‍याच्या बंगल्यात चोरी\nजुन्या चित्रफितप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल\nतीस हजार लोकसंख्येसाठी दोनच पोलिस \nदिगंबरा... दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/pandharpur-Chief-Minister-s-approval-Palkhi-route-is-an-alternative-road-/", "date_download": "2019-02-23T22:58:28Z", "digest": "sha1:UC66JY3LJSZKX3WL6EDXKUYWCWNJMXPT", "length": 9277, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्र्यांची मंजुरी; पालखी मार्गास पर्यायी रस्ता! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › मुख्यमंत्र्यांची मंजुरी; पालखी मार्गास पर्यायी रस्ता\nमुख्यमंत्र्यांची मंजुरी; पालखी मार्गास पर्यायी रस्ता\nपंढरपूर : नवनाथ पोरे\nमहाळूंग (ता. माळशिरस) ते पंढरपूर हा दुर्लक्षित जुना अकलूज मार्ग लवकरच विकसित केला जाणार असून शुक्रवारी 31 कि.मी.च्या या रस्त्याच्या विकासाला मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मंजुरी दिली आहे. हा रस्ता विकसित झाल्यानंतर पंढरपूर- ते देहू-आळंदी पालखी मार्गावरील गर्दीचा ताण कमी होणार आहे. पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील 10 गावांची रहदारी तसेच पालखी मार्गाला चांगला पर्यायी मार्गही उपलब्ध होणार आहे.\nपंढरपूर, देहू, आळंदी, भंडारा डोंगर विकास आराखड्यासंदर्भात शुक्रवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पालखी मार्गासह तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामांचा आढावा घेतला. पंढरपूर, देहू, आळंदी, भंडारा डोंगर विकासाकरीता आणखी 212 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर पंढरपूर ते महाळूंग (ता. माळशिरस) या दरम्यान असलेल्या जुन्या अकलूज रस्त्याच्या विकासालाही तत्वत: मंजुरी दिली आहे. या मार्गाचे रूंदीकरण, त्यावरील आवश्यक त्याठिकाणी पूल तयार करण्यात येणार आहेत. जुना अकलूज रस्ता म्हणून या रस्त्याला ओळखले जाते. महाळूंगसह माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागा��ील जांबूड, दसूर, खळवे, नेवरे या भीमा नदीकाठच्या गावांबरोबरच पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली, वाडीकुरोली, शेळवे, खेड भाळवणी, कौठाळी, वाखरी आणि शिरढोण या गावांतील लोकांच्या रहदारीसाठीसुद्धा हा रस्ता अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सध्या हा रस्ता अतिशय दुरवस्थेला गेला असून पिराची कुरोली ते वाडीकुरोली दरम्यान सुस्थितीत असला तरी उर्वरित रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणे जिकीरीचे झालेले आहे.\nगेल्या 50 वर्षात या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत गेले. प्रमुख पालखी मार्ग म्हणून पंढरपूर-महाड या मार्गाचेच रूंदीकरण करण्यात आले. त्यामुळे संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळासुद्धा बोरगावचा मुक्काम संपवून तोंडले-बोंडले येथे येतो आणि तेथून पुढे पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवतो. संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या सोहळ्यासाबेत असलेले 4 ते 5 लाख आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत असलेले 3 ते 4 लाख तसेच इतर असे सुमारे 8 ते 10 लाख भाविक तोंडले-बोंडले येथून एकाच मार्गाने पंढरपूरकडे वाटचाल करीत असतात. या एकत्रित गर्दीचा ताण पडल्यामुळे संपूर्ण पालखी सोहळा मंदगतीने पुढे सरकतो. तसेच प्रशासनावरही बंदोबस्ताचा ताण पडतो.\nया पालखी मार्गाला चांगला पर्याय म्हणून जुना अकलूज मार्ग विकसित करण्याची गरज व्यक्‍त होत होती. यापूर्वी 2010 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या रस्त्याच्या रूंदीकरणाचे भूमीपूजन झाले होते, मात्र त्यापलीकडे काहीही काम झाले नाही. त्यामुळे हा रस्ता जसाच्या तसाच असल्याचे दिसते. सध्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी शेतकर्‍यांनी अतिक्रमणे करून रस्ता पोखरून टाकला आहे. तसेच काटेरी झाडे वाढली आहेत. जागो-जागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून अनेक ठिकाणी रस्ताच अस्तित्वात नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.\nपंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांना हा रस्ता विकसित झाल्यानंतर सोयीचे होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याच्या विकासाला मंजुरी दिल्यानंतर या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या ���ाळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/india-win-second-t20-beat-by-7-wicket-against-new-zealand-339849.html", "date_download": "2019-02-23T22:51:47Z", "digest": "sha1:YTTR6MH6HDVVFT6VQQQP5DKS7B2X2QCI", "length": 15540, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IND vs NZ: हिटमॅन ठरला सुपरहिट, भारताचा किवींवर शानदार विजय", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही ��ेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nIND vs NZ: हिटमॅन ठरला सुपरहिट, भारताचा किवींवर शानदार विजय\nभारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.\nऑकलंड, 08 फेब्रुवारी: पहिल्या टी20 सामन्यात दारुण पराभवाची परतफेड भारताने दुसरा सामना 7 गडी राखून जिंकला. हिटमॅन रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडने दिलेलं 159 धावांचं आव्हान 19 षटकांत पूर्ण केलं. रोहित शर्माने 50 धावा केल्या. तो उंच फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. त्याच्यानंतर शिखर धवनही लगेच बाद झाला. त्याने 31 चेंडूत 30 धावा केल्या. विजय शंकर अवघ्या 14 धावा काढून तंबूत परतला. तो मिशेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत यांनी डावाची सूत्रे हाती घेत भारताला विजय मिळवून दिला. पंतने 40 धावा केल्या तर धोनी 19 धावांवर नाबाद राहिला.\nतत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडने दमदार सुरूवात केली होती. मात्र पांड्या���े एकाच षटकात 2 गडी बाद करत न्यूझीलंडच्या धावांना ब्रेक लावला. त्याने पुढच्याच षटकात कर्णधार केन विल्यम्सनला बाद करुन आणखी एक दणका दिला. भारताकडून कुणाल पांड्याने 3 तर खलील अहमदने 2 आणि हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 1 गडी बाद केला.\nफलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या 1 बाद 40 धावा झाल्या होत्या. तेव्हा कर्णधार रोहित शर्माने कुणाल पांड्याच्या हाती चेंडू सोपवला. पांड्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत 3 गडी बाद केले. न्यूझीलंडकडून ग्रँडहोमने 50 आणि रॉस टेलरने 42 धावा केल्या.\nरोहित शर्माचं ट्रम्प कार्ड, एका षटकात फिरवला सामना\nतीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून न्यूझीलंडने तर दुसरा सामना भारताने जिंकल्याने मालिकेत बरोबरी झाली आहे. पहिल्या सामन्यात भारताचा 80 धावांनी पराभव झाला. हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव आहे.\nहिटमॅनने अर्धशतकासह केले 'हे' विक्रम; विराट कोहलीला टाकले मागे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/sports/ajit-wadekar-special-facts-about-former-indian-captain-and-chief-selector/photoshow/65421293.cms", "date_download": "2019-02-24T00:16:31Z", "digest": "sha1:QVJLSYGPEH5PIS4RP7PHNPQ4JM4OVT2R", "length": 40520, "nlines": 319, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ajit Wadekar:ajit-wadekar-special-facts-about-former-indian-captain-and-chief-selector- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं ..\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा..\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना..\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत ..\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: ..\nपाक पुरस्कृत दहशतवादाबद्दल अफगाणि..\nart exhibition: जेजेत आधुनिक कलाव..\nअजित वाडेकर: परदेशात टीम इंडियाचा विजयी शिल्पकार\n1/8अजित वाडेकर: परदेशात टीम इंडियाचा विजयी शिल्पकार\nभारताने २४ ऑगस्ट १९७१ रोजी इंग्लंडला चार विकेट्सने पराभूत केले होते. भारताचा परदेशातील हा पहिला कसोटी विजय होता. या विजयामुळे परदेशातही संघ जिंकू शकतो हा आत्मविश्वास टीम इंडियाला मिळाला. अजित वाडेकर यांच्या निधनामुळे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महत्त्वाचा नायक हरपला. वाडेकर यांनी संघ प्रशिक्षक, व्यवस्थापक, निवड समितीचे अध्यक्ष या जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पार पाडल्या.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनस���ठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n2/8अजित वाडेकर यांचे निधन\nभारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, प्रशिक्षक अजित वाडेकर यांचे कर्करोगाच्या आजाराने मुंबईत निधन झाले. जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nअजित वाडेकर हे त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट डावखुऱ्या फलंदाजांपैकी एक होते. त्यांच्या खेळातील नजाकत पाहण्यासारखी होती. वाडेकर यांनी भारतासाठी ३७ कसोटी सामने आणि २ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n4/8इंग्लंडमध्ये भारताचा पहिला विजय\nजानेवारी १९७१ मध्ये अजित वाडेकर यांची कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. त्याच वर्षी भारतानं परदेशी भूमीवर कसोटी विजयाचा इतिहास र��ला. २४ ऑगस्ट १९७१ रोजी भारतानं इंग्लंडला चार गडी राखून पराभूत केलं होतं. भारताचा हा परदेशातील पहिला विजय होता. त्यानंतर त्याच वर्षी वेस्ट इंडिजलाही धूळ चारली.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तु��्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n5/8असा मिळवला इंग्लंडवर कसोटी विजय\n१९७१ मधील दौऱ्यात इंग्लंड आणि भारतादरम्यानचे सुरुवातीचे दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे फिरकीपटू बी.एस. चंद्रशेखर यांच्या गोलंदाजीने जादू केली. चंद्रशेखर यांनी दुसऱ्या डावात ३८ धावांत ६ विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. ओव्हलमध्ये भारताने इंग्लंडवर चार विकेट्स राखून विजय मिळवला.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपय�� त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nईटी ग्लोबल बिझिनेस समिट 2019\nकुंडली 23 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/1981", "date_download": "2019-02-23T22:49:00Z", "digest": "sha1:SJQBJJYCP7DQUHCG5RHTVUHO23XJQWE5", "length": 5867, "nlines": 73, "source_domain": "aisiakshare.com", "title": " \" आरती कंत्राटदाराची - \" | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n\" आरती कंत्राटदाराची - \"\nजीव जाई, जीव जाई, कंत्राटदारा\nथैली झटकुन खड्डेदुरुस्ती करा ||\nसाटे लोटे तुमचे जमले असेल\nआगाऊ रक्कम घेतली असेल\nलाज शर्म थोडी शिल्लक असेल\nनैतिकता काही ध्यानीमनी धरा ||\nपावसाळ्यात नेमके खड्डे पडावे\nसगेसोयरे तुमचे त्यात धडपडावे\nविरोधी प्रतिनिधीनी गृही ओरडावे\nखाल्लेल्या पैशावर उपकार करा ||\nअपचन अजीर्ण होऊ देऊ नका\nडोळ्यावर कुणाच्या तुम्ही येऊ नका\nआयकरवाले पहा घालतील डाका\nघरच्या लक्ष्मीची आठवण करा ||\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपट�� रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2016/12/blog-post_97.html", "date_download": "2019-02-23T23:02:27Z", "digest": "sha1:DHDK2U7ZPUAL5PBA2TBY2R2JU46IYDPI", "length": 19556, "nlines": 58, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: गावाकडची दिवाळी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nलहानपणी दिवाळीच्या अगोदर खेड्यापाड्यात सुगीची काम सुरु असायची. अशातच थंडीची चाहूल लागली की घरापुढच्या अ��गणात पहाटेपासूनच शेकोट्या पेटायच्या. माणसं अंगावर शाल चादरी पांघरून हात पुढं करत जाळावर ऊब घेत शेकायची. बच्चे मंडळीवर शेकोटी जळत राहण्यासाठी पाला, पाचट आणायची जाबाबदारी असायची. मग शेकताना शेकोटीवर साऱ्या गावाच्या चर्चा चालायच्या. कुणाला एवढं जुंधळं झालं. तमक्याच्या भुईमुगाला किती शेंगाचं घस लागलं इथपासुन ते अमक्याची पोरगी पावडर लावून सारखी पारासमोरुन फिरतेय इथपर्यंत त्या चर्चाना उधान यायचं. साऱ्या गावावर पहाटेपासूनच धुक्याची झालर पांघरलेली असायची...\nअशातच बोचऱ्या थंडीसोबत खेड्याना दिवाळीची चाहूल लागायची. मग आनंदाला उधान यायचं. गुरांच्या गोठ्याच्या बाहेर पोरी शेणाने पाची पांडव काढायच्या. ते तयार करताना बघायला मज़्ज़ा यायची. गावातल्या रेशन दुकानासमोर माणसांच्या रांगा लागायच्या. घराघरातल्या चुलीवर कढई चढ़ली की बायका एकमेकींच्या घराकडे \"शेवगा दे, चाळा दे, आमच्या करंज्या लाटायला ये\" म्हणत धावपळ करायच्या. लाटलेली करंजी फिरकिने कापयचं काम बच्चे मंडळींना हमखास मिळायचं. गाणी चालायची. गोष्ठी चालायच्या. गप्पा रंगायच्या. नवीन लग्न होवून नांदायला गेलेल्या लेकी गावच्या वेशीतुन आत यायच्या. त्यांच्या भोवती सायकलवरून चिली पिली पिशव्या घेवून गावात शिरायची. मग शेजाऱ्या पाजाऱ्यासोबत सुखाच्या गप्पा रंगत. नातीकडं बघुन म्हाताऱ्या कोताऱ्या हरकुन जात. गालावरून बोटे मोडली जायची. घरात नवी केरसुनी खरेदी केली जायची. पोरांना आठ दिवस आधीच किल्ला बनवायचे वेध लागायचे. यावेळी कोणता किल्ला उभारायचा याची आखणी केली जायची. मग कुंभाराच्या टेकडीवरुन सायकला पोते लावून माती आणली जायची. चार पाच दिवसानी किल्ला तयार झाला की वर मावळे चढायचे. दोन तीन दिवसात किल्यावर हिरवळ फुलायची. आकाशकंदिल विकत घेण्याऐवजी ते घरीच बनविले जायचे. ष्टकोनी आकाराचे आकाशकंदिल बनविले जात. यासाठी ओल्या बांबूच्या नाहीतर निरगुडीच्या फोका वापरल्या जात. हा आकाशकंदिल बनवायचा उत्साह इतका असायचा की एखदा वस्तीवरच्या अण्णाच्या भुईमुगाच्या वावरात अर्धा एकर डहाळे उपटू लागलो तेव्हा रात्री त्यानी रंगबिरंगी कागद चिकटवून आकाशकंदिल बनवून दिल्याचा अजुनही आठवतो. तयार झालेला आकाशकंदिल एका उंच बांबूला बांधून घरावर चढवला जायचा. एखादा श्रीमंत बाजारातुन चांदनी विकत आणून त्यात विजेचा बल्ब सोडायचा.\nमग पहिल्या अंघोळीची तयारी अधल्या रात्रीच् सुरु व्हायची. विहिरीवरुन सोफ्यातला मातीचा रांजन धुवून काठोकाठ भरला जायचा. अंगणातली पाणी तापवायची चुल पांढऱ्या मातीनं आज्जी सारवुन काढायची. अंगणात शेणाचा सडा शिंपडला जायचा. तेव्हा रांगोळीसुद्धा आम्ही घरीच तयार करायचो. नदीतून गारगोठया मिळवून त्या फोडून बारीक वाटून त्याची रांगोळी बनविली जायची. पहाट होताच आई अंथरुणातुन उठवायची. दारात कुंभारवाडयातून आणलेल्या मातीच्या पणत्यांचे दिवे अंगणातल्या तुळशीभोवती लावलेले असायचे. तोपर्यंत बाहेरच्या चुलीवर आज्जीनं पाण्याला आदण आणलेलं असायचं. मग दगडानी रचलेल्या न्हाणीत दगडाच्या चीपेवर बसून तेलानं मालिश केलेल्या अंगावर उकळतं पाणी ओतलं जायचं. कुड़कुड़त्या थंडीत आईनं चोळून घातलेल्या आंघोळीला जगात कशाचीच सर येणार नाही. अंगावर वर्षातून एखदाच् मिळणारे नवीन कपड़े चढायचे. अंगणात मातीच्या पणत्या तेवत राहायाच्या. तोपर्यंत पहाटेच्या अंधारात गावासहित आजुबाजूच्या गावातूनही फटाक्यांचा धडामधूम आवाज निघायचा. सारा आसमंत आवाजाने दणाणून जायचा. काहीजणांना गरिबीमुळे वाजवायला टिकल्याच्या चार डब्या मिळायच्या. सोबत एखादी बारीक तोटयांची माळ. मग ती आम्ही उसवुन एक एक तोटा पुरवून पुरवून वाजवायचो. शेजारी चंदू नावाचा एक गरीब मित्र असायचा. कधी अंगाला दिवाळीत नवी कपड़े घातल्याचे मी त्याला कधीच बघितले नाही. पण तो हार मानायचा नाही. मग तो फटाके मिळायचे नाहीत म्हणून हाताने दोरी वळून वादीचा चाबुक तयार करायचा. अन पहाटेच्या अंधारात बाहेरच्या सडकेवर येवून सारी गरिबी विसरून, चाबुक रस्त्यावर आपटून \"फाड़ फाड़\" फटाक्यासारखा हवेत आवाज काढायचा. त्यातही तो समाधानी दिसायचा. रिकामे वाजवून फुटलेले फटाके आम्ही त्याच्यासोबत जमवून त्यातून दारु काढून ती पुन्हा रिकाम्या तोट्यात घालून वाजवायचो. मग दिवस उगवुन वर आला की फराळाच्या डब्यावर उड्या पडायच्या. पण त्या गरीबीतही वाड वडिलांनी जपलेले सण साजरे करण्याचा एक उत्साह होता. एक संस्कार होता. रितीरिवाज होता.\n...पूर्वी सारखा दिवाळीचा उत्साह आता खेड्यात उरला नाही. शहरांच्या रस्त्याला आता खेडी जोडलीत. शहरांचे वारे आता सहज खेड्यावरून घोंगावत जाते. काळ पुढे धावत राहतो. बालपणाच्या त्या कोवळ्या खांद्यावर असलेल्या चि���ुकल्या मेंदुवर आता जगातील बऱ्या वाईट अनुभवांचा घट्ट मुलामा चढलाय. आता पहाटे उठून घराबाहेरच्या न्हाणीतल्या दगडावर आंघोळ करायला न्हाणी राहिली नाही कि बाहेरच्या कुड़कुड़त्या थंडीत चुलीवर पाण्याला जाळ घालून आदण आणणारी आज्जी सुद्धा उरली नाही. सोफ्यातला मातीचा रांजण काळाने हिरावून घेतलाय. अंगणात आता मातीचे किल्ले उभे राहत नाहीत कि त्यावर तलवारी घेऊन शिवबाचे मावळे चढ़त नाहीत. खेड्यातल्या घरात आईची कधीच मम्मा झालीय. या नवीन मम्मा आता पोरांना चिखलात हात घालू देत नाहीत. चीनचे प्लॅस्टिकचे किल्ले आता सिमेंटच्या घरापुढे दिसतात. पण प्लॅस्टिकच्या गडावर बंदुका रोखुन उभे असलेले चिनी सैनिक आता मन रिझवु शकत नाहीत. आणि स्मार्टफोनवर पेटवल्या जाणाऱ्या बिनतेलाच्या डिजिटल पणत्या कुंभार वाड्यात उजेड पाडू शकत नाहीत. ष्टकोनी आकाराचा आकाशकंदिल तयार करण्यातली मज़्ज़ा पाकिटातील तीनशे रूपये अगदी सहज मोजून घराबाहेर लावणाऱ्या आताच्या डिजिटल पिढीला तो आनंद कधीच घेता येणार नाही. आता रांगोळीसाठी नदीतून पांढऱ्या गारगोठयाचे खड़े गोळा करायला पांढरपेशीपणाचा बुरखा पाऊलाना पुढे जाऊ देत नाही. अन डब्यातला लाडू काढून तो रस्त्याने फिरत खाण्याचा जिभेला मोहही होत नाही.\nगरीबीतही दिवाळी साजरी करण्याचा खेड्यात पूर्वी एक आनंद होता. जोश होता. तो आता पूर्वीसारखा उरला नाही. मात्र जगाच्या बाजारात उठणाऱ्या वादळ वाऱ्याना छातीवर झेलण्याची ताकत या जुन्या काळानेच दिलीय.\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 2:59 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/01/blog-post_41.html", "date_download": "2019-02-23T22:50:52Z", "digest": "sha1:SKN2OIHPVGAM4ZZFCCAN5V6ULLF75GFJ", "length": 9327, "nlines": 59, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: सिमेंटची शहरे...", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nखचाखच भरून फुगून चाललीत सिमेंटची शहरे इथल्याच माणसा माणसानी. रस्ते ओलांडेनेही मुश्किल झालय. मोटारींच्या चाकाखाली धड़ाधड़ फुटाहेत कवटीसहित डोकी, फुटलेल्या कित्येक मेंदूच्या आतल्या जीवघेण्या आठवणीसहीत रक्तामासांचा सडा वाहतोय इथल्याच रस्त्या रस्त्यांनमधुन स्वप्नांना उध्वस्त करत करत….\nइथल्या इंचा इंचाच्या फूटपाथवर अंथरले आहेत हजारो निर्जीव बोगस पदार्थांचे हातगाडे आणि निघताहेत आवाज पोटातून बाहेर सुटणाऱ्या कृत्रिम हवांचे, जगताहेत अनेक उपाशी पोटे, मांडून रस्त्यांवर उघडा संसार. मरताहेत उपाशी कित्येक जीव इथल्याच शहरामधून....\nवारुळातील मुंग्यासारखी भसाभसा बाहेर निघताहेत चिंबून गेलेल्या देहाची ओली माणसे मिनिटभर थांबलेल्या ईथल्याच लोकलच्या डब्या डब्यांमधुन....\nभर उन्हा तान्हाचे फुलून जाताहेत इथलेच लॉज वासनेनी बरबटलेल्या लाखो प्रेम प्रकरणांनी.आणि उमलण्या आधीच मारल्या जात आहेत वासनेच्या रेघोट्या इथल्याच कित्येक छोट्या छोट्या कळ्यांनवर...\nद्राक्ष संस्कृतीतुन रातोरात सोडलेले फकमी फकमीचे आवाज आता केले जात आहेत इकडून क्याप्चर हातात आलेल्या एचडी स्क्रीन मधून इथल्याच शहरातुन. रुद्राक्ष संस्कृतीला सुरुंग लावत लावत...\nइथल्या चौका चौकातल्या रस्त्यांवर थांबलेल्या गाड्याभोवती खेळणी विकणारे लहान जीव संपूर्ण देहाच्या सापळ्यासहित करपून चालले आहेत अस्वस्थ वर्तमानात जगणाऱ्या इथल्याच शहरामधून. कधीही होवू लागलेत येथे आता कोपऱ्या कोपऱ्यातून स्फोठ आणि फुटताहेत शेकडो माणसं चुलीच्या विस्तवात भाजायला पुरलेल्या रताळा सारखीच....\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:53 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/uri-the-surgical-strike-movie-review-in-marathi-vicky-kaushal-yami-gautam-paresh-rawal-surgical-strike-329961.html", "date_download": "2019-02-23T23:45:27Z", "digest": "sha1:35VBUANN3FVJV7RCETAH35FOSLRBC5U3", "length": 23803, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "URI Movie Review: 'उनको काश्मीर चाहीये और हमे उनका सीर'", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भ���षण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दो��� बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nURI Movie Review: 'उनको काश्मीर चाहीये और हमे उनका सीर'\nसैनिकाच्या मनातील चीड, देशप्रेम, शौर्य, वेदना हे सगळे भाव विकीने इतक्या समर्पकपणे सिनेमात मांडलं आहे की, ते प्रेक्षकांपर्यंत आपसूक पोहोचतात.\n'ये नया हिंदोस्तान है.. ये घरमें घुसेगा भी और मारेगा भी...' हा संवादच 'URI' सिनेमा कसा आहे याची कल्पना देतो. विहान सिंग शेरगील (विकी कौशल) एक सळसळतं रक्त असणारा सैनिक, ज्याला उरीवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा सूड घ्यायला तो उतावीळ असतो. आपल्या १९ जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो वाटेल ते करायला तयार असतो. भारतीय सैन्यदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचं चित्तथरारक चित्रण उरी सिनेमात केलं आहे. कट्टर देशभक्ती आणि देशासाठी वाट्टेल ते करायला तयार असलेल्या जवानांची ही कहाणी आहे.\nमणिपूर, पंजाब आणि उरी इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय घेतला. मणिपूरमध्ये दहशतवाद्यांना नेस्तनाबुत करणाऱ्या तुकडीचा मेजर विहान (विकी) प्रमुख असतो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताची मणिपूर मिशन यशस्वी होते. मेजर विहान हा त्याच्या शौर्यासाठी ओळखला जात असतो. मात्र त्यानंतर काही खाजगी कारणामुळे विहान निवृत्तीचा अर्ज करतो. मात्र त्याचं शौर्य पाहून सरकार त्याला दिल्लीमध्ये आर्मी बेसमध्ये काम करण्यास सांगतं.\nया दरम्यान दहशतवादी उरीवर हल्ला करतात. या हल्ल्यात विहान त्याचा सर्वात जवळचा मित्र आणि बहिणीच्या नवऱ्याला करणला गमावतो. करणची भूमिका मोहित रैनानी अतिशय समर्पकरित्या वठवली आहे. जवानांचा फिटनेस काय असतो याची ओळख तुम्हाला हा सिनेमा पाहताना नक्कीच होईल. तसंच भारतीय सैनिकांचं व्यक्तिमत्त्व, त��यांचा रुबाब, त्यांचं प्रशिक्षण तसंच त्यांचं निस्सीम देशप्रेम संपूर्ण सिनेमाच्या प्रत्येक सीनमध्ये दिसतो.\nआपल्या जवळच्या सहकाऱ्याला गमवल्याची सल मेजर विहानच्या मनात सलत असते. दरम्यान भारत सरकार सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय घेतात आणि विहानची या योजनेचा मास्टर माईंड म्हणून नियुक्ती करतात. या सिनेमात तुम्हाला ओढून ताणून आणलेली देशभक्ती दिसणार नाही. घटना जशा घडत जातात त्यापद्धतीने तुमच्या मनात त्याबद्दलची चीड, द्वेष निर्माण होत जाते. दिग्दर्शक आदित्य धार यांच्या अभ्यासाला आणि संशोधनाला संपूर्ण गुण दिले पाहिजेत. धार यांच्या डोक्यातील प्रत्येक गोष्ट सिनेमात उतरवायला ते यशस्वी ठरले आहेत असंच म्हणावं लागेल. सिनेमा पाहताना खाजगी आयुष्यातील हळवे सैनिक ते युद्धातले तेवढेच निडर सैनिक उत्तमरित्या धारने दाखवले आहेत. आपला जवळता मित्र गमावण्याचं दुःख सिनेमात जेवढं सैनिकांना होतं तेवढंच सिनेमा पाहताना तुम्हालाही होतं, हे दिग्दर्शकाचं यश आहे.\nसरकारला तसंच लष्कराला एखादा निर्णय किती विचारपूर्वक घ्यावा लागतो, त्याची आखणी करण्यासाठी किती मातब्बरांची गरज असते हे सिनेमात अनेकदा अधोरेखित केलं आहे. त्यामुळे सिनेमा पाहताना एक सैनिक, राजकीय नेते काय करतात आणि आपण नागरिक म्हणून देशासाठी काय करतो हा प्रश्नही मनात येऊन जातो. हेच खरं सिनेमाचं यश आहे.हा सिनेमा पूर्णपणे शत्रूच्या हल्ल्याचा बदला घेण्यावरच आधारित असल्यामुळे सिनेमातील संवाद तुम्हाला आपसूक आवडतात आणि पटतातही. त्यामुळे सिनेमात असे अनेक संवाद आहेत जे ऐकताना आपसूक आपण टाळ्या वाजवू. त्यातील एक म्हणजे 'ये नया हिंदोस्तान है.. ये घर में घुसकर मारेगा'...\nएकीकडे भारतीय लष्कराची ताकद तुमची छाती अभिमानाने फुलवते तर दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराचा ढिला कारभार तुम्हाला हसायला लावतो. सिनेमात पाकिस्तानची बाजू इतर सिनेमांप्रमाणे मजेशीर दाखवली आहे.\nउत्तरार्धात खऱ्या सर्जिकल स्ट्राइकला सुरुवात होते. मित्राच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी विहान कशा पद्धतीने सर्जिकल स्ट्राइकची व्युहरचना आखतो. यासाठी त्याला गुप्तचर यंत्रणा, सरकार आणि इतर अनेक संस्था कशा मदत करतात हे पाहायला मिळतं. हे पाहत असताना आपसून आपण त्यांचाच एक भाग होऊन जातो. विहानने पहिल्या पावलापासून ते शेवटच्या पावलापर्यं��� सर्जिकल स्ट्राइक कसा होईल याची आखणी कशी केली. नेमकी हे स्ट्राइक कसं झालं हे पाहण्यासाठी एकदा तरी हा सिनेमा पाहा.\nसिनेमात यामी गौतमला फार छोटी भूमिका आहे. यामीची सिनेमातील एण्ट्री फार आश्वासक वाटते. मात्र तिची भूमिका अजून खुलवता येऊ शकली असती. सिनेमाचा पूर्वार्ध संथ वाटत असला तरी उत्तरार्ध तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतो. पूर्वार्धातील अनेक गोष्टी एडिट करता आल्या असत्या असं वाटतं. तसंच अभिनेत्री कीर्ती कुल्हारीची भूमिका अगदी छोटेखानी आहे. मात्र या भूमिकेलाही तिने योग्य न्याय दिला आहे. जिकडे कथा संथ वाटते तिकडे कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने ती उणीव भरून काढली आहे.\nसिनेमाची सर्वात जमेची बाजू म्हणजे कलाकारांचा अभिनय आणि पार्श्वसंगीत. या दोन गोष्टी तुम्हाला शांत बसू देत नाहीत. बॉम्ब हल्ले, गोळी बार हा अगदी आपल्या समोरच चालला आहे असं वाटतं. युद्धपट असल्यामुळे सिनेमातली अॅक्शन सीनही सिनेमाला योग्य आहेत. अॅक्शन पाहताना आपण अतिशयोक्ती पाहत आहोत असं कुठेही वाटत नाही. परेश रावल यांनीही त्यांची भूमिका चोख वठवली आहे. संपूर्ण सिनेमात कायम लक्षात राहतो तो विकी कौशल. विकीने मेजर शेरगीलची भूमिका खऱ्या अर्थाने जगली असंच म्हणावं लागेल. सैनिकाच्या मनातील चीड, देशप्रेम, शौर्य, वेदना हे सगळे भाव विकीने इतक्या समर्पकपणे सिनेमात मांडलं आहे की, ते प्रेक्षकांपर्यंत आपसूक पोहोचतात. सैनिकाचं आयुष्य काय असतं आणि उरी हल्ला नेमकी कसा झाला याबद्दल एकदा जाणून घ्यायचं असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठीच आहे.\nप्रमुख भूमिका : विकी कौशल, मोहित रैना, यामी गौतम, परेश रावल\nदिग्दर्शक : आदित्य धर\nनिर्माते : रोनी स्क्रूवाला\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मन���हर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/maharashtras-decline-in-education/articleshow/65804196.cms", "date_download": "2019-02-24T00:29:14Z", "digest": "sha1:OBCXNX7TON73Q354BBOMJRSKP6QN4OQ6", "length": 24588, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Article News: maharashtra's decline in education - शिक्षणात महाराष्ट्राची अधोगती | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nपुरोगामी मानल्या गेलेल्या महाराष्ट्रात शिक्षणावरील खर्च कमी होत आहे. यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्राची अधोगती आहे. ती थांबविण्यासाठी शिक्षणातील गुंतवणूक वाढवावी लागेल.\nपुरोगामी मानल्या गेलेल्या महाराष्ट्रात शिक्षणावरील खर्च कमी होत आहे. यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्राची अधोगती आहे. ती थांबविण्यासाठी शिक्षणातील गुंतवणूक वाढवावी लागेल.\nभारतीय अर्थव्यवस्था जगातील अतिजलद विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचे सातत्याने म्हटले जात असले, तरी मानव विकास निर्देशांकात त्याचे प्रतिबिंब उमटत नाही. मानव विकास अहवाल दरवर्षी प्रसिद्ध होतो. मार्च २०१७मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात भारताचा क्रमांक १८८ देशांत १३१वा होता. त्याच्या आधीच्या वर्षी तो १३०वा होता. श्रीलंका, मालदीव यांसारखे देशही भारताच्या पुढे आहेत. मानव विकासाचा निर्देशांक आणि विषमता यांचा एकत्रित विचार केल्यास भारताची घसरण होत असल्याचे दिसते. भारतातील विषमता वाढत असल्याचा मुद्दा अनेक आंतरराष्ट्रीय अहवालांनी अधोरेखित केला आहे. मानव विकास प्रामुख्याने शिक्षणाद्वारे होतो आणि त्याकडे देशस्तरावर आणि राज्यस्तरावरही दुर्लक्ष होतो आहे. महाराष्ट्र हे प्रगत राज्य असल्याचे बोलले जाते. महात्मा फुले, गोपाळकृष्ण गोखले यांनी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा उच्चार महाराष्ट्रातून केला असला आणि शाहू महाराजांनी फुले यांचे विचार अमलात आणले असले, तरी आज शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र मागे पडतो आहे. अलीकडील आकडेवारी याला दुजोरा देणारी आहे. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार हा आर्थिक व सामाजिक विकासाचा पाया आहे, हे सर्वमान्य तत्त्व आहे व या क्षेत्रात महाराष्ट्र कोठे आहे हे पाहणे उपयुक्त ठरेल\nसन २०१३-१४मध्ये केंद्र सरकारने सर्व राज्यांचा शिक्षण विकास निदर्शक जाहीर केला होता. त्यात महाराष्ट्राचा क्रमांक तेरावा होता. गुजरात, पंजाब, केरळ, कर्नाटक ही राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्राच्या पुढे होती. या पार्श्वभूमीवर राज्याला शिक्षणाच्या बाबतीत पुढे नेण्यासाठी, भरीव गुंतवणूक करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद होण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे होताना दिसत नाही. २०१५-१६मध्ये खेळ, शिक्षण यांसाठी ४०,०६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदा म्हणजे २०१८-१९मध्ये राज्य सरकारने ही तरतूद ५१,५६५ कोटी रुपये इतकी केली आहे. २०१५-१६ पेक्षा ती २८ टक्क्यांनी, तर आधीच्या म्हणजे २०१७-१८पेक्षा ती केवळ ५.५ टक्क्यांनी अधिक आहे. महागाईचा वाढता दर लक्षात घेतल्यास वाढ झालेलीच नाही, असे म्हणावे लागेल. राज्याच्या एकूण उत्पन्नापैकी शिक्षणावरील खर्च २०१५-१६मध्ये १.८५ टक्के होता, तर २०१८-१९मध्ये तो १.८४ टक्के झाला. याचाच अर्थ सरकार शिक्षणावरील खर्च कमी करीत आहे. म्हणूनच तरतूद वाढविण्यात आले नसल्याचे म्हटले आहे. अपुऱ्या शैक्षणिक सुविधा, वेतनेतर अनुदान न देणे, शाळा बंद करणे, खासगी संस्थांना चालवायला देणे, शिक्षक-शिक्षकेतरांची भरती न करणे, क्रीडा-चित्रकला शिक्षकांची पदे न भरणे या सर्व समस्या यामुळे निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची शैक्षणिक कामगिरी खालावत चालली आहे.\n‘नॅशनल एज्युकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ प्लॅनिंग अँड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (नूपा) ही संस्था ‘डिस्ट्रिट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन’च्या (डीआयएसई) साहाय्याने प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात चार महत्त्वाच्या निकषांवर राज्यवार शिक्षण विकास निर्देशांक व क्रमवारी प्रसिद्ध करते. २००५-०६ ते २०१३-१४ ची सर्व आकडेवारी ‘डीआयएसई’च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्या आकडेवारीवरून महाराष्ट्राच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण व���भागाचे प्रगतिपुस्तक तयार करता येईल. ‘शिक्षण विकास निर्देशांक’ काढताना शिक्षणाची संधी, शिक्षणाच्या पायाभूत सोयी, शिक्षक व निष्पन्न या चार प्रमुख निकषांचा विचार केला जातो. या चार निकषांत परत उपनिकष आहेत. २०१३-१४ मध्ये एकूण २४ उपनिकष होते तर २००५-०६ मध्ये २२ उपनिकष होते.\nसन २०१३-१४ मध्ये ‘शिक्षणाची संधी’ या निकषात तीन असे उपनिकष आहेत. दहा किलमीटर अंतरातील शाळांची संख्या, एक हजार मुलांमागे शाळांची उपलब्धता व प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचे गुणोत्तर. शिक्षणाच्या ‘पायाभूत सोयी’ या दुसऱ्या निकषात सात उपनिकष असे आहेत - पिण्याच्या पाण्याची सोय असणाऱ्या शाळा, मुला-मुलींची स्वच्छतागृहांची सोय - वर्गखोल्या, शिक्षक गुणोत्तर, विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या गुणोत्तर आदींचा समावेश आहे.\n‘शिक्षक’ या निकषात चार उपनिकष आहेत. उदा. महिला शिक्षक असलेल्या शाळांची टक्केवारी, शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर, एकशिक्षकी शाळांची टक्केवारी, व्यावसायिक अर्हता नसलेल्या शिक्षकांची टक्केवारी. ‘निष्पन्नता’ या निकषात दहा उपनिकष आहेत. शिक्षकांचे कामाचे तास, शाळांचे कामाचे तास, गळतीचे प्रमाण, लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मुस्लिम मुलांची शाळेत भरती, लिंग समानता यांचा त्यात समावेश आहे. ‘शिक्षण विकास निर्देशांक’ काढताना प्राथमिक व उच्च प्राथमिक विभागात मूळ निकषानुसार राज्याची क्रमवारी, चार मूळ निकषांची सामायिक क्रमवारी व वरील दोन विभागांची एकत्रित क्रमवारी काढली जाते. सोबतच्या तक्त्यात २००५-०६ व २०१३-१४ या वर्षांची महाराष्ट्राची शिक्षण विकास निर्देशांकानुसार क्रमवारी दाखविली आहे.\nशिक्षणाची संधी, शिक्षक व निष्पन्न या तिन्ही निकषांत, प्राथमिक व उच्च प्राथमिक विभागात २००५-०६ च्या तुलनेत २०१३- १४ मध्ये महाराष्ट्राच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. ‘शिक्षणाची संधी’ या निकषात प्राथमिक शिक्षणाची क्रमवारी २२ वरून ३१ वर घसरली आहे. तर उच्च प्राथमिक शिक्षणाची क्रमवारी २२ वरून २८ वर घसरली आहे. केंद्रशासित प्रदेश आणि अन्य प्रांत मिळून ३५ विभागांत शिक्षणाची संधी या निकषात महाराष्ट्राने तळ गाठला आहे. ‘शिक्षक’ व ‘निष्पन्न’ या दोन निकषांत महाराष्ट्राचे स्थान मध्यम आहे. ‘पायाभूत सोयी’ या निकषात मात्र महाराष्ट्राचे स्थान अव्वल आहे �� प्रगती उत्कृष्ट आहे असे म्हणता येईल. २००५-०६च्या तुलनेत २०१३-१४ मध्ये प्राथमिक विभागाची क्रमवारी २० वरून ४ वर आली आहे. तर उच्च प्राथमिकचे स्थान १८ वरून ७ वर आले आहे.\nचारही निकषांचा एकत्रित विचार केल्यास प्राथमिक शिक्षणाची क्रमवारी २००५-०६ व २०१३-१४ मध्ये स्थिर म्हणजे १३ आहे. तर उच्च प्राथमिक विभागाची क्रमवारी १० वरून १६ वर घसरली आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक विभागाचा एकत्रित विचार केला तर २००५-०६ मध्ये महाराष्ट्राची क्रमवारी १२ होती ती २०१३- १४ मध्ये १३ झाली आहे.\nशिक्षण विकास निर्देशांकात पुदुच्चेरीचा क्रमांक २०१३-१४ मध्ये पहिला आहे व महाराष्ट्राचा क्रमांक १३ वा आहे. महाराष्ट्राच्या वरती असलेले प्रांत जवळजवळ सर्व केंद्रशासित प्रदेश व हिमाचल प्रदेश (४), कर्नाटक (५), केरळ (९), पंजाब (१०), तमिळनाडू (७), गुजरात (८). फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचे हे ‘गौरवशाली’ शैक्षणिक वास्तव आहे.\nसरकार कोणत्याही पक्षाचे असो व सरकार व मंत्री काहीही भाषणे करोत, शिक्षण हा राजकीय पक्षांचा व चळवळीचा अग्रक्रमाचा विषय राहिलेला नाही ही परिस्थिती आहे; तसेच जागतिकीकरणाच्या धोरणाचा परिणाम शिक्षण धोरणावर झाला असून, शिक्षणातून सरकार अंग काढून घेत आहे. शिक्षणावरचा खर्च, गुंतवणूक शासन कमी-कमी करून त्याचे आर्थिक कुपोषण करत आहे. त्याचेच प्रतिबिंब शिक्षण विकास निर्देशांकात पडले आहे अशा प्रकारची शिक्षण धोरणात विसंगती ठेवून, शाहू महाराजांच्या गौरवाची भाषणे ठोकणे ही सरकारची ढोंगबाजी आहे असेच म्हणावे लागेल. शैक्षणिक चळवळ हेच परिस्थिती सुधारण्याचे हत्यार असू शकते\nमिळवा लेख बातम्या(Article News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nArticle News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:शिक्षणात महाराष्ट्राची अधोगती|Progressive|Maharashtra|education|decline\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nगळून पडणारे ‘ष’ आणि ‘ळ’\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nस्वामी विवेकानंद यांचं 'ते' जगप्रसिद्ध भाषण...\nअमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधुनो......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Kokan-People-Lot-Honor-Chatrapati-Shivaji-Maharaj-Says-Ramadas-Kadam-In-Khed/", "date_download": "2019-02-23T22:56:32Z", "digest": "sha1:I2AQQPPOWRJI4UHFWJ6AMYUL4OD5L353", "length": 5847, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवप्रेम कोकणच्या लाल मातीतच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › शिवप्रेम कोकणच्या लाल मातीतच\nशिवप्रेम कोकणच्या लाल मातीतच\nछत्रपती शिवाजी महाराजांविषयी एवढी श्रद्धा, आपुलकी व प्रेम केवळ कोकणच्या लाल मातीतच पाहायला मिळते, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी येथे केले. बुधवारी तालुक्यातील रसाळगडावर श्री देवी वाघजाई व झोलाईच्या त्रैवार्षिक यात्रौत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यात्रेसाठी संपूर्ण राज्यातून सुमारे तीस हजार भाविक उपस्थित होते. रसाळगड परिसरातील सुमारे 30 हून अधिक गावांतील ग्रामदेवतांच्या पालख्या गडावर पोहोचल्या. छत्रपती शिवाजी महाराज, झोलाई व वाघजाई देवीच्या नावाचा जयघोषाने भाविकांनी आसमंत दणाणून सोडले होते.\nया उत्सवाच्या यशस्वीतेसाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रयत्न केले. युवा सेना राज्य कोअर समिती सदस्य योगेश कदम, जि. प. सभापती चंद्रकांत कदम यांच्यासह पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते.\nयावेळी ना. कदम म्हणाले, महाराष्ट्राच्या सर्व भागात मी फिरलो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांशी एकनिष्ठ असलेला मावळा हा कोकणातच आहे.\nरसाळगडावर वीज पोहोचवण्यासाठी सात दिवसांत 120 खांब उभे करण्याचे काम आम्ही केले. संपूर्ण राज्यात सरकारी खर्चाने ज्या गडाच्या डागडुजीचे काम सुरू झाले ते रसाळगडाचे. त्यासाठी मला काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. या गडाच्या विकासासाठी सात कोटी रूपये मंजूर घेण्यासाठी येथील जनतेच्या पाठींब्याचे भक्‍कम पाठबळ मला होते म्हणून हे शक्य झाले. छत्रपती शिवाजी ��हाराजांनी कोणतीच जातपात पाहिली नाही. देशात अठरा पगड जातींना सोबत घेऊन खर्‍या अर्थाने पहिली लोकशाही महाराजांनी आणली.दिल्लीच्या दरबारातून ताठमानेने निघून जाणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांचा विचार करून त्यांना आधी गनिमी काव्याने निघून जाणे पसंत केले, असे छत्रपती पुन्हा होणे नाही, असे ते म्हणाले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/17-criminal-cases-against-Two-credit-societies/", "date_download": "2019-02-23T23:44:13Z", "digest": "sha1:WAGVSL5GO5V3GLEGOKDEV7JNYZOZUAPA", "length": 5985, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन पतसंस्थाविरुद्ध 17 गुन्हे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › दोन पतसंस्थाविरुद्ध 17 गुन्हे\nदोन पतसंस्थाविरुद्ध 17 गुन्हे\nजिल्ह्यात ‘शुभकल्याण’ व ‘परिवर्तन’ ने गुंतवणुकदांची फसवणूक केली. जिल्ह्यात आत्तापर्यंत या दोन्ही मल्टिस्टेटवर एकूण 17 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुंतवणुकदारांना तब्बल 26 कोटींचा गंडा घातला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मल्टिस्टेअचे संचालक मंडळ गेल्या काही महिन्यांपासून फ रार आहेत.\nसहा महिन्यांपूर्वी शुभकल्याण मल्टिस्टेटमधील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला. या संस्थेच्या संचालक मंडळासह अधिकारी-कर्मचार्‍यांवर सुरू झालेले गुन्ह्यांचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. शुभकल्याणवर माजलगाव शहर, संभाजीनगर, आष्टी, केज, धारूर, नेकनूर, वडवणी, बीड शहर, गेवराई, अंबाजोगाई शहर अशा एकूण 10 ठिकाणी फसवणूक व अपहाराचे गुन्हे नोंद आहेत. या संस्थेने सुमारे 15 कोटींना गंडा घातल्याची माहिती उघड झाली आहे. याशिवाय परिवर्तन क्रेडिट को. ऑप. सोसायटीवर तीन महिन्यांपूर्वी पहिला गुन्हा नोंद झाला. त्यानंतर लागोपाठ गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत जिल्ह्यात फसवणुकीचे 7 गुन्हे नोंद झाले आहेत. बीडमधील शिवाजीनगर, माजलगाव ग्रामीण, पाटोदा, माजलगाव शहर, तलवाडा, आष्टी व पिंपळनेर ठाण्यात गुन्हे नोंद असून सुमारे 11 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.\nदोन्ही संस्थांनी मिळून जवळपास एक हजारापेक्षा अधिक ठेवीदारांना फ सविले आहे. मुदत उलटूनही ठेवी परत न मिळाल्याने ठेवीदारांतून ओरड सुरू झाली. त्यानंतर गुन्हे नोंद होण्याचे सत्र सुरू झाले. आर्थिक गुन्हे शाखेतर्फे या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे, मात्र आतापर्यंत एकाही संचालकास अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश मिळालेले नाही. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक प्रशांत शिंदे म्हणाले की. परिवर्तन व शुभकल्याण पतसंस्थेवर अनुक्रमे सात व दहा गुन्हे नोंद आहेत. दोन्ही मल्टिस्टेटने मिळून ठेवीदारांना 26 कोटी रुपयांना फसविल्याचे उघड झालेले आहे. संचालक मंडळांना लवकरच अटक करण्यात येईल.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/possibility-of-petrol-prices-flowing-up-to-90-rupees/", "date_download": "2019-02-23T23:25:21Z", "digest": "sha1:7N4HFLHUPRVEYZUBBWKLWYSHSKJNWVO4", "length": 4582, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पेट्रोल जाणार ९० रुपयांवर? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पेट्रोल जाणार ९० रुपयांवर\nपेट्रोल जाणार ९० रुपयांवर\nसीरियामध्ये आणि मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या अशांततेमुळे कच्च्या इंधनाचे दर कमालीचे वाढण्याचे संकेत मिळत असून, त्यामुळे देशातही पेट्रोलचे दर 90 रुपयांपर्यंत भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nसध्या 72 डॉलर प्रतिबॅरल असलेले कच्चे तेल 80 डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होऊ शकते. अमेरिका आणि युरोपियन युनियनने सीरियासह तेलउत्पादक देशांवर आर्थिक निर्बंध घातल्याने ही स्थिती आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.\nमुंबईसारख्या महानगरात सध्या पेट्रोलचा भाव 80 रुपये प्रतिलिटर आहे. आखाती देशातून भारत तेलाची आयात करतो. अमेरिका-सीरिया प्रकरणात इराण सीरियाच्या बाजूने आहे. त्यामुळे अमेरिकेकडून इर��णवर निर्बंध लागू होण्याची चिन्हे आहेत. आयात महागल्यास डॉलर वधारण्याची आणि रुपया घसरण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पेट्रोलचा भाव 90 रुपये प्रतिलिटरवर जाईल, असा अंदाज जे. पी. मॉर्गन या जगप्रसिद्ध संशोधन संस्थेने वर्तविला आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम पेट्रोल, डिझेलच्या भावावर होतो. इंधन महागल्यास वित्तीय तूट वाढते. याचा अंतिम परिणाम महागाईवर होत असल्याने नजीकच्या काळात महागाई वाढण्याची चिन्हे आहेत.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Ram-and-eagle-chariots-procession-from-the-city-on-the-day-of-Kamada-Ekadashi/", "date_download": "2019-02-23T22:57:58Z", "digest": "sha1:D2YWMV7OQPAXOYVFSSUBB4R36KUIECMR", "length": 3460, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिकला मिरवणुकीसाठी राम-गरुडरथ सज्ज! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिकला मिरवणुकीसाठी राम-गरुडरथ सज्ज\nनाशिकला मिरवणुकीसाठी राम-गरुडरथ सज्ज\nरामनवमीनंतर दोन दिवसांनंतर कामदा एकादशीच्या दिवशी शहरातून राम व गरुड रथाची मिरवणूक काढली जाते. गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या रथ मिरवणुका पाहण्यासाठी जिल्हाभरातून भाविक गर्दी करतात. अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या या रथोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही रथांची नुकतीच रंगरंगोटी करण्यात आली आहे.\nयेत्या मंगळवारी (दि.27) निघणार्‍या या रथ मिरवणुकीसाठी दोन्हीही रथ सज्ज आहेत. तर दुसरीकडे महापालिकेने रथ मिरवणूक मार्गाच्या सुव्यवस्थेकडे लक्ष दिले आहे. गोदाघाटावरील संत गाडगे महाराज पुलाखालून जाणार्‍या राम रथ मिरवणुकीचा मार्ग महापालिका कर्मचारी जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोकळा करत आहेत.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Transformer-became-dangerous/", "date_download": "2019-02-23T23:47:26Z", "digest": "sha1:TKHY6U4JICLXFDAMF3OOD4WV6DLP7K7O", "length": 6533, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘ट्रान्सफॉर्मर’ बनले धोकादायक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘ट्रान्सफॉर्मर’ बनले धोकादायक\nशहरता ‘प्रकाश’ पाडणार्‍या वीज वितरण कंपनीच्या टान्सफॉर्मरमुळे मागील काही दिवसांमध्ये दोन मोठे अपघात झाले आहेत. यात खराडी येथे दोन चिमुरडे गंभीररीत्या जखमी झाले. तर पिंपरी येथे दोन चिमुकले गंभीररीत्या भाजले. तरीही महावितरण प्रशासनाला या घटनेचे गांर्भिय नसल्याचे दै. ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीतून समोर येत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रहिवासी इमारतीपासून दहा फुटांपेक्षा अधिक अंतरावर टान्सफॉर्मर बसवण्याची परवानगी देण्याचा कायदा असल तरी शहरातील विविध भागात मात्र इमारती, उद्याने, पदपथ, चौक, रस्त्यावरील वसाहतींना अगदी चिकटून ही टान्सफॉर्मर उभी करण्यात आली आहेत. स्वत:चाच कायदा बासनात बांधून ठेवलेली वितरण कंपनी सोडाच पण महापालिकेच्या बांधकाम विभागाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.\nसिंहगड रोड, कात्रज, कोंढवा, येरवडा, हडपसर, खडकवासला, धनकवडी, कोथरूड, वारजे, खडकी या परिसरात धोकादायक टान्सफॉर्मर आहेत. या टान्सफॉर्मरची योग्य त्या पद्धतीने देखरेख करण्याचे काम महावितरणकडे असते. मात्र, वर्षानुवर्षे याची स्वच्छता व मेंटेनन्स केले जात नसल्याने वारंवार वीज गायब होण्याचे प्रकार घडतात. यामुळे मोठे अपघात होण्याचीही भीती असते. अनेक भागातील टान्सफॉर्मर संरक्षक जाळी अथवा गेट नाही. याबाबत मनपा अधिकारी आणि वीज वितरण अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता या विषयी एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरू आहे.\nहाय व्होल्टेज विजेच्या दाबावर नियंत्रण करण्याचे काम ट्रान्सफार्मर मधील ऑइलचे असते. सर्व इलेक्ट्रिक उपकरणांना नियंत्रित ठेवण्याचे काम ऑइल करत असल्याने हा रोहित्रांतील महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी दर तीन महिन्यांनी त्याची ब्रेक डाऊन व्हॅल्यू (बी. डी. व्हॅल्यू) तसेच ऑइलची पातळी तपासणे महत्त्वाचे आहे. याकडे कानाडोळा ��ेला जातो. असल्याने गरम झालेले ऑइल ट्रान्सफार्मरमधून बाहेर पडून पेट घेते. त्यातूनच अपघातले आहेत.\nनियमित देखरेख होते का\nनियमित मेंटेनन्सकडे लक्ष दिले जाते. ऑइलची बी.डी. व्हॅल्यूदेखील तपासली जाते. काही ठिकाणी होत नसेल तर त्याची माहिती घेऊन त्यावर तत्काळ कार्यवाही करावी लागेल.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/One-of-the-murderer-attacks-on-money-disputes/", "date_download": "2019-02-23T23:21:25Z", "digest": "sha1:XS54IEU3P6K263ZIVOHYM5YT5KWYXAEX", "length": 5968, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पैशांच्या वादातून एकावर खुनीहल्ला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › पैशांच्या वादातून एकावर खुनीहल्ला\nपैशांच्या वादातून एकावर खुनीहल्ला\nपेंटिंग व्यवसायातील भागीदारीत पूर्वी झालेला वाद आणि अहिल्यानगर येथील वर्चस्ववादातून शंकर मुरलीधर पवार (वय 28, रा. अहिल्यानगर) याच्यावर तलवारीने खुनीहल्ला करण्यात आला. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास माधवनगर (ता. मिरज) येथील कॉटन मिलसमोर ही घटना घडली. याप्रकरणी पाचजणांविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nविजय ओलेकर, संभ्या आवटी व अनोळखी तिघे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जखमी पवार याने फिर्याद दिली आहे. जखमी शंकर व विजय ओलेकर दोघेही पेंटिंगचे काम करतात. पूर्वी ते भागीदारीत करीत होते. मात्र पैशांवरून वाद झाल्याने त्यांनी भागीदारीत काम करणे बंद केले होते. त्यामुळे शंकर सध्या एकटाच पेटिंगची कामे घेत होता.\nआज दुपारी बाराच्या सुमारास शंकर मोटारसायकलवरून माधवनगर येथे गेला होता. परत येताना कॉटन मिलजवळ तो थांबला होता. त्यावेळी विजय ओलेकर संशयितांसह तेथे आले. भागीदारीच्या व्यवसायातील पैशाचा हिशोबाचा जाब विचारत त्याने व त्याच्या साथीदारांनी तलवारीने हल्ला केला. डोके, दोन्ही दंड आणि गुडघ्यावर खोलवर वार करण्यात आले आहेत. नागरिकांनी जखमी शंकरला सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले.\nत्याच्यावर तेथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशीरा याप्रकरणी विजय ओलेकरसह पाचजणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nताकारी पाणी योजना २९ पासून सुरू होणार\nमिरजेत रेल्वेतच महिलेने दिला बाळाला जन्म\nपैशांच्या वादातून एकावर खुनीहल्ला\nविद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी यपावाडी केली स्वच्छ (video)\nवसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार ‘सोनहिरा’स जाहीर\nसराफी दुकान, डेअरी फोडून ९० हजारांचा मुद्देमाल लंपास\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Today-first-bell-of-schools-End-of-transit/", "date_download": "2019-02-23T22:58:35Z", "digest": "sha1:H6J7XYB2GPBHLT2MZPXFFWX63NGOHVD6", "length": 8547, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शाळांची आज ‘पहिली घंटा’; बदल्यांचा घोळ संपेना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शाळांची आज ‘पहिली घंटा’; बदल्यांचा घोळ संपेना\nशाळांची आज ‘पहिली घंटा’; बदल्यांचा घोळ संपेना\nप्राथमिक, माध्यमिक शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाचा शुक्रवारी पहिला दिवस आहे. उन्हाळा सुटीनंतर शाळांची ‘पहिली घंटा’ शुक्रवारी वाजणार आहेे. मात्र जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षक बदल्यांचा घोळ अजून संपलेला नाही. शाळेच्या पहिल्या दिवशी 159 शिक्षक नेमणुकीच्या ठिकाणाअभावी बसून राहतील, तर बदलीमुळे ‘शून्य शिक्षकी’ झालेल्या 48 शाळांमध्ये शिक्षकांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.\nशाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हांतर्गत बदल्यांचा प्रश्‍न संपेल, असे ग्रामविकास विभागाकडून सांगण्यात आले होते. सचिवांनी तशा सूचना ‘एनआयसी’ला दिल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही शिक्षक बदल्यांवरून वादळी चर्चा झाली होती. कोणत्याही परिस्थितीत शाळा सुरू होण्यापूर्वी बदल्यांचा प्रश्‍न सुटेल, असे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकार्‍यांनी शासनाचा हवाला देत सांगितले होते. मात्र आज (शुक्रवार) शाळेचा पहिला दिवस आहे. तरी बदल्यांचा प्रश्‍न संपलेला नाही.\nजिल्हा परिषदेकडील 2 हजार 444 शिक्षकांच्या बदल्या तीन टप्प्यात झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील बदलीने जिल्ह्यात 86 शाळा ‘शून्य शिक्षकी’ झाल्या होत्या. दुसर्‍या टप्प्यानंतर ही संख्या 79 पर्यंत व आता तिसर्‍या टप्प्यानंतर ही संख्या 48 पर्यंत खाली आली आहे. चौथ्या टप्प्यात ही संख्या शून्यावर आणली जाणार होती. मात्र चौथ्या टप्प्यातील बदल्यांचा रँडम राऊंड दोन दिवसात झालेला नाही. त्यामुळे शून्य शिक्षकी 48 शाळांचा प्रश्‍न कायम राहिला आहे. मात्र ‘ग्रामविकास’ने या शाळांवर शिक्षकांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने नजिकच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची या 48 शाळांत तात्पुरती व्यवस्था केली आहे. त्यामुळे शुक्रवारी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळा सुरू होतील. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गुलाब पुष्प देऊन स्वागत होईल.\nविस्थापित 66 शिक्षकांना अद्याप नेमणुकीचे ठिकाण मिळालेले नाही. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या 93 शिक्षकांना जिल्हा बदलीचा प्रश्‍न संपल्यानंतर राज्यस्तरावरून नेमणुकीचे ठिकाण दिले जाणार आहे. त्यामुळे हे 159 शिक्षक बसून राहणार आहेत. समानीकरणाच्या पदावर बदली झालेले 54 शिक्षक समानीकरणातून कोणत्या शाळेत बदली होणार या विवंचनेत आहेत. बदल्यांच्या केंद्रीकरणाच्या शासनाच्या धोरणाचे पहिल्या वर्षीचे हे चित्र आहे.\nशून्य शिक्षकी शाळा, समानीकरणाचा प्रश्‍न जैसे थे\nशिक्षक बदल्यांचे तीन टप्पे झाले आहेत. तालुकानिहाय शिक्षकांच्या रिक्त पदांच्या समानीकरणाचा प्रश्‍न कायम राहिला आहे. जत तालुक्यात तर बदल्यांमुळे रिक्त पदांची संख्या वाढली आहे. समानीकरणासाठी जत तालुक्यात रिक्त पदे 85 आवश्यक आहेत. सध्या 139 पदे रिक्त आहेत. तिसर्‍या टप्प्यात अन्य तालुक्यातून केवळ 7 शिक्षक जत तालुक्यात आले आहेत. आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातही समानीकरण झालेले नाही. समानीकरण व शून्य शिक्षकी शाळांवर शिक्षक नेमणुकीसाठी बदल्यांचे आणखी किती टप्पे होणार, याकडे लक्ष लागले आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावर���न अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Five-thousand-cooperative-societies-will-be-strengthened-said-by-Subhash-desai-in-solapur/", "date_download": "2019-02-23T23:43:57Z", "digest": "sha1:CZYKEYQRNYBJVUV5XRAJXAFZNGFQXVZV", "length": 8383, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाच हजार सहकारी संस्था आर्थिक बळकट करणार : सुभाष देशमुख | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पाच हजार सहकारी संस्था आर्थिक बळकट करणार : सुभाष देशमुख\nपाच हजार सहकारी संस्था आर्थिक बळकट करणार : सुभाष देशमुख\nसरकारकडून एक रुपया न घेता अटल महापणन योजनेतून सहकार विकासाला गती दिली. यापुढील काळात राज्यातील पाच हजार सहकारी संस्थांचे आर्थिक बळकटीकरण करण्यात येणार आहे. सन 2000 साली बंद पडलेले राज्य सहकार महामंडळ पुन्हा सुरु करुन आर्थिक अडचणीत असलेल्या संस्थांना कमी व्याजदरात कर्ज देऊन या संस्थांना ऊर्जितावस्था प्राप्‍त करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख यांनी केले.\nसहकार परिषद व सहकार भारतीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सहकार परिषद व आदर्श सहकारी संस्था पुरस्काराचे वितरण शनिवारी दुपारी हुतात्मा स्मृती सभागृहात ना. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यापसीठावर सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चळेगावकर, महापौर शोभा बनशेट्टी, सहकार भारतीचे महामंत्री उदयराज जोशी, परिषदेचे स्वागताध्यक्ष अविनाश महागावकर, निमंत्रक भालचंद्र कुलकर्णी, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सुधाकरपंत परिचारक, जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष बाबा कारंडे, दिलीपराव पतंगे, प्रशांत बडवे आदी उपस्थित होते.\nयावेळी ना. देशमुख म्हणाले, मजुरांच्या बँक खात्यावर मजुरी जाणार असेल तर मजूर सहकारी संस्थाचे सभासद अमर्याद वाढविण्याचा निर्णय घेण्यात येईल. सहकारात चुकीचे काम करु नका. राज्यातील 22 हजार विविध कार्यकारी सेवा सोसायटींपैकी निम्म्या संस्था तोट्यात आहेत.\nमात्र अटल महापणन योजनेमुळे 850 संस्थांनी नवीन व्यवसाय सुरु करुन आपल्याच योगदान व कर्तृत्वा��े संस्था बळकट केली आहे. सहकार क्षेत्र सामान्य माणसांशी जोडले गेले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या संस्था सुरु करण्याचा प्रयत्न राज्य शासनाचा आहे. सहकाराकडे सरकार कधीही वाकड्या नजेरेने पाहात नाही, असे त्यांनी सांगितले. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून संस्थांना 50 लाखांपर्यंत कर्ज देण्यात येत असून याचे व्याज सरकार भरणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.\nयावेळी ना. चरेगावकर म्हणाले, सहकार क्षेत्राला निम्मी लोकसंख्या जोडली गेली आहे. सहकारी संस्थांनी काळाच्या गरजेनुसार सभासदांकरीता संगणक साक्षरता अभियान सुरु करावे. विविध उपक्रम सुरु केले तर सहकारी संस्थांना चांगले दिवस येणार असल्याचे सांगितले.\nयावेळी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले, सहकारमंत्री चांगले निर्णय घेतात. मात्र अधिकार्‍यांकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. पतसंस्थांना वसुलीबाबतचे अधिकार देण्यात यावेत तरच वसुली चांगली होणार आहे. पुणे जिल्ह्यातील 80 पतसंस्था एका बँकेतील ठेवीमुळे अडचणीत आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी जिल्हा उपनिबधंक अविनाश देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन भालचंद्र कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमात 50 उत्कृष्ट संस्थांचा गौरव करण्यात आला. यावेळी राज्यभरातून सहकार क्षेत्रातील व्यक्‍ती व मान्यवर उपस्थित होते.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1247", "date_download": "2019-02-23T23:42:00Z", "digest": "sha1:XA7UIAP77DHOX5FMX5AVXEU37LSBDNRX", "length": 6167, "nlines": 90, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news loc pakistani helicopter | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nLOC पासून 300 मीटरवर पाक सैन्याच्या तीन हेलिकॉप्टरच्या घिरट्या.. प्रत्युत्तरादाखल भारतीय सेनेचा गोळीबार.\nLOC पासून 300 मीटरवर पाक सैन्याच्या तीन हेलिकॉप्टरच्या घिरट्या.. प्रत्युत्तरादाखल भारतीय सेनेचा गोळीबार.\nLOC पासून 300 मीटरवर पाक सैन्याच्या तीन हेलिकॉप्टरच्या घिरट्या.. प्रत्युत्तरादाखल भारतीय सेनेचा गोळीबार.\nगुरुवार, 22 फेब्रुवारी 2018\nएरव्ही एलओसीवर अंदाधूंद फायरिंग करुन वांरवार शस्त्रसंधींच उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानने, पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. सर्व नियम धाब्यावर बसवत पाकिस्तानच्या तीन एमआय-17 हेलिकॉप्टर्सनी थेट एलओसीवरच घुसखोरी केली. एलओसीपासून 300 मीटर अंतरापर्यंत हे तिन्ही हेलिकॉप्टर येऊन परतले. ही घटना बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर भारतीय लष्कराकडून हेलिकॉप्टरवर गोळीबार करण्यात आला. दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांनुसार, सीमेपासून जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत कोणत्याही देशाचं हेलिकॉप्टर उडवण्याची परवानगी नाही.\nएरव्ही एलओसीवर अंदाधूंद फायरिंग करुन वांरवार शस्त्रसंधींच उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानने, पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. सर्व नियम धाब्यावर बसवत पाकिस्तानच्या तीन एमआय-17 हेलिकॉप्टर्सनी थेट एलओसीवरच घुसखोरी केली. एलओसीपासून 300 मीटर अंतरापर्यंत हे तिन्ही हेलिकॉप्टर येऊन परतले. ही घटना बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर भारतीय लष्कराकडून हेलिकॉप्टरवर गोळीबार करण्यात आला. दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांनुसार, सीमेपासून जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत कोणत्याही देशाचं हेलिकॉप्टर उडवण्याची परवानगी नाही. तसेच लढाऊ विमानांना हे अंतर 10 किलोमीटर पर्यंतच आहे.\nभारत सकाळ भारतीय लष्कर\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1643", "date_download": "2019-02-23T22:47:33Z", "digest": "sha1:LZGDNQC6NFCW37DHB5X4E6CRHINOKGLG", "length": 5136, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news pune RSS meet mohan Bhagwat | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आ��ण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nRSS च्या पाच दिवसीय चिंतन बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात\nRSS च्या पाच दिवसीय चिंतन बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात\nRSS च्या पाच दिवसीय चिंतन बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात\nRSS च्या पाच दिवसीय चिंतन बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या पाच दिवसीय चिंतन बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. मुळशी तालुक्यातील कोळवण येथे होणाऱ्या या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह, संघाच्या देशभरातील विविध प्रांतांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. संघविस्तार, हिंदुत्व यांसह देशभरातील दलित अत्याचाराच्या घटना, आंदोलने अशा विविध मुद्द्यांवर बैठकीत विचारमंथन होणार आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या पाच दिवसीय चिंतन बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. मुळशी तालुक्यातील कोळवण येथे होणाऱ्या या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह, संघाच्या देशभरातील विविध प्रांतांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. संघविस्तार, हिंदुत्व यांसह देशभरातील दलित अत्याचाराच्या घटना, आंदोलने अशा विविध मुद्द्यांवर बैठकीत विचारमंथन होणार आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोहन भागवत दलित अत्याचार pune rss mohan bhagwat\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2138", "date_download": "2019-02-23T23:28:13Z", "digest": "sha1:ARGMFUK3FNQ74GIJQYNUDY34QOJZJNJY", "length": 5443, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news instant messaging whatsapp central government | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 4 जुलै 2018\nइन्स्टंट मेसेजिंगमधील लोकप्रिय ऍप असलेल्या व्हॉट्सऍपला केंद्र सरकारने इशारा दिला आहे. मागच्या काही दिवसात व्हॉट्सऍपवर फिरणाऱ्या चिथावणीखोर संदेशांमुळे संतप्त जमावाकडून ठेचून हत्या होण्याच्या घटना वाढल्या आहेत. केंद्र सरकारने या घटनांची गंभीर दखल घेतली असून व्हॉट्सऍपला असे बेजबाबदार, चिथावणीखोर मेसेजेस रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आपली नाराजी व्हॉट्सऍपच्या कानावर घातली असून व्हॉट्सऍपला आपली जबाबदारी टाळता येणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे.\nइन्स्टंट मेसेजिंगमधील लोकप्रिय ऍप असलेल्या व्हॉट्सऍपला केंद्र सरकारने इशारा दिला आहे. मागच्या काही दिवसात व्हॉट्सऍपवर फिरणाऱ्या चिथावणीखोर संदेशांमुळे संतप्त जमावाकडून ठेचून हत्या होण्याच्या घटना वाढल्या आहेत. केंद्र सरकारने या घटनांची गंभीर दखल घेतली असून व्हॉट्सऍपला असे बेजबाबदार, चिथावणीखोर मेसेजेस रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आपली नाराजी व्हॉट्सऍपच्या कानावर घातली असून व्हॉट्सऍपला आपली जबाबदारी टाळता येणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2534", "date_download": "2019-02-23T22:42:16Z", "digest": "sha1:GHZZKTKGYZDDLN7XLTAXFSXFISZAT55U", "length": 7784, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news government pulses tur pulses maharashtra government warehouse | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्य सरकारची स्वस्त तूरडाळीची चढ्या भावाने बाजारात विक्री; सरकारी डाळ पळवतंय कोण \nराज्य सरकारची स्वस्त तूरडाळीची चढ्या भावाने बाजारात विक्री; सरकारी डाळ पळवतंय कोण \nराज्य सरकारची स्वस्त तूरडाळीची चढ्या भावाने बाजारात विक्री; सरकारी डाळ पळवतंय कोण \nराज्य सरकारची स्वस्त तूरडाळीची चढ्या भावाने बाजारात विक्री; सरकारी डाळ पळवतंय कोण \nराज्य सरकारची स्वस्त तूरडाळीची चढ्या भावाने बाजारात विक्री; सरकारी डाळ पळवतंय कोण \nराज्य सरकारची स्वस्त तूरडाळीची चढ्या भावाने बाजारात विक्री; सरकारी डाळ पळवतंय कोण \nशनिवार, 11 ऑगस्ट 2018\nसरकारी तुरडाळ डाळ पळवतंय कोण गोदामातून सरकारी डाळ पळवण्याच्या कारभाराचा पर्दाफाश\nVideo of सरकारी तुरडाळ डाळ पळवतंय कोण गोदामातून सरकारी डाळ पळवण्याच्या कारभाराचा पर्दाफाश\nराज्यातील विक्रमी तूर उत्पादनानंतर तूर खरेदी आणि भरडाईपासून सुरू झालेली गैरव्यवहारांची मालिका आता तूर विक्रीपर्यंत पोचली आहे. 35 रुपये किलोने विक्री अपेक्षित असलेली शासकीय तूर, पिशव्या फाडून खुल्या भावाने विकली जात असल्याचा संशय आहे.\nराज्यातील विक्रमी तूर उत्पादनानंतर तूर खरेदी आणि भरडाईपासून सुरू झालेली गैरव्यवहारांची मालिका आता तूर विक्रीपर्यंत पोचली आहे. 35 रुपये किलोने विक्री अपेक्षित असलेली शासकीय तूर, पिशव्या फाडून खुल्या भावाने विकली जात असल्याचा संशय आहे.\nशासकीय तुरीच्या रिकाम्या पिशव्यांचा ढीगच नवी मुंबईत सापडला आहे. यामागे तूरडाळीचे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे पणन विभागातील अतिवरिष्ठ सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. तसंच सखोल चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तूरडाळीची अधिक विक्री व्हावी याकरता स्वस्त धान्य दुकानदारांकडून सर्वप्रथम 55 रुपये किलोप्रमाणे तूरडाळ विक्री करण्यात आली. मात्र महिन्याभरापूर्वी तूरडाळ विक्रीसंदर्भात शासनाने नवीन निर्णय जारी करत 35 रुपयांत तूरडाळ विक्रीस आणली.\nगेल्या काळात आंदोलनं आणि संपाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तुरीच्या तुटवड्यामुळे, 70 रुपयांपर्यंत झालेल्या भाववाढीचा फायदा उचलण्यासाठी शासनाने कंत्राट दिलेले मिलर्स आणि पुरवठादारांनी संगनमताने शासकीय तूरडाळीची एक किलोची पाकिटे रिकामी करुन बाजारभावाने विकल्याचा संशय आहे.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/3029", "date_download": "2019-02-23T23:13:39Z", "digest": "sha1:5JRDPXIRS63667AXMEES4WPWY6EIQOTX", "length": 7719, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news mns and ncp will support the bharat band protest of congress | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपेट्रोल-डिझेल दर��ाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह डाव्यांनी पुकारलेल्या भारत बंदला मनसे आणि राष्ट्रवादी पाठिंबा\nपेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह डाव्यांनी पुकारलेल्या भारत बंदला मनसे आणि राष्ट्रवादी पाठिंबा\nपेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह डाव्यांनी पुकारलेल्या भारत बंदला मनसे आणि राष्ट्रवादी पाठिंबा\nपेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह डाव्यांनी पुकारलेल्या भारत बंदला मनसे आणि राष्ट्रवादी पाठिंबा\nरविवार, 9 सप्टेंबर 2018\nमनसे आणि राष्ट्रवादी काँग्रसने पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होणार\nVideo of मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रसने पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होणार\nपेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसागणिक वाढतायेत. वाढत्या महागाईनं जगायचं कसं हाच प्रश्न सामान्यांपुढे पडलाय. त्यामुळे महगाईविरोधात विरोधकांनी एल्गार पुकारलाय. काँग्रेस आणि डाव्यांनी सोमवारी भारत बंदची हाक दिलीय. कुठे गेले अच्छे दिन हा सवाल करत विरोधकांनी सरकारला पुन्हा एकदा आव्हान दिलंय.\nपेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसागणिक वाढतायेत. वाढत्या महागाईनं जगायचं कसं हाच प्रश्न सामान्यांपुढे पडलाय. त्यामुळे महगाईविरोधात विरोधकांनी एल्गार पुकारलाय. काँग्रेस आणि डाव्यांनी सोमवारी भारत बंदची हाक दिलीय. कुठे गेले अच्छे दिन हा सवाल करत विरोधकांनी सरकारला पुन्हा एकदा आव्हान दिलंय.\nया भारत बंदमध्ये इतर पक्षियांनी सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेसनं केलं होतं त्याला मनसे आणि राष्ट्रवादीनं पाठिंबा दर्शवलाय. बंद असल्यानं गणेशोत्सवासाठी बाहेरगावी जाणाऱ्यांनी सोमवारी संध्याकाळी 5 वाजल्यानंतरच घराबाहेर पडण्याचं आवाहन मनसेनं केलंय. तर इतक्या दिवसात पेट्रोल-डिझेलच्या माध्यमातून वसूल केलेल्या टॅक्सचं काय झालं असा सवाल राष्ट्रवादीनं केलाय.\nगेल्या 15 दिवसांपासून सलग पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत आहेत त्याचा थेट परिणाम महागाईवर होतोय. एकीकडे शेतमालाला भाव नाही म्हणून शेतकरी हतबल आहे तर दुसरीकडे इंधनावरील अधिभार कमी करण्यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न होतांना दिसत नाहीत. याच मुद्यावर विरोधकांनी आता सरकारविरोधात मोट बांधायला सुरूवात केलीय. विशेष म्हणजे विरोधकांनी दिलेल्या बंदच्या आवाहनाला सगळ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. ���रकारसाठी निश्चितच ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल.\nपेट्रोल काँग्रेस भारत राष्ट्रवाद गणेशोत्सव इंधन\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/shivsena-rally-in-poonam-mahajan-loksabha-constituency-340524.html", "date_download": "2019-02-23T23:43:46Z", "digest": "sha1:WSDQKWNO6LRZI2M46YYP3LR3WDXX5NY2", "length": 17815, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत किंग कोण? सोमय्यानंतर शिवसेना पूनम महाजनांना धक्का देण्याच्या तयारीत", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पह���ली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\n सोमय्यानंतर शिवसेना पूनम महाजनांना धक्का देण्याच्या तयारीत\nशिवसेना भाजपच्या मतदारसंघात मेळावे आयोजित करून भाजपला शह देण्याची रणनीती आजमावून पाहतेय की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.\nमुंबई, 10 फेब्रुवारी : 'किरीट सोमय्यांना युती झाली तरी शिवसैनिक मतदान करणार नाही' अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. अशातच आता शिवसेनेना भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. कारण भाजप खासदार पूनम महाजन यांच्या मतदारसंघात युवासेनेनं निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं आहे.\nभाजप खासदार पूनम महाजन यांच्या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. युतीत बेकी कायम असल्याचं चित्र आहे. अशातच आता शिवसेना भाजपच्या मतदारसंघात मेळावे आयोजित करून भाजपला शह देण्याची रणनीती आजमावून पाहतेय की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.\nशिवसेना–भाजप युतीची चर्चा ट्रॅकवर येत असताना ईशान्य मुंबईतील शिवसैनिकांनी मात्र आक���रमक भूमिका घेतली आहे. 'मातोश्री'वर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी युती झाल्यास भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाला जोरदार विरोध केला आहे.\n'युती झाली तरी शिवसैनिक किरीट सोमय्यांना मतदान करणार नाहीत' अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. तसा अहवाल विभागप्रमुखांनी 'मातोश्री'वरील बैठकीमध्ये दिला. यामध्ये पक्ष कारवाईला देखील सामोरं जाण्याची तयारी शिवसैनिकांनी दर्शवली आहे. दरम्यान, बैठकीनंतर शिवसैनिकांनी 'मातोश्री'बाहेर किरीट सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. शिवसेनेच्या या विरोधाचा मोठा फटका किरीट सोमय्यांना बसू शकतो. ईशान्य मुंबईमध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. या साऱ्या गोष्टींचा विचार करता लोकसभा निवडणूक किरीट सोमय्यांना जड जाण्याची शक्यता आहे.\nकिरीट सोमय्यांचा मातोश्रीवर शाब्दिक हल्ला\nसत्तेत एकत्र असले तरी शिवसेना–भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद आहेत. त्यावरून दोन्ही मित्र पक्षांनी परस्परांना लक्ष्य देखील केले आहे. शिवसेनेवर 'शाब्दिक हल्ला' चढवण्यामध्ये ईशान्य मुंबईचे भाजप खासदार किरीट सोमय्या नेहमीच आघाडीवर दिसले. मुंबई पालिका निवडणुकीदरम्यान सोमय्यांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. दरम्यान, सोमय्यांनी केलेली 'माफिया' अशी टीका शिवसेनेच्या जिव्हारी लागली होती. यावेळी शिवसेनेनं देखील किरीट सोमय्यांना 'जशास तसे' उत्तर दिले होते.\nशिवसेना–भाजपमधील दुरावा वाढत असताना 'आता सबुरीनं घ्या' असा आदेश भाजप पक्ष नेतृत्वानं सोमय्यांना दिला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून शिवसेनेवर टीका करण्यात आघाडीवर असलेले किरीट सोमय्या शांत झाल्याचं पाहायाला मिळत आहे. पण, निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिकांनी घेतलेली भूमिका किरीट सोमय्यांना जड जाऊ शकते असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.\nVIDEO : अमित शहांबद्दल बोलताना रावसाहेब दानवेंची भंबेरी, व्हिडिओ व्हायरल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/wrestler-vijay-chaudhary-makes-super-comeback-in-30th-maharashtra-police-sports-competition-in-navi-mumbai-wins-gold-medal/", "date_download": "2019-02-23T23:05:40Z", "digest": "sha1:6FZIUTTVZ3APFD3C3VNT2FE2M6TGDJRY", "length": 7728, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी पुन्हा आखाड्यात, केली सुवर्ण कामगिरी", "raw_content": "\nट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी पुन्हा आखाड्यात, केली सुवर्ण कामगिरी\nट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी पुन्हा आखाड्यात, केली सुवर्ण कामगिरी\n महाराष्ट्राचा स्टार मल्ल विजय चौधरी तब्बल ८-९ महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा स्पर्धात्मक कुस्ती खेळू लागला आहे. विजयने 30 व्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना सुवर्णपदक जिंकले आहे.\nहे सुवर्णपदक विजयने खुल्या वजनी गटात जिंकले आहे. २०१४ पासून ते २०१६ पर्यंत विजयने सलग ३ वर्ष महाराष्ट्र केसरी ही मानाची कुस्ती स्पर्धा जिंकत ६० वर्षांच्या इतिहासात केवळ दुसरा महाराष्ट्र केसरी होण्याच्या मान त्याने मिळवला होता. त्यानंतर दुखापत आणि डी.वाय.एस.पी.पदाचे प्रशिक्षण यामुळे तो काही महिने कुस्तीपासून दूरच होता.\nगेल्या महिन्यात ६१व्या महाराष्ट्र्र कुस्ती स्पर्धेपूर्वी महा स्पोर्ट्सशी बोलताना विजयने आपण आता पुन्हा तयारीला लागलो असून सराव सुरु केला असल्याचे सांगितले होते. आपण संध्याकाळच्या सत्रात सराव करत असून हिंद केसरी स्पर्धेसाठी तयारी करत असल्याचेही विजय बोलला होता.\nया स्पर्धेसाठी जेव्हा भुवगाव पुणे येथे तो आला होता तेव्हा चाहत्यांनी मोठा जल्लोष केला होता. विजयचा मोठा चाहत�� वर्ग हा महाराष्ट्रात आहे त्यामुळे पुन्हा स्पर्धात्मक कुस्तीत पुनरागमन केल्यामुळे कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.\nविजयने या स्पर्धेत १२५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकत आपल्या सध्या करत असलेल्या तयारीची एक झलकच दाखवून दिली आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_6161.html", "date_download": "2019-02-23T23:36:46Z", "digest": "sha1:KJMN6YAEMC7WGDA67XDQUE6D2LKYCZW4", "length": 13930, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ११ - राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे!", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मरा���ी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ११ - राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवाजीराजे फार बारकाईने अभ्यास करून योजना आखीत असत , असे ठाईठाई दिसून येते. लहानमोठ्या कामात त्यांना येत गेलेलं यश पाहिलं की लक्षात येतं , की या राजानं या प्रश्नांचा सर्वांगीण अभ्यासपूर्वकआराखडा तयार केला होता. योजनाबद्धताहा शिवकार्याचा आत्मा. हा अभ्यास त्यांनी कोणत्या साधनांनी केला हे सांगता येत नाही. पण महाभारतातील श्रीकृष्णापासून ते शकुनीपर्यंत साऱ्या राजनीतीवाल्यांची त्यांना अगदी दाट ओळख होती असे वाटते. कृष्णाच्या राजनीतीचा त्यांच्या मनावर फार मोठापरिणाम होता यांत शंका नाही. कृष्णनीतीचा राजकारणात अचूक उपयोग करणारा हा शेवटचा राजा. बाकीचे सारे कृष्णाचं भजन करणारे , देवळं बांधणारे , अन् नवस करणारे भाबडे भक्त\nयावेळी (इ. स. १६५६ अखेर) मोगल राज्याची स्थिती उगीचच चिंताजनक झाली होती. सार्मथ्य प्रचंड होतं. पण राजपुत्रांच्या स्पधेर्मुळे आणि शाहजहानच्या नाजूक प्रकृतीमुळे सर्व दरबारी संभ्रमात पडले होते. भयंकर पाताळयंत्री आणि महत्त्वाकांक्षी आणि तेवढाच ढोंगी औरंगजेब दक्षिणेत बीदर- नांदेड या महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील भागात ससैन्य होता. त्याचे लक्ष बापाच्या आजारपणाकडे अन् म्हणूनच त्याच्या मरणाकडे अत्यंत आस्थेने लागलेले होते. कोणत्याहीक्षणी दक्षिणेतून दिल्लीकडे दौडावे लागेल हे औरंगजेब ओळखून होता. आणि हेच औरंगजेबाचे वर्म शिवाजीराजांनी अचूक हेरले होते. राजांना उत्तरेतून शाहजहानच्या तब्येतीच्या बातम्या येत होत्या. अशाच गंभीर बातम्या राजांना मिळाल्या. त्यांना खात्रीच पटली की , हा औरंगजेबआत्तापासूनच दिल्लीकडे जाण्याच्या अधीर तयारीत आहे. आपल्याला हीच संधी आहे या मोगलांवर झडप घालण्याची\nशिवाजीराजांनी गंमतच केली. त्यांनी आपले वकील सोनो विश्वनाथ डबीर यांना बीदरकडेऔरंगजेबाच्या भेटीसाठी नजराणे देऊन पाठविले. हेतू कोणाचा औरंगजेबाला बनविणे सोनोपंत औरंगजेबाला दरबारी रिवाजाप्रमाणे अदबीने भेटले. खरं म्हणजे अजूनपर्यंत राजांनी मोगली सत्तेला लहानसा ओरखडाही काढला नव्हता , भांडण तर नाहीच ते शक्यही नव्हते. मग सोनोपंतांचा नेमका मनसुबा कोणता ते औरंगजेबाशी साळसूदपणे बोलले की , ' कोकणातील आणि देशावरील विजापुरी आदिलशाहीचा जो मुलूख आमच्या कब्जात आम्ही घेतला आहे ,त्याला तुमची राजकीय मान्यता असावी. '\nम्हणजे राजांनी मुलुख घेतला होता आदिलशाहचा अन् ते मान्यता मागत होते मोगलऔरंगजेबाची फुकटची निष्ठा राजे औरंगजेबापाशी वकीलांमार्फत व्यक्त करीत होते. औरंगजेबाचं यात काय जाणार होतं फुकटची निष्ठा राजे औरंगजेबापाशी वकीलांमार्फत व्यक्त करीत होते. औरंगजेबाचं यात काय जाणार होतं फुकटचं मोठेपण सोनोपंत हा जणू मैत्रीचाच बहाणा करीत होते.\nयातील मराठी डाव औरंगजेबाच्या लक्षात आला नाही. त्याने ही मैत्री मंजूर केली. या दिवशी तारीख होती २ 3 एप्रिल १६५७ . सोनोपंत बिदरहून परतले. राजगडला पोहोचले. राजांशी बोलले आणि फक्त सातच दिवसांनी शिवाजीराजांनी आपलं भरधाव घोडदळ घेऊन , भीमा ओलांडून मोगली मुलखांत मुसंडी मारली. त्यांनी औरंगजेबाच्या ताब्यातील जुन्नर ठाण्यावर एकदम झडप घातली. गडगंज खजिना , शेकडो घोडे आणि युद्धसाहित्य पळविले. (दि. 3 ०एप्रिल १६५७ ) सोनोपंतांनी मैत्रीच्या तहाचं लग्न सातच दिवसांत पार उधळलं. तड्क तड्कतड्क... लगेच राजांनी श्रीगोंदे , पारनेर आणि प्रत्यक्ष अहमदनगर या ठिकाणी असलेल्या मोगली ठाण्यांवर भयंकर घाव घातले. भरपूर लूट मिळविली.\nया साऱ्या बातम्या औरंगजेबाला बिदरला समजल्या. त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. या मराठी कोल्ह्यांनी आपल्याला निष्ठेची हूल दाखवून आपल्यावर उघडउघड हल्ले केले याचा अर्थ काय आपण तहानं गाफील झालो. सिवानं लोणी पळविलं. गाफील का जो माल है , वो अकलमंदका खुराक है\nपण औरंगजेब यावेळी स्वत: काहीही करणार नाही याची अचूक खात्री राजांनी ठेवूनच त्याला निष्ठेच्या तहाचे आमिष दाखविले अन् डाव साधला.\nऔरंगजेबाला घाई होती दिल्लीकडे जाण्याची. कारण बाप अतिशय गंभीर आजारी होता. केव्हा ना केव्हा महाराष्ट्रातून ही मोगलाई सत्ता आपल्याला उखडून काढायचीच आहे. नक्कीच. आत्ता हीच संधी आहे , हे ओळखून ही संधी अचूकपणे राजांनी टिपली. पण पुढची धूर्त नाटकबाजीपाहा. राजांनी हे छापे घालीत असतानाच रघुनाथ बल्लाळ कोरडे या आपल्या बिलंदर वकिलाला औरंगजेबाकडे नजराण्याची चार ताटे द��ऊन रवानाही केले होते. कशाकरता जुन्नर , नगर ,श्रीगोंदे इत्यादी मोगली ठाण्यांवर आमच्याकडून ' चुकून ' झालेल्या दांडगाईबद्दल पश्चाताप आणि क्षमेची याचना व्यक्त करण्याकरिता जुन्नर , नगर ,श्रीगोंदे इत्यादी मोगली ठाण्यांवर आमच्याकडून ' चुकून ' झालेल्या दांडगाईबद्दल पश्चाताप आणि क्षमेची याचना व्यक्त करण्याकरिता या वकिलाने चिडलेल्या औरंगजेबाची भेट घेऊन भरपूर पश्चाताप व्यक्त केला. केलेल्या गोष्टीची खोटी माफी मागितली. हेतू असा की , दिल्लीची घाई लागलेल्या औरंगजेबानं जाताजातादेखील शिवाजीराजांवर लहानमोठासुद्धा घाव घालू नये.\nही सारी कोल्हेबाजी औरंगजेबाला समजत नव्हती काय होती. पण तो अगतिक होता. शत्रूच्याअगतिकतेचा असाच फायदा घ्यायचा असतो , हे कृष्णानं शिकविलं. शिवाजीराजांनी सतराव्या शतकात ओळखलं. ज्या दिवशी आम्ही भारतीय कृष्णनीती विसरलो , त्या दिवसापासून आमची घसरगुंडी चालू झाली.\nशिवाजीराजांच्या दिशेने संतापाने पाहात अन् फक्त हात चोळीत औरंगजेबाला दिल्लीकडे जाणे भागच होते.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lehren.com/news/bhojpuri-south/marathi/-10yearchallenge-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-20190125", "date_download": "2019-02-23T23:27:42Z", "digest": "sha1:NG7B42OLYCKEPBP3RBFN3PTT2C7ZRTCF", "length": 12859, "nlines": 214, "source_domain": "www.lehren.com", "title": "#10YearChallenge: पहा कसे दिसतात तुमचे आवडते कलाकार १० वर्षांपूर्वी - Lehren", "raw_content": "\n#10YearChallenge: पहा कसे दिसतात तुमचे आवडते कलाकार १० वर्षांपूर्वी\n#10YearChallenge: पहा कसे दिसतात तुमचे आवडते कलाकार १० वर्षांपूर्वी\nकाही मराठी कल्ला-कारांनी #10yearchallenge स्वीकारला आहे पहा कसे दिसतात तुमचे आवडते कलाकार १० वर्षांपूर्वी.\n#10YearChallenge: पहा कसे दिसतात तुमचे आवडते कलाकार १० वर्षांपूर्वी Source : Instagram\nआजकालच्या टेक्नो सॅव्ही युगात जर आपल्याला प्रसिद्ध व्हायचं असेल तर सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. मग ते फेसब��क वरचे लाईव्ह असो, इंस्टाग्राम वरचे फोटोस असो किव्हा ट्विटर वरची टिव टिव असो, इथे सारं काही वायरल होतं.\nअसाच एक चॅलेंज सध्या खूप वायरल होतेय. #10YearChallenge. या चॅलेंन्जने अगदी बॉलीवूड आणि हॉलिवूड कलाकारांनाही भुरळ घातली आहे, मग अशात आपले मराठी कलाकार कसे मागे राहतील.\nकाही मराठी कल्ला-कारांनी हा चॅलेंज स्वीकारला आहे आणि आपण १० वर्षांपूर्वी कसे दिसत होतो हे फोटोसद्वारे दाखवले आहे. पहा १० वर्षांपूर्वी कसे दिसत होते तुमचे आवडते कलाकार.\n१. अक्षया देवधर: सर्वांची लाडकी अंजलीबाई म्हणजेच अक्षया देवधर ने आपला १० वर्ष जुना फोटो इंस्टाग्राम वर शेअर केला. विशेष म्हणजे अक्षया मध्ये या १० वर्षात फारसा काही बदल झालेला दिसत नाही.\n२. अमेय वाघ: अभिनयातील वाघ अशी ओळख असलेल्या अमेय वाघने आपल्या फोटोला एक भन्नाट कॅप्शन दिलाय. तो लिहितो \"आता आयुष्यातले challenges काय कमी होते त्यात हा 10 year challenge आलाय\n३. सिद्धार्थ चांदेकर: चॉकलेट बॉय सिद्धार्थ १० वर्षांपूर्वीही तसाच होता. अगदी गोड, सालस आणि गोंडस. सिद्धार्थ मध्ये बराच फरक झालेला दिसतोय. म्हणजे तो हॅंडसम दिसतोय असा म्हणायला हरकत नाही.\n४. सुयश टिळक: रंगमंच, मालिका आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप पाडणारा पारंगत अभिनेता म्हणजे सुयश टिळक. या फोटोमध्ये सुयशचे २ नवीन लूक्स पाहायला मिळतात. १० वर्षांपूर्वी गोड दिसणारा सुयश, बापमाणूसमध्ये एका रांगड्या अवतारात सगळ्यांना दिसला आणि भावलासुद्धा.\n५. मयुरी वाघ: आपली लाडकी अस्मिता म्हणजेच मयुरी वाघने तिची पहिली मालिका वचन दिले तू मला आणि आताचा असे २ फोटो शेअर केले. मयूरीमध्येहि फारसा बदल झालेला दिसत नाही.\n६. तेजश्री प्रधान: मुळात ग्लॅमरस असणारी तेजश्री या जुन्या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. जान्हवी ची भूमिका घराघरात पोहोचवणारी तेजश्री पुन्हा मालिकांमध्ये कधी दिसणार याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे.\n७. गौरी नलावडे: \"2008 to 2018 , 2029 साठी आत्ताच १ फोटो shortlist करून ठेवायला हवा बघा मोजून ठेवा किती वय होणार\" असं गौरी म्हणते.\n८. संग्राम समेळ: बापमाणूस मधून आणखी एक अभिनेता झळकला तो म्हणजे संग्राम समेळ. मुळातच रांगडा आणि डॅशिंग असलेला संग्राम या फोटोमध्ये खूपच वेगळा दिसतोय.\n९. हर्षद अतकरी: अंजली या मालिकेतील डॉक्टर यश सगळ्यांनाच ठाऊक असेल. पहा हर्षद चा हा जुना फोटो आणि तुम्ही त्याचे फॅन व्हाल.\n१०. ऋषी सक्सेना: काहे दिया परदेस मधील ऋषी एका मालिकेतून कमालीचा लोकप्रिय झाला. १० वर्षांपूर्वीचा हा ऋषी आणि आताचा ऋषी किती वेगळा दिसतो नई.\nअभिनेत्री स्मिता तांबे करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nमोगरा फुलला: नव्या अवतारातील स्वप्नील जोशी तुम्ही पाहिलात का \nहोणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करत मधुरा वेलणकरने पूर्ण केला प्रयोग\nअभिनेत्री स्मिता तांबे करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nअभिनयात निपुण असणारी स्मिता तांबे आता निर्मिती क्षेत्रात आपले नशीब अजमावणार आहे.\nमोगरा फुलला: नव्या अवतारातील स्वप्नील जोशी तुम्ही पाहिलात का \nजर आपण स्वप्नील जोशीचा मोगरा फुलला या नव्या कोऱ्या सिनेमातला लुक पाहिला तर त्याची चॉकलेट बॉय इमेज थोडी मागे राहील.\nहोणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करत मधुरा वेलणकरने पूर्ण केला प्रयोग\n'गुमनाम है कोई' या नाटकाच्या प्रयोगाच्यावेळी अचानक मधुराचा पाय लचकला. पण तरीही होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करत तिने प्रयोग पूर्ण केला.\nअभिनेत्री स्नेहा वाघने एका सीन साठी घेतली कठोर मेहनत\nचंद्रगुप्त मौर्य या मालिकेच्या एका सीनसाठी अभिनेत्री स्नेहा वाघ सध्या प्रचंड मेहनत घेतेय.\nसारे तुझ्याचसाठी: कार्तिक आणि श्रुतीचा आगळा वेगळा व्हॅलंटाईन डे\nव्हॅलंटाईन डेचं निमित्त साधून श्रुतीक एका आगळ्या वेगळ्या थाटात व्हॅलंटाईन डे साजरा आहेत.\nअभिनय क्षेत्रातील तारा निखळला रमेश भाटकर यांचे निधन\nरमेश भाटकर यांचे ४ फेब्रुवारी, २०१९ रोजी मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. गेली वर्षभर कॅन्सरशी चाललेली त्यांची झुंज अखेर काल संपली.\nअक्षरा सिंह का नया गाना 'का हो का हाल बा' ने जीता दर्शको का दिल\nआम्रपाली संग रवि किशन ने किया 'महासंग्राम' का ऐलान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2016/12/blog-post_73.html", "date_download": "2019-02-23T22:37:22Z", "digest": "sha1:SPPFPLP5724C3GUQGWBNKDPWSMZBGC4G", "length": 18699, "nlines": 61, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: शिवार", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या सा���्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nवैशाखाच्या महिन्यातलं ऊन अंग अंग जाळत जायचं. रापलेल्या जीवांची घालमेल व्हायची. मग शेतात राबणारी माणसं बांधावरच्या झाडाखाली कलंडलेली दिसायची. कुठूनतरी अचानक आकाशात ढगांची वेल जमू लागायची. वाऱ्याचा वेग शिवरातनं धावू लागायचा. आकाशात धुळीचे लोट पसरत जायचे. विजांचा प्रचंड कडकडाट करीत वळीव यायचा. माणसं गुराढोरासकट घराच्या ओढीनं गावाकडं धावत सुटायची. मातीचा सुगंध वाऱ्याच्या झुळकेसोबत पळत यायचा. ओढ्या वगळीना आलेलं गढूळ पाणी उतारानं सुसाट खळखळाट करीत वाहत जायचं. पांदीत चिखल व्हायचा. पाऊस ओसरायचा. पुन्हा रात्र झाली की विजांचा गडगडाट करीत पाऊस कोसळायचा. गावाबाहेरून वाहणारी नदी वाढणाऱ्या पाण्यासोबत फुगत जायची.\nमग शेतीच्या कामांना जोर चढायचा. शिवारातनं माणसं दिसू लागायची. कुळव फिरू लागायचे. बायामाणसं मागं सड-काशी वेचायची. अन बगळे किडे टिपत राहायचे. बैलांना उद्देशून म्हंटली गेलेली गाणी सारा आसमंत दणाणून सोडायची. घराघरात गाडग्या मडक्यात भरून ठेवलेलं बी-बियानं बाहेर काढलं जायचं. तोपर्यंत मृग नक्षत्र निघालेलं असायचं. मग मागचा पाऊस सुरु व्हायचा. माती गारेगार होऊन जायची. ओलसर मातीला घात आली की शेतात पेरणीच्या कामांना वेग चढायचा. चाढ्यावर मूठ धरली जायची. कुरीच्या मागं कासोटा घातलेल्या बायका मोगण घालत चालत रहायच्या. मधूनच पावसाचा शिडकावा होत राहायचा. मग डोक्यावर बारदाने पांघरली जायची. भिजुन गेलेले बैलाचे जू फडक्यानं पुसलं जायचं. पुन्हा मोठ्यानं बैलांची नावं घेतली जायची. गाणी सुरु व्हायची. बघता बघता साऱ्या गावाची पेरणी झालेली असायची. मग एखांद्या आडल्या नडल्या दावणीला जनावर नसलेल्या शेतकर्याची सगळे मिळून पेरणी करून द्यायचे.\nमग काही काळानं मातीतून कोवळे अलगद कोंब शिवारातून तोंड वर काढू लागले की शेतकर्याच्या आनंदाला पारावर उरायचा नाही. बघता बघता सारी रानं हिरवीवार होऊन जायची. कोवळ्या पिकावरून थंडगार वारा वाहत राहायचा. मग बराच काळ गायब झालेल्या किड्या मुंग्या जाग्या झालेल्या असायच्या. त्या वाढण्याऱ्या पिकावरून खेळत राहायच्या. तुडतुडे, भुंगे, टोळ उडत राहायचे. भुईमुगाच्या शेतातून फिरणारा पैसा किडा हातात घेतला की गोल पैशासारखा ओंजळीत चिकटून बसायचा. माळावर पिवळी धमक सूर्यफूलं दिसू लागली की त्या शेतातून हमखास गोगलगाई फिरताना दिसायची. तिला स्पर्श करताच ती अंग आकसून घ्यायची.\nपावसानं गावाबाहेची नदी दुथडी भरून वाहत जायची. ओढ्या वगळीना आता खळखळ करीत संथ पाणी वाहत राहायचं. मग त्या पाण्यात मासे खेकडे पकडायला वेग यायचा. पांदीतली घाणेरी मातलेली असायची. सोबत माळावर रंगबिरंगी फुले उमललेली असायची. त्यावरून बागडणारी रंग बिरंगी फुलपाखरे चिमटीत पकडली की अलगद निसटून जायची. भोपळ्याच्या, गुळवेलीच्या, दोडक्याच्या, काकडीच्या वेली जागोजागी लगडलेल्या असायच्या. कुरणात गायी म्हशी चरायच्या. तिकडे शेतात भुईमुगाची फुले झडून, आरा सुटून त्यांना शेंगा लागलेल्या असायच्या. पोटऱ्यातनं हिरवी गार जोंधळ्याची कणसं फुटू लागायची. त्याच्यावरचा फुलोरा जाऊन गच्च भरलेल्या दाण्याचं कणीस मोत्यासारखं दिसायचं.\nदिवाळीच्या आधी सुगी सुरु व्हायची. मग बाया माणसांची तारांबळ उडायची. म्हातार्या कोताऱ्या माणसासहित भल्या पहाटे चांदणी उगवायला शेताकडं झुंबड उडायची. दसऱ्याला पुजलेली हत्यारे नव्या दमानं रानातनं खेळू लागायची. कापलेल्या बोटांना फडकी गुंडाळली जायची. एकमेकांना मदत करीत सुगी पुढे सरकत राहायची. मग शेतातल्या वस्तीवर खळी केली जायची. पाणी मारून रोळ फिरवून तुडवून तुडवून जमीन घट्ट केली जायची. मग शेणानं सारवलेल्या खळ्यावर जोंधळ्याची कणसं पसरली जायची. बैलांची जोडी दगडी रोळ खळ्याभोवती गोल गोल फिरवून टपोर्या कणसाच्या पिश्या करायचे. बायका उरलेल्या पिश्या बडावण्याने बडवयाच्या. गडीमाणसं माचव्यावर उभे राहून बुट्टी घेऊन वाऱ्यावर उफणनी करायचे. पांढऱ्या शुभ्र मोत्यासारखा दिसणारा जुंधळ्याचा ढीग मग पोत्यात भरला जायचा. उभी केलेली पोत्याची ठेल बैलगाडीची वाट पाहात घराच्या ओढीनं खळ्यात सांज होईपर्यंत उभी असायची. घर धन धान्यांनी भरून जायचे. तोपर्यंत थंडीची चाहूल आलेली असायची. शेकोट्या पेटल्या जायच्या. सारा गाव धुक्याची झालर पांघरूण घ्य��यचा. दिवाळी दारात आलेली असायची आणि मातीचा सुगंध संपून आता घरा घरातल्या चुलीवर कढई चढायची. अन वाफाळणाऱ्या कढईतुन खमंग सुवास घरा घरातील दारातून बाहेर पसरायचा...\n...आता माणसासारखीच शेतीही बदलली आहे. पौष्टिक बियाणे जाऊन त्याजागी संकरीत सुधारित जातीची कमी कालावधीत येणारी नवीन बियाणे आलीत. नैसर्गिक खते जाऊन रासायनिक खते आलीत. सोबत नवीन तण घेऊनही आलीत. औषधांच्या मारल्या जाणार्या फवाऱ्यामुळे आता तुडतुडे, भुंगे, टोळ, वाणीकिडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ते आता शेतातून पाहिल्यासारखे उडताना दिसत नाहीत. आधुनिक शेतीच्या नावाखाली आम्ही या नैसर्गिक वैभवाला कायमचं गाढून टाकलंय. आता पूर्वीसारखा म्हातारा, मघा, रोहिणीतला पाऊस बरसत नाही. तो ही बेभरवशी झालाय. इथल्या माणसासारखाच. आता इथल्या पाऊसाने गावाबाहेरून वाहणारी नदी रात्रीची कधीच फुगत नाही. एकेकाळी ज्यांच्या जीवावर शेती चालायची ती लाकडी औजारे कधीच सांगाडे बनून गोठ्यात अडवळनी जागेत पडलीत. पूर्वीसारखे बैल आता घारापुढच्या गोठ्यात दिसत नाहीत. त्यांच्या गळ्यातून निघणारा घुंगरांचा मंजुळ स्वर राहिला नाही की चाबकांचा फट फट निघणारा आवाजही उरला नाही. आता खळ्यात मळणी होत नाही की माचव्यावर उभे राहून वाऱ्याच्या दिशेने जुंधळं सोडत डोकं बांधलेल्या बायकाही उरल्या नाहीत. आता गोफणीतून दगड सुटत नाही की पहाटेपासून हाक्यानी रान दणाणून सोडलं जात नाही. शेतातली सरमाडानं शेकारलेली खोप उरली नाही की आत उन्हाला विसावा घेणारी माणसंही उरली नाहीत.\nबदल बदल आणि बदल छे छे मातीतून आलेलं सृष्टीचं वैभव आम्ही मातीतच गाडून बसलोय...\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 3:02 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617930", "date_download": "2019-02-23T23:28:30Z", "digest": "sha1:JPR5MU5UT7YCZUWAAETY2TWFHOEDWYPK", "length": 8580, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुया - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुया\nपर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुया\nपावसाळय़ात बहरणाऱया निसर्ग सौंदर्याची खरी उपासना-पूजा म्हणजेच पर्यावरणपूरक गणेश चतुर्थीची संकल्पना आहे. ही गणेश चतुर्थी ‘इको प्रेंडली’ पद्धतीने साजरी करण्यासाठी आपण सर्वांनी सर्व प्रथम आपल्या घरात विराजमान होणाऱया गणेश मूर्तीपासून सुरुवात करायला हवी, यासाठी प्लास्टर ऑफ पॅरीस च्या गणेश मूर्तीला नाकारावे लागेल, असा संदेश डिचोलीचे नगराध्यक्ष राजाराम उर्फ सतीश गावकर यांनी दिला आहे.\nआमच्या पूर्वकालीन गणेशोत्सवातील गणेश चतुर्थी आठवल्यास लक्षात येते की त्यावेळी इतका झगमगाट नव्हता. कुठे प्लास्टिकचा वापर नव्हता. थर्माकोलचा वापर तर क्वचितच दिसायचा. प्लास्टर ऑप पॅरीसच्या मूर्तीविषयी त्याकाळी कोणाला साधी कल्पनाही नव्हती. आज मात्र काळ फार बदलला आहे. आज पर्यावरण व निसर्गाबरोबर मानवी जीवनालाही वाईट परिणाम करू लागले आहे. त्यासाठी आज पुन्हा सर्वांनी पर्यावरणपूर्वक गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी स्वत:पासून सुरुवात करणे गरजेचे आहे.\nडिचोली नगरपालिकेने स्वच्छतेच्या बाबतीत सदैव एक पाऊल पुढे ठेवलेले आहे. शहरात प्लास्टिकचा कचरा आटोक्यात आणताच इतर वस्तूंचा कचराही वेळोवेळी हटविण्याची मोहीम कायम ठेवली आहे. या पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पावर या कचऱयाची विल्हेवाट लावली जात असताना ‘सोलीड वेस्ट मेनेजमेंट’च्या निर्देशानुसार प्लास्टिक कचरा अधिक प्रमाणात ज��िनीवर राहू नये यासाठी आमचे सदैव प्रयत्न असतात, असे नगराध्यक्ष गावकर म्हणाले.\nकाही दिवसांपूर्वी झालेल्या पालिका मंडळाच्या डिचोली बाजारात व इतर ठिकाणी 50 मायक्रोन पेक्षा कमी दर्जाचे प्लास्टिक विकणाऱयाविरोधात कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा ठरावा घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरु करण्यास आली असून नोटीस जारी करण्याचे काम हाती घेतलेले आहे. बहुतेक येत्या 2 ऑक्टोबरपासून डिचोली प्लास्टिक बंदीचा कडक कायदा लागू करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत, असे गावकर यांनी सांगितले.\nइको प्रेंडली गणेश चतुर्थी साजरी करायची झाल्यास सर्व प्रथम आपण आपल्या गणेशमूर्ती पारंपरिक चिकण मातीच्या खरेदी करून त्या पुजेला लावाव्यात. त्यामुळे आपल्या मनाला किती दैवी समाधान लाभण्याचा अनुभव घ्या. त्याचबरोबर गणेश विसर्जनवेळी पिशवीत ठेवलेले निर्माल्य पाण्यात सोडताना पिशवी उघडून सोडावे. तसेच सदर पिशवी पाण्यात न टाकात जवळच असलेल्या कचरा कुंडीत टाकावी, असा सल्ला सतीश गावकर यांनी दिला.\nअल्पसंख्यांक वित्त, विकास महामंडळाची स्थापना\nगुडघाजोड रचनेत ‘ज्युनाइन नी सिस्टिमचा’ वाटा महत्वाचा\nएमपीटीच्या पथकाकडून धोका पत्करून मदतकार्य, विदेशी जहाजावरील अभियंता खोल समुद्रात आजारी\nव्यस्थ जीवनातील एक दिवस सर्वसामान्यांसाठी\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/shows/diwasbharachya-batmya/news18-lokmat-24-jan-10-pm-divasbharacha-batmya-335028.html", "date_download": "2019-02-23T22:51:21Z", "digest": "sha1:32JW2N3YSXQOTXQ54N3QZDPPDJ6DTGO5", "length": 12869, "nlines": 166, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "NEWS18 LOKMAT 24 Jan 10 PM DIVASBHARACHA BATMYA", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nविशेष कार्यक्रम February 4, 2019\n#Youthकोर्ट : मराठवाड्यात कुणाची हवा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nRailway Jobs : रेल्वेत 1.30 लाख Vacancies; कसं करायचं अप्लाय\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2016/07/blog-post_34.html", "date_download": "2019-02-23T23:49:54Z", "digest": "sha1:JIPVYYL5EYEUMVU7ZQ53IVUEUKG5OAUA", "length": 11876, "nlines": 56, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: गणुबा", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nतिसऱ्या बाळंतपणात बायको मेली तसा गणुबा जास्तच दारुत बडाला. दिवस रात्र गावाबाहेरच्या मालीच्या हातभट्टीच्या गुत्यावर पडून राह्यचा.नंतर नंतर तर घरातल्या सगळ्या वस्तु गावातल्या दुकानदारांच्या घरातल्या फळीवर जावून बसल्या. उरलेला जमिनीचा तुकड़ा पण उधारीत गेला. बालपन कोमेजून दोन लहान पोरांची शाळा कायमची सुटली. गावतल्या लखुबा शेटने सोन्या चांदीच्या दुकानला शेट बनवतो म्हणून दोन्ही पोरं केरळला नेली. म्हातारी तर पार कोसळून गेली.रागाने कधीकधी मालीच्या गुत्त्यावर जावून हातपाय घासायची. पण काही उपयोग झाला नाही. चार महिन्याच्या चिमुकलीला वस्तिवरच्या गोठ्याच्या बाहेर शेजारी पाजारी म्हशीच्या धारा काढ़ताना कपभर दूधाच्या आशेने डोळयांची वाळवंटे करुन बसू लागली. भुकेने चिमुकलीचा आक्रोश तिचं काळीज पेटवून द्यायचा. मग खपाटीला गेलेल्या तिच्या पोटावरची सुकलेली कातडी वर खाली व्हायची. सुरवातीला शेजाऱ्यानी थोड़े थोड़े शीळे पाके दिले पण \"रोजचच मडं त्याला कोण रडं\" करीत शेजारी पण दूर पळाले. मग गोठ्यातली वाळलेली मकेची कणसे सोलून कोपऱ्यातल्या जात्यावर भरडून म्हातारी चुलीवर रटारटा कण्या शिजवून पोटाची आग भागवू लागली. कशाची तरी पेज करुन पोरीला पाजायची. पण त्यानं तिची भूक संपायची नाही. तिचा आक्रोश रात्रीच्या एकांतात अंधार कापीत दुरपर्यन्त जायचा. गावातली परटाची शाली एका रात्री म्हातारीजवळ आली अन कानात कायतरी कुजबुजुन गेली. तवापासून तर म्हातारीचा डोळ्याला डोळा लागला नाही. एक मन म्हणायचे, 'शालीचा सल्ला घ्याला नको' तर दूसरे मन म्हणायच,' 'आपल्या मागं हिचं कोण बघणार घरात ठीवुन पण उपाशीच मरणार...'\n...सूर्याची किरणे ओढा ओलांडून वस्तीकडं आली तशी म्हातारी चिमुकलीला काखत धरून कोवळ्या उन्हाला अंगणात येवून बसली. तशी पलिकडच्या गोठ्यातली किसाबाई म्हशीच्या कासत तसच शिल्लक दूध ठेवून दूधाची किटली घेवून घरात पळाली. म्हातारीच्या डोळ्यातनं पाण्याची धार मांडीवरल्या चिमुकलीवर पडली तशी घा���रुन चिमुकली रडायला लागली. इतक्यात ओढ़ा ओलांडून एक पांढऱ्या रंगाची व्हॅन वस्तीच्या दिशेने येताना दिसली. तशी म्हातारी भीतीनं थरथर कापायला लागली. व्हॅन येवून गोट्याच्या पुढच्या वाळलेल्या तुळशी जवळ येवून थांबली अन परटाच्या शालीसोबत एक जोडपं खाली उतरलं. शाली म्हातारीला म्हणाली,\" त्यांच्या घरी लई शिरिमंती हाय पण त्यासनी मुलबाळ झालं नाय पण त्यासनी मुलबाळ झालं नाय तुझ्या नातीला चांगलं संभाळत्याल तुझ्या नातीला चांगलं संभाळत्याल तू नगस काळजी करूस.\" त्यातील बाईने हातातील खेळणी दाखवत चिमुकलीला उचलून घेतली तसा म्हातारीच्या डोळ्यांचा बांध फुटला...\n...गाड़ी ओढ़ा ओलांडून दूर झाडांच्या आडोशाला दिसेनासी झाली. पण पांढऱ्या गाडीतून कायमचं शहराकडे धावत जाणाऱ्या काळजाच्या चिमुकल्या तुकड्याकडं म्हातारी हात जोडून तशीच मुसमुसत बघत राहिली...\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 1:11 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/544077", "date_download": "2019-02-23T23:26:12Z", "digest": "sha1:Z3QSHWQTOX3ZEHCA7FNP4ETDIQWCIZNN", "length": 8114, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वेलिंग येथे ‘कला मंथन�� कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » वेलिंग येथे ‘कला मंथन’ कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद\nवेलिंग येथे ‘कला मंथन’ कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद\nशांतादुर्गा क्रीडा आणि सांस्कृतिक क्लब, वेलिंग गोठण आणि कला व संस्कृतीक संचालनालय, गोवा राज्य यांच्या सयुक्त विद्यमाने ‘कला मंथन’ कार्यक्रम नुकताच गोठण येथील श्री साई पादुका मंदिरात उत्साहात झाला.\nकार्यक्रमाचे उद्घाटन कला व सांस्कृतिकमंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी त्याच्या सोबत चित्रकार, नाटय़कलाकार श्रीधर कामत बांबोळकर, सरपंच मंगलदास गावडे, संगीतकार नितीन म्हार्दोळकर, लोककलाकार कांता गावडे, व्हिपीके सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक गावडे, उद्योजक रुपेश नाईक, व्हिपीकेचे संचालक रामा गावडे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विठोबा गावडे, दत्तानंद गावडे, प्रभात वेलिंगकर यांच्या हस्ते होणार आहे.\nकलाकारांनी आपल्या कले बरोबरंच शिक्षणही घेण गरजेचे आहे. आई-वडीलानी आपल्याला शिक्षण दिले म्हणून आम्ही आज ताट मानेने जगत आहोत. ज्याच्याकडे शिक्षण आहे तो सर्वांत श्रीमंती माणूस आहे असे उद्गार कला व संस्कृतीक मंत्री गोविंद गावडे यांनी वेलिंग येथील शांतादुर्गा क्रीडा आणि सांस्कृतिक क्लब यांनी आयोजित केलेल्या कला मंथक कार्यक्रमास काढले. वेलिंग गावामध्ये घराघरात कलाकारांनी जन्म घेतला आहे. गावातील संस्थानी विविध कार्यक्रम आयोजित करुन नविन कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे. दुसऱयांसाठी जो काम करतो त्यांच्या पदरी यश नाक्किच मिळणार. कलाकारांना प्रोत्साहन देणाऱया संस्था बरोबर मी सदैव असणार असे गावडे यांनी सांगितले.\nविविध कार्यक्रम आयोजित करुन कलाकारांना कलेचे व्यासपिठ दिले पाहिजे. कलेने सर्व क्षेत्रामध्ये चैतन निर्माण केले आहे. आपल्या पुर्वजांनी आपली सांकृती ठिकवून ठेवली आहेत ती आपण पुढे नेली पाहिजे असे श्रीधर कामत बांबोळकर यांनी सांगितले. परिक्षेत क्रीडाचे गुण विद्यार्थ्यांना दिले जाते त्याच प्रमाणे कला क्षेत्रामध्ये भाग घेणाऱया विद्यार्थ्यांना गुण देण्याचे काम संकृतीक मंत्री गोविंद गावडे यांनी हाती घेतलेले आहे असे बांबोळकर म्हणाले.\nमंगलदास गावडे, अशोक गावडे, कांता गावडे यांनीही ���पले विचार व्यक्त केले. डॉ. विठोबा गावडे यांनी संस्थेचा आढावा घेतला. आभार प्रदर्शना नंदर स्पर्धाना सुरुवात झाली.\nवैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाचा विद्यार्थ्यांना फटका\nसोनशीत पाण्याची सोय करण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात\n‘देशभूषण’च्या सोफिया शेखचे वक्तृत्व स्पर्धेत यश\nमडकई येथे अपघातात दुचाकीचालक ठार\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/603774", "date_download": "2019-02-23T23:30:02Z", "digest": "sha1:IXXELWER3RXXK3DGLO6EQSQETVC2RDTY", "length": 6175, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार ; चंद्रकांत खैरेंना हाकलले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार ; चंद्रकांत खैरेंना हाकलले\nकाकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार ; चंद्रकांत खैरेंना हाकलले\nऑनलाईन टीम / औरंगाबाद :\nमराठा आरक्षणसाठी जलसमाधी घेणारे आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर कायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो लोक उपस्थित होते. शिंदे यांच्या अंत्यसंस्कारासाठी कायगाव येथे आलेले शिवसेना नेते, खासदार चंद्रकांत खैरे यांना यावेळी मराठा तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत खैरे यांना अक्षरशः हाकलून लावले.\nगंगापूर तालुक्मयातील कायगाव येथे आज सकाळी 11 वाजता काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान भाऊ अविनाश शिंदे याने काकासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला. अंत्यसंस्कार सुरू असतानाच शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे घटनास्थळी आले. त्यामुळे मराठा तरूण प्रचंड संतप्त झाले. या तरुणांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी केली. या तरुणांनी राज्यसरकार आणि शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही तरूणांनी तर खैरेंच्या अंगावर धावून जात त्यांना अक्षरशः हाकलून दिलं. आम्हाला या ठिकाणी कोणताही लोकप्रतिनिधी नकोय, असं या तरुणांनी स्पष्ट केलं. त्यामुळे तरुणांचं रौद्ररूप पाहून खैरे यांनीही घटनास्थळावरून काढता पाय घेतला. दरम्यान, शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांना निलंबित करण्यात आलं आहे.\nमाटुंगा पुलावर भीषण अपघात\nशेअर बाजारात मोठी घसरण\nवादळी वाऱयांनी दिली ‘मान्सूनपूर्व’ची चाहूल\nPaytm च्या माध्यमातून तिकीट बुक करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे शुल्क माफ\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/612684", "date_download": "2019-02-23T23:39:47Z", "digest": "sha1:UTHSYWP2QHBMGEAQLNVEMWJFQMISDI7J", "length": 5711, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रुची सोयाच्या विक्रीस बँकांची मंजुरी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » रुची सोयाच्या विक्रीस बँकांची मंजुरी\nरुची सोयाच्या विक्रीस बँकांची मंजुरी\nअदानी विल्मर 6 हजार कोटी रुपयांना खरेदी करणार पतंजली बाहेर\nदेशातील सर्वात मोठी खाद्यतेल उत्पादक कंपनी ‘रुची सोया’ची फॉर्च्युन ब्रॅन्डची मालकी असणाऱया अदानी विल्मर कंपनीला विक्री करण्यास बँकांकडून मंजुरी देण्यात आली. अब्जाधीश गौतम अदानी यांची कंपनी इंदोरमध्ये मुख्यालय असणाऱया रुची सोयाची खरेदी करेल. बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाने या कंपनीच्या खरेदीसाठी 5,700 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र 96 टक्के कर्जदात्यांनी अदानी विल्मरला पसंती दिली.\nपहिल्या लिलावामध्ये पतंजलीने 4,300 कोटी आणि अदानी विल्मरने 3,300 कोटी रुपयांची बोली लावली होती. 16 जून रोजी संपलेल्या दुसऱया लिलावादरम्यान विल्मरकडून सर्वाधिक रक्कम आल्याचे समोर आले. विल्मरकडून मिळणाऱया एकूण रकमेपैकी 53 टक्के पैसे बँकांना मिळणार आहेत. खरेदीला अंतिम रुप देण्यासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे पाठविण्यात येणार आहे. दिवाळखोरी प्रक्रियेचा सामना करत असणाऱया रुची सोयाकडे 12 हजार कोटींचे कर्ज आहे. एसबीआयचा हिस्सा 1,822 कोटी आहे.\nअदानी विल्मरने सर्वाधिक बोली लावल्याचे समजल्यानंतर पतंजलीने लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अदानी समूहाच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.\nजानेवारी महिन्यात औद्योगिक उत्पादन निर्देशांक तेजीत\nबँक विलीनीकरणाची संख्या वाढणार\nभारत-चीन चहा निर्यात करार\nआयटीसीच्या नफ्यात 4 टक्क्यांनी वाढ\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/badla-official-trailer-on-youtube-amitabh-bachchan-taapsee-pannu-shahrukh-khan-341277.html", "date_download": "2019-02-23T23:22:56Z", "digest": "sha1:LP7DWYN3CKU36TVIJUR2LGTOULK7ZU2V", "length": 13939, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Badla Trailer: माफ कर देना भी हर बार सही नहीं होता", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nBadla Trailer: माफ कर देना भी हर बार सही नहीं होता\nया ट्रेलरमध्ये अमिताभ आणि तापसी एक मर्डर मिस्ट्री सोडवण्याचा प्रयत्न करताना दाखवण्यात आले आहेत.\n‘पिंक’ सिनेमानंतर अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. आगामी बदला सिनेमात दोघं एकत्र काम करत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये अमिताभ आणि तापसी एक प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करताना दाखवण्यात आले आहेत. सुजॉय घोष दिग्दर्शित हा सिनेमा येत्या ८ मार्चला प्रदर्शित होत आहे.\nया ट्रेलरमध्ये अमिताभ आणि तापसी एक मर्डर मिस्ट्री सोडवताना स्पष्ट दिसत आहे. 'बदला' या सिनेमाची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिलीज एण्टरटेनमेन्ट बॅनरकडून केली जात आहे.\nशाहरुख खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून सिनेमाचं पोस्टर शेअर करत म्हटलं की, ‘आता वातावरण बदलल्यासारखं वाटत आहे.’ याआधी शाहरुखने सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना टॅग करून ‘मी तुमचा ‘बदला’ घ्यायला येत आहे. तयार रहा.’\nयाला उत्तर देताना अमिताभ यांनी लिहिले की, ‘अरे शाहरुख ‘बदला’ घेण्याची वेळ निघून गेली.. आता सगळ्यांना ‘बदला’ दाखवण्याची वेळ आली आहे.’ सोशल मीडियावर बॉलिवूडच्या बादशहा आणि महानायकाचं हे संभाषण साऱ्यांनाच आवडलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये ��ूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1646", "date_download": "2019-02-23T22:58:13Z", "digest": "sha1:IREST262NZSP5GXXSNMXFQV2C2FKYQFA", "length": 5405, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news aurangabad dumping garbage issue | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबादकरांचा गारबेज वॉक.. २ महिने झाले, कचरा प्रश्न जसाच्या तसा.\nऔरंगाबादकरांचा गारबेज वॉक.. २ महिने झाले, कचरा प्रश्न जसाच्या तसा.\nऔरंगाबादकरांचा गारबेज वॉक.. २ महिने झाले, कचरा प्रश्न जसाच्या तसा.\nऔरंगाबादकरांचा गारबेज वॉक.. २ महिने झाले, कचरा प्रश्न जसाच्या तसा.\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nऔरंगाबाद शहरातील कचरा समस्येला 2 महिने पूर्ण झालेत. शहरातील कचरा समस्येचा निषेध करण्यासाठी शहरातील नागरिकांनी गारबेज वॉक आंदोलन केलं. शहरातील कचऱ्यावर काही प्रमाणात प्रक्रिया होत आहे. मात्र, परंतु अजूनही महानगरपालिकेला रोज शहरात निर्माण होणाऱ्या संपूर्ण कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे अजूनही शहरात पावलोपावली कचरादर्शन घडत असल्याने पहिला मिळतो. आणि याचाच निषेध करत औरंगाबादकरांनी गारबेज वॉक आंदोलन केल.\nऔरंगाबाद शहरातील कचरा समस्येला 2 महिने पूर्ण झालेत. शहरातील कचरा समस्येचा निषेध करण्यासाठी शहरातील नागरिकांनी गारबेज वॉक आंदोलन केलं. शहरातील कचऱ्यावर काही प्रमाणात प्रक्रिया होत आहे. मात्र, परंतु अजूनही महानगरपालिकेला रोज शहरात निर्माण होणाऱ्या संपूर्ण कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे अजूनही शहरात पावलोपावली कचरादर्शन घडत असल्याने पहिला मिळतो. आणि याचाच निषेध करत औरंगाबादकरांनी गारबेज वॉक आंदोलन केल.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2339", "date_download": "2019-02-23T22:45:00Z", "digest": "sha1:N2SE2HRTONRFIUY2JV7H5W5QW5LDGCYW", "length": 6189, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news mumbai shivsena mns fight | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबईत शिवसेना-मनसे कार्यकर्ते भिडले\nमुंबईत शिवसेना-मनसे कार्यकर्ते भिडले\nमुंबईत शिवसेना-मनसे कार्यकर्ते भिडले\nमुंबईत शिवसेना-मनसे कार्यकर्ते भिडले\nगुरुवार, 26 जुलै 2018\nलोअर परेल पुलाच्या पाहणी दौऱ्या दरम्यान उड्डाणपुलावर शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पुलाच्या पाहणी दौऱ्यात मनसे कार्यकर्त्यांनी घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण वेळीच शांत केले.\nलोअर परेल पुलाच्या पाहणी दौऱ्या दरम्यान उड्डाणपुलावर शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पुलाच्या पाहणी दौऱ्यात मनसे कार्यकर्त्यांनी घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण वेळीच शांत केले.\nवरळी भागातील शिवसेना आमदार सुनिल शिंदे आणि मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी लोअर परेलच्या उड्डाणपुलावर रेल्वे पालिका अधिकाऱ्यांसह पुलाच्या पाहणीसाठी आले होते. त्यावेळी दोघांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की-शिवीगाळ केल्याची माहिती आहे. त्यानंतर उड्डाणपुलावरच शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.\nमहापालिका, रेल्वे अधिकारी या उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी जाणार होते. त्यावेळी आमदार सुनिल शिंदेही उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी गेले. मात्र अरुंद वाट असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या दौऱ्यात घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.\nलोअर परेलचा रेल्वे पूल मंगळवार (24 जुलै) पा��ून वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे लोअर परेल रेल्वे पुलाजवळ नागरिकांची गर्दी होऊन गोंधळाचं वातावरण आहे.\nआमदार नगरसेवक रेल्वे पूल\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/iphone-facetime-bug-allows-anyone-to-hear-your-audio-feed-a-336397.html", "date_download": "2019-02-23T23:09:24Z", "digest": "sha1:HLSRGYCQQNUTG3OZFYBOEAZN7POJPKRW", "length": 15090, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "iPhone वापरणाऱ्यांनो व्हा सावधान, कॉल न उचलता ऐकायला जातंय तुमचं बोलणं", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\niPhone वापरणाऱ्यांनो व्हा सावधान, कॉल न उचलता ऐकायला जातंय तुमचं बोलणं\niPhone मध्ये एक नवीन बग आला आहे. ज्यामुळे रिसिव्हरने कॉल न उचलचा त्याचा आवाज समोरच्या व्यक्तीला ऐकायला जात आहे.\nमुंबई. 29 जानेवारी : गेल्या काही दिवसांपूर्वी iPhone मध्ये एक असा बग आला आहे. ज्यामध्य युजरने व्हिडिओ कॉल रिसिव्ह नसेल केला तरी कॉल करणाऱ्याला रिसिव्हच्या सगळ्या गोष्टी ऐकू येतात. त्यामुळे iPhone युजर चिंतेत आले आहेत. या बगला फिक्स करण्यासाठी लवकरच एक सॉफ्टवेअर लाँच करणार असल्याची माहिती अॅपल इँकने दिली आहे.\nया बगमध्ये iPhone युजरला अॅपलच्या Face Time अॅपच्या माध्यामातून व्हिडिओ कॉल केल्यास समोरील व्यक्तीने कॉल रिसिव्ह केला नसेल तरीही ते सगळं ऐकू शकत आहे. हा बग अॅपलच्या ग्रूप कॉलिंग फिचरमध्ये आला आहे. अॅपलने या फिचरची घोषणा गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये केली होती. पण लगेचच iOS 12 च्या टेस्ट वर्जनसाठी या फिचरला रिम���व्ह करण्यात आलं आणि साधारणपणे गेल्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात हा फिचर रिलीज केला.\nयाबाबत विधान करत अॅपलच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, 'आम्हाला या समस्येबाबत माहिती मिळाली आहे आणि या आठवड्यात सॉफ्टवेअरला अपडेट करून याच्या फिचरला रिलीज केलं जाईल.\nया फिचरमुळे तुमचा संवाद समोरच्या व्यक्तीला ऐकायला जाऊ शकतो. म्हणूनच हे ऑडियो बग बंद करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. जोपर्यंत या बगला अपडेट केलं जात नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या अॅपल डिव्हाईसमधून Face Time या अॅपला डिसेबल करून ठेवा.\nतुमच्या आयफोन, आयपॉड टच आणि आयपॅडमध्ये Face Time अॅपला डिसेबल करण्यासाठी Settings मध्ये जाऊन आणि नंतर Face Time ला निवडा. त्यानंतर उजव्या बाजुला दिलेलं बटन दाबून ऑफ करा. तसेच Mac वर बंद करण्यासाठी Face Time उघडा, त्यानंतर डाव्या बाजुला दिलेल्या मेन्यूबारमध्ये जावे आणि फेस टाईम ऑफ करावं\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nSamsung चा नवा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच; काय आहे वैशिष्ट्यं\nWhatsApp मध्ये आला 'बग', Face ID आणि Touch ID शिवाय उघडतंय अॅप, जाणून घ्या कारण\nJioPhone युजर्ससाठी लाँच झालं अॅप, आता प्रवास होणार सोपा\n'या' दोन्ही कंपन्यांनी वाढवले रोमिंगचे दर, आता इन्कमिंगसाठी मोजावे लागतील पैसे\n Indane गॅसच्या वेबसाईटवर 67 लाख ग्राहकांचा AADHAAR डेटा लीक\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55225?page=2", "date_download": "2019-02-23T23:04:21Z", "digest": "sha1:VJ5RCET4YWIFASMENIZSR73UPVOHGAHZ", "length": 18898, "nlines": 140, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रेलकथा २ - पासहोल्डर राण्या, रणरागिण्या वगैरे.. | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /नीधप यांचे रंगीबेरंगी पान /रेलकथा २ - पासहोल्डर राण्या, रणरागिण्या वगैरे..\nरेलकथा २ - पासहोल्ड��� राण्या, रणरागिण्या वगैरे..\nआज लांब पल्ल्याच्या गाड्यांमधल्या १८ पासहोल्डर महिलांवर बोईसर स्थानकात कारवाई केल्याची बातमी वाचली पेपरमधे. जागा धरणे, ठराविक जागांवर हक्क समजणे आणि त्यातून होणारी भांडणे, अरेरावी हे सगळं त्या कारवाईच्या मुळाशी होतं असं बातमीमधे आहे. हे वाचून अनेकांची प्रतिक्रिया ’बरी खोड मोडली’ अशी असणार. आणि त्यात चुकीचे काही नाही. पासहोल्डर्सचा असा अनुभव आलेले खूप जण असणार. मी पण होते की एकेकाळी पासहोल्डर असूनही नवखी असल्याने कळपातली जागा निश्चित नव्हती. मग मलाही इकडून तिकडे हुसकले जात असेच बसायच्या जागेसाठी. मनापासून राग यायचा त्यांचा.\nमग कधीतरी हा राग थोडासा निवळायला लागला. मुंबईकडे चाललेल्या गाडीत कुणीतरी कुणालातरी विचारलं ’तू आजच परत जाणारेस का संध्याकाळी’ तिने उत्तर दिले ’नाही आज नाही. आता उद्या. दादरला चढेन. मला जागा ठेवा.’ दुसर्‍या दिवशी दादरला परतीची गाडी पकडणार्‍या ताई सायन हॉस्पिटलात नर्स होत्या. डेक्कन क्वीनने पुण्याहून निघून, हॉस्पिटलात पोचून, ड्युटीचे कपडे वगैरे घालून त्या दुपारी त्यांची शिफ्ट सुरू करत ती रात्रीपर्यंत. मग तिथेच कुठेतरी झोप काढून पहाटे दुसरी शिफ्ट सुरू करत ती दुपारी संपे. मग परत कपडे बदलून परतीची गाडी गाठत. रात्री १०:३० - ११:०० ला घरी पोचत. घरी दोन दिवसांच्या पोळ्या बडवणे, एक दिवसाची भाजी करणे, दुसर्‍या दिवशीच्या भाजीचे चिरणे/ निवडणे करून ठेवणे असं सगळं मॅनेज करून त्या परत दुसर्‍या दिवशी सकाळची डे क्वी पकडत. हे सगळं का’ तिने उत्तर दिले ’नाही आज नाही. आता उद्या. दादरला चढेन. मला जागा ठेवा.’ दुसर्‍या दिवशी दादरला परतीची गाडी पकडणार्‍या ताई सायन हॉस्पिटलात नर्स होत्या. डेक्कन क्वीनने पुण्याहून निघून, हॉस्पिटलात पोचून, ड्युटीचे कपडे वगैरे घालून त्या दुपारी त्यांची शिफ्ट सुरू करत ती रात्रीपर्यंत. मग तिथेच कुठेतरी झोप काढून पहाटे दुसरी शिफ्ट सुरू करत ती दुपारी संपे. मग परत कपडे बदलून परतीची गाडी गाठत. रात्री १०:३० - ११:०० ला घरी पोचत. घरी दोन दिवसांच्या पोळ्या बडवणे, एक दिवसाची भाजी करणे, दुसर्‍या दिवशीच्या भाजीचे चिरणे/ निवडणे करून ठेवणे असं सगळं मॅनेज करून त्या परत दुसर्‍या दिवशी सकाळची डे क्वी पकडत. हे सगळं का तर अर्थातच पोटासाठी. पुण्यातल्या हॉस्पिटलात बदली करून मिळत नव्हती काही कारणाने आणि नोकरी सोडणे परवडण्यासारखे नव्हते मग लटका.\nएक मैत्रिण होती. तिची तिच्या बँकेच्या मुंबई ब्रांचला बदली झाली होती. मैत्रिणीचं माहेर पुण्यात. सासर नाशिकला. नवर्‍याची नोकरी बदली करून घेण्यासारखी नाही. बदली घेतली नाही तर नोकरी सोडायला लागायची परिस्थिती. ते शक्य नाही. नाशिकला मुलीला सांभाळणारे कोणी नाही. मग मैत्रिण मुलीला घेऊन चक्क माहेरी रहायला आली. आठवडाभर तिची आई सांभाळे मुलीला आणि ही रोज पु-मु अपडाऊन. शनिवारी नवरा पुण्यात येत असे या दोघींना भेटायला किंवा कधी ही जात असे. माहेरी रहायचं, मूल आईच्या भरवश्यावर सोडायचं या सगळ्याचं नाही म्हणलं तरी दडपण येतंच. मग ते कमी करायला माहेरी जेवढा वेळ घरात असे तेवढा वेळ जास्तीत जास्त घरातली कामं करायची. पैशाने मदत करायची वगैरे आलंच. ती सांगायची पासमुळे मिळेल ती गाडी, मिळेल तिथे बसून पुण्याला परत येता येते. बसायला नीट सीट मिळाली तर तेवढाच आराम मिळतो. नाहीतर मग दारात, कधी कुठल्या लांब पल्ल्याच्या तीन टियरवाल्या एक्स्प्रेसच्या वरच्या बर्थवर किंवा दोन सीटसच्या मधोमध जमिनीवर असं कुठेही बसून यावे लागते.\nअशा हजारो कहाण्या. सगळ्या नोकरीपायी धावणार्‍या, घरातून बाहेर पडायची आणि पोचायची वेळ अशी की कुणाशी काही संवाद व्हायची सोय नाही पण घरच्या जबाबदार्‍या पार पाडल्या नाहीत तर टोमणे हाणायला सगळे तयार. बहुतेक सगळ्या जणी निम्नमध्यमवर्गीय ते मध्यममध्यमवर्गीय स्तरातल्या त्यामुळे घरातली कुठलीही जबाबदारी मोलाने देणं यासाठी मानसिकता व खिसा दोघांची परवानगी नाही. सुट्टीचा दिवस हा अपराधभावाने केवळ घरासाठी लिहून दिलेला. शरीराला विश्रांती, मनाला विश्रांती ही फक्त रेल्वेच्या प्रवासात.\nबसायची जागा मिळणे आणि तिथे थोडावेळ शांतपणे बसता येणे, सगळं काही विसरता येणे, आपल्यासारख्याच बाकीच्या सगळ्यांबरोबर थोडेसे हास्यविनोद करता येणे हे एकमेव सुखनिधान आयुष्यातलं. ते कुणी काढून घेतंय म्हणल्यावर तडफड होणारच. कायदा, नियम माहिती असले तरी चिडचिड होणार. जी समोरच्याला समजणार नाहीच. मग यातून येत असेल ती बसायच्या जागेची अरेरावी वगैरे. खरंतर अर्ध्या अधिक जणी थोड्या थोड्या वेळाने जरा वेळ तू बस गं. मग अमुक स्टेशनला मी बसेन परत वगैरेही करतात एकदा तुम्ही त्यांच्या आतल्या ग्रुपच्या जवळपास पोचलात की.\nशेवटी कधीतरी जाणार्‍याला एकदाच तीन चार तास बसायचे असते सीटवर आणि यांच्यासाठी रोजची लढाई. अरेरावी, इतरांना बसू न देणे वगैरे गोष्टी नियमबाह्य, समाजासाठी अयोग्य वगैरे ठिकच. त्याचे समर्थन नाही पण या सगळ्यांच्या आयुष्यातल्या एकमेव विश्रांतीचे काय\nनीधप यांचे रंगीबेरंगी पान\nशुगोल, गा.पै. , शर्मिला,\nशर्मिला, गाडीतून उडी मारून २ मिनिटांत घरी पोहोचण्याचा आपला एकच अनुभव हे वाचून मजा वाटली\nहो. पूर्वी फास्ट ट्रेन्स स्टेशन वरून पुढे जाताना गाड्यांचा वेग कमी करत नसत. रूळ ओलांडणा-यांनासुद्धा फास्ट ट्रेन न थांबता पुढे जाणार आहे याची माहिती असायची\nदुसरे म्हणजे गाडी पूर्ण थांबण्या अगोदर चालत्या गाडीतून उडी मारून उतरायचे, सगळ्यांच्या अगोदर रेल्वेचा जिना चढायचा, गर्दी टाळायची आणि सगळ्यांच्या अगोदर स्टेशन बाहेर पडायचे\nवयाचा महिमा.>> खरं आहे आता\nवयाचा महिमा.>> खरं आहे\nआता व्हिटीहून ठाण्याला येताना सुखरूप उतरायचं असेल तर दारातच वार्‍याशी खेळ करत उभं राहणं श्रेयस्कर झालं आहे. ठाणे-वाशी लोकलमुळे ठाण्याला उतरणार्‍यांची आणि चढणार्‍यांची गर्दी अतोनात वाढली आहे. एखाद वर्षापुर्वीपर्यंत लोकल प्लॅटफॉर्मला लागल्यावर गती मंदावायची त्यावेळी प्लॅटफॉर्मवर सुखरूप लँड व्हायची कसरत करू शकायचे.. पण आता कितीही उशीर झाला तरी जलद ट्रेनचा मोह टाळून ठाणे ट्रेननेच येते, जेणेकरून उतरताना शांतपणे उतरायला मिळेल.\nइथलं वाचून माझ्याही ट्रेन\nइथलं वाचून माझ्याही ट्रेन प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या. मुंबई-पुणे प्रवासातच ही जागांची दादागिरी चालते असं नाही तर लोकलमध्येही उभं राहायच्या जागा बर्‍याचदा ठरलेल्या असतात. वेगळा चेहरा दिसला की मग त्याला दादागिरी करून आत ढकलायचं.\n५ च्या अंबरनाथ ट्रेननंतर अजून अशीच एक डबल फास्ट अंबरनाथ होती. ५.५८ बहुधा दादरची वेळ होती तिची. दादर नंतर ठाणे आणि डोंबिवली. डोंबिवली नंतर मात्र स्लो ट्रॅकवर जायची ती. मी केलाय त्या ट्रेनने २-२ १/२ वर्ष प्रवास, अगदी दारात उभं राहून. काय शान होती तिची, अशी टेचात धडधडत जायची सगळ्या स्टेशन्सवरचा धुरळा उडवत.\nआडो, तुम्ही म्हणालात ती १७४०\nतुम्ही म्हणालात ती १७४० ची अंबरनाथ. दाठाडोंक पुढे धीमी.\nया डबल फास्टची उलट आवृत्ती सकाळी धावत असे. ०८४३ कल्याणहून सुटे. ठाकुर्ली, डोंबिवली, ठाणे, दादर, बोरीबंदर अशी महाजलद होती. ठाण्याला ०९०९ ला यायची. दिवा गेल्यावर जलद मार्गावर वळवायचे तिला. आज चालू नाहीये. बंद केली बहुतेक.\nमस्त बसलिये ट्रेनची किल्ली\nमस्त बसलिये ट्रेनची किल्ली सर्वांना..\nही लेखमाला खूपच आवडली.\nही लेखमाला खूपच आवडली. प्रतिक्रिया सुद्धा खूप विचारप्रवर्तक वाटल्यात.\nचांगली आहे लेखमाला. मागे\nचांगली आहे लेखमाला. मागे मुंबई - अम्दाबाद सकाळच्या ट्रेनीत बसल्यावर पासधारकांचा राग आलेला. तो कमी झाला हालअपेष्टा वाचून.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/57578?page=1", "date_download": "2019-02-23T22:58:20Z", "digest": "sha1:R6X3BSICEZYJHBKXN523APEF5LK46E64", "length": 34147, "nlines": 251, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मधुमेहः आयुर्वेदिक औषधोपचार | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मधुमेहः आयुर्वेदिक औषधोपचार\nमधुमेह आणि आयुर्वेदिक उपचार आणि त्यांचे (सु)(दु:) परिणाम यावर इथे चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे.\nतुम्हापैकी कोणाला मधुमेहावर आयुर्वेदिक औषधांचा अनुभव आहे का\nमधुमेही व्यक्तींना अनेकदा आयुर्वेदिक औषधे घेऊन बघा, तुमची सगळी औषधे बंद होतील, असा सल्ला दिला जातो. त्या अमक्या अमक्याची औषधे पूर्णपणे बंद आहेत, असे ऐकून त्या संबंधित रुग्णाकडे खोलात जाऊन चौकशी केली असता त्यांना अजूनही रक्तशर्करा नियंत्रणासाठी अ‍ॅलोपथिक औषधे (गोळ्या किंवा/आणि इन्शुलीन) घ्यायला लागतात असे समजले. (आयुर्वेदात मधुमेहावर उपचार उपलब्ध नाहीत, असे इथे अजिबात म्हणायचे नाही. किंबहुना रोजच्या गोळ्या आणि इन्शुलीनमधून सुटका करून देणारी आयुर्वेदिक औषधे मिळाली तर कोणताही मधुमेही तुम्हाला आशीर्वादच देईल. पण एक-दोन उदाहरणात खोलात गेल्यावर वरीलप्रमाणे समजले, म्हणून नमूद केले इतकेच.)\nमुंबई, नवी मुंबई अथवा पुण्यात चांगले आयुर्वेदिक मधुमेहतज्ज्ञ माहीत असतील तर कृपया इथे माहिती द्या.\nआमच्याकडे एका मधुमेह्याकरता एका नातेवाईकांनी आस्थेने (अर्ध्या दिवसाचा प्रवास करून) एक आयुर्वेदिक औषध आणून दिले आहे. ते औषध म्हणजे कसल्यातरी झाडाच्या पातळ तासलेल्या साली/ढपल्या आहेत. त्या पाण���यात भिजत ठेवून ते पाणी प्यायचे असे त्या नातेवाईकांनी ते औषध देताना सांगितले. डॉ. सल्ल्याशिवाय असे काही अज्ञात देणे नको वाटते. त्या सालींविषयी कोणाला काही माहिती आहे का आम्हाला त्या सालींविषयी अगदी प्राथमिक स्वरुपाची देखील माहिती मिळू शकली नाही. दुसरे म्हणजे आम्ही अ‍ॅलोपॅथिक डॉ. ना व्यवस्थित कल्पना देऊन दुसरे एक आयुर्वेदिक चूर्ण आधीच चालू केले आहे. तेंव्हा सध्या हे सालींचे औषधही आताच चालू करण्याचा विचार नाही.\nदिमा चांगली पोस्ट. शेअर करणार\nदिमा चांगली पोस्ट. शेअर करणार आहे घरी.\nमाझ्या सासूबाईंना गेल्या वर्षी डायबिटिस डीटेक्ट झाला. डॉक्टरांनी त्यांना गहू पुर्ण बंद करायला सांगितला. त्याऐवजी नाचणी, ज्वारी, बाजरी ची भाकरी, आणि थोडा भात खाण्यास हरकत नाही असे सांगितले.तसेच बटाटा, सुरण , ड्राय फ्रूट्स वैगरे पुर्ण बंद. फळांमध्ये फक्त सफरचंद. ३/३ महिन्यांनी टेस्ट करत होतो. आता त्यांनी एक चपाती खाण्यास हरकत नाहे असे सांगितले आहे. कारण सासूबाईंना स्वत:च रोज भाकरी खायला नको वाटत होते. रोज ४० मिनिटे चालणे आवश्यकच.\nडायबेटिस हा amylin या\nडायबेटिस हा amylin या हार्मोन्च्या Deposits मुळेच होतो हे सिद्ध झाले असून, त्यावर लौकरच औषध उपलब्ध करण्याची शक्यता आहे ज्याने डायबेटिस बरा होऊ शकतो, अशी बातमी दोन वर्षांपूर्वी वाचण्यात आली.\nत्यात पुढिल दोन वर्षात असे औषध उपल्ब्ध होण्याची शक्यता दर्शवली होती.\nयाबाबत येथिल डॉक्टरांना काही माहिती असल्यास, कृपया सांगावे.\nचांगला धागा. ओळखीच्या एका\nओळखीच्या एका व्यक्तींनी असेच वैदूचे औषध घेऊन शुगर कंट्रोलला आणली आहे म्हणून पथ्यं सांभाळणे सोडून दिले आणि नंतर महिन्याभरातच ते गेले.\nआईला गेली दहा वर्षं मधुमेह आहे. पण तिचा या असल्या आयुर्वेदिक औषधांवर बिल्कुल विश्वास नाही, त्यामुळे ती सरळ डॉ. सांगतील तितकेच पथ्य आणि गोळ्या घेते. मध्यंतरी शुगर खूप वाढल्याने तिला इन्शुलिनचे इंजेक्शन द्यावे लागत होते. त्यानंतर आहार आणि व्यायामामुळे शुगर कंट्रोलला आली आहे.\nपाच वर्षापूर्वी बाबांचे प्राणायाम इ.इ. चालू होते,औषधेही डॉ च्या सल्ल्याने आणि योग्य प्रमाणात शुगर कंट्रोल मध्ये होती. पण मध्ये काही काळ सकाळी उठल्यावर शुगर इतकी लो व्हायची की तितका वेळ डोळे उघडे असून चक्कर येणे आणि जवळ जवळ कोमात असल्यासारखी परिस्थिती.हा काळ १०-१५ मिनीटे असायचा.ग्लुकॉन डी/लिंबू सरबत देण्याचा प्रयत्न झाला पण तेही घेतले जायचे नाही. कोथरुड मध्ये एका क्लिनिक डॉ ना कन्सल्ट केल्यावर रात्रीचे इन्स्युलीन कमी केले.असे चक्कर-इन्स्युलीन कमी हे १-२ दा रिपीट झाल्यावर सह्याद्री मल्टिस्पेशालिटी ला दाखवल्यावर इ सी जी मध्ये हृद्य बरेच सावकाश चालते आहे असे दिसले आणि पेस मेकर लावला.त्यानंतर सर्व प्रश्न सुधारले.\nपेस मेकर सहित ३ वर्षे आयुष्य जगले.शेवटच्या सहा महिन्यात डॉ ने किडनीचा उतरता ग्राफ आणि इरिव्हर्सिबल नुकसान लक्षात घेऊन 'आता पाहिजे ते खाऊ द्या' असे सांगितले.\nसगळ्यांकडून हे सर्व घाबरवण्यासाठी नसून 'डायबिटीस चे पैलू आणि केस स्टडिज' याची महिती द्यायला आहे याची जात्यातील्/सुपातील मंडळींनी नोंद घ्यावी.\nhttp://www.maayboli.com/node/45316 - माझ्या मुलीच्या टाईप १ डायबेटिसची कहाणी.\nमाझ्या धाकट्या मुलीला टाईप १ डायबेटिस आहे - (२००० साली डिटेक्ट झाला) - तिच्याविषयी सर्व माहिती वरील धाग्यात आहे.\nडॉ. दिमांची पोस्ट अगदी महत्वाची आहे -\nया बाबी गरजेच्या आहेत. - ---- डॉ. नी हा जो अतिशय मोलाचा सल्ला दिलेला आहे तो जर सतत नजरेसमोर असेल तर डायबेटिसला घाबरण्यासारखे काहीही नाही.\nसध्या माझी ही मुलगी एम. बी. ए. करण्यासाठी बंगलोरला आहे.(एकटी). तिला इन्स्युलिन पंप बसवल्यामुळे तिची ती सर्व मॅनेज करु शकते. पण दररोज रात्री शुगर चेक करुन आम्हाला वॉट्सअ‍ॅपवर कळवते. बाकी ती आता पूर्णपणे इंडिपेण्डण्टली शुगर कंट्रोल करु शकते.\nआम्ही तिला डायबेटिस करता कधीही आयुर्वेदिक वा होमिओपॅथिक औषधे देत नाही. किरकोळ सर्दी-ताप, पोट बिघडणे याकरता आयुर्वेदिक औषधेच देतो (मात्र डॉ.च्या सल्ल्यानेच) पण डायबेटिस करता अजिबात नाही.\nसुरुवातीला हे (टाईप १ डायबेटिस) कोणालाही कळता कामा नये असा विचार करणारी सोनू आता मात्र अगदी कोणालाही अगदी सहजपणे सांगू शकते - हो, आहे मला डायबेटिस इतकेच काय, डायबेटिस इज माय बेस्ट फ्रेण्ड इतकेच काय, डायबेटिस इज माय बेस्ट फ्रेण्ड असंही दिलखुलासपणे ती म्हणते..... तिने इतक्या सहजपणे हे कसं काय स्वीकारलंय हे मलाही सांगता येणार नाही...\nघरच्याघरी साखर तपासण्यासाठी काही उपकरण असतील तर ब्रान्ड आणि मॉडेल नंबरसहीत त्याची इथे माहिती लिहा. धन्यवाद. तसे मी गुगलवर शोधणारच आहे पण इथे स्वानुभवी लोकांची मते उपयोगी ठरतील.\nघरच्याघरी साखर तपासण्या���ाठी काही उपकरण असतील तर ब्रान्ड आणि मॉडेल नंबरसहीत त्याची इथे माहिती लिहा.>>>>> आपल्या रक्तातील शर्करा तपासण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला ग्लुकोमीटर म्हणतात. बाजारात अनेक कंपन्यांचे उपलब्ध आहेत. आम्ही गेली १०-१२ वर्षे अ‍ॅक्युचेक (accu chek active) वापरतो. उत्तम आहे.\nधन्यवाद शशांक. छान माहिती\nधन्यवाद शशांक. छान माहिती मिळाली.\nहो मंदार दोन्ही देशात बघेन\nहो मंदार दोन्ही देशात बघेन मी. धन्यवाद.\nनिदान एक सकारात्मक गोष्ट मला\nनिदान एक सकारात्मक गोष्ट मला जबाबदार आयुर्वेदीक तज्ञांमधे दिसून आली, कि ते अलोपथी औषधे बंद करा असे सांगत नाहीत. त्याच्या जोडीने आमची औषधे घ्या, नियमित तपासणी करा असेच सांगतात. खोटे दावे करणारे ते वेगळेच असतात.\nराजीव दिक्षित एक महान चमत्कारी प्राणी आहे\nगजानन या धाग्याकरता तुमचे\nगजानन या धाग्याकरता तुमचे अनेक धन्यवाद. दिमा डॉक्टर आहेत, पण ते खरोखरीच हाडाचे ( बोन स्पेशालीस्ट नव्हे) डॉक्टर आहेत हे ही या धाग्याच्या निमित्ताने दिसुन आले. तसे इतर वेळा दिसुन येतेच. कारण कोणाशी वाद जरी झाले, कोणी नकळत भान्डले तरी दिमा ते विसरुन योग्य त्या वेळेस, योग्य प्रश्नाला योग्य उत्तर कळकळीने देतात हे पण पाहीले आहे.:स्मित:\nडायबेटीस पेशन्ट करता समजा नाहीतर तुमच्या घरात कोणी डायबेटीक असतील त्यान्च्याकरता समजा. नुकताच एक भयन्कर अनूभव माझ्या एका स्त्री नातेवाईकाना आला. त्याना १० वर्षापासुन डायबेटीस आहे. पण मागे वर्षभरापूर्वी श्रावण व गणपतीत उपास केल्याने तसेच साबुदाणा व बटाटे खाल्ल्याने त्याना पोटात भयानक दुखु लागले, सकाळपासुन उलट्यावर उलट्या होऊ लागल्या. शेवटी त्यान्च्या मुलाने ताबडतोक त्याना त्यान्च्या फॅमिली डॉ. कडे नेले. ते डॉ. तपासायच्या आधीच म्हणाले की याना ताबडतोक अ‍ॅडमीट करा नाहीतर काही खरे नाही. घाबरलेल्या नातेवाईकानी त्याना अ‍ॅडमीट केले. तर सोनोग्राफीत पॅनक्रियाला सुज आल्याचे दिसुन आले. म्हणजे डॉक च्या निदान पॅनक्रियाटीज (pancreatitis) झाल्याचे समजले.\nत्यानी त्या काळात मरणप्राय वेदना सहन केल्या. आठवडाभर नुसते सलाईन, नो पाणी, नो अन्न मग ८ व्या दिवशी पचतय का हे बघायला थोडे पाणी प्यायला दिले. ते पचल्यावर मग रव्याची खीर दिली. मग नन्तर मुगाची पातळ खिचडी वगैरे सान्गीतली. डॉकने त्याना मरणाच्या दाढेतुन बाहेर ओढुन काढले. त्या डॉक ना नम���्कार.\nदुसर्‍यान्दा १० महिन्यानी परत तोच त्रास, कारण बाहेरुन मागवलेले छोले वगैरे. आता मात्र त्या एवढ्या घाबरल्यात की मरण ठीक आहे पण ते दुखणे नको अशी अवस्था आहे.\nतेव्हा डायबेटीस पेशन्टकरता व नातेवाईकान्करता खालील सुचना. ( मी डॉ नाही, पण डॉकने सान्गीतलेले लिहीत आहे)\n१) उपास पूर्ण बन्द करा, देव भावाचा भुकेला आहे, तुम्हाला उपाशी ठेवुन तो स्वत चैनीत रहात नाही ही खुणगाठ मनाशी बान्धा.\n२) बटाटे, साबुदाणा, छोले, पावटे, चणे असे पदार्थ जमल्यास पूर्ण बन्द करा, नाहीतर कधीतरी दुपारी जेवणात घ्या, रात्री हलका आहार घ्या,जड आहार घेऊ नका.\n३) नियमीत चेक अप करा. बाजारु मिठाया टाळा. घरच्या बनलेल्या नुसत्या थोड्या चाखुन बघा.\n४) दररोज भरपूर चाला. ( वयानुसार व्यायाम करा, अती ताण पण घेऊ नका)\n५) दूधी, पडवळ अशा फळभाज्या पण आहारात ठेवा.\nबाकी डॉ सलल देतील तो आचरणात आणा.\nउपास (साबूदाणा बटाटा खाऊन वा\nउपास (साबूदाणा बटाटा खाऊन वा काहीच न खाऊन) बंद करा हे डायबिटीक पेशंटस ना पहिला सल्ला देतात.\nरश्मी खरंय. दीमा हाडाचे डॉ आहेत.\nमधुमेहा बरोबर हाय बीपी व\nमधुमेहा बरोबर हाय बीपी व वजन जास्त असल तर जास्त धोक्याचे आहे. तिनी वर ट्रीट मेंट व लाइफ स्टाइल चेंज आवश्यक आहे. इग्नोअर करू नका एक ही.\nदीडबम्ब्या..... छान पोस्ट लिहीलिस सहमत.\nबाकी आमचे आईबाप कानास धरुन पिरगाळून सांगत.... आये सांगायची की कार्ट्या, शिन्च्या, जीभेच्या चवीकरता गिळू नकोस, पोट भरुन शरिरसंपदेकरता गीळ... दोन घास कमीच गीळ, दु:ष्काळातून आल्यागत करू नकोस, हावरटपणा तर नाहीच नाहि चालणार ...\nअन बाप सांगायचा की म्ह्सोब्या, आळशा सारखा अंडाच निवणं करुन बसु नकोस जिथे तिथे, कामं कर, आयशीला मदत कर, काम करुन माणूस मरत नाही....\nआजवर हे पाळत आलोय. हीच जीवनशैली कदाचित अधिक सभ्य भाषेत आयुर्वेदातही सांगितलेली असेल, कुणास ठाऊक.\nपण आई नेहेमी सांगायची की सगळ्या व्याधीविकारांचे मूळ \"खाण्यात\" आहे व जीभेवर ताबा असेल, तर धडगत आहे.\nतेव्हाच तिने मधुमेहाबद्दलही सांगुन ठेवलेले, की मधुमेह एकदा झाल्यावर कधीही बरा होत नाही. त्याचा परिणाम वाढत गेल्यास साध्या साध्या जखमाही भरुन येत नाहीत, चिघळतात, वेळेस ते ते अवयव कापून काढावे लागतात. मधुमेह झाल्यावर खाण्यापिण्याची पराकोटीची पथ्ये पाळावी लागतात. तेव्हा मधुमेह होऊच नये असे जीवन जगा.\n(नुकतिच मित्राच्या मधुमेही वडिलांची केस बघितली, पायाचा अंगठ्यास खरचटल्याचे निमित्त, मग पाणी जाऊन पू वगैरे, शेवटी अंगठा कापावा लागला)\nबायदिवे, मधुमेह होतो कशाने (अंतर्गत शुगरच्या घडामोडी नका सांगू)\nसाखर, तुप्प गुळ पोळी वगैरे नियमित खाल्ल्याने मधुमेह होतो का\nमाझ्या घरात माझ्या भाच्याला\nमाझ्या घरात माझ्या भाच्याला टाईप-१ डायबेटिज आहे वयाच्या ५ वर्षि झाला होता आता तो २० वर्षाचा आहे.\nस्वता: इन्स्युलिन टोचुन घेतो नुकतिच त्याला बिपी ची गोळीपण सुरु झालिय.\nसकुरा, खरंच वाईट. लहान\nलहान मुलांचे Type-1 डायबेटिस म्हणजे खुप वाईट वाटते, न कळण्याच्या वयातच झालेले.\nनन्तरच्या उपप्रश्नाना उत्तरे देण्यासाठी दीमा कधी येणार\nदीमा खूपच चांगली पोस्ट आहे.\nदीमा खूपच चांगली पोस्ट आहे. कठीण विषय सर्वांना कळेल अशा प्रकारे समजावून सांगण्यासाठी तुमच्या पोस्ट्स म्हणजे वस्तुपाठ असतात.\nमधुमेहावर नियंत्रणासाठी आजकाल \"कमीकर्बोदके आणि उच्चचरबीयुक्त आहार\" (LCHF)\nयावर बरीच उलट सुलट चर्चा होते आहे. या विषयावर मायबोली तज्ञांचे काय मत आहे.\nमधुमेहाविषयी कोणीतरी तज्ज्ञ व्यक्तीने सविस्तर माहितीपूर्ण लेख लिहा, प्लीज.\nमधुमेहींच्या आहाराविषयी कोणते उपयुक्त पुस्तक आहे का\nवर कुणीतरी विचारलं आहे की\nवर कुणीतरी विचारलं आहे की मधुमेह नाहिये पण घरात अनुवांशिक आहे तर तपासण्या कराव्यात का ... अगदी नक्किइ कराव्यात. दर ३ महिन्यांनी नाही तरी वर्षाकाठी एकदा किंवा दोनदा नक्कीच कराव्यात.\nमधुमेह हाताबाहेर जाण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे - ताण-तणाव (स्ट्रेस). तो असेल तर आहार विहार औषध वगैरे गोष्टी फारश्या उपयोगी पडत नाहीत. मानसिक स्वास्थ्य अत्यंत महत्त्वाचं आहे.\n plate method उपयोगी पडेल\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617933", "date_download": "2019-02-23T23:31:16Z", "digest": "sha1:JR7YU3BVKMR7TDZXFGHNWSOPLMHMIMDA", "length": 7119, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चतुर्थीसाठी कुडचडे बाजारपेठ सजली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » चतुर्थीसाठी कुडचडे बाजारपेठ सजली\nचतुर्थीसाठी कुडचडे बाजारपेठ सजली\nगणेश चतुर्थीसाठी कुडचडेची ���ाजारपेठ पूर्णपणे सजलेली असून बाजारात माटोळीच्या साहित्याच्या विक्रीसाठी विक्रेत्यांनी गर्दी केली आहे. गणेश चतुर्थीचा सण अगदी दोन दिवसांवर आला आहे. माटोळीचे सामान हे महत्त्वाचे असून त्यातील काही वस्तू अखेरच्या दिवशी मिळत नसल्याने नागरिक आधीच त्या वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यंदाही अशा प्रकारची परिस्थिती कुडचडे बाजारात पहायला मिळत आहे.\nकुडचडे बाजारात दाभाळ, कुळे, काले, सांगे, साळजिणी, मळकर्णे, पंचवाडी, अमणाळ, शिरोडा, चांदर, मडगाव तसेच विविध ठिकाणांहून विक्रेते व ग्राहक येताना दिसत आहेत. बाजारात माटोळीचे सामान व अन्य सामग्री स्वस्त असल्यामुळे ग्राहकांनी गर्दी केली आहे. यात नारळाची पेंड, सुपारीची शिंप्टी, फुल असलेले केळय़ांचे घड, केळीची व हळदीची पाने, आळू, आंबाडे, नीरफणस, कांगलां, कात्रे, लिंबू, कारली, चिवरां, कोकम, कुमडळां, कद्धय़ाफळ, ताबलेफळ, भिल्लफळ, माट्टीकात्रे, पत्रेफळ, कुडय़ाकात्रे, उमळीफळ, आटकेफळ, मावळिंग, चिकू, पेरू, निमलेफळ, चायलीफळ, अननस, तोरिंग, दिमकीफळ आदींचा समावेश आहे.\nबाजारात आलेले हे विक्रेते रात्री किती वाजता घरी पोहोचणार याची खात्री नसून चतुर्थीला अजून दोन दिवस बाकी आहेत. सदर सामग्री घेऊन ये-जा करणे सोपे नसल्याने अनेक विप्रेते माल बाजारातच ठेऊन रात्रपाळी करत आहेत. वनात मिळणारी सदर फळे व अन्य नग शहरी लोकांपर्यंत पोहोचविणे हे सोपे काम नाही. त्यातच सध्या प्रगतीच्या नावाखाली डोंगर कापले जात असून माटोळीला बांधण्यात येणारी काही प्रकारची औषधी गुणांची फळे आता मिळत नसल्याने ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत, अशी माहिती काही विक्रेत्यांनी दिली. खाण व्यवसाय बंद पडल्यामुळे सध्या खाण अवलंबितांवर कठीण प्रसंग आलेला आहे. त्याची जाणीव ठेवत माटोळीच्या वस्तूंचे भावही विक्रेत्यांनी मर्यादित ठेवल्याचे निदर्शनास आले आहे.\nम्हादईकडे पर्यावरणाच्या दृष्टीनेही पहाणे गरजेचे\nदाभाळ पंचायतीतील प्रभाग क्र. 5 मधून शकुंतला गावकर बिनविरोध\nकाणकोण तालुक्यात मान्सून सक्रीय\nदोन लाख रेशनकार्डांशी ‘आधार’ कनेक्ट\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/pani-parishad/", "date_download": "2019-02-23T22:35:48Z", "digest": "sha1:TPMAYNAUY5VEITZQ4I4NIZXN562B5G6M", "length": 23117, "nlines": 241, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "‘नगर-नाशिक उर्ध्व गोदावरी खोरे पाणी परिषद’ स्थापना करणार | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळू��� खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणा��ार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान मुख्य बातम्या ‘नगर-नाशिक उर्ध्व गोदावरी खोरे पाणी परिषद’ स्थापना करणार\n‘नगर-नाशिक उर्ध्व गोदावरी खोरे पाणी परिषद’ स्थापना करणार\nश्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याकडे तक्रार अर्ज देताना सर्वपक्षिय कार्यकर्ते.\nश्रीरामपुरातील सर्वपक्षीय बैठकीत निर्णय ; न्यायालयीन लढ्याचीही तयारी\nश्रीरामपूर (प्रतिनिधी) – सन 2012-2018 या सात वर्षांमध्ये 4 वेळेला जायकवाडीसाठी पाणी सोडले गेले आहे. त्यामुळे उर्ध्व गोदावरी खोर्‍यातील शेती शाश्‍वत राहिलेली नाही. अशा पार्श्‍वभूमीवर भविष्यकालीन वाटचाल कशी असावी यावर चर्चा करण्यासाठी श्रीरामपूर येथे माजी आ. दौलतराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत नगर-नाशिक उर्ध्व गोदावरी खोरे पाणी परिषदेची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली.\nजायकवाडीच्या मूळ प्रकल्प अहवालानुसार जायकवाडीसाठी फक्त 69.71 टीएमसी पाणी उपलब्ध होते, परंतु आंध्रप्रदेश-महाराष्ट्र पाणी तंट्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी आरक्षीत करण्यासाठी पैठण धरणाची क्षमता वाढवलेली आहे. अशा विविध मागण्या एकमुखाने मांडण्यासाठी नाशिक-नगर जिल्ह्यांतील सर्व घटकांची एक संघटना असली पाहिजे असा सूर अनेकांनी आपल्या भाषणामधे मांडला.\nत्यानुसार भविष्यात यासाठी मोठा लढा उभारण्यासाठी एकत्रित लढा देण्यासाठी नगर-नाशिक उर्ध्व गोदावरी खोरे पाणी परिषद स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या संस्थेची घटना, कर्तव्य व मागण्या ठरवण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. जायकवाडीसाठी पाणी नेताना दि. 23 ऑक्टोबर 2018 रोजी दिलेल्या कार्यालयीन आदेशामधे महाराष्ट्र जलसंपदा विभागाने दि. 12 सप्टेबर 2018 च्या शासन निर्णयाचा संदर्भ घेतला नाही. त्यामुळे शासन निर्णयाचा अनादर केला तसेच 2007-08 च्या जायकवाडी धरणाचे पाणी लेखापरीक्षण अहवालानुसार बाष्पीभवन व्यय 312 दलघमी होता.\nजायकवाडीच्या जलाशयामधून मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होते. त्या चोरीला गेलेल्या पाण्याची आकडेवारी दडविण्यासाठीच कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांनी दि. 12 सप्टेबर 2018 चा शासन निर्णय दडवून ठेवला. या निर्णयानुसार राज्य शासनाने संबंधित प्रकल्पाच्या पाणी वापराचे फेरनियोजन केलेले आहे. त्याचा संदर्भ 23 ऑक्टोबर 2018 रोजी पाणी सोडण्याचे आदेशात घेतला नाही. म्हणून न्यायालय, न्यायाधिकरण व महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली.\nयाप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. यावेळी माजी आ. दौलतराव पवार, उत्तमराव भुसारे, सुरेश ताके, राजेंद्र बावके, राजेंद्र पाऊलबुध्दे, रावसाहेब गाढवे, राजेंद्र कार्ले, शिवाजीराव जवरे, जितेंद्र भोसले, उत्तमराव पवार,राजेंद्र लांडगे, अशोक बागुल, रामचंद्र पटारे, विलास कदम, अ‍ॅड. नारायण तांबे, भाऊसाहेब त्रिंबक तनपुरे, दिलीप गलांडे, भरत आसने, बाबासाहेब गलांडे, संदीप गवारे, दत्तात्रय लिप्टे, सुदाम पटारे, गंगाधर देसाई, शांताराम तुवर, शिवाजी शेजुळ, रामकृष्ण चौधरी, गोविंद वाबळे आदी शेतकरी उपस्थित होते.\nPrevious articleगोदावरी बंधार्‍यांतील पाणी पोलीस बंदोबस्तात सोडले\nNext articleमहिलेशी असभ्य वर्तन : साई समाधी मंदिर प्रमुखावर गुन्हा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुव���री 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thursday-super-lotto/results/06-december-2018", "date_download": "2019-02-23T22:48:44Z", "digest": "sha1:LM6JSHNQUF6AFQX6W35OABBR2BQKCQDX", "length": 2575, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "गुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल December 06 2018", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार 6 डिसेंबर 2018\nगुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल - गुरूवार 6 डिसेंबर 2018\nखाली गुरूवार 6 डिसेंबर 2018 तारखेसाठीचे गुरूवार सुपर लोट्टो लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया गुरूवार सुपर लोट्टो पृष्ठाला भेट द्या.\nगुरूवार 6 डिसेंबर 2018\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/612887", "date_download": "2019-02-23T23:40:14Z", "digest": "sha1:NJQZVM5RGYX3WOXGF22R7JJF6ULRJWXN", "length": 5459, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भाऊ रंगारींनी केली गणेशोत्सवाची सुरूवात ;पुणे मनपाच्या वेबासाईटवर माहिती - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » भाऊ रंगारींनी केली गणेशोत्सवाची सुरूवात ;पुणे मनपाच्या वेबासाईटवर माहिती\nभाऊ रंगारींनी केली गणेशोत्सवाची सुरूवात ;पुणे मनपाच्या वेबासाईटवर माहिती\nऑनलाईन टीम / पुणे :\nपुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कुणी केली लोकमान्य टिळकांनी की भाऊ रंगारी यांनी लोकमान्य टिळकांनी की भाऊ रंगारी यांनी यावरुन यावषीही नव्याने वाद उभा राहण्याची शक्मयता आहे. कारण, पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर नव्याने माहिती अपडेट करण्यात आली आहे.\nमागच्या वषी शतकोत्तर रौप्य महोत्सवात गणेशोत्सवाची सुरूवात कुणी केली यावरूनमोठा वाद निर्माण झाला होता . भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असे म्हणत भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपोषणालाही बसले होते. यावषीचा गणेशोत्सव सुरू होण्याच्या आधी पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर रंगारी यांनी सर्वात पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली हे नमूद केले आहे.\nरंगारी यांनी पुण्यात 1892 साली सर्वात पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, असं वेबसाईटवर म्हटलं आहे. यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक कोण या वादावर पडदा पडतो की नवा वाद सुरु होतो याकडे लक्ष लागले आहे.\nलक्ष सेनने पटकावले सुवर्णपदक\nराष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकरांवर आणखी एक गुन्हा दाखल\nबहिणीची छेड काढल्याने भांडण, जाब विचारणाऱया विद्यार्थ्याला संपवले\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/food-recipes/when-cracking-butter-/articleshow/65712932.cms", "date_download": "2019-02-24T00:05:45Z", "digest": "sha1:CVHSEXC6BLRSVZYC3EATL3LWP4GUITI7", "length": 8831, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "food recipes News: when cracking butter ... - लोणी कढवताना... | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nदही घुसळून लोणी काढणं आणि ती कढवणं ही सोपी प्रक्रिया वाटली तरी ती तशी किचकट आहे. पण खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर कणीदार तूप हमखास मिळेल.\nदही घुसळून लोणी काढणं आणि ती कढवणं ही सोपी प्रक्रिया वाटली तरी ती तशी किचकट आहे. पण खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर कणीदार तूप हमखास मिळेल.\n- दही घुसळल्यावर आलेलं लोणी अलगद एका पसरट भांड्यात काढून घ्या. कारण ते धुवायला बरं पडतं.\n- लोणी दोन-तीनदा पाणी टाकून धुऊन घ्यावं, म्हणजे त्यातला आंबट अंश नाहीसा होतो आणि लोणी जास्त मिळतं.\n- लोणी मंद गॅसवरच कढवावं.\n- लोण्यातला उरलासुरला आंबट अंश खाली बसून तो सोनेरी रंगाचा व्हायला लागल्यावर गॅस घालवावा. अन्यथा लोणी करपू लागतं.\n- गॅस बंद करण्यापूर्वी त्यात विड्याचं पान टाकावं, म्हणजे लोणी टिकतं.\n- गॅस बंद केल्यावर त्यात थोडं मीठ टाकावं, त्यामुळे लोणी रवाळ होतं.\nमिळवा पोटपूजा बातम्या(food recipes News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nfood recipes News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nशाही ड्रायफ्रुट मोमोज विथ केसरिया रबडी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपौष्टिक आणि स्वादिष्ट 'तिखट भाकरी'...\nआकर्षक रंगाचा मँगो शिरा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/518838", "date_download": "2019-02-23T23:39:32Z", "digest": "sha1:EO6J3MS43YTYS3GCU2FJA5ERUS3KEMCQ", "length": 9955, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विराट-रहाणेची अर्धशतके, तरीही भारत सर्वबाद 252 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » विराट-रहाणेची अर्धशतके, तरीही भारत सर्वबाद 252\nविराट-रहाणेची अर्धशतके, तरीही भारत सर्वबाद 252\nकर्णधार विराट कोहली (92) व अजिंक्य रहाणे (55) यांनी तडफदार अर्धशतके झळकावल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने येथील दुसऱया वनडे लढतीत भारताला निर्धारित 50 षटकात सर्वबाद 252 धावांवर रोखण्यात यश प्राप्त केले. सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर विराटने नेतृत्वाला साजेशी खेळी साकारत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. शिवाय, अजिंक्य रहाणेसमवेत 111 चेंडूत 102 धावांची दमदार भागीदारी साकारली, ते या लढतीचे ठळक वैशिष्टय़ ठरले.\nविराट कोहलीने आपल्या 107 चेंडूतील खेळीत 8 चौकारांसह 92 धावांची तडफदार खेळी साकारली. अजिंक्य रहाणेने देखील 64 चेंडूत 7 चौकार वसूल केले. ही जोडी क्रीझवर असताना भारताची मोठय़ा धावसंख्येच्या दिशेने जोरदार आगेकूच सुरु होती. पण, डावातील 24 व्या षटकात हे दोन्ही सेट फलंदाज तंबूत परतले व भारताच्या डावाला पाहता पाहता गळती लागली. तत्पूर्वी, ईडन गार्डन्सवर तिन्ही क्रिकेट प्रकारात सर्वोत्तम खेळी साकारणारा रोहित शर्मा येथे केवळ 7 धावांवर बाद झाला तर ���नीष पांडेचा (3) खराब फॉर्म देखील कायम राहिला.\nतसे पाहता, रहाणे धावचीत झाल्यानंतर देखील कोहली आपल्या सर्वोत्तम बहरात होता. शिवाय, त्याचे फटके चपखल बसत होते. चेंडूमागे एक धाव या समीकरणाने 24 चेंडूत 24 धावा जमवणाऱया केदार जाधवसमवेत त्याने चौथ्या गडय़ासाठी 55 धावांची भागीदारी साकारली. पण, नाईलने केदार जाधव व विराट यांना लागोपाठच्या षटकात बाद करत भारताच्या घोडदौडीला काहीसा लगाम लावला होता. विराटचे वनडेतील 31 वे शतक हुकले असले तरी त्याच्या खेळीमुळेच भारताला अडीचशे धावांचा टप्पा पार करता आला. केदार जाधव नाईलचा चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात ग्लेन मॅक्सवेलकडे झेल देत तंबूत परतला.\nमध्यमगती गोलंदाज नॅथन काऊल्टर-नाईल (3-51) व केन रिचर्डसन (3-55) यांनी ईडन गार्डन्सच्या स्लो विकेटवर काही धक्के देत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला. तेज गोलंदाज पॅट कमिन्स (1/34) व डावखुरा फिरकीपटू ऍस्टन ऍगर (1/54) यांनीही प्रत्येकी 1 बळी घेतला. डावातील फक्त 15 चेंडू बाकी असताना पावसाचा व्यत्यय आल्याने 18 मिनिटे खेळ थांबवावा लागला. भारतीय संघाच्या खात्यावर त्यावेळी 7 बाद 236 धावा होत्या.\nजेम्स फॉकनरऐवजी संघात परतलेल्या रिचर्डसनने मागील सामन्यातील हिरो महेंद्रसिंग धोनी (5) व हार्दिक पंडय़ा (20) यांना स्वस्तात बाद करत महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. वास्तविक, भारतीय संघ या लढतीत एकवेळ 35 षटकात 3 बाद 186 अशा उत्तम स्थितीत होता. पण, नंतर सातत्याने धक्के बसत राहिले व डावातील शेवटच्या चेंडूवर चहल धावचीत झाल्यानंतर भारताचा डाव देखील 50 षटकात सर्वबाद 252 धावांवर आटोपला.\nभारताच्या डावात भुवनेश्वर कुमारने खणखणीत फटका लगावल्यानंतर नॉन स्ट्रायकर एण्डवरील पंडय़ाच्या हेल्मेट ग्रिलवर चेंडू आदळला. हा आघात इतका जोरदार होता की, त्यामुळे पंडय़ा क्षणार्धात मैदानावर कोसळला होता. शिवाय, ऑस्ट्रेलियन खेळाडू लगोलग त्याच्या दिशेने धावले. पण, नंतर दुखापत किरकोळ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनाच दिलासा मिळाला.\nचेसच्या नाबाद शतकाने विंडीजला सावरले\nस्वान म्हणतो, स्विंग नसेल तर भारतालाही संधी\nक्रिकेट माझ्या ह्रदयात : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या भावना\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआ���\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/top-five-most-expensive-premier-league-transfers/", "date_download": "2019-02-23T23:45:09Z", "digest": "sha1:33Q76NABB3YYDCLVEIKSM6R74SEFW25X", "length": 8467, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "२०१८ प्रीमियर लीग ट्रान्सफर विंडोमधील पहिले पाच महागडे फुटबॉलपटू", "raw_content": "\n२०१८ प्रीमियर लीग ट्रान्सफर विंडोमधील पहिले पाच महागडे फुटबॉलपटू\n२०१८ प्रीमियर लीग ट्रान्सफर विंडोमधील पहिले पाच महागडे फुटबॉलपटू\nप्रीमियर लीगमध्ये एफ एच्या नवीन नियमानुसार ट्रान्सफर विंडो ९ ऑगस्टलाच बंद झाली. या लिलावात करारबध्द झालेले पहिले पाच महागडे फुटबॉलपटू\n१) केप अरिझबालागा– थिबो कोर्टवा याने रियल माद्रिदशी करार केल्याने त्याच्या जागी चेल्सीने अॅथलेटिक बिलबओच्या केपला संघात घेऊन जागतिक विक्रमच केला आहे. या २३ वर्षीय गोलकीपरला चेल्सीने ७१.६ मिलीयन पौंडमध्ये सात वर्षासाठी करारबध्द केले. केपची मागील एक वर्षाची कामगिरी बघून मी त्याला घेण्याचे ठरवले, असे चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी म्हणाले.\n२) रियाद महारेझ- लिसेस्टर सिटीकडून खेळणारा हा फुटबॉलपटू मॅंचेस्टर सिटीने ६१ मिलीयन पौंडमध्ये करारबध्द केला. यातच मॅंचेस्टरने काही दिवसांपूर्वीच प्रशिक्षक पेप गार्डीओला यांच्या प्रशिक्षणाखाली एफए कम्युनिटी शील्ड जिंकली. यामध्ये संघात रियादचा समावेश होता. काही दिवसांपासूनच मॅंचेस्टर सिटी क्लब आणि रियादमध्ये ट्रान्सफरबाबत चर्चा होत होती.\n३) अॅलिसन बेकर- या ब्राझीलियन गोलकिपरला लीव्हरपुलने ५७ मिलीयन पौंडमध्ये घेतले. त्यावेळी तो सगळ्यात महागडा फुटबॉलपटू ठरला होता. याने इटलीच्या सेरी ए या स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती.\n४) फ्रेड रोड्रुगीझ- मॅंचेस्टर युनायटेडने या २५ वर्षीय ब्राझीलियन फुट��ॉलपटूसाठी ६१.२ मिलीयन पौंड मोजले आहेत. पॉल पोग्बा आणि नेमांजा मॅटीच यांच्या बरोबर फ्रेडची भर पडल्याने युनायटेडची मिडफिल्डरची भींत पक्की झाली आहे.\n५) जोरगिन्हो- इटलीचा हा फुटबॉलपटू सुरूवातीला मॅंचेस्टर सिटीमध्ये जाणार अशी चर्चा होती, मात्र शेवटी चेल्सीने या माजी नॅपोली क्लब मिडफिल्डरला ५७ मिलीयन पौंडमध्ये खरेदी केले.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/web-cams/expensive-iball+web-cams-price-list.html", "date_download": "2019-02-23T23:14:51Z", "digest": "sha1:KRHPLMYJ322VAPZXC3PZFBVQDAYZT3L4", "length": 12384, "nlines": 282, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग आबाल वेब कॅम्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive आबाल वेब कॅम्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 1,598 पर्यंत ह्या 24 Feb 2019 म्हणून India मध्ये खरेदी महाग वेब कॅम्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग आबाल वेब कॅम India मध्ये आबाल चड 20 0 वेबकॅम ब्लॅक Rs. 1,590 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी आबाल वेब कॅम्स < / strong>\n4 आबाल वेब कॅम्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 958. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 1,598 येथे आपल्याला आबाल फॅसि२फचे कॅ१२ 0 वेबकॅम उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nशीर्ष 10आबाल वेब कॅम्स\nआबाल फॅसि२फचे कॅ१२ 0 वेबकॅम\n- विडिओ रेसोलुशन 2 megapixel\n- स्टील ईमागे रेसोलुशन 12 megapixel\n- बिल्ट इन मिक्रोफोन Yes\nआबाल चड 20 0 वेबकॅम ब्लॅक\n- विडिओ रेसोलुशन 2.1 megapixel\n- स्टील ईमागे रेसोलुशन 20 megapixel\n- बिल्ट इन मिक्रोफोन No\nआबाल फॅसि२फचे चड 12 0 वेबकॅम\n- विडिओ रेसोलुशन 2 megapixel\n- स्टील ईमागे रेसोलुशन 12 megapixel\n- फोकस तुपे Manual\nआबाल फॅसि२फचे ८म्प वेबकॅम निघत व्हिसिओन माइक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.epw.in/mr/journal/2017/49/editorials/gagging-justice.html", "date_download": "2019-02-23T23:31:06Z", "digest": "sha1:HW5J6WBH7ACCHFGPDHH4UFXWSC66YPVB", "length": 19868, "nlines": 129, "source_domain": "www.epw.in", "title": "न्यायाची मुस्कटदाबी | Economic and Political Weekly", "raw_content": "\nन्यायालयीन कामकाजापासून प्रसारमाध्यमांना दूर ठेवल्यानं न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा ऱ्हास होईल.\nखुला न्याय हा भारतातील न्यायव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. न्यायालयांमधील सुनावण्यांवेळी उपस्थित राहाण्याची मुभा सर्व जनतेला आहे आणि प्रसारमाध्यमांना या सुनावण्यांचं वार्तांकन करण्याची मुभा आहे. ही मुभा अर्थातच ‘तत्त्वतः’ असते. व्यावहारिक पातळीवर मात्र न्यायालयीन सभागृहांमधील अपुरी जागा आणि सुनावणीमधील संभाव्य अडथळा रोखण्याची गरज यांमुळं सुनावण्यांच्या वेळी प्रवेशावर निर्बंध राहू शकतो. त्यामुळं न्यायालयातील कामकाजाचा निःपक्षपाती आणि अचूक सारांश आपल्यापर्यंत पोचावा यासाठी सर्वसामान्य जनता पत्रकारांवर विसंबून असते. एखाद्या प्रकरणामध्ये जितके अधिकाधिक हितसंबंध गुंतलेले असतील तितका त्यामध्ये जनतेला अधिक रस असतो, परिणामी या प्रकरणाचं कामकाज निर्दोष व्हावं यासाठी न्यायालयावरही अधिक दबाव असतो. निकाल काहीही लागला तरी न्यायव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास प्रक्रियेवर अवलंबून असतो. ही प्रक्रिया निःपक्षपाती आणि कायद्याला धरून झाल्याचा विश्वास जनतेला वाटणं आवश्यक असतं. न्यायिक प्रक्रिया प्रत्यक्ष पाहून त्यामध्ये सचोटी राखली आहे की नाही, हे पाहाण्याची मुभा जनतेला असते. सरकारच्या इतर कोणत्याही अंगापेक्षा भिन्न असं हे न्यायव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे.\nत्यामुळं न्यायालयांनी स्वतःच हे तत्त्व सातत्यानं बाजूला सारणं निराशाजनक ठरतं. शिवाय अशा कृतींचा परिणाम काय होईल याचाही फारसा विचार न्यायालयीन व्यवस्थेकडून केला गेलेला दिसत नाही. सोहराबुद्दीन शेख व इतरांच्या हत्येप्रकरणी अनेक पोलीस अधिकाऱ्यांवर सुरू असलेला फौजदारी खटला आणि द्वेषमूलक वक्तव्य केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कारवाई करण्याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल झालेली रिट याचिका- या दोन महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनाला ‘वक्तव्यबंदी आदेश’ (गॅग ऑर्डर) देण्यात आले आहेत. अलीकडच्या काही दिवसांमधील हे दोन प्रसंग विशेष चिंताजनक ठरतात, कारण ही दोन्ही प्रकरणं सर्वार्थांनी ‘अतिमहत्त्वाची’ आहेत, आणि साहजिकपणे यातील निकालांमध्ये जनतेला मोठ्या प्रमाणात रस आहे.\nया दोन्ही बंदी आदेशांमागची पार्श्वभूमी किंचित भिन्न आहे. (सोहराबुद्दीन शेख खटल्यामध्ये) दोन्ही बाजूंचे साक्षीदार, आरोपी व वकील यांच्यात पूर्वग्रह पेरला जाऊ नये अशा वरपांगी कारणावरून दैनंदिन सुनावणीच्या वार्तांकनापासून माध्यमांना प्रतिबंध करणारा आदेश मुंबईतील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय: सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) पीठासीन न्यायाधिशांनी दिला. सुनावणीच्या वेळी उपस्थित राहाण्याची मुभा माध्यम प्रतिनिधींना आहे आणि सुनावणी पूर्ण झाल्यानंतर बहुधा त्याबद्दल त्यांना वार्तांकनही करता येईल, परंतु दैनंदिन कामकाजाचा तपशील प्रकाशित करण्यापासून त्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. बचावपक्षाच्या वकिलानं दाखल केलेल्या लेखी अर्जाव्यतिरिक्त आणखी कशाच्या आधारावर न्यायालयानं हा निष्कर्ष काढला, हे स्पष्ट झालेलं नाही.\nदुसरीकडं, उत्तर प्रदेशच्या अतिरिक्त महाअधिवक्त्यांनी सादर केलेल्या गैरवार्तांकनाच्या काही नमुन्यांवर विसंबून अलाहाबाद उच्च न्यायालयानं संबंधित प्रकरणी निकाल लागेपर्यंत कामकाजाचा तपशील प्रकाशित करू नये असा आदेश दिला आहे. वर्तमानपत्रांमधील कोणतं वार्तांकन आपल्याला गैर प्रकारचं वाटलं, याचं कोणतंही स्पष्टीकरण उच्च न्यायालयानं दिलेलं नाही. शिवाय, गैरवार्तांकन झालं आहे किंवा न्यायालयातील विधानं संदर्भाविना प्रसिद्ध केली गेली आहेत, या गृहितकाचा प्रतिवाद करण्याची संधी कोणत्याही विशिष्ट पत्रकाराला देण्यात आलेली नाही. निकाल येईपर्यंत न्यायालयीन कामकाजाचं कोणतंही वार्तांकन करता येणार नाही, असा प्रतिबंधात्मक आदेश तेवढा या न्यायालयानं काढला आहे.\nया दोन्ही घटनांमध्ये संबंधित न्यायालयांनी ‘सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड विरुद्ध सेक्युरीटीज् एक्सेन्ज बोर्ड ऑफ इंडिया’ (२०१२) १० एससीसी ६०३ या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान केला आहे. या खटल्यामध्ये घटनात्मक खंडपिठानं स्पष्ट केलं होतं की, सुनावणीसंदर्भात प्रसारमाध्यमांकडून होणारं प्रकाशन लांबणीवर टाकण्यासंबंधीचे आदेश देताना न्यायालयांनी संबंधित खटल्याची व्याप्ती आणि आवश्यकता ध्यानात घ्यायला हवी. सुनावणीचं पावित्र्य जपण्यासाठी दुसरा कोणताही उपाय उरलेला नव्हता आणि सुनावणीतील हस्तक्षेप टाळण्यासाठी वार्तांकन प्रलंबित करणं हाच एकमेव आवश्यक मार्ग होता, याबाबत न्यायालयांनी स्वतःचं पूर्ण शंकानिरसन करून घ्यायला हवं. परंतु सदर दोन घटनांमध्ये माध्यमांच्या वार्तांकनांवर बंदी आदेश लादताना संबंधित न्यायालयांनी या दोन अटींचं पालन केलेलं नाही.\nअर्थात, माध्यमांवरील अशा बंदी आदेशांसंबंधी केवळ या दोन न्यायालयांवरच टीका करणं योग्य होणार नाही. खुद्द सर्वोच्च न्यायालयानंही पूर्वी अशा प्रकारची खेदजनक कृती केलेली आहे. उज्जैन महाकालेश्वर मंदिरातील पारंपरिक विधींबाबतच्या खटल्यामध्ये सुनावणीचं वार्तांकन करू नये असा तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित पत्रकारांना दिला होता. खटल्याचा संदर्भ लक्षात न घेता ‘गैरवार्तांकन’ होईल हेच वरपांगी कारण या आदेशामागं होतं, परंतु प्रत्यक्षात अंतिम निकालाच्या बाबतीतच असं गैरवार्तांकन झालेलं दिसलं. सर्वोच्च न्यायालयानं अशाच प्रकारचा आदेश न्यायमूर्ती सी.एस. कर्नान यांच्याबाबतच्या खटल्यातही दिला होता. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या अवमानाशी संबंधित या खटल्याबाबतच्या कर्नान यांच्या कोणत्याही विधानाचं वार्तांकन करू नये, असा आदेश न्यायालयानं माध्यमसमूहांना दिला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अवमान करणारे आदेश अविचारी व निष्काळजी पद्धतीनं देण्याचं काम सर्वोच्च न्यायालयानंही केलेलं आहे, याचे हे केवळ सूचक दाखले आहेत.\nमाध्यमस्वातंत्र्य आणि न्याय प्रशासन यांच्यात स्वीकारार्ह समतोल साधण्याचं काम नेहमी सहजसोपं नसतं, हे सहारा खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर आलेले ताजे बंदी आदेश माध्यमस्वातंत्र्यासोबतच न्याय प्रशासनासाठीही विध्वंसक ठरणारे आहेत. पत्रकारांच्या वार्तांकनावर निराधार प्रतिबंध लादण्यापुरतेच हे आदेश मर्यादित नाहीत; तर आपल्या निर्णयासाठी काळजीपूर्वक कारणं देणं किंवा व्याप्तीची खातरजमा करून घेणं, ही जबाबदारीही या प्रक्रियेत टाळण्यात आली आहे. त्यामुळं, विशेषतः अतिमहत्त्वाच्या खटल्यांमध्ये असे आदेश देणाऱ्या न्यायालयांच्या हेतूंविषयी प्रश्न विचारणं जनतेसाठी आवश्यक बनतं. न्याय नक्की कशा रीतीनं देण्यात आला, हे पाहाण्याची मुभा जनतेला असेल तर न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ राहातो. परंतु अशा महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये कामकाजाचं वार्तांकन करण्यावर बंदी आणून न्यायालय अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करतं आहे, शिवाय खुद्द न्यायव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास कमी होण्यासाठीही हे आदेश कारणीभूत ठरत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/40172", "date_download": "2019-02-23T23:06:06Z", "digest": "sha1:G6Z54PWZY3C4M6GMJ42BQXF5BDAJYULF", "length": 12093, "nlines": 203, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गाज सागराची — \"किल्ले निवती\" | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गाज सागराची — \"किल्ले निवती\"\nगाज सागराची — \"किल्ले निवती\"\n१. गाज सागराची — \"मालवणमय\"...\n२. गाज सागराची — \"मालवण मासळी बाजार\"\n३. गाज सागराची — \"देवबाग आणि किल्ले निवती (सूर्यास्त-सूर्योदय)\"\nकिल्ले निवती मालवणपासुन साधारण पाऊण-एक तासाच्या अंतरावर वेंगुर्ल्याच्या दिशेने आहे. परूळ्याहुन थोडेच पुढे आणि पाटच्या आधी एक रस्ता भोगवे-किल्ले निवती कडे जातो. मालवण ते वेंगुर्ला सागरीमहामार्गावरील प्रत्येक गाव हे निसर्ग सौंदर्याना ओतप्रत भरलेले आहे. या गावांना जोडणारा समुद्र एकच आहे पण प्रत्येक गावात त्याचे सौंदर्य मात्र वेगवेगळे आहे. वेंगुर्ल्यात दोन निवती आहे. एक मेढा निवती तर दुसरी किल्ले निवती. यातील मेढा निवतीला मी बर्‍याच वेळा गेलोय. पुढे एक रस्ता भोगवेला जातो आणि दुसरा किल्ले निवतीला. परुळ्याच्या श्री आदिनारायणाचे दर्शन घेऊन साधारण अर्ध्यातासाच्या आतच आपण किल्ले निवतीला पोहचतो. साधारण ४०-४५ उंबर्‍याच्या या गावाला अतिशय अप्रतिम असे निसर्गसौंदर्य लाभले आहे. एका बाजुला इतिहासकालीन किल्ले निवती तर दुसर्‍या बाजुला अथांग सागर आणि त्यातुन मध्येच डोकावणारे निवती रॉक्स.\nनिवती किल्ल्यावरून दिसणारा समुद्र\nकोकणची माणसं साधीभोळी.....काळजात त्यांच्या भरली शहाळी\nपुढच्या भागात येणार ना \"सांताक्लॉज\" सोबत \"भोगव्याचा समुद्रकिनारा\" पहायला\nमस्त रे.. निवती रॉक्स सुंदर\nमस्त रे.. निवती रॉक्स सुंदर आहेत. लाल खडक मस्त दिसतात आणी त्या मुलीचे Portrait मस्तच. आत्ता दोन-दोन सांता झालेत\nसगळेच फोटो मस्त.... समुद्र\nसगळेच फोटो मस्त.... समुद्र किनारा किती स्वच्छ आणि सुंदर आहे....\nजिप्सी, मस्त फोटो, लाल खडक\nजिप्सी, मस्त फोटो, लाल खडक भारीच\nखूपच स��रेख... एकापेक्षाएक ते\nते कच्चे मासे तोंडात टाकतानाचा तुझा फोटो ही पाहायला आवडेल की आम्हाला...\nवॉव.. दोन दोन सांताज... अंगूर की कहानी शुरु...\nलय लय भारी मित्रा ...\nलय लय भारी मित्रा ...\nयेस्स, आता दोन दोन सांता\n१ ते १३ छान.\n ...वाहवा, बहुतेक चित्रे आवडली\nमस्त रे. फोटो नंबर ११ मधील\nफोटो नंबर ११ मधील १२ नंबरचा टिशर्ट घातलेला इसम पाहुन एका माबोकराची आठवण आली.\nतो पण समुद्रातच असतो.\nमस्त रे जिप्सी, पून्हा एकदा\nपून्हा एकदा अतीशय सूंदर फोटो.\nजिप्स्या जा आता कौतुक करायला\nजिप्स्या जा आता कौतुक करायला शब्द नाहीत असं लिहायची सुद्धा लाज वाटायलीये.\n<<<<जिप्स्या जा आता कौतुक\n<<<<जिप्स्या जा आता कौतुक करायला शब्द नाहीत असं लिहायची सुद्धा लाज वाटायलीये.>>>>\nप्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार\nझक्कास मित्रा.... हे फोटोज्\nहे फोटोज् पहायचे राहुनच गेले होते...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66110", "date_download": "2019-02-23T23:13:05Z", "digest": "sha1:2K7XIQ5FRAIL4MQ7NLGNLOTNMKDF3VZ6", "length": 16567, "nlines": 207, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पाटील v/s पाटील - भाग ३ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाटील v/s पाटील - भाग ३\nपाटील v/s पाटील - भाग ३\nमी अंबाबाईच्या समोर उभा होतो. मात्र समोरचा दृश्य चक्रावणारं होतं.\nया अवस्थेत अंबा पाटलिनीला कुणी बघितलं असत, तर त्याला अंबा पाटलीन ओळखूच आली नसती.\nअंबा पाटलीन एका पलंगावर टेकून बसली होती. आढ्याकडे डोळे लावून...\nरडायचंय, पण डोळ्यात पाण्याचा टिपूस नाही, अशी अंबाची अवस्था होती.\n\"अण्णा, मी चुकली रे...\"\n\"आई... असं नको बोलू... जे झालं ते झालं,\" अण्णा लहान मुलासारखा रडायला लागले\n\"डॉक्टर आजीला चेक करा... \"ताईने आज्ञा दिली.\n\"सांगितलं ना...\" ताईने डोळे वटारले.\nमी उगाच काहीतरी चाळा करायचा म्हणून पलंगाकडे वळलो\nअंबा पाटलीनीने इतका जळजळीत कटाक्ष टाकला, कि मला वाटलं मी जळून खाक होईल.\nआणि...आणि.... आणि... अख्या गावाला, म्हाताऱ्या कोतार्यांना, आणि गुरा ढोराना उभ्या हयातीत जे दिसलं नाही ते मला दिसत होत.\nअण्णाही लहान मुलासारखे रडत होते.\nमला ह्या���चा माझ्या नव्या कॅमऱ्यावाला मोबाईल मध्ये फोटो काढायचा होता. शेवटी माझ्यातही खोडकर, निरागस वगैरे मूल दडलं होत ना... पण हा प्रताप केल्यास मी फोटोमध्ये जाईन हे मला लवकर ध्यानात आलं.\n'शिरपा येड्याचा डॉक्टर होऊ नको.... 'मला वडिलांचे शब्द आठवत होते.\n\"अण्णा मी चुकली. तुझी आई चुकली. उशीर केला रे अण्णा खूप मी...\"\nतेवढ्यात एक बाई वर आली...\n\"मीने, सोनी तुम्ही बाहेर जा बघू... डॉक्टर तुम्हीही जा...\"\nअच्छा, ताईच नाव मीने होत तर....\nआम्ही तिन्हीही आगगाडीप्रमाणे बाहेर पडलो....\n\"सोनी तू तुझ्या रूममध्ये जा. बाकीचे उपचार नंतर बघू. डॉक्टर तुम्ही माझ्या रुममध्ये या.\" मीने म्हणाली.\n\"ओ मिनेताई, मी तसला माणूस नाही... \"मी रागात म्हणालो.\n\"ये यडपट, तसाही तुला बायकांमध्ये रस दिसत नाही, मघाशी त्या दोघांना कसा चिकटून बसला होता, बघितलं मी. आणि मिनल... समजलं ना\nमी निमूटपणे मिनेच्या मागे निघालो...\n\"बसा... \"मी निमूट बसलो.\n\"पाणी घ्या... \"मी घेतलं\n\"इथे काय होतंय, बाहेर कुणालाही कळता कामा नये...\"\n\"सगळं सांगतेय... नीट ऐका... सोनीच्या उपचारांची जबाबदारी तुमच्यावर आहे. म्हणून तुम्हाला सगळं माहिती असायला हवं...\"\nमी पुन्हा मान डोलावली.\n\"मोहन पाटील. हेच नाव होतं त्याचं......\"\nटक टक..दारावर आवाज झाला.\n\"अरे वा, पाटील स्टील आज आमच्याकडे. वाह\n\"हो सर, तुम्ही मला यायला भाग पाडलंय.\"\n\"मोहन, अरे हा बिजनेस आहे, इथे असं चालतंच.\"\n\"हो सर. पण तुम्हाला पाटील स्टील विकत घेऊन फायदा काय इट्स नॉट युअर कोर बिजनेस.\"\n\"मला बिजनेस विकत नाहीये घ्यायचा मोहन... मला नाव विकत घ्यायचंय... पाटील....\"\nमोहन हसला... अगदी खळखळून...\n\"एक मिनिट... \"तो उठला, आणि पाणी पिऊन पुन्हा जोरजोरात हसायला लागला.\nथोड्या वेळाने तो हसायचा थांबला.\n\"माझ्या काकांनी मला एक गोष्ट सांगितली होती येताना...\"\n\"समोरच्या माणसाकडे पैसे आहेत, पण अक्कल नाही.\"\n''मोहन, तुझ्या पायाखालची जमीन सरकलीये असं म्हण ना...\"\n\"ओके. मी थोडा डेटा कलेक्ट केलाय.\"\nमोहन सफाईदारपणे बोलू लागला.\n\"आपली कंपनी. रलो केमिकल्स. याचे सव्वीस टक्के शेयर्स आपल्याकडे आहेत बरोबर बारा टक्के कोणाराला पावर कडे. सात टक्के सोंसता जपान मध्ये. आणि अजून सहा टक्के इंदोल चायनाकडे. एकोणपन्नास टक्के शेर मार्केट मध्ये ओपन आहेत....\"\nमोहन, जे तू कितीही जोर लावला, तरीही तेवढे शेअर तुला मिळणार नाही.\n\"नाही हो... मी तेवढे शेयर घेऊच शकलो नाही... मला फक्त वीस टक्के मिळाले.\"\n\"मोहन, इट्स सुईसाईड... तुझ्या कंपनीचे छत्तीस टक्के शेर माझ्याकडे आहेत, आणि ते सोडून तू वीस टक्क्यांवर खेळतोय\n\"अरे हो, बोलता बोलता सांगायचं राहील.. आम्ही कोणाराला पावर आणि इंदोल चायना विकत घेतलीये.. \"\n\"याला म्हणतात पायाखालची जमीन सरकणे. पुढच्या आठवड्यात ही घोषणा होईलच. त्यानंतर एक बोर्डची मीटिंग. मग आमचा मेजर शेर असल्याने आमचा एम डी, आणि तुमची हकालपट्टी...\"\n\"मोहन, हे महागात पडेल.\"\nइतका वेळ शांतपणे बोलणारा मोहन आता उठला....\nमोहनने कपाळावर हात चोळला.\n\"वेट... मी बोलतोय थोडं.\"\nकाही क्षण असेच शांततेत गेले. आणि मोहन जोरात किंचाळला.\n\"खंडेराया, का माझी परीक्षा घेतोस. का आज शांततेत सगळ केलं ना मी. एवढे भारी डायलॉग मारले, आणि आता हा पामर मला चेतावणी देतोय... का आज शांततेत सगळ केलं ना मी. एवढे भारी डायलॉग मारले, आणि आता हा पामर मला चेतावणी देतोय... का... का\n.... आणि मोहनने सरळ पिस्तुल काढून त्याच्यावर रोखली...\nतो क्षणभर चपापला, आणि मात्र पुढच्याच क्षणी तो सावरला.\n\"इथले कॅमेरे तुला दिसले नाहीत वाटत\nमोहन वेड्यासारखा हसत सुटला.\n\"तू या डब्याना कॅमेरे म्हणतोस. तुझ्या सहा महिन्यात १२ सेक्रेटरी बदलल्या. तू इथे काय करतोस हे कुणालाही दिसू नये, म्हणून तू फक्त हे डबे लावलेत, लोकांना घाबरवायला...\"\n\"..तुला हे कुणी सांगितलं\"\n\"तुला काय वाटलं, पोरी तुझ्यावर खुश असतात त्यापैकी एकीला आमच्या एक माणसाने विश्वासात घेतलं, आणि.... सोड रे. तुला मारणार नाही मी. एकदा तुझं एम डी पद गेलं, तर तुझी अवस्था नांगी ठेचलेल्या विंचवासारखीच होईन.\"\nतो फक्त बघत होता. असहायासारखा\n\"चल निघतो. आजी थालीपीठ बनवणार आहे. ते गरम गरम खाल्ले नाहीत ना, तर सात जन्माचं पाप लागेल मला. गुड बाय.\"\nमोहन पाटलाची फक्त ही एक चुणूक होती....\n....मोहन पाटील, हाच मोहन पाटील पाटीलवाडीत येऊन अंबा पाटलीनीच घर हलवणार होता....\nमस्त जमलाय हाही भाग. हळूहळू\nमस्त जमलाय हाही भाग. हळूहळू डोक्यात शिरतंय प्रकरण. पण पुढे काय होईल अजिबात कळत नाहीय. पुभाप्र.\nलिंक लागत नाहीय, परत सगळे भाग\nलिंक लागत नाहीय, परत सगळे भाग वाचतो .\nभाग ४ पोस्ट केला आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://puputupu.in/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-23T22:47:17Z", "digest": "sha1:IICOXUPBGA5RDKRVRR5CJYEAD762DEW6", "length": 13793, "nlines": 111, "source_domain": "puputupu.in", "title": "सावरकर Archives - PupuTupu.in | PupuTupu.in", "raw_content": "\nलेखण्या मोडा, बंदुका उचला साहित्यिक सज्जनहो\nमुंबईत १९३८ मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने केलेल्या भाषणाचे संकलन\nसाहित्यासाठी जीवन आहे की जीवनासाठी साहित्य जर आपले राष्ट्रीय साहित्य आणि अशा सामुदायिक संमेलनात साहित्याचा सामूहिक ऊहापोह मुख्य कर्तव्य असणार, जर आपले राष्ट्रीय साहित्य हे राष्ट्रीय जीवनाचे एक उपांगच काय ते असेल, तर राष्ट्रीय जीवनाचे संरक्षण हीच आपल्या साहित्याची आद्यचिंता, मुख्य साध्य असले पाहिजे. अगदी कलेसाठी कलेचा जो कलावंत उपासक आहे वा साहित्यासाठीच साहित्याचा जो साहित्यिक भक्त आहे, त्याच्याविषयीही मला आदरच वाटेल. पण असे कलेसाठी कलेची उपासना करणारे साहित्यिक एखाद्या नाटय़गृहात नाटय़-नृत्य संगीताच्या भर रंगात अगदी दंगले असतानासुद्धा जर त्या नाटय़गृहास अकस्मात आग लागली तर कलेसाठी कलेला झिडकारून ते तत्क्षणी त्या आगीतून जीव बचावण्याच्याच मार्गास तडकाफडकी लागतील, की त्या संगीताचा तन्मय ताल धरीत तेथेच डुलत राहतील जर आपले राष्ट्रीय साहित्य आणि अशा सामुदायिक संमेलनात साहित्याचा सामूहिक ऊहापोह मुख्य कर्तव्य असणार, जर आपले राष्ट्रीय साहित्य हे राष्ट्रीय जीवनाचे एक उपांगच काय ते असेल, तर राष्ट्रीय जीवनाचे संरक्षण हीच आपल्या साहित्याची आद्यचिंता, मुख्य साध्य असले पाहिजे. अगदी कलेसाठी कलेचा जो कलावंत उपासक आहे वा साहित्यासाठीच साहित्याचा जो साहित्यिक भक्त आहे, त्याच्याविषयीही मला आदरच वाटेल. पण असे कलेसाठी कलेची उपासना करणारे साहित्यिक एखाद्या नाटय़गृहात नाटय़-नृत्य संगीताच्या भर रंगात अगदी दंगले असतानासुद्धा जर त्या नाटय़गृहास अकस्मात आग लागली तर कलेसाठी कलेला झिडकारून ते तत्क्षणी त्या आगीतून जीव बचावण्याच्याच मार्गास तडकाफडकी लागतील, की त्या संगीताचा तन्मय ताल धरीत तेथेच डुलत राहतील त्याचप्रमाणे राष्ट्राच्या प्राणावरच बेतले असता केवळ साहित्याची कथा काय त्याचप्रमाणे राष्ट्राच्या प्राणावरच बेतले असता केवळ साहित्याची कथा काय आपल्या राष्ट्राची आजची मृत्युंजय मात्रा म्हणजे त्याचे शस्त्रबळ, साहित्य नव्हे आपल्या राष्ट्राची आजची मृत्युंजय मात्रा म्हणजे त्याचे शस्त्रबळ, साहित्य नव्हे जपानात प्रत्येक प्राथमिक शाळेत मुलामुलींना प्रथम सैनिकी शिक्षण सक्तीने देण्यात येते, अलंकारशास्त्राचे नंतर\nजपानच्या, रशियाच्या, मुस्लीम राष्ट्रांच्या बॉम्बफेकी वैमानिक हल्ल्याची आगलावी काळछाया ज्या मुंबईवर दाट पसरत चालली आहे, त्या मुंबईत या साहित्य संमेलनातील, नृत्यनाटय़संगीतात रंगून गेलो आहोत. ज्या मुंबईत गल्लोगल्लीत जीर्ण साहित्य, नव साहित्य, पुराण साहित्य, पुरोगामी साहित्य मंडळे थाटून राहिलेली आहेत, लक्षावधी तरुण-तरुणी एक आणा मालेपासून सोळा आणे मालेपर्यंतच्या कादंबऱ्या वाचण्यात गढून गेली आहेत, त्या मुंबईत म्हणण्यासारखा रायफल क्लब असा एकही नाही. सबंध मुंबई इलाख्यात सैनिक कॉलेज औषधालासुद्धा नाही.\nआपले हे विस्तीर्ण भारतीय राष्ट्र आज जगतात निर्माल्यवत जे होऊन पडले आहे ते आपले साहित्य उणे म्हणून नव्हे- शस्त्रबळ उणे म्हणून ही गोष्ट सगळ्या आधी, साहित्यिकहो, तुमच्या लक्षात आली पाहिजे ही गोष्ट सगळ्या आधी, साहित्यिकहो, तुमच्या लक्षात आली पाहिजे सगळ्यात साहित्यिकवर्गच सुज्ञ, विज्ञ असणार सगळ्यात साहित्यिकवर्गच सुज्ञ, विज्ञ असणार म्हणून सगळ्या आधी तुम्ही गर्जून उठा की, आजच्या परिस्थितीत आमचे राष्ट्रीय साहित्य म्हणजे शस्त्रबळ म्हणून सगळ्या आधी तुम्ही गर्जून उठा की, आजच्या परिस्थितीत आमचे राष्ट्रीय साहित्य म्हणजे शस्त्रबळ शास्त्रचर्चा नव्हे जे थोडे साहित्य हवे ते तुम्ही-आम्ही जे चाळिशीच्या वर गेलेले लोक, ते काय ते हवे तर पुरवतील जे तरुण. ज्या तरुणी, जी पाठीचा कणा ताठ असलेली पुढची पिढी त्या साऱ्यांना माझा या साहित्यपदावरून हाच निर्वाणीचा आदेश आहे की, राष्ट्रास आज साहित्यिक नकोत, सैनिक हवेत जे तरुण. ज्या तरुणी, जी पाठीचा कणा ताठ असलेली पुढची पिढी त्या साऱ्यांना माझा या साहित्यपदावरून हाच निर्वाणीचा आदेश आहे की, राष्ट्रास आज साहित्यिक नकोत, सैनिक हवेत तरुणहो, आमच्या दुर्बल पिढीच्या देखोदेखी सुनीते नि कादंबऱ्या लिहिण्याकरिता लेखण्या सरसावू नका. तर त्या जपान, इटली, जर्मनी, इंग्रज, आयरिश तरुणांच्या देखोदेखी आधी बंदुका सरसावा तरुणहो, आमच्या दुर्बल पिढीच्या देखोदेखी सुनीते नि कादंबऱ्या लिहिण्याकरिता लेखण्या सरसावू नका. तर त्या जपान, इटली, जर्मनी, इंग्रज, आयरिश तरुणांच्या देखोदेखी आधी बंदुका सरसावा राष्ट्रसंरक्षणार्थ प्रथम रायफल क्लबात घुसा, रडगाण्यांच्या नि रडकथांच्या साहित्यसंमेलनात नंतर, वेळ राहिल्यास.साहित्यिकांनीसुद्धा आज साहित्याच्या पोथ्या गुंडाळून सैन्याच्या शिबिराकडे वळले पाहिजे. कारण जे राष्ट्र खुरटे, दुबळे त्यांचे साहित्यिक खुरटे नि दुबळेच असणार. ज्या दुबळ्या राष्ट्राला परक्यांची प्रबळ दारू आग लावते, त्याच्या साहित्यालाही कशी आग लागते ते तक्षशिलेला विचारा, नालंदेला विचारा. शिवरायांनी युगधर्म ओळखून सरस्वतीच्या रक्षणार्थच सरस्वतीकडे काही काळ पाठ फिरवून शुंभ-निशुंभ-मर्दिनीचीच उपासना केली, लेखणी टाकून भवानी उचलली म्हणून तर आज महाराष्ट्र सारस्वत असा काही पदार्थ जिवंत राहिला आहे राष्ट्रसंरक्षणार्थ प्रथम रायफल क्लबात घुसा, रडगाण्यांच्या नि रडकथांच्या साहित्यसंमेलनात नंतर, वेळ राहिल्यास.साहित्यिकांनीसुद्धा आज साहित्याच्या पोथ्या गुंडाळून सैन्याच्या शिबिराकडे वळले पाहिजे. कारण जे राष्ट्र खुरटे, दुबळे त्यांचे साहित्यिक खुरटे नि दुबळेच असणार. ज्या दुबळ्या राष्ट्राला परक्यांची प्रबळ दारू आग लावते, त्याच्या साहित्यालाही कशी आग लागते ते तक्षशिलेला विचारा, नालंदेला विचारा. शिवरायांनी युगधर्म ओळखून सरस्वतीच्या रक्षणार्थच सरस्वतीकडे काही काळ पाठ फिरवून शुंभ-निशुंभ-मर्दिनीचीच उपासना केली, लेखणी टाकून भवानी उचलली म्हणून तर आज महाराष्ट्र सारस्वत असा काही पदार्थ जिवंत राहिला आहे सरस्वतीचा एक उपासक या नात्याने मी तुम्हास सांगतो की, साहित्यिक बनू नये तर आधी बनावे सैनिक सरस्वतीचा एक उपासक या नात्याने मी तुम्हास सांगतो की, साहित्यिक बनू नये तर आधी बनावे सैनिक मी ज्या ज्या साहित्यसंमेलनात अध्यक्ष म्हणून गेलो, त्या त्या ठिकाणी जाताच शरीराच्या सनकडय़ा झालेली आमची तरुण मुले, मुली कोरीकरकरीत कोणती तरी कादंबरी, कथा, काव्य हातात घेऊन जेव्हा शेकडय़ांनी येता-जाता मला दिसत, त्यात दिवसरात्र तन्मय होताना आढळत, तेव्हा माझ्या हृदयाला खरोखरच चरका बसत आला. अध्यक्षपदी मान लाजेने खाली घालावी लागली. मी आपणास स्पष्टपणे सांगतो की, राष्ट्राच्या आजच्या परिस्थितीत साहित्याचे सापेक्ष महत्त्व तिय्यम आहे आणि तरुण पिढीचे पहिले कर्तव्य आहे सैनिक शिक्षण.\nपुढील दहा वर्षांत सुनीते रचणारा एकही तरुण नाही निघाला तरी चालेल, प्रत्यही साहित्य संमेलने न झाली तरी चालेल, पण दहा दहा हजार तरुण सैनिकांच्या वीरचमू आपल्या खांद्यावर नव्यातील नव्या रायफली टाकून, राष्ट्राच्या मार्गामार्गातून, शिबिराशिबिरातून टपटप करीत संचलन करताना दिसल्या पाहिजेत. ग्रंथालयाइतकी तरी, बौद्धिक कॉलेजाइतकी तरी नगरानगरातून सैनिकी कॉलेजे गजबजलेली आढळली पाहिजेत. मग अधूनमधून त्यांनी एखादी कादंबरी वा प्रेमकथा वाचली वा सुनीत लिहिले तरी चालेल. नेपोलियनही रणांगणावर करमणूक म्हणून शीळ वाजवी. दिल्लीच्या बादशहाची दाढी जाळून आल्यानंतर पहिले बाजीरावही मस्तानीच्या अंत:पुरात एखादे पान खाताना आढळत पण जन्मभर नुसती झाडांची पानेच चघळणाऱ्या आणि तमाशातील तबलेच झडत राहिलेल्या दुसऱ्या बाजीरावाचे एक ब्रह्मावर्तच या राष्ट्राने बनावे, हे मला पाहवत नाही.\n(मॅजेस्टिक प्रकाशन प्रकाशित ‘सावरकरांची निवडक भाषणे’ या पुस्तकावरून साभार.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/patna-city-pro-kabaddi-will-start-from-27-october-in-patna-after-one-yea/", "date_download": "2019-02-23T23:03:53Z", "digest": "sha1:UNXQQYW5IYDMY4FSOOQCWKPNEAOUMGLJ", "length": 8293, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी- पाटणा पायरेट्स संघाचे हे आहे नवे होम ग्राऊंड", "raw_content": "\nप्रो कबड्डी- पाटणा पायरेट्स संघाचे हे आहे नवे होम ग्राऊंड\nप्रो कबड्डी- पाटणा पायरेट्स संघाचे हे आहे नवे होम ग्राऊंड\nपाटणा पायरेट्स संघाचे प्रो कबड्डी २०१८चे सर्व सामने घरच्या मैदानावर अर्थात पाटना शहरात होणार आहेत. गेल्या वर्षा या शहरातील (पाटणा लेग) सामने रांची शहरात झाले होते.\n२७ आॅक्टोबर रोजी पाटलीपुत्र स्टेडियमच्या इनडोअर स्टेडियममध्ये हे सामने होणार आहेत. ७ दिवस चालणाऱ्या या सामन्यांमध्ये एक दिवसाची विश्रांती आहे. या लेगचे सामने २ नोव्हेंबर रोजी संपणार आहेत.\nतयारीचा भाग म्हणुन हे मैदान आयोजकांनी २४ आॅक्टोबरपासूनच बुक केले आहे.\nयावेळी प्रो कबड्डीमध्ये गेल्यावेळीप्रमाणे १२ संघ खेळणार आहेत. हा पुर्ण हंगाम १३ आठवडे चालणार आहे.\nअनुपम गोस्वामी जे या स्पर्धेचे कमीशनर आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आॅगस्ट महिन्यात एशियन गेम्स होत असल्याकारणाने या स्���र्धेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. यामुळे भारताच्या स्टार खेळाडूंबरोबरच विदेशातीलही दिग्गज भाग घेऊ शकतात. यामुळे सण-उत्सवाच्या काळात चाहत्यांना स्पर्धेचा आनंद घेता येईल.\nकबड्डीमधील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा कबड्डीसाठीचे देशातील सर्वात लोकप्रिय आणि नंबर १चे वेबपोर्टल महा स्पोर्ट्स. तसेच आम्हाला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फाॅलो करायला विसरु नका.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–आरती बारी यांची एशियन गेम्ससाठी पंच म्हणुन निवड, चौथ्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणुन पाहणार काम\n–प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाचा ‘ले पंगा’ ५ आॅक्टोबरपासून…\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्य��� राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2018/11/15/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6/", "date_download": "2019-02-23T22:46:12Z", "digest": "sha1:KIFUPOXXT742BADMCJWPDJX5QRVHLNR5", "length": 9738, "nlines": 131, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "संसदेतील खाण-उद्योग कायद्याच्या दुरुस्तीला शिवसेनेचे खासदार पाठिंबा देणार:शिवसेना | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर संसदेतील खाण-उद्योग कायद्याच्या दुरुस्तीला शिवसेनेचे खासदार पाठिंबा देणार:शिवसेना\nसंसदेतील खाण-उद्योग कायद्याच्या दुरुस्तीला शिवसेनेचे खासदार पाठिंबा देणार:शिवसेना\nगोवा खबर:गोव्यातील खाण-उद्योग पूर्ववत सुरू करण्यासाठी संसदेत मांडण्यात येणाऱ्या कोणत्याही दुरुस्ती विधेयकाला संसदेतील शिवसेनेचे सर्व खासदार पाठिंबा देतील, याचा शिवसेनेने पुनरुच्चार केला आहे. असा पाठिंबा देण्याचे आश्वासन शिवसेनेने यापूर्वी दिले होते.\nगोव्यातील खाण-उद्योग बंद पडल्याने किमान ३ लाख लोक अडचणीत आले आहेत. शिवसेना अशा आपदग्रस्तांच्या नेहमीच पाठिशी उभी राहिली असल्याचे सांगून शिवसेनेच्या उपाध्यक्षा राखी नाईक म्हणाल्या,‘गोवा खाण-उद्योग लोकआघाडी’ने यापूर्वी केलेल्या आंदोलनाच्या वेळी संसदेतील शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी खाणपीडितांची भेट घेतली होती. या प्रश्नावर गरज भासल्यास संसदेचे कामकाज रोखून धरण्याचे आश्वासनही त्यांनी त्यावेळी दिले होते. खाण-उद्योग पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने खाणींसंबंधीच्या सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांमधे कोणतीही दुरुस्ती केल्यास संसदेतील शिवसेनेचे सगळे सदस्य तिला ठामपणे पाठिंबा देतील,याबद्दल गोव्यातील खाणग्रस्तांनी निश्चिंत रहावे.\nनाईक म्हणाल्या, बेरोजगारीमुळे अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडलेल्या उदरनिर्वाहाच्या समस्येने त्रस्त झालेल्या लोकांचे दु:ख शिवसेना समजू शकते. संसदेच्या आगामी अधिवेशनात यासंबंधीचे दुरुस्ती विधेयक मांडण्याच्या भाजपने दिलेल्या शब्दाला ते जागतील, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे.\nखाण-उद्योगावर अवलंबून असणाऱ्यांची दैन्यावस्था गोवा शिवसेना शाखेतर्फे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला सतत कळविली जाते,असे सांगून नाईक म्हणाल्या, खाणी पूर्ववत सुरू होण्यासाठी जे काही करता येईल ते सगळे केले जाईल, असे आश्वासन शिवसेनेच्या केंद्रीय नेत्यांनी दिले आहे.\nPrevious articleप्रसिद्ध इस्रायली दिग्दर्शक डैन वोलमनला यांचा इफ्फीत जीवनगौरव पुरस्काराने होणार सन्मान\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nभारताची निर्यात अधिक स्पर्धात्मक करण्याकरता वाणिज्य मंत्रालयाचे धोरण : सुरेश प्रभू\nसर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय;इच्छामरणाला सशर्त मंजुरी\nश्रेहा धारगळकर यांचा शिवसेनेत प्रवेश;शिवोलीत ताकद वाढणार\nअधिक प्रभावी उपाययोजना करण्याची व्हॉट्सॲपला सूचना\nलैंगिक गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी उचलावयाच्या आवश्यक त्या पावलांबाबत केंद्राचे राज्यांना निर्देश\nमहिला काँग्रेसच्या आंदोलनामुळे सरकारला जाग:प्रतिमा\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nनिस्सान किक्सच्या विक्रीचा आज शुभारंभ\nपणजीमध्ये टपाल तिकिटांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://gujamaniche.wordpress.com/2015/10/28/tii-23/", "date_download": "2019-02-23T23:33:47Z", "digest": "sha1:3QANQOXAOSLCYSIXFYH4UCRA2HOYQVTU", "length": 11097, "nlines": 114, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – २३ | गुज मनीचे...", "raw_content": "\n‘ती’ माझी दूरची नातेवाईक. उन्हाळ्यात ती कुटुंबासोबत अमेरिका फिरायला आली होती. आमचे निमंत्रण स्विकारुन ‘ती’ घरी आली. खरंतर ती आमची पहिली आणि (आता म्हणावं लागतंय) शेवटची भेट\n‘ती’ ला दोन मुली. मोठीचे वय १३/१४ असेल तर लहान ८/९ वर्षांची. ‘ती’ चांगल्या हुद्द्यावर नोकरीला होती. सावळी, बेताची उंची, मध्यम बांधा. दर दिवशी न चुकता योगासनं, सुर्यनमस्कार, खाण्या-पिण्यात पथ्य, ‘ती’ आम्हाला सुदृढ राहणे कसे जरुरीचे आहे हे सांगत होती. मस्त जेवण, (तिच्या आवडीची) वोडका, गप्पांबरोबर माहोल छान रंगला होता. दुसऱ्या दिवशी त्यांना नायगाराला निघायचे होते. भरपूर फिरुन, खरेदी करुन, मजेत सुट्टी घालवून ‘ती’ भारतात परतली.\nमागच्या महिन्यात एका पहाटे फोन किणकिणला. ‘ती’ची तब्येत अचानक बिघडली, ‘ती’चे काही खरं नाही…ही बातमी एकदम काही सुचेनासे झाले. मग कळले, दुपारी ‘ती’ गणपती कार्यक्रमात मुलीच्या नाच बघत असताना कोसळली व बेशुद्ध झाली. आधी घरचा डॉक्टर व मग हॉस्पिटलला नेले तोवर मेंदूत रक्तस्त्राव होऊन ‘ती’ची तब्येत गंभीर झाली होती. त्या दिवशी रात्री तिला कृत्रिम श्वासोश्वास देणाऱ्या यंत्रावर ठेवण्यात आले. डॉक्टरांनी ‘ती’ला ‘ब्रेन डेड’ अर्थात ‘मेंदू निकामी मृत’ घोषित केले. वैदकीय दृष्ट्या ‘ती’ गेलेली होती. पण तरी काहीतरी चमत्कार होईल आणि ती डोळे उघडेल म्हणून तिचे घरच्यांनी (खोटी) आशा बाळगून तिचा कृत्रिम श्वासोश्वास सुरु ठेवला होता. तिची केस सांगून भारतभरातील, परदेशात इतर कुठे, काही मदत मिळते का ते शोधण्यात आले पण सगळीकडून नकारच येत होता. फार भीषण परिस्तिथी झाली होती. कृत्रिम श्वासोश्वासामुळे ऊर धडधडत असतो आणि ते पाहून आपले माणूस जिवंत असल्यासारखे वाटते. आणि अशा वेळी मन सत्य स्विकारायला तयार होत नाही.\n‘ती’ ला उच्च रक्तदाबाचा त्रास होता, ज्याकडे तिने कानाडोळा केला. शिवाय तिला रक्तवाहिन्यांचा एक विकार होता, ज्यात त्यांच्या भिंती नाजूक होतात. त्यामुळे अती रक्तप्रवाह झाल्यास त्या लगेच फुटतात किंवा वाहिन्यांना कोंब येतात. ‘aneurysm’ असे नाव आहे त्या दोषाचे. हे ती गेल्यानंतर कळले. परंतू हा विकार अनुवंषिक असू शकतो व तिच्या नातेवाईकांची ही चाचणी करावी लागली.\nमेंदूतील रक्तस्त्राव इतका झाला की मेंदू व कवटी यातील पूर्ण जागा रक्ताच्या गुठळ्यांनी भरली. ‘ती’चे वाचणे अशक्य झाले. सगळे शरिर नियंत्रित करणारा मेंदूच निकामी झाला. वैदकीय भाषेत याला ‘ब्रेन डेड’ म्हणतात. आणि कानूनी भाषेतही ‘ब्रेन डेड’ म्हणजे ‘डेड’ यापुढे तिला किती काळ कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवायचे हे हॉस्पिटलने घरच्यांवर सोपविले. ७-८ दिवसात ‘ती’ गेल्याचे कळले.\nजो पर्यंत आपल्या माहितीतल्यांशी एखादी गोष्ट होत नाही तोवर आपल्याला त्याचे गांभीर्य कळत नाही. ‘ती’ गेली आमच्या घरी आम्हा जमलेल्यांनी ती सांगत होती,”मीच तुमच्यात वयाने सगळ्यांत मोठ्ठी आहे पण मीच सर्वांच्यात फिट आहे आमच्या घरी आम्हा जमलेल्यांनी ती सांगत होती,”मीच तुमच्यात वयाने सगळ्यांत मोठ्ठी आहे पण मीच सर्वांच्यात फिट आहे”. काटेकोर पथ्य, व्यायाम करणाऱ्या ‘ती’चे शब्द आठवले. तिच्या मुलींसाठी जास्त हळहळायला होते. जाताना ‘ती’, तिच्या मुलींच्या चेहऱ्यावरची ‘हसी-खुशी’ घेऊन गेली…\nदिनांक : ऑक्टोबर 28, 2015\nप्रवर्ग : Authors, असंच काहीतरी, आठवण, आदरांजली, गुज मनीचे…, नाती-गोती, General, Obituary, Relations\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nRasika च्यावर ‘ती’ – २८\nPradnya च्यावर ‘ती’ – २८\nRashmi च्यावर ‘ती’ – २८\nGayatri च्यावर ‘ती’ – २८\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/jun13.htm", "date_download": "2019-02-23T23:06:31Z", "digest": "sha1:NFYK26D4F4I4JJOBHXGSXKBIIB2SGMAB", "length": 9309, "nlines": 412, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज १३ जून", "raw_content": "\nप्रपंच हे परमार्थाचे साधन.\nफार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते; हे चांगले नाही. काही दिवस तरी माणसाने मालकीहक्काने राहायला शिकले पाहिजे. नोकरी करीत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा, म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर, जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे. प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवे आहे, आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते. खरोखर, परमार्थाला दुसर्‍याची गरजच नाही; मग दुसरा कुणी आपला परमार्थ बिघडवील कसा जगात जे आहे ते सर्व चांगले आहे, आपणच तेवढे बरे नाही. दरवाजे, खिडक्या, हे जसे घराचे साधन आहे, किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसे साधन आहे, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी, किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे. नाहीतर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही. प्रपंच हा इथून तिथून सगळा सारखाच. गरीबाचा असो की अडाण्याचा असो, अधिकार्‍याचा असो की कारकुनाचा असो, या देशातला असो की त्या देशातला असो, प्रपंचाचा धर्म जो उणेपणा, अपुरेपणा किंवा तात्पुरतेपणा, तो कधीही कुठेही बदलत नाही. म्हणून जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये. आहे त्यात समाध��न ठेवावे. परमार्थात अधिकार कुणी कुणाला देऊन येत नसतो; आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो. परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते, तेवढी सुखात असताना होत नाही. ते सुख शेवटी दुःखांतच लोटते. ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवितो, ती काय आहे हे जाणण्याचा कुणी प्रयत्‍न करीत नाही. वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात. अशा वेळी, मनात येईल तसे वागण्याचे टाळले तर विकार दुबळे होतात. मी विकारवश होत असेन, तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणे जरूर आहे. विकारांना वश न होता, प्रारब्धाने आलेले विषय भोगावे म्हणजे त्यांचे काही चालणार नाही.\nथर्मामीटर ताप दाखवितो, घालवीत नाही. तद्वत शास्त्रे आपले कुठे चुकते ते दाखवितात, काय करावे ते दाखवितात, पण करणे आपल्याकडेच आहे. समर्थांना राम दिसला, आम्हांला का दिसू नये तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करीत नाही म्हणून. कसेही करा, पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा. नाम जाणून, अजाणून, श्रद्धेने, अश्रद्धेने, कसेही घ्या, राम तुम्हाला अन्नवस्त्राला कमी करणार नाही हे खास तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करीत नाही म्हणून. कसेही करा, पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा. नाम जाणून, अजाणून, श्रद्धेने, अश्रद्धेने, कसेही घ्या, राम तुम्हाला अन्नवस्त्राला कमी करणार नाही हे खास नाम श्रद्धेने घेतले तर विशेषच फळ. म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहू या.\n१६५. सुखाने प्रपंच करा पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा. हेच माझे तुम्हाला सांगणे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/tax-saving-mutual-funds-elss-scheme-know-in-hindi-341142.html", "date_download": "2019-02-23T22:57:41Z", "digest": "sha1:XXMJIZ7LRN7PJ2TGZE3UWWKVRPMLVVJS", "length": 15433, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Tax Saving आणि चांगल्या फायद्यासाठी उपयोगी आहे म्युच्युअल फंडाची ही स्कीम", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-से���ेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण पर���क्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nTax Saving आणि चांगल्या फायद्यासाठी उपयोगी आहे म्युच्युअल फंडाची ही स्कीम\nइक्विटी लिंक्ड स्कीम्स (ELSS ) ही पीपीएफ, एनएससी आणि बँक फिक्स्ड डिपाॅझिटच्या तुलनेत खूप चांगला पर्याय आहे.\nमुंबई, 12 फेब्रुवारी : टॅक्स वाचवणं आणि गुंतवणुकीचा उत्तम परतावा यासाठी म्युच्युअल फंड्समध्ये पैसे गुंतवले जातात. तज्ज्ञांच्या मते इक्विटी लिंक्ड स्कीम्स (ELSS ) ही पीपीएफ, एनएससी आणि बँक फिक्स्ड डिपाॅझिटच्या तुलनेत खूप चांगला पर्याय आहे. या स्कीमनं गेल्या पाच वर्षात 20 पट फायदा दिला आहे. ELSSCoD/S 1.5 लाख रुपये गुंतवले तर टॅक्सची बचतही होते.\nइक्विटी लिंक्ड सेंविग्स स्कीम्स (ELSS)मध्ये 65 टक्के रक्कम इक्विटी किंवा इक्विटी लिंक्ड प्राॅडक्टमध्ये गुंतवली जाते. लाँग टर्म कॅपिटल गेन्ससाठी 65 टक्के गुंतवणूक गरजेची आहे. 80सीसी मध्ये टॅक्स वाचवण्यासाठी तुम्ही 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. या स्कीममध्ये 3 वर्षांचा लाॅक इन पीरियड आहे.\nतुम्ही गेल्या 5 वर्षांतल्या परताव्याकडे लक्ष दिलं तर रिलायन्स टॅक्स सेव्हर फंडनं 16.28 टक्के, DSP टॅक्स सेव्हर फंडनं 17.8 टक्के, एक्सिस लाँग टर्म इक्विटी फंडनं 19.96 टक्के, आदित्य बिर्ला सन लाइफ टॅक्स रिलीफ 96 फंडनं 19.66 टक्के परतावा दिलाय.\nलाॅक इन पीरियड कमी\nPPF आणि NSCमध्ये लाॅक इन पीरियड खूप मोठा असतो. यात गुंतवलेले पैसे तुम्ही लगेच वापरू शकत नाहीत. PPFमध्ये 5 वर्षांनी थोडे पैसे तुम्ही काढू शकता. पण मॅच्युरिटी पीरियड आहे 15 वर्ष. NSCचा लाॅक इन पीरियड आहे 5 वर्ष. तर ELSSचा लाॅक इन पीरियड फक्त 3 वर्ष आहे.\n1.50 लाख रुपयांची टॅक्स बचत\nइन्कम टॅक्सच्या 80 C कलमानुसार ELSSमध्ये केलेल्य गुंतवणुकीमुळे कर वाचू शकतो. जास्त करून गुंतवणूकदार ELSSमध्ये पैसे गुंतवतात आणि मग हळूहळू दुसऱ्या म्युच्यअल फंडात गुंतवणूक सुरू करतात.\nELSSमध्ये ग्रोथ आणि डिव्हिडंड दोन्ही गोष्टींचा पर्याय आहे. त्यानं गुंतवणुकीदाराला फायदाच होतो.\n#FitnessFunda : 'जय मल्हार'फेम देवदत्त नागे जिमलाच मानतो मंदिर\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/bindhast-bol/our-voice-for-september-5-talk-but-just-a-little-bit/articleshow/65690628.cms", "date_download": "2019-02-24T00:09:38Z", "digest": "sha1:ORHASY5GAPYAIVFBF776KA5B3WHOBCKG", "length": 10892, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "bindhast bol News: our voice for september 5 - talk ... but just a little bit! - आमचा आवाज ५ सप्टेंबरसाठी - बोला... पण जरा जपून! | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nआमचा आवाज ५ सप्टेंबरसाठी - बोला... पण जरा जपून\nआमदारांनी भान राखावे राम कदम असो वा इतर कुणी आमदार, प्रत्येकाने बोलताना भान राखलेच पाहिजे...\nराम कदम असो वा इतर कुणी आमदार, प्रत्येकाने बोलताना भान राखलेच पाहिजे. तुम्हाला हजारो लाखो लोकांनी प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. अशी बेताल वक्तव्ये केल्यास हा आमचा आमदार आहे, असे त्यांचे मतदार कोणत्या तोंडाने सांगतील समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी असे बेताल बोलू नये.\nदिलगिरी नको, माफीच हवी\nराम कदम यांनी सर्व महिलांचा अपमान केला आहे. असे असतानाही ते केवळ दिलगिरी मागून मोकळे झाले. त्यांनी जाहीर माफीच मागायला हवी. यापुढे महिलांबद्दल बोलताना एकदा-दोनदा नाही, तर हजारवेळा विचार करावा आणि आदरार्थीच बोलावे.\nराम कदम यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीने असे व्यक��तव्य करणे साफ चुकीचे आहे. हा त्यांच्या घरातील महिलांचाही अपमान आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध आहे. याबाबत जबाबदारी स्विकारून त्यांनी पदावरून पायउतार व्हावे.\nमिळवा लाइक अँड शेअर बातम्या(like & share... readers own page News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nlike & share... readers own page News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nबिनधास्त बोल याा सुपरहिट\nसलमान खानने घेतली नवी एसयुव्ही (SVU) कार\nGhazi Rashid: पुलवामा हल्ल्यांचा मास्टरमाइंड गाझीसह दोघांचा ...\nimran khan: भारताने युद्ध पुकारल्यास प्रत्युत्तर देऊ; इम्रान...\nजास्तीजास्त रुग्णांसाठी तयार रहा, पाकिस्तान लष्कराचे रुग्णाल...\nhigh alert in mumbai: रेल्वेमध्ये अतिदक्षता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआमचा आवाज ५ सप्टेंबरसाठी - बोला... पण जरा जपून\nआवाज..... आयडॉलचे अस्तित्व अडचणीत...\nआमचा आवाज- मोटरमन आंदोलन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/doodle-drawing-and-cartoon-1502", "date_download": "2019-02-23T23:17:55Z", "digest": "sha1:XHXVI67APDE3QROJLINJEEMUI36PQPV7", "length": 2187, "nlines": 77, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपेपरफुटी चा गोंधळ - आलोकचं नवं स्केच\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/570114", "date_download": "2019-02-24T00:07:51Z", "digest": "sha1:JKSHBQWBVHI6XSUH3XIXEL7RHELW6QEV", "length": 8117, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रॉकेल ओतून दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » रॉकेल ओतून दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न\nरॉकेल ओतून दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न\nगावातील धनगदांडग्यांनी जमीन बळकावली, याबाबत पोलीस व महसूल विभागाकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याच्या आरोप करत करोली एम (ता. मिरज) येथील मनोहर घोडके व शालन घोडके या दाम्पत्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. भर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत तात्काळ घोडके दाम्पत्याला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात चांगलीच पळापळ झाली.\nपीडित घोडके कुटुंब गेल्या अनेक महिन्यापासून मिरज ग्रामीण पोलीस ठाणे ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत न्यायासाठी हेलपाटे मारत आहे. घोडके कुटुंबाची करोली (एम) येथे असणारी शेतजमीन भाऊ नंदकुमार घोडके यांनी मिरज तहसीलदार यांना चुकीची माहिती देत स्वतःच्या नावावर करुन घेतली आहे. त्यानंतर ती जमीन गावातील धनदांडग्या पाटील कुटुंबाला विकली आहे. दरम्यान, सातबारा वरील नाव कमी करताना नंदकुमार घोडके यांनी कोणतीही नोटीस दिली नाही. याबाबत मिरज व मुंबई उच्च न्यायालयात खटला सुरु आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुनही पोलिसांनी दखल घेतली नाही. याशिवाय जिल्हाधिकारी यांनाही याबाबत निवेदन देऊनही न्याय मिळत नसल्याने सोमवारी दुपारी घोडके दाम्पत्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.\nभर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱयांनी एकच पळापळ झाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत घोडके दाम्पत्याच्या हातातून रॉकेलची बाटली व काडेपेटी काढून घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, याबाबत बोलताना मनोहर घोडके म्हणाले, याबाबत वारंवार तक्रार करुनही कोणतीच कार्यवाही केली जात नाही. या प्रकरणाची चौकशी करुन नंदकुमार घोडक��� यांच्यासह दमदाटी करणाऱया पाटील कुटुंबावर गुन्हे दाखल करावेत, त्यांना तात्काळ अटक करावी. दरम्यान, या प्रकरणी घोडके दाम्पत्याला विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी याप्रकरणात लक्ष घालून घोडके कुटुंबाला न्याय देण्यात येईल असे सांगितले.\nस्वाईन फ्लूमुळे दोन महिलांचा मृत्यू\nअहिल्यादेवींच्या नावावर मंत्री राम शिंदे यांचे शिक्कामोर्तब\nमिरजेत तीन वाहनांचा विचित्र अपघात\nचाँद उर्दू हायस्कुलमध्ये प्रश्न मंजूषा स्पर्धा\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/devi/devi02-08.htm", "date_download": "2019-02-23T22:54:30Z", "digest": "sha1:KFWV3OOZIGOK5444A3HWQI7XGVYG52YI", "length": 27556, "nlines": 217, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - द्वितीयः स्कन्धः - अष्टमोऽध्यायः", "raw_content": "\nततो दिने तृतीये च धृतराष्ट्रः स भूपतिः \nदावाग्निना वने दग्धः सभार्यः कुन्तिसंयुतः ॥ १ ॥\nश्रुत्वा युधिष्ठिरो राजा नारदाद्दुःखमाप्तवान् ॥ २ ॥\nषट्‌त्रिंशेऽथ गते वर्षे कौरवाणां क्षयात्पुनः \nप्रभासे यादवाः सर्वे विप्रशापात्क्षयं गताः ॥ ३ ॥\nते पीत्वा मदिरां मत्ताः कृत्वा युद्धं परस्परम् \nक्षयं प्राप्ता महात्मानः पश्यतो रामकृष्णयोः ॥ ४ ॥\nदेहं तत्याज रामस्तु कृष्णः कमललोचनः \nव्याधबाणहतः शापं पालयन्भगवान्हरिः ॥ ५ ॥\nवसुदेवस्तु तच्छ्रुत्वा देहत्यागं हरेरथ \nजहौ प्राणाञ्छुचीन्कृत्वा चित्ते श्रीभुवनेश्वरीम् ॥ ६ ॥\nअर्जुनस्तु ततो गत्वा प्रभासे चातिदुःखितः \nसंस्कारं तत्र सर्वेषां यथायोग्यं चकार ह ॥ ७ ॥\nसमीक्ष्याथ हरेर्देहं कृत्वा काष्ठस्य सञ्चयम् \nअष्टाभिः सह पत्‍नीभिर्दाहयामास पार्थिवः ॥ ८ ॥\nदेहं रामस्य रेवत्या सह दग्ध्वा विभावसौ \nअर्जुनो द्वारकामेत्य पुरान्निष्क्रामयज्जनम् ॥ ९ ॥\nपुरी सा वासुदेवस्य प्लावितोदधिना ततः \nअर्जुनः सर्वलोकान्वै गृहीत्वा निर्गतस्तदा ॥ १० ॥\nकृष्णपत्‍न्यस्तदा मार्गे चौराभीरैश्च लुण्ठिता \nधनं सर्वं गृहीतं च निस्तेजश्चार्जुनोऽभवत् ॥ ११ ॥\nइन्द्रप्रस्थे समागत्य वज्रो राजा कृतस्तदा \nअनिरुद्धसुतो नाम्ना पार्थेनामिततेजसा ॥ १२ ॥\nव्यासाय कथितं दुःखं तेनोक्तोऽसौ महारथः \nपुनर्यदा हरिस्त्वञ्च भवितासि महामते ॥ १३ ॥\nतदा तेजस्तवात्युग्रं भविष्यति पुनर्युगे \nतच्छ्रुत्वा वचनं पार्थो गत्वा नागपुरेऽर्जुनः ॥ १४ ॥\nदुःखितो धर्मराजानं वृत्तान्तं सर्वमब्रवीत् \nदेहत्यागं हरेः श्रुत्वा यादवानां क्षयं तथा ॥ १५ ॥\nगमनाय मतिं चक्रे राजा हैमाचलं प्रति \nषट्‌त्रिंशद्वार्षिकं राज्ये स्थापयित्वोत्तरासुतम् ॥ १६ ॥\nनिर्जगाम वनं राजा द्रौपद्या भ्रातृभिः सह \nषट्‌त्रिंशच्चैव वर्षाणि कृत्वा राज्यं गजाह्वये ॥ १७ ॥\nगत्वा हिमाचले षट् ते जहुः प्राणान्पृथासुताः \nपरीक्षिदपि राजर्षिः प्रजाः सर्वाः सुधार्मिकः ॥ १८ ॥\nबभूव मृगयाशीलो जगाम च वनं महत् ॥ १९ ॥\nविद्धं मृगं विचिन्वानो मध्याह्ने भूपतिः स्वयम् \nतृषितश्च परिश्रान्तः क्षुधितश्चोत्तरासुतः ॥ २० ॥\nराजा घर्मेण सन्तप्तो ददर्श मुनिमन्तिके \nध्याने स्थितं मुनिं राजा जलं पप्रच्छ चातुरः ॥ २१ ॥\nमृतं सर्पं तदादाय धनुष्कोट्या तृषातुरः ॥ २२ ॥\nकलिनाविष्टचित्तस्तु कण्ठे तस्य न्यवेशयत् \nआरोपिते तथा सर्पे नोवाच मुनिसत्तमः ॥ २३ ॥\nन चचाल समाधिस्थो राजापि स्वगृहं गतः \nतस्य पुत्रोऽतितेजस्वी गविजातो महातपाः ॥ २४ ॥\nमहाशक्तोऽथ शुश्राव क्रीडमानो वनान्तिके \nमित्राण्याहुश्च तत्पुत्रं पितुः कण्ठे तवाधुना ॥ २५ ॥\nलम्भितोऽस्ति मृतः सर्पः केनापीति मुनीश्वर \nतेषां तद्वचनं श्रुत्वा चुकोपातिशयं तदा ॥ २६ ॥\nशशाप नृपतिं क्रुद्धो गृहीत्वाशु करे जलम् \nपितुः कण्ठेऽद्य मे येन विनिक्षिप्तो मृतोरगः ॥ २७ ॥\nतक्षकः सप्तरात्रेण तं दशेत्पापपूरुषम् \nमुनेः शिष्योऽथ राजानं समुपेत्य गृहे स्थितम् ॥ २८ ॥\nशापं निवेदयामास मुनिपुत्रेण चार्पितम् \nअभिमन्युसुतः श्रुत्वा शापं दत्तं द्विजे�� वै ॥ २९ ॥\nअनिवार्यं च विज्ञाय मन्त्रिवृद्धानुवाच ह \nशप्तोऽहं द्विजरूपेण मम द्वेषादसंशयम् ॥ ३० ॥\nकिं विधेयं मयामात्या उपायश्चिन्त्यतामिह \nमृत्युः किलानिवार्योऽसौ वदन्ति वेदवादिनः ॥ ३१ ॥\nयत्‍नस्तथापि शास्त्रोक्तः कर्तव्यः सर्वथा बुधैः \nउपायवादिनः केचित्प्रवदन्ति मनीषिणः ॥ ३२ ॥\nविज्ञोपायेन सिध्यन्ति कार्याणि नेतरस्य च \nमणिमन्त्रौषधीनां वै प्रभावाः खलु दुर्विदः ॥ ३३ ॥\nन भवेदिति किं तैस्तु मणिमद्‌भिः सुसाधितैः \nसर्पदष्टा पुरा भार्या मुनेः सञ्जीविता मृता ॥ ३४ ॥\nदत्त्वार्धमायुषस्तेन मुनिना सा वराप्सराः \nभवितव्ये न विश्वासः कर्तव्यः सर्वथा बुधैः ॥ ३५ ॥\nप्रत्यक्षं तत्र दृष्टान्तं पश्यन्तु सचिवाः किल \nदिवि कोऽपि पृथिव्यां वा दृश्यते पुरुषः क्वचित् ॥ ३६ ॥\nदैवे मतिं समाधाय यस्तिष्ठेत्तु निरुद्यमः \nविरक्तस्तु यतिर्भूत्वा भिक्षार्थं याति सर्वथा ॥ ३७ ॥\nगृहस्थानां गृहे काममाहूतो वाथवान्यथा \nयदृच्छयोपपन्नं च क्षिप्तं केनापि वा मुखे ॥ ३८ ॥\nउद्यमेन विना चास्यादुदरे संविशेत्कथम् \nप्रयत्‍नश्चोद्यमे कार्यो यदा सिद्धिं न याति चेत् ॥ ३९ ॥\nतदा दैवं स्थितं चेति चित्तमालम्बयेद्‌बुधः \nको मुनिर्येन दत्त्वार्धमायुषो जीविता प्रिया ॥ ४० ॥\nकथं मृता महाराज तन्नो ब्रूहि सविस्तरम् \nभृगोर्भार्या वरारोहा पुलोमा नाम सुन्दरी ॥ ४१ ॥\nतस्यां तु च्यवनो नाम मुनिर्जातोऽतिविश्रुतः \nच्यवनस्य च शर्यातेः सुकन्या नाम सुन्दरी ॥ ४२ ॥\nतस्यां जज्ञे सुतः श्रीमान्प्रमतिर्नाम विश्रुतः \nप्रमतेस्तु प्रिया भार्या प्रतापी नाम विश्रुता ॥ ४३ ॥\nरुरुर्नाम सुतो जातस्तथा परमतापसः \nतस्मिंश्च समये कश्चित्स्थूलकेशश्च विश्रुतः ॥ ४४ ॥\nबभूव तपसा युक्तो धर्मात्मा सत्यसम्मतः \nएतस्मिन्नन्तरे मान्या मेनका च वराप्सराः ॥ ४५ ॥\nक्रीडां चक्रे नदीतीरे त्रिषु लोकेषु सुन्दरी \nगर्भं विश्वावसोः प्राप्य निर्गता वरवर्णिनी ॥ ४६ ॥\nस्थलकेशाश्रमे गत्वा विससर्ज वराप्सराः \nकन्यकां च नदीतीरे त्रिषु लोकेषु सुन्दरीम् ॥ ४७ ॥\nदृष्ट्वानाथां तदा कन्यां जग्राह मुनिसत्तमः \nपुपोष स्थूलकेशस्तु नाम्ना चक्रे प्रमद्वराम् ॥ ४८ ॥\nसा काले यौवनं प्राप्ता सर्वलक्षणसंयुता \nरुरुर्दृष्ट्वाथ तां बालां कामबाणार्दितो ह्यभूत् ॥ ४९ ॥\nयादव वंशाचा नाश- परीक्षित राजाची कथा -\nअशा या दिव्य दर्शनानंतर तिसरे दिवशी धृतराष्ट्र, गांधारी, कुंती हे सर्वजण वनास लागलेल्या अग्नीत जळून गेले. संजय पूर्वीच तीर्थयात्रेला गेला होता. नारदमुनींनी ही घटना सांगताच, युधिष्ठिरादि पांडवांना दारुण दु:ख झाले. कौरवांचा क्षय झाल्यावर, छत्तीस वर्षांनी प्रभास क्षेत्रात केवळ विप्रशापामुळे सर्व यादवांचा नाश झाला. यादव मदिरा प्राशन करुन परस्परात लढले आणि नाश पावले. बलरामाने देह त्याग केला. भक्तवत्सल कृष्ण ब्राह्मणाचा शाप खरा व्हावा म्हणून व्याधाकडून बाण लागून मरण पावला. कृष्णाच्या मृत्यूची घटना ऐकून वसुदेवाने भुवनेश्वरीचे स्मरण केले व प्राणशुद्ध करुन देहत्याग केला. नंतर दु:खमग्न अर्जुन प्रभासला गेला. तेथे जाऊन त्याची उत्तरकार्य यथाविधी उरकली. काष्ठे एकत्र करुन आठ पत्‍न्यांसह कृष्णाच्या देहाचे अर्जुनाने दहन केले.\nरेवतीसह बलरामाचा देह दहन करुन अर्जुन द्वारकेस आला, तेथील जन बाहेर काढून त्याने ती नगरी समुद्रात बुडविली. सर्वांना घेऊन तो इंद्रप्रस्थास येत असता वाटेत चोरांनी श्रीकृष्णाच्या भार्याना लुटून सर्व धन गेले त्यावेळी अर्जुन निस्तेज झाला होता. इंद्रप्रस्थास आल्यावर अनिरुद्धाचा पुत्र व्रज यास त्याने यादवांच्या राज्यावर बसविले. नंतर ही सर्व दु:खद घटना अर्जुनाने व्यासांना कथन केली. व्यास म्हणाले,\n\"हे अर्जुना तू व श्रीकृष्ण पुन्हा अवतार घ्याल तेव्हा पुन्हा तुला पूर्वीचे तेज प्राप्त होईल.\"\nनंतर अर्जुन हस्तिनापुरास आला, त्याने पांडवांना ही घटना सांगितली. ती ऐकून युधिष्ठिराने छत्तीस वर्षाचा उत्तरेचा पुत्र परीक्षित याला राज्यावर बसवून तो आपल्या भ्रात्यांसह व द्रौपदीसह हिमालयाकडे निघून गेला. हिमालय पर्वतावर गेल्यावर पाच पांडव व द्रौपदी या सहाही जणांनी देहत्याग केला.\nइकडे परीक्षित राजाने साठ वर्षापर्यंत सर्व प्रजेचे धर्माप्रमाणे पालन केले. पण त्याला मृगयेचे व्यसन लागले. तो वनात मृगयेला गेला असता मध्यान्ह वेळी बाण लागलेला मृग शोधीत हिंडत होता. तो तहानेने व्याकूळ झाला. सूर्याच्या तापामुळे तो संतप्त झाला. जवळच एक मुनी ध्यानस्थ बसलेला त्याला दिसला. राजाने त्याला जाऊन ‘पाणी कोठे आहे, असे विचारले. पण मौन धारन केल्यामुळे मुनीने काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे चिडून जाऊन राजाने बाणाच्या टोकाने एक मृत सर्प उचलून म��नींच्या गळ्यात घातला. कलीने राजाचे मन व्याप्त झाले होते. पण मुनी तरीही निश्चल राहिला. कारण तो समाधीमध्ये होता. नंतर राजा आपल्या घरी गेला.\nइतक्यात मुनींचा महातेजस्वी व देवीचा उपासक पुत्र त्याला इतरांकडून,मुनींच्या गळ्यात मृत साप घातल्याची घटना, मित्रांकडून कळली. तो अत्यंत क्रुद्ध झाला. त्याने सत्वर उदक घेऊन शाप दिला.\"ज्याने माझ्या ध्यानमग्न, पित्याच्या कंठात मृत सर्प घातला, त्या पापी पुरुषाला आजपासून सात दिवसात तक्षक दंश करील.\"\nमुनींचा एक शिष्य राजाकडे आला व हा शाप दिल्याची घटना त्याच्या कानावर घातली,ते ऐकून त्याने आपल्या मंत्रिगणांना बोलावून सांगितले,\"माझ्या अपराधामुळे प्रत्यक्ष मृत्यूच द्विजरुपाने शापवाणी वदला आहे. म्हणून मी आता काय करु मृत्यू अनिवार्य आहे पण तो टाळण्यासाठी काही तरी शास्त्रशुद्ध उपाय करावा अस पंडित सांगतात. विचार पुरुषाच्या उपायाने कार्यसिद्धी होते. मणि, मंत्र व औषधी यांचे उपाय उत्कृष्ट आहेत ते हे, त्यामुळे काय बरे प्राप्त होणार नाही मृत्यू अनिवार्य आहे पण तो टाळण्यासाठी काही तरी शास्त्रशुद्ध उपाय करावा अस पंडित सांगतात. विचार पुरुषाच्या उपायाने कार्यसिद्धी होते. मणि, मंत्र व औषधी यांचे उपाय उत्कृष्ट आहेत ते हे, त्यामुळे काय बरे प्राप्त होणार नाही पूर्वी सर्पदंश होऊन मृत झालेली एका मुनीची भार्या आपले अर्धे आयुष्य देऊन त्याने जिवंत केली.म्हणून दैवावर हवाला ठेवून ज्ञानी पुरुषांनी राहू नये. हे सर्वांनी विचारात घ्यावे. दैवावर विश्वास ठेवून निरुद्योगी राहणारा पुरुष एखादाच आढळेल यति विरक्त होऊनही आमंत्रण नसताना देखील भिक्षेस घरोघर जातो. जरी कुणी मुखात भक्ष घातले तरी प्रयत्‍नाशिवाय ते उदरात कसे जाणार पूर्वी सर्पदंश होऊन मृत झालेली एका मुनीची भार्या आपले अर्धे आयुष्य देऊन त्याने जिवंत केली.म्हणून दैवावर हवाला ठेवून ज्ञानी पुरुषांनी राहू नये. हे सर्वांनी विचारात घ्यावे. दैवावर विश्वास ठेवून निरुद्योगी राहणारा पुरुष एखादाच आढळेल यति विरक्त होऊनही आमंत्रण नसताना देखील भिक्षेस घरोघर जातो. जरी कुणी मुखात भक्ष घातले तरी प्रयत्‍नाशिवाय ते उदरात कसे जाणार म्हणून प्रयत्‍न करीत रहावे व तरीही यश आले नाही तर दैव समजून समाधान मानावे.\"\nराजाचे बोलणे ऐकून मंत्री विचारतात, \"राजा अर्धे आयुष्य देऊन पत्���नीला जिवंत करणारा मुनी कोण तिला कसा मृत्यू आला हे आम्हाला विस्ताराने सांग.\"\nराजा ही घटना सांगू लागला.\nभृगुमुनींची भार्या पुलोमा ही अत्यंत देखणी होती. तिला च्यवनमुनी नावाचा प्रसिद्ध पुत्र झाला. त्या च्यवनऋषींची पत्‍नी सुकन्या नावाची होती. तिचा पुत्र प्रमति हा प्रसिद्धी पावला होता. त्याला प्रतापी नावाच्या भार्येपासून रुरु नावाचा महातेजस्वी पुत्र झाला. त्याकाळी स्थूलकेश नावाचे धर्मात्मा व सत्यनिष्ठ तपस्वी होते. श्रेष्ठ अप्सरा मेनका ही एकदा क्रीडा करीत होती. विश्ववसू गंधर्वापासून गर्भधारणा झाल्यावर ती अप्सरा स्थूलकेश मुनीच्या आश्रमात आली व तेथे प्रसूत झाल्यावर आपल्या सुम्दर कन्येला नदीकाठी सोडून ती निघून गेली. स्थूलकेशमुनींनी ती अनाथ कन्या पाहून पोषण केले, व प्रमद्वरा असे तिचे नाव ठेवले. पुढे तिला यौवनावस्था प्राप्त झाली. रुरुच्या नजरेस पडताच तिचे सौंदर्य पाहून रुरु मदन विव्हल झाला.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nद्वितीयस्कन्धे रुरुचरित्रवर्णनं नामाष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/533", "date_download": "2019-02-23T23:18:47Z", "digest": "sha1:GCCD4G6GGEDHFAPQJIX4WWEK6SITJ6W6", "length": 7101, "nlines": 82, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Buy Marathi Diwali Ank Online: दिवाळी अंक विक्री | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nदिवाळी आली हे नुसते वाक्य उच्चारले तरी सळसळता उत्साह जाणवतो.\nरंगीबेरंगी आकाश उजळवणारे फटाके, फराळाचे विविध पदार्थ, आकाशकंदील याबरोबरच डोळे लागतात ते दिवाळी अंकांकडे.\nमायबोलीच्या दशकपूर्तीनिमित्त २००६ मधे परदेशस्थ मराठी रसिकांसाठी आम्ही दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे. गेल्या ५ वर्षांप्रमाणेच याही वर्षी आपला भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.\nवाचकांना अंकाची निवड करणे सोपे जावे म्हणून पूर्वनियोजित संच आणि जास्त निवडीसाठी सुटे संच अशा दोन्ही पद्धतीने अंक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. उपलब्ध संच आणि सुटे अंक यांचे हवे तसे एकत्रीकरणही करण्याचीही सुविधा आहे. तुम्ही विकत घेतलेल्या अंकांच्या संख्येप्रमाणे विशेष सवलतही उपलब्ध आहे.\n३ किंवा जास्त अंक घेतल्यास ��िंमतीत ९% सूट\n६ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत १८ % सूट\n१६ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत २७ % सूट\n१. अंकांची किंमत अमेरिकन डॉलर्समधे असली तरी भारताबाहेर कुठुनही मागणी नोंदवता येईल. तसेच भारतातूनही हे अंक मागवता येतील. भारतातल्या डिलीव्हरीसाठी खास सवलत. तुमचा भारतातला पत्ता नोंदवला की ही सवलत दिसेल.\n२. अंक पुण्याहून एअरमेल ने पाठवले जातील. त्याचा पोस्टेजखर्च वेगळा नाही. जगभर कुठेही त्याच किमतींत अंक उपलब्ध आहेत. एअरमेल व्यतिरिक्त अधिक जलद अंक हवे असतील (कुरीअर) तर जास्त आकार पडेल.\n३. अंकांच्या संख्येप्रमाणे आणि जसे ते प्रकाशित होतात त्याप्रमाणे अंक वेगवेगळ्या संचात पाठवले जातील. सगळे अंक एकत्र येतीलच असे नाही.\n४. आजकाल बरेच अंक हे दिवाळीच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रकाशित होत नसल्यामुळे अंक दिवाळीनंतरच पाठवले जातील. अंक पाठवल्यापासून ३-४ आठवड्यात तुमच्या घरी पोहोचतील.\nया दुव्यावर खरेदीकरता जा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/devi/devi02-09.htm", "date_download": "2019-02-23T23:26:29Z", "digest": "sha1:BNV6THOTE6UHNM2ZEGCYJW6C6GIVNMXK", "length": 29520, "nlines": 230, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - द्वितीयः स्कन्धः - नवमोऽध्यायः", "raw_content": "\nकामार्तः स मुनिर्गत्वा रुरुः सुप्तो निजाश्रमे \nपिता पप्रच्छ दीनं तं किं रुरो विमना असि ॥ १ ॥\nस तमाहातिकामार्तः स्थूलकेशस्य चाश्रमे \nकन्या प्रमद्वरा नाम सा मे भार्या भवेदिति ॥ २ ॥\nस गत्वा प्रमतिस्तूर्णं स्थूलकेशं महामुनिम् \nप्रमुह्य सुमुखं कृत्वा ययाचे तां वराननाम् ॥ ३ ॥\nददौ वाचं स्थूलकेशः प्रदास्यामि शुभेऽहनि \nविवाहार्थं च सम्भारं रचयामासतुर्वने ॥ ४ ॥\nप्रमतिः स्थूलकेशश्च विवाहार्थं समुद्यतौ \nबभूवतुर्महात्मानौ समीपस्थौ तपोवने ॥ ५ ॥\nतस्मिन्नवसरे कन्या रममाणा गृहाङ्गणे \nप्रसुप्तं पन्नगं पादेनास्पृशच्चारुलोचना ॥ ६ ॥\nदष्टा तु पन्नगेनाथ सा ममार वराङ्गना \nकोलाहलस्तदा जातो मृतां दृष्ट्वा प्रमद्वराम् ॥ ७ ॥\nमिलिता मुनयः सर्वे चुक्रुशुः शोकसंयुताः \nभूमौ तां पतितां दृष्ट्वा पिता तस्यातिदुःखितः ॥ ८ ॥\nरुरोद विगतप्राणां दीप���यमानां सुतेजसा \nरुरुः श्रुत्वा तदाक्रन्दं दर्शनार्थं समागतः ॥ ९ ॥\nददर्श पतितां तत्र सजीवामिव कामिनीम् \nरुदन्तं स्थूलकेशं च दृष्ट्वान्यानृषिसत्तमान् ॥ १० ॥\nरुरुः स्थानाद्‌बहिर्गत्वा रुरोद विरहाकुलः \nअहो दैवेन सर्पोऽयं प्रेषितः परमाद्‌भुतः ॥ ११ ॥\nमम शर्मविघाताय दुःखहेतुरयं किल \nकिं करोमि क्व गच्छामि मृता मे प्राणवल्लभा ॥ १२ ॥\nन वै जीवितुमिच्छामि वियुक्तः प्रिययानया \nनालिङ्‌गिता वरारोहा न मया चुम्बिता मुखे ॥ १३ ॥\nन पाणिग्रहणं प्राप्तं मन्दभाग्येन सर्वथा \nलाजाहोमस्तथा चाग्नौ न कृतस्त्वनया सह ॥ १४ ॥\nमानुष्यं धिगिदं कामं गच्छन्त्वद्य ममासवः \nदुःखितस्य न वा मृत्युर्वाञ्छितः समुपैति हि ॥ १५ ॥\nसुखं तर्हि कथं दिव्यमाप्यते भुवि वाञ्छितम् \nप्रपतामि ह्रदे घोरे पावके प्रपताम्यहम् ॥ १६ ॥\nविषमद्मि गले पाशं कृत्वा प्राणांस्त्यजाम्यहम् \nविलप्यैवं रुरुस्तत्र विचार्य मनसा पुनः ॥ १७ ॥\nमरणात्किं फलं मे स्यादात्महत्या दुरत्यया ॥ १८ ॥\nदुःखितश्च पिता मे स्याज्जननी चातिदुःखिता \nदैवस्तुष्टो भवेत्कामं दृष्ट्वा मां त्यक्तजीवितम् ॥ १९ ॥\nसर्वः प्रमुदितश्च स्यान्मत्क्षये नात्र संशयः \nउपकारः प्रियायाः कः परलोके भवेदपि ॥ २० ॥\nमृते मय्यात्मघातेन विरहात्पीडितेऽपि च \nपरलोके प्रिया सापि न मे स्यादात्मघातिनः ॥ २१ ॥\nएतदर्थं मृते दोषा मयि नैवामृते पुनः \nविमृश्यैव रुरुस्तत्र स्नात्वाचम्य शुचिः स्थितः ॥ २२ ॥\nअब्रवीद्वचनं कृत्वा जलं पाणावसौ मुनिः \nयन्मया सुकृतं किञ्चित्कृतं देवार्चनादिकम् ॥ २३ ॥\nगुरवः पूजिता भक्त्या हुतं जप्तं तपः कृतम् \nअधीतास्त्वखिला वेदा गायत्री संस्कृता यदि ॥ २४ ॥\nरविराराधितस्तेन सञ्जीवतु मम प्रिया \nयदि जीवेन्न मे कान्ता त्यजे प्राणानहं ततः ॥ २५ ॥\nइत्युक्त्वा तज्जलं भूमौ चिक्षेपाराध्य देवताः \nएवं विलपतस्तस्य भार्यया दुःखितस्य च ॥ २६ ॥\nदेवदूतस्तदाभ्येत्य वाक्यमाह रुरुं ततः \nमाकार्षीः साहसं ब्रह्मन्कथं जीवेन्मृता प्रिया ॥ २७ ॥\nगतायुरेषा सुश्रोणी गन्धर्वाप्सरसोः सुता \nअन्यां कामय चार्वङ्गीं मृतेयं चाविवाहिता ॥ २८ ॥\nकिं रोदिषि सुदुर्बुद्धे का प्रीतिस्तेऽनया सह \nदेवदूत न चान्यां वै वरिष्याम्यहमङ्गनाम् ॥ २९ ॥\nयदि जीवेन्न जीवेद्वा मर्तव्यं चाधुना मया \nविदित्वेति हठं तस्य देवदूतो मुदान्वितः ॥ ३० ॥\nउवाच वचनं तथ्यं सत्यं चातिमनोहरम् \nउपायं शृणु विप्रेन्द्र विहितं यत्सुरैः पुरा ॥ ३१ ॥\nआयुषोऽर्धं प्रयच्छामि कन्यायै नात्र संशयः ॥ ३२ ॥\nअद्य प्रत्यावृतप्राणा प्रोत्तिष्ठतु मम प्रिया \nविश्वावसुस्तदा तत्र विमानेन समागतः ॥ ३३ ॥\nज्ञात्वा पुत्रीं मृतां चाशु स्वर्गलोकात्प्रमद्वराम् \nततो गन्धर्वराजश्च देवदूतश्च सत्तमः ॥ ३४ ॥\nधर्मराज रुरोः पत्‍नी सुता विश्वावसोस्तथा ॥ ३५ ॥\nमृता प्रमद्वरा कन्या दष्टा सर्पेण चाधुना \nसा रुरोरायुषोऽर्धेन मर्तुकामस्य सूर्यज ॥ ३६ ॥\nविश्वावसुसुतां कन्यां देवदूत यदीच्छसि ॥ ३७ ॥\nउत्तिष्ठत्वायुषोऽर्धेन रुरुं गत्वा त्वमर्पय \nएवमुक्तस्ततो गत्वा जीवयित्वा प्रमद्वराम् ॥ ३८ ॥\nततः शुभेऽह्नि विधिना रुरुणापि विवाहिता ॥ ३९ ॥\nइत्थं चोपाययोगेन मृताप्युज्जीविता तदा \nउपायस्तु प्रकर्तव्यः सर्वथा शास्त्रसम्मतः ॥ ४० ॥\nइत्युक्त्वा सचिवान् राजा कल्पयित्वा सुरक्षकान् ॥ ४१ ॥\nआरुरोहोत्तरासूनुः सचिवैः सह तत्क्षणम् ॥ ४२ ॥\nमणिमन्त्रधराः शूराः स्थापितास्तत्र रक्षणे \nप्रेषयामास भूपालो मुनिं गौरमुखं ततः ॥ ४३ ॥\nप्रसादार्थं सेवकस्य क्षमस्वेति पुनः पुनः \nब्राह्मणान्सिद्धमन्त्रज्ञान् रक्षणार्थमितस्ततः ॥ ४४ ॥\nमन्त्रिपुत्रः स्थितस्तत्र स्थापयामास दन्तिनः \nन कश्चिदारुहेत्तत्र प्रासादे चातिरक्षिते ॥ ४५ ॥\nवातोऽपि न चरेत्तत्र प्रवेशे विनिवार्यते \nभक्ष्यभोज्यादिकं राजा तत्रस्थश्च चकार सः ॥ ४६ ॥\nस्तानसन्ध्यादिकं कर्म तत्रैव विनिवर्त्य च \nराजकार्याणि सर्वाणि तत्रस्थश्चाकरोन्नृपः ॥ ४७ ॥\nमन्त्रिभिः सह सम्मन्त्र्य गणयन्दिवसानपि \nकश्चिच्च कश्यपो नाम ब्राह्मणो मन्त्रिसत्तमः ॥ ४८ ॥\nशुश्राव च तथा शापं प्राप्तं राज्ञा महात्मना \nस धनार्थी द्विजश्रेष्ठः कश्यपः समचिन्तयत् ॥ ४९ ॥\nव्रजामि तत्र यत्रास्ते शप्तो राजा द्विजेन ह \nइति कृत्वा मतिं विप्रः स्वगृहान्निःसृतः पथि ॥ ५० ॥\nकश्यपो मन्त्रविद्विद्वान्धनार्थी मुनिसत्तमः ॥ ५१ ॥\nराजा परीक्षितीचा मृत्यू -\nअशा तर्‍हेने कामविव्हल झालेला मुनी रुरु परत स्वगृही आला आणि कोणाशी काही न बोलता मुकाट्याने निजला. त्याचे नैराश्य अवलोकन करुन त्याने रुरुला विचारले, \"हे पुत्रा, तू असा खिन्न का \" तेव्हा रुरुने सांगितले, \"स्थूलकेश मुनीच्या आश्रमात असलेल्या प्रमद्वरा नावाच्या कन्येशी माझा विवाह व्हावा.\" हे ऐकून रुरुचा पिता प्रमति स्थूलकेश ऋषींकडे गेला व आपल्या मधुर वाणीने मुनींना संतुष्ट करुन आपल्या पुत्रासाठी त्याने प्रमद्वरेची मागणी केली. स्थूलकेशींनी योग्य शुभ दिवस पाहून कन्येला अर्पण करु असे प्रमतिस सांगितले. याप्रमाणे जवळ जवळ आश्रम असलेल्या तेथील ऋषीमुनींनी दोन्ही बाजूंनी विवाहाची जुळवाजुळव करण्यास सुरवात केली.\nएकदिवस ती सुंदर वदना प्रमद्वरा खेळत होती. इतक्यात अनवधानाने तिचा पाय एका निद्रिस्त सर्पावर पडला. तो सर्प तिच्या पायाला कडकडून चावला. प्रमद्वरा मृत्यू पावली. सर्वच मुनी शोक करु लागले. त्याशोकाचे काय कारण असावे याचा विचार करुन रुरु सुद्धा तेथे येऊन प्राप्त झाला. त्याला प्रमद्वरेचा मृत्यू झाल्याचे कळताच, तो विरहाने व्याकूळ होऊन विलाप करु लागला. तो वारंवार म्हणू लागला.\n\"अहो माझ्या दैवाने, ह्या अदभूत सर्पाला माझ्यावर दु:ख कोसळण्याकरिता पाठविले आहे. सर्पच माझ्या दु:खाचे कारण आहे. आता मी करु तरी काय माझी प्राणप्रिया मृत्यू पावली. आता मी कोठे जाऊ माझी प्राणप्रिया मृत्यू पावली. आता मी कोठे जाऊ मी तर या सुंदरीला अलिंगनही दिले नाही. तिच्या मुखाचे चुंबनही घेतले नाही. भाग्यहीन अशा मी तिचे प्राणीग्रहण केले नाही. अजून हिच्यासह अग्नीपुढे माझा लाजाहोम झाला नाही. खरोखरच मनुष्यत्त्वाला धिक्कार असो. मलाही मृत्यू येवो. पण दु:खी पुरुषाला इच्छेप्रमाणे मृत्यू कसा येणार मी तर या सुंदरीला अलिंगनही दिले नाही. तिच्या मुखाचे चुंबनही घेतले नाही. भाग्यहीन अशा मी तिचे प्राणीग्रहण केले नाही. अजून हिच्यासह अग्नीपुढे माझा लाजाहोम झाला नाही. खरोखरच मनुष्यत्त्वाला धिक्कार असो. मलाही मृत्यू येवो. पण दु:खी पुरुषाला इच्छेप्रमाणे मृत्यू कसा येणार पण हिच्याशिवाय या भूतलावरील सुख मला कसे प्राप्त होणार पण हिच्याशिवाय या भूतलावरील सुख मला कसे प्राप्त होणार म्हणून मी भयंकर डोहात अथवा अग्नीत उडी टाकीन. विष प्राशन करीन किंवा गळफास लावून प्राण देईन.\" अशाप्रकारे दु:ख व्याप्त रुरुने पुन: विचार केला.\n\"मी स्वत: मरुन काय करणार आत्महत्त्या भयंकर पाप आहे. त्यामुळे माझा पिता व माता अतिशय दु:खी होतील. माझ्या प्राण त्यागाने देवाला मात्र आनंद होईल. माझा नाश झाल्याने माझे शत्रू आनंदित होतील, शिवाय जिच्यास��ठी प्राण द्यायचा त्या प्रियेवर तरी परलोकात कोणते उपकार होणार आहेत आत्महत्त्या भयंकर पाप आहे. त्यामुळे माझा पिता व माता अतिशय दु:खी होतील. माझ्या प्राण त्यागाने देवाला मात्र आनंद होईल. माझा नाश झाल्याने माझे शत्रू आनंदित होतील, शिवाय जिच्यासाठी प्राण द्यायचा त्या प्रियेवर तरी परलोकात कोणते उपकार होणार आहेत विरहाने व्याकूळ होऊन मी जर आत्मघात केला तर परलोकात माझ्यासारख्या आत्मघातक्याचा, माझी प्रिया कसा स्वीकार करील विरहाने व्याकूळ होऊन मी जर आत्मघात केला तर परलोकात माझ्यासारख्या आत्मघातक्याचा, माझी प्रिया कसा स्वीकार करील म्हणून जिवंत राहण्यापेक्षा मरण्यात दोष अधिक आहेत.\" असा विचार करुन रुरुचे आचमन केले. शूचिर्भूत होऊन तो बसला. हातात उदक घेऊन तो म्हणाला,\"देवपूजादि जे पुण्य आजवर माझ्या हातून घडले असेल, भक्तिपूर्वक केलेली गुरुसेवा, होमहवन, जप, तप, वेदाध्यायन, गायत्री स्मरण, सूर्याची आराधना अशा प्रकारचे जे पुण्य घडले आहे. त्यामुळे माझी प्रिया जिवंत होवो. ती जिवंत न झाल्यास मी प्राण त्याग करीन.\" असे म्हणून व देवतांचे स्मरण करुन रुरुने हातातील उदक खाली सोडले.\nत्यावेळी देवदूत येऊन रुरुला म्हणाला, \"हे ब्राह्मणा, असे धाडस करु नकोस. मृत झालेली स्त्री जिवंत कशी होणार \nयांपासून झालेल्या या कन्येचे आयुष्य संपले आहे. म्हणून तू दुसरी एखादी स्त्री स्वीकार. शिवाय अजून ती कुमारी आहे. त्यामुळे तू का रोदन करीत आहेस असे काय प्रेम आहे तुझे तिच्यावर \nरुरु म्हणाला,\"मी दुसरी स्त्री वरणार नाही. ही स्त्री जिवंत न झाल्यास मला मरणे अवश्य आहे.\"\nदेवदूत आनंदीत होऊन म्हणाला, \"द्विजश्रेष्ठा, देवांनी पूर्वी एक उपाय सांगून ठेवला होता. तो ऐक. आपले अर्धे आयुष्य देऊन तू प्रमद्वरेला जिवंत कर.\"\nरुरु म्हणाला,\"मी माझे अर्धे आयुष्य प्रियेला देण्यास तयार आहे. पण तू सत्वर तिला उठव.\"\nत्याचवेळी आपली कन्या मृत झाल्याचे ऐकून विश्ववसू विमानाने स्वर्गलोकी गेला. नंतर तो गंधर्वराज सज्जन देवदूताला घेऊन धर्मराजाकडे गेला व म्हणाला,\"हे सूर्यनंदना, रुरुची भावी पत्‍नी व प्रत्यक्ष विश्ववसूची कन्या सर्पदंशाने मृत झाली आहे. रुरु आपले अर्धे आयुष्य तिला देत आहे. म्हणून त्याच्या तपश्चर्येच्या प्रभावाने तिला जिवंत कर.\"\nतेव्हा यमधर्म म्हणाला,\"रुरुच्या अर्ध्या आयुष्याने ती जिव��त होईल. ती अविवाहीत आहे. म्हणून सत्वर जाऊन ती रुरुला अर्पण कर.\"\nयाप्रमाणे यमदर्माने देवदूताला सांगितले. देवदूत सत्वर तेथे आला व त्याने प्रमद्वरेला जिवंत करुन रुरुला अर्पण केली. नंतर शुभ दिवशी रुरुने यथाविधी तिच्याशी विवाह केला.\nपरीक्शिती म्हणाला, \"अशाप्रकारे उपाययोजना झाल्याने प्रमद्वरा जिवंत झाली. म्हणून मी म्हणतो, प्राणरक्षणाकरता, मणी, मंत्र, व औषध या योगाने अवश्य उपाय योजला पाहिजे.\" असे आपल्या मंत्रेगणांना सांगितल्यावर परीक्षिताने स्वरंक्षणासाठी एक सातमजली उत्कृष्ट वाडा तयार केला, व आपल्या सचिवांसह तो तेथे वास्तव्य करु लागला. मणी, मंत्र जाणणार्‍या शूरांची त्याने आपल्या भोवती योजना केली.\n\"सेवकाला क्षमा करावी.\" असा निरोप राजाने गौरख मुनींना पाठवून त्याची कृपा संपादन व्हावी म्हणून इच्छा केली. सिद्धि व मंत्र जाणणारे ब्राम्हण त्याने जवळ ठेवून घेतले. गजांनी वेढून, राजवाड्यावर मंत्रीपुत्रांचा पहारा बसविला. अत्यंत बंदोबस्त असल्याने त्या वाड्यात कोणालाही प्रवेश नव्हता. प्रत्यक्ष वायुसुद्धा जास्त प्रवेश करु लागल्यास त्याचेही निवारण होत होते. राजा नित्य तेथेच भोजन आहार घेत असे. आपली नैमित्तिक कर्मेही तो तेथेच करीत असे. मंत्र्यांसह तेथे राहून राजकारणातील विचारविनिमयही तेथेच करीत असे, व आयुष्याचा एकेक दिवस मोजीत असे.\nराजाला शाप मिळाल्याची वार्ता, कश्यप नावाच्या एका श्रेष्ठ पण दरिद्री ब्राह्मणाला समजली द्रव्येच्छेने तो राजाकडे येण्यास निघाला. तो विद्वान मांत्रिक, धनाची इच्छा धरुन घरातून बाहेर पडला.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्या संहितायां द्वितीयस्कन्धे\nपरीक्षिद्‌राज्ञो गुप्तगृहे वासवर्णनं नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://techmarathi.com/diwaliank2016/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-23T22:43:51Z", "digest": "sha1:OCUJL3MCZCLAJEBF5P4B3VA4R3WT5AR5", "length": 3465, "nlines": 31, "source_domain": "techmarathi.com", "title": "संपादकीय.. – दिवाळी अंक २०१६", "raw_content": "\nटेक्नॉलॉजीवर आधारीत मराठीतील पहिला ई-दिवाळी अंक\nसर्वत्र प्रकाशाचा उत्सव साजरा होत असताना टेक मराठीचा हा दिवाळी अंक आपणांस आनंदाने अर्पण करतो आहोत.\nतंत्रज्ञानाच्या कक्षा क्षणोक्षणी रुंदावत असता मराठी वाचक केवळ आंग्लभाषेच्या अल्प ज्ञानामुळे मागे राहू नये अशा प्रामाणिक इच्छेने अनेक विद्वान मराठीतून लेखन करीत असतात. अशाच कांहींचे नवीन लेखन येथे मांडले आहे.\nटेक मराठीच्या कार्याविषयी आपुलकी असल्याने यातील एकाही लेखकाने मानधन घेतलेले नाही हे त्यांचे मोठेपण आहे.\nया अंकात माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीबद्दल तसेच ‘योजक’, ‘सेवा सहयोग’ आदि संस्थांच्या महत्वपूर्ण कार्याबद्दलही माहिती आहे. विविध विषयांनी नटलेला हा अंक वाचकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे.\nया अंकासाठी मदत केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार.\nवाचकांनी आपल्या प्रतिक्रिया sampadak@techmarathi.com वर अवश्य पाठवाव्यात, ही विनंती.\nसंपादक, टेक नराठी दिवाळी अंक २०१६.\nसेवाभावी संस्था आणि तंत्रज्ञान\nइनोवेशन – नवीन दृष्टीकोन\nCSपाठशाळा – एक संगणकीय विचार धारा\nNikhil Karkare on CSपाठशाळा – एक संगणकीय विचार धारा\nPallavi Kadadi on सेवाभावी संस्था आणि तंत्रज्ञान\nPallavi Kadadi on सेवाभावी संस्था आणि तंत्रज्ञान\nkapil sahasrabuddhe on सेवाभावी संस्था आणि तंत्रज्ञान\nUday Deshpande on माहिती तंत्रज्ञान, डिजीटल इंडिया, आणि ई-गव्हर्नंसचे युग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/leander-paes-celebrates-his-44-th-birthday-today/", "date_download": "2019-02-23T23:04:33Z", "digest": "sha1:6T6B2K45BUD224XRXS3QMXGWSBOTUOAC", "length": 8223, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महान टेनिसपटू लिएंडर पेस ४४ वर्षांचा", "raw_content": "\nमहान टेनिसपटू लिएंडर पेस ४४ वर्षांचा\nमहान टेनिसपटू लिएंडर पेस ४४ वर्षांचा\nभारताचा महान टेनिसपटू लिएंडर पेस आज ४४वा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्याच दिवशी १९७३ साली या महान खेळाडूचा जन्म कोलकाता येथे झाला.\nलिएंडर पेस हा भारताचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी टेनिसपटू म्हणून ओळखला जातॊ. १९९१ साली कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या पेसने आजही खेळाचा पेस काही कमी केलेला नाही. वयाच्या १८व्या वर्षी व्यावसायिक टेनिसला प्रारंभ केलेला हा खेळाडू आजही त्याच तडफेने टेनिस खेळतो.\nकुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी १९५२ साली वयैक्तिक प्रकारात ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. त्यानंतर जवळजवळ ५० वर्षांनी अर्थात १९९६ साली भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले तेही याच खेळाडूकडून. लिएंडरने हे पदक पुरुष एकेरीत मिळवले हे विशेष.\nत्यानंतर या खेळाडूने कधी मागे वळून पहिलेच नाही. १९९२ सालापासून या खेळाडूने सर्वच ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भाग घेतला आहे. एवढा दीर्घकाळ ऑलिम्पिकमध��ये देशाचं नेतृत्व करणारा लिएंडर एकमेव खेळाडू आहे.\n१९९९ साली लिएंडरने महेश भूपतीबरोबर पहिल्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकले. त्यानंतर २०१६ पर्यंत हा खेळाडू या स्पर्धांमध्ये जिंकत आला आहे. लिएंडरच्या नावावर सध्या ८ पुरुष दुहेरी आणि १० मिश्र दुहेरीची ग्रँडस्लॅम विजेतेपदं आहेत. १९९९ साली लिएंडरने मिश्र दुहेरी आणि पुरुष दुहेरीच विम्बल्डनच विजेतेपद मिळवून एक वेगळाच विक्रम आपल्या नावावर केला होता. तीन दशकात ग्रँडस्लॅम स्पर्धांचं विजतेपद जिंकणारा पेस हा महान टेनिसपटू रॉड लोव्हर नंतर केवळ दुसरा टेनिसपटू आहे.\nभारत सरकारने या खेळाडूला आजपर्यन्त राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, पदमश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी गौरविले आहे.\nमहा स्पोर्ट्सकडून या महान खेळाडूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीन��ॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/chandrakant-patil-may-contest-lok-sabha-2019-election-from-kolhapur-341342.html", "date_download": "2019-02-23T23:59:50Z", "digest": "sha1:DSZKIU3BGJ5ZJ6AOHUDQYFDLHJICGRHB", "length": 16541, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चंद्रकांत दादा उतरणार निवडणुकीच्या आखाड्यात?", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nचंद्रकांत दादा उतरणार निवडणुकीच्या आखाड्यात\nदादांवर अमित शहांचा प्रचंड विश्वास. राज्यातील दोन नंबरचे मंत्री म्हणून चंद्रकांत दादांची ओळख निर्माण झाली.\nसंदीप राजगोळकर, कोल्हापूर 12 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय भाजपने तर राज्यातील मंत्र्यांनाच लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची व्ह्युरचना केल्याची चर्चा आहे. कोल्हापूरमधून ज्येष्ठमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे नाव चर्चेत आहे.\nराज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे शिक्षक मतदार संघाचे विधान परिषदेतील आमदार. पण ज्यावेळी राज्यात भाजप-सेनेचे सरकार आले त्यानंतर चंद्रकांत दादांचे नाव राज्यभर पोचलं. दादांवर अमित शहांचा प्रचंड विश्वास. राज्यातील दोन नंबरचे मंत्री म्हणून चंद्रकांत दादांची ओळख निर्माण झाली. मंत्रिमंडळात महसूल मंत्री पदही देण्यात आलं.\nचंद्रकांत दादा हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोटी तालुक्यातील खानापूर गावचे. पण पहिल्यापासूनच विद्यार्थी परिषदेत काम केल्यामुळे दादा भाजपशी एकनिष्ठ राहिले.. आता भाजप पक्षाच्या रणनीती नुसार चंद्रकांत दादा कोल्हापूर मधून लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.\nयाबाबत दादांनी कुठलेही संकेत दिले नाहीत. मात्र दादा मैदानात उतरले तर जोरदार लढत देऊ शकतील असंही बोललं जातंय. दादा हे लोकांमधून निवडुन येत नाहीत असा कायम आरोप केला जातो. त्यामुळे त्या आरोपांनाही दादा उत्तर देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्र सोडून दिल्लीच्या राजकारणात जाण्याचा पर्याय ते स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे.\nकोल्हापूरमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक हे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून प्राध्यापक संजय मंडलिक हे संभाव्य उमेदवार असणार आहेत. मात्र युती झाली नाही तर चंद्रकांत यांच्या उमेदवारीमुळं कोल्हापूर मध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.\nविशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी सहा आमदार हे शिवसेनेचे आहे त्यामुळं मंत्रिपद मिळाल्यापासून चंद्रकांत दादा पाटील हे राजकारण करत असले आणि मंत्री म्हणून वावरत असले तरी त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात भाजप पक्षाचा विस्तार म्हणावा तितका करता आलेला नाही आहे हेही वास्तव आहे.\nVIDEO : उद्धव-शहा चर्चेची 'ती' बातमी कपोलकल्पित - सुधीर मुनगंटीवार\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nप्रवीण गायकवाडांसह अमोल कोल्हेंनी घेतली पवारांची भेट, चर्चांना उधाण\nVIDEO : नाडीवर हात ठेऊन जपद्वारे प्रमोद महाजनांना वाचवलं असतं - चंद्रकांत खैरे\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mercury-rises-to-14-6-light-rains-likely/", "date_download": "2019-02-23T23:04:40Z", "digest": "sha1:TLGZSF7KECOLWP6A7YL5F6OFFSUDNWTM", "length": 16117, "nlines": 271, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Mercury rises to 14.6; light rains likely | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nNext articleमनपात जानेवारीपासून बीपीएमएस प्रणाली\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/injured-woman-Death-during-treatment/", "date_download": "2019-02-23T23:45:32Z", "digest": "sha1:4VV67MB4WRELDY4UJ37XYKRZGGA6HHPM", "length": 4785, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘त्या’ जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › ‘त्या’ जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू\n‘त्या’ जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू\nभिंगारकडून बुर्‍हाणनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळलेल्या 40 वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत कॅम्प पोलिसांनी सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान महिलेच्या नातेवाईकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.\nवर्षा उमेश साठे (वय 40, रा.निंबळक) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना बुर्‍हाणनगर रोडवरील एका धार्मिक स्थळाजवळ गुरुवारी (दि. 30) दुपारी घडली. याबाबत सविस्तर हकीगत अशी की, बुर्‍हाणनगर रस्त्यावरील एका धार्मिक स्थळाजवळ अपघात झाल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याला मिळाली. त्यानुसार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका40 वर्षीय जखमी महिलेला बागडे नावाच्या इसमाने उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांना समजले. उपचारा दरम्यान या जखमी महिलेचा मृत्यू झाला.\nज्या ठिकाणी महिला जखमी अवस्थेत आढळली त्या जागेपासून थोड्या अंतरावर शेतजमिनीत रक्त पडल्याचे आढळून आले. यावरून वर्षा साठे हिच्या मृत्यू मागे काहीतरी घातपात झाला असावा, असा संशय मृत महिलेच्या नातेवाईकांनी व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळी कसून पाहणी केली. याप्रकरणी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीवरून कॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सुरु आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची ग���ज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-unauthorized-construction-survey/", "date_download": "2019-02-23T23:50:21Z", "digest": "sha1:RALTOQRVTJKJJYR3ITIPRABF64Q3SY2C", "length": 8192, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अनधिकृत बांधकाम पाहणी; अधिकार्‍यांची भंबेरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › अनधिकृत बांधकाम पाहणी; अधिकार्‍यांची भंबेरी\nअनधिकृत बांधकाम पाहणी; अधिकार्‍यांची भंबेरी\nशहर व उपनगरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. अनधिकृत बांधकामांना आवर घालण्यात महापालिकेला अपयश आले आहे. यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांचा विषय गंभीर बनला आहे. या पार्श्‍वभूमीवर बांधकाम स्थायी समितीच्या वतीने बुधवारी अनगोळ आणि टिळकवाडीत अशा बांधकामांची पाहणी करण्यात आली. स्थायी समितीच्या अचानक दौर्‍यामुळे अधिकार्‍यांची भंबेरी उडाली.\nशहरातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात बोलावलेल्या स्थायी समितीच्या बैठकीला अभियंते गैरहजर राहिले.\nअनधिकृत बांधकामांच्या कामांसंदर्भात दै. ‘पुढारी’ने वृत्तांत प्रसिद्ध केला होता. काही वर्षांपासून शहरातील अनधिकृत बांधकामे आणि बेकायदा नव्या वसाहतींबाबत सातत्याने चर्चा होत आहे. अशा बांधकामांना राजकीय नेत्यांबरोबर मनपा अधिकार्‍यांचीही साथ मिळाल्याची टीकाही होते. मनपा सभागृहात अनेकवेळा चर्चा होऊनही बेकायदेशीर बांधकामांना लगाम घालण्यात साफ अपशय आले आहे.\nअभियंत्यांच्या नाकर्तेपणामुळे अनधिकृत बांधकामे सुसाट आहेत. यामुळे बांधकाम स्थायी समिती आणि सर्वसाधारण बैठकीत अभियंत्यांवर जोरदार टीका केली जाते. मात्र, बेजबाबदार अभियंत्यांवर कारवाईचे धाडस सभागृहाने दाखविलेले नाही. यामुळे बांधकामांवरील चर्चेला अभियंते महत्त्व देत नसल्याचे दिसून येते.\nमंगळवारी झालेल्या बैठकीला अभियंत्यांनी दांडी मारली. त्यामुळे अनधिकृत बांधकामाच्या विषयाला फाटा देऊन बैठक उरकण्यात आली. काही सदस्यांनी अभियंत्यांच्या भूमिकेला तीव्र आक्षेप घेतला.\nस्थायी समिती अध्यक्ष पिंटू सिद्दिकी यांना अनधिकृत बांधकामांसंदर्भात गंभीर विचार करण्याची सूचना केली. बुधवारी बा���धकाम स्थायी समितीने अचानक बांधकाम पाहणीचा दौरा आखला. शहर दक्षिण भागातील अभियंत्यांना दौर्‍याची माहिती कळविण्यात आली. अनगोळ मुख्य रस्ता, तसेच टिळकवाडीतील सोमवार पेठ, शुक्रवार पेठ भागात सुरू असलेल्या बांधकामांची पाहणी करण्यात आली. बांधकामधारकांकडून कागदोपत्री माहिती घेण्यात आली. बांधकामांच्या जागेची\nपाहणी केली. यानंतर काही अनधिकृत बांधकामांची समिती सदस्यांनी दुरूनच पाहणी केली आहेे. बांधकामांची सविस्तर माहिती मिळाल्यानंतर कारवाईबाबत ठरणार आहेे. या दौर्‍यात स्थायीचे अध्यक्ष सिद्दिकी, सदस्य राकेश पलंगे, मधुश्री पुजारी, मीनाक्षी चिगरे, जयश्री माळगी, जनगौडा, अभियंते आर.एच. कुलकर्णी, मुत्याण्णावर व अन्य अधिकारी होते. दौर्‍याची माहिती मिळाल्यामुळे दक्षिण भागातील बीट ऑफिसमधील कर्मचारी आणि अधिकारी हबकून गेले.\nबेळगाव, खानापुरात एसीबी छापे\nअंकोल्याच्या वनाधिकार्‍यासह राज्यात 11 अधिकार्‍यांवर धाडी\nअनधिकृत बांधकाम पाहणी; अधिकार्‍यांची भंबेरी\nअनधिकृत बांधकामे अंधारात पथदीपांवर ‘प्रकाश’\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/former-minister-jyant-patil-elected-as-new-state-president-of-NCP/", "date_download": "2019-02-23T22:59:24Z", "digest": "sha1:6SXMS7S6GLL6CW66HOKNUY7IJ43CN4J2", "length": 6651, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nपुणे : पुढारी ऑनलाईन\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष पदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. अखेर आज प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्‍याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला. मुख्यनिवडणुक अधिकारी दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा केली.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील मोतीबाग या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यामध्ये दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा केली.\nया बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासह आमदार, खासदार तसेच पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.\nजयंत पाटील यांचा राजकीय प्रवास\nकॉंग्रेसचे जेष्ठ नेते स्व. राजारामबापू पाटील यांचे सुपुत्र\nराजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर १९८४ साली राजकारणात प्रवेश\nसध्याच्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष\n१९९० साली प्रथम कॉंग्रेसच्या तिकिटावर इस्लामपूरमधून विधानसभेवर विजयी\n१९९९ शरद पवार यांच्या आग्रहामुळे राष्ट्रावादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश\nकॉंग्रेस –राष्ट्रावादी आघाडी सरकारच्या काळामध्ये १९९९ ते २००८ अर्थमंत्री पदाचा पदभार\n२००२ – २००४ दरम्यान राज्याचे आर्थिक गणित बिघडले असताना आर्थिक बाजू सावरण्यात मोठा वाटा\n२६ / ११ च्या हल्ल्यानंतर स्व. आर आर पाटील यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यावेळी जयंत पाटील यांची गृहमंत्री पदी निवड. पोलीस दलात हायटेक टेक्नोलॉजीने सुसज्ज बंदुका आणल्या, फोर्स वनची स्थापना,\n२००९ ते २०१२ ग्रामविकासमंत्री पदाचा पदभार\n१९९० ते २०१४ सलग ६ वेळा विधानसभेवर विजयी\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/bus-accident-old-man-killed/", "date_download": "2019-02-23T23:41:52Z", "digest": "sha1:4Q7MPQMLGD3ZYNAI5BFWHVVS3U3O57EH", "length": 3778, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एस.टी. बसच्या धडकेत वृद्ध ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › एस.टी. बसच्या धडकेत वृद्ध ठार\nएस.टी. बसच्या धडकेत वृद्ध ठार\nशहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ एसटी बसने धडक दिल्याने एक वृद्ध ठार झाला. महादेव दत्तात्रय साळुंखे (वय 65, रा. गावभाग) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.\nसाळुंखे कुटुंबासमवेत गावभागात राहत होते. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारापासून जात असताना कोल्हापूरहून सांगलीकडे येणार्‍या बसने त्यांना समोरून जोराची धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, बसचा चालक मंगेश हिरवे (रा. मलकापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/nashik-local-news/it-is-advisable-that-such-a-greeting-is-not-suitable/articleshow/65776470.cms", "date_download": "2019-02-24T00:06:30Z", "digest": "sha1:4ABJKP2EDAOPHE2JJN4CYQW7H4T7DFUM", "length": 8835, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nashik local news News: it is advisable that such a greeting is not suitable - असे शुभेच्छा फलक लावणे योग्य की अयोग्य | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nअसे शुभेच्छा फलक लावणे योग्य की अयोग्य\nअसे शुभेच्छा फलक लावणे योग्य की अयोग्य\n८ sepetmber २०१८ रोजी अशोका मार्ग परिसरात हा पोस्टर प्रमुख चौकात लावण्यात आला होता. या ठिकाणी एक रस्ता वडाला कडे जातो तर दुसरा रस्ता ��शोका मार्ग चा सुरू होतो. मी सकाळ पासून बघत होते. या रस्त्याने जाणारे प्रवासी गाडी चालवणं सोडून त्या शुभेच्छा फलकाकडेच बघत होते. अशा शुभेच्छा फलकांमुळे आपघाताच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. भारतील जनता एकमेकांचे अनुकरण करण्यात नेहमी पुढे असतात म्हणून असे शुभेच्छा फलक पुन्हा लावण्यात येऊ नये. त्यासाठी योग्य वेळी दाखल घेणे गरजेचे आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nnashik local news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nबिबट्या च्या संवर्धना साठी आरण्य ची गरज\nऑनलाईन 7/12 आश्वासन फोल\nपार्किंग मधून वाहने उचलून नागरिकांना भुर्दंड\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअसे शुभेच्छा फलक लावणे योग्य की अयोग्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://nilamsrecipes.blogspot.com/2015/03/puran-poli_5.html", "date_download": "2019-02-24T00:15:38Z", "digest": "sha1:OPE655XHOLBPMIYLU4MUCSPQ63VDMS2H", "length": 9702, "nlines": 192, "source_domain": "nilamsrecipes.blogspot.com", "title": "Puran Poli Recipe in Marathi | पुरणाची पोळी | Nilam's Recipes", "raw_content": "\nMaharashtrian Recipes - महाराष्ट्रीयन रेसिपीज\n२५ मिनिटे (पुरण करण्यासाठी लागणारा वेळ वगळून)\nपुरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य:\n२) १ वाटी किसलेला गुळ\n३) १/२ छोटा चमचा वेलची व जायफळ पूड प्रत्येकी\n४) ३ वाटया पाणी\n५) सुंठ पूड १ छोटा चमचा\n१) १/२ वाटी मैदा\n२) १/२ वाटी तेल\n५) एक वाटी तूप\nप्रथम चणाडाळ धुवून २ तास भिजत ठेवावी.\nचणाडाळीच्या अडीच पट पाणी घालून शिजत ठेवावी.\nभिजवलेल्या पाण्यातच शिजवून घ्यावी.उरलेलं पाणी निथळून घ्यावे. त्या पाण्याचा कट बनवता येतो .\nडाळीतले पाणी निथळून गेले कि गुळ घालून मंद अग्नीवर एकजीव करून म���श्रण ढवळावे.\nपातेल्याला लागणार नाही याची काळजी घ्यावी.\nवरून वेलची, जायफळ व सुंठ पूड घालुन एकजीव करावं.\nतयार पुरण पुरण यंत्रातून काढून बारीक वाटून घ्यावे.\nमैदयामध्ये मीठ व आवश्यक पाणी घालून सैलसर पीठ मळून घ्यावे.\n१/२ वाटी तेल घालून कमीत कमी १-२ तास मुरु दयावा.\nपुरण पोळी बनवण्याची कृती:\nतयार पिठाचा छोटासा गोळा घ्यावा.\nगोळ्याच्या दुप्पट पुरण घेऊन तो मैद्याच्या पारित भरुन पारी सर्व बाजुनी बंद करावी व\nपोळपाटावर थोडासा मैदा भुरभुरून पुरणपोळी लाटून घ्यावी.\nतव्यावर खरपूस भाजून घ्यावी.\nअश्याप्रकारे सर्व पोळ्या बनवाव्या.\nबाजूने तूप सोडावे आणि गरमागरम खावयास घ्यावी.\nपुरण पोळी रेसिपी छायाचित्रासोबत पाहण्यासाठी:\n१)प्रथम चणाडाळ धुवून २ तास भिजत ठेवावी. चणाडाळीच्या अडीच पट पाणी घालून शिजत ठेवावी.\n२)डाळीतले पाणी निथळून गेले कि गुळ घालून मंद अग्नीवर एकजीव करून मिश्रण\n३) वरून वेलची, जायफळ व आलं घालुन एकजीव करावं. तयार पुरण पुरण यंत्रातून काढून बारीक वाटून घ्यावे.\n४) मैदयामध्ये मीठ व आवश्यक पाणी घालून सैलसर पीठ मळून घ्यावे.\n१/२ वाटी तेल घालून कमीत कमी १-२ तास मुरु दयावा.\n५) १/२ वाटी तेल घालून कमीत कमी १-२ तास मुरु दयावा.\n६)तयार पिठाचा छोटासा गोळा घ्यावा. गोळ्याच्या दुप्पट पुरण घेऊन तो मैद्याच्या पारित भरुन पारी सर्व बाजुनी बंद करावी व पोळपाटावर थोडासा मैदा भुरभुरून पुरणपोळी लाटून घ्यावी.\n७)तव्यावर खरपूस भाजून घ्यावी.\n८) अश्याप्रकारे सर्व पोळ्या बनवाव्या.\n९) बाजूने तूप सोडावे आणि गरमागरम खावयास घ्यावी.\nह्या पोळ्या ७-८ दिवस टिकतात.\nAppe in English: वेळ : मिश्रण भिजवण्यासाठी लागणारा वेळ साधारण १ तास अप्पे बनवण्यासाठी लागणारा वेळ ३०-३५ मिनिटे. नग: २...\nAmboli in English वेळ : १५ मिनिटे (भिजवण्याचा वेळ वगळता) ३ व्यक्तीन साठी. साहित्य : १)तांदूळ २ वाट्या २)१ वाटी उडद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-president-of-Standing-Committee-of-Pimpri-Chinchwad-Municipal-Corporation-will-be-elected-on-two-days/", "date_download": "2019-02-23T23:13:45Z", "digest": "sha1:2K3VT6HAUZN7QRDPCTSVAXWWUUNTDDVJ", "length": 7536, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘स्थायी’ अध्यक्ष निवडीसाठी भाजपचा ‘व्हिप’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘स्थायी’ अध्यक्ष निवडीसाठी भाजपचा ‘व्हिप’\n‘स्थायी’ अध्यक्ष निवडीसाठी भाजपचा ‘व्हिप’\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षाची निवड दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी भाजपची सदस्यसंख्या अपक्ष धरून तब्बल 11 आहे; मात्र मतदानाच्या वेळी दगाफटका होऊ नये म्हणून पक्षाने समितीच्या सदस्यांना ‘व्हिप’ जारी करून पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्याची सक्त ताकीद दिली आहे. मत फुटल्यास कारवाईचे संकेत दिले आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोरेश्‍वर भोंडवे यांच्याकडून भाजपच्या नाराज सदस्यांना गोंजारण्यात येत असून, त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू आहे.\nस्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी (दि.7) दुपारी बाराला पालिका भवनातील मधुकरराव पवळे सभागृहात होणार आहे. त्या दृष्टीने सत्ताधारी भाजपसह विरोधी राष्ट्रवादीचे उमेदवार मोर्चेबांधणी करीत आहेत. भाजपकडून ममता गायकवाड व राष्ट्रवादीकडून मोरेश्‍वर भोंडवे यांच्यात सरळ लढत होणार आहे.\nसमितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. त्यात भाजपचे 10, अपक्ष 1 अशी मिळून सत्ताधार्‍यांची 11 सदस्यसंख्या आहे. राष्ट्रवादीचे 4, शिवसेनेचे 1 असे बलाबल आहे. भाजपच्या सदस्यांनी पक्षाचा अधिकृत उमेदवार गायकवाड यांनाच मतदान करण्याचा ‘व्हिप’ पक्षाने काढला आहे. मते फुटू नयेत, यासाठी दक्षता घेतली आहे. त्या दृष्टीने सर्व 11 सदस्यांना पक्षश्रेष्ठींकडून ताकीद देण्यात आली आहे. मते प्रतिस्पर्धी उमेदवारास दिल्यास कारवाईची तंबी दिली गेली आहे.\nदरम्यान, स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामे दिलेले राहुल जाधव व शीतल शिंदे यांच्याशी पक्षश्रेष्ठींनी चर्चा केली असून, त्यांची समजूत काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ते पदावर कायम राहणार असून, पक्षनिष्ठा दाखविणार असल्याचे सांगण्यात आले.\nदुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार भोंडवे विरोधक आणि भाजपतील नाराजांना गोंजारण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी प्रसंगी घोडेबाजारही केला जाऊ शकतो.\nभाजपतील मात्र मूळ राष्ट्रवादीतील सदस्यांकडून मतांची भोंडवे यांना अपेक्षा आहे. ती मते आपल्याला मिळतील, असा त्यांना विश्‍वास आहे. त्यांच्या नाराजीचा लाभ उठविण्यासाठी त्यांनी हात वर करून मतदान न घेता गुप्तपणे मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. ती मागणी मान्य झाल्यास भाजपचे नाराज सदस्य भोंडवेंच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nदरम्य��न, स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या ममता गायकवाड कोणत्याही अडथळ्याविना विराजमान होतात की, भोंडवे काही करिष्मा करून ते पद हिसकावून घेतात, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/news-6000-rupees-for-a-farm-scheme-small-brother-has-killed-a-big-brother-at-nagpur-341318.html", "date_download": "2019-02-23T23:01:04Z", "digest": "sha1:2S2WWIM5MSONF5QXIXLLHQSFHZKNU2H4", "length": 18262, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून, पंतप्रधान कृषी योजनेचे पाहिजे होते 6 हजार रुपये!", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nलहान भावाने केला मोठ्या भावाचा खून, पंतप्रधान कृषी योजनेचे पाहिजे होते 6 हजार रुपये\nसरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान कृषी सन्मान योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक 6 हजार रूपये मिळणार आहे.\nनागपूर, 12 फेब्रुवारी : मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत पंतप्रधान कृषी सन्मान योजना लागू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्याला 6 हजार रुपये मिळणार आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे.\nसरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधा��� कृषी सन्मान योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक 6 हजार रूपये मिळणार आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी ग्रामपंचायत इथं 5 एकराच्या आत असलेल्या शेतकऱ्यांची यादी लावून शेतकऱ्यांकडून सातबारा आणि इतर कागद पत्रे मागविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी टेलकामठी येथील शेतकरी रमेश वाडीकर आणि गणेश वाडीकर हे दोघे भाऊ पात्र ठरले. त्यांच्याकडे कौटुंबिक चार एकर शेती आहे.\nजमीन क्षेत्र एकर असल्यानं दोघा भावांचा सातबारा वेगळा नाही. त्यामुळे कुणाही एका भावाला या योजनेचा लाभ मिळणार होता. यासाठी दोघाही भावांनी स्वतःचे बँक पासबुक खात्याची प्रत ग्रामपंचयात कार्यालयात शनिवारी जमा केली.\nमात्र, योजनेचा लाभ मीच घेणार यावरून दोघांचे भांडण झाले. वाद तिथेच न थांबता, सायंकाळी पुन्हा दोघा भावांचे शेतात भांडण झाले. राग अनावर झाल्यानं लहान भाऊ गणेश संतोष वाडीकर याने मोठा भाऊ रमेश संतोष वाडीकर याच्या डोक्यावर दगडानं प्रहार केला. यात तो गंभीर जखमी झाला. गावकऱ्यांनी बेशुद्ध झालेल्या गणेशला बेशुद्ध अवस्थेत सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी दरम्यान मृत घोषित केलं.\nघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nदरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रातून सुरू झाली आहे. राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी जमवलेला डाटा वापरून दोन हप्ते म्हणजेच चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या ख्यात्यात जमा होणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने शासकीय यंत्रणेला कामाला लावले असून, जिल्ह्णातील प्रत्येक खातेधारक शेतकऱ्यांची गावपातळीवर माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे.\n-ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आनलाईन माहिती भरली त्यांच्या खात्यात लवकरच पैसै जमा होणार\n-केंद्र सरकार राज्य सरकारला पैसै देणार राज्य सरकार ते पैसै शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार\n-हे पैसे शासकीय बँका शेतकऱ्यांच्या खात्यातून कापू शकणार नाही\n-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या आधारावरच राबविली जाणार योजना\n-कारण कर्जमाफी ��ोजनेमुळे आधीच बहुतेक शेतकऱ्यांची आनलाईन माहिती सरकारकडे, त्यामुळे राज्याच्या शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागणार नाही\n-ज्या राज्यांत शेतकऱ्यांच्या याद्या डिजिटल नाही तिथे वेळ लागण्याची शक्यता\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nप्रवीण गायकवाडांसह अमोल कोल्हेंनी घेतली पवारांची भेट, चर्चांना उधाण\nVIDEO : नाडीवर हात ठेऊन जपद्वारे प्रमोद महाजनांना वाचवलं असतं - चंद्रकांत खैरे\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/310", "date_download": "2019-02-24T00:16:04Z", "digest": "sha1:OEJAOX5GDRIPTCWTXH3NPFAEUOI6SAGH", "length": 12334, "nlines": 214, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पाककला स्पर्धा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाककला स्पर्धा\nमायबोली गणेशोत्सव २०१३ : पूर्णब्रह्म - पाककला स्पर्धा - प्रवेशिका स्विकारणे बंद करत आहोत\nचीज /पनीर+ फळ+ मका\n१) प्रमुख जिन्नसांमध्ये यापैकी एक समूह असणे गरजेचे आहे.\nउरलेले उपपदार्थ आपल्या आवडीचे घेता येतील.\nचीज किंवा पनीर मुख्य पदार्थ म्हणून घेतल्यास घ्यायचे असल्यास अनुक्रमे पनीर किंवा चीज उपपदार्थ म्हणून घेता येईल.\n२) वरील समुहातील एखादी गोष्ट केवळ सजावटीकरिता वापरल्यास ग्राह्य धरली जाणार नाही.\n३) वरील जिन्नस वापरून एकच गोड किंवा तिखट पदार्थ बनवू शकता.\nअवांतर मायबोली गणेशोत्सव २०१३\nRead more about मायबोली गणेशोत्सव २०१३ : पूर्णब्रह्म - पाककला स्पर्धा - प्रवेशिका स्विकारणे बंद करत आहोत\n\"नाव विदेशी-चव देशी\"- पाककला स��पर्धा नियम\nमेरा जूता है जपानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रुसी, फिर भी दिल है हिंदुस्थानी |\nहे दिल जसं हिंदुस्थानी आहे तशी आपल्या जीभेची चवही अस्सल हिंदुस्थानी नाही का पिझ्झा हट मधल्या तंदूरी पिझ्झ्यावर उगीच का उड्या पडतात\nह्या अस्सल हिंदुस्थानी जीभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्हीही कधी घरातल्या घरात फ्युजन पाककृती निर्माण केल्या असतील. आपल्या मराठी पदार्थांखेरीज कध्धी काहीही न खाणार्‍या सासुबाईंकडून पसंतीची पावती मिळवली असेल.\nपण फक्त चाटून पुसून स्वच्छ झालेल्या ताटाकडे बघून समाधान मानू नका तर आपल्या पाककृती मायबोलीच्या गणेशोत्सव पाककृती स्पर्धेत सादर करुन सर्वांचीच दाद मिळवा\nRead more about \"नाव विदेशी-चव देशी\"- पाककला स्पर्धा नियम\n\"नाव विदेशी-चव देशी\" - पाककला स्पर्धा\nमेरा जूता है जपानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रुसी, फिर भी दिल है हिंदुस्थानी |\nहे दिल जसं हिंदुस्थानी आहे तशी आपल्या जीभेची चवही अस्सल हिंदुस्थानी नाही का पिझ्झा हट मधल्या तंदूरी पिझ्झ्यावर उगीच का उड्या पडतात\nह्या अस्सल हिंदुस्थानी जीभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्हीही कधी घरातल्या घरात फ्युजन पाककृती निर्माण केल्या असतील. आपल्या मराठी पदार्थांखेरीज कध्धी काहीही न खाणार्‍या सासुबाईंकडून पसंतीची पावती मिळवली असेल.\nपण फक्त चाटून पुसून स्वच्छ झालेल्या ताटाकडे बघून समाधान मानू नका तर आपल्या पाककृती मायबोलीच्या गणेशोत्सव पाककृती स्पर्धेत सादर करुन सर्वांचीच दाद मिळवा\nRead more about \"नाव विदेशी-चव देशी\" - पाककला स्पर्धा\nमिश्र धान्य क्लब सँडविच\nRead more about मिश्र धान्य क्लब सँडविच\nRead more about गाजराचे पॅनकेक\nफ्रुटदोसा आणि खमंग रोस्टी\nRead more about फ्रुटदोसा आणि खमंग रोस्टी\nRead more about बीट केळाची कोशिंबीर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/new-central-contracts-guarantee-earnings-boost-pakistan-players/", "date_download": "2019-02-23T23:41:35Z", "digest": "sha1:UQT4PXP3OCQU4V3KNKJ4NG7PCGBSPQPR", "length": 7965, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पाकिस्तानी क्रिकेटपटू होणार मालामाल, नवीन करारानुसार किती रुपये मिळणार पहाच", "raw_content": "\nपाकिस्तानी क्रिकेटपटू होणार म��लामाल, नवीन करारानुसार किती रुपये मिळणार पहाच\nपाकिस्तानी क्रिकेटपटू होणार मालामाल, नवीन करारानुसार किती रुपये मिळणार पहाच\nपाकिस्तान क्रिकेट मंडळाने येत्या तीन वर्षाच्या कालावधीसाठी करारबद्ध होणाऱ्या खेळाडूंच्या मानधनात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ होणार आहे.\nत्याचबरोबर खेळाडूंच्या प्रत्येक सामन्याच्या मानधनातही 20 टक्के वाढ करण्यात येणार आहे.\nपाकिस्तान क्रिकेट मंडळाने मानधनात केलेली ही वाढ ए, बी, सी आणि डी या श्रेणीतील खेळाडूंसाठी लागू होणार आहे.\nत्याचबरोबर पाकिस्तान क्रिकेट मंडळने या चार श्रेणीमध्ये इ श्रेणीचाही समावेश केला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.\nपाकिस्तान क्रिकेट मंडळाने येत्या तीन वर्षासाठी 33 खेळाडूंना करारबद्ध केला आहे.\nगेल्या वर्षी बी श्रेणीमध्ये असलेल्या बाबर आझमला यावेळी ए श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. तर पाकिस्तान संघाचा वरिष्ठ खेळाडू मोहम्मद हफीजची ए श्रेणीतून बी श्रेणीत घसरण झाली आहे.\nअजहर अली, शोएब मलिक, सरफराज अहमद, यासिर शाह आणि मोहम्मद आमिर यांचे ए श्रेणीतील स्थान कायम आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-२० वर्षीय फलंदाजाचा अविश्वसनीय प्रवास, लॉर्ड्स कसोटी सामन्यात करणार पदार्पण\n-सामना संपल्यावर धोनीने पंचांकडे चेंडू मागितला आणि चर्चा सुरु झाली….\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनग��� संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/shridi-news/", "date_download": "2019-02-23T22:55:31Z", "digest": "sha1:JULWMMB2OVLEL5ISM2XBGWY6TPRJEYYO", "length": 20012, "nlines": 239, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "महिलेशी असभ्य वर्तन : साई समाधी मंदिर प्रमुखावर गुन्हा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून न��े, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान मुख्य बातम्या महिलेशी असभ्य वर्तन : साई समाधी मंदिर प्रमुखावर गुन्हा\nमहिलेशी असभ्य वर्तन : साई समाधी मंदिर प्रमुखावर गुन्हा\nशिर्डी (प्रतिनिधी) – साई दर्शनाला मंदिरात आलेल्या एका प्रतिष्ठित महिलेस मंदिर प्रमुखाने धक्काबुक्की करून व असभ्य वर्तन करत मंदिराबाहेर हाकलून लावले. महिलेच्या तक्रारीवरून शिर्डी पोलिसांनी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.\nही घटना गुरुवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास साईबाबा मंदिरात घडली. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, राहाता येथील एक महिला, तिचे नातेवाईक व मैत्रीणीसोबत साई मंदिरात दर्शनाला गेली होती. दर्शन घेण्यासाठी\nती गाभार्‍यात उभी असताना मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप तेथे आले व म्हणाले, यांना इथे कशाला थांबवता, यांना बाहेर हाकलून द्या. तुम्ही थर्ड क्लास आहात, तुमची मंदिरात यायची लायकी नाही, असे म्हणत असभ्य वर्तन करून मंदिर गाभार्‍याबाहेर काढले. परत आत आला तर मार खाल, अशी धमकीही दिली.\nयाप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यां���्या विरोधात भा. दं. वि. कलम 354, 323, 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.\nमंदिरात साईभक्तांना हीन वागणूक – मंदिरात दर्शनाला आलेल्या सर्वसामान्य भक्तांना कर्मचार्‍यांकडून अपमानास्पद वागणूक मिळते, तर धनिक व वशिल्याच्या व्हीआयपींना थेट समाधीजवळ जागा मिळते. हे प्रकार नेहमीच घडत असतात. यापूर्वीही मंदिरातील धक्काबुक्कीवरून मंदिर प्रमुखाविरुध्द शिर्डी ग्रामस्थांनी आंदोलन केले आहे.\nPrevious article‘नगर-नाशिक उर्ध्व गोदावरी खोरे पाणी परिषद’ स्थापना करणार\nNext articleब्राह्मणीत धुमश्‍चक्री ; राहुरी फॅक्टरी, बारागाव नांदूर येथेही हाणामारी\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://agriplaza.in/capcicum-protection.html", "date_download": "2019-02-23T23:02:56Z", "digest": "sha1:JPT55ULH7C3J7UDE74CTKCGS4Z2JFRTV", "length": 48168, "nlines": 291, "source_domain": "agriplaza.in", "title": "Agriplaza l agriplaza l agriculture information l Plantation l Weed Management l Fertilizer Management l", "raw_content": "\nढोबळी मिरची पिक संरक्षण\nमुळ कुज, क्राऊन रॉट\nबॅक्टेरियल स्पॉट या जीवाणू जन्य रोगाची ढोबळी मिरचीच्या नविन पानांवर जास्त प्रमाणात लागण होते. या रोगाचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने बीज आणि रोपांकडुन जास्त प्रमाणात होतो. रोगग्रस्त बीज किंवा रोपांकडुन रोगाची लागण प्रामुख्याने होते. या रोगाच्या वाढीसाठी 20 डीग्री सेल्सियस पेक्षा अधिक तापमान जास्त लाभकारक ठरते.\nरोगाची लागण होण्यासाठी २४ ते ३० डिग्री सेल्सियस तापमान पोषक ठरते, तसेच रोगाच्या वाढीसाठी २० ते ३५ डिग्री सेल्सियस तापमान पोषक ठरते. रात्रीचे तापमान जर २३ ते २७ डिग्री सेल्सियस राहत असेल तर ते देखिल रोगासाठी पोषक ठरते. नत्राचा जास्त प्रमाणातील वापर हा र���गसाठी पोषक ठरतो.\nउबदार वातावरण, पानांवरिल बाष्प, पाणी, जास्त प्रमाणातील आद्रता रोगाच्या वाढीसाठी पोषक ठरते.\nज्या ठिकाणी संरक्षित वातावरणात ढोबळी मिरची ची लागवड केली जाते, तेथे फॉगर्स चा वापर, दाट लागवड, यामुळे रोपांच्या जवळील आद्रता वाढीस लागते ज्यामुळे रोगाचा प्रसार वेगाने होतो.\nरोगाची लागण झाल्यानंतर त्याची लक्षणे हि ५ ते १० दिवसांत दिसुन येतात.\nहा जीवाणू जमिनीत रोप कुजुन गेल्यानंतर जीवंत राहु शकत नाही.\nनर्सरीमधिल रोपांच्या पानांच्या कडेस लागुन लहान आणि अनियमित रित्या पसरलेले काळसर ठिपके दिसुन येतात.\nमोठ्या झालेल्या रोपांच्या पानांच्या खालिल बाजुस प्रथम काळसर पाणी शोषुन घेतल्या सारखे ठिपके पडतात. अशा ठिपक्यांच्या आतिल रंग हा तपकिरी, काळसर असतो, डागाच्या कडा या पिवळसर असतात.\nपानांच्या वरिल बाजुस बघितल्यास हा डाग काहीसा खाली बसलेला दिसुन येतो.\nफळांवर, खोडावर उंचवटे असलेला डाग दिसुन येतो.\nनर्सरी मधिल उपाययोजना -\nसंपुर्ण पणे निर्जंतुक केलेले बीज वापरावे.\nनर्सरी साठीची जागा हि निर्जंतुकिकरण केलेली असावी. त्यासाठी वाफ किंवा फ्युमिगंटस चा वापर करावा.\nजेथे रोग हा कायम येत असतो अशा ठिकाणी स्ट्रेप्टोमायसिन २०० पीपीएम किंवा ब्रोमोपॉल १५० पीपीएम हे कॉपर ऑक्सिक्लोराईड १.५ ते २ ग्रॅम प्रती लि. पाण्यात घेवुन २ ते ३ वेळेस रिपिट करावे. (विशेष नोंद – स्ट्रेप्टोमायसिन हे प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याच्या जास्त पातळीवरिल बुरशीनाशक आहे.)\nफवारणी ही पान कोरडे असतांना व २४ तासात पाऊस येणार नाही अशा वेळेसच घ्यावी.\nरोपाची पुर्नलागवड केल्यानंतर ची उपाययोजना –\nरोप निरोगी असेच लागवड करावे. ज्या रोपांच्या पानांच्या कडांना लागुन काळसर ठिपके दिसतात असे रोप निवडु नये.\nरोपांवर लक्षणे दिसुन आल्यास कॉपर युक्त बुरशीनाशके, जसे कॉपर ऑक्सिक्लोराईड (२ ते २.५ ग्रॅम प्रती लि.) , कॉपर हायड्रॉक्साईड (२ ग्रॅम प्रती लि.) चा वापर करावा. कॉपर बुरशीनाशकांपासुन जास्त परिणाम मिळविण्यासाठी कॉपर युक्त बुरशीनाशक हे मॅन्कोझेब (१ ते २ ग्रॅम प्रती लि.) सोबत एकत्र करुन वापरावे. असे करत असतांना कॉपर बुरशीनाशक व मॅन्कोझेब हे आधीच एकत्र करुन, असे द्रावण ९० मिनीटांनी वापरावे. असे केल्याने कॉपर बुरशीनाशकांची शक्ती वाढते.\nवरिल फवारणी हि २ – ३ वेळेस रिपिट करावी.\nजीव���णू नाशक वापरतांना त्याची प्रतिकारक शक्ती चा अभ्यास करुनच वापरावे. (विशेष नोंद – स्ट्रेप्टोमायसिन हे प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याच्या जास्त पातळीवरिल बुरशीनाशक आहे.) ब्रोमोपॉल याचा देखिल वापर करता येईल, मात्र ते वरिल कॉपर व मॅन्कोझेब च्या द्रावणात एकत्र करुन वापरते वेळी फवारणीच्या अगदी अगोदर आणि ५० ते १०० पीपीएम प्रमाणातच वापरावे.\nरॅलस्टोनिया सोलॅनोसिरम हा एक अँरोबीक जीवाणू असुन, बॅसिलस प्रमाणे तो स्पोअर्स बनवत नाही. या जीवाणूंस सध्याच सुडोमानास असे वर्गिकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे दोन्ही नावे प्रचलित आहेत. पिकाच्या रसवाहीन्यांवर हल्ला करतो. ढोबळी मिरचीच्या व्यतिरिक्त बटाटा, केळी, आले, टोमॅटो आणि तंबाखु पिकावर देखिल या जीवाणू मुळे होणारा हा रोग दिसुन येतो. रोगाची सुरवात ही नविन पानांपासुन होते, पान मलुल होते, पाणी कमी पडल्या मुळे जसे पान होते तसे पान होते, दिवसभर असेच राहते, मात्र संध्याकाळी रात्री त्यातुन सावरते आहे असे दिसते व पुन्हा ताजेतवाने दिसुन येते. अशी लक्षणे काही दिवस दिसल्यानंतर अचानक पुर्ण रोपच मेलेले दिसुन येते. रोगाची लागण हि शेतात ठराविक ठिकणीच मात्र विखुरलेली अशी दिसुन येते.\nया रोगाचे जीवाणू हे जमिनीत कोणतेही पिक नसतांना देखिल अनेक दिवस राहु शकतात. मुळांच्या द्वारे स्रवणा-या द्रवातुन देखिल हे जीवाणू जमिनीत पसरुन इतर निरोगी रोपांना ईजा पोहचवु शकतात.\nजीवाणू हा मुळांवरिल जखमांमुधुनच रोपामध्ये प्रवेश मिळवतो. रोगग्रस्त रोप उपटुन टाकले तरी जमिनीत राहीलेला भाग हा नविन रोग पसरण्यास मदत करतो.\n३० ते ३५ डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमान आणि जमिनीतील जास्त प्रमाणातील पाणी, यामुळे रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार हा वेगाने होतो. ज्या जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असते त्या जमिनीत रोगाची लागण व प्रसार हा जास्त प्रमाणात होतो.\nनियंत्रण व उपाय –\nज्या जमिनीत पुर्वी रोगाची लागण झाल्याची नोंद आहे तेथे शक्यतो लागवड करु नये.\nज्या जमिनीत सुत्रकृमी आणि हुमणी यांचा त्रास असेल त्या जमिनीत या दोन्ही किडींचे नियंत्रण करावे. या किडींनी मुळांवर केलेल्या जखमांतुनच रोग रोपात प्रवेश मिळवीत असल्याने या किडींचे नियंत्रण कऱणे हा एक महत्वाचा विषय ठरतो.\nशेतातील अवजारे आणि हत्यारे हि दुस-या शेतात वापरत असता���ना ती निर्जंतुकीकरण केलेली असावीत.\nरोग लागवड करीत असतांना रोपाच्या मुळांनी ईजा पोहचणार नाही याची काळजी घ्यावी. रोगाच्या प्रादुर्भाव थांबविण्यासाठी रोप लागवड केल्यानंतर १ एकर क्षेत्रात खालिल प्रमाणे जमिनीतुन बुरशीनाशकांचा वापर करावा.\nट्रायकोडर्मा विरिडे किंवा ट्रायकोडर्मा हरजॅनियम रोप लागवड केल्या नंतर लागलीच प्रथम पाण्यासोबत एकरी २०० ग्रॅम ते २.५ किलो (लिटर) द्यावे.\nरोप लागणीनंतर १०-१२ दिवसांनी जमिनीत कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०० ग्रॅम व स्ट्रेप्टोमायसिन १०० पीपीएम द्यावे.\nरोप लागणीनंतर २०-२५ दिवसांनी कॅपटन २५० ग्रॅम, व मॅन्कोझेब २५० ग्रॅम द्यावे.\nरोगाची लागण झाल्याची नोंद असल्यास वरिल बुरशीनाशके ५ ते ७ दिवसांच्या अंतराने १-२ वेळेस द्यावीत.\nरोगाची लागण झाल्याची नोंद असल्यास रोपास थोडे दिवस पाण्याचा ताण द्यावा, व परत पाणी देतांना बुरशीनाकांचा वरिल प्रमाणे वापर करावा.\nरोगाच्या जैविक नियंत्रणासाठी बॅसिलस सबटिलस चा वापर हा अत्यंत फायदेशिर ठरतो, मात्र हे वापरित असतांना ५ ते ७ दिवस आधी कोणतेही जीवाणू नाशक वापरु नये. यांस कॅपटन व मॅन्कोझेब चा अपवाद आहे, यासोबत बॅसिलस सबटिलस वापरता येईल.\nरोपांस भरपुर निरोगी मुळ्या राहतील यासाठी ह्युमिक अँसिड, ६ बीए, सी-विड, अँमिनो अँसिड यांचा वापर करावा.\nअँग्रोबॅक्टेरियम मुळे होणारा हा रोग पिकाच्या मुळांच्या आणि खोडाच्या सांध्यावर गाठी तयार करतो.\nया जीवाणू मध्ये एक विशिष्ठ असा जीन्स असतो कि ज्याच्या सहाय्याने हे जीवाणू पिकाचे मुळ जीन्स बदलवुन त्यात असे फेर बदल घडवुन आणतात की, ज्यामुळे गाठी तयार होतात.\nगाठी तयार झाल्यामुळे पिकांस अन्नद्रव्यांचा पुरवठा बंद होतो व पिक मरुन जाते.\nअशा गाठी ह्या मुळांवर,खोडावर तसेच काही वेळेस पानांवर देखिल तयार होवु शकतात.\nजमिनीतुन फ्युमिगंटस चा वापर करणे यामुळे रोगाचा प्रसार थांबवला जावु शकतो.\nतसेच जमिनीत गरम वाफेचा वापर करुन देखिल रोग नियंत्रणात आणता येतो. (६० डीग्री सेल्सियस ३० मिनीट)\nअँन्थ्रॅक्नोज – (कोलेक्टोट्रिकम बुरशी)\nअँन्थ्रॅक्नोज – (कोलेक्टोट्रिकम बुरशी)\nअँन्थ्रॅक्नोज – (कोलेक्टोट्रिकम बुरशी)\nअँन्थ्रॅक्नोज – (कोलेक्टोट्रिकम बुरशी)\nकोलेक्टोट्रिकम हि बुरशी अनेक भाजीपाला पिके, कडधान्ये, फळपिके तसेच तृणधान्ये यावर रोग निर्माण करते.\nमिरची पिकात पानांवर, फळांवर काळसर रंगाचे ठिपके पडतात, हे ठिपके जळालेल्या डागासारखे दिसुन येतात. या ठिपक्यांच्या भोवताली लालसर, किंवा पिवळसर रंगाचे डाग दिसुन येतात. पिकाच्या वाढीच्या काळात तसेच फळ काढणीनंतर देखिल रोगाची वाढ दिसुन येते. २७ डीग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमान आणि जास्त आद्रता हे रोगाच्या वाढीसाठी पोषक ठरतात.\nया बुरशीची प्रसार आणि पिकावर प्रथम प्रादुर्भाव करणारी कोनिडीया हि अवस्था, पिकाच्या पृष्ठभागावर गर्दी करुन जमा होते, त्यानंतर जर्म ट्युब तयार करुन पिकाच्या आत शिरते, व नंतर स्वतः ची वाढ करुन घेते.\nनियंत्रण व उपाय –\nरोगाच्या नियंत्रणासाठी खालिल बुरशीनाशके वापरता येतिल. बुरशीनाशकांच्या प्रतिकारक शक्ती धोका पातळी तसेच त्यांच्या कार्य पध्दतीनुसार वापर करावा.\nअनु.क्र. बुरशीनाशकातील तात्रिक घटक क्रिया एफआरएसी कोड प्रतिकारक शक्ती\n१. अझोक्सिस्ट्रोबीन आंतरप्रवाही ११ जास्त\n२. कॅपटन स्पर्शजन्य एम ४ कमी\n३. कॉपर ऑक्सिक्लोराईड स्पर्शजन्य एम १ कमी\n४. कॉपर सल्फेट २.६२% आंतरप्रवाही एम १ कमी\n५. झिनेब स्पर्शजन्य एम ३ कमी\n६. झायरम स्पर्शजन्य एम ३ कमी\n७. क्लोरोथॅलोनिल स्पर्शजन्य एम ५ कमी\n८. डायफेनकोनॅझोल आंतरप्रवाही ३ मध्यम\n९. थायोफिनेट मिथाईल आंतरप्रवाही १ जास्त\n१०. बेनोमिल आंतरप्रवाही १ जास्त\n११. मॅन्कोझेब स्पर्शजन्य एम ३ कमी\nसर्कोस्पोरा लिफ स्पॉट हा सर्कोस्पोरा या बुरशीमुळे होणारा रोग आहे. या रोगात पानांवर लंबाकार, गोलाकार असे करड्या रंगाचे ठिपके पडतात, या ठिपक्यांच्या कडा ह्या गर्द रंगाच्या असतात. काही दिवसांनंतर मधिल करडा भाग कोरडा होवुन तो गळुन पडतो व त्यामुळे तेथे छिद्र पडलेले दिसुन येते.\nहा रोग पिकाच्या पानांवर, खोडावर तसेच देठावर देखिल दिसुन येतो.\n२० ते २५ डिग्री सेल्सियस तापमानत रोगाचा वाढ हि झपाट्याने होते. रोगाच्या वाढीसाठी आद्रता पोषक ठरते.\nरोगाची वाढ हि ५ डीग्री सेल्सियस पेक्षा कमी व ३५ डिग्री पेक्षा जास्त असल्यास रोगाची वाढ कमी होते.\nरोगाचा प्रसार हो बाष्प मिश्रित वारा वाहणे, अवजारे, स्पर्श, वारा यामुळे वेगाने होतो.\nनियंत्रण व उपाययोजना –\nरोपांची लागवड जास्त दाट करु नये.\nरोपांच्या पानांवर जास्त वेळ पाणी साचुन राहत असेल तर रोगाच्या लक्षणांचा अभ्यास करावा.\nरोगाच्या नियंत्रणासाठी खालिल बुरशीना��के वापरता येतिल. बुरशीनाशकांच्या प्रतिकारक शक्ती धोका पातळी तसेच त्यांच्या कार्य पध्दतीनुसार वापर करावा.\nअनु.क्र. बुरशीनाशकातील तात्रिक घटक क्रिया एफआरएसी कोड प्रतिकारक शक्ती\n१. प्रोपीनेब स्पर्शजन्य एम ३ कमी\n२. कॅपटन स्पर्शजन्य एम ४ कमी\n३. कॉपर ऑक्सिक्लोराईड स्पर्शजन्य एम १ कमी\n४. मायक्लोब्युटॅनील आंतरप्रवाही ३ मध्यम\n५. झिनेब स्पर्शजन्य एम ३ कमी\n६. झायरम स्पर्शजन्य एम ३ कमी\n७. क्लोरोथॅलोनिल स्पर्शजन्य एम ५ कमी\n८. डायफेनकोनॅझोल आंतरप्रवाही ३ मध्यम\n९. थायोफिनेट मिथाईल आंतरप्रवाही १ जास्त\n१०. बेनोमिल आंतरप्रवाही १ जास्त\n११. मॅन्कोझेब स्पर्शजन्य एम ३ कमी\nजवळपास ५०० पेक्षा अधिक पिकांवर हा रोग आढळुन येतो. या रोगाच्या वाढीसाठी ताण पडलेली रोपे, जास्त तापमान आणि कोरडे हवामान पोषक ठरते. पिकाच्या मुळाना आणि मुळांजवळील खोडांस ह्या रोगामुळे ईजा पोहचते. सोयाब\tीन, भुईमुग, मका, जीरे, संत्री,कोबी, ज्वारी, चवळी,बीट, रताळे, सुर्यफुल या पिकांवर देखिल हा रोग दिसुन येतो.\nरोपाच्या मुळांजवळील भागात, खोडात लालसर तपकिरी रंगाची वाढ दिसुन येते. खोड आतुन चिरुन बघितली असता असा लालसर पट्टा किंवा रेष स्पष्ट पणे दिसुन येते.\nकाही दिवसांनी हा भाग काळसर, तपकिरी रंगाचा होतो.\nकाही वेळेस रोपाचा कॉलर रिजन (जेथे खोड मुळांस एकत्र होते तो भाग) चा भाग हा कुजतो.\nनियंत्रण व उपाययोजना –\nरोगाच्या नियंत्रणासाठी रोपांची कमी अंतरावर लागवड करु नये.\nपिकांस स्फुरद व पालाश हि अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात द्यावी, जेणे करुन निरोगी वाढ मिळेल.\nरोपांस नियमित पाणी द्यावे.\nरोगाच्या वाढीस पोषक ठरेल अशा पिकांची लागवड करु नये.\nमिरची, ढोबळी मिरची आणि टोमॅटो पिकावर हा रोग दिसुन येतो.\nया रोगामध्ये पानांवर, खोडांवर, फळांवर कुज दिसुन येते. ठिपक्यांचा कडा या पिवळसर, तपकिरी, लाल रंगाच्या असतात. पानांवर ब्लाईट सारखे डाग दिसुन येतात.\nरोगाचे महत्वाचे लक्षण आहे ते बुरशी वाढते तेथे पांढ-या, चंदेरी रंगाचे सुक्ष्म केस वाढलेले दिसुन येतात.\nखोडावरिल भाग हा ओलसर आणि हिरवट होते, खोडावरिल साल सहजासहजी निघुन जाते.\nमुळ कुज, क्राऊन रॉट\nफायटोप्थोरा कॅपसिसी या उमायसिटस हा रोग होतो. या रोगात रोप वेगात सुकते व मरुन जाते. रोगाच्या निदानापुर्वी काळजी पुर्वक परिक्षण करणे गरजेचे आहे. रोगाची लागण झाल्यानंतर ��ोपाचे सोटमुळ व लहान उप मुळ यांच्या वर पाणी शोषुन घेतल्या सारखे पट्टे पडतात. मुळाच्या आतिल भाग हा गर्द तपकिरी रंगाचा बनतो. पिकाच्या कोणत्याही अवस्थेत या रोगाची लागण होवु शकते.\nरोपाच्या जमिनीलगतच्या खोडावर देखिल लक्षणे दिसुन येतात. खोड सुरवातीला गर्द हिरवे बनते, पाणी शोषुन घेतल्या सारखे नरम बनते व नंतर तपकिरी पडुन कोरडे होते.\nया रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा, मेटालॅक्झिल,कॉपर युक्त बुरशीनाशके यापैकि एकाचा वापर करता येतो. हा रोग उमायसिटस मुळे होत असल्या कारणाने बुरशीनाशके निवडतांना ती ऊमायसिटस नाशक अशीच निवडावीत.\nरोगाची लागण न होवु देणे हाच या रोगाच्या नियंत्रणाचा भक्कम उपाय आहे, त्यासाठी जमिनीत ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर करावा. रोग आल्यानंतर रोगाच्या नियंत्रणासाठी बॅसिलस सबटिलस हा जीवाणू देखिल अत्यंत प्रभावी ठरतो.\nजमिनीत सतत ५ ते ६ तास भरपुर पाणी साचुन राहणे तसेच तापमान २४ ते ३३ डि.से. असणे रोगाची लागण होण्यास सक्षम ठरते. उबदार ओलसर वातावरणात लागण त्वरित होते.\nव्हर्टिसिलियम मुळे होणारा हो रोग पिकाच्या कोणत्याही अवस्थेत होवु शकतो. या रोगात मुळे बाहेरुन काळसर दिसत नाहीत मात्र रसवाहीन्या या गर्द तपकिरी ते काळसर रंगाच्या बनतात. जमिनीत सतत ५ ते ६ तास भरपुर पाणी साचुन राहणे तसेच तापमान २४ ते ३३ डि.से. असणे रोगाची लागण होण्यास सक्षम ठरते. उबदार ओलसर वातावरणात लागण त्वरित होते. पिकाच्या जमिनीवरिल भागातील लक्षणे हि रुट रॉट किंवा क्राऊन रॉट प्रमाणेच दिसुन येतात. रोपाची पाने पिवळी पडुन गळतात, पानांच्या कडा वरिल बाजुन आत वाकतात. पिकाची वाढ खुंटते.\nइतर भुरीच्या बुरशीमध्ये आणि या प्रजाती मध्ये एक मुलभुत फरक असा आहे कि, ही जात पानांच्या वर न वाढता पानांच्या आत वाढत जाते. पानांच्या वरिल भागावर पांढ-या रंगाची पावडर दिसुन येते. रोगाची लागण पिकाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत होत असली तरी प्रामुख्याने फळ तयार होत असतांना व उबदार वातावरणात जास्त प्रमाणात लागण होते. या रोगाची लागण १८ ते ३३ डि. से. तापमानात आणि कमी किंवा जास्त आद्रता असलेल्या वातावरणात देखिल होते.\nरोगाच्या वाढीस अनुकुल वातावरण असतांना दर ७ ते १० दिवसांनी दुय्यम प्रादुर्भाव वेगाने होतो.\nअनु.क्र. बुरशीनाशकातील तात्रिक घटक क्रिया एफआरएसी कोड प्रतिकारक शक्ती\n��. अझाक्झिस्ट्रॉबीन आंतरप्रवाही ११ जास्त\n२. बेनोमिल आंतरप्रवाही १ जास्त\n३. डिनोकॅप स्पर्शजन्य २९ -\n४. फेनारिमोल ३ मध्यम\n५. फ्लुसिलॅझोल आंतरप्रवाही ३ मध्यम\n६. मायक्लोब्युटॅनिल आंतरप्रवाही ३ मध्यम\n७. सल्फर स्पर्शजन्य एम २ कमी\n८. थायोफिनेट मिथाईल आंतरप्रवाही १ जास्त\n९. ट्रायडिमेफॉन आंतरप्रवाही ३ मध्यम\n१०. हेक्झाकोनॅझोल आंतरप्रवाही ३ मध्यम\n११. पेनकोनॅझोल आंतरप्रवाही ३ मध्यम\nतुडतुड्यामुळे पसरणारा हा एक विषाणुजन्य (व्हायरस) रोग आहे. या रोगात पिकाची पाने जवळजवळ येतात, पानांच्या कडा वरिल बाजुस वाकतात. तसेच फळे पक्व होवुन गळुन न पडता आकाशाकडे वरील दिशेला अशी सरळ दिशेने रोपावरच राहतात. कर्टोव्हायरस या जेनेरा मधिल हा व्हायरस व्दिदल पिकांवर दिसुन येतो.\nरोगाच्या नियंत्रणासाठी तुडतुडे किडीचे नियंत्रण करावे.\nमावा किडी मुळे या व्हायरस चा प्रसार होतो. रोगाच्या नियंत्रणासाठी मावा किडीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. या रोगात पिकाची पाने पिवळसर पडतात, मुख्य शीर नागमोडी आकाराची येते. पानांचा आकार लहान राहतो. पाने काही वेळेस वरिल बाजुस वाकतात. फळावर काही वेळेस गोलाकार रिंग किंवा ठिपके दिसुन येतात. मावा किड काही मिनिटांपासुन तर काही तासांपर्यंत अशा थोड्या वेळासाठीच व्हायरस पसरणवण्याची क्षमता ठेवते. जास्त प्रमाणातील मावा किडीची संख्या फार थोड्या वेळात अनेक रोपांवर प्रादुर्भाव करु शकते. मावा किड नियंत्रणात आणुन देखिल रोगाचा प्रसार थांबवणे शक्य होत नाही, कारण हि किटकनाशके मावा किडीस रोग संक्रमित कऱण्यापुर्वी मारतीलच याची शाश्वती नसते.\nडँपिंग ऑफ हा रोग प्रामुख्याने रोप लागवडीच्या सुरवातीच्या काळात दिसुन येतो. हा रोग पिथियम स्पे. या बुरशीमुळे होतो.\nरोग ग्रस्त रोप उगवत नाही किंवा उगवुन आल्यानंतर कोसळुन मरुन जाते. डॅंपिंग ऑफ हे घट्ट व कडक झालेल्या जमिनीत ज्यात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही अशा जमिनीत जास्त प्रमाणात दिसुन येतो. तसेच रोप लागवडिच्या सुरवातीच्या काळात जास्त प्रमाणात पाउस झाल्यास हि समस्या जास्त प्रमाणात जाणवते. जमिनीत सतत ५ ते ६ तास भरपुर पाणी साचुन राहणे तसेच तापमान २४ ते ३३ डि.से. असणे रोगाची लागण होण्यास सक्षम ठरते. उबदार ओलसर वातावरणात लागण त्वरित होते.\nथंड व ओल्या जमिनीतील हि एक प्रमुख समस्या आहे.\nरोगाच्य�� नियंत्रणासाठी शेतातील जमिन हवेशीर (वाफशा स्थितीत) राहील याची दक्षता घ्यावी. रोप लागवडीनंतर भरपुर पाणी देवु नये. पिकांस लागवडीच्या आधी मेटालॅक्झिल किंवा ट्रायकोडर्मा ची प्रक्रिया करुन लागवड करावी.\nतसेच रोप लागवडीनंतर कॅपटन, एम ४५ चा देखिल वापर करता येईल.\nविविध पिकांसाठी फवारणीची खते केव्हा वापरावीत या संबधीची माहीती.\nविविध पिकांचे तण व्यवस्थापन.\nकिटकनाशके, बुरशीनाशके व पिक संवर्धके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_21.html", "date_download": "2019-02-24T00:15:12Z", "digest": "sha1:AYWA2J43NT2CAV6I2LMRYVINP4PMNTLY", "length": 14087, "nlines": 48, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ७९ - नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ७९ - नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nस्वराज्याला प्रारंभ केल्यापासून महाराजांचे वास्तव्य मुख्यत: राजगडावरच होते. राजगड हाच स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला करावा असे त्यांच्या मनात होते ,म्हणूनच राजगडाचा वापर राजधानी सारखाच सुरू झाला. (इ. १६४६ पासून) त्या वेळेपासूनच राजगडाच्या तीनही माचीआणि बालेकिल्ला बांधकामाने सजूलागल्या. सुवेळा , संजीवनी आणि पद्मावती अशी या तीन माचींची नावे. एवढी उत्कृष्ट बांधकामे महाराष्ट्रातील कोणत्याही एकाच किल्ल्यावर सापडणार नाहीत. राजगड केवळ अजिंक्य होता.\nवास्तविक स्वराज्याचे राज्यकारभारातील वेगवेगळे भाग सपाट प्रदेशावरती असणे हे राजाच्या प्रजेच्या आणि राज्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने जेवढे सपाटीच्या शहरात सोईचे होतात , तेवढे उंचउंच डोंगरमाथ्यावर होऊ शकत नाहीत. पण असे शहरात सपाटीवर राजधानी करणेक्रांतीच्या प्रारंभ काळात धोक्याचेही असते. शत्रू केव्हा झडप घालील आणि ऐन राजधानीलाच कधी धोका पोहोचेल याचा नेम नसतो. म्हणून उंच शिखरावर तटबंदीने अजिंक्य बनविलेल्याकिल्ल्याव�� राजधानी असणे गरजेचेच असते. राजगडचे बांधकाम सुमारे १० वषेर्ं चालले होते. जगातील उत्कृष्ट अशा डोंगरी लष्करी किल्ल्यात राजगडाचा समावेश करावा लागेल.\nइ. स. १६४६ पासून ते आग्ऱ्याहून सुटकेपर्यंत स्वराज्याची राजधानी राजगड होती. अद्यापीही होतीच की , पण मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखान यांची स्वारी आली तेव्हा महाराजांच्या प्रत्ययास एक गोष्ट आली की , मोगलांचे लष्कर राजगडाच्या पायथ्यापर्यंत घुसण्याचा प्रयत्न करीत आहे.\nरायकरण सिसोदिया , दाऊतखान कुरेशी , सर्फराजखान इत्यादी मोगली सरदार राजगडाच्या उत्तरेस असलेल्या मावळात , म्हणजेच गुंजण मावळ आणि कानद मावळ या भागांत विध्वंसन करण्यासाठी मुसंड्या मारताहेत. या मोगली सरदारांनी प्रत्यक्ष राजगडावर हल्ले चढविले नाहीत. मोचेर् लावले नाहीत किंवा वेढा घालून बसण्याचेही प्रयत्न केले नाहीत. तशी एकही नोंद सापडत नाही. तरीही मोगली शत्रू राजधानीच्या पायथ्यापर्यंत येऊन जातो ही गोष्टही फार गंभीर होती.म्हणून महाराजांनी राजधानीचे ठिकाणच बदलावयाचा विचार सुरू केला.\nनवी राजधानी कुठे करायची म्हटले , तरी ती डोंगरी किल्ल्यावरच करावी लागणार हे उघड होतं. जेव्हा कधी पुढे स्वराज्याचा सपाट प्रदेशावरतीही विस्तार होईल , तेव्हा एखाद्या शहरांत राजधानी करणे थोडे सोईचे ठरेल. पण जोपर्यंत उत्तर , पूर्व आणि दक्षिण या बाजूंना बादशाही अंमल अगदी लागून आहे , तोपर्यंत डोंगरातून बाहेर येणे आणि राजधानी स्थापणे हे धाडसाचे आणि लष्करी जबाबदारी वाढविणारे ठरेल.\nम्हणून महाराजांनी राजधानीचा विचार नवीन केला. त्यांचे लक्ष रायगडावरच खिळले. कोकणच्या बाजूने समुदापर्यंत मराठी स्वराज्याचा विस्तार झालेला होता. रायगड उंच पर्वतावर असूनही विस्ताराने प्रचंड आणि संरक्षणाच्या दृष्टीने केवळ अजिंक्य होता.\nआणि महाराजांनी ' राजधानी ' करण्याच्या दृष्टीने रायगडावर बांधकामे सुरू केली. त्यांनी रायगड राजधानी केली. यात त्यांची युद्धनेता या दृष्टीने अधिकच ओळख चांगल्याप्रकारेइतिहासाला होते.\nरायगड सर्व बाजूंनी सह्यशिखरांनी गराडलेला आहे. एका इंग्रजाने या रायगडावर असा अभिप्राय व्यक्त केला आहे की , ' रायगडसारखा अजिंक्य किल्ला जगाच्या पाठीवर दुसरा नाही. ' दुसऱ्या एका इंग्रजाने रायगडाला ' त्नद्बड्ढह्मड्डद्यह्लश्ाह्म श्ाद्घ ह्लद्धद्ग श्वड्डह्यह्ल ' असे म्हटले आहे.हेन्री ऑक्झिंडेन , ऑस्टीन , युस्टीक इत्यादी अनेक पाश्चात्य मंडळींनीही रायगडचा डोंगरी दरारा आपापल्या शब्दांत लिहून ठेवला आहे.\nहिराजी इंदुलकर या नावाचाही एक उत्कृष्ट दुर्गवास्तुतज्ज्ञ महाराजांच्या हाताशी होता. महाराजांनी याच हिराजीला राजधानीच्या रुपाने रायगडची बांधकामे सांगितली. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता रायगडाच्या म्हणजेच राजधानीच्या बेलाग सुरक्षिततेचा. त्या दृष्टीने रायगड सजू लागला. रायगड किती बलाढ्य आहे , हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर खरे लक्षात येते.\nहळूहळू एकेक राज्यकारभाराचा विभाग राजगडावरून रायगडावर दाखल होऊ लागला. पुढे इ.१६७४ मध्ये महाराज प्रत्यक्ष ' सिंहासनादिश्वर छत्रपति ' झाले ते याच रायगडावर. त्यावेळी हिराजी इंदुलकरानी जी काही बांधकामे गडावर केली , त्याची नोंद एका शिलालेखात कोरली. हाशिलालेख आजही रायगडावर श्रीजगदीश्वर मंदिराच्या बाहेर आहे. तेथेच देवळाच्या पायरीवर त्याने पुढील शब्द कोरले आहेत.\n' सेवेचे ठाई तत्पर हिराजी इंदुलकर '\nरायगडावर चढून जाण्याची वाट अरुंद आणि डोंगरकड्याच्या कडेकडेने वर जाते. त्यामुळे चढणाऱ्याला धडकीच भरते. वर चढत असताना डावीकडे खोल खोल दऱ्या आणि उजवीकडे सरळसरळ कडा. असे हे बांधकाम गडाच्या माथ्यापर्यंत करताना केवढे कष्ट पडले असतील ,याची कल्पनाही नेमकी येत नाही.\nअशा उंच गडावर चिरेंबदी दरवाजे , बुरुज , चोरवाटा आणि संरक्षक मोचेर् पाहिले की ,हिराजीने भीमाच्या खांद्यावर जणू चक्रव्यूहच रचला असे वाटते. त्याने एक सुंदर वास्तू , एक बलाढ्य लष्करी वास्तू आणि तेवढीच मोलाची कला , संस्कृती , विविध शास्त्रे यांची ' रायगड 'ही सरस्वती नगरीही उभी केली. हिराजी इंदुलकर हा निष्णात लष्करी वास्तुतज्ज्ञ होता स्वत: महाराज.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8986.html", "date_download": "2019-02-23T23:51:00Z", "digest": "sha1:QWNXJMTAU2TUWVJRFW2I6XZ6WRXD6BWQ", "length": 11544, "nlines": 48, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग २७ - शब्दांविना गर्जे आमुचा दरारा!", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग २७ - शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nउंबरखिंड म्हणजे जणू १५ कि. मी.लांबीची बंदुकीची नळीच होती. मोगलीसैन्याने उंबरखिंड पुरती ओलांडलेलीनव्हती. त्या अरुंद जंगली खिंडीत ते भयंकर ठेचून निघत होते किंवा थेट स्वर्गात जात होते. या भयंकर चित्तेहल्ल्याची खबर धडपडत , धावत मोगली सरदारांनी पिछाडीवर असलेल्या आपले सेनापती कारतलबखान साहेबांना दिली. बातमी देणारे व्याकूळ झाले होते. हा भयंकर प्रकार खानाला अनपेक्षित होता. हे सगळेच बादशाही सरदार आपल्या प्रचंड सैन्यसंख्येवर आणियुद्धसाहित्यावर भाळलेले असायचे. त्यांना वाटायचं , मराठे मूठभर आहेत. मारून काढू. पण त्या मूठभर मराठ्यांची ताकद सुरुंगाच्या दारूसारखी होती.\nकारतलबखान सुन्नच झाला. कारण पाठोपाठ सर्वनाशाच्या खबरा येऊ लागल्या. यावेळी ती रायबाघन आपल्या घोड्यावर गप्प बसलेली होती. खानाने आपला घोडा रायबाघनकडे वळविलाआणि तो अगतिक शब्दांत तिच्याशी बोलू लागला , ' रायबाघनसाहिबा , अब मैं क्या करूं क्या हालत हो गयी अपनी क्या हालत हो गयी अपनी \nत्यावर रागावलेली रायबाघन खानाला म्हणाली , ' पुण्याहून निघताना आपण मला सल्ला विचारला होतात का आपण शिवाजीच्या कोणत्या भागांत नि कसे जाणार आहोत हे ठाऊक होतं का आपण शिवाजीच्या कोणत्या भागांत नि कसे जाणार आहोत हे ठाऊक होतं का \nखानाला आपली चूक कळून चुकली होती. पण आता या बाईच्या शिकवणीचा ऐन कल्लोळात काय उपयोग तो म्हणत होता , ' अब मैं क्या करूं तो म्हणत होता , ' अब मैं क्या करूं \nयावर रायबाघनने अगदी स्पष्ट शब्दांत त्याला सुनावलं की , ' हे असलं साहस म्हणजे आत्मघातकी वेडेपणा आहे. मी अजूनही आपल्याला सांगते की , आपण मुकाट्याने शिवाजीराजांकडे ताबडतोब वकील पाठवा. शरण जा. क्षमा मागा त्याची. तो राजा फार मोठ्या उदार मनाचा आहे. अजूनही तो तुम्हाला क्षमा करील. नाही तर सर्वनाश\nखरंच होतं. खानानं आपला वकील पाठविला. पण त्या प्रचंड गोंधळगदीर्त शिवाजीराजाला गाठण्यासाठी जायचं कसं अखेर मोठ्या धडपडीनं तो वकील महाराजांपर्यंत जाऊन पोहोचला ,हे मोगलांचं नशीब. त्यानं महाराजांच्या पुढे व्याकूळ होऊन विनवणी केली की , ' आम्ही माहीत नसलेल्या या मुलुखांत आलो. आमचे चुकले. आम्हाला माफ करा. आपल्या तीर्थरुपसाहेबांचा आणि कारतलबसाहेबांचा दोस्ताना फार मोठा आहे. आपण मेहरनजर करावी. आपण रहमदिल आहात. '\nमहाराजांनी मन मोठं केलं आणि म्हणाले , ' एकाच अटीवर. तुमच्या खानसाहेबांनी जे जे काही बरोबर आणलं आहे ते सर्व जागच्या जागी टाका. आणि रिकाम्या हाताने , निशस्त्र परत जा ,कबूल ' ' जी , कबूल '\nखजिना , तंबूडेरे , घोडे , डंकेझेंडे आणि सर्व जखीरा , म्हणजे युद्धसाहित्य जागच्याजागी टाकून खान परत जाण्यास कबूल झाला. त्याला हे भागच होते. त्याची प्रचंड फजिती मावळ्यांनी केली होती.\nखान परत निघाला. मान खाली घालून निघाला. त्याचे महत्त्व आणि स्थान कायमचे संपले. तो आयुष्यातून उठला. या उंबरखिंडीच्या युद्धात नेताजी पालकर , तानाजी मालुसरे , पिलाजी सरनाईक इत्यादी उर्मट हत्याऱ्याचे सरदार महाराजांच्या बरोबर होते. सर्वांनी मोगलांच्या विरुद्ध हत्यार चालवून हौस फेडून घेतली.\nशाहिस्तेखानाचे हिशोबवहीत आणखी एक जबर पराभव जमा झाला.\nएक गोष्ट आपल्या लक्षात आली ना कारतलबखान लोणावळ्याकडून पश्चिमेला उंबरखिंडीतआला. पण महाराज आधीच (बहुदा एक फेब्रुवारी १६६१ ) पुण्याकडून ताम्हणीच्या किंवा सवाष्णीच्या घाटाने कोकणात उतरले आणि त्यांनी उंबरखिंडीच्या तोंडावरच खानाची वाट अडविली. त्याचं सगळं होतं नव्हतं तेवढं साहित्य कब्जात घेतलं. अंगावरचे कपडे शिल्लक ठेवले हे खानाचं आणि त्याच्या सैन्याचं नशीबच.\nमहाराज दि. 3 फेब्रुवारी १६६१ रोजी पाली , जांभूळपाडा , नागोठणे या मार्गाने महाडकडे निघाले. पण त्यांची सावधता केवढी त्यांनी नेताजी पालकराला सुमारे दोन-एक हजार फौजेनिशी उंबरखिंडीतच ठेवले. न जागो , फजित पावलेला कारतलब पुन्हा युद्धसाहित्य जमवून कोकणात उतरू पाहिला , तर त्याच्या दुसऱ्या फजितीची व्यवस्था महाराजांनी नेताजीवरसोपविली.\nमहाराज आता चिपळूणजवळ श्री परशुरामाच्या दर्शनासाठी निघाले. महाराज धामिर्क होते. पण त्यांच्या कामा���्या आड ते देवधर्म , व्रतवैकल्य येऊ देत नव्हते. ते उरकूनच आता श्रीदर्शनास जात होते.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-vs-sri-lanka-ravichandran-ashwin-ravindra-jadeja-likely-to-be-rested-for-odis/", "date_download": "2019-02-23T23:00:02Z", "digest": "sha1:MVLTLJGNSMI7HNJXQ2THPHHK7QHJCICL", "length": 7275, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एकदिवसीय मालिकेत या खेळाडूंना मिळणार विश्रांती !", "raw_content": "\nएकदिवसीय मालिकेत या खेळाडूंना मिळणार विश्रांती \nएकदिवसीय मालिकेत या खेळाडूंना मिळणार विश्रांती \nभारताचा संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. भारत शनिवारी कसोटी मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना खेळण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेत रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या फिरकी गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. म्हणूनच त्यांच्यावर जास्त क्रिकेटचा ताण येऊ नये म्हणून भारतीय संघ व्यवस्थापन या दोघांना एकदिवसीय मालिकेत विश्रांती देण्याचा विचारत करत आहे.\nया महिन्याच्या २० तारखेपासून भारत श्रीलंकेबरोबर ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीची संघ निवड १३ तारखेला होणार असून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही एकदिवसीय सामन्यांसाठी विश्रांती देण्यात येऊ शकते.\nआता चालू असलेल्या कसोटी मालिकेत जडेजा आणि अश्विन या दोघांनी मिळून २०० षटके टाकली आहेत. ज्यात जडेजाने १३ तर अश्विनने ११ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजांवर जास्त त्राण येतो हे तर जगजाहीर आहे आणि त्यामुळे बऱ्याच दुखापती ही होतात. या कारणास्तव भारतीय संघ व्यवस्थापन जडेजा आणि अश्विनला विश्रांती देणार आहे.\nत्याच बरोबर कृणाल पंड्या, युज्वेंद्र चहल आणि अक्षर पटेल या युवा खेळाडूंनाही एकदिवसीय सामन्यात संधी मिळू शकते. तर यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमरा ही संघात परत येऊ शकतो.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तै���ार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_devgadkilla.htm", "date_download": "2019-02-23T23:53:27Z", "digest": "sha1:JVZKW6XFKCN4JWMXWAT6ETQ3MSRO3KUK", "length": 4001, "nlines": 28, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nदेवगड एस. टी. बस स्थानकापासून 2 कि.मी. अंतरावर देवगड किल्ला आहे. अर.बी. समुद्र, आनंदवाडी जेटी आणि वाडातरखाडी यांच्या संगमावर उभ्या असलेल्या देवगड किल्ल्यावरुनच या शहराला देवगड हे नांव देण्यात आले आहे. इ.स. 1705 साली बांधण्यात आलेल्या या सुंदर किल्ल्याच्या उभारणीत कान्होजी अंग्रे यांच्या मुलाचा हातभार लागला. सुमारे 120 एकर एवढया विस्तृत क्षेत्र फळामध्ये पसरलेल्या या किल्ल्याचा उपयोग प्रामुख्याने टेहळणी केंद्र म्हणूनच केला जात असे. दि. 7 एप्रिल 1818 रोजी या किल्ल्याचा ताबा इंग्रजांतर्फे कर्नल इम्लाकने घेतला. या किल्लयावर फारशा घडामोडी घडलेल्या आढळत नाही. हा किल्ला अद्याप सुरक्षीत आहे.\nकिल्ल्यावरील बुरुजापर्यन्त मोठा पुरातन रस्ता असून तो हल्ली डांबरी केला आहे. आतील पायी जाण्यासाठी रस्ताही उत्तम आहे. या किल्ल्यावर पुरातन श्री गणेश मंदिर, इ.स.1915 साली बांधलेले दिपगृह तसेच तीन तोफा आहेत. प्राचीन इमारती नसल्यातरी येथे काही शासकीय इमारती आहेत. किल्ल्यावरुन अथांग सागराचे सौंदर्य, आनंदवाडी जेटी वाडातर वाडी व खाडीवरील पुल सूर्यास्त, देवगड शहर, देवगड बीच, पवनचक्क्या पाहणे अप्रतिम म्हणावे लागेल. उत्तरेकडील फणसे-पडवण्याचा सदाहरितडोंगर पाहताना भान हरवून जाते.\nदेवगड किल्ल्यावर अतिशय जाज्वल्य, मांगल्यमय अशा स्वयंभू श्री गणेशाचे मंदिर आहे. येथे भाविकांची सतत गर्दी असते. मच्छिमार आणि गाबित समजाचे हे श्रघ्दास्थान आहे. येथे मारुती मंदिर सुध्दा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-latest-marathi-news-trends-breaking-news-7/", "date_download": "2019-02-23T23:22:06Z", "digest": "sha1:Z2WVTNOKENLNLLN6GQ32UJN43TJ7QHJC", "length": 22087, "nlines": 249, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मिसेस महाराष्ट्र २०१८ सौंदर्य : स्पर्धा नाशिकच्या गौरी पाठक 'गोल्डन हार्ट' किताबाच्या मानकरी/ Nashik-Latest Marathi news trends, breaking news | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान Breaking News मिसेस महाराष्ट्र २०१८ सौंदर्य : स्पर्धा नाशिकच्या गौरी पाठक ‘गोल्डन हार्ट’...\nमिसेस महाराष्ट्र २०१८ सौंदर्य : स्पर्धा नाशिकच्या गौरी पाठक ‘गोल्डन हार्ट’ किताबाच्या मानकरी\nनाशिक : कलागुण, बुद्धिमत्ता व सौंदर्य यावर आधारित मिसेस महाराष्ट्र २०१८ सौंदर्य स्पर्धेत नाशिकच्या गौरी पाठक यांनी “गोल्डन हार्ट” हा किताब पटकावला. पाठक यांच्या या सन्मानामुळे सौंदर्य स्पर्धेत नाशिककर महिलांचे वर्चस्व कायम ठेवण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.\nराज्यातील विवाहीत महिलांसाठी विनय अर्हना संस्थेच्या वतीने मिसेस महाराष्ट्र २०१८ स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यात दिमाखदार सोहळ्यात मोठ्या उत्साहात काल पार पडली. हॉटेल हयात येथे झालेल्या या स्पर्धेत नाशिकमधून निवड चाचणीत पात्र ठरलेल्या सौ. गौरी पाठक यांची अंतिम स्पर्धसाठी निवड झाली होती.\nया स्पर्धेत राज्यातील तब्बल ४० महिलांचा समावेश होता. ही स्पर्धा दोन गटांत घेण्यात आली. सिल्व्हर आणि गोल्ड स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. ज्यात भाषा कौशल्य, फिटनेस, कॅमेरा फेसिंग, मिडिया, स्टायलिंग, मेकअप, रॅम��प वॉक, स्टेज फियर, ऑडियन्स आय कॉन्टॅक्ट, आत्मविश्वास आणि परीक्षकांच्या प्रश्नांना अचूक उत्तरे अशा विविध टप्प्यांवर ही स्पर्धा झाली.\nयात सर्वात मोठा हातभार स्पर्धेचे मुख्य आयोजक अंजना मॅस्कॅरेनस, कार्ल मॅस्कॅरेनस, श्रद्धा रामदास यांचा लाभला. पूजा सिंग, मधू रणजित सिंग यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.\nपरीक्षक म्हणून अभिनेत्री युक्ता मुखी, रितू शिवपुरी, विनय अर्हना, अशोक धामणकर आणि हयातचे व्यवस्थापकीय संचालक सुमीत कुमार होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता अमन वर्मा यांनी केले.\nसर्वांचे हृदय जाणून स्वतः गोल्डन हार्ट जपण्याची कला असणाऱ्या गौरी पाठक यांना “मिसेस महाराष्ट्र २०१८ गोल्डन हार्ट” किताबाने यावेळी सन्मानित करण्यात आले. याबद्दल गौरी पाठक यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.\nश्रीमती पाठक ह्या रोटरी क्लबच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. रोजच्या दैनंदिनी व्यापात कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतानाच स्त्रीला स्वतःला सिद्ध करता येते, हा संदेश त्यांनी पुरस्काराच्या माध्यमातून दिला.\nPrevious articleगिरणारे येथे गोवर रुबेला लसीकरण उत्साहात\nNext article… म्हणून निफाडच्या शेतकऱ्याने केली मोदींना मनीऑर्डर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/anva-regular-mp3-player-4gb-red-price-pjsNtR.html", "date_download": "2019-02-23T23:50:52Z", "digest": "sha1:UYEJNKLFW42GPLGW7KOVUPODTSH4SVRB", "length": 13529, "nlines": 336, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "णव रेगुलर पं३ प्लेअर ४गब रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nणव पं३ प्लायर्स & इपॉड्स\nणव रेगुलर पं३ प्लेअर ४गब रेड\nणव रेगुलर पं३ प्लेअर ४गब रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nणव रेगुलर पं३ प्लेअर ४गब रेड\nवरील टेबल मध्ये णव रेगुलर पं३ प्लेअर ४गब रेड किंमत ## आहे.\nणव रेगुलर पं३ प्लेअर ४गब रेड नवीनतम किंमत Jan 31, 2019वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nणव रेगुलर पं३ प्लेअर ४गब रेड दर नियमितपणे बदलते. कृपया णव रेगुलर पं३ प्लेअर ४गब रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nणव रेगुलर पं३ प्लेअर ४गब रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 10 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nणव रेगुलर पं३ प्लेअर ४गब रेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nणव रेगुलर पं३ प्लेअर ४गब रेड वैशिष्ट्य\nबॅटरी तुपे In Built\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 40 पुनरावलोकने )\n( 142 पुनरावलोकने )\n( 40 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 27 पुनरावलोकने )\n( 47 पुनरावलोकने )\n( 40 पुनरावलोकने )\n( 62 पुनरावलोकने )\n( 79 पुनरावलोकने )\nणव रेगुलर पं३ प्लेअर ४गब रेड\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/3034", "date_download": "2019-02-23T22:46:57Z", "digest": "sha1:EI35Q5XHUYKYKXFGCB7DUO56IR3DDK3N", "length": 6898, "nlines": 98, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news mns chief raj thackeray to dhol tasha pandals | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(VIDEO) महाराष्ट्रावर संकट आणणाऱ्यांना ढोल-ताशांसारखं बडवा - राज ठाकरे\n(VIDEO) महाराष्ट्रावर संकट आणणाऱ्यांना ढोल-ताशांसारखं बडवा - राज ठाकरे\n(VIDEO) महाराष्ट्रावर संकट आणणाऱ्यांना ढोल-ताशांसारखं बडवा - राज ठाकरे\n(VIDEO) महाराष्ट्रावर संकट आणणाऱ्यांना ढोल-ताशांसारखं बडवा - राज ठाकरे\nसोमवार, 10 सप्टेंबर 2018\nमहाराष्ट्रावर संकट आणणाऱ्यांना ढोल-ताशांसारखं बडवा - कुठे आणि कुणाला म्हणालेत हे राज ठाकरे\nVideo of महाराष्ट्रावर संकट आणणाऱ्यांना ढोल-ताशांसारखं बडवा - कुठे आणि कुणाला म्हणालेत हे राज ठाकरे\nपुणे - ‘‘जेवढ्या जोराने ढोलताशा बडवत आहात. तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्रावर जे कोणी संकट आणतील त्यांनाही बडवा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ढोलताशा पथकांना दिला. मनसे आयोजित ‘स्वरराज’ ढोलताशा करंडक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.\nपुणे - ‘‘जेवढ्या जोराने ढोलताशा बडवत आहात. तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्रावर जे कोणी संकट आणतील त्यांनाही बडवा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ढोलताशा पथकांना दिला. मनसे आयोजित ‘स्वरराज’ ढोलताशा करंडक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेश भोकरे, नीलेश हांडे, मंदार बलकवडे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. पालकमंत्री गिरीश बापट याप्रसंगी उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या ढोलताशा पथकांपैकी शिवसाम्राज्य पथकास प्रथम, तर समाधान पथकास द्वितीय व रुद्रतेज पथकास तृतीय पारितोषिक देऊन ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित क��ण्यात आले.\nठाकरे म्हणाले, ‘‘ढोलताशा वादकांमध्ये आणि आमच्यामध्ये एकच साम्य आहे. ते म्हणजे बडवणे हे होय. ढोलताशाचा आवाज ऐकल्यावर सर्वांनाच आनंद होतो. ढोलताशा वादनाची जुनी परंपरा महाराष्ट्रात आहे. मात्र संगीतकार अजय-अतुल यांनी या कलेला महत्त्व प्राप्त करून दिले. त्यांना श्रेय दिले पाहिजे.’’\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/index-collapses/articleshowprint/65772731.cms", "date_download": "2019-02-24T00:18:20Z", "digest": "sha1:ENMJKDO47RZ6BZJJIW7GXQGAFXF4CHNY", "length": 6235, "nlines": 8, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "निर्देशांक कोसळला", "raw_content": "\nकाही आठवड्यांपूर्वी ४० हजारांच्या दिशेने दमदार मार्गक्रमण करणाऱ्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने रुपयाच्या अवमूल्यनाची मोठी धास्ती घेतल्याचे दिसत आहे. चालू आठवड्याच्या सलग दुसऱ्या सत्रात मंगळवारी, निर्देशांक तब्बल ५०९ अंकांनी कोसळला. सोमवारी निर्देशांकाने ४६७ अंकांची आपटी खाल्ली होती. त्यामुळे दोन दिवसांत मिळून निर्देशांकाने एक हजार अंकांची घसरण नोंदवली. सोमवारी व मंगळवारी निर्देशांक प्रत्येकी एक टक्क्याने घसरला. यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल चार लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. मंगळवारी दिवसअखेरीस निर्देशांक ३७४१३.१३वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही (निफ्टी) याचीच पुनरावृत्ती घडली. दीडशे अंकांनी घसरलेला निफ्टी दिवसअखेरीस ११२८७.५०वर स्थिरावला.\nअमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया दररोज नवा नीचांक गाठत आहे. मंगळवारीही हे सत्र कायम राहिले. मंगळवारी रुपयाने ७२.६९ असा नवा नीचांक नोंदवला. रुपयाच्या अवमूल्यनामुळे गुंतवणूकदारांनी समभागविक्रीला पसंती दिली आहे. परदेशी गुंतवणूकदारांनीही अनेक दिवसांपासून विक्रीलाच प्राधान्य दिले आहे.\nडॉलरच्या तुलनेत सतत घसरणाऱ्या रुपयामुळे शेअर बाजाराच्या घोडदौडीला लगाम बसला आहे. याशिवाय, १० वर्षांच्या सरकारी रोख्यांच्या यील्डमध्ये वाढ होऊन ते ८.१७ टक्क्यांवर पोहोचले आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार चालू खात���यातील तूट ही अडीच टक्क्यांवरून २.८वर पोहोचली आहे. निर्देशांकावर या सर्व घटकांचाही प्रतिकूल परिणाम झाला आहे. अमेरिकेच्या फेडरल बँकेकडून व्याजदरवाढीचे संकेत मिळत असून ते खरे ठरल्यास डॉलरचा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. या स्थितीत रुपयाची घसरगुंडी कायम राहाणार असून शेअर बाजाराच्या निर्देशांकावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.\nचार लाख कोटींचा फटका\nसलग दोन दिवस मिळून निर्देशांक एक हजार अंकांनी घसरल्याने गुंतवणूकदारांना ४.१४ लाख कोटी रुपयांचा (कागदोपत्री) फटका बसला आहे. निर्देशांकाच्या घसरणीमुळे सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांचे मूल्य ४,१४,१२१.८४ कोटी रुपयांनी घटून १,५३,२५,६६६ कोटी रुपयांवर पोहोचले. मंगळवारी टाटा स्टील, पॉवरग्रिड, हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, मारुती या कंपन्यांच्या समभागांना मोठा फटका बसला. याशिवाय, भारती एअरटेल, येस बँक, आयसीआयसीआय बँक, अदानी पोर्ट्स, कोटक बँक, टीसीएस, वेदांता लि., सन फार्मा, स्टेट बँक ऑफ इंडिया, एल अँड टी, ओएनजीसी, विप्रो आदी कंपन्यांचे समभागही घसरले. कोल इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, एशियन पेण्ट्स यांचे समभाग मात्र वधारले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/shikhar-dhawan-completes-8000-first-class-runs-and-2000-test-runs/", "date_download": "2019-02-23T23:53:25Z", "digest": "sha1:5WEGPKI4ZIQFB6FVS7KJ72YZZYAVMPRN", "length": 7064, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वाढदिवसाच्या दिवशीच शिखर धवनने केला हा मोठा विक्रम", "raw_content": "\nवाढदिवसाच्या दिवशीच शिखर धवनने केला हा मोठा विक्रम\nवाढदिवसाच्या दिवशीच शिखर धवनने केला हा मोठा विक्रम\n येथील फिरोजशहा कोटला स्टेडिअमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात आज सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय सलामीवीर शिखर धवनने आपल्या ३२ व्या वाढदिवसाच्या दिवशी मोठा विक्रम केला आहे.\nशिखरने या सामन्यात प्रथम श्रेणीतील आपल्या ८००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याला या ८००० धावा पूर्ण करण्यासाठी सामन्याआधी ५३ धावांची गरज होती. त्याने या ८००० धावा भारताच्या दुसऱ्या डावात ३० धावा करताच पूर्ण केल्या.\nतसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावांचा टप्पा पार केला. या सामन्याआधी त्याला कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ७६ धावांची गरज होती. त्याने पहिल्या डावात २३ ध���वा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात लक्षण संदकनला षटकार ठोकत ५३ धावांवर पोहोचताच त्याने कसोटीतील २००० धावांचाही टप्पा पूर्ण केला.\nहे विक्रम शिखरने आपल्या घराच्या प्रेक्षकांसमोर आणि त्यातही वाढदिवसाच्या दिवशी केल्याने त्याच्यासाठी ते विशेष असतील. शिखरने या सामन्यात दुसऱ्या डावात ९१ चेंडूत ६७ धावांची अर्धशतकी खेळी केली. यात त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारले आहेत.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/02/blog-post_24.html", "date_download": "2019-02-23T22:36:58Z", "digest": "sha1:KUWE6YQXPSV6UGCQSVZ26MWSV6FURMYE", "length": 10900, "nlines": 55, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: झेड पी आणि पंचायत समिती निवडणुका", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nझेड पी आणि पंचायत समिती निवडणुका\nतर मतदानासाठी चार दिवस गावी जावून आलो. झेड पी आणि पंचायत समिती निवडणुकामधील एका एका मताचा भाव \"याचि देहि याचि डोळा\" बघुन डोळे पांढरे की हो झाले. नोटा बंदी संपताना इतका पैसा कसा काय उपलब्द्ध होत असेल हे सामान्य माणसाला न सुटणारे कोडे आहे. या निवडणुकात इतका पैसा वाटला गेला आहे की काही उमेदवारांनी चाळीस ते पन्नास लाख फक्त एका पंचायत समिती गणात वाटलेत. टिकिट मिळविण्यासाठी दिलेले सोडूनच दया. यापेक्षाही भयानक म्हणजे ज्यांच्या घरात तीस चाळीस मतदान आहे. अशा लोकांना आपल्याकडे वळविण्यासाठी त्यांचे चार चार लाखांचे बँकांचे कर्ज उमेदवारानी स्वता भरून, निल केलेले कर्जाचे दाखले हातात नेवून दिलेत. बर गम्मत बघा. सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार यात दिसले. कोणीही मागे नाही. खेड्यातील जवळपास अर्धी जनता आता पैसे घेतल्याशिवाय मतदानच करीत नाही. मग नेमका दोष कोणाचा यापुढे जावून सांगायचे तर दुपारी तीन नंतर काही लोक मतदानासाठीच रुसुन बसलेले दिसले. मग त्यांच्यासाठी विशेष पैकेजेस सुद्धा वाटली गेली. जवळचे पैसे संपल्यानंतर सुद्धा काही उमेदवार गावातल्या पुढाऱ्याना फोन करुन \"भाऊ तुमच्या जवळचे लाखभर घाला यापुढे जावून सांगायचे तर दुपारी तीन नंतर काही लोक मतदानासाठीच रुसुन बसलेले दिसले. मग त्यांच्यासाठी विशेष पैकेजेस सुद्धा वाटली गेली. जवळचे पैसे संपल्यानंतर सुद्धा काही उमेदवार गावातल्या पुढाऱ्याना फोन करुन \"भाऊ तुमच्या जवळचे लाखभर घाला पण आपले पैनल धरूनच चाला\" असे सांगताना सुद्धा दिसले. बऱ्याच गावागावात सहा पर्यन्त राँगा दिसल्या. यात बरीच ही रुसलेली मंडळी सामील होत��. आहो म्हातारीला घरात कधी चहा न देणारी सुन सासूच्या नावावर रात्रीच्या अंधारात दोन हजाराची नोट घेवून दिवस उगवायला कधी नव्हे ते \"आत्याबाईना\" हाताला धरुन जाताना सुद्धा रस्त्यात पाहिली. आणि घरातल्या कोपऱ्यात शेवटचा घटका मोजणारा एखान्दा मळकट वाकळतला म्हातारा चक्क स्काँर्पियो मध्ये चढ़ताना सुद्धा दिसला. अन बूथ वर भेटी द्यायला आलेले उमेदवार अक्षरक्षा रांगेतील लोकांच्या पुढे लोटांगण घालताना सुद्धा दिसले. जनतेची सेवा करण्याचा किती हा ध्यास म्हणायचा...\n...इतके सर्व पहिल्यानंतर प्रश्न पडतो की, कसल्या उरल्यात आता या लोकशाही देशातल्या निवडणुका बरे ते ही जावुद्या पण मुळात झेड पी आणि पंचायत समित्यांना अधिकारच काय उरलेत बरे ते ही जावुद्या पण मुळात झेड पी आणि पंचायत समित्यांना अधिकारच काय उरलेत निधी तरी किती मिळतो या समित्यांना निधी तरी किती मिळतो या समित्यांना मग हा ओतलेला पैसा उमेदवार नक्की कुठून जमा करणार मग हा ओतलेला पैसा उमेदवार नक्की कुठून जमा करणार यातून मग जनतेचा कसला विकास होणार यातून मग जनतेचा कसला विकास होणार की फक्त या निवडणुका म्हणजे एकमेकांची जिरवा जिरवी तर नाही ना\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 1:51 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली ल��हिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/aug01.htm", "date_download": "2019-02-23T23:36:49Z", "digest": "sha1:WZXBI36Z7CZW5YGFPHNQSAJC5C3XETF3", "length": 8663, "nlines": 412, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज १ ऑगस्ट", "raw_content": "\nसॄष्टी शून्यापासून निर्माण झाली. आपलीही मूळ स्थिति तीच आहे, म्हणून आपण शून्याकडे जाण्याचा प्रयत्‍न करावा; म्हणजेच स्वानंदात स्वस्थ रहावे. पण ते आपल्या हातून होत नाही, कर्म करीतच रहावे असे वाटते. प्रपंचाची दगदग झाली म्हणजे आपण दूर जाऊन बसतो; पण मनाची तळमळ त्यामुळे नाहीशी झाली नाही, तर काय उपयोग या करीता मनाची स्वस्थता कशाने येईल ते पहावे. आनंद कुणाला नको आहे या करीता मनाची स्वस्थता कशाने येईल ते पहावे. आनंद कुणाला नको आहे आपल्याला आनंद हवा आहे खरा, परंतु तो मिळवण्याकरीता जे करायला पाहिजे ते आपण करीत नाही. नोकरी नको आणि खायला हवे, हे कसे शक्य आहे आपल्याला आनंद हवा आहे खरा, परंतु तो मिळवण्याकरीता जे करायला पाहिजे ते आपण करीत नाही. नोकरी नको आणि खायला हवे, हे कसे शक्य आहे खरोखर प्रपंचाच्या या अगणित उपाधींतून सुटून जो स्वास्थ्याकडे जातो तो धन्यच होय. मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या की लगेच आपल्या आनंदात बिघाड येतो; याकरिता, आपल्या इच्छेविरुद्ध घडले तरी माझे स्वास्थ्य बिघडणार नाही, इकडे पाहावे. याला एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे माझी इच्छाच मी नाहीशी करणे. कोणतीही वस्तू मिळावी किंवा अमुक एक गोष्ट घडावी, ही बुद्धीच ठेवू नये. जो पर्यंत हाव आहे तो पर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असे समजावे. महत्वाकांक्षा खुशाल धरावी, पण त्यामुळे मनाला त्रास होऊ देवू नये. भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असे म्हणावे, आणि अभिमान सोडून कर्म करीत राहावे. प्रयत्‍न करून जे काही होते, ते रामाच्या इच्छेने झाले असे म्हणावे. कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लाभते. मागे घडलेल्या चांगल्या-वाईट गोष्टी आठवत राहणे यामुळे आनंदात बिघाड येतो. तसेच उद्याची काळजी करीत राहणे यामुळेही मनाच्या स्वास्थ्यात व्यत्यय येतो. होते-जाते ते भगवंताच्या इच्छेने होते, हे मनाने पक्के ठरविल्यावर मग विनाकारण काळजी का करावी \nदुखः करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे, ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे, तो प्रत्यक्ष दुखणे भोगीत असताही आनंदात राहू शकेल. म्हातारपणी तर आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे. ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो; आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला, त्याच्यावर रामाने कृपा केली असे खचितच समजावे. भगवंतासाठी एकच दान खरे आहे, आणि ते म्हणजे आत्मदान होय. सतत भगवंताच्या नामात राहून देहाचि विस्मृति होणे हा आत्मदानाचाच प्रकार आहे.\n२१४. वाणीने नाम घ्यावे व मनाने स्मरण करावे, आणि या दोन्हीचा मेळ असावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-gorgeous-bollywood-divas-reveal-their-fitness-secrets-4606050-PHO.html", "date_download": "2019-02-23T23:32:39Z", "digest": "sha1:COAB6HKDGGNKCGUD6D3M2RQ535YY4CGU", "length": 18815, "nlines": 201, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Gorgeous Bollywood Divas Reveal Their Fitness Secrets | सेलेब्सचे FITNESS SECRETS, जे उघडतील त्यांच्या सौंदर्याचे रहस्य", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसेलेब्सचे FITNESS SECRETS, जे उघडतील त्यांच्या सौंदर्याचे रहस्य\nसेलिब्रेटींची प्रत्येक अदा त्यांच्या चाहत्यांना भूरळ घालणारी असते. चाहते आपल्या आवडत्या नायक-नायिकांची नवीन स्टाइल फॉलो करत असतात. त्यांनाही सेलिब्रेटीप्रमाणे दिसण्याची आणि राहण्याची इच्छा असते.\nसेलिब्रेटींची प्रत्येक अदा त्यांच्या चाहत्यांना भूरळ घालणारी असते. चाहते आपल्या आवडत्या नायक-नायिकांची नवीन स्टाइल फॉलो करत असतात. त्यांनाही सेलिब्रेटीप्रमाणे दिसण्याची आणि राहण्याची इच्छा असते.\nसेलिब्रिटींनासुध्दा इच्छा असते, की त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे फिटनेस सीक्रेट्स फॉलो करावे. म्हणून ते संधी मिळताच आपला फिटनेस फंडा सांगण्यास सुरूवात करतात. तुम्ही काही अभिनेत्रींना सीडीच्या माध्यमातून फिटनेस फंडा सांगतानासुध्दा बघितले असेल. याव्यतिरिक्त अनेक स्टार्स आपल्या मुलाखतीत फिटनेस संबंधीत टिप्स शेअर करत असतात.\nया पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही सेलिब्रेटींच्या फिटनेस सीक्रेट्सविषयी सांगणार आहोत. त्यांच्या या फिटनेस टिप्सला फॉलो करून तुम्हीसुध्दा स्वत:ला फिट बनवू शकता.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या तुमच्या आवडत्या स्टार्सच्या फिटनेस सीक्रेट्सविषयी...\nजॅकलीन फर्नाडिस आपल्या सौंदर्यामुळे लाखो लोकांच्या मनावर राज्य करते. तिचे चाहते तिच्या च��र्मिंग फेसचे दीवाने आहेत. जॅकलीनने 2006मध्ये मिस श्रीलंका यूनिव्हर्सचा किताब आपल्या नावी केला. 5 फुट 7 इंच उंच असलेली ही अभिनेत्री फॅशन एक्सेसरीजसह नवीन प्रयोग करत असते.\nघरातच करत प्राणायम आणि योगा\nजॅकलीनला जिममध्ये जाण्यास आवडत नाही. त्यामुळे ती घरीच योगा आणि प्राणायम करते. जॅकलीन स्वत:ची फिगर फिट ठेवण्यासाठी डान्सिंग, स्विमिंगसुध्दा करते. ता सांगते, की स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा करणे अत्यंत अवश्यक असते.\nजॅकलीनविषयी सांगितले जाते, की ती कितीही व्यस्त असली तरी योगा आणि प्राणायमसाठी वेळ काढतेच काढते. जॅकलीनला ट्रॅव्हलिंगचीसुध्दा आवड आहे. ती नेहमी ऑस्ट्रेलिया, अमेरिका, न्यूयॉर्कसह अनेक देशांची ट्रॅव्हलिंग करत असते.\nजॅकलीनला विविध पदार्थ खाण्याचीसुध्दा खूप आवड आहे. ती ज्या देशात जाते तेथील प्रसिध्द पदार्थांची ती चव घेते. आता असा प्रश्न पडतो, की जॅकलीन जर खाण-पाणाची इतकी आहारी आहे, तर ती तिच्या फिगरला कसे मेन्टेन करते. ती नियमीत व्यायाम आणि योगा करून स्वत:ला फिट ठेवते.\nयामीची स्माइलची तिचे चाहते प्रशंसा करतात. 'विकी डोनर'मधील यामीचा परफॉर्मन्स तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना प्रभावित करणारा होता. यामी चंदीगढचमध्ये लहानाची मोठी झाली आहे. तिला बॉलिवूडमध्ये येण्यात काहीच रुची नव्हती. परंतु तिच्या नशीबाने तिला बॉलिवूडपर्यंत आणले.\nयामीला हॉट योगा आवडतो\nयामीला बॉलिवूडमध्ये तिच्या बॉडीमुळे ओळखले जाते. यामीला हॉट योगा आवडतो. यामीला दोरीच्या उड्या, बँड आणि स्लिंग करायला आवडते. यामीचे म्हणणे आहे, की ती तिच्या त्वचेच्या काळजीसाठी खूप पाणी पिते. याव्यतिरिक्त ती आपल्या त्वचेची खास काळजी घेत असते.\nतापसी पन्नू नवोदीत अभिनेत्री आहे. 'चश्मे बहाद्दूर' सिनेमामध्ये तापसीचा अभिनयाची लोकांनी खूप प्रशंसा केली. तिला पेंटालून मिस फ्रेश आणि साफी फेमिना मिस ब्यूटीफुल स्किन किताबाने 2008मध्ये ओळख मिळाली होती. तापसीला जिम जाण्यास आवडत नाही. तापसी म्हणते, की फिट राहण्यासाठी पुम्ही कोणताही व्यायाम करू शकता. परंतु जो करत आहात तो नियमीत करावा हे लक्षात असू द्यावे.\nखाण्याविषयी तापसी सल्ला देते, की जेव्हा भूख लागेल तेव्हाच जेवण करा. भूख नसताना आणि जास्त खाल्ल्यास वजन वाढते. विशेष म्हणजे रात्री या गोष्टीचे ध्यान असू द्यावे. जास्त वेळ उपाशी राहू नये. तापसी आपल्या जेवणात उकडलेल्या पालेभाज्यांचा सामावेश करते. ती नियमीत फळांचा ज्यूस घेते.\nतापसी म्हणते, की तिला बाहेरचे पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर ती स्वत:ला कधीच अडवत नाही. ती त्या दिवशी थोडा जास्त व्यायाम करते.\nशाहिद कपूर फिट राहण्यासाठी खूप मेहनत घेतो. शाहिद प्रत्येक दिवशी ट्रेडमिलवर 15 मिनीट वर्कआउट करतो. याव्यतिरिक्त तो रोज आपल्या एका किंवा दोन बॉडी पार्टवर वर्क करतो. शाहिदचे म्हणणे आहे, की 6 पॅक्ससाठी दररोज बॉडिच्या एक किंवा दोन पार्टवर काम करणे अत्यंत अवश्यक असते.\nशाहिद जंक फुड खाणे नेहमी टाळतो. आरोग्याला उपयुक्त आणि पोषक पदार्थ खाणे त्याला आवडते.\nलारा दत्ताचे म्हणणे आहे, की तिचा फिटनेस मंत्रा नो शॉटकर्ट आहे. ती डायटींग करत नाही. तिला जे आवडते ते ती खाते. लारा जंक फुड्स खाणे टाळते आणि दररोज योगा करते.\nइमरान खानला जेवण बनवायला आवडतो. इमरान शुटिंगवर बाहेर गावी गेल्यास घरचे जेवण घेऊन जातो. त्याचे म्हणणे आहे, की तो खूप पोषक तत्व असलेला आहार घेतो. तो गोड पदार्थ आणि तेलाचे पदार्थ खाणे टाळतो. इमरान जेवणात चिकनचा सामावेश करतो.\nकदाचितच इंडस्ट्रीमध्ये असा कुणी व्यक्ती असेल ज्याला बिपाशाची बॉडि पसंत नसावी. ती तिच्या परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाते. ती सतत आपल्या बॉडिच्या बाततीत सतर्क असते. बिपाशाला वर्कआउट करायला खूप आवडते.\nबिपाशाने वर्ष 2010मध्ये फिटनेसवर आधारित स्वत:ची एक डिव्हिडी काढली होती. या डिव्हिडीचे नाव 'लव्ह युअरसेल्फ' होते. बिपाशा फिट राहण्यासाठी नियमीत योगा आणि व्यायाम करते.\nशिल्पा शेट्टी इंडस्ट्रीच्या फिटनेसची आयकॉन म्हणून ओळखली जाते. शिल्पाच्या परफेक्ट वेस्टलाइनचा सर्वचजण प्रशंसा करतात. शिल्पाला फिट राहण्यासाठी वर्कआउट करण्यावर विश्वास नाहीये. परंतु वर्कआउट करणे तिला आवडते.\nशिल्पा आपल्या परफेक्ट फिगरसाठी योगा आणि वेट ट्रेनिंग वर्कआउट करते.\nराहूल बोस माजी रग्बी खेळाडू आणि लाँग डिस्टेंस रनर आहे. राहूल बोस म्हणतो, की फिटनेसचा अर्थ केवळ सुंदर दिसणे असा होत नाही. जर तुम्हाला तुमची फिगर शेपमध्ये आणायची असेल तर तुमच्यासाठी खेळ खूप मोठे साधन आहे. राहूलसुध्दा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खेळ खेळतो.\nकरीना कपूर डायटच्या बाबतीत खूप शिस्तप्रिय आणि कडक आहे. सांगितले जाते, की जे सेलिब्रेटी ट्रॅव्हलिंग करतात त्यांनी डाय��मध्ये योग्य आहार घेणे अत्यावश्यक आहे. करीनाला याचा फायदा आहे कारण ती जर बाहेर गावी शुटिंग करत असली, तर तेथील हलका-फुलका आहार खाण्यास तिला कोणताही अडचण येत नाही. ती रोजच्या जेवणात खूप हलके आणि पोषक तत्वांनी भरलेला आहार घेते. जेवढे ती पोषक तत्वांची आहारात काळजी घेते तेवढे ती कॅलरीजच्या बाबतीत घेत नाही. तिला ज्यूस पिण्याऐवजी फळ खायला आवडते. याव्यतिरिक्त ती बंद पाकिटातल्या फळांऐवजी ताज्या फळांना प्राधान्य देते.\nअजयने सोशल मीडियावर Share केला काजोलचा Mobile नंबर; बोंबाबोंब उडताच मांडली हकीगत\nलहानपणी मोलकरीण बनू इच्छित होती प्रियांका, घरात लावायची झाडू; जाणून घ्या इतर अभिनेत्रींचे Childhood Dreams\nमिथुनच्या मुलाच्या लग्नाचे First Pics; कोर्ट मॅरेजनंतर हिंदू रीति-रिवाजांनी झाला विवाह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/sports/these-changes-may-take-place-in-team-india-in-lords-test/photoshow/65320969.cms", "date_download": "2019-02-24T00:28:52Z", "digest": "sha1:PANXM62KBVBYJU57Z6FXCT5T4VD7LUJN", "length": 39293, "nlines": 319, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Team India:these changes may take place in team india in lords test- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं ..\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा..\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना..\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत ..\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: ..\nपाक पुरस्कृत दहशतवादाबद्दल अफगाणि..\nart exhibition: जेजेत आधुनिक कलाव..\nलॉर्ड्स कसोटी सामन्यात भारतीय संघात होणार 'हे' बदल\n1/5लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारतीय संघात होणार 'हे' बदल\nभारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना गुरुवारी इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. या आधीच्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं भारताचा ३१ धावांनी पराभव करत १-०नं आघाडी घेतली होती. त्यामुळं आता पुढील विजयासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे न��ल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nकर्णधार विराट कोहलीनं पहिल्या कसोटी सामन्यामध्ये चेतेश्वर पुजाराच्या ऐवजी शिखर धवनला खेळण्याची संधी दिली होती. मात्र, पहिल्या टेस्टमध्ये धवनच्या निराशाजनक प्रदर्शनामुळं पुन्हा पुजाराला संघात स्थान म���ळण्याची शक्यता आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n3/5हार्दिक पांड्या राखीव खेळाडू\nउमेश यादव, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी हे तिन्ही खेळाडू संघात कायम असणार आहेत. तर हार्दिक पांड्या राखीव खेळाडू म्हणून खेळताना दिसण्याची शक्यता आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n4/5कुलदिप यादव आणि आर. अश्विन\nकुलदीप यादव आणि आर. अश्विन या दोघांना फिरकी गोलंदाज म्हणून मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. लॉर्ड्सच मैदान फिरकी गोलदांजीसाठी उत्कृष्ट असल्यानं फिरकी गोलंदाजांकडे कल अधिक असणार आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्व��त जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n5/5अंजिक्य रहाणेकडून अधिक अपेक्षा\nभारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडून इंग्लंड दौऱ्यात अधिक अपेक्षा आहेत. रहाणेनं अधिक मेहनत घेणं गरजेचं आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nईटी ग्लोबल बिझिनेस समिट 2019\nकुंडली 23 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_4691.html", "date_download": "2019-02-23T23:37:08Z", "digest": "sha1:RS6P7DYJBGMNAEEHR7K3O55WOVLO6FHH", "length": 14088, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ८० - जंजिऱ्याचा सिद्दी", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ह�� पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ८० - जंजिऱ्याचा सिद्दी\nयाच काळात (इ.स. १६६९ ) महाराजांनी जंजिऱ्याच्या सिद्दीकडे नजर टाकली. खरं म्हणजे त्यांची क्रुद्ध नजर सिद्दीवर प्रारंभापासूनच वटारलेली होती. हे जंजिऱ्याचे सिद्दी म्हणजे मूळचे आफ्रिकेतील अॅबिसेनियन. यांनाच हबशी म्हणत. वास्तविक हे भारतात आले नाहीत. गुलाम म्हणून व्यापारी लोकांनी त्यांना आणले. गुलामांचा व्यापार हा त्याकाळी सगळीकडेच तेजीत होता. या हबशी गुलामांची शरीरप्रकृती लोखंडासारखी भक्कम होती. त्यांचा रंग काळाभोर होता. महाराज आणि मराठीमाणसं या हबश्यांना श्यामल म्हणत. हे सिद्दी केवळ गुलामगिरी करीत जगले नाहीत , तर युद्धातही जबर पराक्रम गाजविण्याची आपली शक्ती आणि कुशलता त्यांनी दाखवून दिली.दक्षिणेतल्या बहामनी , आदिलशाही कुतुबशाही , निजामशाही आणि दिल्लीच्या मोगलशाही सुलतानांच्या पदरी या हबश्यांनी लष्करात कामगिऱ्या करून दाखविल्या.\nअहमदनगरच्या निजामशाही राज्यात एक जबरदस्त सिद्दी व्यादाचा फजीर् झालेला आपल्याला ठाऊक आहे. तो म्हणजे मलिक अंबर सिद्दी. हा प्रारंभी असाच गुलाम पोरगा होता. पण आपल्याकर्तृत्त्वाने तो निजामशाहीचा केवळ वजीरच नव्हे , केवळ सेनापतीच नव्हे , केवळ राज्यकारभारी प्रशासकही नव्हे तर नगरचा सवेर्सर्वा ठरला. महाराष्ट्राचा गनिमी कावा पुन्हा एकदा उजळूनकाढला तो या मलिकने. दिल्ली सल्तनतीला म्हणजेच जहागीरच्या फौजांना जबर तडाखे देऊन निजामशाही टिकविणारा हा मलिक अंबर गनिमी काव्याचा प्राचार्य वाटतो. शहाजीराजे भोसले हे एक उत्कृष्ट सेनापती म्हणून ( इ. १६१० पासून पुढे) गाजू लागले , ते याच मलिक अंबरच्या गनिमी काव्याच्या युद्धतंत्रातून तरबेज होऊनच. भातवडीची लढाई (इ. १६२४ ऑक्टोबर) शहाजी राजांनी शर्थ करून जिंकली. जहांगिरी आणि आदिलशाही यांच्या प्रचंड जोडफौजेचा एकाच युद्धात शहाजीराजांनी फडशा उडविला. यावेळी रणांगणावर मलिक अंबरने स्वत: भाग घेतला नव्हता. सर्व जोखीम त्याने शहाजीराजांवर टाकली होती. प्रचंड जय मिळाला. कोणाला खरं म्हणजे शहाजीराजांना. मराठ्यांना. पण श्रेय मिळाले मलिक अंबरला. मिळेना काखरं म्हणजे शहाजीराजांना. मराठ्यांना. पण श्रेय मिळाले मलिक अंबरला. मिळेना का तो वजीरच होता ना. पण ��हाजीराजे , म्हणजेच एक मराठा , एवढ्या झपाट्याने अस्मानात झळाळू लागल्याचे सहन होईना याच मलिक अंबरला. भोसल्यांचा मत्सर करू लागला. निजामशाहीतील आपल्याच हाताखालील मराठी सरदारांत भेद पाडू लागला.\nपुढे या साऱ्या सुलतानी आणि हबशी राजकारणातून अचूक बोध घेतला , उगवत्या शिवाजीराजांनी अगदी इ.स. १६४७ पासून महाराजांनी आपली पावलं अगदी अचूक टाकली ती आधीच्या इतिहासातून बोध घेऊन. एक निष्कर्ष महाराजांचा नक्कीच होता की , हे सिद्दीबेभरवशाचे आहेत.\nमुरुडच्या सागरी किनाऱ्याजवळ बेटावर असलेला जंजिरा अशाच सिद्दी हबश्यांच्या पूर्ण स्वतंत्र सत्तेखाली होता. हे हबशी कामापुरते स्वत:ला निजामशाहीचे किंवा जरूर तेव्हा दिल्ली बादशहाचेही सेवक म्हणवून घेत. पण जंजिऱ्याच्या सिद्दींची प्रवृत्ती पूर्णपणे सार्वभौम महत्त्वाकांक्षेची होती. एका बेटावरती असलेलं तळहाताएवढं हे हबशी राज्य विलक्षण चिकाटीने आणि क्रूर जरबेने त्यांनी सांभाळलं होतं. सध्याच्या रायगड जिल्ह्याच्या किनारी भूमीवर आपल्याहबशी राज्याचा अंमल बसविण्याचा , म्हणजेच उगवत्या हिंदवी स्वराज्याला कोकणात कडवा विरोध सतत करण्याचा सिद्दीचा अखंड उद्योग चालू होता.\nमहाराज या ' श्यामला ' च्या दंगेखोरीमुळे कायमचे अस्वस्थ झालेले होते.\n' हा जंजिऱ्याचा सिद्दी म्हणजे आमच्या (मराठी) दौलतीस लागलेला पाण्यातील उंदीर आहे 'असे ते म्हणत.\nअगदी इ.स. १६५७ पासून सतत पुढे या हबश्यांच्या विरुद्ध महाराज लढाया करीत राहिले. पणआपल्या जंजिरा किल्ल्याच्या आणि आरमाराच्या बळावर सिद्दी कायमचाच झुंजत राहिला. बेटावरील हा किल्ला बळकट आहे. याचे बळ केवळ तटाबुरुजांच्या बलाढ्य बांधणीत नाही ; तर ते भोवती पसरलेल्या अथांग समुदामुळे आहे , हे महाराजांच्या केव्हाच लक्षात आलेले होते. पण हा पाण्यात डुंबत असलेला पाणकोट जंजिरा जिंकणे हे खरोखर जिकीरीचे काम होते. स्पेन ,फ्रान्स किंवा अन्यही युरोपियन राष्ट्रांना अगदी थेट नेपोलियनपर्यंत जसे ब्रिटिश बेटांचे विरुद्ध विजय मिळविता आले नाहीत , अगदी तसेच या मुरुड जंजिऱ्याच्या बेटांविरुद्ध महाराजांना आणिपुढे शंभू छत्रपतींनाही यश मिळू शकले नाही.\nकेवळ समुद हीच या मुरुड जंजिऱ्याची ताकद होती काय त्याहीपेक्षा जबरदस्त ताकद या मुरुडजंजिऱ्यात असलेल्या हबशी लोकांच्या अतूट ऐक्यात होती. हे त्यांचे आपसातील ऐक्य आणि आपल्या नेत्यावरील त्यांची निष्ठा एवढी जबरदस्त होती की , या किल्ल्यात मराठ्यांचा कधीही चंचूप्रवेशही होऊ शकला नाही.\nपुढच्याच काळातील एक गोष्ट सांगता येईल. इ.स. १७ 3 ७ मध्ये चिमाजीअप्पा पेशवे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांची जंजिऱ्याविरुद्ध मोहिम सुरू झाली. उरण येथे फार मोठी लढाई झाली. त्यात मराठ्यांनी जंजिऱ्याचा मुख्य नेता (सुलतान म्हटले तरी चालेल) सिद्दी सात याला युद्धात ठार मारले. नेता पडला. पण पाण्यातला जंजिरा तसाच झुंजत राहिला. हे एकीचे , शिस्तीचे आणि अनुशासनाचे बळ आहे.\nमहाराज जंजिऱ्यावरील मोहीम आताही मांडीत होते. (इ. १६६९ ) जंजिऱ्याचे तीन सिद्दी एकवटून प्रतिकारास उभे होते. सिद्दी कासम , सिद्दी खैरत आणि सिद्दी संबूळ ही त्यांची नावे.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2016/09/blog-post_19.html", "date_download": "2019-02-23T23:42:52Z", "digest": "sha1:W7B4PFEJ3YSN3AL3VHJ4AQWV4RJQBQFP", "length": 7417, "nlines": 56, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: लव्हाराचा शिवा", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nऐन थंडीचे दिवस असायचे. धुक्यानं पांदीतली झाडं झुडपं, कौलारु घरं आणि नागमोडी वळणाच्या रस्त्यानी दवबिंदूची पांढरी झालर पांघरलेली असायची. घराघरातली चुलवानं पेटून त्यातून उठलेले धुराचे लोळ कौलारु पाक्य��तनं उसळत बाहेरच्या धुक्यात मिसळून जायचे. हिरव्यागार झालेल्या शिवारातल्या पिकावर पडलेले दव खाली सांडायला सुरवात झालेली असायची. अशा पौषातल्या जीव खाणाऱ्या थंडीत लव्हाराचा शिवा भल्या सकाळी माणूस गोठवणाऱ्या नदीत अंघोळ करायला उतरायचा. अंघोळ करुन पिळलेली चड्डी डोक्यावर टाकून खांद्यावर पाण्याची पितळेची कळशी घेवून नदीची डगरट चढून घराकडं येताना दिसायचा.\nपूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....\nफोटो सौजन्य maayboli - आशूचँप\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 5:43 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_bhagvatidevi_mandir.htm", "date_download": "2019-02-23T23:18:32Z", "digest": "sha1:43BQSHGWVBPB4HS7JLRB7W7HQLC7QQFT", "length": 3523, "nlines": 29, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nश्री भगवती मंदिर, कोटकामते\nदेवगड-आचरा-मालवण मार्गावरील देवगड पासून 19 कि.मी. आणि मालवणपासून 29 कि.मी. अंतरावर असणा-या नारिंग्रे गावापासून 6 कि.मी. अंतरावर कोटकामते हे गाव आहे. येथे सुमारे 50 वर्षांपूर्वी (शके 1647) सेना सरखेल कान्होजी आंग्रे यांनी बांधलेले श्री भागवती मंदिर आहे. तशा आशयाच्या शिलालेख या द���वालयाच्या भिंतीवर आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या गावात पूर्वी एक किल्ला होता. त्यावरूनच या गावाला कोटकामते हे नाव पडले आहे. हा संपूर्ण परिसर आमराईने नटलेला आहे. आता किल्ला नामशेष झाला असून त्याचे काही अवशेष शिल्लक आहेत. गावात प्रवेश करताना दिसणारा बुरूज आणि थोडीफार तटबंदी एवढेच अवशेष शिल्लक आहेत.\nमंदिरापर्यंत जाण्यास उत्तम रस्ता आहे.\nमंदिरात देवीची पाषाणी रेखीव मूर्ती आहे. मंदिरासमोर वड व पिंपळाचे दोन जुनाट वृक्ष आहेत. या वृक्षाखाली देवळाच्या प्रवेशद्वारापाशी देवीचे वाहन असलेली सिंह प्रतिमा आहे. मंदिराच्या सभा मंडपाला लाकडी खांब असून त्यावरील कोरीव नक्षीकाम अप्रतिम आहे. मंदिराशेजारी दोन ताफा आहेत.\nदस-यात येथे नवरात्रोत्सव फार मोठ्या आणि पारंपारिक पध्दतीने शाही थाटात संस्थानिकांना शोभेल असा साजरा केला जातो. येथील उत्सवाचा आनंद लुटणे म्हणजे एक पर्वणीच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_6263.html", "date_download": "2019-02-23T23:40:55Z", "digest": "sha1:NNXZWHBLLYCFR5Y3POFMXLCUL6TF6PEV", "length": 14161, "nlines": 47, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ६२ - खैबरखिंडीच्या जबड्यात?", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ६२ - खैबरखिंडीच्या जबड्यात\nस्वत:च्या घरट्यापासून महाराज आपल्या तीनशे जिवलगांनिशी हजार मैल दूर ,अनोळखी मुलुखात एका भयानक शत्रूच्या पंज्यात सापडले होते. औरंगजेब , ज्याच्या काळजाचा डाव विधात्यालाही लागलेला नव्हता. तो औरंगजेब महाराजांचा चोळामोळा करण्याचे डाव आखीत होता.\nराजगडावर राजाच्या आईला याची कल्पना तरी असेल का ती थकलेली आई उत्तरेकडे नजर लावून माझी पाखरे कधी परत येतील म्हणून वाट पाहात होती. पण स्वत:वर पडलेली स्वराज्याची जबाबदारी किंचितही ढळू न देता. याचवेळी सिंधुदुर्ग किल्ल्याचे मालवणच्या समुदात बांधकाम चालू होते. मराठी ��रमारावरचे आगरी , कोळी आणि भंडारी दर्यासारंग पोर्तुगीजांवर, जंजिऱ्याच्या सिद्दीवर आणि मुंबईकर इंग्रजांवर कडक लक्ष ठेवून होते. ' हा शिवाजीराजा आग्ऱ्यात अडकला आहे. हीच संधी त्याच्या राज्यावर आणि आरमारावर गिधाडी झडप घालायला अगदी अचूक आहे. ती त्याची म्हातारी काय करील आपल्याविरुद्ध ती थकलेली आई उत्तरेकडे नजर लावून माझी पाखरे कधी परत येतील म्हणून वाट पाहात होती. पण स्वत:वर पडलेली स्वराज्याची जबाबदारी किंचितही ढळू न देता. याचवेळी सिंधुदुर्ग किल्ल्याचे मालवणच्या समुदात बांधकाम चालू होते. मराठी आरमारावरचे आगरी , कोळी आणि भंडारी दर्यासारंग पोर्तुगीजांवर, जंजिऱ्याच्या सिद्दीवर आणि मुंबईकर इंग्रजांवर कडक लक्ष ठेवून होते. ' हा शिवाजीराजा आग्ऱ्यात अडकला आहे. हीच संधी त्याच्या राज्यावर आणि आरमारावर गिधाडी झडप घालायला अगदी अचूक आहे. ती त्याची म्हातारी काय करील आपल्याविरुद्ध ' असा विचार या शत्रूंच्या मनात येणे अगदी सहज स्वाभाविक होते. पण त्या म्हातारीचे डोळे गरुडाच्या आईसारखे सरहद्दीवर अन समुदावर भिरभिरत होते. आरमारी मर्दांची तिला पुरेपूर पाठराखण होती. याआग्रा प्रकरणात एकही फितुरीचे वा कामचुकारपणाचे वा लाचखाऊपणाचे उदाहरण सापडत नाही. आपण विचार करावा. आपण तो कधीच करीत नाही.\nआपण रमतो आणि दिपून जातो ते आग्रा प्रकरणातील महानाट्याने , त्यातील प्रतिभेने अन् त्यातील बुद्धिवैभवाने. या भयंकर राष्ट्रीय संकटकाळात स्वराज्यातली माणसे एका म्हातारीच्या नेतृत्त्वाखाली कशी वागली , कशी दक्ष राहिली याचा आपण विचारच करीत नाही. त्या काळाचा इतिहास पाहा. राज्यकर्ता संकटात सापडला किंवा राज्यापासून दहा पावले दूर गेला कीत्याच्यामागे त्याच्या राज्यात बंडे झालीच म्हणून समजावे. फितुरी , हरामखोरी घडलीच म्हणून समजा. पण महाराज राजगडावरून निघाल्यापासून सव्वा सहा महिने हजार मैल दूर जाऊनपडले होते , तरीही स्वराज्याचा कारभार ती म्हातारी आणि तिची हजारो मराठी पोरंबाळं चोख करीत होती. यालाच म्हणतात राष्ट्रीय चारित्र्य. आठवतं का चीनने भारतावर आक्रमण केले. तेव्हा तेजपूरचे म्हणजे आपल्या सरहद्दीवरचे कमिशनरसकट सर्व अधिकारी पळून गेले म्हणे चीनने भारतावर आक्रमण केले. तेव्हा तेजपूरचे म्हणजे आपल्या सरहद्दीवरचे कमिशनरसकट सर्व अधिकारी पळून गेले म्हणे इथं कळते आमच्या म्हातारीची योग्यता. आमच्या तीन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाची योग्यता. हुजूरपासून हुजऱ्यापर्यंत सर्वांचीच योग्यता.\nतपशीलवार पुरावे देणारी कागदपत्रे नक्की बिकानेरच्या राजस्थानी पुरातत्त्व विभागात हजारांनीउपलब्ध आहेत. त्याचा अभ्यास करायला माणसे मिळत नाहीत. काय करावे आत्तापर्यंत डॉ. जदुनाथ सरकार , डॉ. महाराजकुमार रघुवीरसिंह आणि प्रा. गणेश हरी खरे आणि सेतुमाधवरावपगडी यांनी बरीचशी कागदपत्रे या दप्तरखान्यातून मिळवून प्रसिद्ध केली अहेत. तीही वाचायला अभ्यासक कुठे आहेत आत्तापर्यंत डॉ. जदुनाथ सरकार , डॉ. महाराजकुमार रघुवीरसिंह आणि प्रा. गणेश हरी खरे आणि सेतुमाधवरावपगडी यांनी बरीचशी कागदपत्रे या दप्तरखान्यातून मिळवून प्रसिद्ध केली अहेत. तीही वाचायला अभ्यासक कुठे आहेत \n महाराज संचित होते. रामसिंहाने काबूलवरच्या स्वारीवर जाण्याचा दिलेला हुकुम महाराजांच्या कानावर घातला. त्याची स्वत:ची मनस्थिती केवढी बेचैन होती. औरंगजेबी डाव ऐकून महाराजही कमालीचे अस्वस्थ झाले. खैबरखिंडीच्या आसपास आपला खून पाडण्याचा हाडाव आहे हे उघड त्यांच्या लक्षात आले. पण काय करणार \nऔरंगजेबाने रामसिंगला असे सांगितले की , जखीरा आणि शिवंदी याची पूर्वतयारी करून ,दरबारच्या ज्योतिषाने मुहूर्त दिला की तू सीवासह (शुजाअतखानासह) कूच कर. तोपर्यंत थांब. '\nम्हणजे सुमारे आठवडाभर. तेवढेच मरण पुढे सरकले म्हणायचे इथे एका गोष्टीची आठवण दिली पाहिजे. औरंगजेबाने आपल्या काही सरदारांना अशी आज्ञा देऊन ठेवली होती की , ' तुम्ही थोड्या थोड्या जणांनी दिवसातून केव्हा तरी एकदा जाऊन सीवाला भेटत चला. तो काय कायबोलतो ते मला नंतर सांगा. राजे. ' त्याप्रमाणे दोन वा तीन चार सरदार आळीपाळीने महाराजांना भेटावयास येतच होते. महाराज त्यांच्याशी अगदी चांगल्या खानदानी पद्धतीने बोलत वागत होते. रोज.\nयाच चारदोन दिवसांत एक बातमी. बहुदा ही बातमी मराठी वकीलाकडूनच महाराजांनासमजली असावी. बातमी अशी की , औरंगजेबाने मिर्झाराजा जयसिंहाच्या नावाने तीन परगण्यांची जादा जहागीर बहाल केली. ही जहागीर मिर्झाराजांच्या एकूण सेवेबद्दल होती.\nही बातमी ऐकून महाराज चिडले. थोड्याच वेळात रामसिंह शामियान्यात त्यांना भेटावयास आला. तेव्हा महाराज चिडून त्याला म्हणाले , ' झालं तुमच्या बादशाही सेवेचं सार्थक आम्हाला (फसवून) इथे आग्ऱ्यात आणण्याची कामगिरी तुमच्या वडिलांनी केली. त्याबद्दल हे तीन परगणे तुम्हाला जादा जहागीर मिळाले. '\nमहाराज रागावले होते. रामसिंह हे पाहून अगदी व्याकूळ झाला. त्याचा त्यात काय दोष होता मिर्झाराजांनीही शिवाजीराजांना आग्ऱ्यात आणून बादशाहाच्या तडाख्यात अडकविले असाहीकाही भाग नव्हता. होता तो मिर्झाराजांचा सद्भावच. ही जहागीर मिर्झाराजांनी स्वत: मागितलेलीही नव्हती.\nपण महाराज संतापले हेही सहज स्वाभाविक होते. रामसिंह मात्र व्याकुळ झाला होता. त्याला काय बोलावे ते समजेना. क्षणाभराने महाराजच शांत झाले. त्यांनीही जाणले. रामसिंह आपल्यावर किती प्रेम करतो आणि राजपुती शब्दाकरिता किती सावध राहतो हे त्यांनी ओळखले होते. महाराजांनीच रामसिंहला म्हटले , ' भाईजी , मी रागावलो. तुम्ही विसरून जा. '\nआठवडाभरात जावे लागणार होते. खैबरखिंडीच्या जबड्यात\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/gita/avgita/avgita05.htm", "date_download": "2019-02-23T23:42:11Z", "digest": "sha1:G3XOIEDOAZXGDU5OHYUSBQDNUEZRM6NR", "length": 17324, "nlines": 116, "source_domain": "satsangdhara.net", "title": "सत्संगधारा - अष्टावक्रगीता", "raw_content": "\nशरीराच्या अभिमानाचा त्याग केल्यानेच मोक्ष प्राप्त होतो.\nन ते संगोऽस्ति केनापि कि शुद्धस्त्यक्तु मिच्छसि \nसंघातविलयं कुर्वन्नेवमेव लयं व्रज ॥ १ ॥\nअनुवाद - राजा जनकाला मोक्ष प्राप्तीबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी अष्टवक्र महाराज सांगतात की, 'तू दुसर्‍या कुणाशी संबंधित नसून शुद्ध आहेस, मग तू त्याग कशाचा करण्याची इच्छा बाळगतोस ह्याप्रमाणे देहाचा अभिमान त्यागून मोक्ष प्राप्ती करून घे.'\nविवेचन - राजा जनकाने दिलेली उत्तरे ऐकून अष्टवक्र महाराजांना फार समाधान वाटले की राजा जनकाला खरोखरीच आत्मज्ञान प्राप्त झाले आहे. कारण त्याच्या मनोवृत्ती व वर्तन खरोखरीच आत्मज्ञानी व्यक्तिप्रमाणेच आहेत. ह्या प्रकरणात अष्टवक्र गुरूदेव मोक्ष प्राप्तीबद्दल राजा जनकाला उपदेश करीत आहेत. अष्टवक्र महाराज सांगतात की, तू फक्��� आत्मा आहेस हे तू जाणले आहेस, तू शुद्ध आहेस, एकटा आहेस, तुझे कोणी साथी-सोबती नाहीत मग तू कुणाचा त्याग करणार त्याग त्याच गोष्टीचा करता येतो जी तू स्वतःची मानशील. जे तुझे नाहीच त्याचा त्याग तू कसा काय करणार त्याग त्याच गोष्टीचा करता येतो जी तू स्वतःची मानशील. जे तुझे नाहीच त्याचा त्याग तू कसा काय करणार हे सर्व ज्यास तू आपले समजतोस ते सर्व केवळ देहाभिमानामुळे होय. देहाच्या अभिमानामुळेच जगात आपल्याला वेगवेगळी शरीरे (माणसे) दिसतात. मनुष्यात जो परस्परसंबंध आहे तो सुद्धा देहाभिमानावर आधारलेला आहे आणि या देहाभिमानामुळेच आत्मा एक नसून अनेक असल्याचा भ्रम निर्माण होतो. जेवढी शरीरे आहेत, तेवढे आत्मे असल्याचा भास होतो व तोच सत्य वाटतो. हे माझे, हे दुसर्‍याचे, हे परक्याचे असा भेद जाणवतो तो सुद्धा देहाभिमानामुळे. ह्याच देहाभिमानामुळे लोक वस्तूंचे दान करतात कारण त्या वस्तू त्यांच्या आहेत, त्यांच्या देहाच्या मालकीच्या आहेत असे ते मानतात. मोह, माया, लोभ, स्वार्थ हे सर्व दुर्गुण देहाभिमानातून निर्माण झालेले आहेत. धन, वैभव, संपत्ती, घरे, पत्नी, पुत्र, नातेवाईक यांचा त्याग केल्याने काहीही साध्य होणार नाही. सर्वात मोठे बंधन व अडथळा देहाभिमानाचा आहे व त्याचा त्याग केल्यानेच मोक्ष प्राप्त होतो. देहाभिमान हेच अज्ञान आहे. दिवा पेटवल्यावर अंधाराचा त्याग करावा लागत नाही कारण अंधार अशी कोणतीच गोष्ट अस्तित्वात नाही. तिचा भ्रम असतो व दिवा पेटवल्यावर तो भ्रम आपोआप दूर होतो. त्यासाठी अंधाराचा त्याग करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. ह्या देहाभिमानामुळेच तुला भ्रम होतो की हे 'माझे' आहे; म्हणून तू त्याचा त्याग करण्याची गोष्ट करतो. ज्ञान काय आहे ह्याचा बोध ज्ञानाच्याच प्रकाशात होतो. ह्या देहाभिमानाचा समूळ नाश होणे हाच मोक्ष आहे. म्हणून तू सुद्धा हा देहाभिमान सोडून देऊन मोक्ष-प्राप्ती करून घे.\nउदेती भवतो विश्वं वारिधेरिव बुद्‌बुदः \nइति ज्ञात्वैकमात्मानमेवमेव लयं व्रज ॥ २ ॥\nअनुवाद - तुझ्यातून हे सारे विश्व त्याचप्रमाणे निर्माण होते, ज्याप्रमाणे समुद्रातून बुडबुडा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे जग व आत्मा हे एकच असल्याचे जाणून मोक्ष प्राप्त करून घे.\nविवेचन - अष्टवक्र गुरू मोक्ष प्राप्तीचा उपाय सांगतांना राजा जनकाला उद्देशून म्हणतात की समुद्रातून ज्याप्���माणे बुडबुडा निर्माण होतो त्याचप्रमाणे तुझ्यातून म्हणजेच आत्म्यातून ह्या विश्वाची निर्मिती होते. कारण विश्व व तुझा आत्मा एकच आहेत. सर्व सृष्टी एकच आहे. ह्याप्रकारे एकत्वाचा बोध प्राप्त झाल्याने तुला मोक्ष प्राप्ती होऊ शकेल. भागवतात सुद्धा सांगितले आहे की - हे बंधन व मोक्ष हे मनाचेच गुणधर्म व अवस्था आहेत. मन वासनाविरहित व शांत झाल्यानंतर बन्धन किंवा मोक्ष ह्यांचे नावसुद्धा रहात नाही. आत्म्यामध्येच मन विसर्जित केल्याने सार्‍या जगाला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. अष्टावक्र महाराज सांगतात की जोपर्यंत आत्म्याचे एकत्वाचा बोध होत नाही तोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नसतो.\nरज्जुसर्प इव व्यक्तमेवेमेव लय व्रज ॥ ३ ॥\nअनुवाद - दोरीच्या ऐवजी सापाचा भास व्हावा त्याप्रमाणे अज्ञानी माणसाला दृश्यमान होणारे जग जणू प्रत्यक्षच अस्तित्वात असते पण अर्थातच तुझ्यासारखा शुद्ध आत्मज्ञानी व्यक्तिसाठी हे जग अस्तित्वात नाहीच. तुझ्यासाठी आत्मा हेच एक सत्य असल्याचे जाणून मोक्ष प्राप्त करून घे.\nविवेचन - अज्ञानी माणसाला हे स्थूल जगत दृश्यमान झाल्याने ते जणू प्रत्यक्षातच अस्तित्वात असल्याप्रमाणे भासते, कारण त्याला आत्म-तत्त्वाचा परिचयच नसतो. आत्म-तत्वाचा बोध फक्त ज्ञानी माणसालाच होत असतो. यामुळे अष्टवक्र महाराज म्हणतात की दोरीच्या ऐवजी साप दिसावा या शभ्रमामुळेच आत्म्याच्या ऐवजी जग दिसण्याचा भ्रम अज्ञानी माणसाला होत असला तरी आत्म-ज्ञानी व्यक्तिसाठी शुद्ध चैतन्यस्वरूप आत्मा हाच जग आहे व तेच सत्य आहे. तुझ्यासाठी आत्मा हेच एकमेव सत्य आहे. हे ओळखून मोक्ष प्राप्त करून घे. आत्मतत्त्वावर दृढ निष्टा ठेवणे हाच मोक्ष प्राप्तीचा उपाय आहे.\nसमजीवितमृत्यूः सन्नेवमेव लयं व्रज ॥ ४ ॥\nअनुवाद - दुःख आणि सुख ज्याच्यासाठी समान आहेत, जो पूर्ण आहे व शांत असल्याने सुखी आहे, ज्याच्यासाठी आशा व निराशा सारख्याच आहेत, असा समचित्त होऊन तू मोक्ष प्राप्त करून घे.\nविवेचन - अष्टवक्र महाराज सांगतात की, आत्मा पूर्ण आहे व तू शरीर नसून आत्मा असल्यामुळे पूर्ण आहे हे ज्ञान तुला आता झालेले दिसते. सुख-दुःख हे मनाचे गुणधर्म आहेत, आशा-निराशा हे चित्ताचे गुणधर्म आहेत आणि जन्म व मृत्यू हे शरीराचे गुणधर्म आहेत. पण ह्या तीन्ही बाबीपेक्षा तू वेगळा आहेस व केवळ चैतन्यरूपी आत्मा असल्याने केव��� साक्षीदार आहेस. ह्या तीन्ही गुणधर्माचा व आत्म्याचा काहीही संबंध नाही. तू आत्म-ज्ञान प्राप्त केले असल्याने तुझ्यासाठी आत्मा व सृष्टी एकच बाब आहे. तसेच या आधी सांगितलेले सर्व गुणधर्मही समान आहेत. ह्यामुळे तुझ्यासारख्या आत्मज्ञानी व्यक्तिला न सुख होते न दुःख होते. याप्रमाणे स्थितप्रज्ञ होऊन तू मोक्ष प्राप्त करून घे.\nअष्टवक्र महाराजांनी मोक्ष प्राप्तीसाठी या प्रकरणात चार सूत्रे सांगितली आहेत. देहाभिमानाचा त्याग, आत्म्याचे अद्वैतपण जाणणे, जग सत्य असल्याचा भ्रमाचा त्याग आणि सर्व द्वंद्व व द्वैत भावना विसर्जित करून समत्वपूर्ण बुद्धि होणे या चार धारणा आत्म-ज्ञानी माणसास मुक्त करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/gita/avgita/avgita06.htm", "date_download": "2019-02-23T23:16:39Z", "digest": "sha1:W74IFMOPTS5HXFXJTRSGRFTLETAAHM4H", "length": 18332, "nlines": 116, "source_domain": "satsangdhara.net", "title": "सत्संगधारा - अष्टावक्रगीता", "raw_content": "\nआत्मा आकाशाप्रमाणे असून त्याचे ग्रहण किंवा त्याग संभवत नाही.\nइति ज्ञानं तथैतस्य न त्यागो न ग्रहो लयः ॥ १ ॥\nअनुवाद - मी आकाशाप्रमाणे अंतहीन आहे. हे जग मातीच्या घड्याप्रमाणे नाश पावणारे आहे, याप्रमाणे ज्ञान झाल्यावर त्याचे ग्रहण करणे किंवा त्याग दोन्ही नाही.\nविवेचन - ह्या प्रकरणाचे आधी आपण पाहिले की महाज्ञानी गुरू अष्टवक्र महाराज हे पाहून संतुष्ट होतात की राजा जनकाने खरोखरीच आत्मज्ञान प्राप्त केले आहे. तदनंतरच ते मुक्ति मिळविण्याचे सुत्र राजा जनकास समजावून सांगतात. त्याचवेळी ते अप्रत्यक्षपणे राजा जनकाला मोक्ष-प्राप्तीची इच्छा आहे काय याचीही परीक्षा घेत असतात. कारण जर इच्छा अजूनही शिल्लक असेल तर अद्याप मोक्ष प्राप्त झालेला नाही. ज्या अवस्थेत काहीही प्राप्त करण्याची इच्छा नाही, काहीही त्याग करण्याची इच्छा नाही, राग नाही किंवा विराग नाही, आसक्ति नाही किंवा विरक्ति नाही एवढेच काय पण विश्व ही नाही व मुक्ति ही नाही अशा चित्ताच्या शून्य अवस्थेलाच मोक्ष किंवा मुक्ति म्हणतात. अशा अवस्थेला पोहचलेली व्यक्ति म्हणजे केवळ शुद्ध चैतन्य होय. समाधी-अवस्थेत जेव्हा मनुष्य शून्यावस्थेत पोहोचतो तेंव्हाच त्याला ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याचा बोध होतो, त्या अवस्थेतील साधक केवळ व्यक्ति न रहाता तो स्वतःच समष्टीशी एकरूप होतो. पूर्ण सत्ताशाली व अंतीमतः एकच अस���तित्व असणार्‍या ब्रह्माला साधक जाणतो व ते जाणल्याने तो स्वतःच ब्रह्म होतो, त्या सत्याची जाणीव झाल्याने तो स्वतःच सत्य होतो. ह्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी त्या आधी अनेक क्रिया वा कर्म करावे लागते परंतु ही अवस्था येताच त्या सर्व क्रियांचा त्याग करावा लागतो अन्यथा त्या क्रियाच त्याचे बंधन होतात. नदी पार करण्यासाठी नावेचा उपयोग केला तरी किनारा आल्यावर नाव सोडून द्यावी लागते. किनारा आल्यावरही नावेला न सोडणे हा मूर्खपणाच होईल. या अवस्थेला पोहोचल्यावर शास्त्र, कर्म-विधी, कर्म-कांड, ध्यान, धारणा, समाधि वगैरे सर्व बाबींचा त्याग करावा लागतो, कारण त्यांची उपयोगीता तेंव्हा संपुष्टात आलेली असते. ज्ञान-प्राप्तीसाठी त्यांचा उपयोग होता, आता ते सर्व निरर्थक होऊन जाते. पूजा, मंदिर, उपासना सर्व काही व्यर्थ होते. जीवनात त्याचा उपयोग आहे. मोक्षमार्गात त्याचा काही उपयोग नाही. जागृत अवस्था यावी यासाठी सुख-दुःख वगैरे सर्व द्वंद्वांचा त्याग करून शांतीचा अनुभव घेऊन जागृत व्हायचे असते. अष्टवक्र महाराज जनकाला मुक्तावस्थेची माहिती देण्यासाठी जो उपदेश करतात त्याचा प्रतिसाद म्हणून राजा जनक त्यास उत्तर देतो की - 'मी शरीर नसून आत्मा आहे. ज्याप्रमाणे आकाश हे अन्तहीन आहे - असीम आहे, त्याची कोणतीच मर्यादा नाही त्याचप्रमाणे आत्म-रूप झालेल्या पुरुषाची स्थिती असून तो सुद्धा अ-सीम होऊन जातो. हे विश्व आत्म्याचेच रूप आहे व ते मातीच्या घड्याप्रमाणे आहे. जेंव्हा ही सारी सृष्टी एकच आत्मतत्त्व आहे तेंव्हा कशाचा त्याग, स्विकार, विलय कशात व कुणाचा असा प्रश्न निर्माण होतो. त्याग, स्विकार, लय ह्या सारख्या गोष्टी तेंव्हाच शक्य असतात जेंव्हा एकाचा त्याग किंवा लय दुसर्‍यात होतो. अन्यथा ह्या क्रिया होणे संभवत नाही. मी हे सत्य जाणले आहे की आत्मा एकच आहे व तोच शाश्वत सत्य आहे ( सर्वं खल्विदं ब्रह्मं, नेह नानास्ति किंचन, सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म') तर मग कशाचा कशात विलय होणे शक्य आहे, त्याग तरी कसा होणार किंवा स्वीकार तरी कसा होणार \nमहोदधिरिवाहं स प्रपञ्चो वीचिसन्निभः \nइति ज्ञानं तथैतस्य न त्यागो न ग्रहो लयः ॥ २ ॥\nअनुवाद - मी समुद्राप्रमाणे असून विश्व त्यात निर्माण होणार्‍या तरंगांप्रमाणे आहे, हे ज्ञान आहे. त्यामुळे न कशाचा त्याग आहे न कशाचा विलय किंवा स्वीकार आहे.\nवि��ेचन - जनक राजा दुसरे उदाहरण देत सांगतो की, मी आत्मरूप झाल्याने एखाद्या समुद्राप्रमाणे असून हे विश्व माझ्यातच निर्माण होणार्‍या तरंगाप्रमाणे आहे, असे ज्ञान मी प्राप्त केले आहे. सर्व काही एकच असल्याने कशातही भिन्नता असल्याचा भ्रम नष्ट झाला असून आता कशाचाच त्याग, स्विकार किंवा विलय संभवत नाही. या आधीच्या सुत्रात आकाश व घड्याचे उदाहरण दिले होते त्यात किंचित भिन्नता असल्याचा भास होऊ शकतो. आता समुद्र व त्यात उठणार्‍या तरंगांचे वा लाटांचे उदाहरण दिले आहे. ह्या उदाहरणाद्वारे अद्वैत स्थिती स्पष्ट केली आहे की आत्मा एकच असून त्याची निर्मिती होत नाही, त्याचा जन्म होत नाही, त्याचा नाशही होत नाही. त्यामुळे त्याचा स्विकार वा त्याग करता येत नाही.\nअहं स शुक्ति संकाशो रूप्यवद्विश्वकल्पना \nइति ज्ञानं तथैतस्य न त्यागो न ग्रहो लयः ॥ ३ ॥\nअनुवाद - मी शिंपल्याप्रमाणे आहे व विश्वाची कल्पना शिंपल्यात भासणार्‍या चांदीप्रमाणे आहे असे ज्ञान मला झाले असल्याने त्याचा त्याग किंवा स्वीकार करणे शक्य नाही.\nविवेचन - वरच्या सुत्रात समुद्र व लाटांच्या उदाहरणात किंचित वेगळेपणा असल्याचा भास होऊ शकतो म्हणून राजा जनक अधिक स्पष्टतेसाठी तिसर्‍या उदाहरणाचा उपयोग करतो. कारण लाटांचा विलय समुद्रात होणे शक्य असते. परंतु मी (आत्मा) शिंपल्याप्रमाणे सत्य असून या विश्वाची कल्पना त्यावर केवळ कल्पनेने भासमान होणार्‍या चांदीच्या भ्रमाप्रमाणे आहे. जे अस्तित्वात नाही व केवळ भ्रम आहे त्याचा कशाचा स्वीकार व कशाचा त्याग होणार हेच राजा जनकाने प्राप्त केलेले ज्ञान आहे.\nअहं या सर्वभूतेषु सर्वभूतान्यथो मयि \nइति ज्ञानं तथैतस्य न त्यागो न ग्रहो लयः ॥ ४ ॥\nअनुवाद - मी सर्व जीवांमधे असून हे सर्व जीव माझ्यामधे आहेत असे मला ज्ञान प्राप्त झाले असल्याने त्याचा त्याग नाही किंवा स्वीकार नाही वा विलय नाही.\nविवेचन - वरील तीन सुत्रात तीन उदाहरणे देऊनही मुद्दा पूर्णपणे स्पष्ट होऊ शकला नाही कारण प्रत्येक उदाहरणात थोडा थोडा अन्य भास होण्याची शक्यता आहे. यास्तव राजा जनक ह्या शेवटच्या चौथ्या उदाहरणाने हे स्पष्ट करतो की, मी आत्मरूप असल्यामुळे सर्व साकार पदार्थात, जीवात असून ते सर्व माझ्यात आहेत. आत्मा आणि सृष्टीची अशी अभिन्न स्थिती आहे. हे सर्व साकार, जीवपदार्थ शारीरिक रूपात वेगवेगळे प���रतीत होत असले तरी ते सर्व माझेच रूप आहेत. रूप आणि अरूप, सूक्ष्म व स्थूल, निराकार व साकार ह्यांच्यात तत्वतः काहीच फरक नसतो. वाफ हे पाणी असते व पाणी हे वाफ असते. केवळ आकार भेदामुळे मुळ तत्वात भिन्नता येत नाही. आत्मा व सृष्टीचेही असेच आहे. त्यामुळे त्यात त्याग, स्वीकार वा विलय शक्य नाही.\nह्या अदैताचे स्पष्टीकरण अजून अनेक उदाहरणे देऊन करता येते. उदाहरणार्थ सूत आणि वस्त्र, माळ व तिच्यातले मणी, आकाश व त्यांचा निळा रंग वगैरे ह्या सर्व उदाहरणातून आत्मा व ब्रह्म ह्यांचे एकत्वच स्पष्ट होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/478052", "date_download": "2019-02-23T23:46:26Z", "digest": "sha1:NJTYSAEIBIQTFQBVFEXSPCCIK6DK6LTS", "length": 4804, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शेअर बाजारचा उच्चांक , सेन्सेक्सने गाठला 30 हजाराचा उच्चांक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » शेअर बाजारचा उच्चांक , सेन्सेक्सने गाठला 30 हजाराचा उच्चांक\nशेअर बाजारचा उच्चांक , सेन्सेक्सने गाठला 30 हजाराचा उच्चांक\nऑनलाईन टीम / मुंबई :\nशेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीची विक्रमी घौडदौड सुरू आहे. बुधवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने 30 हजाराचा पल्ला ओलांडला असून निफ्टी बुधवारी पहिल्यांदाच 9,337.90 या ऐतिहासिक स्थानी पोहोचला.\nजागतिक भांडवली बाजारातील साथ देणाऱया निर्देशांकांनी मंगळवारी मोठी सत्रझेप नोंदविली होती. मंगळवारी निफ्टी प्रथमच 9,300च्या विराजमान झाला होता. तर सेन्सेक्स 287.40 अंश वाढीसह 29,943 वर विराजमान झाला होता. बुधवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांक गाठला. सेन्सेक्स 111.83 अंशानी वाढून 30,055.07वर असून मोर्चा 2015नंतर सेन्सेक्सने पहिल्यांदाच 30 हजाराचा पल्ला ओलांडला आहे. तर निफ्टीने 31 अंशाची झेप घेत 9,331चा पल्ला ओलांडला.\nभाजपा-शिवसेनेला जनताच औकात दाखवेल : राधाकृष्ण विखे-पाटील यांचा टोला\nदहशतवाद हे पाकिस्तानचे धोरण : वेंकय्या नायडू\nपुरंदर विमानतळाला केंद्राचा हिरवा कंदील\nव्हॅस्कॉनला गोल्डन ब्रिक ऍवॉर्ड्स\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास ग���लेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616058", "date_download": "2019-02-23T23:49:39Z", "digest": "sha1:5GBFWEXGEM245SBGNVQM3O6ERUMT75QK", "length": 5125, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अभिनेता संतोष जुवेकरविरोधात पुण्यात गुन्हा दाखल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » अभिनेता संतोष जुवेकरविरोधात पुण्यात गुन्हा दाखल\nअभिनेता संतोष जुवेकरविरोधात पुण्यात गुन्हा दाखल\nऑनलाईन टीम / पुणे :\nदहीहंडी उत्सवादरम्यान रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी अभिनेता संतोष जुवेकरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील सहकार नगर परिसरातील अरण्येश्वर चौकात अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळातर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सार्वजनिक ठिकाणी पंचवीस बाय वीस लांब रस्त्याच्यामध्ये हंडी उभी केली होती.\nया कार्यक्रमाला अभिनेता संतोष जुवेकर आला होता. त्यावेळी मोठय़ा आवाजात डॉल्बी लावून, प्रमाणापेक्षा अधिक मोठ्या आवाजात ध्वनिप्रदूषण झाल्याचं समोर आलं. यासह गर्दीमुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला.\nत्यावेळी आदेशाचा भंग केल्याने, पोलिसांनी हा कार्यक्रम बंद करण्यास सांगितलं. मात्र आयोजकांनी कार्यक्रम बंद करण्यास विरोध करुन, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे सहकार नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमुंढेंचा धडाका ; उशिरा येणाऱया 117 कर्मचाऱयांचा पगार कापला\nभारताचे पाकला सडेतोड उत्तर\nफक्त सिनेसृष्टीतच नाहीतर संसदेतही कास्टिंग काऊच : रेणुका चौधरी\nमुंडेंच्या बदलीनंतर फटाके फोडणाऱया महापौर अडचणीत\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर���व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://chanda.nic.in/mr/document-category/%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-23T23:56:56Z", "digest": "sha1:4ZVI4VE2HTGD2BSD353WHUQGUJTNAZ27", "length": 5390, "nlines": 109, "source_domain": "chanda.nic.in", "title": "नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतनिधी | ब्लैक गोल्ड सिटी", "raw_content": "\nजिल्हा चंद्रपूर District Chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस स्थानके\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nरोहयो ( जलयूक्त शिवार )\nजमिन संबंधित विविध महत्वाच्या याद्या\nजिल्ह्यातील जमीन बँकेची माहिती\nस्वातंत्र्य सैनिक पेंशनरांची यादी\nसर्व कर्मचार्यांसाठी दालन कार्यालयीन आदेश जमिन संबंधित विविध महत्वाच्या याद्या जिल्ह्यातील जमीन बँकेची माहिती नागरिकांची सनद नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतनिधी मार्गदर्शक तत्त्वे स्वातंत्र्य सैनिक पेंशनरांची यादी\nचंद्रपूर (दुसरा टप्पा) 27/08/2018 डाउनलोड(807 KB)\nसिंदेवाही (दुसरा टप्पा) 27/08/2018 डाउनलोड(6 MB)\nभद्रावती (दुसरा टप्पा) 27/08/2018 डाउनलोड(2 MB)\nचिमुर (दुसरा टप्पा) 27/08/2018 डाउनलोड(4 MB)\nजिवती (दुसरा टप्पा) 27/08/2018 डाउनलोड(3 MB)\nगोंडपिपरी (दुसरा टप्पा) 27/08/2018 डाउनलोड(7 MB)\nब्रम्हपूरी (दुसरा टप्पा) 27/08/2018 डाउनलोड(5 MB)\nवरोरा (दुसरा टप्पा) 27/08/2018 डाउनलोड(4 MB)\nराजुरा (दुसरा टप्पा) 27/08/2018 डाउनलोड(6 MB)\nनागभीड (दुसरा टप्पा) 27/08/2018 डाउनलोड(2 MB)\n© कॉपीराइट जिल्हा चंद्रपूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Feb 20, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/gita/avgita/avgita07.htm", "date_download": "2019-02-23T22:55:00Z", "digest": "sha1:ZVETUYKPGYYLNCS7LA64JKUALZ3V6HGE", "length": 22393, "nlines": 119, "source_domain": "satsangdhara.net", "title": "सत्संगधारा - अष्टावक्रगीता", "raw_content": "\nआत्मा असीम महासागराप्रमाणे असून जग हे त्यात निर्माण होणार्‍या लाटेप्रमाणे आहे.\nभ्रमति स्वान्तवातेन न ममास्थसहिष्गुता ॥ १ ॥\nअनुवाद - अमर्यादित, असीम अशा माझ्या महासागरात विश्वरूपी नाव वार्‍यामुळे इकडे तिकडे डोलते. माझ्यात असहिष्णुता नाही.\nविवेचन - या आधीच्या अध्यायात जनक राजा सांगतो की हे विश्व आपल्या प्राकृतिक व स्वाभाविक गतीमुळे संचलित होते. मी ज्ञानी झाल्यामुळे विश्वाच्या गतीत व संचलनात काहीही फरक पडलेला नाही. परंतु आता माझी दृष्टीच बदलून गेली. पहिल्यांदा मी त्यातच लिप्त होतो, त्याच्या गतीने प्रभावित झालो होतो. परंतु आता मी अ-लिप्त होऊन केवळ साक्षीदार होऊन सर्व जग न्याहाळतो. आता माझ्यावर जगातील व्यवहारांचा परिणाम होत नाही. त्यामुळे माझ्या मनात त्याग, स्वीकार व विलयाचे विचार येतच नाहीत. मी आत्म-रूप झाल्यामुळे आता हे विचार कसे काय निर्माण होणार ह्माच निवेदनाच्या ओघात राजा जनक आपल्या मुक्त अवस्थेचे वर्णन करतांना सांगतो की मी जणू मर्यादा नसलेल्या, शेवट नसलेल्या महासागराप्रमाणे असणारा आत्मा आहे. ह्या महासागरात विश्वरूपातील नाव इकडे तिकडे डोलते. मी तटस्थ वृत्तीने, साक्षीदार म्हणून तिला पहात असतो. माझ्यात असहिष्णुता नसल्याने मी प्रभावित होत नाही. हा सारा उपद्रव, अशांती केवळ लाटांपुरताच म्हणजे फार वरच्या पृष्टभागापुरता मर्यादित असतो. समुद्राच्या खोल अथांगतेमधील आतल्या भागावर त्याचा काहीच परिणाम होत नसतो. ह्याच प्रकारे मनुष्याच्या सार्‍या अशांतीचे कारण त्याचे मन आहे. मनातच इच्छा, आकांक्षा व वासनांचे तरंग निर्माण होतात कारण मनाचा तसा स्वभावच आहे. जे आहे त्यात मनाला समाधान नसते तर जे नाही त्याचीच मन नेहमी मागणी करते. जे आहे ते सुद्धा अजून अजून जास्ती हवे असते. त्यासाठी मन नेहमी अशांत व अतृप्त असते. कुणी धन संपत्ती करता अस्वस्थ झाले आहे, कुणी एखाद्या अधिकारपदासाठी, कुणी मान-सन्मानासाठी तर धार्मिक वृत्तीच्या व्यक्ति ईश्वरप्राप्तीसाठी शांती हरवून बसल्या आहेत. लोक वेगवेगळ्या कारणांनी अशांत असतात पण मी सहिष्णु वृत्तीचा झालो असून मी माझ्या आत्म्याच्या मूळ स्वभावानुसार स्वाभाविक जीवन जगत असल्याने शांत व स्वस्थ आहे. मला शांत होण्यासाठी प्रयत्नसुद्धा करावे लागत नाही. कारण कोणत्याही प्रयत्नांमागे इच्छा व म्हणून अशांती असते. जे काही होत आहे ते सर्व ठीक आहे, सर्वाचा स्वीकार आहे. कशाचीही मुद्दाम निवड नाही. हे चांगले, हे वाईट असा भेद नाही, कोणतीही इच्छा नाही, मी हिंसक नाही व अहिंसक होण्याचे प्रयत्नही करावे लागत नाही. मी जगाचा त्याग केला नसून संन्याससुद्धा घेतलेला नाही. मी पश्चाताप करत नाही व कशाची क्षमायाचनासुद्धा करत नाही. काहीही स्वीकार करण्याची किंवा कशाचाही त्याग करण्याची इच्छा नाही. हाच आत्म्याचा स्वभाव आहे व मी त्यात एकरूप झालो आहे.\nउदेतु वास्तमायातु न मे वृद्धिर्न च क्षतिः ॥ २ ॥\nअनुवाद - असीम अशा महासागर रूपी माझ्यात स्वाभाविकपणे लाट निर्माण होओ अथवा न होवो किंवा निर्माण होऊन विलय पावो. माझ्यात त्यामळे न वाढ होते न घट होते.\nविवेचन - राजा जनक सांगतो कि महासमुद्रात ज्याप्रमाणे लाटा स्वाभाविकपणे निर्माण होतात व नष्ट होतात. पण त्यामुळे महासागरात काही वाढ होत नाही किंवा कमीही काही होत नाही. ही वाढ किंवा घट म्हणजे अहंकाराचा परिणाम असतो. अहंकारामुळे प्रतिष्ठेची इच्छा निर्माण होते. प्रतिष्ठा प्राप्त झाली नाही तर तो स्वतःला कमी समजू लागतो व प्रतिष्ठा मिळाली तरच मोठा मानू लागतो. रबरी फुग्याप्रमाणे फुगतो व फुटतो. प्रापंचिक माणसे प्रतिष्ठेसाठी भुकेली असतातच पण त्याचबरोबर साधु संन्यासी सुद्धा प्रतिष्ठेची हाव बाळगून असतात. ते सुद्धा बॅन्ड लावतात, स्वतःचा जयजयकार करवून घेतात, शोभायात्रा काढून स्वतः मिरवतात, टाळ्या वाजवून घेतात. उच्चासनावर बसतात. हे सर्व नाटक, ढोंग प्रतिष्ठेसाठी सुरू असते. पण अशा पाखंडीवृत्तीमुळे व ढोंगामुळे पूजनीयता प्राप्त होत नसते. जे कुणी आत्म्याच्या मूळ स्थिर व शांत स्वभावापासून दूर गेले आहेत तेच ह्या अहंकाराच्या लाटांमुळे प्रभावित होतात. जनक राजा म्हणतो की 'माझ्यावर या लाटांचा काहीच परिणाम होत नाही म्हणून मला त्यामुळे लाभ होत नाही किंवा नुकसान होत नाही.'\nमय्यनन्तमहाम्भोधौ विश्वं नाम विकल्पना \nअतिशान्तो निराकार एतदेवाहमास्थितः ॥ ३ ॥\nअनुवाद - अ-सीम अशा महासागरासारख्या माझ्या रूपात विश्व केवळ कल्पनामात्र आहे. मी अत्यंत शांत आहे, निराकार आहे आणि याच अवस्थेत स्थिर आहे.\nविवेचन - राजा जनक सांगतो की, \"मी आत्मरूपी असीम सागर असून विश्व ही केवळ कल्पना आहे. ते अस्तित्वातच नाही तर त्याचा माझ्यावर परिणाम कसा होणार आधी मी या भ्रमाला, या कल्पनेलाच सत्य समजत होतो, त्यामुळे त्याचा माझ्यावर परिणाम होऊन मी अशांत होत असे. आता मी निराकार झालो असून या रूपात अत्यंत शांत व स्थिर आहे. आता माझ्यात कोणत्याही स्वरूपाची अशांती नाही. पूर्वी सारी अशांती केवळ मनामुळे उद्‌भवत होती. आत्मरूप झाल्यावर आता कशाचाही अडथळा, त्रास, प्रलोभन किंवा विचलन होऊ शकत नाही.\"\nनात्मा भावेषु नो भावस्तत्रानन्ते निरञ्जने \nइत्यसक्तोऽस्पृहः शान्त एतदेवाहमास्थितः ॥ ४ ॥\nअनुवाद - आत्मा विषयात कधीच नसतो व विषय ही कधी आत्म्यात लिप्त नसतात. आत्मा निर्दोष ( निरंजन) आहे. या प्रमाणे मी आसक्ति विरहित आहे, आकांक्षा विरहित आहे व याच अवस्थेत स्थिर आहे.\nविवेचन - राजा जनक सांगतो की इंद्रिये व मन हे शरीराशी जोडलेले आहेत. मन नेहमी विषयांकडे आकर्षित होत असते व इंद्रियांच्या द्वारे विषयांचा उपभोग घेऊन मन तृप्त होत असते. शरीर विनाश पावल्यावर इंद्रिये सुद्धा अस्तित्वात रहात नाही. परंतु सुक्ष्म शरीरात मन राहिल्याने विषयांच्या उपभोगाची त्याची आवड कायम रहाते. ह्या वासनेमुळे तो पुन्हा नवे शरीर धारण करतो. म्हणून जगातल्या सर्व विषयांचा संबंध केवळ शरीर व मनापुरता मर्यादित आहे. कर्माचे कर्तेपण त्यांचेच आहे आणि उपभोग घेणारे सुद्धा तेच आहेत. कर्तेही तेच व भोक्तेही तेच. आत्म्याचा याच्याशी काहीही संबंध नसतो. आत्मा विषयात नसतोच आणि विषयही आत्म्यात नसतात. मी आत्मा असल्याने सर्व विषयांबद्दल अनासक्त आहे, विषयांची आसक्ति शरीराला व मनाला असते, आत्म्याला नव्हे. म्हणून मी इच्छा, आकांक्षाविरहित असून त्याच अवस्थेत स्थिर आहे.\nअतो मम कथं कुत्र हेयोपादेयकल्पना ॥ ५ ॥\n मी केवळ चैतन्यमात्र आहे. संसार मृगजळाप्रमाणे भासमान आहे. तेंव्हा आता माझ्यासाठी काहीही स्वीकारणीय, चांगले किंवा काहीही अस्वीकारणीय, वाईट असे काहीच नाही. माझ्यासाठी ती कल्पनाच आहे.\nविवेचन - राजा जनक प्रतिपादन करीत आहे की, इंद्रिये व मन यांचा संबंध आत्म्याशी नसून शरीराशी आहे तसेच मनाशी आहे. पण मी आता आत्मस्वरूप असल्याने व आत्म्यासाठी हे सर्व विश्व केवळ मृगजळासारखे आहे, केवळ भास आहे, माया आहे, भ्रम आहे. ही फसवी माया इंद्रियांना व मनाला भुलवू शकते कारण त्यांच्यात अज्ञानाचा वास आहे. आत्मा ज्ञानस्वरुप असल्याने त्याचेवर काहीच परिणाम होत नाही. तो हा सर्व खेळ केवळ साक्षीदार होऊन पाहतो. जोपर्यंत मी अज्ञानी होतो व ह्या भ्रमाला व असत्यालाच सत्य समजत होतो तोपर्यंत चांगले किंवा वाईट, स्वीक���रणीय किंवा अस्वीकारणीय असा भेद अस्तित्वात होता. अज्ञानी असल्यामुळे मी लाभ-तोटा, शुभ-अशुभ, चांगले-वाईट अशी वर्गवारी करीत होतो. परंतु आता मला आत्मबोध झाला असून हे विश्व माझ्यासाठी स्वप्नासारखे आहे. मृगजळापेक्षा त्याचे जास्त महत्त्व नाही. त्यामुळे चांगलेही काही नाही व वाईटही काही नाही. आता सर्व कल्पना निरर्थक झाल्या आहेत. तेंव्हा सारे काहीं मिळविले, मिळविण्यासाठी काहीच बाकी नाही राहिले. तेव्हां इच्छा कशाची व नवीन कल्पना कशाची ह्या जगात काहीही प्राप्त करावयाचे नसून काहीही त्याग देखील करण्यासारखी स्थिती नाही. हे जग माझे नाही कारण ते भ्रम आहे. या जगातले काहीच माझे नाही मग मी त्याग कसा काय करू ह्या जगात काहीही प्राप्त करावयाचे नसून काहीही त्याग देखील करण्यासारखी स्थिती नाही. हे जग माझे नाही कारण ते भ्रम आहे. या जगातले काहीच माझे नाही मग मी त्याग कसा काय करू चांगले-वाईट, शुभ-अशुभ, स्वीकारणीय व त्याज्य असे काहीच उरले नाही. कारण ह्या भौतिक जगात माझे काहीच नाही व जे आहे असे वाटते ते सर्व माया आहे. आत्मा हा सर्वांपासून अलिप्त आहे. चांगले वाईट ठरविण्यामागे वासना असते. जेव्हा सार्‍या वासना नाहीशा झाल्यात, तेंव्हाच हे सर्व भेद नष्ट झाले. मी स्वभावतः जसा आहे तसाच मी संतुष्ट आहे. काहीही निवडायचे नाही. दोन्ही बाजूंचा मी केवळ न्याहाळणारा, पहाणारा साक्षीदार असून चैतन्यरूपात स्थिर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/609327", "date_download": "2019-02-23T23:38:37Z", "digest": "sha1:ZOB3CHMHLAV3G65CGIYDNL5JBJ7BXHVK", "length": 13915, "nlines": 60, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राशिभविष्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » राशिभविष्य\nसिंह राशीत प्रवेश करणारा सूर्य तुमच्या कार्यातील अडचणी दूर करण्यास मदत करेल. तुमचे वर्चस्व राजकीय, सामाजिक कार्यात वाढेल. चंद्र, मंगळ त्रिकोण योग होत आहे. मैत्रीमध्ये मंगळवार, बुधवारी वाद होईल. धंद्यात सौम्य धोरण ठेवा. जास्त उतावळेपणा व अहंकार ठेवू नका. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. विद्यार्थी वर्गाने परीक्षेसाठी तयारी करावी, आळस करू नये.\nचंद्र, शुक्र युती, सिंहेत सूर्य प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला जास्त महत्त्वाची कामे करून घ्या. धंदा मिळेल. आळस करू नये. राजकीय, सामाजिक कार्यात जबाबदारीने वागावे लागेल. सप्ताहाच्या शेवटी तुम्ही घेतलेले कर्ज फेडण्यासाठी तगादा सुरू होईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाने फालतू भानगडी करण्यापेक्षा अभ्यास करावा तरच यश मिळेल.\nसिंहेत सूर्य प्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढून तुमचे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ हीच आहे. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा अधिकार मिळेल. धंद्यात जम बसेल. शेअर्समध्ये मोठा फायदा होईल. दर्जेदार लोकांचा परिचय वाढल्याने कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. पैसे मिळतील. विद्यार्थी वर्गाने संधीचा फायदा घेऊन मोठे यश खेचावे. नोकरीत मनाप्रमाणे यश मिळेल.\nसिंहेत रवि प्रवेश, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. प्रत्येक दिवस तुम्ही यशस्वी व्हाल. प्रयत्न करा. नम्रता ठेवा, राजकीय, सामाजिक कार्यात लोकप्रियता मिळेल. तुमचे धोरण महत्त्वाचे कार्य करून जाईल. धंदा वाढेल. कायदा पाळा. थकबाकी वसूल करा. कला, क्रीडा क्षेत्रात थोरा मोठय़ांचा आशीर्वाद उपयोगी पडेल. घरातील वातावरण आनंदी राहील. मौजमजा प्रवास होईल.\nतुमच्याच राशीत प्रवेश करणारा रवि हा स्वगृहीचा असतो. तुमच्यावरील प्रति÷sचा असलेला दबाव कमी होईल. राजकीय, सामाजिक कार्यात नेटाने प्रगती करता येईल. निश्चित विचार होईल. लोकसंग्रह वाढेल. धंद्यातील थोडी समस्या प्रेमानेच सोडवा. मार्ग मिळेल. जमीन, घर, दुकान इ. खरेदी विक्रीत फायदा होईल. कला,क्रीडा क्षेत्रात वर्चस्व वाढेल. विद्यार्थी उत्साही राहतील. घरातील वातावरण आनंदी राहील.\nसिंहेत रवि प्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्याशी वाद घालणारे लोक सहवासात येऊ शकतात. धंदा मिळावा. थकबाकी वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्यात चर्चा सफल होईल. तुमच्या विचारांना दुजोरा देणारे लोक भेटतील. कला, क्रीडा क्षेत्रात ओळखी वाढतील. विद्यार्थी वर्गाने हुशारीचा उपयोग करावा. चांगली संगत ठेवावी. घरातील समस्या वृद्ध व्यक्तीची असू शकते.\nसिंहेत सूर्य प्रवेश, चंद्र, मंगळ त्रिकोण योग होत आहे. संसारात मंगळवार, बुधवारी तणाव, वाद होईल. वाहन जपून चालवा. भांडण कुठेही वाढवू नका. धंद्याकडे लक्ष द्या. नवीन काम मिळेल. राजकीय सामाजिक कार्यात तुम्हाला संधी मिळेल. वरि÷ तुमचे कौतुक करतील. नेटाने कार्य करा. जवळचे लोक हेवा, द्वेष करतील. रागात बोलू नका. कला, क्रीडा क्षेत्रात मेहनत घ���या. प्रसिद्धी मिळेल. विद्यार्थी वर्गाने चांगली संगत निवडावी.\nसिंहेत रवि प्रवेश, चंद्र, शुक्र युती होत आहे. साडेसाती सुरू आहे. तुमची परीक्षा सर्वच ठिकाणी घेतली जाईल. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. सप्ताहाच्या शेवटी किरकोळ मतभेद वाढू शकतात. स्वत:च्या ध्येयाचा, प्रकृतीचा विचार करून कृती करा. शेअर्सचा अंदाज बरोबर घेता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात ओळखी वाढतील. यशासाठी मुलांनी कष्ट घ्यावेत.\nसिंहेत सूर्य प्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यातील अडचणी कमी होण्यास सुरुवात होईल. पूर्वीप्रमाणेच गैरसमज वरि÷ांच्यासमोर दूर करा. नोकरीतील तणाव, ताण कमी होऊ शकतो. धंद्यात तुम्हाला मिळतेजुळते धोरण ठेवावे लागेल. बोलणे घातक ठरणार नाही, याकडे लक्ष द्या. कला, क्रीडा क्षेत्रात उत्साहवर्धक घटना सप्ताहाच्या शेवटी घडेल. संसारातील समस्या कमी होण्यासाठी तिला मदत करतील.\nरविचे राश्यांतर या आठवडय़ात होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान अपमान सहन करावा लागेल. कोर्टाच्या कामात मदत मिळू शकेल. नवीन परिचय होतील. संसारात चांगली बातमी मिळेल. नोकरी, व्यवसायात प्रगतीचा नवा टप्पा गाठू शकाल. कला, क्रीडा क्षेत्रात विजयश्री खेचून आणण्यात यश मिळेल. शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल. प्रेमप्रकरणात यश संभवते.\nसिंहेत रविचा प्रवेश होत आहे. संसारात महत्त्वाचे काम करतांना घरातील माणसांच्या बरोबर प्रथम चर्चा करा. वाद वाढवू नका. सोमवार, मंगळवारी राजकीय, सामाजिक कार्यात दगदग वाढेल. विरोधक तुमच्या कामातील त्रुटी दाखवतील. वाहन जपून चालवा. प्रेमाला चालना मिळेल. शिक्षक वर्गाला थोडा त्रास सहन करावा लागेल. धंद्यात नवीन कामे मिळतील. आठवडय़ाच्या शेवटी आर्थिक लाभ संभवतो.\nधंद्यासंबंधी प्रश्न चिघळण्याची शक्मयता आहे. आप्ते÷ तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. कठोर बोलणे समस्या निर्माण करू शकते. प्रेमप्रकरणात थोडय़ा अडचणी येऊ शकतात. बुधवार गुरुवारी जीवन साथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात. शिक्षण प्रवेशासाठी धावपळ करावी लागेल.\nपुरुष नाटकाचा नवा आयाम वर खाली दोन पाय\nआजचे भविष्य शनिवार दि. 23 डिसेंबर 2017\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगा��� मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/615168", "date_download": "2019-02-24T00:04:35Z", "digest": "sha1:NZ2S5LBXNQPD7G43UUQ2F2C5DDL7CEUO", "length": 5592, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भाजपच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची हजेरी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » भाजपच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची हजेरी\nभाजपच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची हजेरी\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावल्यानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर कडाडून टीका झालेली असताना आता मुखर्जी यांनी भाजपाच्या कार्यक्रमात उपस्थित दर्शवली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी (2 सप्टेंबर) गुरुग्राम येथे भाजपाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळेस त्यांच्यासोबत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर देखील उपस्थित होते.प्रणव मुखर्जी आणि मनोहर लाल खट्टर यांनी गुरुग्राममधील हरचंदपूर आणि नयागावम येथे ’’स्मार्ट ग्राम परियोजना’’ अंतर्गत येणाऱया प्रकल्पाचे उद्धाटन केले.\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या कार्यकाळादरम्यान हरचंदपूर गाव दत्तक घेतले होते. यानंतर गावामध्ये कित्येक सोयीसुविधा उपलब्ध झाल्याचे म्हटले जात आहे. हरचंदपूर गावास आदर्श गाव बनवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत ग्रामसचिवालयात वाय-फायपासून ते डिजिटल स्क्रीनपर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील.\nजर्मनीच्या क्लब संघाला लक्ष्य बनवून करण्यात आले 3 स्फोट\nचिरंजीव प्रसाद औरंगाबादचे नवे पोलीस आयुक्त\nदलालांसमोर रा��ीव गांधी होते हतबल : योगी आदित्यनाथ\n2 बीएसएफ जवान छत्तीसगडमध्ये हुतात्मा\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/kulbhushan-jadhav", "date_download": "2019-02-23T23:37:06Z", "digest": "sha1:F2AXZOG7D64GT7HEI4XIPU2U7NSKNRRY", "length": 8452, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "kulbhushan jadhav Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nकुटूंबियांच्या भेटीवेळी पाकने मानवधिकाराचे उल्लंघन केले : सुषमा स्वराज\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या भेटीवेळी पाकने केलेल्या ‘नापाक’ कृत्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नाराज व्यक्त करत राज्यसभेत निवेदन दिले आहे. पाकिस्तानने मानवधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी बोलताना सुषमा स्वराज म्हणाले, “ ही भेट दोन्ही देशांच्या नात्यांसाठी मैलाचा दगड ठरली असती. पण पाकिस्तानने या भेटीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. माध्यमांना ...Full Article\nदोन वर्षांनंतर कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीशी भेट\nऑनलाईन टीम / इस्लामाबाद : पाकिस्तानच्या जेलमध्ये कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी कमांडर कुलभूषण जाधव अखेर कुटुंबीयांना भेटले. इस्लामाबादमधील पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात कुलभूषण जाधव यांनी त्यांची आई आणि ...Full Article\nकुलभूषण जाधव आज पत्नी आणि आईला भेटणार\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पाकिस्तानात मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेले कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी आणि आई सोमवारी इस्लामाबादमध्ये दाखल होणार आहेत. भारताचे उप उच्चायुक्त ज��.पी. सिंग ...Full Article\nकुलभूषण जाधव यांना अजून फाशी का नाही, पाकिस्तानमध्ये याचिका दाखल\nऑनलाईन टीम / इस्लमाबाद : पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपांवरून फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अी याचिका पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात दाखल ...Full Article\nकुलभूषण जाधव यांना इराणमधून अटक ; माजी आयएसआय अधिकाऱयाचा दावा\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तानमधून नाही तर इराणमधून अटक करण्यात आल्याचा दावा आयएसआयमधून लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झालेले अमजद शोएब ...Full Article\nकुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज सुनावणी\nऑनलाईन टीम /नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज म्हणजे 15 मे रोजी सुनावणी होणार आहे. पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नुकतीच स्थगिती ...Full Article\nकुलभूषण जाधव प्रकरणावर 15 मे रोजी सुनावणी\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतीय नोदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 मे रोजी सुनावणी होणार आहे. पाकिस्तानने सुनावलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली होती.पुढील ...Full Article\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यायालयाने दिलेल्या निकालाची माहिती जाधव कुटुंबियांना दिली आहे. ...Full Article\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकि��� / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gujamaniche.wordpress.com/2015/09/25/tii-21/", "date_download": "2019-02-23T23:13:16Z", "digest": "sha1:XNLUHRDBJGYQZYMBPY72AXDB3RIE6F5U", "length": 12645, "nlines": 120, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – २१ | गुज मनीचे...", "raw_content": "\nअचानक ‘ती’ चे लग्न ठरल्याचे तिने कळविले. एकदम तडकाफडकी लग्नकार्यही लगबगीने उरकले. मी तर विना लग्न पत्रिका, आमंत्रण स्विकारुन मंगलकार्यालयात पोहचले होते, मला आठवतंय. नवरा मुलगा दिसायला तिच्यापेक्षा गोरा, देखणा, उजवा, चांगली नोकरी, सुखवस्तू कुटुंब. ‘ती’ तशी सावळी, दिसायला चार-चौघींसारखी.\nलग्नानंतर तिच्या आईकडून तिचे सासरचे किस्से कानावर येत होते. सासरी ती अगदी मजेत व आनंदात होती. सासूला सासूरवास ठाऊक नव्हता. दोघी सकाळी मस्त चहा घेत, गप्पा मारत बसायच्या, वगैरे. मलाही खूपच आनंद वाटला. प्रत्येक मुलीला असे सासर हवे असे वाटले.\nहळूहळू ती संसारात रमली. एकाच शहरात राहून भेटी-गाठी कठिण झाल्या. पाच-एक वर्षां अलिकडची गोष्ट असावी. मी लक्ष्मी रस्त्यावर एका दुकानात शिरले आणि अचानक ‘ती’ दिसली. बरोबर नवराही होता. मी बोलायला गेले. ती ही बोलली – अलिप्तपणे, तुटक व मोजकंच जणू मैत्री नसून आमची फक्त तोंडदेखली ओळख होती. काम झाले तशी, न थांबता दोघे नजरेआड गेलेही.\n‘ती’शी छान मैत्री होती. पण ‘ती’ ने स्वत:च काही संपर्क ठेवला नाही. जणू ‘ती’ला टाळायचे आहे. मला की कोणाला की एखादे कुणी नको ‘त्या’ विषयाला उगाच हात घालू नये म्हणून मुद्दाम…\n‘ती’च्या लग्नाला नक्कीच दहा वर्ष झाली असावीत. अजून मुल-बाळ नाही. यामुळेच तर नसेल ना.. या बेरक्या समाजाने बोलचे असेल का तिला या टोकदार, धारेच्या सावालाने या बेरक्या समाजाने बोलचे असेल का तिला या टोकदार, धारेच्या सावालाने इतके की ‘ती’ ने स्वत:च्याच कोषात स्वत:ला लपवून घेतले. दूर-दूर केले ‘ती’ने जाणून-उमगून, आपल्याला इतरांपासून…\nकी अजून काही असेल घाईत झालेले लग्न फसवून तर केले गेले नसेल घाईत झालेले लग्न फसवून तर केले गेले नसेल एखादे व्यंग लपवायला आणि ‘ती’ पदरी पडले व पावन झाले म्हणत जगतेय आपली. हे आणि असे खंडीभर प्रश्न मनात उभे राहतात ‘ती’चा विचार केला की.\nमागे म्हणाले तसे – मुलं होणं, न होणं, मुलं होऊ देणं, न देणं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे व आपण त्यात फार स्वारस्य घेणं मला पटत नाही. सहज म्हणून जाणून घ्यायलाही विचारते कोणीही – मुलं आहेत का कोण आहे हा स्वाभाविकपणाचा एक भाग झाला. नेहमी हे विचारण्यात हिणविणे वा तुच्छ लेखणे हा हेतू असतो असे नाही. खाजगी असलेतरी ‘खाजगी’ वर्तुळाच्या आत घुसण्याची काहींना (निदान जिवाच्या मैतरांना) बुभा असतेच आणि ती असावीच लागते…याने झालीच तर मदतच होते.\nआज कितीतरी विनापत्य जोडपी नांदतायत आनंदाने. त्यांना प्रयत्न करुनही नाही झाली मुलं. हे वास्तव स्विकारुन, एकमेकांवर तितकेच प्रेम करत, जपत, सुखाने संसार करतात. यातील काहींनी अनाथ मुलांना दत्तक घेऊन आपले आणि त्या निराधार लेकरांचे आयुष्य संपन्न केले. अनेक जोडप्यांना (होणार असलीतरी) मुलं नकोच आहेत. ते आपल्या मतांवर ठाम आहेत. ओळखी-पाळखीतले मुलं असलेले लोकं जेव्हा मुलांच्या त्रासापाई आसवं गाळतात तेव्हा ही लोकं स्वत:ला भाग्यवानच समजत असतील. संसारसुखाला ‘मुलं असणं’ या मोजमापात तोलणंच मुळी चुकीचं आहे. मागासलेला समाज कधी कात टाकणार देव जाणे बरं हा कलंक अजूनही लागतो फक्त बायकांचाच माथी. पुरुषांच्या पौषार्थाला कुठेही कणभर सुद्धा धक्का लावला जात नाही. मी काही वादात शिरत नाही किंवा पुरषांच्या विरोधात नाही. पण निदान आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती( बरं हा कलंक अजूनही लागतो फक्त बायकांचाच माथी. पुरुषांच्या पौषार्थाला कुठेही कणभर सुद्धा धक्का लावला जात नाही. मी काही वादात शिरत नाही किंवा पुरषांच्या विरोधात नाही. पण निदान आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती() प्रचलीत आहे. हे सुधारण्याची नितांत गरज आहे. प्रेम, आदर एकीकडे आणि शारिरीक व्यंग दुसरीकडे. माझ्या ओळखीत एक-दोघी आहेत ज्यांना चक्क फसवून विवाह करण्यात आला. एकीने घटस्फोट घेऊन सासरकडच्यांना अद्दल शिकवली. दुसरे लग्न करुन सुखी झाली. दुसरी दोष नसला तरी रोष ओढवून घेत जगतेय.\nवाटल्याने सुख वाढते आणि संकटं, दुःख कमी होते. आणि म्हणूनच माझ्या या मैत्रिणीला सांगावेसे वाटते की तू ही अढी, हा न्यूनगंड मनातून काढून टाक व बोलती हो. हे यातले अगदीच काहीही असले/नसले तरी “मी खूप सुखात आहे\nदिनांक : सप्टेंबर 25, 2015\nप्रवर्ग : Authors, असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, पुणे, मैत्री, Friendship, Fun, General\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nRasika च्यावर ‘ती’ – २८\nPradnya च्यावर ‘ती’ – २८\nRashmi च्यावर ‘ती’ – २८\nGayatri च्यावर ‘ती’ – २८\nब्लॉग नोंदी मिळवि���्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/devi/devi06-10.htm", "date_download": "2019-02-23T23:54:48Z", "digest": "sha1:PTLSJQ6UADE2R66F5T7YYCL6RFXKOQO5", "length": 21300, "nlines": 206, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - षष्ठः स्कन्धः - दशमोऽध्यायः", "raw_content": "\nस्थानभ्रंशस्तथा दुःखप्राप्तिरुक्ता विशेषतः ॥ १ ॥\nयत्र देवाधिदेव्याश्च महिमातीव वर्णितः \nसन्देहोऽत्र ममाप्यस्ति यच्छक्रोऽपि महातपाः ॥ २ ॥\nमखानां तु शतं कृत्वा प्राप्तं स्थानमनुत्तमम् ॥ ३ ॥\nदेवेशत्वं च सम्प्राप्य भ्रष्टः स्थानादसौ कथम् \nएतत्सर्वं समाचक्ष्व कारणं करुणानिधे ॥ ४ ॥\nसर्वज्ञोऽसि मुनिश्रेष्ठ पुराणानां प्रवर्तकः \nनावाच्यं महतां किञ्चिच्छिष्ये च श्रद्धयान्विते ॥ ५ ॥\nइति पृष्टः स राज्ञा वै तदा सत्यवतीसुतः ॥ ६ ॥\nनिबोध नृपतिश्रेष्ठ कारणं परमाद्‌भुतम् ॥ ७ ॥\nकर्मणस्तु त्रिधा प्रोक्ता गतिस्तत्त्वविदां वरैः \nसञ्चितं वर्तमानं च प्रारब्धमिति भेदतः ॥ ८ ॥\nअनेकजन्मसञ्जातं प्राक्तनं सञ्चितं स्मृतम् \nसात्त्विकं राजसं कर्म तामसं त्रिविधं पुनः ॥ ९ ॥\nशुभं वाप्यशुभं भूप सञ्चितं बहुकालिकम् \nअवश्यमेव भोक्तव्यं सुकृतं दुष्कृतं तथा ॥ १० ॥\nजन्मजन्मनि जीवानां सञ्चितानां च कर्मणाम् \nनिःशेषस्तु क्षयो नाभूत्कल्पकोटिशतैरपि ॥ ११ ॥\nक्रियमाणं च यत्कर्म वर्तमानं तदुच्यते \nदेहं प्राप्य शुभं वापि ह्यशुभं वा समाचरेत् ॥ १२ ॥\nदेहारम्भे च समये कालः प्रेरयतीव तत् ॥ १३ ॥\nप्रारब्धं कर्म विज्ञेयं भोगात्तस्य क्षयः स्मृतः \nप्राणिभिः खलु भोक्तव्यं प्रारब्धं नात्र संशयः ॥ १४ ॥\nपुरा कृतानि राजेन्द्र ह्यशुभानि शुभानि च \nअवश्यमेव कर्माणि भोक्तव्यानीति निश्चयः ॥ १५ ॥\nकर्मैव हि महाराज देहारम्भस्य कारणम् ॥ १६ ॥\nकर्मक्षये जन्मनाशः प्राणिनां नात्र संशयः \nब्रह्मा विष्णुस्तथा रुद्र इन्द्राद्याश्च सुरास्तथा ॥ १७ ॥\nदानवा यक्षगन्धर्वाः सर्वे कर्मवशा किल \nअन्यथा देहसम्बन्धः कथं भवति भूपते ॥ १८ ॥\nकारणं यस्तु भोगस्य देहिनः सुखदुःखयोः \nतस्मादनेकजन्मोत्थसञ्चितानां च कर्मणाम् ॥ १९ ॥\nमध्ये ���ेगः समायाति कस्यचित्कालपाकतः \nतत्प्रारब्धवशात्पुण्यं करोति च यथा तथा ॥ २० ॥\nपापं करोति मनुजस्तथा देवादयोऽपि च \nतथा नारायणो राजन्नरश्च धर्मजावुभौ ॥ २१ ॥\nजातौ कृष्णार्जुनौ काममंशौ नारायणस्य तौ \nपुराणपीठिकेयं वै मुनिभिः परिकीर्तिता ॥ २२ ॥\nदेवांशः स तु विज्ञेयो यो भवेद्विभवाधिकः \nनानृषिः कुरुते काव्यं नारुद्रो रुद्रमर्चते ॥ २३ ॥\nनादेवांशो ददात्यन्नं नाविष्णुः पृथिवीपतिः \nइन्द्रादग्नेर्यमाद्विष्णोर्धनदादिति भूपते ॥ २४ ॥\nप्रभुत्वं च प्रभावं च कोपं चैव पराक्रमम् \nआदाय क्रियते नूनं शरीरमिति निश्चयः ॥ २५ ॥\nयः कश्चिद्‌बलवाँल्लोके भाग्यवानथ भोगवान् \nविद्यावान्दानवान्वापि स देवांशः प्रपढ्यते ॥ २६ ॥\nतथैवैते मयाख्याता पाण्डवाः पृथिवीपते \nदेवांशो वासुदेवोऽपि नारायणसमद्युतिः ॥ २७ ॥\nशरीरं प्राणिनां नूनं भाजनं सुखदुःखयोः \nशरीरी प्राप्नुयात्कामं सुखं दुःखमनन्तरम् ॥ २८ ॥\nदेही नास्ति वशः कोऽपि दैवाधीनः सदैव हि \nजननं मरणं दुःखं सुखं प्राप्नोति चावशः ॥ २९ ॥\nपाण्डवास्ते वने जाताः प्राप्तास्तु स्वगृहं पुनः \nस्वबाहुबलतः पश्चाद्राजसूयं क्रतूत्तमम् ॥ ३० ॥\nवनवासं पुनः प्राप्ता बहुदुःखकरं परम् \nअर्जुनेन तपस्तप्तं दुष्करं ह्यजितेन्द्रियैः ॥ ३१ ॥\nसन्तुष्टैस्तु सुरैर्दत्तं वरदानं पुनः शुभम् \nनरदेहकृतं पुण्यं क्व गतं वनवासजम् ॥ ३२ ॥\nनरदेहे तपस्तप्तं चोग्रं बदरिकाश्रमे \nनार्जुनस्य शरीरे तत्फलदं सम्बभूव ह ॥ ३३ ॥\nप्राणिनां देहसम्बन्धे गहना कर्मणो गतिः \nदुर्ज्ञेया सर्वथा देवैर्मानवानां तु का कथा ॥ ३४ ॥\nनीतोऽसौ वसुदेवेन नन्दगोपस्य गोकुलम् ॥ ३५ ॥\nएकादशैव वर्षाणि संस्थितस्तत्र भारत \nपुनः स मथुरां गत्वा जघानोग्रसुतं बलात् ॥ ३६ ॥\nउग्रसेनं च राजानञ्चकार मधुरापुरे ॥ ३७ ॥\nजगाम द्वारवत्यां स म्लेच्छराजभयात्पुनः \nसर्वं भाविवशात्कृष्णः कृतवान्पौरुषं महत् ॥ ३८ ॥\nकृत्वा कार्याण्यनेकानि द्वारवत्यां जनार्दनः \nदेहं त्यक्त्वा प्रभासे तु सकुटुम्बो दिवं गतः ॥ ३९ ॥\nपुत्राः पौत्राश्च सुहृदो भ्रातरो जामयस्तथा \nप्रभासे यादवाः सर्वे विप्रशापात्क्षयं गताः ॥ ४० ॥\nएवं ते कथिता राजन् कर्मणो गहना गतिः \nवासुदेवोऽपि व्याधस्य बाणेन निधनं गतः ॥ ४१ ॥\nजनमेजय म्हणाला, ''हे ब्रह्मन्, इंद्राचे संपूर्ण, अद्‍भुत चरित्र आपण मला सांगितले. ���ण आता माझ्या मनात पुन: संशय उत्पन्न झाला आहे. इंद्राला देवांचे अधिपत्य मिळवल्यावरही दुःख भोगावे लागले. शंभर ऋतु करून उत्तम स्थान मिळाल्यावर तो च्युत कसा झाला आपण पुराणकर्ते आहात. शिष्याला न सांगण्यासारखे त्रैलोक्यात काही नसते.''\nजनमेजयाचा हा प्रश्न ऐकून व्यास म्हणाले, \"हे नृपश्रेष्ठा, श्रेष्ठ तत्त्ववेत्यांनी कर्मगती तीन प्रकारच्या सांगितल्या आहेत. संचित, वर्तमान व प्रारब्ध अशा त्या होत. अनेक जन्मांतील कर्माला संचित कर्म म्हणतात. ते सात्त्विक राजस व तामस अशा तीन प्रकारचे असते.\nहे भूपाला, संचित कर्म अशुभ व शुभ असे असते. ते कार्य शेकडो कल्प उलटले तरी नष्ट होत नाही. ते फलपरत्वे भोगावे लागते.\nविद्यमान कालातील कर्माला वर्तमान म्हणतात. देहप्राप्तीनंतर त्याचे शुभाशुभ फल प्राणी आचरीत असतो.\nदेहाच्या उत्पत्तीच्या वेळी प्रत्येकजण संचित कर्म बरोबर आणतो. हे प्रारब्ध कर्म प्रत्येक प्राण्याला भोगावेच लागते. मग तो मनुष्य, देव, असुर, यक्ष, किन्नर यांपैकी कोणत्याही योनीत जन्मला तरी ती कर्मे त्याच्यापासून सुटत नाहीत.\nकर्मामुळे देह उत्पन्न होतो. प्राण्याच्या कर्माच्या क्षयाबरोबर त्यांची जन्मपरंपरा क्षय पावत असते. हा देहच प्राण्याच्या कर्माच्या उपभोगाचे कारण होय. ज्यावेळी कर्माला गती मिळते तेव्हा त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात.\nया तत्त्वाप्रमाणे हरीचे अंश नर - नारायण हे पुढे कृष्ण व अर्जुन झाले. म्हणून सर्व काही दैवाधीन आहे. जो वैभवसंपन्न असेल त्याच्यात दैवांश असे मानावे. ऋषी असेल तरच काव्य अथवा ज्ञान प्राप्त होते. रुद्रांश असलेला रुद्राचा उपासक होतो. देवांश असलेला अन्नदान करतो. विष्णूचा अंश असलेला राजा होतो.\nइंद्र, अग्नी, यम, विष्णु, कुबेर ह्यांच्या अंशांतून प्रभुत्व, प्रभाव, कोप, पराक्रम ह्या गुणांनी शरीर युक्त होते म्हणून पराक्रमी अथवा दानशुराला देवांश म्हणतात.\nम्हणून पांडवांना देवांश म्हणायचे. देहधारी प्राण्याला सुखदुःखे असतातच. कारण कोणीही स्वतंत्र नाही. ते दैवाधीन आहेत. म्हणूनच दैवाधीनतेमुळे जन्म, मरण, सुख, दुःख ही प्राप्त होत असतात.\nपांडवांचा जन्म वनात झाला. त्यांनी राजसूय ऋतू केला. तरीही त्यांना वनवास भोगावा लागला.\nइंद्रिय ताब्यात नसलेल्यांनी तप केले तरी देव वर देतात. अखंड ब्रह्मचर्याने वनात राहूनही दुःख भोगावे लागतेच. अर्जुनानेही बद्रिकाश्रमात उग्र तप केले.\nसारांश, देहाविषयी प्राण्यांची कर्मगती गहन असते. ती देवांनाही समजणे कठीण आहे, मग मनुष्याची काय कथा \nवासुदेवाला कारागृहात जन्म घ्यावा लागला. नंदांच्या घरी त्याला अकरा वर्षे रहावे लागले. मथुरेस जाऊन त्याने स्वपराक्रमाने कंसांचा वध केला व कंसाच्या मातापित्यांना कारागृहातून सोडविले. त्याने उग्रसेनाला राज्य दिले.\nदैवामुळेच कृष्णाच्या हातून हे कार्य झाले. पण अखेर प्रभास क्षेत्रावर त्याने देहत्याग केला व तो सहकुटुंब स्वर्गास गेला. तसेच कृष्णाचे पुत्र, पौत्रादि आप्तही विप्रशापाने नष्ट झाले.\nअशाप्रकारे हे जनमेजया, तुला मी कर्माची गती सांगितली. केवळ कर्मगतीमुळेच व्याधाचा बाण लागून कृष्णास मृत्यू आला.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nषष्ठस्कन्धे कर्मणां गहनगतिवर्णनं नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/articlelist/19359256.cms?curpg=8", "date_download": "2019-02-24T00:14:48Z", "digest": "sha1:HVJ27SGDSSCQQ6FESQE3FYJIZR7NVJPH", "length": 8254, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 8- Entertainment News in Marathi: Celebrity News and Gossips Online | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\n​Simba: रणवीर सिंहने अक्षय कुमारला बॉक्स ऑफिसवर टाकले मागे\nरणवीर सिंहच्या सिम्बा या चित्रपटाने केवळ ९ दिवसांत १७० कोटींची कमाई केली आहे. या बम्पर कमाईसह रणवीर सिंहने सुपरस्टार अक्षय कुमारला मागे टाकलं आहे. अक्षय कुमारच्या पाच सुपर हिट चित्रपटांनी २०१२मध्...\nईशा- विक्रांतच्या लग्नाची 'लाख'मोलाची पत्रिकाUpdated: Jan 6, 2019, 07.25PM IST\n...तर नाटकानं प्रेक्षकांकडे जावं\npriyanka chopra: प्रियांका खरंच गरोदर मधु चोप्रांनी केला खु...\nVidya Balan: 'साजिद खानसोबत कधीच काम करणार नाही'\njaved akhtar: इम्रान खाननं 'नो बॉल' टाकलाय; जावेद अख्तर यां...\nSonu Nigam: व्हीलचेअरवर भारतात परतला सोनू निगम\nrinku rajguru: 'आर्ची'ला पाहण्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर चा...\nSiddhant Chaturvedi: अमिताभ यांच्याकडून सिद्धांत चतुर्वेदीचं कौतुक\nBollywood on Pulwama: बॉलिवूडमुळे पाकिस्तानला बसणार १०० कोटींचा फटका\nAjay Devgan on Mungda: 'लतादीदी आमच्या कानाखालीही मारू शकतात'\nआईशिवाय मी राहूच शकत नाही: सारा अली खान\nShreedevi: श्रीदेवींच्या साडीला सव्वा लाखांची बोली\nमट�� न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6150", "date_download": "2019-02-24T00:18:05Z", "digest": "sha1:J4H32PMW6VKFSZWQ5UXPXGOZ2KCO7UOK", "length": 17039, "nlines": 217, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुंतवणूक : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुंतवणूक\nगुंतवणूक किती आणि कुठे करावी\nमला गुंतवणूक किती आणि कुठे करावी ह्याबद्दल माहिती हवी आहे. म्हणजे जर माझे वय ४५ असेल तर माझी गुंतवणूक मी कशी करावी सोन्यात, म्यूचलफंड, बँकेत एफडी, जमीन जुमला ह्यामघे काय प्रमाणात असावी.\nRead more about गुंतवणूक किती आणि कुठे करावी\nसोने : चकाकती प्रतिष्ठा\nसराफांच्या दुकानांमध्ये सोनेखरेदीसाठी झालेली झुंबड जर आपण पाहिली, तर क्षणभर ‘भारत हा गरीब आणि विकसनशील देश आहे’ या विधानावर विश्वास ठेवणे कठीण जाते. सोन्याचे वेड हे प्राचीन असून समाजातील सर्व स्तरांमध्ये कमीअधिक प्रमाणात आढळतेच. अर्थातच हे वेड स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. अलंकार परिधान केल्याने स्त्री- सौंदर्याला उठाव येतो हे खरे; पण ते अलंकार महागड्या सोन्याचेच हवेत या अट्टाहासातून अखिल स्त्रीजातीची दोन वर्गांमध्ये सरळसरळ विभागणी झालेली दिसते. ती म्हणजे – सोने अंगावर घालणाऱ्या आणि घालू न शकणाऱ्या स्त्रिया.\nRead more about सोने : चकाकती प्रतिष्ठा\nहे 'बिट्कॉईन' नक्की आहे तरी काय\nसगळ्यात पहिल्यांदा मी 'बिट्कॉईन' हा शब्द माझ्या शेजार्‍यांकडून ऐकला. तो त्याच्या मूळच्या व्यवसाया व्यतिरिक्त पण काही गुंतवणूक करतो आणि मार्गदर्शन करतो. ती गुंतवणूक बिट़्कॉईन्स मध्ये.. थोडक्यात श्रीमंत होण्याचा काहीतरी मार्ग असावा असा माझा कयास. त्याने मला सांगितलं ते आठवतंय की त्याने जेव्हा ते खरेदी केले तेव्हा एका बिटकॉईनची किंमत २८००० होती आणि थोड्याच दिवसात त्याची किंमत ६५००० झाली होती.\nहे प्रकरण नक्की आहे काय त्याने मला एक दोनदा गाठून 'तुला नविन प्लान सांगायचा आहे' असे म्हटल्यावर मला उगिचच ते मल्टी लेव्हल मार्केटिंग टाईप काही असल्याचा फिल आला.\nRead more about हे 'बिट्कॉईन' नक्की आहे तरी काय\nकाय वर्णावे गुंतवणूकदाराचे कौतुक\n\"समजा\" मी तुम्हाला १०० रुपये \"फ्रीमधे\" दिले आणि त्याचे काहीतरी करा म्हटले, तर तुम्ही खालीलपैकी काय करणार हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. त्याची उत्तरं काहींना ठावी असतात, काहींना नाही. काहींना उत्तरांची कारणं माहित असतात आणि काहींना मात्र उत्तरांची कारणं माहित नसू शकतात. पण मी तो प्रश्न विचारत नाहीय.\nआता या शंभर रुपयांकडून मला पुढे काही अपेक्षा नाही. दिले परत,चालेले, न दिले चालेल. मी फुकट पैसे घेत नसतो असे म्हणणारे असाल तर समजा कि हे पैसे तुमच्याकडे अस्सेच कुठूनतरी आले आहेत. असले कुठलेही वाद घालायचे नाहीत.\nRead more about काय वर्णावे गुंतवणूकदाराचे कौतुक\nटॅक्स प्लॅनिंगच्या दृष्टीने पीपीएफ , एलआयसी , एनएसइ वगळता सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ( SIP ) हा ही एक पर्याय आहे .\nतर या पर्यायात कशी गुंतवणूक करायची , त्यासाठी घेतली जोखीम , ह्यात असणारे फायदे तोटे या बाबतीत माहिती हवी आहे.\nRead more about सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन\nअमेरिकेतील सेविंग आणि ईनवेस्टमेंटच्या संधी\nअमेरिकास्थित मायबोलीकरांकडून ज्यात -\nजुने जाणते आणि नवे, सिटीझनशिप वा एच वन बी विसा होल्डर्स, फॉर हिअर वा टू गो, वीनस वा मार्स वरचे, डेम्स वा रेप्स, पेट्रिऑट वा सी-हॉक्स, यांकीज वा रेड सॉक्स, वॉलमार्ट वा मेसीज चे पेट्र्न्स, योगा वा मॅरॅथॉन फॅन्स, आयटी वा बिगर आयटी, शिळे वा ताजे खाणारे, व्हेज वा नॉनव्हेज, सोनिया वा मोदी फॅन्स, गटग करणारे वा टांग देणारे,चुकीच्या वा बरोबर किनार्‍यावरचे ई.- असे झाडून सगळे लोक आले त्यांच्याकडून -\n401K, IRA, रिटायरमेंट प्लॅनिंग, HSA, FSA, शेअर मार्केट, गुंतवणूक, होम मॉर्टगेज, म्युच्युअल फंड, टॅक्स\nRead more about अमेरिकेतील सेविंग आणि ईनवेस्टमेंटच्या संधी\nअतिरीक्त लहान कमाई कशी व कोठे गुंतवणूक करावि…\nकधी एखादे काम झाले कि ५-१० हजार अतिरिक्त कमी मिळते. ती कमी फालतू खर्चामध्ये न उडवता मला गुंतवणूक करायची आहे. शेअर मार्केट मध्ये गुंतावानुकींचा विचार होता पण त्या संबधित मला काही माहित नाही. मला long tearm आवडेल.\nRead more about अतिरीक्त लहान कमाई कशी व कोठे गुंतवणूक करावि…\nमला आवडलेली शेअर ट्रेडिंग पद्धत...\nमला आवडलेली शेअर ट्रेडिंग पद्धत....\nट्रेडिंगला सुरुवात कशी करावी\nत्याला साधा सोपा अभ्यास काय \nतांत्रिक (आणि त्या मागील मांत्रिक )विश्लेषण बाजूला ठेऊन जर सुरवात करायची असे असेल तर एक सोपी पद्धत खालील प्रमाणे :-\nकंपनी : बँक ऑफ इंडिया\nमहिना ------- उच्च पातळी (हाय) ............ नीचतम पातळी (लो)\nफेब्रुवारी ------- ३५८.५० ............ ३१२.१०\nRead more about मला आवडलेली शेअर ट्रेडिंग पद्धत...\nगुंतवणूक आणि ट्रेडिंग मार्गदर्शन\nसहानी वाडी राधाबाई म्हात्रे रोड दहिसर (प) (सभासद संख्या वाढल्यास बदलण्यात येईल आणि तसे व्यक्तीशः कळवले जाईल. संपर्क : ९९३०९०१९८८\nशेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग कसे करावे हा प्रश्न बर्याच वेळेस विचारला जातो. त्या अनुशंगाने एक कार्य शाळा आयोजित करण्यात येत आहे. त्यात खालील गोष्टींचा समावेश असेल.\nट्रेडिंग योग्य शेअर्स कोणते\nखरेदी - विक्री योग्य वेळ कशी ओळखावी\nट्रेडिंग कसे करावे इत्यादी विषयी मार्गदर्शन\nपुढील संपूर्ण वर्षभर ट्रेडिंग साठी मार्गदर्शन\nRead more about गुंतवणूक आणि ट्रेडिंग मार्गदर्शन\nस्टार (एन एस इ कोड ),५३२५३१ (बी एस इ कोड)\nरुपये ५०० प्रती शेअर एवढा घसघशीत लाभांश जाहीर झाला आहे.\n१९/१२/२०१३ ला एक्स डीविडंड होत आहे.\nबाजार भाव ८९२ (१२/१२/२०१३ )\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/devi/devi06-13.htm", "date_download": "2019-02-23T22:51:24Z", "digest": "sha1:QYJWP5WUE77UDEKYPBMKPCNDYQKE2D33", "length": 26445, "nlines": 241, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - षष्ठः स्कन्धः - त्रयोदशोऽध्यायः", "raw_content": "\nसाहसं कृतवान् राजा पूर्वं यत्कथितो मखः \nवरुणाय प्रतिज्ञातः पुत्रं कृत्वा पशुं प्रियम् ॥ १ ॥\nगते त्वयि पिता पुत्रं बद्ध्वा यूपेऽघृणः पुनः \nपशुं कृत्वा महाबुद्धे वधिष्यति व्यथातुरः ॥ २ ॥\nस्थितस्तत्रैव मायेशीमायया मोहितो भृशम् ॥ ३ ॥\nयदा पुनः पुनः श्रुत्वा पितरं रोगपीडितम् \nगमनाय मतिं चक्रे तदेन्द्रः प्रत्यषेधयत् ॥ ४ ॥\nस्थितं वसिष्ठमेकान्ते सर्वज्ञं हिततत्परम् ॥ ५ ॥\nभगवन् कि करोम्यद्य कातरोऽस्मि व्यथाकुलः \nत्राहि मां दुःखमनसं महाव्याधिभयातुरम् ॥ ६ ॥\nशृणु राजन्नुपायोऽस्ति रोगनाशं प्रति स्तुतः \nत्रयोदशविधाः पुत्राः कथिता धर्मसंग्रहे ॥ ७ ॥\nतस्मात्क्रीतं सुतं कृत्वा यजस्व मखमुत्तमम् \nद्रव्यं दत्त्वा यथोद्दिष्टमानयस्व द्विजोत्तमम् ॥ ८ ॥\nएवं कृते मखे भूप रोगनाशो भविष्यति \nवरुणो���पि प्रसन्नात्मा भविष्यति यथासुखम् ॥ ९ ॥\nइति तस्य वचः श्रुत्वा राजा प्रोवाच मन्त्रिणम् \nअन्वेषय महाबुद्धे विषयेष्वतियत्‍नतः ॥ १० ॥\nकदाचित्कोऽपि लोभार्थी ददाति स्वसुतं पिता \nसमानय धनं दत्त्वा यावत्प्रार्थयतेऽप्यसौ ॥ ११ ॥\nसर्वथैव समानेयो यज्ञार्थे द्विजबालकः \nन कार्या कृपणा बुद्धिस्त्वया मत्कार्यहेतवे ॥ १२ ॥\nद्रव्येण देहि यज्ञार्थं कर्तव्योऽसौ पशुः किल ॥ १३ ॥\nइति सञ्चोदितस्तेन सचिवः कार्यहेतवे \nअन्वेषयामास पुरे ग्रामे ग्रामे गृहे गृहे ॥ १४ ॥\nनिर्धनस्त्रिसुतश्चासीदजीगर्तेति नामतः ॥ १५ ॥\nतस्य पुत्रं शुनःशेपं मध्यमं मन्त्रिसत्तमः \nआनयामास दत्त्वार्थं प्रार्थितं यद्धनं तदा ॥ १६ ॥\nसमानीय शुनःशेपं सचिवः कार्यतत्परः \nराज्ञे निवेदयामास पशुयोग्यं द्विजात्मजम् ॥ १७ ॥\nकारयामास सम्भारान्यज्ञार्थं वेदवित्तमान् ॥ १८ ॥\nप्रारब्धे तु मखे तत्र विश्वामित्रो महामुनिः \nबद्धं दृष्ट्वा शुनःशेपं निषिषेध नृपं तदा ॥ १९ ॥\nराजन्मा साहसं कार्षीर्मुञ्चैनं द्विजबालकम् \nप्रार्थयाम्यहमायुष्मन् सुखं तेऽद्य भविष्यति ॥ २० ॥\nक्रन्दत्ययं शुनःशेपः करुणा मां दुनोत्यपि \nदयावान्भव राजेन्द्र कुरु मे वचनं नृप ॥ २१ ॥\nपरदेहस्य रक्षायै स्वदेहं ये दयापराः \nददति क्षत्रियाः पूर्वं स्वर्गकामाः शुचिव्रताः ॥ २२ ॥\nत्वं स्वदेहस्य रक्षार्थं हंसि द्विजसुतं बलात् \nपापं मा कुरु राजेन्द्र दयावान् भव बालके ॥ २३ ॥\nसर्वेषां सदृशी प्रीतिर्देहे वेत्सि स्वयं नृप \nमुञ्चैनं बालकं तस्मात्प्रमाणं यदि मे वचः ॥ २४ ॥\nअनादृत्य च तद्वाक्यं राजा दुःखातुरो भृशम् \nन मुमोच मुनिस्तस्मै चूकोपातीव तापसः ॥ २५ ॥\nउपदेशं ददौ तस्मै शुनःशेपाय कौशिकः \nमन्त्रं पाशधरस्याथ दयावान्वेदवित्तमः ॥ २६ ॥\nस्तुतस्वरेण चुक्रोश संस्मरन्वरुणं भृशम् ॥ २७ ॥\nस्तुवन्तं मुनिपुत्रं तं ज्ञात्वा वै यादसां पतिः \nतत्रागत्य शुनःशेपं मुमोच करुणार्णवः ॥ २८ ॥\nरोगहीनं नृपं कृत्वा वरुणः स्वगृहं ययौ \nविश्वामित्रस्तु तं पुत्रं कृतवान्मोचितं मृतेः ॥ २९ ॥\nन कृतं वचनं राज्ञा कौशिकस्य महात्मनः \nरोषं दधार मनसा राजोपरि स गाधिजः ॥ ३० ॥\nएकस्मिन्समये राजा हयारूढो वनं गतः \nसूकरं हन्तुकामस्तु मध्याह्ने कौशिकीतटे ॥ ३१ ॥\nसर्वस्वं प्रार्थितं तस्य गृहीतं राज्यमद्‌‍भुतम् ॥ ३२ ॥\nपीडितोऽसौ हरिश्चन्द���रो यजमानो यतो भृशम् \nवसिष्ठः कौशिकं प्राह वने प्राप्तं यदृच्छया ॥ ३३ ॥\nक्षत्रियाधम दुर्बुद्धे वृथा ब्राह्मणवेषभृत् \nबकधर्म वृथा किं त्वं गर्वं वहसि दाम्भिक ॥ ३४ ॥\nकस्मात्त्वया नृपश्रेष्ठो यजमानो ममाप्यसौ \nअपराधं विना जाल्म गमितो दुःखमद्‌भुतम् ॥ ३५ ॥\nबकध्यानपरो यस्मात्तस्मात्त्वं वै बको भव \nइति शप्तो वसिष्ठेन कौशिकः प्राह तं पुनः ॥ ३६ ॥\nत्वमप्याडिर्भवायुष्मन् बकोऽहं यावदेव हि \nएवं परस्परं दत्त्वा शापं तौ क्रोधपीडितौ ॥ ३७ ॥\nअण्डजौ तरसा जातौ सरस्याडीबकौ मुनी \nएकस्मिन्पादपे नीडं कृत्वासौ बकरूपभाक् ॥ ३८ ॥\nविश्वामित्रः स्थितस्तत्र दिव्ये सरसि मानसे \nअन्यस्मित्पादपे कृत्वा वसिष्ठो नीडमुत्तमम् ॥ ३९ ॥\nदिने दिने तौ संग्रामं चक्रतुः क्रोधसंयुतौ ॥ ४० ॥\nदुःखदं सर्वलोकानां क्रन्दमानावुभौ भृशम् \nचञ्चुपक्षप्रहारैस्तु नखाघातैः परस्परम् ॥ ४१ ॥\nजघ्नतू रुधिरक्लिनौ पुष्पिताविव किंशुकौ \nएवं बहूनि वर्षाणि पक्षिरूपधरौ मुनी ॥ ४२ ॥\nस्थितौ तत्र महाराज शापपाशेन यन्त्रितौ \nकथं मुक्तौ मुनिश्रेष्ठौ शापाद्वसिष्ठकौशिकौ ॥ ४३ ॥\nतन्ममाचक्ष्व विप्रर्षे परं कौतूहलं हि मे \nयुध्यमानाब्वुभौ दृष्ट्वा ब्रह्मा लोकपितामहः ॥ ४४ ॥\nतावाश्वास्य जगत्कर्ता युद्धतो विनिवार्य च ॥ ४५ ॥\nशापं संमोचयामास तयोः क्षिप्तं परस्परम् \nततो जग्मुः सुराः सर्वे स्वानि धिष्ण्यानि पद्मभूः ॥ ४६ ॥\nसत्यलोकं जगामाशु हंसारूढः प्रतापवान् \nविश्वामित्रोऽप्यगात्तूर्णं वसिष्ठः स्वाश्रमं गतः ॥ ४७ ॥\nमिथः स्नेहं ततः कृत्वा प्रजापत्युपदेशतः \nमैत्रावरुणिनाप्येवं कृतं युद्धमकारणम् ॥ ४८ ॥\nकौशिकेन समं भूप दुःखदं च परस्परम् \nको नाम मानवो लोके देवो वा दानवोऽपि वा ॥ ४९ ॥\nअहङ्कारजयं कृत्वा सर्वदा सुखभाग्भवेत् \nतस्माद्‌राजंश्चित्तशुद्धिर्महतामपि दुर्लभा ॥ ५० ॥\nयत्‍नेन साधनीया सा तद्विहीनं निरर्थकम् \nतीर्थं दानं तपः सत्यं यत्किञ्चिद्धर्मसाधनम् ॥ ५१ ॥\n(श्रद्धात्र त्रिविधा प्रोक्ता सात्त्विकी राजसी तथा \nतामसी सर्वदेहेषु देहिनां धर्मकर्मसु ॥\nसात्त्विकी दुर्लभा लोके यथोक्तफलदा सदा \nतदर्धफलदा प्रोक्ता राजसी विधिसंयुता ॥\nतामसी त्वफला राजन्न तु कीर्तिकरी पुनः \nकामक्रोधाभिभूतानां जनानां नृपसत्तम ॥)\nवासनारहितं कृत्वा तच्चित्तं श्रवणादिना \nतीर्थादिषु वसेन्नित्यं देवीपूजनतत्परः ॥ ५२ ॥\nदेवीनामानि वचसा गृह्णंस्तस्या गुणान्स्तुवन् \nध्यायंस्तस्याः पदाम्भोजं कलिदोषभयार्दितः ॥ ५३ ॥\nएवं तु कुर्वतस्तस्य न कदाचित्कलेर्भयम् \nअनायासेन संसारान्मुच्यते पातकी जनः ॥ ५४ ॥\nइंद्र म्हणाला, ''तुला पशु करून तुझा पिता नरमेध यज्ञ करील. तुझा वध होईल.'' असे सांगून इंद्राने त्याचे निवारण केल्यावर मायेने मोहित होऊन तो तेथेच राहू लागला. अशा रीतीने पित्याच्या दुःखामुळे घरी जाण्याचे पुनः पुन्हा त्याच्या मनात येत असे, पण इंद्र त्याचे निवारण करी.\nइकडे रोगग्रस्त झालेल्या राजाने वसिष्ठांना एकांतात विचारले, ''अशा दुःखाकुल अवस्थेत मी काय करू मी या महारोगामुळे त्रस्त होऊन आपणाला शरण आलो आहे. माझे रक्षण करा.''\nवसिष्ठ म्हणाले, ''हे राजा, रोगमुक्तीसाठी मी तुला उपाय सांगतो. धर्मशास्त्रात तेरा प्रकारचे पुत्र सांगितले आहेत. तू त्यांपैकी एखादा द्विजपुत्र विकत घेऊन क्रीतपुत्र कर. त्यायोगे यज्ञ करून तुला दुःख मुक्त होता येईल.''\nहे ऐकून राजाने मंत्र्याला सांगितले, ''तू कोठेही हिंडून एखादा द्विजपुत्र विकत आण. द्रव्यलोभाने एखादा गरीब ब्राह्मण पुत्र देईल. यज्ञासाठी पुत्र हवा आहे अशी प्रार्थना करून तू पुत्र विकत आण. तू शहरे, गावे अथवा बरोबर जाऊन तपास कर.''\nराजाचे बोलणे ऐकून तो मंत्री शोध करू लागला. तेव्हा अजिगर्त नावाच्या दरिद्री ब्राह्मणाविषयी त्याने ऐकले. त्याने त्याचा पुत्र शुनःशेप याला विकत घेतले. राजाला क्रीतपुत्र लाभल्यामुळे आनंद झाला. त्याने यज्ञाची सिद्धता केली.\nपण यज्ञाचे सुरुवातीलाच विश्वामित्राने या कृत्यासाठी राजाचा निषेध केला. विश्वामित्र म्हणाला, ''हे राजेंद्रा, या ब्राह्मणपुत्राला सोडून दे. अशाने तुला निश्चित दुःख प्राप्त होईल. कारण हा पुत्र रडत आहे. मला ते पाहून दया उत्पन्न झाली आहे. क्षत्रिय दुसर्‍याचे रक्षण करून स्वर्गात जातात. या द्विजपुत्राचा वध करून तू पाप करू नकोस. माझे म्हणणे ऐक व याला मुक्त कर.\"\nपण रोगग्रस्त राजाने विश्वामित्राचे ऐकले नाही. विश्वामित्रांनी राजावर क्रुद्ध होऊन शुन:शैपाला मंत्रोपदेश दिला. वरुणाचे स्मरण करून त्याने तो मंत्र म्हटला. त्यामुळे वरुणाने प्रसन्न होऊन त्याला मुक्त केले. राजालाहि रोगमुक्त केले.\nशुनःशेपाला विश्वामित्राने आपला पुत्र मानले पण राजावर त्याने राग ��रला. एकदा शिकारीच्या निमित्ताने राजा अश्वारूढ होऊन कौशिकीच्या तीराकडे गेला. तेव्हा त्याचे सर्वस्व विश्वामित्राने दानाच्या रूपाने हरण केले. त्यामुळे हरिश्चंद्राला फार यातना भोगाव्या लागल्या. त्यामुळे वसिष्ठ क्रुद्ध होऊन विश्वामित्राला म्हणाले, ''हे दुर्बुद्धे, तू ब्राह्मणधर्माचे अवलंबन करून बकाप्रमाणे वागत आहेस. तू हरिश्चंद्राला अत्यंत दुःख का भोगायला लावलेस तू बकाप्रमाणे दांभिकतेने वागत आहेस. म्हणून बगळा होशील.''\nतेव्हा विश्वामित्रांनीही त्याला शाप दिला, ''मी बक असेपर्यंत तू अडी होशील.''\nअशाप्रकारे परस्परांना शाप दिल्यावर ते दोघेही अडिबक झाले. दोघेही घरटी करून मानस सरोवराचे ठिकाणी राहू लागले. पुढे दोघांनी युद्ध केले. एकमेकांचा मत्सर करणारे ते पक्षी चोच, पंख यांच्या सहाय्याने युद्ध करू लागले. ते दोघेही रक्ताने माखून गेले. ते तेथेच कित्येक काळापर्यंत राहिले.\nत्यांचे युद्ध पाहून ब्रह्मदेव देवांसह तेथे आला. त्याने दोघांचेही युद्धापासून निवारण केले व शापमुक्त केले. नंतर ते आपापल्या स्थानी परत गेले.\nअशारीतीने दोन तपस्व्यांनी एकमेकांशी व्यर्थ वैर धरून युद्ध केले.\nम्हणून हे राजा, चित्तशुद्धी करणे कठीण आहे. त्याशिवाय तीर्थ, दान, तप सत्यभाषण हे सर्व व्यर्थ आहे. चित्त वासनारहित करून पूजेविषयी तत्पर राहून पुरुषाने तीर्थक्षेत्रावर वास्तव्य करावे. कालाच्या भीतीने त्रस्त झालेल्याने भगवतीच्या चरणाचे स्मरण करावे म्हणजे त्याची पापे नष्ट होऊन तो संसारतापापासून मुक्त होतो.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादलसाहस्र्यां संहितायां षष्ठस्कन्धे\nआडीबकयुद्ध वर्णनसहितं देवीमाहात्म्यवर्णनं नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.yk-parts.com/mr/products/changan/", "date_download": "2019-02-24T00:20:04Z", "digest": "sha1:JRKCNEAZUU3PCHYK72C6EQN2IMBLBZEO", "length": 3752, "nlines": 170, "source_domain": "www.yk-parts.com", "title": "उत्पादक चॅनगन | चीन चॅनगन पुरवठादार व कारखाने", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nबेंझ ए-क्लास साठी स्वयं A / C कॉम्प्रेसर\nबेंझ ब-वर्ग साठी स्वयं A / C कॉम्प्रेसर\nऑटो A / C कॉम्प्रेसर VW Touareg साठी 3.0 / ऑडी Q7\nसाठी सुझुकी ऑटो A / C कॉम्प्रेसर\nइराण गर्व स्वयं A / C कॉम्प्रेसर\nसाठी माझदा ऑटो A / C कॉम्प्रेसर\nचॅनगन Eado स्वयं A / C कॉम्प्रेसर\nसाठी चॅनगन सुझुकी नवीन अल्टो ऑटो A / C कॉम्प्रेसर\nचॅनगन सुझुकी स्विफ्ट स्वयं A / C कॉम्प्रेसर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}